{"url": "http://pclive7.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T09:28:32Z", "digest": "sha1:RDZJSKBCMRUDW47YJ7LYOAUB4QBTYQXL", "length": 8060, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंचवड येथे शनिवारी रंगणार ‘साद पवनेची’ सांस्कृतिक कार्यक्रम | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड चिंचवड येथे शनिवारी रंगणार ‘साद पवनेची’ सांस्कृतिक कार्यक्रम\nचिंचवड येथे शनिवारी रंगणार ‘साद पवनेची’ सांस्कृतिक कार्यक्रम\nपिंपरी (Pclive7.com):- पवनामाई उगम तसेच संगम या पवना नदी स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणूनच शनिवार दि.२० रोजी ‘साद पवनेची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी आयोजन केले आहे. यामध्ये रसिकांना ‘संतूर आणि बासरी’ यांची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे.\nया कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष असून चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारील जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी सहा वाजता ही जुगलबंदी रंगणार आहे. ही जुगलबंदी पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक धनंजय दहिठणकर व पं हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरी वादक सुनील अवचट यांच्यामध्ये रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. प्रशांत देशमुख , जिल्हा प्रांतपाल नॉमिनी रो. रवी धोत्रे आणि आनंदी ग्राम संकल्पनेचे सेक्रेटरी रो. दैवशहाणे उपस्थित राहणार आहेत.\nगेली तीन महिन्यापासून जी पवनामाईची स्वच्छता चालली आहे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या संकल्पनेतून तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व असंख्य जलप्रेमी व निसर्गप्रेमी यांचे प्रमुख सौज्यन्याने आपण पवना माई संगीत महोत्सव या वर्षीपासून सुरू करत आहोत. या अभियानात जास्तीत जास्त जनसमुदाय नदीशी जोडला जावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी या कार्यक्रमालाही विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी रसिक नारिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsकार्यक्रमप्रदिप वाल्हेकररोटरी क्लबसाद पवनेचीसांस्कृतिक\nमेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा\nभक्तीशक्ती चौकात १०७ मीटर उंचीवर डौलाने फडकला तिरंगा… (व्हिडीओ)\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_747.html", "date_download": "2018-08-20T08:54:27Z", "digest": "sha1:IZ3YNMTTRF3Z7ZAHZJ7W42RYZKXLUJPX", "length": 9352, "nlines": 113, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nकठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nपुणे : पुण्याच्या फुरसुंगीयेथील सोनार पुलावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या पहारी एक सॅन्ट्रो कार पुलावरून चालली होती. आणि पुलाजवळ असलेल्या कठड्याला कार ध़कली आणि सरळ कठडा तोडून गाडी पुलाखालील पाण्यात कोसळली. या कार अपघातात कारमध्ये असलेल्या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422065313/view", "date_download": "2018-08-20T08:31:06Z", "digest": "sha1:DRKQQBWXFJAM4ODKEIP2UH2TBFGRDZFZ", "length": 14702, "nlines": 212, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - प्रेमस्वरूप आऊ ! वात्सल्य...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - प्रेमस्वरूप आऊ \nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nबोलावुं तूज आता मी कोणत्या ऊपायीं \nतू माय, लेकरूं मी; तू गाय, वासरूं मी;\nताटातुटि जहाली आत कसें करूं मी \nगेली दुरी यशोदा टाकूनि येथ भुका ना \nअन राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना \nतान्हय़ास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -\nजाया सती शिरे जी आगींत, शान्त राहे;\nनैष्ठुर्य त्या सतीचें तू दाविलेंस माते,\nअक्षय्य हृत्प्रभूचें सामीप्य साधण्यातें.\nनाही जगांत झाली आबाळ या जिवाची,\nतूझी कुणीव चित्तीं आऊ, तरीहि जाची,\nचित्तीं तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,\nआऊ हवी म्हणूनी सोडी न जीव हेका,\nविद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही.\nआऊविणे परी मी हा पोरकाच राहीं.\nसारें मिळे परन्तू आऊ पुन्हा न भेटे,\nतेणे चिताच चित्तीं माझ्या अखण्ड आठवे गे \nआऊ, तुझ्या वियोगें ब्रम्हाण्ड आठवे गे \nकैलास सोडूनी ये ऊल्केसमान वेगें.\nकिंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,\nअव्यक्त अश्रुधार की तीर्थरूप ओती \nही भूक पोरक्याची होऊ न शान्त आऊ,\nपाहूनिया दुज्यांचें वात्सल लोचनांहीं.\nवाटे ऊथूनि जावें, तूझ्यापुढे निजावें.\nनेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसाचें ‘\nवक्षीं तुझ्या परी हें केव्हा स्थिरेल डोकें,\nदेऊल शान्तवाया हृत्स्पन्द मन्द झोके \nघे जन्म तू फिरूनी, येऊनी मीहि पोटीं,\nखोटी ठरो न देवा, ही ऐक आस मोठी \nन. ( गो . कु . ) अन्यायानें बोलणें . तागेलें हें पैलीं आडरझांव [ आड + पोर्तु . राझांव = न्यायीपणा ]\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-20T09:28:13Z", "digest": "sha1:7W5JL33VIWOKPWNOKWJHFDFLNXJFGYPI", "length": 10309, "nlines": 102, "source_domain": "pclive7.com", "title": "मेट्रो | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nनाशिकफाटा ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचा डीपीआर तयार करा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच...\tRead more\nपहिल्या टप्प्याच्या वेगातच मेट्रोचे निगडीपर्यंतचे काम पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदार लांडगेंना आश्वासन\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे पिंपरीपर्यंत वेगात काम सुरु आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण क...\tRead more\nमेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…\nमेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेणारच – महेश लांडगे\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या मेट्रो पिंपरी पर्यंत येणार असून पुढील मार्ग वाढविण्यासाठ...\tRead more\nपुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे रविवारी पिंपरीत उपोषण\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी (दि.११) लोकशाही मार्गाने लाक्...\tRead more\nमेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घे...\tRead more\nपहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासं...\tRead more\n‘बापट साहेब पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या मेट्रो निगडी पर्यंत न्या’; विविध संघटनांची मानवी साखळीव्दारे मागणी (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्याच फेजमध्ये पुणे मेट्रो निगडीपर्यंत आणण्याची मागणी करीत आज सामाजिक संस्था कनेक्टीयन यांच्या बॅनरखाली पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) सदस्य, तसेच शहरातील...\tRead more\nवल्लभनगर येथे मेट्रोतर्फे नागरिकांसाठी ‘सहयोग केंद्र’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोतर्फे वल्लभनगर एस. टी स्थानकामागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले असू...\tRead more\nअन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू…\nपुणे (Pclive7.com):- कोथरूड येथील प्रस्तावित शिवसृष्टी संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मुक्त टिळक यांनी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री ५ वेळा पुण्यात य...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-20T09:01:51Z", "digest": "sha1:SUVQL4NW6X6BQH5NXURWH4LJ6XZ2IL6C", "length": 7140, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘अनिरुद्ध’च्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘अनिरुद्ध’च्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nवडूज – येथील श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्यावतीने वडूज, बनपुरी, नागाचे कुमठे येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडूज येथे बनपुरी येथे, तर नागाचे कुमठे येथे रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nया विधायक उपक्रमाचे खटाव-माण तालुक्‍यातील मान्यवरांनी प्रतक्ष भेटून कौतुक केले. त्यामध्ये कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रभाकर घार्गे, डॉ. बी. जे. काटकर, नगराध्यक्षा शोभा माळी, उपनगराध्यक्ष विपुलशेठ गोडसे, नगरसेवक सुनील गोडसे, शहाजी गोडसे, अनिल माळी, नंदकुमार गोडसे, प्रदीप शेटे, अभय देशमुख, जयवंत पाटील, राजेंद्र घाडगे, अमोल वाघमारे, प्रदीप खुडे, पृथ्वीराज गोडसे, नाना पुजारी, रामभाऊ देवकर, मानव अधिकारचे तानाजी मांडवे, सरपंच रामचंद्र मांडवे आदींचा समावेश आहे.\nन्या. श्रीकांत देवकर, डॉ. संतोष देशमुख, न्या. पुष्कर देशपांडे, ऍड. संतोष भोसले, डॉ. राजश्री देशमुख, ऍड. अनिता पवार यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वराला होती कुमारी माता बनण्याची भीती\nNext articleपुणे जिल्हा: बळीराजाला वांगी करणार मालामाल\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t281-topic", "date_download": "2018-08-20T09:24:41Z", "digest": "sha1:DIU2EFLR5WW4E4QN7UA3V63MYGLLRGQR", "length": 7545, "nlines": 91, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा\nऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा\nऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ए२ व ए१ पदांच्या एकूण ९८ जागा व फिल्ड ऑपरेटरच्या ३१ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t28812/", "date_download": "2018-08-20T09:29:48Z", "digest": "sha1:YIECWX7SJY24R6KJBVV4KQ6WHPLXWIE4", "length": 3308, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-कविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥", "raw_content": "\nकविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥\nAuthor Topic: कविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥ (Read 732 times)\nकविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥\nया वळणावर येऊनि थांबतो\nरक्त आटले, हृदय फाटले\nधमनी सारी नाजूक साजूक\nखिसा फाटला पगार आटला\nस्रोत चालले , स्रोत वाहिले\nफळे गोड ती वाटली तरी पण\nठाव शोध तू , डाव मोड तू\nवर्तमान जरी भविष्य मांडे\nमाग श्राप तू , माग भीक तू\nअरे आंधळ्या , अरे करंट्या, सुधर जरासा\nप्रेम दे त्या माउली,\nअन कर पुण्याची रखवाली\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nकविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥\nकविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/traffic-clout-golf-club-chowk-121367", "date_download": "2018-08-20T08:23:18Z", "digest": "sha1:3A6G7FFGFCMHMDQA4TPYBLDKCYLYSJSA", "length": 10521, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The traffic clout in the golf club chowk गोल्फ क्लब चौकातील वाहतूक कोंडी नित्याची | eSakal", "raw_content": "\nगोल्फ क्लब चौकातील वाहतूक कोंडी नित्याची\nसोमवार, 4 जून 2018\nपुणे : सकाळी ९-११ आणि संध्याकाळी ५ नंतर गोल्फ क्लब चौकात होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे उलट दिशेने येणारे, फूटपाथ वर गाडी चढवणारे किंवा कशीही वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या चालकांची संख्या आणि वाद वाढत आहेत. बर चौक पण एवढा मोठा आहे की पोलिसांना आवरणे शक्य होत नाही काहीतरी पर्याय नाहीतर उपाय गरजेचा आहे. निदान गर्दीच्या वेळी पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे असून पोलिसांनी देखील कोपऱ्यात उभे न राहता वाहतूक नियंत्रण करावे ही अपेक्षा वाहतूक\nपुणे : सकाळी ९-११ आणि संध्याकाळी ५ नंतर गोल्फ क्लब चौकात होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे उलट दिशेने येणारे, फूटपाथ वर गाडी चढवणारे किंवा कशीही वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या चालकांची संख्या आणि वाद वाढत आहेत. बर चौक पण एवढा मोठा आहे की पोलिसांना आवरणे शक्य होत नाही काहीतरी पर्याय नाहीतर उपाय गरजेचा आहे. निदान गर्दीच्या वेळी पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे असून पोलिसांनी देखील कोपऱ्यात उभे न राहता वाहतूक नियंत्रण करावे ही अपेक्षा वाहतूक\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nसांगली - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) ही कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातील ताईद बनली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध कॉलेजमध्ये जाळ पसरवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/accident-agra-lakhanau-express-way-6-student-dies-bus-dash-122962", "date_download": "2018-08-20T08:23:30Z", "digest": "sha1:7MRWOJT67SM44WN4OE7BU4RKTXBZGCZN", "length": 10473, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident on agra lakhanau express way 6 student dies in by bus dash आग्रा-लखनौ महामार्गावर विद्यार्थ्यांना बसने चिरडले, सहाजण जागीच ठार | eSakal", "raw_content": "\nआग्रा-लखनौ महामार्गावर विद्यार्थ्यांना बसने चिरडले, सहाजण जागीच ठार\nसोमवार, 11 जून 2018\nविद्यार्थ्यांची बस ही डिझेल संपले असल्याने एका बाजूला थांबली होती, त्याच वेळी दुसऱ्या बसने येऊन या मुलांना चिरडले. यात सहा मुले जागेवरच मृत पावली, तर तीन मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत.\nकन्नोज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कन्नोज जवळ आज (ता. 11) सकाळी एक भीषण अपघात झाला. आग्रा-लखनौ महामार्गावर शाळकरी मुलांना बसने चिरडले, त्यामुळे यात सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nविद्यार्थ्यांची बस ही डिझेल संपले असल्याने एका बाजूला थांबली होती, त्याच वेळी दुसऱ्या बसने येऊन या मुलांना चिरडले. यात सहा मुले जागेवरच मृत पावली, तर तीन मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत.\nज्या बसने चिरडले, त्या बसच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T09:01:54Z", "digest": "sha1:YSQJ3ES7GY62YWYCL4HJGOLBHGSOCMLI", "length": 13428, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज\nजिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपाययोजना : संबंधीत डॉक्‍टरांना सूचना\nपुणे, दि.13 – पावसाळ्यामध्ये साथीचे आजार वाढतात, पुरस्थिती आणि अन्य आपत्ती उद्‌भवतात. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे. त्याबाबत संबंधीत डॉक्‍टरांना सूचना देण्यात आल्या असून, विशेष यंत्रणाही उभी केल्याची माहिती आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nजिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पावसाळ्यामध्ये कोणती आपत्ती कधी येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जोखीमग्रस्त नदीकाठच्या भागातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याबाबतही आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे, अशा गावांमध्ये दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच साथीच्या आजारांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी गावातील घरांना भेटी देऊन जलजन्य व किटकजन्य आजाराचा शोध घेण्यात येणार आहे. साथरोगाविषयी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपचार करण्यात येत असून, आरोग्य शिक्षणही देण्यात येत आहे. जलजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी कार्यक्षेत्रातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात येवून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.\nएप्रिल आणि मे महिन्यात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाणी स्त्रोतांमधील नळगळती व स्वच्छता करण्यात येत आहे. पाणी शुध्दीकरणासाठी जलसुरक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विविध विभागातील कर्मचारी व परिचर यांची नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच किटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक गावात दर आठवड्याला सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त भागात किटकनाशक, फवारणी करण्यात येते. डासांच्या नियंत्रणासाठी गप्पीमाशांचा वापर, मच्छरदाण्या, डासप्रतिरोधक क्रिम, खिडक्‍यांना जाळ्या बसविणे आदींबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.\nजिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवून आहे. जिल्हा स्तरावर त्वरीत प्रतिसाद पथकामार्फत साथीच्या उद्रेकाच्या ठिकाणी 24 तासाच्या आत भेट देवून उपाययोजना करण्यात येत आहे\nप्रविण माने – आरोग्य व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद\n13 तालुक्‍यातील 84 गावे बाधिक\nपावसाळ्यात पुरनियंत्रण आणि आपत्तकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यात मिळून 84 बाधिक गावे असून, 5 गावांमध्ये पुराचा संभाव्य धोका असतो. त्यामध्ये भोर तालुक्‍यातील पऱ्हाटी, लुमेवाडी, निरा, बारामती तसेच मुळशी, वेल्हा, हवेली आणि पुणे शहर या भागांतील हिंगणे खुर्द, शिवाजीनगर, येरवडा, संगमवाडी, लोणीकाळभोर, चांदे, वाकड, औंध, हिंगणगाव, पिंपरी-चिंचवड, रहाटणी, कासारवाडी, फुगेवाडी, खेड येथील राजगुरूनगर, आळंदी, सांगुर्डी, आंबेगाव, शिरूर येथील चांडोली, चिंचोली, जावळे, बाभुळसर, जुन्नरमधील सावरगाव, नारायणगाव, शिरूर, हवेली आणि दौंड येथील पिंपरी सांडस, वढू खुर्द, डोंगरगाव, पेरण, आष्टापूर, काशिंबे, खोरवडी, भांडगाव, मावळ येथील कामशेत, भावडी, फुलगा यांचा समावेश आहे; तर पुराचा संभाव्य धोका हा खेड तालुक्‍यातील सांगुर्डी, दौंड तालुक्‍यातील हातवळण, हिंगणेबेरडी, शिरापूर आणि इंदापूर येथील निरा नरसिंगपूर या गावांना आहे.\nआपतकालीन परिस्थिती उद्‌भवल्यास नियंत्रण कक्षास त्वरीत संपर्क साधावा : 020-26129965 (जिल्हा परिषद आरोग्य विभाग)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रभात’च्या दणक्‍याने बीएसएनएल सेवा सुरळीत\nNext articleपिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार “स्मार्ट स्ट्रीट’\nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: आरोपी सचिन अंधुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nवर्गणी घ्यायची असेल, तर नोंदणी बंधनकारक\nकेरळमध्ये महाप्रलय ; 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट\nवडगावमधील “बीडीपी’ आरक्षण उठवणार\nसंविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा\nस्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी उन्नत मार्गालाच प्राधान्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisanmaan.com/more-blog", "date_download": "2018-08-20T09:42:14Z", "digest": "sha1:Y6FS2UH3MNNGGPCUKPIC3ZKN6VTTKBAE", "length": 16260, "nlines": 295, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "More Blog - Marathisanmaan", "raw_content": "\nमालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’\nमालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’ ‘काय गो, काय करतंस’ किंवा ‘तुका-माका, हय-खय’ हे शब्द कानी पडले, कि समोरचा व्यक्ती मालवणी आहे हे हमखास कळते. मालवणी माणसांचा प्रेमळ आणि तितकाच असलेला मिष्कील स्वभाव त्यांच्या बोलीभाषेतून व्यक्त होत असतो. म्हणूनच तर, नारळासारखे बाहेरून टणक पण आतून गोड असलेल्या या...\n‘ड्राय डे’ नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\n'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान...' ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी 'ड्राय डे' सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे....\n‘इपितर’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर झाले लाँच\n‘इपितर’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर झाले लाँच साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे इपितर....\n‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\n‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन आइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर व्दारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे. पोस्टरविषयी सांगताना दिग्दर्शक दत्ता तारडे म्हणतात, \"आपण वेडेपिर असल्याशिवाय...\nअश्विनी भावे ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \nअश्विनी भावे ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस सेलिब्रिटींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी ब-याचदा दिवाळी-दस-यासारखाच असतो. बॉलीवूड सेलेब्सच्या वढदिवसाला त्यांच्या घराबाहेरची गर्दीही आता आपल्याला नित्याचीच झालेली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिनेत्री अश्विनी भावे मात्र...\nकिशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत\nकिशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, पहिल्यांदाच 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. ग्रामीण विनोदाची खुमासदार मेजवानी असलेल्या या सिनेमात किशोर...\nनववधू सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज \nनववधू सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे. ह्या आगळ्या सरप्राइज गिफ्ट विषयी नववधू...\nसई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्रदिनी श्रमदान\nसई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्रदिनी श्रमदान पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे. यंदा...\nसोनम कपूरच्या लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी\nसोनम कपूरच्या लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बॉलीवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबध्द होणार आहे. बिजनेसमॅन आनंद अहुजाशी थाटामाटात होणा-या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरची थोपटली पाठ \nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरची थोपटली पाठ अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा ह्या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे. पाकिस्तानी गृहिणीची भूमिका...\nराहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा ‘इबलिस’\nराहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा 'इबलिस' ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित...\nमाधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा\nमाधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगलकर आता बॉलीवुडची ‘धकधक’गर्ल माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ आणि‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची...\nआलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर 1\nआलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर 1 बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामूळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. म्हणूनच कदाचित ह्या आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathiexpress.com/mcdonalds-millionaire-trader-in-exmarathi/1534/", "date_download": "2018-08-20T08:36:07Z", "digest": "sha1:RX7E2VLDSUN6CMFH7TLTE6L7CLT27IMC", "length": 8910, "nlines": 83, "source_domain": "marathiexpress.com", "title": "एकेकाळी McDonald's मध्ये वेटर म्हणून करायचा काम, आता फिरतोय ९९ लाखाच्या गोल्ड कार ने ! - MarathiExpress", "raw_content": "\nएकेकाळी McDonald’s मध्ये वेटर म्हणून करायचा काम, आता फिरतोय ९९ लाखाच्या गोल्ड कार ने \nएकेकाळी McDonald’s मध्ये वेटर म्हणून करायचा काम, आता फिरतोय ९९ लाखाच्या गोल्ड कार ने. अनेक असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छाशक्तीने, मेहनतीने असं यश संपादक करतात ज्यावर विश्वास ठेवणेही कधी कधी कठिण होऊन बसतं. शून्यातून विश्व निर्माण करणा-यांची हीच खासियत आहे. असाच एक १९ वर्षीय तरूणाची आहे जो आज ९९ लाखाच्या कारमध्ये फिरतो. महत्वाची गोष्ट म्हणजे तो कधीकाळी McDonald’s मध्ये पार्ट टाईम जॉब करायचा. Robert Mfune हा १६ वर्षांचा असतानापासून McDonald’s मध्ये Part-Time नोकरी करत होता. त्यासोबतच त्याने Binary Trading चे बारकावे शिकले. आणि १७ वर्षाचा असताना त्याने यात व्यापार सुरू केला. आज तो एक कोट्याधीश असून त्याने ९९ लाखांची एक कार खरेदी केली आणि आईसाठी त्याने एक घरही घेतलं. हा तरूण Southampton येथील त्याच्या घरातून ट्रेडींग करत होता आणि बाकी रिकाम्या वेळात तो अभ्यास करत असे. Binary Trading मधून कमावलेल्या पैशांमधून त्याने गोल्डन Bentley ही कार घेतली. आज तो प्रसिद्ध बिझनेस मॅन म्हणून ओळखला जातो. McDonald’s काम करत असताना त्याचा एक युनिफॉर्म होता. तो त्याने फ्रेम करून त्याच्या घरात लावला आहे. या १९ वर्षीय तरूणाने आता Coffee Shops आणि Property मध्ये गुंतवणूक केली आहे. एक काळ असा होता की, त्याचं वय लहान असल्याने त्याला अकाऊंट काढता आलं नव्हतं. त्यामुळे त्याने त्याच्या आईच्या नावाने अकाऊंट उघडले होते. गाड्यांचा शौकीन असलेल्या या तरूणाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याने Bentley या कारला गोळ्ड बॉडी किटने सजवले आहे. तो सांगतो की, अशी कार सा-या देशात कुणाकडेही नाहीये. त्याची ही कार मात्र त्याच्या आईला आवडली नाही.\nPrevious articleशोधा या फोटोत साप दिसतोय का पाहा, हि एका लहान बाळाची खोली आहे \nNext articleकिस करण्याचे ६ मुख्य आरोग्यदायी फायदे जाणून घ्या \n१७ वर्षानंतर संक्रांतीचा आणि रविवारचा योग त्यामुळे आपल्या प्रगती साठी हे उपाय करायला विसरू नका \nप्रियंका चोपड़ाच्या या फोटोला ZOOM करून पहा, दिसेल असे काही कि पाहून तुम्ही हैरान व्हाल \nबर्फाच्या नदीवर पळताना दिसला हा माणूस, विडिओ पाहून तुम्ही पण दंग व्हाल – पहा विडिओ\n‘करण अर्जुन’ फिल्म मधील शाहरुख आणि सलमान खानची सूंदर आई, आता झालेत असे हाल कि नाही ओळखू शकणार तुम्ही \nकस्टमर करतात वेश्याना अशी-अशी डिमांड, कि ऐकून सुटतो त्याना पण घाम \n‘द क्राइंग ब्वॉय’ एक अशी पेटिंग जिने हजारो लोकांचा जीव घेतलाय, रहस्य जाणून हैरान व्हाल \nजे कोणत्याही राजाला जमले नाही अशा १० गोष्टी फक्त छत्रपती शिवाजी...\nGST म्हणजे काय आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या \nपाकिस्तानातील एकमेव हिंदू मंदिर, जेथे देवाची मूर्तीच नाही कारण जाणून दंग...\nजाणून घ्या श्रीतिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती...\nया कामासाठी व्हायब्रेटर म्हणून मुली वारतायत ओल्ड नोकिया फोन \nया तारखेला झालाय तुमचा जन्म, तर हे करियर ऑप्शन्स कधीच निवडू...\nलग्न झाल्यावर मधूचंद्राच्या रात्री नवरा-नवरीला पान खायला का देतात \nविश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी, दोनदा झाला मुलगी बघण्‍याचा कार्यक्रम...\nHorn OK Please, या शब्दाचा नेमक उगम कसा झाला \nपहा या आजीचा टेबल टेनिस चा व्हिडिओ टेनिस पाहून तुम्हीही व्हाल...\nनवरीची अशी एंट्री आजपर्यंत तुम्ही पहिली नसेल, पहा व्हिडिओ व्हायरल आहे...\nपहा आश्रमातील तरुण मुलींकडून कोजागिरी पौर्णिमेचा व्रत करुन घेत होता बाबा,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_641.html", "date_download": "2018-08-20T08:54:25Z", "digest": "sha1:CEVARPLCIGKNSYT5FIIMMTJWPZNS3RJ3", "length": 12320, "nlines": 117, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लाकडाची अवैध वाहतूक करणार्‍या टेंपोवर कारवाई | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nलाकडाची अवैध वाहतूक करणार्‍या टेंपोवर कारवाई\nलाकडाची अवैध वाहतूक करणारा टेंपो कर्जतच्या वाहतुक नियंत्रण शाखेकडुन पकडण्यात आला. कुळधरण मार्गावर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी चालकासह टेंपो (एमएच 16 ,क्यु 2657 ) वन विभागाच्या ताब्यात दिला. वन विभागाने टेंपो पोलीस स्टेशनला आणत गुन्हा दाखल केला.\nदररोजच्या नियोजनाप्रमाणे सोमवारी सायंकाळी कर्जतहुन कुळधरणच्या दिशेने जाताना ताडपत्रीने बंद केलेला टेंपो कर्जतच्या वाहतुक नियंत्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पाहणी केली असता त्यात बाभूळ, लिंब तसेच इतर झाडांची कत्तल करुन ओल्या लाकडांची वाहतुक होत असल्याचा प्रकार लक्षात आला.पोलिसांनी तात्काळ याची माहिती कर्जतच्या वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी टेंपो पोलिस स्टेशनला आणत गुन्हा दाखल केला. भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41 व 52 अन्वये कारवाई करण्यात आली. वनपाल माया देशभ्रतार, वनरक्षक किशोर गांगर्डे, वनमजुर के.ई.नजन, ए.एन. काकडे यांनी ही कारवाई केली. कारवाई केलेल्या टेंपोचा मालक गुरवपिंप्री येथील तर चालक मुळेवाडीचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.\nदिवसा कत्तल; रात्रीतुन वाहतूक\nकर्जत तालुक्यात वृक्षतोड करुन लाकडाची बेकायदेशीरित्या विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. मुळेवाडी, गुरवपिंप्री आदी भागातील अनेक लोकांनी वृक्षतोड करुन लाकडाची विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. दिवसभर झाडांची कत्तल करुन रात्री उशीरा तसेच पहाटे टेंपोतुन लाकडाची अवैध वाहतुक केली जाते. टेंपोच्या मागे तसेच पुढील दर्शनी भागावरील नंबर गायब असल्याने अनेक वाहनांची ओळख पटविण्यात अडचणी येतात.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://manapasamachar.com/archives/371", "date_download": "2018-08-20T08:23:26Z", "digest": "sha1:ZDBYV2BJKDMSVTAMHSZGRM5XV5RTKK2L", "length": 12660, "nlines": 92, "source_domain": "manapasamachar.com", "title": "सोशल मीडियावरील 'बाइक छत्री'चा ट्रेण्ड प्रत्यक्षात | मनपा समाचार", "raw_content": "\nसोशल मीडियावरील ‘बाइक छत्री’चा ट्रेण्ड प्रत्यक्षात\nअंबरनाथ शहराला झोपडय़ांची अवकळा स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली प्रतिनिधी, अंबरनाथ गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढणाऱ्या अंबरनाथमध्ये बेकायदा झोपडय़ांचे प्रमाणही वाढू लागले असून या भागातून काही गुन्हेगारांचे वास्तव्य आढळून आल्याने पोलिसांसाठी या बेकायदा वस्त्या डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील मोक्याच्या भागातही मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. शहरातील सत्ताधारी शिवसेना नेते आणि प्रशासनाचे वाढणाऱ्या या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असून यामुळे अंबरनाथला झोपडय़ांची अवकळा आली आहे. अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या विकासकामांचा जोर असला, तरी शहरात मोकळ्या भूखंडांवर विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळी तसेच झोपडय़ा उभ्या राहू लागल्या आहेत. मोकळे भूखंड बळकावून त्यावर झोपडय़ा तसेच बेकायदा बांधकामे करणारी एक मोठी टोळी गेल्या अनेक वर्षांपासून या शहरात कार्यरत आहे. राज्यात सत्ताबदल होताच ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील बेकायदा बांधकामांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई होताना दिसत आहे. असे असताना अंबरनाथमध्ये मात्र गेल्या दीड-दोन वर्षांत बेकायदा बांधकामांनी जोर धरला असून झोपडय़ांचे प्रमाण तर चिंताजनकरीत्या वाढू लागले आहे. मोकळे भूखंड बळकावून मोठय़ा प्रमाणावर चाळी उभ्या राहिल्यानंतर आता मोक्याच्या आणि मोकळ्या भूखंडांवर राजकीय वरदहस्ताने मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ांची उभारणी सुरू असल्याचे चित्र आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दलाल या वस्त्यांमधून खोगीर भरती करताना दिसत असून येथील रहिवाशांना शिधापत्रिका, पॅन कार्डसारखे शासकीय दाखलेही उपलब्ध करून दिले जात आहेत. अंबरनाथ शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अशा वस्त्यांतील अनेकांचा सहभाग वेळोवेळी समोर आला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या आयुध निर्माण कंपनीच्या जागेवर, विम्को नाका येथे एक तसेच स्थानक परिसरातील सर्कस मैदानाच्या शासकीय भूखंडावर अशाच प्रकारे अंदाजे एक हजारांहून अधिक झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. यावर स्थानिक पालिका प्रशासन आणि पोलिसांचे लक्ष नसल्याने या वस्त्यांमधील झोपडय़ांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ह्ण एकीकडे अनधिकृत बांधकामे रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असताना या भूखंडावर वसविण्यात आलेल्या झोपडय़ांना नगरपालिकेकडून सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारभाराविषयी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असताना झोपडय़ांची वाढत जाणारी संख्या पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत असल्याचे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.\n२६ ते ३ डिसेंबर २०१७\nमानखुर्दमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू\nमतदान साक्षरतेसाठी डहाणूत वाळूशिल्प, स्थानिक नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nअनिरुद्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : डहाणू नगर परिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार साक्षरता अभियान निवडणूक अधिकारी आँंचल गोयल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले […]\nवसईतील एसटीची शालेय बससेवा सुरू, विद्यार्थ्यांना पासचेही वितरण\nलोकमत न्यूज नेटवर्क वसई : पहाटे शेकडो विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागल्यानंतर वसईत प्रचंड उसळलेला संताप लक्षात घेऊन एसटीने शालेय […]\nकपिल पाटील यांची ३ कोटींची आॅफर\nपडघा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कपिल पाटील यांचे काम करावे, यासाठी मला त्यांनी तीन कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून शिवसेनेचे […]\nमहिला प्रवाशांची सुरक्षा वा-यावरच राहणार असेल तर मग रेल्वे मंत्रालय व त्याचा सगळा जामानिमा काय उपयोगाचा\nमुंबई – लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी (2 डिसेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी […]\nओखी चक्रीवादळ तडाखा : मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू, किनारपट्टी परिसरात सतर्कतेचा इशारा\nमुंबई – ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस […]\nनऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन\n थरारक विजयासह भारताचा वनडे मालिकेवर कब्जा\nपुणे वन-डेत भारताचा 6 गडी राखून विजय; मालिकेत बरोबरी\nपराभवापुढे वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/complaint-against-mp-udyanraje-bhosale-36565", "date_download": "2018-08-20T08:59:15Z", "digest": "sha1:AROGBGKISHDVNEGXEHTYGIK2BGARJVEI", "length": 11340, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Complaint against MP Udyanraje Bhosale खासदार उदयनराजेंविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nखासदार उदयनराजेंविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nगुरुवार, 23 मार्च 2017\nखासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दहाजणांविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्‍यातील सोना अलायन्स कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांनी फिर्याद दिली आ\nसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दहाजणांविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्‍यातील सोना अलायन्स कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नऊ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उदयनराजे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.\nसातारा जिल्ह्यात लोणंदजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते, त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजेंचा आरोप होता. या वादातून उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राजीवकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजेंविरूद्ध खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T08:39:35Z", "digest": "sha1:3QY2YGCIHVPX3N4ZXKOIPY3QRAIWUZY5", "length": 58322, "nlines": 307, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "महाराष्ट्र – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nरविवार, 7 मे 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nबुधवार, 1 मार्च 2017 बुधवार, 1 मार्च 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nदरवर्षी मराठी-भाषा-दिन ह्या एकाच दिवशी अचानक मराठी माणसाचा मायबोलीबद्दलचा अभिमान उफाळून येतो...\nपण माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा फारशी ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कुठे मराठीमध्ये बोलल्यास बाहेरील फालतू उपरे टॅक्सी-रिक्षावाले किंवा फेरीवाले- दुकानदारसुद्धा माझ्याकडे तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता. हिंदीमे बोलो ” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही.\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017 बुधवार, 1 मार्च 2017 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nमराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. उद्याच्या ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त विशेष लेख.\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2015 रविवार, 16 जुलै 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nजिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.\nएकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.\nराष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.\nराजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत (दैनिक लोकसत्ता)\nगुरूवार, 27 फेब्रुवारी 2014 गुरूवार, 27 फेब्रुवारी 2014 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nइतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणार्‍या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही.\nगोव्यात शाळांमध्ये मराठी किंवा कोकणी सक्तीची, महाराष्ट्राचे काय\nरविवार, 9 फेब्रुवारी 2014 रविवार, 9 फेब्रुवारी 2014 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्यांच्या नेतृत्वाखालील राज्यशासनाने तेथील सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी किंवा कोकणी सक्तीची केल्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल गोवे सरकारचे अभिनंदन बिल्डर, उद्योजक आणि दिल्लीश्वर यांच्याकडे स्वाभिमान गहाण ठेवणार्‍या महाराष्ट्र सरकारला हे धाडस जमणारच नाही काय\nदैनिक सकाळ, दिनांक २३ जानेवारी २०१४ च्या अंकातील बातमी पाहा.\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nरविवार, 15 सप्टेंबर 2013 गुरूवार, 20 जुलै 2017 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nमराठीमधील पहिला ज्ञानकोश (विश्वकोश) डॉ० श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुमारे ८५ वर्षांपूर्वी जिद्दीने १२-१३ वर्षे झटून एकहाती तयार केला. त्यातील माहिती आजही अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशीच आहे. मराठीमध्ये जागतिक दर्जाचा ज्ञानकोश आणण्यासाठी आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींची पर्वा न करता ह्या उपक्रमासाठी आपले सर्वस्व पणाला लावून शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या सार्वजनिक ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. अशा अलौकिक पुरुषाचे मराठी माणसावर मोठे ऋण आहेत. मराठी माणसाला त्यांचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा ठरेल. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (http://ketkardnyankosh.com/) सर्वांना मुक्तपणे पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी ’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने नुकताच महाजालावर उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अशी संकेतस्थळे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने पुनःपुन्हा भेट द्यावी अशी तीर्थस्थळेच होत. त्यानिमित्ताने खालील माहितीपर लेख प्रसिद्ध करीत आहोत.\nसेमी-इंग्रजी ही दिशाभूलच (ले० उन्मेष इनामदार, दै० लोकसत्ता)\nगुरूवार, 6 सप्टेंबर 2012 अमृतयात्री15 प्रतिक्रिया\nआईचे दूध हा नवजात बाळासाठी नैसर्गिक व सर्वोत्तम आहार आहे हे त्रिकालाबाधित सत्य असताना शिशुआहार बनवणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन हे बाळासाठी मातेच्या दुधापेक्षाही जास्त पोषक असल्याच्या जाहिराती करीत होत्या.बालहक्कांसाठी लढणारे याविरुद्ध न्यायालयात गेले. आईच्या दुधाला दुसरा कोणताही पर्याय नाही हे शास्त्रीय सत्य न्यायालयाने मान्य केले. कंपन्यांचे संशोधन अहवाल फेटाळले गेले. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असून, आमचे उत्पादन हे त्याखालोखाल असल्याच्या पुनर्जाहिराती सदर कंपन्यांना करणे भाग पाडले.\nकेतकर-पिडीयाचे (महाराष्ट्रीय ज्ञानकोश) भारतीयांना वावडे, विकिपीडिया मात्र जोरात \nमंगळवार, 3 एप्रिल 2012 गुरूवार, 20 जुलै 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nदुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, “मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो त्यांनी ती किंमत मोजली.”\n“मी एरवी गांधींची भक्त; पण त्यांचं जिथं चुकलं तिथ सांगितलंच पाहिजे. भलत्या ठिकाणी भक्ती काय कामाची तेव्हा एशियाटिक लायब्ररीचे एक सभासद प्रभावळकर म्हणून होते. आजचे नाट्य कलावंत दिलीप प्रभावळकर यांचे वडील. ते मला म्हणाले होते, ” बाई, तुम्ही गांधीनाही सोडलं नाहीत… तेव्हा एशियाटिक लायब्ररीचे एक सभासद प्रभावळकर म्हणून होते. आजचे नाट्य कलावंत दिलीप प्रभावळकर यांचे वडील. ते मला म्हणाले होते, ” बाई, तुम्ही गांधीनाही सोडलं नाहीत…\nपरराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल\nरविवार, 5 फेब्रुवारी 2012 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nपरराज्यांतून आलेल्या आणि वेगळी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपर्यंत ‘तमिळ’ भाषा शिकावीच लागेल असे तामीळनाडू अण्णा द्रमुक सरकारने आज विधानसभेत ठणकावले. या धोरणात किंचितसाही बदल अजिबात होणार नाही, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री जयललिता यांनी निक्षून सांगितले.\nफॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये – डॉ. अनिल काकोडकर\nमंगळवार, 31 जानेवारी 2012 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.\nपूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत सांस्कृतिक प्रबोधन (ले० आनंद हर्डीकर)\nरविवार, 18 डिसेंबर 2011 गुरूवार, 12 जानेवारी 2012 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nहर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने स्वभाषा व स्वसंस्कृतीसाठी हौतात्म्य पत्करणार्‍या बांगलादेशी जनांचा २१ फेब्रुवारी हा स्मृतिदिन ’जागतिक मातृभाषा-दिन’ म्हणून घोषित केलेला आहे, याकडेही हर्डीकरांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. ’कुठल्याही सुसंस्कृत आणि प्रबुद्ध समाजाच्या दृष्टीने धर्मापेक्षादेखील (इथे धर्म या शब्दाचा इंग्रजीमधील रिलिजन एवढाच मर्यादित अर्थ अभिप्रेत आहे) स्वभाषा व स्वसंस्कृति हे त्या समाजाच्या अस्मितेचे मूलभूत घटक असतात आणि ते पूर्णतः धर्मभेदातीत असतात’ हा या लेखाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आपण सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे.\nमराठी विश्वकोश : खंड – १ (‘अंक’ ते ‘आतुरचिकित्सा’)\nरविवार, 6 नोव्हेंबर 2011 सोमवार, 7 नोव्हेंबर 2011 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमराठी ‘विश्वकोश’ (मराठी एन्सायक्‍लोपीडिया) म्हणजे मराठीतील ज्ञानाचे भांडार ‘अ’ ते ‘ज्ञ’, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. आपण हे ग्रंथ नुसते चाळत बसलो तरी आपल्याच भाषेतून आपल्याला देश-विदेशातील विविध विषयांबद्दल उत्तमोत्तम माहिती बसल्या जागी समजते.\nआपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख)\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2011 मंगळवार, 18 फेब्रुवारी 2014 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“आपल्या भाषेद्वारे धन, मान व ज्ञान मिळू लागले तर या परिस्थितीत निश्चितच फरक पडू शकेल. हे सर्व बदल ओघाने, टप्प्या-टप्प्यानेच होतील; पण त्यासाठी योग्य अशी वातावरणनिर्मिती प्रथम घडवून आणली पाहिजे.”\nमराठी विश्वकोश आता ‘युनिकोड’मध्ये \nबुधवार, 26 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\n’मराठी विश्वकोश प्रकल्प’ हा तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी यांनी संकल्पिलेला आणि हाती घेतलेला मराठीमधील शिवधनुष्यासम अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर्कतीर्थांच्या मृत्युनंतर जरी ढेपाळला असला तरीही त्यांनी आतापर्यंत केलेले, करून घेतलेले प्रचंड काम आता महाजालावर ’युनिकोड’मध्ये उपलब्ध होत असल्याने (ती घोषणा खरोखरच आणि लवकरच प्रत्यक्षात येवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना) मराठी माणसास तो मराठीतील माहितीचा भव्य खजिना महाजालाद्वारे (टिकटिक करून) चुटकीसरशी प्राप्त होऊ शकेल.\nभाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक)\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2011 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nभाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, “मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला हातभार लावते ती संस्कृती. त्या संस्कृतीचा जवळून परिचय व्हायला हवा. नाही तर ती भाषा अवगत झाली असं म्हणता येणार नाही.”\nमहेश एलकुंचवार यांचे विश्व-मराठी-साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषण\nरविवार, 14 ऑगस्ट 2011 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nसिंगापूरमधील तिसर्‍या विश्व-मराठी-साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्‍या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे भाषण बर्‍यापैकी विस्ताराने प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. इतर काही दैनिकांनी ते बरीच काटछाट करून प्रसिद्ध केले तर काहींनी स्वतःस अडचणीचे ठरतील असे भाषाशुद्धीचे मुद्दे वगळून ते भाषण प्रसिद्ध केले.\nगुगलला मराठीचे वावडे का\nशनिवार, 6 ऑगस्ट 2011 शनिवार, 6 ऑगस्ट 2011 अमृतयात्री14 प्रतिक्रिया\nश्री० भरत गोठोसकर यांचा एक अभ्यासपूर्ण, कळकळीने लिहिलेला लेख पुनर्प्रसिद्ध करीत आहोत. त्यांनी मांडलेले मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे सर्व मुद्दे योग्य आणि सत्यच आहेत. त्यानुसार मराठी भाषेला या जगात कितीतरी अधिक मान व आदर प्राप्त व्हायला हवा. पण वस्तुस्थिती तशी नाही. याची कारणेही आपण शोधायला हवीत व त्यावरील तोडगा कृतीत आणण्यासाठी आवश्यक तो स्वाभिमान, निश्चय, खंबीरपणा आपण दाखवायला हवा. गोठोसकरांनी गुगलला लिहिलेल्या पत्रावर सही करून आपण मराठी स्वाभिमानाच्या मोहिमेची सुरुवात करूया.\nविकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत (सलील कुळकर्णी)\nशनिवार, 16 जुलै 2011 शुक्रवार, 21 सप्टेंबर 2012 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\n’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, फ्रान्स यांसारखे युरोपातील सर्वच इंग्लंडेतर देशांचा एव्हाना गेली साठ वर्षे इंग्रजीची घट्ट कास धरलेल्या भारताच्या मानाने खूपच अपकर्ष व्हायला हवा होता.\nन्या. चपळगावकर यांचा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा (दै० लोकसत्ता)\nशुक्रवार, 8 जुलै 2011 शुक्रवार, 8 जुलै 2011 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nराज्यशासन एका बाजूने विविध क्षेत्रांत राज्यभाषा मराठीची कोंडी करीत असतानाच महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केवळ मराठीप्रेमाचा देखावा म्हणून तात्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठीसाठी स्वतंत्र विभाग (खाते) निर्माण करण्याचे जाहीर केले आणि नंतर शासनाला मराठीविषयक बाबींसाठी सल्ला देण्यासाठी न्या० चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ’मराठीभाषा सल्लागार समिती’ची स्थापना केली. पण शासनाचे मराठीविषयीचे प्रेम मुळातच बेगडी आणि दिखाऊ असल्यामुळे सल्लागार समितीचे कार्य योग्य रीतीने चालावे यासाठी शासनाने काहीही कृती केली नाही, कर्मचारी नेमले नाहीत, पायाभूत सुविधा दिल्या नाहीत, काही आर्थिक तरतूदीही केल्या नाहीत किंवा त्यांच्या सूचनांना कवडीचीही किंमत दिली नाही.\nभाषा संचालनालय – काल आणि आज (ले० अनुराधा मोहनी, भाषा आणि जीवन)\nरविवार, 3 जुलै 2011 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमहाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाच्या स्थापनेमागची उद्दिष्टे, एकेकाळी त्यांनी केलेले उत्तम काम आणि आज शासनाच्या अनास्थेमुळे त्याला आलेली अवकळा यांच्याबद्दलचा एक अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर आधारित असा लेख.\nबेळगावात मराठी भाषिकांना वाकुल्या, भाजपचे शक्तिप्रदर्शन\nशुक्रवार, 11 मार्च 2011 शुक्रवार, 8 जुलै 2011 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nमहाराष्ट्रात स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अभिमान म्हणजे संकुचित वृत्ती असा अपप्रचार करणारे कॉंग्रेस, कम्युनिस्ट, भाजप इत्यादी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिकांच्या स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या बाबतीत नेहमीच कचखाऊ धोरण स्वीकारतात मात्र त्याच मंडळींची इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषा व संस्कृती यांच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात अहमहमिका लागलेली असते. इतर राज्यांत कितीही वेळा सत्तांतर झाले आणि कोणाचीही सत्ता आली तरी त्यांच्या स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीविषयक धोरणात बदल घडत नाही. बंगालात कॉंग्रेस-कम्युनिस्ट-तृणमूल-फॉर्वर्डब्लॉक, तमिळनाडूमध्ये द्रमुक-अद्रमुक, केरळात कॉंग्रेस-कम्युनिस्ट, कर्नाटकात कॉंग्रेस-भाजप, आंध्र प्रदेशात कॉंग्रेस-तेलुगूदेशम्‌ असे सर्वच पक्ष सातत्याने आणि अखंडपणे स्वजनधार्जिण्या धोरणाचा पाठपुरावा करतात; तर महाराष्ट्रात अगदी त्याउलट परिस्थिती असते. या सर्वास, स्वतःच्या राज्यात अशी विपरित परिस्थिती गपगुमान खपवून घेणारी महाराष्ट्रीय जनता स्वतःच नाही, तर इतर कोण कारणीभूत असू शकते\nपोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय (डीएनए, १३ फेब्रुवारी २०११)\nसोमवार, 14 फेब्रुवारी 2011 मंगळवार, 15 फेब्रुवारी 2011 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nपोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्‍या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का\nमहाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे महत्त्व कमी करणे तसेच महाराष्ट्रात पूर्वीपासून राहणार्‍या मराठी मुसलमानांच्या मनात मराठीबद्दल दुजाभाव निर्माण करणे असा हा मराठीद्वेष्ट्यांचा दुहेरी डाव आपण सर्वांनी एकत्रितपणे हाणून पाडायला हवा.\nमहाराष्ट्रातील सीमाभागात मराठी शाळांवर बंदी, कानडी शाळांना मुक्तहस्ते परवानगी\nमंगळवार, 14 डिसेंबर 2010 शुक्रवार, 11 मार्च 2011 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nआमच्या राज्यशासनाच्या नाकर्तेपणाचे, स्वाभिमानशून्यतेचे नवनवीन किस्से उघडकीला येताहेत. गेली पाच वर्षे सर्व महाराष्ट्रभर राज्यभाषा मराठीमध्ये नवीन शाळा उघडण्यावर किंवा अस्तित्वातील शाळांमध्ये पुढील वर्ग चालू करण्यावर बंदी घालणारे आमचे राज्यशासन इतर भाषांतील शाळांना मात्र कुठलीही तपासणी न करता मुक्तहस्ताने परवानगी देत आहे. त्यामुळे राज्यातील सीमावर्ती ग्रामीण भागातील मराठी जनतेलाही आपल्या मुलांना कानडी शाळेतच शिकवणे भाग पडते आहे. पण आमचे सरकार मात्र चटईक्षेत्र निर्देशांक व हजारो कोटी रुपये यांची त्रैराशिके सोडवण्यातच गर्क आहे. अशा या आमच्या शासनकर्त्यांना जिथे महाराष्ट्राच्या सीमाभागातील मराठी माणसांचीही पर्वा नाही; तिथे कर्नाटकव्याप्त बेळगाव सारख्या सीमाभागातील मराठी माणसांबद्दल काय आत्मीयता असणार\nकोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्षम्य दुर्लक्ष (डॉ० माधवराव गाडगीळ समिती)\nरविवार, 12 डिसेंबर 2010 मंगळवार, 19 जून 2012 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nइतर भागांच्या विकासाचे ओझे कोकणाने का घ्यायचे, असा प्रश्‍नही समितीने विचारला आहे. “रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना दर वर्षी केवळ १८० मेगावॉट विजेची गरज आहे. सध्या येथील सर्व ऊर्जा प्रकल्पांतील एकूण उत्पादन ४५४३ मेगावॉट आहे. हे जिल्हे त्यांना पुरणारी वीज उत्पादित करीत असून, उरलेली वीज देशासाठी देत आहेत. मुंबईला आणखी विजेची गरज असेल, तर मलबार हिल भागात कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे एखाद्याने सुचविले, तर त्यात गैर काय” असेही समितीने म्हटले आहे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nविचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70717224943/view", "date_download": "2018-08-20T08:59:00Z", "digest": "sha1:F2HZJJSO7TM6KNRGGKRCVQ5PQUMMVMHI", "length": 2541, "nlines": 48, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गाडी जोडी - माझ्या लालू बैलाय्‌ची जोड...", "raw_content": "\nगाडी जोडी - माझ्या लालू बैलाय्‌ची जोड...\nबहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते\nमाझ्या लालू बैलाय्‌ची जोडी रे\nकशी गडगड चाले गाडी\nएक रंगी एकज शिंगी रे\nएकज चन्‌का त्यांचे अंगीं\nजसे डौलदार ते खांदे रे\nमाझ्या बैलायची चालनी रे\nमाझ्या बैलायची ताकद रे\nदमदार बैलाची जोडी रे\nकशि गडगड चाले गाडी रे\nमाझी लालू बैलायची जोडी\nकसे टन् टन् करती चाकं रे\nसोभे वरती रंगित खादी रे\nवर्‍हे रेसमाचे गोंडे रे\nबैल हुर्पाटले दोन्ही रे\nमोर लल्‌कारी धुर्करी ना -\nलागे पुर्‍हानं ना आरी\nअशी माझी गुंढयगाडी रे\nतिले लालू बैलायची जोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_880.html", "date_download": "2018-08-20T08:53:34Z", "digest": "sha1:KZWUPIXGFIM7YKXS3X2OROZQETKXML56", "length": 10807, "nlines": 114, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुरु पौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nगुरु पौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता\nसाई संस्थानच्यावतीने दि. २६ पासून सुरु असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता ह. भ. प. चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली.\nउत्‍सवाच्‍या सांगतादिनी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मनाली निकम यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nउत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे आदींसह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/the-citizens-took-advantage-of-the-revenue-camp/06150756", "date_download": "2018-08-20T08:55:18Z", "digest": "sha1:IO2S6KL5RBGWCPCJKEC37FQJAQZXJPNT", "length": 9321, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "The citizens took advantage of the revenue camp. राजस्व शिबीराचा नागरिकांनी लाभ घेतला . – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nराजस्व शिबीराचा नागरिकांनी लाभ घेतला .\nकन्हान : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा साठी जुन महिन्यात हातातील कामे बाजुला करून विविध दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते . तेव्हा त्यांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कन्हान-पिपरी परिसरात आयोजित राजस्व शिबीराचा कन्हान परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी भरपूर लाभ घेतला .\nउच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षेचा नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. जुन महिन्या म्हणजे शेतकऱ्यांचा कामाचा तसेच पेरणीसाठी जुळवाजुळव करण्याकरिता अत्यंत धावपळीचे दिवस आहेत . परंतु विद्यार्थ्यांच्या दाखल्या साठी शेतकरी व कामगार, पालकांना शेतीचे व आपले कामे बाजुला सारून इकडुन तिकडे धावाधाव करावी लागते . कधी कर्मचारी तर कधी अधिकारी हजर न मिळाल्यामुळे वेळ वाया घालवावा लागतो. अनेकदा निराश होऊनच परत यावे लागते . अशावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये व त्यांना गावातच विविध दाखले मिळावे , या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी विभागीय स्तरावर राजस्व शिबीराचे आयोजन केले.\nपारशिवनी तालुक्यातील नगरपरिषद कन्हान-पिपरी परिसरात बुधवार दि. १३ जुन २०१८ ला सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत राजस्व शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात तहसिलदार वरूण सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसिलदार प्रेम कुमार आडे यांच्या नेतृत्वाखाली जातीचे प्रमाणपत्र – १०५ , उत्पन्नाचे दाखले – १३९ , अधिवास प्रमाणपत्र – ४७ , तलाठी उत्पन्नाचे दाखले – १२६ , शपतपत्र – १३८, ७/१२ वाटप – ४७, दुय्यम शिधापत्रिका – ६९ , शिधापत्रिकेत नाव कमी व दाखल – ९७, आधार कार्ड काढणे व दुरूस्ती – ८७ , इतर दाखले आदी तयार करून देण्यात आले .\nया शिबिराच्या यशस्वीते करिता तहसिलदार वरूणकुमार सहारे ,नायब तहसीलदार प्रेमकुमार आडे ,पुरवठा अधिकारी तितीक्षा बारापात्रे ,उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, सभापती अजय लोंढे ,नगरसेवक राजेश यादव, राजेंद्र शेंदरे , नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, राठोड बाबु ,संगायो अधिकारी लुटे बाबु,मंडळ अधिकारी कन्हान कांबळे ,तलाठी श्रीरसागर, धोपटे, कोतवाल बंडु वानखेडे , राजेश पाटील, चंद्रमणी वाहने, शालीक शेंडे ,गौतम राहुल सेतु केंद्राचे सतीश भसारकर, मनिष झोल्लर, शरद वाटकर, शेषराव बावने , प्रशांत कांळादे तहसिल व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी आदीने सहकार्य केले आहे .\nपत्नी संग स्पॉट हुए फरदीन खान, कभी मोटापे की वज‍ह से हुए थे ट्रोल\nश्रीदेवी की ऑनस्क्रीन बहन हारी कैंसर से जंग, अस्पताल में निधन\nकेरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना\nपरळीच्या मोंढा मार्केटमध्ये भीषण आग; ४ दुकाने जाळून खाक\nटेकड़ी फ्लाईओवर तोड़ने के निर्णय पर मुहर लगने के बाद भी प्रशासन चुप्पी तोड़ने नहीं तैयार\nबंद होते सिंगल स्क्रीन सिनेमाघरों की कतार में अब स्मृति टॉकीज भी\nकेरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना\nपरळीच्या मोंढा मार्केटमध्ये भीषण आग; ४ दुकाने जाळून खाक\nनागपूरच्या कुख्यात सुमित ठाकूरसह टोळीतील गुंडांवर मोक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T09:04:40Z", "digest": "sha1:MXWST6CNIXE2C5BZKMRPEK2MZPTVDX6W", "length": 15756, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मोशीतील कचरा डेपोला भीषण आग; प्राणघातक धुराचा स्थानिकांना त्रास - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari मोशीतील कचरा डेपोला भीषण आग; प्राणघातक धुराचा स्थानिकांना त्रास\nमोशीतील कचरा डेपोला भीषण आग; प्राणघातक धुराचा स्थानिकांना त्रास\nमोशी येथील दगड खान लगत असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. तब्बल बारातासनंतर रात्री उशीरा अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.\nरात्रीच्या वेळी अंधार असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय घटनास्थळी जाण्यासाठी केवळ एकच अरुंद रस्ता असल्याने अडचण येत होते. कचरा डेपोमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्यामुळे आगीने खूपच विक्राळ स्वरुप धारन केले होते. याशिवाय मोकळ्या मैदानातील हवेमुळे कचरा अधिक वेगाने पेट घेत होता. यामुळे आगीतून येणाऱ्या प्राण घातक धुराचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करावा लागला. आग विझविण्याकरता पाणी अपुरे पडत असल्याने अग्निशामक दलाने दहा खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nPrevious articleपिंपरी-चिंचवडमध्ये दुकानदारांकडून खंडणी उकळणारी टोळी सक्रिय; पोलिसांकडे कारवाईची मागणी\nNext articleभोसरीत दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन एकाला घरातघुसून मारहाण\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबनावट विदेशी मद्याची विक्री करणारी टोळी मद्यासह गजाआड; सहा लाखांचा मुद्देमाल...\nभोसरीत डंपरचे चाक अंगावरून गेल्याने चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T09:04:37Z", "digest": "sha1:WPEXSBGPK6Z73HHCAPCGBJZDRJTEDA4P", "length": 16273, "nlines": 177, "source_domain": "pcbtoday.in", "title": "'विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही' - पॅट कमिन्स - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Sports ‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\nनवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे; पण ‘माईंडगेम’ला आतापासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज पॅट कमिन्सने, ‘यंदा विराटला ऑस्ट्रेलियात शतकच करू देणार नाही…’, असे सांगत दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे आपल्या स्वतःच्याच वक्तव्याला तो धाडसी अन् जिगरबाज म्हणतो. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार असून या दौऱ्यावर टीम इंडिया चार कसोटी, तीन टी-२० आणि तीन वनडेंची मालिका खेळणार आहे.\nमंगळवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर एक कार्यक्रम पार पडला. तिथे कमिन्सची उपस्थिती होती. यावेळी तो म्हणाला, ‘माझे धाडसी अन् ठळक भाकीत… मला हे सांगायला आनंद होतो आहे की, विराट कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक करू शकणार नाही. आम्ही त्याला तशी खेळी करूच देणार नाही’. विराटची कसोटीतील सरासरी ५३.४० असून फक्त ऑस्ट्रेलियातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्याने कांगारूंच्या भूमीत ६२च्या सरासरीने कसोटी धावा वसूल केल्या आहेत. गेल्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला तेव्हा विराटने चार कसोटींत चार शतके ठोकत ८६.५०च्या सरासरीने ६९२ धावा तडकावल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाने २०१७मध्ये भारत दौरा केला, तेव्हा मात्र त्यांनी विराटची बॅट थंडच ठेवण्यात यश मिळवले होते. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटला तीन कसोटींत मिळून फक्त ४६ धावा करता आल्या होत्या.\nPrevious articleसंतापजणक: रुग्णवाहिका नाकारल्याने मोटरसायकलवरुन नेला आईचा मृतहेद\nNext articleधक्कादायक: ६७ वर्षीय वृध्दाने केला आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nवेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला\nकोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nआता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार\nलग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nकोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150104052605/view", "date_download": "2018-08-20T09:00:21Z", "digest": "sha1:XEVGRBJFWQLRSBR3MZK5SF65RCWEVHYP", "length": 26807, "nlines": 223, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीआनंद - अध्याय तिसरा", "raw_content": "\nश्रीआनंद - अध्याय तिसरा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\n देव ब्राम्हाणांची सेवा ॥\nकलि - प्रभावें सर्व देवां जडत्व प्रकट दिसतसे ॥१॥\nत्यांत ज्याची जैसी भक्ती तैसे देव आराधती ॥\nकोणी शिलामय प्रतिमा पूजिती कोणी पूजिती मृण्मय ॥२॥\nआता काष्ठमय देव ते ऐसे अश्वत्थ - औदुंबर - बिल्व सरिसे ॥\n भावना युक्त आराधिती ॥३॥\nमाझे चित्तीं ऐसें भासे बहुत दिवस देव तैसे ॥\n फलदरूप मग होती ॥४॥\nसंत - सेवा नोहे तैसी शरण आले त्यां प्रणतांसी ॥\n चारी पुरुषार्थ सिद्ध होती ॥५॥\n ब्रम्हाग्रह गेला उद्धरोन ॥\n जाती क्षण न लागतां ॥६॥\n कर्णीं चरितामृत बा पाजी ॥\n काय करिते जाहले ॥७॥\nवक्ता म्हणे ऐका निश्चळ वसगडेमाजि श्रीगुरु दयाळ ॥\nअनंतभट सह - स्त्री - बाळ वास्तव्य करोनि राहिले ॥८॥\n अन्य विषयीं उदासीन ॥\nप्रपंच होऊन गेला शून्य सर्व साधन गुरुसेवा ॥९॥\n दिधल्यावीण आपण देख ॥\nभोजन न करणें ऐसा एक निश्चय दृढतर केला असे ॥१०॥\nगृहीं सामुग्री तों पाही केधवा आहे केधवा नाहीं ॥\nअयाचित वृत्ति कोणां कांहीं \nत्या काळीं प्रपंच ओझें स्वामीस उचलणें पडलें सहजें ॥\n स्वांगें सर्व संपादिती ॥१२॥\nगोरज स्नानाचें करूइ मिस \n जाय श्रीगुरु माउली ॥१३॥\n चतुष्कोण शिला सगट ॥\n प्रत्यहीं गोरज स्नानाचा ॥१४॥\n जाणोनि पूजिती सकळ ॥\nती शिळा ग्रामदेवते जवळ नेउनी ठेविली पूजकें ॥१५॥\n तया शिळेची पूजा करी ॥\n मूर्ति उमटली मारुतीची ॥१६॥\nतयास रघुनाथ ऐसें जन नाम ग्रामस्थें स्थापून ॥\nकाष्ठ - देवालय बांधून दीप - नैवेद्य चालविले ॥१७॥\n यावें हो नेम न चुकेचि ॥१८॥\n चालवणें अवश्य श्रीगुरुवर्या ॥\nएके दिनीं सायान्ह समया प्रस्थान करोनि निघाले ॥१९॥\n येणें केव्हां होईल ॥२०॥\nअंगुलि - त्रय संकेत दाऊन तेथून केलें सवें गमन ॥\nअनंत म्हणे दिवस तीन येणेची खूण दाखविली ॥२१॥\n मनीं योजिलें संकेश्वर स्थान ॥\nतया स्थळा पोचले जाण अल्प काळा माझारी ॥२२॥\n दूर असे ग्राम सोडून ॥\n राहते झाले ते स्थळीं ॥२३॥\n स्नान - संध्ये योग्य प्रांजळ ॥\n उदकही संनिध तुंबळ ॥२४॥\n संध्या - जप नेम करिती पाही ॥\nअनंतें धुंडिली बहुत मही \n युगासमान वाटे दिवस ॥\n प्रेमें मिठी घालीन ॥२६॥\n गौतमी - तटाक नासिक क्षेत्र ॥\n शोधितां ठायीं न पडेचि ॥२७॥\nहाक फोडी मोकलून धाये धाव धाव सदगुरु माये ॥\nतुजवीण प्राण जावों पाहे वेगीं पाय दाखवी ॥२८॥\n न करितां करी पर्यटन ॥\nएक सद्‌गुरु - दर्शनावीण वेडा पिसा जाहला ॥२९॥\nहरपोनि गेली सर्व बुद्धी स्वामींची कैं लागेल शुद्धी ॥\nठायीं न पडतां निरवधी प्राण त्यागीन आपुला ॥३०॥\n शोध करी पृथ्वीवर ॥\n एके दिवशीं सायान्हीं ॥३१॥\nउच्च स्वरें ओरडोनि देखा सदगुरु शब्दें मारी हाका ॥\nस्वामी दयाळा माझी हे कां उपेक्षा केली गुरुमाये ॥३३॥\n गुरवीण येवोनि विचारी ॥\nकोण तूं गा काय तुजवरी संकट पडलें मज सांग ॥३४॥\nयेरू मग सर्व वृत्तांत तये वृद्धेस सांगत ॥\n कोणते चिन्हीं आहे तुझा ॥३५॥\nयेरें कथिली ध्यान - खूण नात्युच्च ना नीच असा जाण ॥\n सुहास्य वदन नेत्र विशाळ ॥\nस्फटिक रुद्राक्ष भूषणें केवळ \nकोणी द्दष्टीं पाहतां ध्यान आनंदरूप होय मन ॥\n अरण्यांत येथोनि दूर ॥\n वंश - गुल्म बहुदाट ॥३९॥\nतूं सांगतोस ऐशा चिन्हीं बोवा येक गुल्मस्थानीं ॥\n नगरामाजीं न येतां ॥४०॥\n प्रत्यहीं बैसे योगेश्वर ॥\n बाहेर येतां न देखों ॥४१॥\nतुझा असेल तरी जावोनी उदईक पहा ओळखोनी ॥\n उदयुक्त झाला जावया ॥४२॥\nगुरवीण सांगे स्थळ कठिण ऐशा रात्नीमाजीं जाण ॥\n राहवी तेव्हां गुरव - माता ॥\n अंतर तिचें कळवळलें ॥४४॥\n दुग्ध आणोन सायास ॥\n आवडी निकट बैसोनी ॥४५॥\n गुरुव घेवोन सांगात ॥\nवंश - बेटानिकट त्वरित उत्कंठित मनें पोंचला ॥४६॥\n बैसले आसनीं धरूनिया ध्यान ॥\nसमाधि - सुखांत अचेतन अनंतें मूर्त्ति देखिली ॥४७॥\nब्रम्हांडीं न माय हरिख देखोन हरपलें सर्व दु:ख ॥\nजैसें जहाज बुडतां एकाएक तटीं लागलें येऊनि ॥४८॥\n घालूं आदरिले निरंतर ॥\nध्यान - विसर्जन - अवधि तोंवर \n नेत्र - स्पर्शनें पातले स्मृति ॥\n प्रेमें आलिंगिला जाणा ॥\n आल्हाद झाला अपार ॥५१॥\nस्वामी पृच्छा करिती आदरे अनंता कधीं सोडिलें घर ॥\n वर्त्लें मुळा पासुनी ॥५२॥\n संकेत तीन बोटें करून ॥\n गृहीं मार्ग लक्षिला ॥५३॥\n धैर्य न पोचे चित्तास ॥\n शोध करीत निघालों ॥५४॥\n वन उपवन नगर शहर ॥\n पुरें पट्टणें शोधिलीं ॥५५॥\nकाल - रात्रीं पातलों येथें भेटलों गुरुव - मातेतें ॥\n शुद्धि आपुली गुरुवर्या ॥५६॥\n आजि पोंचलों अनायासीं ॥\n कृतार्थ झालों श्रीगुरो ॥५७॥\nनेत्र - द्वय आणि अंत:करणा आजि जाहली पारणा ॥\nक्षुत्पिपासा - रहित चरणा विनटलों अति आवडीं ॥५८॥\n अभिषिंचिले चरण दोन्ही ॥\n ह्रदयीं धरिलें प्रीतीनें ॥५९॥\nश्रीगुरु होऊन सदय - ह्रदय सच्छिष्यास बोलिले स्वयें ॥\n वसगडें ग्राम सोडोनी ॥६०॥\n आम्हांलागि शोधिली सृष्टी ॥\n चढशील आतां मद्वाक्यें ॥६१॥\nआनंद केला मज लागून यालागीं आनंदमूर्ति अभिधान ॥\nमुखें तुझे निघतील शब्द सत्य होतील अभेद ॥\n सर्वमान्य होसी पै ॥६३॥\nतीन वर्षें संध्या स्नान करोनि जोडिलें जें पुण्य ॥\n योग - क्षेमार्थ अर्पिलें ॥६५॥\n पातले संकेश्वर ग्रामांत ॥\n आम्ही केलें अनुष्ठान ॥\n ब्रम्हाण भोजन करावें ॥६४॥\n साहय होवोनी धर्म - कृत्यासी ॥\nसामुग्री जया अनुकूळ जैसी तैसी सिद्धी नेइजे ॥६७॥\n कोणी न होतां प्रतिकूळ ॥\nसर्व साहित्य द्विज - मंडळ करिते झाले सुश्रद्धें ॥६८॥\nपुरण पोळिया नूतन घृत शाल्योदन शर्करा - युक्त ॥\nशाका - कथिकादि वरान्न सहित \n मग शिष्यासहित आपण ॥\n संतोष - युक्त बैसले ॥७०॥\n नैवेद्य पुरणाचा यावरी भक्ती ॥\n जाणिलें तधीं पासुनी ॥७१॥\n चालत आहे ब्रम्हानाळ - क्षेत्नीं ॥\nअसो दुसरे दिवशीं आनंदमूर्ति सवें घेऊनि श्रीरघुपती ॥\nपंथ क्रमोन सत्वर गती वसगडें ग्रामीं पातले ॥७३॥\n ब्रम्हाण स्त्री सौभाग्य - युक्त ॥\n जन्मादारभ्य वंध्या ते ॥७४॥\n “पुत्रवती - भव” ऐसें पै ॥७५॥\nयेरी बोले जोडूनि पाणी सुतवती भव ऐसी वाणी ॥\n जन्मप्रभृती मी वंध्या ॥७६॥\nतशांत रजही माझें गेलें त्या संवत्सर दहा लोटले ॥\nजन्मास संवत्सर साठ भरले वार्धक्यें गात्रें व्यापिलीं ॥७७॥\n सिद्धी नेइजे दयानिधी ॥\nतथेति म्हणोनी पुन्हा शब्दीं वदते झाले श्रीगुरू ॥७८॥\nआश्चर्य झालें सकळ जनां पुढें एक वर्ष पर्यंत जाणा ॥\nपुत्र प्रसवतां आनंद मना जाहला ब्राम्हाणीस उत्कृष्ट ॥७९॥\nसवें घेऊनि आपुला पती वसगडेस आली पुत्रवंती ॥\n येऊन पोंचतां तत्वतां ॥\n परमोत्साह केला त्यांहीं ॥८२॥\nतों इकडे वर्ष तीन गृहीं सखूबाई बाळंतीण ॥\nत्यांचें न पडों दिलें न्यून ग्रामस्थ ब्राम्हाणीं त्या काळीं ॥८३॥\nहें वृत्त समजूनि श्रीरघुवीर ग्रामस्थांवरी संतुष्ट फार ॥\n देते झाले आवडीं ॥८४॥\n वसगडेस यावें पुन्हा ॥८५॥\n गुरुभक्त श्रेष्ठ नि:सीम ॥\nगुरुसेवा हा द्दढ नेम अन्य कांहीं रुचेना ॥८६॥\nकोणे एके दिवशीं जाण सवें घेऊनि शिष्य - निधान ॥\nजात असतां सहजीं वचन बोलते झाले गुरुवर्य ॥८७॥\n त्वचा - विसर्जनास स्थळ उत्तम ॥\nकृष्णा - वेदा हा संगम \n भाविला परम अंतराये ॥\n निजधामा जाणें हें ॥८९॥\nआतां श्रीस्वामि - निर्याण वत्सर - मास - पक्ष - प्रमाण ॥\n श्लोक रचोनि ठेविला ॥९०॥\n[संमत श्लोक :--- निध्यष्ट - भूतविधुशाकसमाश्रिताब्दे भाद्रे प्लवंगे सितयाम्यतिथ्याम् ॥\nग्रामे वसंते परिहाय भौतं श्रीराघवो ब्रम्हापुरं समाविशत् ॥१॥]\n प्लवंग संवत्सर नभस्यमासीं ॥\n अवतार समाप्त रविवारीं ॥९१॥\n देह त्यागावा निर्धारीं ॥\nती खूण पूर्वींची अंतरीं \nमग तें श्रींचें कलेवर नेवोनि आटोपिलें कृष्णातीर ॥\n करिते झाले प्रयत्नें ॥९३॥\n बोलिले स्पष्ट अनंतातें ॥\n काय म्हणोनि जाळितां ॥९४॥\n अंतरीं विचार केला निका ॥\nपंधरा होन देऊनि भूतिका कृष्णा - पुलिनांत घेतली ॥९५॥\nपूर्व पश्चिम चाळीस हात तैसेंचि दक्षिण - उत्तर गणित ॥\n सार्थक मंत्रोक्त करविलें ॥९६॥\nतये स्थळीं रघुवीर चित्तीं स्मरोनि पादुका स्थापिल्या ॥९७॥\n प्रत्यहीं कृष्णेस य़ेऊन ॥\n पादुका - पूजन यथासांग ॥९८॥\n नैवेद्य यथासांग करून ॥\nवसगडे ग्रामीं येणें परतून नित्य - नेम हा चालविला ॥९९॥\nधन्य रघुनाथ - पादारविंद आमोद सेवीत मूर्ति आनंद ॥\n गोपाळ - तनय सर्वदा ॥१००॥\nस्नेहें परिसोत श्रोते संत तृतीयोध्याय रसाळ हा ॥१०१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/pankaja-munde-on-walunj-midc/", "date_download": "2018-08-20T09:31:59Z", "digest": "sha1:J2TZS3CDVDDK4AEE7CL2HVUYZX7DWNU2", "length": 8758, "nlines": 118, "source_domain": "mahapolitics.com", "title": "औरंगाबाद – नुकसान करणं ही मराठा आंदोलकांची भूमिका नाही – पंकजा मुंडे – Mahapolitics", "raw_content": "\nऔरंगाबाद – नुकसान करणं ही मराठा आंदोलकांची भूमिका नाही – पंकजा मुंडे\nऔरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी मोठी तोडफोड करण्यात आली आहे. औरंगाबादमधील वाळूंज एमआयडीसीतही या आंदोलनादरम्यान तोडफोड झाली. परंतु ही तोडफोड मराठा कार्यकर्त्यांनी केली नसल्याचं मराठा मोर्चानं म्हटलं होतं. त्यानंतर आज महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या एमआयडीसीला भेट दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांची बाजू घेतली असून या आंदोलनादरम्यान उद्योगांच मोठं नुकसान झालं आहे. परंतु असं नुकसान करणं ही मराठा आंदोलकांची भूमिका नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान पंकजा मुंडे यांनी या घटनेचा निषेध केला असून या घटनेमागे असलेल्या अपप्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांना शिक्षा केली जाईल. तसेच सरकार उद्योजकांच्या सोबत आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी इथे आले असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.\nऔरंगाबाद 91 मराठवाडा 526 maratha morcha 3 on 241 pankaja munde 49 walunj midc 1 आंदोलकांची 1 औरंगाबाद 45 नाही 25 नुकसान करणं 1 पंकजा मुंडे 61 भूमिका 14 मराठा 53 वाळूंज एमआयडीसी 1 ही 1\n‘या’ राजकीय नेत्यांनी केले वाहतूक नियमाचे उल्लंघन, दंडही भरला नाही \nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचं निधन \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/category/%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T08:38:17Z", "digest": "sha1:W5MKK3LHDO7IGX74D5IEQWQL6HMEDYMB", "length": 31062, "nlines": 262, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nश्रेणी: ३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा)\nभाषा, साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, विज्ञान, निसर्ग, इतिहास, सामान्य ज्ञान… अशा कुठल्याही विषयातील प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ\nसचिवालय, मंत्र्यालय की मंत्रालय\nशनिवार, 12 फेब्रुवारी 2011 बुधवार, 9 मार्च 2011 अमृतयात्री11 प्रतिक्रिया\nकधी ना कधी तरी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवला असेल. पण कालांतराने तो मागे पडला असेल. आज आपले एक अत्यंत ज्येष्ठ असे मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० यशवंत कर्णिक यांनी खालीलप्रमाणे प्रश्न विचारला आहे, त्यावर चर्चा करू.\nपूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न\nसोमवार, 7 फेब्रुवारी 2011 शनिवार, 30 जून 2012 अमृतयात्री19 प्रतिक्रिया\nश्री० ’जय महाराष्ट्र’ या आपल्या अमृतमंथन-परिवारातील सदस्याने विचारलेल्या शंकेला थोडे वेगळा आकार देऊन अमृतमंथनाच्या विचारी वाचकांसमोर ठेवीत आहोत.\n’जय महाराष्ट्र’ यांची शंका अमृतमंथनावर हल्लीच प्रकाशित केल्या गेलेल्या ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकासंबंधात आहे. ते म्हणतात:\n“मला एक मुद्दा आपल्यापुढे विचारार्थ मांडायचा आहे. ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकात आपण जो फुगीर बिंदू किंवा टिंब दिले आहे तशी चिन्हे सामान्यपणे हिंदीमध्ये वापरली जातात. अशी ही पद्धत मी इतर बर्‍याच मराठी प्रकाशकांनीही आपल्या पुस्तकांत वापरल्याचे पाहिले आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की आपण या बाबतीत मोठ्या फुगीर टिंबांचे एवढे कौतुक करण्याचे काही कारण नाही. आपण वर उल्लेखलेल्या लेखाचे शीर्षक ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकात आपण जो फुगीर बिंदू किंवा टिंब दिले आहे तशी चिन्हे सामान्यपणे हिंदीमध्ये वापरली जातात. अशी ही पद्धत मी इतर बर्‍याच मराठी प्रकाशकांनीही आपल्या पुस्तकांत वापरल्याचे पाहिले आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की आपण या बाबतीत मोठ्या फुगीर टिंबांचे एवढे कौतुक करण्याचे काही कारण नाही. आपण वर उल्लेखलेल्या लेखाचे शीर्षक ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ (ले. सलील कुळकर्णी)’ असे का लिहू नये (ले. सलील कुळकर्णी)’ असे का लिहू नये फुगीर टिंबात एवढे काय मोठे वैशिष्ट्य सामावलेले आहे फुगीर टिंबात एवढे काय मोठे वैशिष्ट्य सामावलेले आहे\nश्री० ’जय महाराष्ट्र’ यांच्या या शंकेबद्दल आपल्याला काय वाटते अवश्य कळवा. आपल्या दृष्टीने टोकदार टिंबाचा पूर्णविराम व पोकळ वर्तुळाकार पूज्याचे लघुरूप (short form) दर्शक चिन्ह अशी भिन्न पद्धतीची चिन्हे देण्यामागील कल्पना काय आहेत अवश्य कळवा. आपल्या दृष्टीने टोकदार टिंबाचा पूर्णविराम व पोकळ वर्तुळाकार पूज्याचे लघुरूप (short form) दर्शक चिन्ह अशी भिन्न पद्धतीची चिन्हे देण्यामागील कल्पना काय आहेत त्यांचे फायदे-तोटे काय ती चिन्हे एकसारखीच असावीत की वेगवेगळी या प्रश्नांचा उहापोह व संबंधित विषयाबद्दल अधिक माहितीची चर्चा या विचारमंथन चर्चापीठावर करूया. अर्थात त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य पाहिजेच.\nया विषयासंबंधित माहिती, आपले मत, कारणमीमांसा या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.\nता०क० वर उल्लेख केलेल्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे आहे.\n‘काव्य’ आणि ‘कविता’ हे एकच की भिन्न (प्रश्नकर्ता: श्री० कल्पेश कोठाळे)\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 शनिवार, 5 फेब्रुवारी 2011 अमृतयात्री12 प्रतिक्रिया\nआपल्या अमृतमंथनावरील विचारमंथन चर्चापीठापुढे एक विषय चर्चेसाठी ठेवत आहे.\n“काव्य आणि कविता या दोन शब्दांचे अर्थ एकच की भिन्न\nशाळेत असताना आम्ही दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे समजत आलो.\nपण आपण रामायण, महाभारत यांचा उल्लेख महाकाव्ये असा करतो, महाकविता असा नाही. (अजूनतरी तसे ऐकण्यात आलेले नाही). म्हणजे त्यांत काहीतरी अंतर असावे असे आता वाटते आहे.\nअमृतमंथन परिवारातील सुबुद्ध बांधवांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.\nआपले मित्र श्री० कल्पेश कोठाळे ह्यांच्या शंकेबद्दल आपले काय मत आहे आपले विचारपूर्ण स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीखालील चर्चाचौकटीत सविस्तरपणे मांडावे.\nConformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 शनिवार, 5 फेब्रुवारी 2011 अमृतयात्री18 प्रतिक्रिया\nअमृतमंथन परिवारातील एक सदस्य श्री० मंगेश नाबर यांनी conformity या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला आहे. भाषाप्रेमी अमृतयात्रींनी मंगेशरावांना योग्य शब्द सुचवावेत असे आवाहन.\n’जन-गण-मन’ – फुललेली छाती, गोंधळलेले मन (प्रश्नकर्ता: श्री० मंदार मोडक)\nरविवार, 28 नोव्हेंबर 2010 मंगळवार, 14 डिसेंबर 2010 अमृतयात्री8 प्रतिक्रिया\n“अशा प्रकारे आपल्या देशाभिमानाचे प्रतीक ठरलेले हे गीत गाताना आपल्या मनाला कधीही हा विचार फारसा शिवत नाही का की या गीताच्या निर्मितीमागचा इतिहास काय असावा गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे\n“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्‌’ हे गीतच मुख्यतः स्वातंत्र्याचा मंत्र म्हणून सर्वमुखी झालेले असतानाही त्या गीताला पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून का स्वीकारले गेले नाही असा प्रश्न मनात येऊन त्याविषयी खेद वाटल्याशिवाय राहात नाही.”\nस्टेट बॅंकेची दिनदर्शिका तमिळमध्ये. मराठीत का नाही\nगुरूवार, 21 ऑक्टोबर 2010 गुरूवार, 21 ऑक्टोबर 2010 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\n“स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ची २०१० च्या वार्षिक दिनदर्शिकेचे चित्र टाचले आहे. ही दिनदर्शिका विशेषतः तामिळनाडूसाठी, तामिळीत बनवलेली आणि तामिळ संस्कृतीच्या संबंधीची प्रचलित वैशिष्ट्ये दाखवणारी अशीच आहे.\nविचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात\nमंगळवार, 10 ऑगस्ट 2010 अमृतयात्री16 प्रतिक्रिया\nप्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात की ज्यांचे संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ होतात. भाषेवर प्रभुत्व असणारे कवी ह्या अलंकाराचा उत्तम उपयोग करून घेतात. काव्यातील किंवा आलंकारिक भाषेतील या प्रकाराला श्लेष असे म्हणतात. संस्कृत भाषेतील काव्यांत तर अशा उदाहरणांची रेलचेल आहे. मराठीमधील बहुतेक लोकप्रिय विनोदी लेखक, चिं० वि० जोशी, आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे इत्यादींनीही मुख्यतः शाब्दिक कोटींवर म्हणजे श्लेषावरच भर दिलेला दिसतो.\nविचारमंथन: चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द ओळखा (प्रश्नकर्ता: डॉ० उमेश करंबेळकर)\nमंगळवार, 27 जुलै 2010 मंगळवार, 3 ऑगस्ट 2010 अमृतयात्री29 प्रतिक्रिया\n“नाशिकच्या डॉ. वि. म. गोगटे सरांनी आम्हाला एक कोडे घातले होते; चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द शोधून काढण्याबद्दल….”\nविचारमंथन – प्रकट की प्रगट (प्रश्नकर्ता: डॉ० उदय वैद्य)\nमंगळवार, 13 जुलै 2010 अमृतयात्री5 प्रतिक्रिया\n“प्रगट आणि प्रकट (similar to manifestation in English) या दोन शब्दांच्या अर्थात काय फरक आहे\nविचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nसोमवार, 28 जून 2010 मंगळवार, 29 जून 2010 अमृतयात्री66 प्रतिक्रिया\nअमृतमंथन परिवारातील प्रिय मित्रांनो,\nहल्लीच काही दिवसांपूर्वी, आपले एक मित्र, मराठीचे अभ्यासक, श्री० सुशांत देवळेकर यांनी मराठीप्रेमी मित्रमंडळापुढे एक प्रश्न मांडला, तोच अधिक विस्तृत चर्चेसाठी, विचारमंथनासाठी आपणा सर्वांपुढे मांडीत आहोत. प्रश्न असा आहे:\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nविचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://libertex.win/mr/blog/americas-roundup/", "date_download": "2018-08-20T08:28:12Z", "digest": "sha1:KR5ZXPI5OZPXHPPPTOQCZ4Y2A2FXEVER", "length": 24681, "nlines": 92, "source_domain": "libertex.win", "title": "अमेरिका राउंडअप - Libertex", "raw_content": "\nवर पोस्टेड 29. नोव्हेंबर 2017 29. नोव्हेंबर 2017 करून प्रशासन\nअमेरिका राउंडअप: डॉलर मजबूत अमेरिकन उच्च कडा. डेटा, कर बिल प्रगती, अमेरिकन. उत्पादन ऊठ, गोल्ड नुकसान विस्तृत, तेल तिसऱ्या दिवशी थेंब, 'ओपेक' निर्णय नोव्हेंबर 30 प्रतीक्षा करत आहे 2017\nयुरो / डॉलर आधार शोधण्यासाठी शक्यता आहे 1.1807 पातळी आणि सध्या येथे ट्रेडिंग 1.1861 पातळी. जोडी येथे सत्र उच्च केले आहे 1.1866 आणि फॅ दाबा 1.1824 पातळी. युरो उच्च उत्तर कोरिया च्या नवीनतम क्षेपणास्त्राची चाचणी सावध गुंतवणूकदार काही तरी डॉलरच्या बाजार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कर कट योजना प्रगती लक्ष केंद्रित म्हणून बुधवारी झेल. अमेरिकन. सर्वोच्च नियामक मंडळ रिपब्लिकन एक अनपेक्षित माध्यमातून राष्ट्रपती कर-कट बिल नाही, गुरुवारी म्हणून आणि म्हणून लवकरच सर्वोच्च नियामक मंडळ यांनी पूर्ण मत सेट कट्टर समिती मत. डेटा अमेरिकन झाली greenback पुढील त्यासाठी वापरलेली शक्ती मिळवली. प्रारंभी तिसऱ्या तिमाहीत विचार पेक्षा अर्थव्यवस्था जलद वाढला, तीन वर्षांत त्याच्या जलद वेग तिसऱ्या क्रमांकावर, ट्रेण्ड आणि उपकरणे मध्ये व्यवसाय गुंतवणूक वाढते ग्राहक खर्च झाली ऑफसेट म्हणून. डॉलर देखील मध्यवर्ती बँक पुढील महिन्यात पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे संकेत फेडरल रिझर्व्ह खुर्ची नामनिर्देशित जेरोम पॉवेल यांनी मंगळवारी शेरा पाठिंबा दिला. पॉवेल एकूण फेड चेअर Janet Yellen आणि तिच्या दौऱ्यावर बेन Bernanke अंतर्गत सेट धोरणे विस्तार म्हणून स्वत: सादर, बाजार अपेक्षा खात्री तो सेंट्रल बँकेत नेतृत्व बदल न जुमानता स्थिरता देऊ. डॉलर निर्देशांक, सहा प्रतिस्पर्धी चलनांच्या तुलनेत greenback उपाय जे, वर होता 0.1 टक्के 93.365. निर्देशांक, सुमारे घसरण झाली 1 गेल्या आठवड्यात टक्के, आहे 0.6 आतापर्यंत या आठवड्यात टक्के.\nग्रेट ब्रिटन पौंड / डॉलर श्रेणी समर्थीत आहे 1.3365 पातळी आणि सध्या येथे ट्रेडिंग 1.3465 पातळी. हे सत्र उच्च गाठली 1.3450 आणि सत्र कमी झाली 1.3369 पातळी. स्टर्लिंग दोन महिने अस्सल वाढला होता उच्च बुधवारी डॉलरच्या गुलाब युरोपियन युनियन राजनैतिक ब्रिटन हलविले आहे सांगितले की, “बंद” Brexit प्रती युरोपियन युनियन मागण्या, फरक की परिस्थिती राहतील की चिंता चलन नफ्यावर घसरण तरी. ब्रिटिश सरकारी अधिकारी एक डेली टेलिग्राफ अहवाल वर शंका टाकले मिळून सोडून एवढी होईल निव्वळ बिल म्हणाला 45 ते 55 अब्ज पौंड ($53 ते $65 अब्ज), एक करार लवकरच पराभव करतील वाढत आशेमुळे. गुंतवणूकदार आकृती स्वागत “घटस्फोट बिल” आराम सह, पेक्षा नाण्यावर मी आणखी उचल 1.5 वरील मंगळवारी फॅ पासून टक्के $1.34 लवकर ऑक्टोबर पासून प्रथमच. स्टर्लिंग उडी मारली 0.5 टक्के $1.3431 बुधवारी, न्यू यॉर्क व्यापारात उशीरा मंगळवार मेळावा विस्तार. एक करार मारले जाईल, असे हट्टाला आशावाद परावर्तित, युरो ब्रिटिश विरोधात तीन आठवड्यांच्या कमी करण्यासाठी weakened 88.55 लवकर व्यवहार पैशांना. मंगळवारी पासून अस्सल च्या येथे जा असूनही, अस्सल खाली एक चांगले राहिले 2017 उच्च $1.3659 उशीरा सप्टेंबर मध्ये दाबा आणि अधिक 11 जून खाली टक्के 2016 या Brexit मत $1.5022.\nडॉलर्स / तूट समर्थित आहे 1.2800 पातळी आणि आहे, व्यापारात 1.2850 पातळी. हे सत्र उच्च केले आहे 1.2875 आणि फॅ 1.2838 पातळी. कॅनेडियन डॉलर त्याच्या अमेरिकन विरूद्ध सुमारे चार आठवड्यांतील नीचांकी weakened. बुधवारी दुसर्या तेलाच्या किमती पडले आणि greenback प्रमुख चलने एक बास्केट विरुद्ध या आठवड्यात वधारल्याने जोडले म्हणून. अमेरिकन. डॉलर डेटा अमेरिकन दर्शवित यांनी मदत केली होती. प्रारंभी तिसऱ्या तिमाहीत विचार पेक्षा अर्थव्यवस्था जलद वाढला, तीन वर्षांत त्याच्या जलद वेग तिसऱ्या क्रमांकावर. तेल किमती, कॅनडा च्या प्रमुख निर्यात एक, सेवनाने उत्पादन अंकुश जगातील सर्वात मोठी निर्यातदार काही लोकांमध्ये एक करार पाठविणे रशिया च्या तयारी बद्दल सेट शंका म्हणून घसरण झाली. डेटा तिमाहीत नोव्हेंबर आणि एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या कॅनडा च्या रोजगार शुक्रवारी प्रकाशीत केले जाईल, जे बँक कॅनडा आणखी व्याज दर वाढ गुंतवणूकदारांच्या अपेक्षा मार्गदर्शन मदत करू शकेल. मध्यवर्ती बँक जुलै व सप्टेंबरमध्ये दरवाढ परंतु अर्थव्यवस्था दृष्टीकोन अधिक सावध चालू आहे. पुढील आठवड्यात व्याज निर्णय घेईल. कॅनेडियन डॉलर व्यापारात होते येथे C $ 1,2853 greenback करण्यासाठी, किंवा 77.87 अमेरिकन. सेंट, खाली 0.2 टक्के. सत्र चलन सर्वाधिक मजबूत पातळी C $ 1,2805, तो नोव्हेंबर पासून त्याच्या शक्ती कमी स्पर्श करताना. 2 येथे C $ 1,2875.\nNZD / डॉलर सुमारे समर्थित आहे 0.6853 पातळी आणि सध्या येथे ट्रेडिंग 0.6889 पातळी. हे सत्र उच्च दाबा 0.6898 आणि केले सत्र फॅ 0.6873 पातळी. न्यूझीलंड डॉलर घसरण झाली 2-1/2 तो कर्ज निर्बंध सैल रिझर्व्ह बँक न्यूझीलंड केल्यानंतर बुधवारी डॉलरच्या आठवड्यात पीक गृहनिर्माण बाजार बद्दल आश्चर्याची गोष्ट आरामशीर त्याचा कर्णा वाजविला. किवी डॉलर प्रारंभी करण्यासाठी पॉप अप $0.6930 व्यापारी रिझर्व्ह बँक न्यूझीलंड कर्ज-टू-मूल्य बंधने उठवली जाणार wagered म्हणून (RBNZ) घर दर आणि ठिणगी महागाई चालना शकते. पण चलन लवकरच घसरला $0.6890, पुढील दूर मंगळवारी पासून drifting $0.6945, सर्वाधिक पासून नोव्हेंबर. 13. Tufley व्याजदर पडू आहेत “तेही मर्यादित”, RBNZ कमी नोंद येथे दर ठेवणे शक्यता होता जोडून 1.75 एक वेळ टक्के. धोरण मुख्य पान दर देखील सरकारच्या हलवा लवकर विद्यमान घरे परदेशी खरेदी बंदी द्वारे त्रस्त जाईल अपेक्षा 2018. घरगुती किमती पेक्षा अधिक वाढले आहेत 50 गेल्या दशकात राष्ट्रीय टक्के, आणि जवळजवळ ऑकलंड दुप्पट, पण अलीकडे एक मंद अर्थव्यवस्था आणि कर्ज निर्बंध मागणी आज भेट म्हणून उकळणे बंद आले आहेत.\n• अमेरिकन प्र 3 जीडीपी 2 अंदाज, 3.3%, 3.2% अंदाज, 3.0% मागील.\n• अमेरिकन प्र 3 जीडीपी विक्री प्राथमिक, 2.5%, 2.4% अंदाज, 2.3% मागील.\n• अमेरिकन प्र 3 जीडीपी बाधक खर्च प्राथमिक, 2.3%, 2.4% मागील.\n• अमेरिकन प्र 3 जीडीपी वाढीचा दरही प्राथमिक, 2.1%, 2.2% अंदाज, 2.1% मागील.\n• अमेरिकन प्र 3 कोर PCE किंमती प्राथमिक, 1.4%, 1.4% अंदाज, 1.3% मागील.\n• अमेरिकन प्र 3 PCE किंमती प्राथमिक, 1.5%, 1.5% अंदाज, 1.5% मागील.\n• अमेरिकन प्र 3 कॉर्पोरेट नफा प्राथमिक, 5.8%, 0.1% मागील.\n• अमेरिकन ऑक्टोबर प्रलंबित घरे निर्देशांक, 109.3, 106.0 मागील 105.6 सुधारित.\n• अमेरिकन ऑक्टोबर प्रलंबित विक्री एम बदला, 3.5%, 1.0% अंदाज, 0.0% मागील -0.4% सुधारित.\n• अमेरिकन प / ई एमबीए गहाण अनुप्रयोग, -3.1%, 0.1% मागील.\n• फेड च्या Yellen पुनर्प्राप्ती म्हणतो “वाढत्या ब्रॉड आधारित” दोन्ही अमेरिकन मध्ये. आणि जगभरातील.\n• Yellen ती अमेरिकन टिकाव बद्दल भिती वाटत आहे. कर्ज मार्गक्रमण.\n• Yellen म्हणतो वेगाने दर बदलता आणि मोठा कोनाडा उद्भवणार टाळण्यासाठी इच्छित.\n• उगवलेला दर हळूहळू वाढवण्याची सुरू करावी, विल्यम्स म्हणतो.\n विकिपीडिया उत्कृष्ट $11,000 नंतर $1,000 मध्ये लाट 12 तास.\n• विकिपीडिया लाट मध्ये, दुडले फेड च्या रडार वर डिजिटल चलन अर्पण म्हणतो.\n• विकिपीडिया जागतिक अर्थव्यवस्था धमकी पुरेसे मोठे नाही, BoE प्रतिनिधी म्हणतो.\n• तूट अमेरिकन म्हणून रिपब्लिकन कर बिल प्रती दुर्दैवी ठरते आहे. सर्वोच्च नियामक मंडळ मत जवळ येऊ लागेल.\n• व्हाईट हाऊस अमेरिकन अपेक्षा नाही. सरकारी बंद.\n• SNB च्या Zurbruegg स्विस फ्रँक अद्याप सुरक्षित संवेदनाक्षम म्हणतो- आश्रयस्थान दबाव.\n• सावध युरोपियन युनियन अद्याप पूर्ण Brexit करार ब्रिटन दाबून.\nपुढे आहात – आर्थिक डेटा (GMT)\n• 29 नोव्हेंबर 21:45 न्यूझीलंड ऑक्टोबर इमारत संमती, -2.3% मागील\n• 29 नोव्हेंबर 23:50 जपान ऑक्टोबर औद्योगिक उत्पादन पूर्वपरिक्षा मिमी, 1.9% अंदाज, -1.0% मागील\n• 30 नोव्हेंबर 00:00 ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर HIA नवीन घर विक्री मीटर / पुल्लिंगी, -6.1% मागील\n• 30 नोव्हेंबर 00:00 न्यूझीलंड नोव्हेंबर NBNZ व्यवसाय आउटलुक, -10.1% मागील\n• 30 नोव्हेंबर 00:30 ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर इमारत मंजूरी, अंदाज -1.8%, 1.5% मागील\n• 30 नोव्हेंबर 00:30 ऑस्ट्रेलिया प्र 3 भांडवली खर्च, 1.0% अंदाज, 0.8% मागील\n• 30 नोव्हेंबर 01:00 नोव्हेंबर NBS नॉन-Mfg PMI मध्ये चीन, 54.30 मागील\n• 30 नोव्हेंबर 01:00 चीन NOV NBS उत्पादन PMI, 51.4 अंदाज, 51.6 मागील\nपुढे आहात – आगामी कार्यक्रम, इतर रिलीझ (GMT)\n• 01:30 BOJ च्या Yutaka Harada फुकुशिमा मध्ये बोलतो\n• 08:45 इसीबी च्या Mersch रोम मध्ये बोलतो\n• 10:00 इसीबी च्या Praet ब्रुसेल्स मध्ये बोलतो\n• 11:00 इसीबी च्या Nouy फ्रांकफुर्त बोलतो\n• 13:30 फेड च्या लोरेट्टा Mester नेमस्त वॉशिंग्टन बोलतो\n• 17:30 फेड च्या Randal Quarles वॉशिंग्टन मध्ये बोलतो\n• 18:00 फेड च्या कॅप्लन डॅलस बोलतो\nयुरोपियन शेअर्स बुधवारी गुलाब, जास्त दोन आठवडे मध्ये त्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचत मिळवली किरकोळ साठा आणि आर्थिक, ब्रिटन च्या एफटीएसई Brexit बोलतो एक घुसखोरी अहवाल नंतर अस्सल वाढ दुखापत होते जरी.\nब्रिटन च्या बेंचमार्क एफटीएसई 100 खाली बंद 0.9 टक्के, पॅन-युरोपियन FTSEurofirst 300 आज झाली 0.25 टक्के, जर्मनी DAX फ्लॅट संपला, फ्रान्स सीएसी करून दिवस पूर्ण 0.2 टक्के.\nनॅस्डॅकच्या गुंतवणूकदार उच्च उड्डाण करणारे हवाई परिवहन तंत्रज्ञान साठा पळ काढला आणि बँका आणि बाजार इतर दाखवतात आर्थिक परिस्थिती सुधारणा फायदा होऊ शकतो की हलविण्यात म्हणून बुधवारी जास्त तीन महिने त्याच्या सर्वात मोठा एकदिवसीय ड्रॉप पोस्ट, कमी नियम आणि कर, आणि उच्च व्याजदर.\nडाऊ जोन्स करून बंद 0.43 टक्के, एस&पी 500 खाली संपला 0.04 टक्के, नॅस्डॅकच्या दिवसा खाली पूर्ण 1.29 टक्के.\nअमेरिकन. ट्रेझरी उत्पादन बुधवारी सर्वात मुदतीच्या ओलांडून गुलाब अमेरिकन अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत दर्शवित आहे फेडरल रिझर्व्ह चेअर Janet Yellen करून अर्थव्यवस्था वर निवड करण्याचे ठरविले शेरा आणि डेटा बळकटी. तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वाढ.\n10 वर्षांच्या ट्रेझरी उत्पन्न येथे होते 2.386 टक्के, पासून 2.337 टक्के मंगळवारी उशीरा. तो एक दोन आठवड्यात उच्च दाबा 2.395 टक्के.\nअमेरिकन. दोन वर्ष उत्पादन, जे नऊ वर्ष पीक गेल्या आठवड्यात करण्यासाठी एकेकाळी, होते 1.774 पासून टक्के 1.758 मंगळवारी टक्के.\nअमेरिकन. 30-वर्ष बाँडचा उत्पादन येथे होते 2.827 मंगळवारी टक्के 2.765 टक्के. यापूर्वी, 30-वर्ष उत्पादन एक दोन आठवड्यात उच्च दाबा 2.837 टक्के.\nसोन्याच्या किमती बुधवारी पडले, सुरक्षित आश्रयस्थान मालमत्ता कमी आकर्षक बनवण्यासाठी जागतिक साठा उच्चांकाच्या जवळपास राहिला, त्यामुळे, आणि निवड करण्याचे ठरविले अमेरिकन. वाढ डेटा अमेरिकन मध्ये पूर्वीच्या वाढत सूचित. डॉलर आणि अमेरिकन. ट्रेझरी उत्पादन.\nस्पॉट सोने खाली होते 0.7 टक्के $1,284.23 एक पौंड 2:45 p.m. आहे (1945 GMT). अमेरिकन. डिसेंबर डिलिव्हरी सोने फ्यूचर्स खाली स्थायिक $12.80, किंवा 1 टक्के, येथे $1,282.10 भाव प्रति.\nतेल किमती तेल मंत्री पुढे व्हिएन्ना 'ओपेक' च्या बैठकीत एक दिवस विवादित स्टेटमेन्ट करून मारले एक अस्थिर सत्रात बुधवारी बुडवून, सदस्य गट पुरवठा कट करार विस्तारासाठी मार्ग घाटणे म्हणून.\nब्रेंट क्रूड फ्यूचर्स खाली स्थायिक 50 सेंट करण्यासाठी $63.1 एक बंदुकीची नळी, एक 0.8 टक्के ड्रॉप, अमेरिकन असताना. क्रूड खाली संपला 69 सेंट, किंवा 1.2 टक्के, ते $57.30 एक बंदुकीची नळी.\n← ट्रेडिंग प्लॅटफॉर्म Libertex\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nअटी आणि व्याख्या – ट्रेडिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav-category/ganeshfestival2017/", "date_download": "2018-08-20T09:33:54Z", "digest": "sha1:GXJ6TG6M247NSKGOK2HOHIOFUPEYTZTB", "length": 13694, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi, Aarti, Ganapati Latest news, Photos and Videos 2017 | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nGanesh Utsav 2017 : सकारात्मकतेचा अनुभव देणारा गणेशोत्सव- विनोद गायकर\n'गावी गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो'\nGanesh Utsav Celebration 2017: रोबोट करतोय गणपती बाप्पाची पूजा\nव्हिडीओमध्ये चक्क एक रोबोटिक हात गणरायाची पूजा करताना दिसतो\n… असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा\n३० हजार जेम्सच्या गोळ्या वापरून बाप्पा साकारले\nGanesh Utsav Recipes 2017 : नारळाच्या दुधातील शेवया\nकोकणात प्रसादासाठी हा पदार्थ आवर्जून तयार करण्यात येतो\nगणेश विसर्जन मिरवणुकीसाठीच्या भव्य रथांची तयारी अंतिम टप्प्यात\nगणेश विसर्जनासाठी भव्य-दिव्य रथ साकारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.\nGanesh Utsav 2017 : आमचा लाडोबा गणपती- उषा नाडकर्णी\n'बाप्पासोबतचं नातं शब्दांत मांडता येणार नाही.'\nआंबट गोड हेल्दी मोदक\nदोन एकर शेतात विराजमान झाले इको फ्रेंडली गणपती बाप्पा\nगणपती तयार होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी\nGanesh Utsav 2017 : आपल्यातील कलेला वाव देणारा गणेशोत्सव- मयुरी देशमुख\nगणेशोत्सव कोणाला आवडत नाही\nशकून उंडे हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे\nकोल्हापूर, सांगलीत मशिदीत गणेश प्रतिष्ठापना\nसामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक देखावेसुद्धा लक्ष्यवेधी ठरतात.\nसूक्ष्म ११ हजार मूर्तीद्वारे महागणेशाची निर्मिती\nसिन्नरच्या संजय क्षत्रिय यांचा ३३ हजार मूर्ती निर्मितीचा विक्रम\nठाण्यात सर्वत्र ध्वनिमर्यादेचे उल्लंघन\nGanesh Utsav 2017: माझ्या हातावर गणेशाचे नाव- श्रेया बुगडे\nकोणत्याही संकटांपासून लढण्याची ताकदसुद्धा बाप्पाचं आपल्याला देतो\nGanesh Utsav 2017 : ‘गणेशोत्सवात मंचावर सादरीकरणाचा पहिला अनुभव मिळाला’\n'या उत्सवातून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते.'\nसांदण गरम किंवा गार कशीही चांगली लागतात\nआग्रोळी गावाने ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपून पर्यावरणरक्षणाचा वसा जपला आहे.\nकार्यकर्त्यांचा उत्साह अन् उत्सवाचा ‘इव्हेंट’\nपौराणिक-ऐतिहासिक देखावे आणि थर्माकोलची मंदिरे हे एकेकाळच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ होते.\nविधायक : ‘जय बजरंग’ची सामाजिक बांधीलकी\nजवळपास ६० वर्षे जुने असलेल्या या मंडळाचे उपक्रम वर्षप्रारंभ झाल्यापासूनच सुरू होतात.\nवसईतील राहुल परिवार सोसायटीचा ध्वनिप्रदूषणाला निरोप..\n११ वर्षांपासून राहुल परिवार गणेशोत्सव मित्रमंडळामार्फत गणेशोत्सव साजरा करत होती.\nगौरी सजावटीतून ‘स्वच्छ भारत’चा संदेश, माढ्यातील महिलेचा अनोखा उपक्रम\nगौरी पाहण्यासाठी आलेल्या महिलांना प्रबोधनात्मक पुस्तके भेट देत आहेत.\nGanesh Utsav 2017 माहेरचा गणपती : ‘माझा जन्म अनंत चतुर्दशीचा’\nएका मूर्तीची पूजा करा आणि त्यात देव शोधा अशा मतांची मी अजिबात नाहीये.\nविधायक : सामाजिक उपक्रमांचे ‘सेवा मित्र मंडळ’\nविधायक उपक्रमांबरोबरच दरवर्षी नावीन्यपूर्ण देखावे सादर करण्याची या मंडळाची परंपरा आहे.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/bjp-corporator-got-arrested/", "date_download": "2018-08-20T09:31:42Z", "digest": "sha1:PILWL36EDOPMYB5ZV2TLLBOPFIAUSUVR", "length": 8778, "nlines": 118, "source_domain": "mahapolitics.com", "title": "तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक ! – Mahapolitics", "raw_content": "\nतरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक \nयवतमाळ – वणी येथील एका भाजप नगरसेवकानं तरुणीवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत मैत्री करून पाच वर्षे अत्याचार करणारा भाजपचा नगरसेवक धीरज दिगंबर पाते (वय 29, रा. वासेकर ले-आउट) याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश सोसायटीत वास्तव्यास असलेली 22 वर्षीय तरुणीवर त्याने लैंगिक अत्याचार केले असून या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धीरज पातेला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nदरम्यान वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीला वारंवार धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करुन लग्नासाठी दबाव टाकला असल्याची माहिती या तरुणीने पोलिसांना दिली आहे. तसेच तिला लग्नासाठी जबरदस्ती करत कागदपत्रे मिळवून फेक फेसबुक आयडी व मतदान ओळखपत्र तयार करून नगरसेवकाने त्यावर आपल्या घराचा पत्ता टाकला. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने ही माहिती आपल्या घरच्यांना सांगितलं व त्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठले असल्याची माहिती आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.\nबार्शीत मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण,अनेक बसवर दगडफेक, एक बस जाळली \nराज्यभरात पक्षाला बळकटी देण्यासाठी जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना ‘हा’ सल्ला \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t29955/", "date_download": "2018-08-20T09:30:50Z", "digest": "sha1:V5VUYDFNOYBPDQHOT7GXQEIWSQS7GNNC", "length": 4567, "nlines": 95, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-ती नव्हती आपल्यासाठी बनली", "raw_content": "\nती नव्हती आपल्यासाठी बनली\nती नव्हती आपल्यासाठी बनली\nती नव्हती आपल्यासाठी बनली\nलई गोरीचिटुक होती ,मधावानी गॉड\nजरा हटकलं रस्त्यावर तर रंगवलं थोबाड\nम्या होतो मुन्नाभाई , माझ्या गल्लीचा राजा\nसमजत होतो येणाऱ्या जाणाऱ्या पोरींना\nसूर्य डोक्यावर येता माझा कारभार चालू होई\nकोण कुठं नि कसं चालतंय त्याच माप बरोबर घेई\nभाय , मुन्ना , दादा न डॅडी\nजो तो सलाम ठोके\nमला वाटलं , काय नाय होणार ,\nरोज दुरुनी मला पाहुनी\nतिला पाहुनी माझी देखील\nअशीच एकदा समोरून येता\nमला वाटलं नंबर लागला\nमी पण काढला कंगवा बाहेर\nआजच काय तो फैसला करूया\nइकडे तिकडे बघुनी सरळ\nबोलून टाकले \" आय लव्ह यु \"\nफिल्डिंग लागल्यावानी सारे तुटून पडले\nठोकून ठोकून वाचा बसवली\nसगळंच सालं छोटं दिसतंय\nहळूहळू सावरता अजून एक कळ आली\nअंगात काही त्राणच नव्हते\nबहुधा पेकाटात लाथ असेल बसली\nतिथेच रस्त्यावर ढेर झालो\nतोवर \"दादा\" हाक ऐकू आली\nअथक प्रयत्नांती डोळा उघडला\nतो तीच समोर बसलेली\nहात जोडुनी ताई म्हणालो\nनीट झालो तर दुसरी बघूया\nहि आपल्यासाठी नाही बनली\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nती नव्हती आपल्यासाठी बनली\nती नव्हती आपल्यासाठी बनली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t30475/", "date_download": "2018-08-20T09:31:24Z", "digest": "sha1:XVQWTRI5TEON3CGJ6LSFED7QOAPTYP23", "length": 2654, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Bhakti Kavita-धून मुरलीची", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nधून कानी येता मुरलीची\nगाई वासरे हंबरून येती\nरेषेवरती त्या दूर क्षितिजी\nसुवर्ण शलाका धूसर होती\nघन शामल या अंबरातळी\nवृक्ष पाखरे माघारी फिरती\nशित चंद्रमा हळूच प्रकटती\n© शिवाजी सांगळे \nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_139.html", "date_download": "2018-08-20T08:52:57Z", "digest": "sha1:VAPCDSKDTZC6YTZSN6V6AL7VINWIKODM", "length": 11455, "nlines": 117, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भालाफेकपटू नीरज चोप्रा होणार ध्वजवाहक | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nभालाफेकपटू नीरज चोप्रा होणार ध्वजवाहक\nगोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर सर्व भारतीय खेळाडूंना वेध लागले आहेत ते आशियाई खेळांचे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे १८आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाईमध्ये भारतीय खेळाडू पदके जिंकण्यास उत्सुक आहेत. या वर्षीच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राभारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.\nस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसणार आहे. भारतीय आॅलम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही घोषणाकेली.\nनीरज चोप्राने २०१६ मध्ये आयएएफ २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २० वर्षांचा नीरज राष्टकुल चॅम्पियन असून गेल्या महिन्यातफिनलॅन्डमधील सावो येथे त्याने सुवर्ण पदक जिंकले. २०१७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही त्याने ८५.२३ मीटर भालाफेक करीत सुवर्ण पटकविले होते. नीरजची भालाफेकस्पर्धा २७ आॅगस्टला असली तरी ध्वजवाहक बनल्यामुळे १७ आॅगस्ट रोजी इंडोनेशीयामध्ये दाखल होणार आहे.\nआशियाई स्पर्धेचा ध्वजवाहक म्हणून निवड झाल्याने मी फार रोमांचित आहे. या मोठ्या स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणे सन्मानाची बाब आहे. मला ही बाब अचानकसमजल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. - नीरज चोप्रा,भालाफेकपटू\nLabels: क्रीडा देश ब्रेकिंग\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_854.html", "date_download": "2018-08-20T08:53:57Z", "digest": "sha1:XZZO4AMMRKCQFZZJQU2FJ6BXZ3YY65XZ", "length": 13817, "nlines": 116, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनात निर्णय : आ. मुरकुटे | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nआरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनात निर्णय : आ. मुरकुटे\nउपोषण मागे घेण्याची केली विनंती\nसोनई प्रतिनिधी - 29- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे. राज्यशासनाची याविषयी सकारात्मक भूमिका आहे. सर्व जातीधर्माने यासाठी पाठिंबा मिळत आहे. या विषयासंदर्भात राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भावी पिढीचे नुकसान होऊ नये, ही भावना आहे. येत्या दोन दिवसांत अधिवेशनात आविषयी निर्णय होणार आहे. त्यामुळे तरुणांनी उपोषण करू नये, अशी अपेक्षा आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्त केली.\nयेथील छत्रपती शिवाजी चौकात सुरु असलेल्या सकल मराठा समाजातील तरुणांच्या उपोषणाप्रसंगी आ. मुरकुटे बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाचा आल्याच्या दुसऱ्याच दिवशी विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार असून यामध्ये हा विषय मार्गी लावला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वीही मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष गायकवाड यांना लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली. या विषयावरून राज्यात उदभवलेल्या चिंताजनक परिस्थितीची जाणीव राज्य सरकारला आहे. सर्व पक्षाच्या प्रमुखांशी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून या सर्वांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजाची इतकी स्पष्ट आहे, की अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागत आम्हाला अतिरिक्त आरक्षण हवे आहे. ही एकदम रीतसर मागणी असून ५३ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित करून एखाद्याने यावर हरकत घेतली तर चळवळीला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी मराठा समाजातील युवकांनी हाती घेतलेली चळवळ कौतुकास्पद आहे. परंतु यामध्ये युवा पिढीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपोषण किंवा टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. दरम्यान, दि. १ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने हा प्रश्न न सोडविल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असल्याचे सकल मराठा समाजातील तरुणांनी यावेळी सांगितले.\nयावेळी ‘दैनिक लोकमंथन’चे वरिष्ठ उपसंपादक बाळासाहेब शेटे, ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले, शिवसेनेचे प्रकाश शेटे, अरुण दरंदले, अरुण चांदघोडे, अनिल बारहाते, संजय भळगट, ऋषिकेश शेटे आदींसह उपोषणकर्ते संदीप लांडे, अनिकेत दरंदले, अविनाश दरंदले, ऋषिकेश गीते, अक्षय वराळे उपस्थित होते.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/", "date_download": "2018-08-20T09:12:47Z", "digest": "sha1:NLASERGOLPQ4A5ZUX524DS4TPJHIKEVJ", "length": 8423, "nlines": 136, "source_domain": "www.pudhari.news", "title": "पुढारी", "raw_content": "\nनीरव मोदी ब्रिटनमध्ये; भारतात प्रत्यार्पणाची मागणी\nAsian Games LIVE : नेमबाज दिपक कुमारला रौप्य पदक, कुस्तीत फोगाटचे रौप्य पक्के\nमॉब लिंचिंग : प्रतिज्ञापत्र सादर करा; राजस्थानला SCचे निर्देश\nप्रियांकालाच नाही; 'या' देसी गर्ल्सनाही मिळाला 'विलायती बाबू'\nTHANKS; पूरग्रस्तांनी अनोख्या पद्धतीने मानले जवानांचे आभार\nमराठवाड्यातील आद्य ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ\nकसारा घाटालगत अपघात, दोन महीला ठार\n'या' देशात मुली लठ्ठ असणे मानतात लकी\nNDAला धक्का; अकाली दलाचा 'एकला चलो रे'चा नारा\nप्रियांकाच्‍या आधी निकचं 'या' ७ सेलेब्‍ससोबत डेटिंग\nमहाराष्ट्रातून ८१ डॉक्टरांचे पथक केरळला रवाना\nराख्यांच्या किमती यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या\nपाऊस आणि पूरामुळे भविष्यात १६ हजार मृत्यू तर...\nदीपक कुमारने भारताचे ‘सिल्व्हर’चे खाते उघडले\n'जवाब दो', पुण्यात एल्गार: फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nप्रियांकाच्‍या आधी निकचं 'या' ७ सेलेब्‍ससोबत डेटिंग\n'या' देसी गर्ल्सनाही मिळाला 'विलायती बाबू'\nबॉलीवुडची क्वीन कंगना अडचणीत\nप्रियांकाच्‍या आधी निकचं 'या' ७ सेलेब्‍ससोबत डेटिंग\n'या' देसी गर्ल्सनाही मिळाला 'विलायती बाबू'\nबॉलीवुडची क्वीन कंगना अडचणीत\n2:20PM : जम्मू -काश्मीर : किश्तवाड येथे बसवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, सहाजण जखमी\n2:17PM : Asian Games : कुस्ती : अखेरच्या क्षणी साक्षीला रिंगच्या बाहेर ढकलले; एका गुणाने साक्षीचा सेमीफायनलमध्ये पराभव\n1:57PM : Asian Games : कुस्ती : ५७ किलो वजनी गटात पूजा ढांडाचा सेमिफायनलमध्ये १०-० ने पराभव\n1:42PM : औरंगाबाद : दीड वाजण्‍याच्‍या सुमारास सहाय्‍यक मालमत्ता अधिकारी राठोड येताच महिलांनी कार्यालयासमोर घेराव घातला.\n1:42PM : औरंगाबाद : सिडको वाळूज महानगरात या आठवड्‍यात सुरू करण्‍यात आलेले बिअर बार बंद करण्‍यात यावे, मागणीसाठी सिडको वाळुज महानगर कार्यालयावर मोर्चा.\n1:48PM : Asian Games : कुस्ती: साक्षी मलिक सेमीफाइनलमध्ये, भारताचे आणखी एक पदक निश्चित\n1:23PM : Asian Games : नेमबाजी- सीमा तोमरचे ट्रॅप प्रकारात पदक हुकले\n1:22PM : औरंगाबाद : गजानन नगरात तरुणाची आत्महत्या\n12:55PM : नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याचे स्पष्ट; त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची सीबीआयने केली मागणी\n12:47PM : Asian Games : कुस्ती : महिला ६२ किलो वजनीगटात भारताच्या साक्षी मलिकचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश\nयथायोग्य विचाराने कामे करा.\nआवेदन देण्यासाठी वेळ उत्तम आहे.\nआर्थिक विषयांत सावध रहा.\nआनंदाची बातमी मिळेल. नोकरदारांना पाठबळ मिळेल.\nआरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल.\nकामात राजकीय व्यक्‍तींंचा पाठिंबा मिळेल.\nमहत्त्वपूर्ण कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. आरोग्य उत्तम राहील.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधानांना मिठी मारणे योग्य होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/10/13/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T08:24:18Z", "digest": "sha1:CRARZATODY35MCRVPZ2RGL34Z5WWJ7S4", "length": 47316, "nlines": 145, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "खाण्यासाठी नाटक आपुले – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n“आमच्या तुपाच्या बाबतीत शंका घ्याल तर त्याच तुपात तुमची आहुती पडेल एवढे लक्षात घ्या. दिसतो त्याच्यावर जाऊ नका. वेळेला तीनशे उप्पीटाची कढई बेलपत्रासारखी उचलतोय. गिळा गुपचूप”\nमाझ्या आयुष्यातल्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या दौ-यावर मी आलो होतो. प्रयोग वगैरे झाला. मुंबईच्या मानाने सगळ्या सोयी यथातथाच होत्या; आजही त्यात फारशा सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळे जसा प्रयोग थोडासा ढेपाळतो तसाच झाला. रसिकांची गर्दी ब-यापैकी होती. नाटकाला आणि नाटकानंतरही. त्यांना नाटक आवडल्याचे त्यांनी ठासून सांगितले, त्याच बरोबर असे प्रेक्षक महाराष्ट्रात दुसरीकडे नाहीत हेही सगळे आवर्जून पण आग्रही स्वरात एकवटून सांगत ते बरसते झाले.\nसगळ्या प्रेक्षकांची पांगापांग झाली आणि “तबकात उरल्या देठ लवंगा साली”सारखे आम्ही कलाकार आणि रंगकर्मचारी एवढेच उरलो. त्यात आमच्या बसचा ड्रायवर आणि क्लीनरही होते. मी थोडा नवखा होतो. बावरून गेलो होतो. इतक्या अपरात्री या आधी जेवलोच नाही असं नव्हतं. पण अशा कुठल्यातरी परक्या ठिकाणी थोड्याश्या अनोळखी लोकांबरोबर (सोबत नाही) जेवायचे क्षण तसे माझ्या तोपर्यंतच्या आयुष्यात विरळाच होते.\nजेवायला सुरुवात केली, आणि आमच्यातल्या एका कलाकाराने त्याला वाढण्यात आलेल्या तुपाबद्दल बारीक शंका व्यक्त केली. प्रश्न फक्त तूप गाईचे का म्हशीचे इतकाच होता. त्यावर खणखणीत आवाजात लेखाच्या सुरुवातीला लिहिलेला शब्दसमूह एखाद्या बाणासारखा त्या कलाकाराच्या दिशेने भिरकावला गेला. माझा घास घशातल्या घशात फिरायला लागला. माझ्या पानातले काही पदार्थ संपले होते; मला अजून हवे होते पण मागायची हिम्मत होईना, निमूटपणे मी पाण्याच्या घोटाबरोबर उरलेली भूक गिळून टाकली.\nरात्री बस सुटायच्या आधी जरा निवांतपणे चार झुरके मारतांना दुस-या एका वरिष्ठ कलाकाराला विचारलं.\n“हे नेहमी अशीच उत्तरं देतात का\nआज जरा स्वारी नरमच होती”\nत्यानंतर आजपर्यंत मी त्या गृहस्थांना सामोरा गेलो नाही. नाही म्हणायला एकदा जेवण झाल्यावर त्यांना उगाचच सलगी करायच्या उद्देशाने म्हणालो.\nआज जेवण झकास होतं हां”\n नट म्हणून नाव काढाल हां पुढे. काय धडधडीत खोटं बोलता. आज मुद्दाम भिक्कार स्वयंपाक केला होता. मागच्या वेळेला तुमचा व्यवस्थापक पैसे बुडवून पळाला. असं तिखट घातलंय ना. उद्या आठवण येईल त्याला माझी.”\nहे आणि यासारखे असंख्य नमुने मला नाटकाच्या दौ-यांमुळे बघायला मिळाले. अजूनही काही झटका देऊन जातात. ठिकठिकाणी प्रयोग करायला मिळाले आणि त्याबरोबरच त्या त्या ठिकाणाचे विविध अनवट खाण्याचे प्रकारही चाखायला मिळाले, अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत (महाराष्ट्रात सामाजिक,तात्विक किंवा आर्थिक नाहीतर राजकीय विषय चर्चेला आला की आवाहन करताना नेहमी हीच दोन गावं का घेतली जातात ही महाराष्ट्राची लांबी दाखवणारी दोन टोकं आहेत. पण मग महाराष्ट्राला फक्त लांबी आहे ही महाराष्ट्राची लांबी दाखवणारी दोन टोकं आहेत. पण मग महाराष्ट्राला फक्त लांबी आहे पूर्व पश्चिम अशी रुंदी नाही पूर्व पश्चिम अशी रुंदी नाही) नाटकाच्या निमित्ताने अनेक मित्र लाभले,काही पुन्हा पुन्हा भेटत राहिले, काही काळाच्या ओघात भेटेनासे झाले, काही दुर्दैवाने पुन्हा न भेटण्याइतके दूर निघून गेले. त्यांच्याबरोबर वेळी अवेळी (खरं तर अवेळीच जास्त) कुठेतरी बसून, उभ्याने किंवा त्याहून वेगळ्या अवस्थेत खाल्लेले पदार्थ मात्र कायम मनात घर करून राहिले आहेत.\nआज पूर्वी कधीतरी कुठल्यातरी गावात खाल्लेला एखादा पदार्थ आता ते ठिकाणच नाहीसे झाल्यामुळे मिळत नाही म्हटल्यावर मन फार खिन्न होते. आज पूर्वी सारखे नाटकांचे दहा-बारा दिवसांचे दौरे होत नाहीत. बरेचदा मुक्काम होत नाहीत त्यामुळे खाण्याची वेळच येत नाही, त्यात स्वच्छता आणि नेटकेपणा याचे फार स्तोम माजल्यामुळे पदार्थांना चव राहिली नाही.\nमला तर एखाद्या गावात नाट्यगृह कसे आहे ते आठवत नसेल पण तिथे काय काय मिळते हे मात्र स्वच्छ आठवते. अगदी अलीकडची गोष्ट, एका चित्रपटाच्या लिखाणासाठी मी आमचे एक स्नेही श्री.विलास कोठारी यांच्या लोणावळ्याच्या बंगल्यात आठ दिवस मुक्कामाला गेलो होतो. (यात मी लिहायला गेलो होतो हे महत्वाचं) असाच सहज सक्काळी सक्काळी (“क्क” हे अक्षर मी खूप लवकर उठून गेलो होतो यासाठी) फिरायला गेलो होतो. विचारात मग्न अशा अवस्थेत कुठपर्यंत आलो काही कळलं नाही (कुठलाही सिनेमा लिहायला विचार करावा लागतो हे मनात नमूद करा. अगदी मराठी सिनेमाही), जरा दमलो होतो. बरोबर दिग्दर्शकही का कुणास ठाऊक आला होता. पाच-सहा किलोमीटर तरी चाल झाली असावी (दिग्दर्शकाला वीस किलोमीटर झाली असं वाटत होतं).\nएका बंद असलेल्या उपहारगृहाचा कट्टा दिसला. सहज जाऊन टेकलो. आणि अचानक त्या उपहारगृहाचा दरवाजा उघडला. एक तिखट आणि चवदार असा दरवळ (दरवळाला चवदार म्हणणं हे तसं विचित्र वाटेल पण दुसरा शब्द सुचत नाहीये) सर्व इंद्रियांना भेदून गेला. मिसळीशिवाय असा भन्नाट गंध येणंच शक्य नाही. मागे वळून बघितलं तेव्हा नावाची पाटी दिसली, बुवाची मिसळ. स्वच्छ निरलस पाटी. उगाच डायनिंग एक्झोटिका वगैरे बकवास शब्द योजना नाही.\nनावाबद्दल काही म्हणायचं नाहीये पण अशा नावाची दिवे लावून काळोख करणारी हॉटेलं (हॉटेल्स नाही हॉटेलंच) मला फारशी आवडत नाहीत. ज्या मुलखात आपण राहतो तिथले पदार्थ आपण खावेत. टीवीवर माफक मिशी आणि तोकडे कपडे घातलेल्या पुरुष वजा स्त्रिया किंवा स्त्रिया वजा पुरुष (बाकी त्यांच्यात पटकन भेद करता येईल असं काहीच नसतं) यमसूयम्मी असे उद्गार काढत कुठल्या तरी परदेशातल्या बेचव पदार्थांची स्तुती करताना पाहिलं की माझी तारच सटकते. म्हणजे ते पदार्थ टाकाऊ असतात असं नाही हो पण ते आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य घटक असल्यासारखा त्यांचा जो उद्घोष चालतो त्याला माझा सविनय विरोध आहे.(सविनय विरोध म्हणजे नेमकं काय ते मला माहीत नाही. विरोध आहे इतकं पुरे.)\nतर बुवाची मिसळ. तो गंध दरवळला आणि पाठोपाठ त्या उपहारगृहाचा फळीवजा दरवाजा उघडला. आम्ही जे दोघे तिघे आलो होतो ते आत गेलो. तिथे एक दादा आणि आणि त्यांची बायको होती (खरं तर ते जोडपं माझ्याहून तरुण आहे पण तरीही).\nत्यांच्याकडे काय आहे आत्ता खायला याची चौकशी केली.\n“फक्त चार आयटम. मिसळ, वडा, भजी आणि चहा. पण आत्ता फक्त मिसळ आणि चहा मिळेल”\nपाच मिनिटात मिसळ आली. सरळ, साधी आणि सोपी. बरोबर तर्री (तर्री हा शब्द बहुदा “तिखट आहे तरीही” याचं लघुरूप असावं.) साधी मटकी उसळ, एक दोन बटाटाच्या फोडी, थोडे फरसाण आणि मुबलक कांदा व लिंबू यांची पखरण.\nपुढच्या पाच मिनिटात तिथे अजून काही ग्रामस्थ आले. बारा पंधरा मिसळीच्या प्लेटी (प्लेट्स नाही बरं का)आल्या. सगळीकडे नि:शब्द वातावरण पसरलं. अगदी कथेत वर्णन केलेलं असतं तसं. आम्ही सगळे त्यावर तुटून पडलो. त्यांच्याकडे तीन प्रकारच्या मिसळी आहेत. एक अगदी तान्ह्या मुलांसाठी बिनतिखट एक सर्वसामान्यांना रुचेल अशी आणि तिसरी.. जरा तो खास मामला आहे. सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर पसरतो तसा लाल रंग त्या मिसळीवर पहुडलेला असतो (सूर्योदयाच्या वेळीही असा रंग असतो पण हल्ली मुंबईत उंचच उंच इमारतींमुळे सूर्योदय दिसत नाही). काही हिम्मतवान लोक त्यावर लालजहाल तर्री ओतून घेतात. शिवाय तिथे बरोबर मिरचीचा खर्डाही मिळतो. अजून वरच्या दर्जाचे जिगरबाज तोही खातात. पण एकंदरीत मामला चवदार असतो. बटाटेवडाही लसूणवडा होऊन जिभेला सामोरा येत नाही. पण ते तसं खाणं “येरा गबाळ्याचे काम नोहे”.”तेथे पाहिजे जातीचे”.\nती मिसळ खाऊन मग पुढे पुण्याला नाटकाच्या प्रयोगाला जाणे वगैरे फक्त तपशील वाढवणे आहे.\nनाटकाच्या निमित्ताने किंवा चित्रीकरणाच्या कारणांनी गावोगावी जाऊन फार उत्तमोत्तम पदार्थ मला आजवर चाखायला मिळाले आहेत. आणि सुदैवाने अनेक मित्र लाभले तेही मोजकंच पण चवीने खाणारे.\nकराडला प्रयोग होता आमचा कुठल्यातरी नाटकाचा. ”कुठल्यातरी” शिवाय त्या नाटकाला दुर्दैवाने दुसरं विशेषण मला चटकन सापडत नाहीये, हे माझं मराठी कमकुवत असल्याचं चिन्ह नसून त्या संहितेचा दुबळेपणा आहे, इतकी नोंद वाचकहो तुम्ही करून घ्या. तरीही ते नाटक दोन तीन वर्ष चालू होतं. आता ही रसिकांच्या दुबळ्या रसिकतेची खूण आहे याची गाठही वाचकांनी मनाशी बांधावी ही नम्र विनंती (ही विनंती बरोबर कायम नम्रला का घेऊन फिरतेतसेच निमंत्रण हे सुद्धा कायम आग्रहाचेच असते.)\nतर त्या कराड गावी आम्ही पोचलो. तीन एक तास अगोदर पोचलो होतो. १९८८-८९ सालची गोष्ट. त्यामुळे कराड तसे लहानच होते. प्रवासात भूक लागलेली होती. रसिकांच्या प्रेमाची भूक-बिक लागण्यासारखी माझी अवस्था नव्हती. राजा उमराणी नावाचा माझा मित्र मला तिथल्या एका हॉटेलात घेऊन गेला. बहुदा बॉम्बे रेस्टॉरंट असं त्याचं नाव असावं. आत मध्ये निखळ अस्वच्छता होती. मात्र आतमध्ये असलेले खायक (गाणारे गायक त्यामुळे खाणारे खायकच नाही का) अनेक पदार्थ दडपण्यात मग्न होते.\nइथे मैसूर मसाला स्पेशल आहे, असं मित्राने सांगितलं. आळेफाटा येथे मलेशियन नूडल्स झकास मिळतात असं कोणी तुम्हाला सांगितलं तर कसं वाटेल अगदी तसं वाटलं मला. पण मित्राच्या गावात आलेलो मी काय बोलणार अगदी तसं वाटलं मला. पण मित्राच्या गावात आलेलो मी काय बोलणार काही वेळाने सोनेरी रंगाचा खरपूस मसाला डोसा आला, बरोबर सांबार चटणी, संमेलनाला स्वागताध्यक्ष असतात तसे त्याच्या जोडीने आले, आणि एका छोट्या वाटीत नारंगी रंगाची चटणी आणि लोण्याचा गोळा आला. आजूबाजूला लोक जसे त्याचा वापर करत होते तसा करून पहिला घास घेतला. त्यानंतर पुढे प्रयोग संपवून कधीतरी रात्री बसमध्ये काहीतरी पोटात ढकलले (खाद्यपदार्थ शंभर टक्के नाही) आणि मुंबईला अवेळी पेंगत परत आलो इतकेच आठवते.\nएकंदरीत पहाता कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा विभाजनात महाराष्ट्र खाण्याच्या बाबतीत तरी विभागलेला आहे, मग भूगोल इतिहास काहीही म्हणोत. मी आजवर महाराष्ट्रातल्या समस्त जिल्ह्यात जाऊन प्रयोग केलेले आहेत (महाराष्ट्रात नेमके किती जिल्हे आहेत हे माझे अज्ञान मी समस्त या एका शब्दात, तान्ह्या मुलाला त्याची आई जशी दुपट्यात लपेटून घेते तसे लपेटून घेतलेले आहे. भाषेतील जड शब्द कधी कधी अज्ञान लपवतात ते हे असे. जसे बरेचसे समीक्षक त्यांचे कलाकृतीबद्दलचे अज्ञान …असो.)\nनाटकांचे दौरे शारीरिकदृष्ट्या त्रासाचे नक्की होते, आजही थोड्याफार फरकांनी तसेच आहेत. पण आज काही काही वेळा आम्ही बरेच कलाकार प्रयोगाच्या ठिकाणी विमानाने जातो. ब-याच वेळा स्वखर्चाने जातो. कृपया याचा अर्थ आमच्याकडे बरेच पैसे आहेत असा नाही. तर कलाकारांना जर निर्माता विमान प्रवासाचे पैसे खर्च करून घेऊन जातो तर मग त्यांना सरकारी अनुदान कशासाठी द्यायचे अशी शंका कोणाच्या मनात येऊ नये म्हणून लिहिले आहे. गर्वाने सांगण्यासारखे यात काही नाही. शिवाय या विमान प्रवासात हेल्दी या बिरुदाने सजलेले अत्यंत बेचव खाणे खावे लागते (अर्थात फुकट असेल तर, अन्यथा आपण बुवा नेहमी घरून जेवून निघतो असे सांगायचे असते).\nपूर्वी फार झकास बेत असायचा. कुठलातरी प्रयोग उशीरा संपावा. तिथले पाणी आपल्याला पचेल न पचेल या भीतीने त्यात काहीतरी रंगीत द्रवपदार्थ ओतावा. मग अवेळ झाल्यामुळे तिथले जेवण टाळावे आणि थोडीशी भूक उशाला घेऊन बसमध्ये देह लोटावा. पुढच्या प्रयोगाच्या ठिकाणी मुक्कामाला पोचावे. अर्थात अवेळी, भल्या पहाटे. काही काही ठिकाणी पहाटे असे लोक फिरत असतात की पहाटेला भली म्हणायला जीभ रेटत नाही. तर अवेळी उतरून आपली वाटयाला आलेली खोली ताब्यात घ्यावी. हातातले सामान ठेवावे आणि पायात चालायचे बूट घालून चालायला निघावे असा माझा नेहमीचा कार्यक्रम.\nबाहेर पडल्यावर बहुसंख्य लोक ज्या दिशेला चालत चालले आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला जावे. कारण ते सगळे आपला व्यायाम संपवून आरोग्याच्या भलत्याच कल्पना उराशी बाळगून फळांचे वा पानांचे रस पिण्यात आनंद मानणारे असायचे. इतकं जागरण करून किंवा भल्या पहाटे उठून हे का प्यायचे\nऔरंगाबादच्या अश्याच एका रपेटीत मला मछली खडकमधल्या उत्तम मिष्टान्न भांडारमध्ये मिळणा-या इमरती आणि कचोरीचा शोध लागला होता.\nअर्धा पाऊण तास चाललं की, पोटातली भूक जिभेच्या टोकाला येऊन पोचते आणि मग पदार्थांचा खराखुरा आस्वाद घेता येतो. प्रत्येक गावात उशिरापर्यंत उघडे असणारे आणि सकाळी लवकर उघडणारे प्रत्येकी एकतरी हॉटेल असते. गोव्यात सर्वानुमते आठ साडेआठ वाजता सूर्योदय होतो आणि मग लोक लगेच उठून कामाला लागतात. त्याच गोव्यात पणजीत भोसले कॅफे पावणेसहा ते सहाच्या सुमारास उघडतं तिथे बटाटा, टोमेटो आणि सलाद या नावांनी ओळखल्या जाणा-या तीन भाजा मिळतात. मात्र त्यांना बटाट आणि टमाट भाजी म्हणतात. आणि त्यांची तशीच ऑर्डर द्यावी लागते अन्यथा तिला तशी चव येत नाही असं मी ऐकून आहे. त्याबरोबर नावाचे उणे पण चवीला अधिक लागणारे गोव्याचे खास पाव मिळतात. सकाळच्या भुकेचा पाडाव करून जिभेला आणि पोटाला नेत्रदीपक विजय मिळतो तो तिथेच. शिवाय ओल्या काजूंची बिया भाजीसुद्धा मिळते पण ती खाणे आणि पचवणे “कुणा येरूचे काम नोहे”.”तेथे पाहिजे जातीचे”.\nबाकी हल्ली गोव्यात हॉटेलमध्ये राहिलात तर सकाळी न्याहारी म्हणून कॉर्न फ्लेक्स सारखे पचपचीत आणि छोलेबिले सारखे अघोरी पदार्थही मिळतात. गोव्यात फक्त रस्त्यावर मिळणारा एक पदार्थ आहे मात्र तो संध्याकाळीच खावा. त्याचं नावच मजेशीर आहे, रस ऑम्लेट. एक बशीभर कोंबडीचा खोबरं वगैरे घालून केलेला पातळ (खरं तर पात्त्त्तळ असं लिहिलं पाहिजे) रस्सा आणि त्यात लोळवलेले मस्त मिरच्या बिरच्या घालून केलेले ऑम्लेट.\nप्रत्येक रस ऑम्लेटच्या गाडीच्या शेजारी; म्हणजे शेजारी नावाच्या चित्रपटात गजानन जहागीरदार आणि केशवराव दाते राहताना दाखवले आहेत तितकी शेजारी; लिंबू-सोड्याची गाडी असलीच पाहिजे. एक ऑम्लेट आणि ग्लासभर लिंबू-सोडा एवढ्यात ब-याच गोवेकरांची क्षुधाशांती होते. प्रयोगाच्या आधी जर हे खाल्लं तर प्रयोग फार रंगतो हा स्वानुभव आहे.\nएका पीटर नावाच्या माणसाचे हॉटेल गोव्यात रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत तुफान धंदा करून जायचे. खरं तर नेहमीच्या वेळेला अगदी साग्रसंगीत मांडणी केलेला स्वयंपाक हा चविष्ट खाण्यात मोडत नाही जशी नोकरी ही काही जीवनानूभवात मोडत नाही. ती झाली वर्षानुवर्षे न चुकता पार पाडायची एक कंटाळवाणी गोष्ट. इंदौर आणि ग्वाल्हेर या शहरात मी प्रयोग केले आहेत अत्यंत चविष्ट पदार्थ तिथे मिळतात, सकाळी सूर्योदयापासून पासून ते पुढच्या दिवसाचा सूर्य उगवेपर्यंत. आपण सूर्योदय ते सूर्योदय असा एक दिवस मानतो. मध्य प्रदेशातल्या काही शहरात, म्हणजे जिथे जिथे मी प्रयोग केले आहेत तिथे, भूक लागल्यापासून आणि ती भागल्यानंतर पुन्हा भूक भागवेपर्यंत एक दिवस धरला जातो.\nइंदौर आणि ग्वाल्हेर येथे माणसांचा श्वास आणि खाण्याची दुकानं अव्याहत चालू असतात.\nतिथे अनेक शतकं मराठी माणसं राहात आहेत, त्यामुळे आपल्या काही काही मराठी खाद्य व्यंजनांवर मध्यभारतीय संस्कार होऊन त्यातून काही रुचकर पदार्थ निर्माण झाले आहेत. साबुदाण्याची कांदा लसूण घालून केलेली खिचडी एकदा भोपाळच्या बाजारात मला खलास करून गेली. ग्वाल्हेरच्या एका चौकात एक शंभर सव्वाशे वर्ष जुने पराठा हाऊस आहे. तिथे तीन प्रकारचे पराठे, एक सुकी भाजी (खरं तर सुखी म्हटलं पाहिजे), एक रस्सा भाजी आणि लोणच्याच्या सोबतीने तुमच्या ताटात स्वर्ग बनून येतात. तिथे तुम्ही चमचा वगैरे मागितला तर तुमचा वध करण्यात येतो. हात, तोंड आणि पोट या तीनच गोष्टी त्या पराठ्यांशी निगडीत असल्या पाहिजेत असा त्या मालकाचा हट्ट असतो. लोक तिथे देहभान हरपून त्या पराठ्यांबरोबर लढत असतात आणि बहुतेक वेळा हरतात.\nत्याच ग्वाल्हेरात संपूर्ण जेवण आकंठ जेवल्यानंतर शंभर जिलब्या खाणारे गृहस्थ मला शहर दाखवायला आले होते. नाटक पाहिल्यानंतर चर्चा करून समोरच्या कलाकाराला जेरीस आणण्याच्या प्रथेपासून ते चार हात दूरच होते. तीन साडेतीन मिनिटांत त्यांनी संपूर्ण ग्वाल्हेरचा इतिहास माझ्यासमोर उलगडून पुन्हा गुंडाळून ठेवला आणि ठिकठिकाणच्या उत्तमोत्तम खाण्याच्या जागांवर ते मला घेऊन दिवसभर हिंडवत होते. साईच्या दह्यावर चाट मसाला आणि कोथिंबीर घातलेली एक प्लेट आणि त्याबरोबर गरम जिलब्या कश्या खायच्या ते त्यांनी आधी तीन प्लेट स्वतः खाऊन मला शिकवलं. रात्री त्यांनी एका ठिकाणी डाळिंबाच्या रसात बनवलेली कोंबडी खाऊ घातली. बरोबर मका आणि सातूचे पराठे.\nपुढे मागे ह्यावर लेख लिहावा आणि एका दिवाळी अंकात तीन-चार पानं अडवून ठेवावी असा माझा हेतू नसल्यामुळे या सगळ्या जागांची नावं, पत्ते मी लक्षात ठेवले नाहीत. तसेच रात्री बेरात्री कुठेतरी शूटिंग करून येताना रस्ता चुकून भलतीकडे गेलो आणि एका निर्मनुष्य ठिकाणी गाडी बंद पडली, भुकेचा आगडोंब उसळला होता आणि कुठल्यातरी खेडूत बाईने माझ्या अंगावरचे ग्रामीण छापाचे कपडे बघून, जे मी भूमिका जगायला मिळावी म्हणून त्या काळात सतत घालत होतो, मला कोणीतरी त्यांच्यापैकीच समजून घरातली तुकडे तुकडे झालेली शिळी भाकरी आणि काहीतरी खाऊ घातलं आणि वर मातीच्या लोट्यातून पाणी प्यायला दिलं अशी माणुसकीचा गहिवर छाप घटना माझ्या आयुष्यात घडली नाही आणि मी घडू देणार नाही. कारण जगण्यासाठी भूमिका करावी, भूमिका जगत बसू नये. आणि त्याचे पैसे घ्यावे या विचारांचा मी आहे.\nपोटात अन्न असल्याशिवाय प्रवास करू नये, ते न जमल्यास बरोबर घेऊन ठेवावे.\nएक जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार म्हणाले होते “संजयप्रयोगाच्या आधी थोडं खाऊन घ्यावं कारण पूर्ण रिकामा आणि पूर्ण भरलेला डबा नीट वाजत नाही.”\nह्या खाण्याच्या प्रवासात जसे काही अफलातून पदार्थ मला खायला मिळाले तसे अफलातून विक्रेतेही भेटले. जळगावला एक कचोरीवाला आहे त्याची खासियत काय आहे\nकचोरी तर आहेच पण त्याला जर गि-हाइकाचा चेहरा आवडला नाही तर तो त्याला कचोरी विकत देत नाही.\n साली क्या सुरत है तेरी असं म्हणून तो समोरच्याला हाकलून देतो. आजही मला त्याच्याकडे जायचे धैर्य होत नाही.\nतिथेच एकदा जळगावला गेलो होतो, माझा तिथला एक मित्र भैय्या उपासनी म्हणाला, “प्रतापशेठच्या हॉटेलात तरंग चिकन खाऊन मग जा. आता परत तू कधी येणार आणि आपण भेटणार” फार लाघवी होता भैय्या. त्याचा आग्रह मोडवेना, शिवाय गाडीला तसा थोडा वेळ होता, सगळं आवाक्यात होतं. आम्ही दोघे गेलो ऑर्डर दिली, मग माझ्या त्या मित्राला तिथे अनेक जण भेटले. गप्पा होता होता गाडीची वेळ झाली आणि तितक्यात समोर ते तरंग चिकन आलं\n” असं म्हणून तो उठला आणि काउंटरवर गेला. तिथून फोन लावून परत आला आणि म्हणाला,\n“अरे भैय्या काय आरामात होऊ दे\n“माहीत आहे. हीच गाडी वीस मिनिटं मी थांबवून ठेवायला सांगितली आहे मागच्या सिग्नलवर”\nत्याने खरंच गाडी थांबवून ठेवली होती. आम्ही जेवलो आणि गाडीत जाऊन मी बसलो त्यावर त्याने कोणालातरी जाऊ दे अशा अर्थाने हात केला आणि गाडी सुटली.\nमला सोडायला भैय्याबरोबर स्वतः प्रतापशेठ आला होता. जातांना त्याने एक पुडी माझ्या हातात दिली\n“ये रात को खा लेना दादा\nपुण्यातल्या अनेक विक्रेत्यांचे किस्से आता ऐकून ऐकून फार नीरस झालेत. शिवाय त्यात गंमतीपेक्षा विक्षिप्तपणाची जाहिरातच जास्त आहे. आचरटपणा आणि बावळटपणा म्हणजे हुशारी नाही.\nठिकाण आठवत नाही पण एक खानावळ आहे त्यात भिंतीकडे तोंड करून जेवावे लागते टायपिंग क्लास किंवा सायबर कॅफेत बसल्यासारखे. शिवाय बाजूला लाकडी फळ्या आहेत. त्यामुळे आपल्या ताटाखेरीज दुसरं काहीही दिसत नाही. मान बाहेर काढून आपल्याला हवे आहे ते मागावे लागते. मी तिथे जेवायला गेलो होतो. भाजी संपली म्हणून डोके बाहेर काढून भाजी मागितली, गल्ल्यावरून आवाज आला,\n“लाला लजपतरायना बटाटा भाजी आण रे”\nभाजी आली. मला काही कळेना म्हणून मी त्या वाढप्याला विचारलं. त्याने बोटाने समोरच्या भिंतीकडे इशारा केला. माझ्या समोर लाला लजपतराय यांचा फोटो होता. प्रत्येकासमोर असे फोटो टांगले होते आणि मालकांचा आवाज येत होता\n“लालबहाद्दूर शास्त्रींना चटणी द्या.”\n“थोरल्या बाजीरावांना आमटी वाढा”\n“राणा प्रताप पोळी मागताहेत”\nखरं तर एक कलाकार म्हणून मी गावोगावचे प्रेक्षक, तिथली थिएटर्स याबद्दल लिहिलं पाहिजे नाही का पण ते लिहिणारे आहेत की खूप. माझी अजून त्यात भर कशाला पण ते लिहिणारे आहेत की खूप. माझी अजून त्यात भर कशाला कारण अभिनय यावा लागतो, करावा लागतो, त्यावर चर्चा, परिसंवाद घडवून आणावे लागतात, पारितोषिकं मिळवून आणावी लागतात. भूक मात्र आपोआप लागते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खरी असते आणि ती भागवायला खाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो\nNext Post आत्मशोधाचा प्रवास: धर्मानंद दामोदर कोसंबींचं ‘निवेदन’\n3 thoughts on “खाण्यासाठी नाटक आपुले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://m.airolikoliwadagovindapathak.com/video.html", "date_download": "2018-08-20T09:19:33Z", "digest": "sha1:H64ZNOGMFV7PFGACZKIEDBK33ZZPDVV6", "length": 1057, "nlines": 16, "source_domain": "m.airolikoliwadagovindapathak.com", "title": "व्हिडीओ - ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n७ थर २०१४, उत्कृष्ट सलामी, ऐरोली गाव\nदही हंडी २०१४, ८ थर, कोपरखैरणे\nदही हंडी २०१४, ८ थर, ऐरोली सेक्टर १७\nदही हंडी २०१४, ८ थर, ठाणे\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | गॅलरी | व्हिडीओ | प्रतिक्रिया |\nडेस्कटोप साईट पाहण्यासाठी क्लिक करा\nडिसाईनर : वैभव | प्रमोटर : रोहन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T09:02:12Z", "digest": "sha1:RVLPM3GXQEL5OYTGQYZA6U4VMLMHGGXY", "length": 10660, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार “स्मार्ट स्ट्रीट’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार “स्मार्ट स्ट्रीट’\nपिंपरी – पर्यावरण पूरक, नागरिकांच्या हितास प्राधान्य देणाऱ्या तसेच वायफाय, स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, रिसायकल्ड बेंचेस, सायकल मार्ग अशा आधुनिक सुविधा असलेले “स्मार्ट स्ट्रीट’ पिंपरी-चिंचवड शहरात साकारणार आहेत. त्यासाठी शहरातील स्वीडीश कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी “अर्बन डिझाईन’ स्पर्धेतून आर्किटेक्‍चरची निवड करण्यात आली आहे. त्यांना स्विडनमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nस्वीडनच्या राजदूतांनी यजमान पद भूषवित दापोडीतील सॅण्डविक एशिया कंपनीत नुकताच स्वीडनचा राष्ट्रीय दिन साजरा केला. यावेळी “स्मार्ट स्ट्रीट’ प्रकल्पाची माहिती देण्यात आली. तसेच “अर्बन डिझाईन’ स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात आले. युवा वास्तु विशारदांना (आर्किटेक्‍चर) शाश्‍वत शहराचे नियोजन व स्थानिक मालकीचे सुनिश्‍चितीकरण यावर विचार करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी “अर्बन डिझाईन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर या संस्थेचे पार्थ मतकरी व कौशल तातिया हे विजेते ठरले. शिक्षण, आरोग्य आणि विरंगुळा यांपासून प्रेरित “ग्रीन गंगा’ हा प्रकल्प त्यांनी सादर केला होता.\nया विजेत्यांनी तयार केलेली “मॉडेल्स’ “स्वीडिश ऍव्हेन्यू’च्या “डिझाईन’साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहे. “अर्बन डिझाईन’ स्पर्धेसाठी स्वीडनच्या कौन्सिल जनरल उलरिका सॅंडबर्ग, पिंपरी महापालिकेचे अभियंता श्रीकांत सावने, ऍटलास कॉप्को इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जीओवान्नी वालेंट, सॅण्डविक आशियाचे व्यवस्थापकीय संचालक एरवीन स्टाइन हाउसर, अल्फा लावल इंडियाचे हेड ऑपरेशन मट्टीआस अँडरसन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) चे संचालक प्रद्युम्न व्यास, ऍमेथिस्ट एंजल्सचे संचालक मंगेश भांडारकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.\nउलरिका सॅंडबर्ग म्हणाल्या, जगासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत शहरे आणि पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या आहेत. “स्मार्ट स्ट्रीट्‌स’च्या माध्यमातून तंत्रज्ञान, उपाय, शहरी “डिझाईन’, ऊर्जा, वाहतूक, सर्क्‍युलर इकॉनॉमी, आयसीटी यावर भर दिला जाणार आहे. स्वीडिश कंपन्यांच्या आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या मदतीने पुण्यातील रस्ते “स्मार्ट’, स्वच्छ व सुंदर होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nकाय आहे “स्मार्ट स्ट्रीट’\nसोलर पॉवर पोल्स, हवा प्रदूषणाची माहिती, पुनर्वापर प्रणाली आणि कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, रिसायकल्ड बेंचेस, सायकल मार्ग, वाहनांसाठी कनेक्‍टिव्हिटी, स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, संकेत चिन्हांचे बोर्डस, पादचाऱ्यांसाठी मार्ग, वाय-फाय आणि सीसीटीव्ही यांची सुविधा देऊ करणे आहे. ही स्ट्रीट पांढऱ्या, पिवळ्या आणि निळ्या रंगांनी रंगविली जाईल. झाडे आणि फुलांची रोपे लावली जातील आणि त्यांची निगा राखली जाईल. याहून अधिक म्हणजे, स्वीडीश आर्ट, डिझाईन्स आणि प्रदर्शने देखील शक्‍य तिथे दाखविले जातील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज\nNext articleभारतीय संघ विजयासाठी उत्सुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/lava-c11-silver-price-p352hR.html", "date_download": "2018-08-20T09:31:23Z", "digest": "sha1:QERLMDULQVZKVF7I7ECVFXIJGYMOGCLW", "length": 17833, "nlines": 497, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लावा कॅ११ सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलावा कॅ११ सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लावा कॅ११ सिल्वर किंमत ## आहे.\nलावा कॅ११ सिल्वर नवीनतम किंमत Jun 16, 2018वर प्राप्त होते\nलावा कॅ११ सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nलावा कॅ११ सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,799)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलावा कॅ११ सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया लावा कॅ११ सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलावा कॅ११ सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 142 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलावा कॅ११ सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलावा कॅ११ सिल्वर वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 8 GB\nअलर्ट त्यपेस 64 Polyphonic\nऑडिओ जॅक 3.5 mm\nटाळकं तिने 4 hrs (2G)\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 202 hrs (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/spice-mi-437-stellar-nhance-2-grey-price-p3r1hq.html", "date_download": "2018-08-20T09:31:14Z", "digest": "sha1:M2MI74UKT7NUMRG7VNGWMQA3W6PK26HC", "length": 19657, "nlines": 522, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे किंमत ## आहे.\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रेग्राबमोरे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, होमेशोप१८, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे ग्राबमोरे ( 5,600)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया सपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 24 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 4 Inches\nडिस्प्ले फेंटुर्स Multi-Touch Screen\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, 1.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स In-built Flash\nइंटर्नल मेमरी 4 GB\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1400 mAh\nटाळकं तिने Up to 7 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 400 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nसपिके मी 437 स्टिल्लार नहान्स 2 ग्रे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T09:03:47Z", "digest": "sha1:2T3JJTKEVVJ5FAM7OVQNIFO7ZHCSLKPY", "length": 16199, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आधार क्रमांक शेअर करणे ट्रायच्या अध्यक्षांना महागात; वैयक्तिक माहिती उघड - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nशिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढणार\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh आधार क्रमांक शेअर करणे ट्रायच्या अध्यक्षांना महागात; वैयक्तिक माहिती उघड\nआधार क्रमांक शेअर करणे ट्रायच्या अध्यक्षांना महागात; वैयक्तिक माहिती उघड\nनवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) चेअरमन आर एस शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवावे, असे आव्हान देऊन आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला होता. मात्र, हे धाडस त्यांना महागात पडले आहे. कारण, आधार क्रमांक शेअर केल्यानंतर लगेच फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा करणाऱ्या इलिअट अल्डरसन याने शर्मा यांची वैयक्तिक माहिती उघड केली आहे.\nइलिअट अल्डरसन याने शर्मा यांचा आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाइल क्रमांकच थेट ट्विट केला. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. त्यासाठी आपल्या ट्विटरवरून शर्मा यांनी आधार क्रमांक सार्वजनिक केला. आपल्याला यामुळे कोणतीही धोका होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असे आव्हान शर्मा यांनी नेटिझन्सना दिले होते.\nअल्डरसन याने शर्मा यांच्या १२ आकडी आधार क्रमांकाच्या आधारे एकामागोमाग एक ट्विट करत शर्मा यांच्या खासगी जीवनातील अनेक आकडे जाहीर केले. यामध्ये शर्मा यांच्या घराचा पत्ता, जन्मतिथी, फोन क्रमांक इत्यादींचा समावेश आहे. इतकंच काय तर शर्मा यांचे खासगी फोटोही हॅकरने शोधले आणि ट्विट केले.\nPrevious articleतरुणावर चाकूने वार करुन लुटले; आरोपी निघाले टोमॅटो विक्रेते\nNext article प्रचंड अस्वस्थ आहोत, पण पक्ष सोडणार नाही – एकनाथ खडसे\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह सिध्दू\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन...\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून इंजिनिअरचा मृत्यू\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nखातेदारांनी घाबरु नये पैसे सुरक्षित असल्याचा कॉसमॉस बँकेचा दावा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘लोकसभा निवडणुकीपूर्वीच राम मंदिर उभारू’- अमित शहा\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा; राज्यसभेत विधेयकाला मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2017/05/07/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T08:38:38Z", "digest": "sha1:JFL2R47LB2EGTQ67R7WP46LSIP4XULHC", "length": 34970, "nlines": 248, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "हिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nरविवार, 7 मे 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.\nसंसदीय राजभाषा समितीचा हा काही पहिलाच अहवाल नाही. केंद्र शासनाच्या राजभाषा अधिनियम १९६३ च्या कलम ४ अन्वये १९७६ साली संसदीय राजभाषा समिती निर्माण करण्यात आली. ही स्थायी समिती असून लोकसभेच्या वीस व राज्यसभेच्या दहा सदस्यांचा तिच्यात अंतर्भाव असतो. हिंदी ही केंद्र शासनाची कामकाजाची भाषा असल्यामुळे व भविष्यात इंग्लिश भाषेचे स्थान हिंदीने घ्यावे असे घटनेला अभिप्रेत असल्याने केंद्र शासनाच्या राज्यकारभारातील हिंदीच्या वापराच्या स्थितिगतीचा आढावा घेऊन, हा वापर कसा वाढेल यासाठी उपाययोजना सुचवणे हे समितीचे काम. सुरुवातीलाच समितीने असे ठरवले की एकदम सर्व अहवाल देण्याऐवजी तो भागश: द्यावा आणि प्रत्येक भागात राजभाषाविषयक एकेका पैलूचा उहापोह करून त्यासंबंधी शिफारशी कराव्या. त्याप्रमाणे समितीने आजपर्यंत असे आठ भाग शिफारसींसह राष्ट्रपतींना सादर केले. राष्ट्रपतींनी काही शिफारशी वगळल्या, काही अंशत: तर उरलेल्या संपूर्णपणे स्वीकारल्या.\nपण त्यावेळी असे काही विवाद निर्माण झाले नाहीत. याचे कारण असे की त्या अहवालातील शिफारशी लोकांच्या भाषिक व्यवहारांवर थेट परिणाम करणार्‍या नव्हत्या. उदाहरणार्थ, पहिल्या भागातील शिफारशी इंग्लिश-हिंदी-इंग्लिश भाषांतरातील अडचणींचे निराकरण करणे व उचित परिभाषा निर्माण करणे या संदर्भात होत्या. दुसर्‍या भागातील शिफारशी हिंदीचा वापर वाढवण्यासाठी आवश्यक यांत्रिक उपकरणांसंबंधी होत्या. पाचव्या भागात राज्यांची विधानमंडळे व न्यायालयांत वापरल्या जाणार्‍या भाषांसंबंधी शिफारशी होत्या. पण नवव्या भागातील शिफारसींनी लक्ष वेधून घेतले, कारण सकृद्दर्शनी या शिफारशी लोकांच्या भाषिक स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍या आहेत. उदाहरणार्थ, या शिफारशींत मनुष्यबळ विकास मंत्रालयाला अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी गंभीर प्रयत्न करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी पहिले पाऊल म्हणून सीबीएसई आणि केंद्रीय विद्यालयांना दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य करण्यास सांगितले आहे. इतर राज्यांत हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला राज्य सरकारांबरोबर चर्चा करून धोरण ठरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nहा मूलगामी निर्णय आहे, आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यास १९६६ साली बाटलीबंद केलेले भाषावादाचे भूत परत बाहेर येण्याची शक्यता आहे. अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश करण्यावरून व ती अनिवार्य करण्यावरून १९६६ साली तमिळनाडूत (तेव्हाचा मद्रास इलाखा) दंगली उसळल्या होत्या. त्याची परिणती तमिळनाडूतून कॉंग्रेस कायमची नामशेष होण्यात झाली. तमिळनाडूचा लढा यशस्वी झाला व केंद्रशासनाच्या राजभाषा अधिनियमाखाली केलेल्या नियमांपासून तमिळनाडूला सूट देण्यात आली.\nया आठव्या अहवालातील शिफारसींचा रोख हिंदीचा वापर व महत्त्व वाढवण्याकडे व आधीच्या अहवालांतील शिफारसींच्या अंमलबजावणीकडे आहे. या शिवाय राष्ट्रपतींसकट इतर मान्यवरांनी व मंत्र्यांनी हिंदी अवगत असल्यास हिंदीतूनच सार्वजनिक भाषणे करावी अशीही शिफारस करण्यात आली आहे. (वास्तविक ही शिफारस केंद्रशासनाच्या मंत्र्यांसाठी आहे. पण महाराष्ट्राच्या हिंदी-शरण मुख्यमंत्र्यांनी व काही मंत्र्यांनी महाराष्ट्राची राजभाषा पायदळी तुडवली जातेय याची पर्वा न करता या शिफारशीची आधीच अंमलबजावणी सुरू केली आहे \nया शिवाय अलीकडल्या काळातील काही घटना केंद्रशासनाच्या हेतूंविषयी शंका निर्माण करणार्‍या आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महामार्गांवरील अंतर दर्शवणार्‍या दगडांवरील स्थानिक भाषांचे उच्चाटण करून तेथे केवळ हिंदी व इंग्लिशचा वापर करणे, परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्ट काढण्यासाठी हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणे, पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडणार्‍या राज्यांतील सार्वजनिक कार्यक्रमात राज्याच्या राजभाषेला डावलणे इत्यादी. भारतीय जनता पक्षाची व त्याच्या मातृसंस्थेची हिंदीविषयीची बांधिलकी बघता हे शासन भारतभर हिंदी लादण्याच्या प्रच्छन्न प्रयत्न करेल यात शंका नाही. संसदीय राजभाषा समितीनेही शिफारशी करताना त्रिभाषासूत्राची आठवण ठेवलेली नाही.\nसंसदेने केलेल्या राजभाषाविषयक शिफारसींना अनुसरून प्रादेशिक भाषांच्या संरक्षण व संवर्धनासाठी केंद्र शासनाने अनेक नियम व आदेश अनेक वर्षांपूर्वीच वितरित केले आहेत. या सर्व आदेशांचे सार म्हणजे त्रिभाषा-सूत्र. या सूत्रानुसार केंद्रशासनाच्या कामकाजाच्या भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजीला मान्यता मिळाली असली तरी केंद्र शासनाच्या विभागीय शाखांनी तेथील जनतेशी व्यवहार करताना प्रादेशिक भाषांचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच अभ्यासक्रमात हिंदी भाषिक राज्यांत हिंदी व इंग्लिशबरोबर एका इतर प्रांतातील भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. पण हिंदी भाषिक राज्यांनी ही तरतूद कायम धाब्यावर बसवली. उलट हिंदीचा अनिर्बंध वापर व्हावा यासाठी ही राज्ये कायम आग्रही राहिली आहेत.\n१९५६ साली केंद्रशासनाने केंद्रशासनाच्या कामकाजाच्या भाषा व एकंदरित राष्ट्राचे भाषिक धोरण ठरवण्यासाठी सरकारी भाषा मंडळाची स्थापना केली. भाषा मंडळाची कार्यकक्षा ठरवून देताना असे म्हटले आहे की घटनेच्या ३४४ कलमामध्ये नमूद केलेल्या पाच गोष्टींसंबंधी मंडळाने राष्ट्रपतींना आपल्या शिफारशी सादर कराव्यात. या शिफारशी करताना बिगर हिंदी प्रदेशातील लोकांचे न्याय्य हक्क व आकांक्षा यांना बाधा पोचणार नाही याची खबरदारी घेऊन या शिफारशी केलेल्या असाव्यात. याचीच आठवण देऊन या भाषा मंडळाच्या अहवालाला भिन्न मतपत्रिका जोडतान मंडळाचे एक सभासद डॉ. पी. सुबरायन यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदी भाषा अनिवार्य झाल्यास या देशात हिंदी भाषिक लोकांचा एक खास हक्क व सवलती आपोआप मिळालेला असा वर्ग तयार होणार आहे. हिंदी भाषकांना केंद्र सरकारची सर्व खाती व कारभार यात विशेष स्थान मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून बिगर हिंदी भाषिकांच्या भाषाविषयक मूलभूत हक्कांना धोका पोचणार आहे. भाषा मंडळाच्या अहवालाला भिन्न मतपत्रिका जोडतान मंडळाचे दुसरे सभासद डॉ सुनितीकुमार चटर्जी यांनी म्हटले आहे की, हिंदी भाषेला अद्याप बौद्धिक किंवा सांस्कृतिक दर्जा प्राप्त झालेला नाही. बिगर हिंदी लोकांच्या दृष्टीने ती अप्रगत भाषा आहे. हिंदी भाषेचा वापर सुरू झाला की बिगर हिंदी लोक सदैव दुय्यम दर्जाचे नागरिक ठरतील आणि ते केवळ भाषेमुळे.\nसारांश, जागृत स्वभाषाभिमानी नागरिकांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशींचा बारकाईने अभ्यास करून त्यांतील आपल्या राज्याला व भाषेला मारक असलेल्या किंवा भविष्यात मारक ठरू शकणार्‍या तरतुदींना प्रखर विरोध केला पाहिजे.\nअस्मिता, केंद्रशासन, गुलामगिरी, घटना, दास्यवृत्ती, देशाभिमान, भारत, भारताची राज्यघटना, भाषाभिमान, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र, मातृभाषा, राजभाषा, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, स्वाभिमान, English, English language, Indian Languages, Maharashtra, Marathi, Marathi language, mother tongue, National Language, pride, school education, second language, self esteem, servility, slavery\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nविचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-20T09:00:46Z", "digest": "sha1:BKSIDH3RPY6PJ7QBGPHZPBDBT53ZFZ4M", "length": 16466, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चऱ्होलीतील मजूर दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणी ठेकेदाराला अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari चऱ्होलीतील मजूर दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणी ठेकेदाराला अटक\nचऱ्होलीतील मजूर दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणी ठेकेदाराला अटक\nभोसरी दि. २ (पीसीबी) – चऱ्होलीत २८ जून रोजी एका मजूर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने लिहिलेल्या चिठ्ठीनुसार ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.\nभरत हनुमान काळे (वय २९, रा. दाभाडे वस्ती चऱ्होली) असे अटक करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय ३१) आणि उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय ३३) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम सूर्यवंशी हे आरोपी भरत काळे यांच्याकडे कामाला होते. काळे यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला होता. तसेच आरोपी काळे याने केबलचे बंडल चोरल्याबाबत सूर्यवंशी यांनी मुख्य ठेकेदारास सांगितले होते. या कारणावरून देखील त्या दोघांमध्ये भांडण झाले होते.\nदरम्यान, या सर्व त्रासाला कंटाळून सूर्यवंशी दाम्पत्याने २८ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे लिहीलेल्या चिठ्ठीनूसार पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleरणवीर-दीपिकाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु\nNext articleवारजे पुलाजवळ पीएमपीबस ओढ्यात कोसळली; १० प्रवासी जखमी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत आशा फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा\nअण्णासाहेब मगर बँकेची आर्थिक स्थिती मजबूत, बँकेला बदनाम करण्याचे विरोधकांचे षड्यंत्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_609.html", "date_download": "2018-08-20T08:53:28Z", "digest": "sha1:MYLOAD6I4QE2PIFXGYTNL5WYUKNFUYYY", "length": 13004, "nlines": 117, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जामखेड तालुक्यात आज आंदोलन चक्काजाम, शहरात राहणार कडकडीत बंद | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nजामखेड तालुक्यात आज आंदोलन चक्काजाम, शहरात राहणार कडकडीत बंद\nमराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन संपूर्ण महाराष्ट्र मोर्चांनी व आंदोलनाने पेटुन उठला असतानाही सरकार फक्त अश्‍वासने देवून मराठा समाजाला झुलवत ठेवत आहे. या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रासह जामखेड तालुक्यातील रस्ते अडवुन चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत सकल मराठा समाज जामखेडच्या वतीने नुकतीच बैठक आयोजित करून आंदोलनासंबंधित तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने फक्त आश्‍वासने दिली मात्र अद्यापही आरक्षण दिले नाही. यासाठी तालुक्यातील जवळा, अरणगाव, खर्डा व जामखेड या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे आयोजन जामखेडच्या सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आले असून, तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलनात सहभागी होण्यासाठी बैठकांचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. नुकतीच शहरातील राज लॉन्स या ठिकाणी शहरातील आंदोलनासंबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परीसरातील गावांनी देखील आज चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हे ठिय्या आंदोलन असल्याने खर्डा चौकात दिवसभर सकल मराठा समाज बसुन आंदोलन करणार आहेत.\nयानंतर सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. तसेच त्या दिवशी तालुक्यातील संपूर्ण शाळा व जामखेड तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याची माहिती देखील सकल मराठा समाज्याच्या आंदोलनकर्त्यांनी दिली.\nयावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, शरद कार्ले, सोमनाथ तनपुरे, युवराज पोकळे, तात्याराम पोकळे, राम निकम, नगरसेवक डीगंबर चव्हाण, पवन राळेभात, संजय काशिद, सुनिल जगताप, प्रदीप टापरे, कुंडल राळेभात, संजय वराट, महादेव डुचे, पांडुराजे भोसले, नितीन राळेभात, सोमनाथ पोकळे, दिपक महाराज गायकवाडसह सकल मराठाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/!!-30384/", "date_download": "2018-08-20T09:31:20Z", "digest": "sha1:2KFQP5ZKIY2OXJSMIVLZBZJPXSYRH4LT", "length": 2811, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-मुजरा झुकून आहे !!", "raw_content": "\nAuthor Topic: मुजरा झुकून आहे \nहृदयात भावनांचा मोगरा फुलून आहे\nगझलेत शायरांचा मुजरा झुकून आहे\nते बोल तारकांचे तुजला कसे रुचावे\nतो स्पर्श चांदण्याचा तुजला दुरून आहे\nजपल्या आठवांना अजूनही किती जपावे\nगंध पाकळ्यांचे अजूनही सुकून आहे\nफार कष्टलास तू रे बघ लेकरांसाठी\nवृद्धाश्रमात तू आज का पडून आहे\nमुलगी म्हणतोस धनाची पेटी आहे\nतरीही का परक्याचे धन अजून आहे\nकसा मिळावा न्याय खऱ्या खोट्याला\nन्याय देवता डोळ्यास पट्टी बांधून आहे\nआपले मरण पाहिले आपल्या डोळ्यांनी\nसैन्यात कौरवांच्या मामा शकून आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/new-trend-in-women-about-marriage-1676927/", "date_download": "2018-08-20T09:31:54Z", "digest": "sha1:RBSOV5DBMDLTJAVWYTD76SHANJSRAWVE", "length": 32828, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new trend in women about marriage | ‘कर्तव्य’च नाही! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमुलींच्या बाबतीतला बदल एवढाच की त्यांनी करिअरही घडवायची आणि संसाराचं प्रशिक्षणही घ्यायचं.\n‘लग्नच नको’ असं म्हणणारा मुलींचा एक गटही आहेच. नवरा-सासर आता कितीही प्रगत झालं तरी ‘सासर नको त्यामुळे लग्नच नको’ असं म्हणणारा स्त्रीवर्ग उदयास येत आहे. साधारण ऐंशी-नव्वदच्या दशकात स्वखुशीने लग्न न करता आजन्म अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी होती; मात्र आता या संख्येने कमालीचं रूप धारण केलं आहे. सिने अभिनेत्रींसारखं उशिरा लग्न करणं अशी एके काळी फॅशन होती पण आता तेसुद्धा मागे पडून लग्न या विषयालाच मुली ‘टाटा बाय बाय’ करताना दिसत आहेत.\n प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक असा प्रसंग ज्याची तयारी आपल्याकडे फार लहानपणापासून सुरू होते. मुलगा असेल तर त्याने चांगलं शिक्षण घ्यायचं, मोठय़ा पगाराची नोकरी करायची, समाजात आपलं एक स्थान निर्माण करायचं आणि मुलगी असेल तर लहानपणापासूनच तिला कुटुंब सांभाळण्याचं प्रशिक्षण द्यायचं, अभ्यासासोबत घर सांभाळत घरातली कामं शिकवायची, सासर म्हणजे सर्वस्व असे धडे द्यायचे. मुलींच्या बाबतीतला बदल एवढाच की त्यांनी करिअरही घडवायची आणि संसाराचं प्रशिक्षणही घ्यायचं. मुलगा असो वा मुलगी.. त्यांना लग्नानंतर कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून लहानपणापासूनच कळत-नकळत लग्नाचे विचार त्यांच्या मनावर बिंबवले जातात. लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे पण आपण आपलेच नियम लावत पूर्वीपासून त्याला नवनवीन रूप देत गेलो. पूर्वी मुलींनी सासरी जाणं, मुलांकडून हुंडय़ाची मागणी होणं, लग्नानंतर मुलींनी नोकरी न करणं, चूल आणि मूल असं आयुष्यभर करत राहणं असे बरेच नियम आणि अटी लग्नासोबत आपसूकच प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येत होते. साधारणपणे मागच्या दोन पिढीपर्यंत या गोष्टींना फार महत्त्व दिलं जात होतं पण आता काळानुसार लग्नाच्या बाबतीतलं हे चित्र पालटू लागलंय. पूर्वी बऱ्याच गोष्टी मुलींच्या मनाविरुद्ध घडत होत्या किंवा त्यांना न विचारता ठरवल्या जात होत्या, पण काळानुसार स्त्रिया शिक्षित आणि स्वावलंबित होत गेल्या आणि आता त्या समाजाच्या या नियमांना आपल्या पद्धतीने वळवून त्यांच्या बदललेल्या विचारांना, निर्णयांना समाजात स्थान देऊ पाहत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात होणारे बदल त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार नाहीत यासाठी तर मुली आपापल्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. पण या सगळ्यातही ‘लग्नंच नको’ असं म्हणणारा मुलींचा एक गटही आहेच. नवरा-सासर आता कितीही प्रगत झालं तरी ‘सासर नको त्यामुळे लग्नच नको’ असं म्हणणारा स्त्रीवर्ग उदयास येत आहे. साधारण ऐंशी-नव्वदच्या दशकात स्वखुशीने लग्न न करता आजन्म अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी होती, मात्र आता या संख्येने कमालीचं रूप धारण केलं आहे. सिने अभिनेत्रींसारखं उशिरा लग्न करणं अशी एके काळी फॅशन होती पण आता तेसुद्धा मागे पडून लग्न या विषयालाच मुली ‘टाटा बाय बाय’ करताना दिसत आहेत.\nखरं तर, या मुद्दय़ाचे अनेक पैलू आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या अर्थाने घेतलं जाणारं फेमिनिझम. आम्हा स्त्रियांना आयुष्य जगण्यासाठी पुरुषांची गरज नाही, अशी भावना घेऊन अनेक मुली लग्नापासून पाठ फिरवताना दिसतायेत. मात्र यामागे अर्धवट ज्ञान आणि सोशल मीडियावरून मिळणारी अपुरी माहिती यामुळे असा विचार करणं म्हणजे ‘फेमिनिझम’ या न्यायाने वागणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. आज मोठमोठय़ा हुद्दय़ावर आणि चांगल्या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रिया आम्हाला जगण्यासाठी कोणाची गरज नाही आणि आम्ही एकटय़ाच मस्त राहू शकू या भावनेने लग्नसंस्थेला राम राम ठोकताना दिसतायेत. तर काही जणींना सोबती हवा असतो मात्र लाइफ पार्टनर नको असतो. किंवा मग लाइफ पार्टनर हवा असेल तरी त्यासाठी लग्नाची काय गरज आहे, अशीही एक भूमिका दिसते. लग्न नको पण ‘लिव्ह इन’ चालेल हा सुद्धा याच आग्रहाचा एक भाग आहे. मुलींनी लग्नाला नापसंती दर्शवण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण जे वारंवार दिसून येतं ते म्हणजे स्वत:वर असणारं ‘अतिप्रेम’ ज्याला इंग्रजीत ‘सेल्फ ऑब्सेशन’ म्हटलं जातं. स्वत:च्या आयुष्यात स्वत:पेक्षा जास्त महत्त्व कोणालाच न देणं किंवा मीच काय ती वरचढ अशी भावना या पैलूचं महत्त्वाचं लक्षण आहे. मुळात लग्न म्हणजे केवळ समर्पण आणि त्याग असंच अनेक जणींना वाटतं आणि त्यामुळेच या लग्न नावाच्या प्रकरणापासून कित्येक मुली लांब राहणं पसंत करतात.\nमुली आजच्या काळात आपल्या घरात फारच लाडात आणि आनंदात वाढतात. पण हे झालं ७० टक्के मुलींच्या बाबतीतलं विधान. काही मुली लहानपणापासूनच ‘मस्त मौला’ म्हणजे बेफिकीर आणि अल्लड या प्रकारात मोडणाऱ्या पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यामुळे नवरा, सासर, तिथल्या लोकांच्या जबाबदाऱ्या नको म्हणून ‘मी भली आणि माझं आयुष्य भलं’, असं म्हणत लग्न करत नाहीत. कित्येकदा यामागे घरातील लहानपणापासून पाहिलेले आई-वडील यांच्यातील भांडणांसारखी मानसिक कारणंही असतात.\nस्त्रियांनी सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे, हे जगजाहीर आहे त्यामुळे पूर्वी जसं केवळ नवरा कमवत होता आणि बायको घर सांभाळत होती तशी परिस्थिती आता राहिली नाही. दोघंही सक्षमपणे संसाराला आर्थिक दृष्टिकोनातून उत्तमरीत्या सांभाळू शकतात. मात्र लग्नानंतर करिअर, नोकरी आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य या सगळ्यावर गदा येईल आणि कदाचित लहानपणापासूनची खूप शिकून भरारी घेण्याची स्वप्नं स्वप्नंच राहतील की काय या भीतीपोटी लग्न म्हणजे दुरून डोंगर साजरे होऊन बसतं. नोकरीचाच मुद्दा लक्षात घेता, हल्ली शिक्षण संपलं की आयटी किंवा तत्सम क्षेत्रातील नोकरीसाठी दुसऱ्या शहरात आई-बाबा, कुटुंब यांपासून अनेक मुलींना लांब राहावं लागतं. त्यामुळे अर्थात कामानंतर विरंगुळा म्हणून त्या शहरातील नाइट लाइफ, एकटं राहणं, मित्र-मैत्रिणी या गोष्टी आयुष्याचा भाग बनून जातात. मात्र अनेक जणींना या कोषातून बाहेर येऊन स्वत:च्या लग्नानंतरच्या बदलणाऱ्या आयुष्याची कल्पनाच बहुतेकदा इतकी भयावह करून सोडते की त्यांच्यासाठी ‘लग्न इज नॉट माय कप ऑफ टी’ हे बिरुद होऊन बसतं.\nवरवर पाहता सध्या तरी अनेक मुलींच्या यंदा कर्तव्य नाही या म्हणण्यामागे हीच कारणं थोडय़ाफार फरकाने दिसून येतात. फार कमी जणी आपल्याला लग्न का नको आहे किंवा एकटं राहण्याच्या निर्णयामागे काहीएक सारासार विचार करून तो अमलात आणताना दिसतात. यात सगळ्यात सुंदर आणि वेगळा विचार म्हणजे ‘मला लग्न करायचं नाही, त्यापेक्षा मी छानसं गोंडस बाळ दत्तक घेऊन त्याला वाढवीन. माझं आयुष्य आनंदाने जगेन.’ आणि पुरेशा गांभीर्याने हा विचार करून त्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या मुली आजूबाजूला दिसतायेत. बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.\nमुळात प्रत्येक मुलगी लग्नाला नको म्हणते किंवा आता मुली सगळं मिळाल्याने, स्वावलंबी झाल्याने आता असा विचार करू लागल्या आहेत असं मुळीच नाही. कारण आजही नव्वद टक्क्य़ांपेक्षा जास्त मुलींचा लग्नसंस्थेवर ठाम विश्वास आहे, निदान पाच टक्के मुली सध्या लग्नसंस्था नको या मतावर ठाम उभ्या असतात. प्रत्येकीची या निर्णयामागची कारणं वेगळी असली तरी हा बदल जाणवण्याइतपत मोठा आहे हे लक्षात घ्यायला हवं. यात चूक किंवा बरोबर असं सांगता येणार नाही, कारण लग्न करावं की नाही हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे. पूर्वी लवकर लग्न होत, मग लग्नाचं वय मुलींसाठीही करिअरच्या कारणामुळे ३०-३५ पर्यंत गेलं. आता मात्र थेट लग्नाचं प्रकरण ‘नाही’ वर पोहोचतं आहे.\nखरं तर प्रत्येक मुलीला आपल्या आई-वडिलांना, आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वाढलो आहोत त्या सगळ्यांना सोडून जाणं कठीण वाटतं, जे फार स्वाभाविक आहे. ‘आम्हीच का जायचं घर सोडून’, ‘आडनाव आम्हीच का बदलायचं’, ‘मी सासू-सासऱ्यांची काळजी घ्यायची. मग ज्यांनी जन्म दिला त्यांची काळजी कोण घेणार’, ‘मी चांगलं कमावतेय, मला कोणाची गरज नाही’, असे एक ना अनेक प्रश्न बदललेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे मुलींच्या मनात धुमाकूळ घालतायेत. हे सगळे प्रश्न बरोबर आहेत पण या प्रश्नांची उत्तरंही आजच्या मुलांकडे आहेत. मात्र आज अनेक मुली आजच्या काळाप्रमाणे त्यांची लग्नाची बदललेली संकल्पना, त्यांच्या आईला किंवा बहिणीला न मिळालेली मोकळीक, स्वत:इतकाच मुलींच्या आयुष्याचा आणि स्वप्नांचा केला जाणारा विचार या सगळ्या कारणांमुळे मग लग्नालाच नकार दर्शवतात.\nएकंदरीतच काय तर लग्नाच्या मार्केटमध्ये आता मुलींचं प्रमाण कमी होऊ लागलंय, मुली स्वबळावर उंच भरारी घेत आहेत जिथे त्यांना आयुष्यासाठी त्या जोडीदाराची गरज भासत नाहीये. वयाची विशिष्ट मर्यादा ओलांडल्यावर त्याची गरज भासेल की नाही माहीत नाही, पण सध्या तरी ‘स्टेटस सिंगल अ‍ॅण्ड डोन्ट वॉन्ट टू मिंगल’ यामध्ये आनंद मानला जातोय.\nमला कधीच लग्न करायचं नव्हतं असं नाही, मात्र लग्नाच्या वयात कोणी पसंत पडलं नाही आणि मग कांदेपोह्य़ांच्या कार्यक्रमाला मी स्वत:हून व्यवस्थित विचार करून पूर्णविराम दिला. समाजातून लग्न झालं नाही म्हणून सतत विचारणा होत होती, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्नासाठी स्थळं येत होती, पण माझ्या मनाने मात्र त्या दिशेने विचार करायचं बंद केलं होतं. याचा अर्थ लग्नसंस्थेवर माझा विश्वास नाही असं नाही; मात्र मला ते माझ्यासाठी आता नकोय. एकटीनं राहण्याचं कसब आता मी शिकून घेतलंय आणि ते मला आवडतंय. आठवडाभर काम आणि शनिवार-रविवार आला की मी माझे छंद जोपासते. या जगात आणि आयुष्यात करण्यासाठी इतक्या गोष्टी आहेत की सोबत कोणी नाही याची जाणीवच सहसा होत नाही. आज वयाच्या ४५व्या वर्षी मी स्वच्छंदी जगतेय. अर्थात कधी तरी आयुष्यात दुसऱ्याकडे बघून तो क्षण येतोच जेव्हा अपल्यासोबतही कोणी तरी असायला हवं असं वाटतं. पण मग दुसऱ्याच क्षणी तो विचार हवेत विरून जातो. लग्न न करणं हा माझा निर्णय होता, जो मी भरभरून जगण्याचा प्रयत्न करतेय. भटकंतीची आवड, छंद, मित्रपरिवार, नातेवाईक हे सगळे माझ्या प्रवासात सोबत आहेतच, त्यामुळे आयुष्याची मजा घेता येतेय आणि लग्न झालं असो वा नसो आयुष्याची मजा घेता येणं आणि दिलखुलास जगणं जास्त महत्त्वाचं.\n– आनंदी पवार, आयटी क्षेत्र\nमाणूस म्हणून जगताना मानसिक शांतता आणि समाधान जितकं महत्त्वाचं आहे तितकंच शारीरिक सुखही महत्त्वाचं. भारतासारख्या संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या देशात या नैसर्गिक गोष्टी होण्याचं प्रमाण म्हणजे लग्न. मात्र आता लग्नंच नाही म्हणजे या गोष्टींचा तिढा कसा सोडवायचा हा एक मुद्दा आहेच. कारण लग्न असो वा नसो शारीरिक-मानसिक गरजा भागवण्याला वैद्यकीयरीत्या दुजोरा दिला गेला आहे. आपल्याक डे लग्न झाले असो वा नसो, पुरुषांना या गोष्टींसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी स्त्रियांच्या बाबतीत तितकाच मोकळेपणा आहे हे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. शहरांमधून तरुण वयात लग्नाआधी अनेकदा या गोष्टींचा अनुभव घेतला जातो, त्यामुळे त्या वयात याचा फारसा विचार केला जात नाही. मात्र ठरावीक वयानंतर लग्न न झालेल्या स्त्रियांना आपल्या या गरजांची उत्तरं आजही कुजबुजतच शोधावी लागतायेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'भाजपा सरकार असल्यानेच दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांच्या तपासाला गती नाही'\n दीपिकाने रणवीरऐवजी रणबीरसोबतचा फोटो केला शेअर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nKerala Floods: थेट छतावर मेसेज लिहून 'त्या' कुटुंबाने मानले भारतीय नौदलाचे आभार\nसुजाता यांचा 'हा' व्हिडिओ ठरला अखेरचा\nयोगी आदित्यनाथांवर खटला का चालवू नये\n पाकिस्तानवर भारी पडणाऱ्या दोन आयुधांची यशस्वी चाचणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे इम्रान खान यांना चर्चेसाठी आमंत्रण : पाकिस्तान\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/category/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T09:30:54Z", "digest": "sha1:IHD5ZFP2Q4SDVR7X6UGZCFZ4WN7GLFKX", "length": 11851, "nlines": 157, "source_domain": "mahapolitics.com", "title": "पालघर – Mahapolitics", "raw_content": "\nसोमवारच्या दूध आंदोलनाच्या पार्वभूमीवर रविवारीच स्वाभिमानीकडून राज्यभरात नाकेबंदी, अनेक ठिकाणी दूध टँकर फोडले, जाळले \nदूध दराच्या प्रश्नावरुन सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या क ...\nअमित शहांसोबतच्या बैठकीबाबत उद्धव ठाकरे यांनी दिली “ही” प्रतिक्रिया \nपालघर – लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव झाला असला तरी पक्षाला चांगली मते मिळाली. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...\nपालघरमधून भाजपचे राजेंद्र गावित विजयी, काँग्रेस पाचव्या स्थानावर, वाचा अंतिम आकडेवारी \nपालघर – पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे श्रीनिवास वनग यांचा 29572 मतांनी पराभव केला आहे. राजेंद्र ...\nब्रेकिंग न्यूज – पालघरमधून भाजपचे राजेंद्र गावित 44 हजार मतांनी विजयी \nपालघर – पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. सुमारे 44 हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. याबाबत अधिकृत घोषणा अजून झाल ...\nपालघरमध्ये भाजप, तर भंडारा गोंदियात राष्ट्रवादी आघाडीवर \nदेशभरातील चार लोकसभा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पालघरमध्ये सातव्या फेरीअखेर भाजपचे राजेंद्र गावित यांना आघाडीवर आहेत. पहिल्य ...\nपालघरचा गड कोण मारणार वसई, नालासोपारामध्ये टक्का घसरल्याचा फायदा कोणाला \nपालघर – पालघर पोटनिवडणुकीत काल ईव्हीएम बंदच्या काही तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडलं. सर्वच पक्षांनी जोर लावल्यामुळे पोटनिवडणुक असूनही 53.22 टक्के ...\nपालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान, पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर \nमुंबई - पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी लागणार असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव् ...\nपालघर पोटनिवडणूक – स्मृती इराणींचा आज रोड शो \nपालघर – पालघर पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार चुरस पहायला मिळत आहे. भाजपने उत्तर भारतीय ...\nवनगा या झाडाची फळं दुसऱ्यांच्या पदरात पडली याचं दुःख – पंकजा मुंडे\nपालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जव्हार या ठिकाणी भाजपनं आज सभा पार पडली. यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महिल ...\nकमळ पुसुन टाकूया हा निर्धार करूया- उद्धव ठाकरे\nपालघर– पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत मोखाडा येथे घेण्यात आलेल्या प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भ ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8B", "date_download": "2018-08-20T08:59:37Z", "digest": "sha1:TXOUL53NSWH6IMCESNXHZ7EGL4V37ZYQ", "length": 3621, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साफोला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साफो या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलेस्बियन ‎ (← दुवे | संपादन)\nसाप्फो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:चरित्र प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nसाफ्फो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसॅफो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/heavy-rain-nagpur-122967", "date_download": "2018-08-20T08:49:22Z", "digest": "sha1:2NAE5OMZ3ATGQ4U2FRWICQ26NY7UK63U", "length": 14861, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "heavy rain in nagpur उपराजधानीला पावसाने धो-धो धुतले | eSakal", "raw_content": "\nउपराजधानीला पावसाने धो-धो धुतले\nसोमवार, 11 जून 2018\n२४ तासांत १३२ मिलिमीटर\nनागपूर - विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारीही उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. दुपारी मेघगर्जनेसह बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन प्रभावित झाले, वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक ठिकाणच्या झोपडपट्टी व खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, चौकांचे तलाव बनले आणि झाडे पडली. दुचाकी व चारचाकी वाहने बंद पडल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप झाला. शहरात गेल्या चोवीस तासांत तब्बल १३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.\n२४ तासांत १३२ मिलिमीटर\nनागपूर - विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारीही उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. दुपारी मेघगर्जनेसह बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन प्रभावित झाले, वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक ठिकाणच्या झोपडपट्टी व खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, चौकांचे तलाव बनले आणि झाडे पडली. दुचाकी व चारचाकी वाहने बंद पडल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप झाला. शहरात गेल्या चोवीस तासांत तब्बल १३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.\nशनिवारी रात्री पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारीही मुसळधार पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडविली. दुपारी तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने अख्ख्या शहराला झोडपून काढले. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस साडेचारला थांबला. त्यानंतर सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होता. पावसामुळे रामदासपेठ, सीताबर्डी, मेडिकल चौक, सदर, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, गोकुळपेठ, महाल, गांधीबाग, धरमपेठ, मानेवाडा, वर्धा रोड, खामला, सोमलवाडा, प्रतापनगर, छत्रपती चौक, नारा-नारी, कोराडी रोड, काटोल रोड, कामठी रोडसह शहरातील अनेक ठिकाणी गुडघा ते कंबरभर पाणी साचले होते.\nवर्धा रोड जॅम पॅक\nपावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. वर्धा मार्गावर पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नरेंद्रनगर पुलावरही मोठा जॅम लागला होता. शहर पोलिस रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियंत्रित करीत होते. शहरात झालेल्या दमदार पावसाने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. वर्धा रोड, रेडिसन ब्ल्यू हॉटेलपासून ते सेंट्रल पॉइंट हॉटेलपर्यंत तसेच खामला रोड आणि स्नेहनगरपासूनही वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. भरपावसात दुचाकीस्वारांनी कसाबसा मार्ग काढत आगेकूच केली.\nपावसाचा फटका मेडिकल आणि मेयो रुग्णालयालाही बसला. मेडिकलमधील आपत्कालीन विभागासमोर पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. अतिदक्षता विभागासह अनेक वॉर्डांमध्ये पाणी शिरल्याने रुग्णांसह नातेवाइकांनाही त्रास झाला. मेयोमध्येसुद्धा हीच परिस्थिती होती. येथील जुन्या वॉर्डांमधील छताला गळती लागल्याने पाणी साचले.\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nदोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणीत पुन्हा संततधार\nपरभणी- दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सोमवारी (ता. 20...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/10/19/%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AA/", "date_download": "2018-08-20T08:25:33Z", "digest": "sha1:NTC6XBUYVEQPEHDAAWBHIYLAJWZYUSYX", "length": 26654, "nlines": 88, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "३१ ऑक्टोबर १९८४ – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n३१ ऑक्टोबर १९८४ चा एक अविस्मरणीय अनुभव. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे, म्हणजे आई, वडील बहीण, भाऊ आणि मी, नैनितालला गेलो होतो. कांचनगंगेच्या डोळे दिपवणाऱ्या रांगा बघून हॉटेलवर परतलो होतो, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत गरमागरम चहाबरोबर रेडिओवर लागलेल्या जुन्या गाण्यांचा आस्वाद घेत सगळेच रिलॅक्स झालो होतो. अचानक गाणी थांबली. निवेदिकेने ती धक्कादायक आणि दुखःद बातमी दिली. “पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या….” बापरे… सगळे एकदम उडालोच. तिथून रात्रीच्या बसने आम्ही दिल्लीला जायला निघणार होतो. पण मग वेळ न दवडता ताबडतोब सामान बांधून आम्ही दिल्लीचा रस्ता पकडला. दुसर्‍या दिवशी दिल्लीहून आमचे परतीचे रिझर्वेशन होते. माझी परीक्षा होती म्हणून मी नागपूरला जाणार होते आणि बाकीचे सगळे भोपाळला, काकांकडे जाणार होते. आमच्या गाड्या वेगवेगळ्या पण साधारण एकाच वेळी सुटणार्‍या होत्या.\nदिल्लीत मावशीच्या घरी सुखरूप पोचलो पण भयानक बातम्या कानावर येत होत्या. दिल्लीत सगळीकडे जाळपोळ सुरू झाली होती. पुढचा प्रवास करावा की काही दिवस दिल्लीतच मुक्काम करावा यावर घरात बरीच चर्चा झाली. ही जाळपोळ अशीच चालू राहिली तर गाड्या रद्द केल्या जातील आणि दिल्लीत अडकून पडू अशी काळजी वाटल्याने त्या चालू आहेत तोवर दिल्लीतून बाहेर पडणेच हिताचे आहे असे सर्वानुमते ठरले. दुसर्‍या दिवशी आम्ही स्टेशनवर जाण्यासाठी बाहेर पडलो. माझी नागपूरची गाडी संध्याकाळी सव्वा सहाची आणि बाकीच्यांची भोपाळची गाडी सात वाजताची. एकंदर गंभीर परिस्थिती पाहून आम्ही सकाळी ११ वाजताच बाहेर पडलो.\nरस्ते सुनसान… निर्मनुष्य आणि गाड्या सुद्धा अगदी तुरळक. एखादी रिक्षा दिसली तरी ती थांबायलाच तयार नव्हती. … तास दीड तास शोधाशोध करून शेवटी २ रिक्षा तयार झाल्या. एका रिक्षात मी, आई, धाकटा भाऊ आणि माझा मावस भाऊ तर दुसर्‍या रिक्षात वडील, बहिण आणि आजी असे बसलो. मावशीच्या घरापासून रेल्वे स्टेशन बरंच दूर होत. थोडं अंतर जात नाही तर एक मोठ्ठ्या घोळक्याने रिक्षाला गराडा घातला आणि एकदम ४-५ माणसांनी रिक्षात डोकं घुसवलं. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, तलवारी असं बरंच काही होत. मी तर इतकी घाबरले होत की डोळे घट्ट मिटून राम राम राम राम म्हणायला सुरवात केली होती. ती घुसलेली डोकी एका क्षणात बाहेर गेली. नंतर कळलं ती माणसं शिखांना शोधत होती. जिथे कुठे शीख दिसेल त्यांना पकडून बेदम मारत होती. आई तर घाबरून रिक्षा वळवून मावशीकडे परत जाण्याचा आग्रह करत होती. पण आमची दुसरी रिक्षा कुठे जवळपास दिसत नव्हती आणि त्यांच्याशी संपर्क करायला आतासारखे मोबाईल नव्हते. तेव्हा ठरवल्यासारखं स्टेशनवर भेटणंच ठीक म्हणून आईला भावाने धीर दिला. मी तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते.\nरिक्षा अडवण्याचा प्रकार आणखी दोनदा झाल्यावर रिक्षावाला स्वतःच खूप घाबरला आणि त्याने सरळ रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली. “इसके आगे रिक्षा नाही जायेगा” अस म्हणून तो सरळ रिक्षाच्या बाहेर उभा राहिला. आईने त्याच्या किती विनवण्या केल्या पण जिवाच्या भीतीने त्याने स्पष्ट नकार दिला. शेवटी सामान बाहेर काढून जीव मुठीत घेऊन आम्ही दुसर्‍या रिक्षेच्या प्रतिक्षेत उभे राहिलो. पण रस्त्यावर रिक्षाच काय एकही वाहन नव्हते. मधूनच पंधरा वीस लोकांचा घोळका जोरजोरात ओरडत, घोषणा करत यायचा… आमच्याकडे निरखून बघायचा आणि आम्ही शीख नसल्याची खात्री झाली की दुसरीकडे वळायचा. मला आणि आईला खूप भीती वाटत होती. त्यातल्या त्यात भावाचाच आधार. रिक्षाचा मागमूस ही नाही… तेवढ्यात त्या सुनसान रस्त्यावर लांबून एक फियाट कार येताना दिसली. आम्ही तिघांनी हात हलवून हलवून त्या गाडीला थांबवलं. गाडीच्या चालकाचा जवळच कुठेतरी कारखाना होता आणि त्याला आग लावल्याची बातमी ऐकून ते तिकडे निघाले होते. पण आमची अडचण ओळखून त्यांनी आम्हाला जवळच असलेल्या कीर्तीनगर लोकल स्टेशनवर सोडायचं औदार्य दाखवलं. त्यांचे किती आभार मानावेत तेवढे थोडेच होते. स्वत: अडचणीत असताना त्यांनी आम्हाला मदत केली होती.\nकीर्तीनगर स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही नवी दिल्ली स्टेशनवर पोचलो. पाहतो तो संपूर्ण स्टेशन शीख लोकांनी खचाखच भरलेलं… बाहेर गावच्या सगळ्या गाड्यांमधून आलेल्या शिखांना रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर आश्रय दिला होता. बाहेर त्यांची कत्तल चाललेली होती. एरवी आपल्या कुर्रेबाज मिशा पिळत दमदार आवाजात बोलणारा उमदा शीख तिथे भेदरलेल्या अवस्थेत बघून खरंच हृदयात कालवाकालव झाली. फलाटावर जिकडे तिकडे शिखांची कुटुंबं, लहान लहान मुलं, बायका चादरी टाकून बसलेली. रेल्वेच्या कॅन्टीनमधून त्यांना जेवण पुरवलं जात होतं. खाली माना घालून बसलेले घाबरलेले ‘सरदार’ बघवत नव्हते. या माणसांच्या समुद्रातून आम्हाला वडील, आजी आणि बहिणीला शोधायचं होत. त्यांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्याव लागलं, ते स्टेशनवर पोचले का.. काहीच माहीत नव्हतं. पण ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्या फलाटाच्या स्टेशनमास्तरच्या ऑफिसजवळ गेलो तर ही मंडळी आमच्या आधीच पोचली होती. सगळ्यांच्या जीवात जीव आला. सकाळी अकराला घरातून निघालेलो. स्टेशनला पोचेतो दुपारचे तीन वाजले होते. घरातून स्टेशनवर पोचलो म्हणजे अर्धा गड सर झाला होता. आता गाडी कधी येते आणि वेळेवर जाते का हा दुसरा प्रश्न होता. पोटात कावळे कोकलत होते. भावाने कॅन्टीनमध्ये मिळणारी पुरी भाजी आणली. पण मनावरच्या ताणाने दोन घाससुद्धा गेले नाहीत.\nमाझी नागपूरची गाडी भोपाळच्या गाडीच्या आधी होती. आईची सारखी भुणभुण चालू होती की मी एकटीने नागपूरला न जाता सगळ्यांबरोबर भोपाळला चलावं. पण माझी परीक्षा होती आणि ती मला मुळीच चुकवायची नव्हती. आजीने समजावून पाहिलं, वडिलांनी रागावून पाहिलं पण माझं लॉजिक एकदम थेट होतं. दिल्लीहून गाडी निघाल्यानंतर नागपूर काय किंवा भोपाळ काय. दोन्हीकडे शांतता आहे. दिल्लीच्या बाहेर पडणं महत्त्वाचं. मा‍झ्या हट्टापुढे सगळ्यांनी हात टेकले आणि मी नागपूरच्या गाडीत बसले. गाडी तशी रिकामीच होती. टीसीसुद्धा आलेला नव्हता. काही उद्घोषणाही नव्हती. कदाचित गाडी उशिरा सुटेल असं समजून माझं सामान मा‍झ्या जागी नीट लावून बाकी मंडळी त्यांच्या गाडीसाठी दुसर्‍या फलाटाकडे निघून गेली. मी संपूर्ण डबा फिरून बघितला तर एकही प्रवासी नव्हता. आणलेलं उसनं अवसान दिल्ली सोडायच्या आधीच गळून चाललं होत. संपूर्ण डब्यात मी एकटीच होते… गाडी सुटायची वेळ झाली तरी कोणीच येईना …. आता मात्र माझी चांगलीच सटारली होती. सगळा धीर एकवटून गाडीच्या दरवाज्यात जाऊन उभी राहिले. गाडीने हिरवा कंदील दाखवला आणि हळू हळू गाडी स्टेशनच्या बाहेर पडली. आता मागे फिरण्याचा मार्ग बंद झाला होता.\nदरवाज्यातून मी मागे फिरले. प्रचंड धास्तावलेली, संपूर्ण बोगीमध्ये मी एकटी आणि गाडी तर सुटलेली. आता आत जाऊन बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. आईचं ऐकायला हवं होत.. त्यांच्या बरोबर भोपाळला गेले असते तर माझ्यावर आज ही परिस्थिती ओढवली नसती. डोळे पाण्याने डबडबले होते. जोरात रडावंसं वाटत होतं पण त्या रिकाम्या बोगीच्या भयाण शांततेत मला मा‍झ्या आवाजाचीही भीतीच वाटली. मी बोगीचं दार लावून घेतलं आणि आत जाण्यासाठी वळले तर बोगीच्या दुसर्‍या दरवाज्यातून टीसी आलेला दिसला. हाय राम आत्तापर्यंत एकटेपणाची भीती वाटत होती. पण आता या टीसीची भीती वाटायला लागली. गाडीने चांगलाच वेग पकडला होता. आणि अख्ख्या बोगीत मी आणि टीसी. काय करावं, काहीच सुचेना. जीव मुठीत घेऊन मी मा‍झ्या जागेवर जाऊन बसले. मला पाहताच टीसी पुढे आला. साधारण पन्नाशीचा हा गृहस्थ हातात परीक्षेचा असतो तसा खरडा, कधी काळी काळा असावा, अश्या राखाडी कोटाच्या खिश्यात एक पेन. आणि पॉलिशचा कधीही स्पर्श न झालेले काळे पांढरे बूट या वेशातला अगदी टिपिकल टीसी माझ्यासमोर डोळे विस्फारून बघत होता. मी आणखीनच घाबरले. तो समोरच्या बर्थवर ऐसपैस बसला तशी मी आणखीनच अंग चोरून कोपर्‍यात सरकले. मी डोळ्याच्या कोपर्‍यातून त्यांच्याकडे बघत होते. त्यांनी मी कोण कुठची वगैरे चौकशी सुरू केली. आणि मी या अशा प्रसंगी एकटीने प्रवास करत होते याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होत. मी परीक्षेचं कारण सांगितलं. पण आई-वडीलांनी मला एकटीला प्रवास करूच कसा दिला याबद्दल त्यांनाच बेजबाबदार ठरवलं. तेव्हा मला मा‍झ्या हट्टीपणाची खरं तर लाज वाटली. तो सद्गृहस्थ नागपूरचाच होता आणि त्याने मला दिलासा दिला की नागपूरमध्ये वातावरण अगदी शांत आहे. एकंदरीत त्याच्या सभ्य वर्तणुकीने मी थोडी सैलावले होते.\nदिल्लीत मात्र अजून खूप तणाव होता. गाडी दिल्लीबाहेर पडेपर्यंत कोणती अडचण येऊ शकेल याचा अंदाज नव्हता. म्हणून त्यांनी माझं सामान लेडिज कुपेमधे हलवलं. आणि वडिलकीच्या नात्याने सक्त ताकीद दिली, “आतून दरवाजा बंद करायचा. कोणी कितीही दार ठोठावलं तरी उघडायचं नाही आणि खिडकीच्या काचाच नाही तर शटरही बंद ठेवायचं.” मी मान डोलावली आणि कंपार्टमेंटच दार बंद करून आत बसले. दिवसभर वणवण झालेली. खरं तर खूप दमले होते. पण न पोटात भूक होती न डोळ्यात झोप. खिडकीचं शटर बंद करून पत्र्याच्या त्या चार भिंती निरखत गुडघे पोटाशी घेऊन बसून राहिले. किती तास गेले कोण जाणे, गाडीच्या लयीत कधी झोप लागली कळलंच नाही. एकदम जोरात ब्रेक लागल्यासारखा आवाज आला, स्पीड कमी झाला, जोरदार शिट्टी वाजली आणि वाजत राहिली. शटर उघडण्याची हिम्मत झाली नाही. पण शटरच्या मधल्या फटींमधून मी बाहेर बघण्याचा प्रयत्न केला. थोडा उजेड दिसला. कुठलं तरी गाव आलं असावं… म्हणजे दिल्ली मागे पडलं, आता काही भीती नाही अस समजून मी शटर उचललं. आणि मा‍झ्या तोंडून जोरात किंकाळी फुटली. बाजूच्या रुळांवर असंख्य प्रेतं फेकलेली होती. कित्येक शरीरे धडाशिवाय तर काही नुसतीच धडे…. बाहेर बसलेल्या टीसीला माझी किंकाळी ऐकू गेली. त्याने रागाने मला खिडकी बंद करायला सांगितले. आणि दम दिला. अजून आपण दिल्लीतून बाहेर पडलेलो नाही. गाडी खूप उशिराने धावते आहे. सगळीकडे शिखांना मारण्यासाठी लोक पेटून उठले होते… गाड्या थांबवत होते. आत शिरून शिखांना शोधात होते. त्यामुळे सगळ्या गाड्या उशिराने चालल्या होत्या. मी तर थरथर कापत होते. काहीच सुचत नव्हतं. पण आता काय करणार काहीही कुठे जाणार मा‍झ्या हातात काहीच नव्हतं. जवळची चादर डोक्यावरून पांघरून डोळे घट्ट मिटले. डोळ्यासमोरून खिडकीबाहेरचं दृश्य हलत नव्हतं.\nगाडीने शिट्टी दिली, आणि एक धक्का देऊन पुढच्या मार्गाला लागली. आयुष्यात रामनामाचा एवढा जप मी कधीच केला नव्हता. सकाळी उजाडल्यावर मी कंपार्टमेंटचं दार उघडून बाहेर आले. असं वाटलं गाडी काटोलजवळ पोचली असेल. आता २-३ तासात नागपूर… हुश्श. टीसीला विचारलं काटोल गेलं का. टीसीला विचारलं काटोल गेलं का तो जोरात हसला,” काटोल तो जोरात हसला,” काटोल आत्ता आग्रा गेलं. गाडी चौदा तास उशिराने धावते आहे. पण आता आम्ही धोक्याच्या कक्षेबाहेर होतो. असाही एक प्रवासाचा अनुभव.\nPrevious Post मुंबई मोन्ताज\nNext Post नायजेरिया वास्तव्यातलं कडूगोड\n2 thoughts on “३१ ऑक्टोबर १९८४”\n तुमच्या हिमतीची दाद द्यायलाच हवी\nलेख वाचण्याचं मुख्य कारण, शीर्षक माझी जन्मतारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://bhatkantee.blogspot.com/", "date_download": "2018-08-20T08:21:38Z", "digest": "sha1:RWJET4Z2AXHW4QDXZIRQMOXH5LSNQ7JS", "length": 7658, "nlines": 71, "source_domain": "bhatkantee.blogspot.com", "title": "विचारांतली भटकंती शब्दांत", "raw_content": "\nहा मंच वापरून मी माझ्या कवितांना आणि विचारांना तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.\nकधीतरी असे क्षण येतांत कि जे तुम्हांला हळवे बनवून जातांत. मग तुम्हांला त्या वेळेस कवितेतले भावार्थ समजू लागतांत. निसर्गातले सौंदर्य दिसू लागते. एखाद्या सुंदर नक्षीकामाची बारीकता लक्षांत येऊ लागते. नेहमीचेच ते जग पण त्याची विशालता तुम्हाला भारावून जाते. तुमचे मन जसे एका सुंदर गाण्याच्या सुंदर चालीवर मंत्रमुग्ध होऊन तुमच्या नकळंतंच नाचू लागते. असे क्षण फ़ार मोजके असतांत पण हेच क्षण तुमचं जगंणं सार्थक करतांत.\nतंतोतंत पटण्यासारखी आहे हि म्हण. फ़क्तं कवी मनांनेच ह्या गोष्टींचा, ह्या क्षणांचा आस्वाद घेता येतो कां अजिबात नाही. असे क्षण सगळ्यांच्याच आयुष्यांत येतांत, मनाच्या कोनाड्यांत मग ते स्वत:ची अशी एक जागा बनवून बसतांत. तुम्ही त्या क्षणांत स्वत:ला हरवतां, पण ते क्षण मात्रं कधी तुमच्याकडून हरवंत नाहीत.\n\"मी माझं मलांच हे मीपण\"\n\"लहान मुलांचा खुप हेवा वाटतो मला. किती सुखी आयुष्य असतं. फ़क्तं स्वत:पुरता विचार करतो आपण लहानपणी. बाकी कसलं टेन्शन नसतं.\" अशी अनेक वाक्यं आपल्या कानांवर अगणित वेळा पड्ली असतील तर त्यांत फ़ारसं काही नवंल नाही. मात्रं असे हे बोलणारी तुमच्या आमच्यासारखी लोकं हे जाणतांत का कि मोठे झाल्यांवरही आपल्यांत फ़ारसा काही फ़रंक पडंत नाही मी म्हणतो फ़रक पडू पण नये आपल्या स्वार्थीपणामधे. फ़रंक पडावा तो फ़क्तं आपल्या मीपणांमधे.\nआपण जसे मोठे होतो त्याप्रमाणे बदल होतो तो मीपणाच्या अर्थाचा. तेंव्हा मी फ़क्तं ’मी स्वत:’ एवढा त्याचा अर्थ राहत नाही. त्यांत बेरीजंच होत राहते. क्वचीत मौक्यांमधे कदाचीत वजाबाकी पण होते. पण स्वार्थीपण मात्रं आपलंच असतं. घट्टं चिकटून राहतं आपल्याला ते, जसा गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा. मग त्याला ठेचलं तरी तो गुळ काही सोडंत नाही.\nप्रत्येक माणसाला तोलण्यांचा एक सगळ्यांत सोपा उपाय आहे हा. प्रत्येकाची मीपणाची व्याख्या त्या माणसाचे वय सांगून जाते. शेवटी राहतं फ़क्तं \"मी माझं मलांच हे मीपण\".\nपद भ्रमती एकटा तो पथ\nतोची जो मज आजवर माहीत\nकुठे नेई तो मजला ना ठाव\nकेवळ ती मम छाया मजसोबंत\nकोणी ना दिसे ऐसा हा प्रहर\nशोधे हि नजर कोणांस ना खबर\nभेटेल कोणी ऐसा उगाच तो समज\nतोवर एकटा तो रस्ता व एकटी ती नजर\nमनोगत......अगदी एखदया नाटकात असतं ना तसं. आता हे कोणाचं मनोगत आहे नाटकातल्या एका पात्राचं एक असंच मनोगत.\nआता हे पात्रं कुठल्या स्तरापर्यंत गोंधळलेलं आहे ते तुम्हीच पहा\nकोणाची माती अन कोणाची माणसं\nबोडके डोंगर खोलगट दरी\nफ़िकी आस्मानं बेभान वारी\nसुकती नदी मोकळी रानं\nतहानली धरती तळपती उन्हं\nन सुटणारे हे भुपूत्राचे प्रष्णं\nह्यांत बेरजेला लागली राजकारणं\nपोत्यांत साठे फ़क्तं ती गरीबी\nशहराचा रस्तांच राहतो मग नशीबी\nमंत्री अन संत्री करती जाणून अजाणसं\nउरे ती मग कोणाची माती अन कोणाची माणसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://metamaterialtech.com/79564-sample-expert-points-out-what-to-do-when-the-site-traffic-hits-below", "date_download": "2018-08-20T09:13:34Z", "digest": "sha1:4YTOH5ZT7QCDM3VV4L6Q5YLATSUGH5NB", "length": 8361, "nlines": 25, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Semalt एक्सपर्ट निर्देशित करते की जेव्हा साईट ट्रॅफिक हिट खाली असेल तर काय करावे", "raw_content": "\nSemalt एक्सपर्ट निर्देशित करते की जेव्हा साईट ट्रॅफिक हिट खाली असेल तर काय करावे\nआपल्या एसईओ कामगिरी Google किंवा इतर शोध इंजिने द्वारे काळ्या सूचीत सापडले आहे हे आपण पाहिले तेव्हा एक दुःस्वप्न सारखे आहे, आणि या समस्येपासून मुक्त करण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे आपल्या साइटसाठी सेंद्रीय रहदारी मिळविण्यासाठी, आपण कीवर्डसह खेळता, गुणवत्ता लेख प्रकाशित करणे आणि आपल्या वेबसाइटसाठी कोणत्या प्रकारचे शोध इंजिन ऑप्टिमायझेशन धोरण आवश्यक आहे हे ओळखणे आवश्यक आहे.\nआपल्या एसइओ-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी Semaltेट मधील अग्रगण्य जेसन एडलर यांनी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.\nप्राधिकरण अंक: वेबमास्टर साधने तपासा\nपहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण वेबमास्टर साधनांची तपासणी करून तेथे तांत्रिक टिपा शोधू शकता. नवीनतम साधनांसह अद्ययावत रहा आणि आपल्या साइटच्या कार्यप्रदर्शनातील झटपट ड्रॉप होऊ शकणार्या समस्यांना नकार देण्यासाठी स्वत: ला काही मिळवा.\nBing आणि Google आपल्या वापरकर्त्यांना भरपूर साधने पुरवितात. आपण स्वत: त्यांच्याशी अद्ययावत ठेवू शकता आणि वेबसाइट्सच्या कोणत्याही दंड टाळू शकता - solar power gb. आपल्याकडे सर्व आवश्यक वेबमास्टर साधने असल्यास, आपल्या वेबसाइटस शोध इंजिन परिणामांमध्ये एक चांगले रँक मिळेल अशी शक्यता आहे. जर आपण त्या साधनांसह आपली वेबसाइट नोंदणीकृत आणि सत्यापित केली नसेल तर, आगामी दिवसात आपल्याला समस्या येण्याची शक्यता आहे.\nप्रासंगिकता समस्या: विश्लेषणे तपासा\nआपल्या सर्व वेबमास्टर साधने दंड दिसत असल्यास, आपण आपल्या ऑर्गेनिक शोध रहदारीसाठी Google च्या अहवालाची पडताळणी करण्यासाठी Google च्या शोध क्वेरींवर जाणे आवश्यक आहे. हे शोध इंजिनच्या मानकांशी जुळत असल्याची खात्री करा. अन्यथा, आपली साइट प्रभावित होण्याची शक्यता आहे. अहवाल वेगळ्या असल्यास, शक्य तितक्या लवकर सोडविण्यास एक समस्या असेल.\nआपण आपल्या साइटच्या कार्यप्रदर्शनास नेहमीच लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्याही खर्चात ती कमी करू नका. एकदा आपण सर्व तांत्रिक समस्यांचे निराकरण केले की, पुढील चरण म्हणजे आपल्या साइटच्या बदलांचे विश्लेषण करणे आणि त्यांना जतन करणे. आपल्या लेखांचे बदल शक्य तितक्या लवकर प्रभावित करावे. दैनिक विश्लेषणातून Google Analytics वरून अहवाल डाउनलोड करा आणि आपल्या बाजूला कोणत्या प्रकारच्या बदलांची आवश्यकता असू शकते हे पाहण्यासाठी एकमेकांशी त्यांची तुलना करा.\nअल्गोरिदमिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी, आपण आपले कीवर्ड आणि वाक्यांशांचे परीक्षण केले पाहिजे. ते आपली साइट गुणवत्ता रहदारी मिळवतील किंवा नाही हे आपण काळजीपूर्वक पहावे आणि हे सर्व चांगल्या प्रकारे सहजपणे Google Analytics मध्ये तपासले जाऊ शकतात.\nपुढील पायरी म्हणजे पेंग्विन टूल तपासा आणि येथे साइन अप करा. आपण नियमितपणे Google चे प्रमुख अल्गोरिदम अद्यतने मिळविण्यासाठी Google खाते तयार केले पाहिजे आणि आपले विश्लेषण संलग्न केले पाहिजे. आपल्या साइटची कार्यक्षमता कमी होत आहे आणि त्यामागील संभाव्य कारणामुळे हे साधन आपल्याला सांगेल. आपल्या साइटसह आणि त्याच्या अल्गोरिदमसह समस्या असल्यास, पेंग्विन टूल आपल्याला अद्ययावत ठेवेल. जर आपण त्या समस्येचे शक्य तितक्या लवकर निराकरण केले नाही तर Google आपल्याला शोधू शकते आणि आपल्या साइटला ब्लॅकलिस्ट करू शकते. आपण नेहमी आपल्या एसइओ पद्धती परीक्षण आणि आपल्या वेबसाइटसाठी महान असल्याचे सिद्ध होऊ शकते जे निवडा पाहिजे. कमी दर्जाच्या लेखांचे निराकरण करा आणि चांगले शोध इंजिन स्थानांतरणासाठी त्यांच्यात संबंधित कीवर्ड घाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/chemistry/word", "date_download": "2018-08-20T08:30:23Z", "digest": "sha1:7EOTXUG6CIADZTDMSCE42WWK2PMSJCEO", "length": 9546, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - chemistry", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग २\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ३\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ४\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ५\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ६\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ७\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ८\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ९\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १०\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ११\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १२\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १३\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १४\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १५\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १६\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १७\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १८\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १९\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t90-topic", "date_download": "2018-08-20T09:27:15Z", "digest": "sha1:MY5Q2QOOBU75WJ3CGLWG3JTYQWJKQKDP", "length": 11434, "nlines": 94, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "पद्मालय - गणपती पीठ", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nपद्मालय - गणपती पीठ\n:: भटकंती :: देवालये\nपद्मालय - गणपती पीठ\nपद्मालय नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतं ते असंख्य कमळं फुललेलं सरोवर. जळगावपासून ३५ कि. मी.वर असलेलं हे तीर्थक्षेत्र. हे गणपती क्षेत्र आहे. अखिल भारतामध्ये गणपतीची ही अडीच पीठं महत्वाची मानली जातात त्या पीठांपैकी हे अर्धे पीठ.\nपद्मालय हे ठिकाण पुराणकाळापासून महत्वाचे मानले जाते. महाभारत काळामध्ये पांडवांनी बकासुराच्या वधापुर्वी ज्या एकचक्रानगरीमध्ये आश्रय घेतला होता ती एकचक्रनगरी म्हणजेच पद्मालयापासून अगदी जवळ असलेले एरंडोल. इथेच भिमाने बकासुराचा वध केला असं सांगितलं जातं. गणपतीचे हे मंदिर प्रभाक्षेत्र या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. एका टेकडीच्या माथ्यावर मंदिराचा समुह आहे. या समुहाच्या मध्यभागी मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन स्वयंभू गणेश मुर्ती आहेत. एकाच समतलावर स्थापित केल्या आहेत ज्याला आज पीठ म्हणतात. त्यापैकी एक उजव्या सोंडेची आहे तर एक डाव्या सोंडेची आहे. या मंदिराच्या समोर श्री गोविंद महाराजांच्या पादुका आहेत. या पादुकांच्या जवळच एक प्रचंड मोठी घंटा आहे. या घंटेबद्दल असं सांगितलं जातं की ४४० किलोची ही प्रचंड घंटा भिमाने बकासुर वधानंतर वाजवली होती. या घंटेचा आवाज दुरवर असलेल्या मंदिरातही स्पष्ट ऐकू येतो. मंदिरालगतच्या तलावात असंख्य कमळं फुलली असतात. यामुळेच याठिकाणाला पद्मालय असं नाव मिळालं आहे. पद्मालयाचे हे गणपती मंदिर उजव्या आणि डाव्या सोंडेची गणेश मुर्ती एकत्र असणारे जगातील एकमेव मंदिर आहे. याशिवाय इथे २१ कोरलेल्या गणपतीच्या मुर्ती आहेत. या वैशिष्ट्यामुळे गणेशभक्तांसाठी पद्मालय महत्त्वाचे आहे.\nइथे भाद्रपद शु. चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला आणि कार्तिकी पौर्णिमेला मोठा उत्सव असतो. या मंदिरापासून जवळच मेडीचा गणपती म्हणून एक गणपती मंदिर आहे. शिवाय मंदिरापासून काही अंतरावर एक पाण्याचे कुंड आहे त्याला भिमकुंड म्हणतात. पांडव अज्ञातवासात असतांना त्यांनी इथे आश्रय घेतला असल्यामुळे पांडवाच्या वास्तव्याच्या खुणा गावकरी सांगतात. नयनरम्य परिसर, कमळांनी फुललेला तलाव आणि या सर्व पार्श्वभुमीवर गणपतीचे आखीवरेखीव मंदिर. या सार्‍यांनी पर्यटकांना गेली कित्येक वर्ष आकृष्ट केले आहे.\n:: भटकंती :: देवालये\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/anandach-khan/", "date_download": "2018-08-20T09:36:42Z", "digest": "sha1:4LRY26BLB2IKRQ3WJATZW74NTTIZ25KG", "length": 12358, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आनंदाचं खाणं | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nवर्षभर विविध विषयांवर आपण गप्पा मारल्या. कधी मानसिक स्वास्थ्याविषयी तर कधी शारीरिक. बऱ्याच आजी-आजोबांनी मला मेलवर पत्रं पाठवली. कौतुकमय आशीर्वाद दिले.\nआज क्लिनिकमध्ये एक २९ वर्षांचा तरुण आला होता. ‘‘गेल्या महिन्यात त्याला डेंग्यू झाला होता. आता रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण पित्ताचा आणि अपचनाचा खूप त्रास होतोय -\nआपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्त रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी हे ‘मूर्त’रूप प्रकट झाले तो दिवस आपण दत्त जयंती म्हणून\n : ॐ सर्वे भवन्तु सुखिन:\nबघता बघता वर्ष संपत आलं. तुमच्याशी साधलेला संवाद सुरू होऊन अकरा महिने झालेसुद्धा कितीही आपण बोललो तरी अजून खूप बोलायचं आहे असं वाटत राहतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या\nखा आनंदाने : थंडीची ‘कुरबुर’\nथंडी म्हटल्यावर आल्हाददायक हवा, एक प्रकारची उत्साहित करणारी ऊर्जा हा अनुभव सर्वाचाच. सकाळी-सकाळी व्यायाम करणारे उत्साही ‘तरुण’ रस्त्यांवर / मैदानावर दिसतात, तर वॉकला जाणाऱ्या मंडळींनी बागा फुलतात. हिवाळा म्हणजे\nहिवाळ्यासाठी गरम गरम सूप्स\n.गुलाबी थंडी हळूहळू सुरू झाली आहे. थंडीमध्ये आजी-आजोबांच्या दृष्टीने काळजीची बाब म्हणजे हाडं वाजायला लागतात किंवा सर्दी-पडसं / दम लागणं वगैरे तब्येतीच्या कुरबुरी चालू होतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे\nपोट आणि मेंदू ही दोन महत्त्वाची ‘ऊर्जानिर्मिती केंद्रे’ आहेत. पोट हे आहारतून ‘चतन्य ऊर्जा’ निर्माण करते तर याच ऊर्जेतूनच योग्य ती वासना तयार होऊन पुढे मेंदू त्यातून ‘विचार’ उर्जा\n हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं आहे. आरोग्यदायी, तंदुरुस्त जगणं हवं असेल तर प्रत्येकाने आपलं आपण खाण्यावर नियंत्रण राखणं गरजेचं. त्यानिमित्ताने काही शंकांचं निरसन. बघता बघता वर्ष संपत आलं\nआजच्या लेखाला मी ‘पिकासो’ नाव का दिलं आहे माहितीये ‘पिकासो’ म्हणजे ‘कला किंवा कलात्मक दृष्टिकोन’. तसे बघितले तर बरेच अर्थ निघू शकतात, पण मी इथे वापरण्यामागे उद्दिष्ट असं की,\nजसं वय वाढतं तसं मेंदूमध्ये ‘इन्फ्लेमेशन’ची क्रिया वाढते. तसंच मज्जारज्जूच्या प्रथिनांमध्ये बदल होत जातात, जेणेकरून संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात आणि या दोन्ही क्रियांची गती चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढते.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/shloka/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T09:08:51Z", "digest": "sha1:IX5EP4Z5Y6UZLQD2Q3VP6DH2F6QURRFR", "length": 8029, "nlines": 99, "source_domain": "manashakti.org", "title": "मनाच्या सुखाचे महाद्वार | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » Weekly Hymn » मनाच्या सुखाचे महाद्वार\nरवि, 17 जुलै 2011\nगणाधीश जो ईश सर्वां गुणांचा \nमुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा \nनमूं शारदा मूळ चत्वार वाचा \nगमूं पंथ आनंत या राघवाचा \nमनाचा मूलभत विचार भारतीय संस्कृतीने वेदापासून केला आहे.\nमनाचे श्लोक हे मनाबद्दल सूक्ष्म विचार करणारे एक अभिमानाचे स्थळ आहे. सूक्ष्म आणि भव्य. इंद्रियाचा मनावर परिणाम सांगणारे आणि मनाचा इंद्रियांवर परिणाम सांगणारे.\nभव्यता अशी की, मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत. पण सूक्ष्मता अशी की, मनाचे सूक्ष्म रूप पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे. ओमकाराने उपनिषद सुरू झाले, असे म्हणतात. जाणत्याच्या लेखी ते तेथे संपलेही आहे. विनोबाजी ‘स्थितप्रज्ञ दर्शन’, पान पाचवर म्हणतात, ‘पातंजलाच्या एकशेपंच्याण्णव सूत्रांपैकी पहिल्या तीन सूत्रांतच सर्व शास्त्र सांगून संपले आहे.’ त्याच सूक्ष्मतेने मनाचे श्लोक पहिल्या श्लोकात संपले. त्यात त्यांनी काय सांगितले ते पहा. गुण हे निर्गुण झाले. मन हे आत्मरुप शुद्ध झाले. म्हणजे आरंभाचा शेवट झाला. ज्ञानाची, शारदेची उपासना हेच सांगेल. राममार्ग हीच गोष्ट सिद्ध करील.\nमनाच्या श्लोकाचा विस्ताराने अभ्यास ही एक आनंददायक आणि संस्कारमय गोष्ट आहे. त्याच्या पहिल्या श्लोकाचा हा साक्षात्कार सूक्ष्म आणि गोड आहे. मनाचे विकल्प बाजूला ठेऊन आनंद मिळवा. म्हणजे शांती मिळेल आणि रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. रामदर्शनाचा दरवाजा उघडेल.\nराम हरिचे रहस्यसुद्धा पाहण्याजोगे आहे. ते पुढल्या श्लोकात आहे.\n(संसारसौख्य मंत्र, या साधनेसाठी अध्याय ७ श्लोक २० ची मंत्र संलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)\n हृदयी कामा आला रिगावा\nकी तयाचिये घसणी दिवा ज्ञानाचा गेला \nअर्थ- फळाच्या हावरेपणाने अंतःकरणात स्पर्श केला की ज्ञानाचा दिवा झपाट्याने मालवला जातो.\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/category/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T09:30:44Z", "digest": "sha1:BFM5RWISTJO4KS42YRBEIXJAFRYO5FYA", "length": 11931, "nlines": 157, "source_domain": "mahapolitics.com", "title": "धुळे – Mahapolitics", "raw_content": "\nहीना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणं पडलं महागात, चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल \nधुळे - भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीवर धुळ्यामध्ये मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला अ ...\nमराठा आंदोलकांनी खासदार हीना गावित यांची गाडी फोडली \nधुळे – भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला असल्याची माहिती आहे. धुळ्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली असू ...\nनाशिकमध्ये दराडे बंधूंची करामत, महिन्यात दोन आमदार घरात, कोकणात डावखरेंनी गड राखला \nमुंबई – नाशिक शिक्षक मतदार संघात अखेर शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे यांचा पराभव केला. किशोर दराडे ...\n“भाजपसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची खंत \nधुळे - भाजप सरकारसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची मोठी खंत वाटत असल्याचं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे ...\nशरद पवारांवर गंभीर आरोप, भाजप आमदारानं लिहिलेलं पत्र जसेच्या तसं \nधुळे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका भाजप आमदारानं खुलं पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पु ...\nराष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडून पोलीस अधिका-याला धमकी, तणावात असल्यामुळे बदलीची मागणी \nधुळे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्यानं धमकी दिली असल्याचा आरोप पोलीस अधिका-यानं केला आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँ ...\nअन्याय रिक्षातून एकनाथ खडसेंची सफर \nधुळे – माजी मंत्री आणि नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो लावून त्यावर ‘अन्याय’ असा फलक झळकवणाऱ्या रिक्षातून एकनाथ खडसे यांनी सफर ...\nनवाब मलिक, जयकुमार रावल यांच्यातील वाद पेटला \nमुंबई - नवाब मलिक आणि जयकुमार रावल यांच्यामधील वाद आता पेटला असून जयकुमार रावल यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचं माजी मंत्री आ ...\nमाझ्यावरील सर्व आरोप खोटे, नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल –जयकुमार रावल\nधुळे – जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. जिल्ह्यातील अनेक शेतक-यां ...\n“मंत्री रावल यांची जमीन कुत्र्या-मांजरांच्या नावानं \nमुंबई - धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल भूमाफिया असून रावल यांची शेकडो एकर जमीन कुत्रे आणि मांजरांच्या नावावर असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T09:02:09Z", "digest": "sha1:2XEVLJW6DVT2ETI2OK6N6F57YSQDIBEM", "length": 12172, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फिफा विश्‍वचषक : इजिप्तसमोर आज उरुग्वेचे खडतर आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफिफा विश्‍वचषक : इजिप्तसमोर आज उरुग्वेचे खडतर आव्हान\nदुखापतग्रस्त सलाहचा सहभाग अनिश्‍चित\nयेकाटेरिनबर्ग – मोहम्मद सलाहच्या अफलातून कामगिरीमुळे फिफा विश्‍वचषक स्पर्धेत स्थान मिळालेल्या इजिप्तच्या संघाची आज उरुग्वेच्या संघासमोर कसोटी लागणार आहे. या सामन्यात सलाह खेळण्याची शक्‍यता कमी असल्याने इजिप्तच्या संघाला सलामीच्याच ल्ढतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इजिप्त हा एक फुटबॉलवेडा देश आहे. मात्र हाच संघ आता आपल्या कठीण काळातून जात आहे, आणि त्याचे कारण ठरला आहे, तो म्हणजे मोहम्मद सलाह. सलाह दुखापतग्रस्त असल्या कारणाने इजिप्त मधील फुटबॉलचे चाहते सध्या सलाइनवर असून विश्‍वचषकातील संघाची मदार सलाहच्या कामगिरीवर आहे.\nयुएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात सलाहला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळं त्याच्या विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आठवड्याभरातच मोहम्मद सलाह विश्वचषकात सहभागी होणार यावर शिकक्‍कामोर्तब करण्यात आले. पण सलाह पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. सलाह संघाच्या सराव सत्रात सहभागी झाल्यानंतर इजिप्तच्या सर्व चाहत्यांमध्ये एकच उत्साह संचारला होता. मात्र या सत्रात त्याने केवळ हलका सराव करण्यावर भर दिला होता. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबात जास्त अंदाज लावता आलानाही. तसेच त्याच्या खेळण्याबद्दलही प्रश्‍न निर्माण केला जाऊ शकतो.\nइजिप्त आणि उरुग्वे यांच्यात यापूर्वी ऑगस्ट 2006 मध्ये एक सामना झाला असून त्या सामन्यात उरुग्वेने इजिप्तला 2-0 असे पराभूत केले होते. इजिप्तचा संघ विश्‍वचषक स्पर्धेसाठी केवळ तीनवेळा पात्र ठरला असून अखेरचा सामना त्यांनी 1990च्या विश्‍वचषक स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्यांना इंग्लंडच्या संघाकडून 1-0 असे पराभूत व्हावे लागले होते. आफ्रिकेमधील विश्‍वचषक स्पर्धेत उरुग्वेचा संघ तीन सामने खेळला होता. त्यात त्यांनी एक विजय मिळवला होता, तर दोन सामने त्यांनी बरोबरीत सोडविले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात इजिप्तच्या संघाची सर्व मदार सलाहच्या खेळण्यावर अवलंबून असणार आहे.\nलिव्हरपूल संघाकडून खेळणारा अव्वल आघाडीवीर मोहम्मद सलाह दुखापतग्रस्त असून अजूनही वैद्यकीय उपचार घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत रिअल माद्रिदचा कर्णधार सर्जिओ रॅमोसने धडक दिल्यामुळे सलाहचा खांदा दुखावला होता. वेदनांनी विव्हळत असलेल्या सलाहला स्ट्रेचरवरूनच मैदानाबाहेर न्यावे लागले होते. सलाह किमान तीन आठवडे खेळू शकणार नसल्याचे इजिप्त फुटबॉल संघटनेनेही जाहीर केले होते. परंतु त्याचा संघात समावेश करून इजिप्तने कडवी झुंज देण्याचा इरादा जाहीर केला आहे. उरुग्वेविरुद्धच्या लढतीला सलाह मुकण्याची शक्‍यता असली, तरी 19 जून रोजी रशियाविरुद्ध आणि 25 जून रोजी सौदी अरेबियाविरुद्धच्या लढतीत तो खेळू शकेल, असे इजिप्त संघाने म्हटले आहे.\nइजिप्त संघ– गोलरक्षक- एस्साम एल हैदरी, टावोऊन, महंमद एल शेनावी व शेरीफ एक्रमी, बचावपटू- अहमद फाथी, साद समिर, आयमान अशरफ, अहमद हेगाझी, अली गब्र, अहमद एल्मोहेमाडी, मोहम्मद एब्देल-शफी, ओमर गेबर व महमूद हमडी, मध्यरक्षक- मोहम्मद एलनेनी, तारेक हमीद, सॅम मोर्सी, महमूद अब्देल रझाक, अब्दल्लाह एल सैद, महमूद हसन, रमादान सोभी, अम्र वारदा व महमूद अब्देल मोनीम, आघाडीवीर- मोहम्मद सलाह व मरवान मोहसीन.\nसामन्याची वेळ – संध्याकाळी 5.30 वाजता\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहिंसाचाराला विकास हेच उत्तर – पंतप्रधान\nNext article“स्कूल चलें हम’ – राज्यभरात शाळा सुरू\nआशियाई स्पर्धा : नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य\nसचिनने केले ‘या’ दोन भारतीय खेळाडूंचे कौतुक\nआशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती होणार\nबजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nभारतीय महिला हॉकीसंघाचा इंडोनेशियावर विजय 8-0 ने दिली मात\nआशियाई स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारताला कही खुशी कही गम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-korgaonkar-award-sudhsinidevi-ghatge-123056", "date_download": "2018-08-20T08:37:37Z", "digest": "sha1:DJ3BRH6QUOQUISW7CCDAI467PT255JY3", "length": 14127, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Korgaonkar award to Sudhsinidevi Ghatge सुहासिनीदेवी घाटगे यांना कोरगावकर पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nसुहासिनीदेवी घाटगे यांना कोरगावकर पुरस्कार\nसोमवार, 11 जून 2018\nकोल्हापूर - येथील स्वयंसिध्दा संस्थेचा 26 वा वर्धापनदिन शुक्रवारी (ता.15) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यंदाचा (कै) स्मिता कोरगावकर पुरस्कार श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना दिला जाणार आहे. कागल परिसरातील महिला सक्षमीकरण आणि दिव्यांगांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव होणार आहे. दरम्यान, शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल.\nकोल्हापूर - येथील स्वयंसिध्दा संस्थेचा 26 वा वर्धापनदिन शुक्रवारी (ता.15) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यंदाचा (कै) स्मिता कोरगावकर पुरस्कार श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना दिला जाणार आहे. कागल परिसरातील महिला सक्षमीकरण आणि दिव्यांगांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव होणार आहे. दरम्यान, शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल.\nडॉ. शोभना तावडे - मेहता आरोग्यम्‌ धनसंपदा पुरस्कार डॉ. विनोद घोटगे यांना दिला जाणार आहे. डॉ. घोटगे यांनी आरोग्य सेवा बजावताना विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. लेखक डॉ. सागर देशपांडे यांना मधुकर सरनाईक परिवर्तन दूत तर रजनी आणि अप्पासाहेब पाटील यांना (कै) माई तेंडूलकर यांच्या स्मरणार्थ मातृपितृ देवोभव पुरस्कार दिला जाईल. जन्मतःच पंग असलेल्या मीनाक्षी पाटील यांचे हे आई-वडिल असून मीनाक्षी यांना पाटील दांपत्यांने पदवीधर बनवून स्वेटर उद्योगात उभे केले आहे.\nमीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार महेश सुतार यांना दिला जाणार असून महेश कर्णबधीर, मतीमंद, गतीमंद मुलांना पंक्‍चर व सर्व्हिसिंगची कामे शिकवून स्वावलंबी बनवत आहेत.\nगारगोटीच्या स्वयंपूर्णा महिला संस्थेला राजलक्ष्मी तर रूपाली मोरे, मधुरिमा कांबळे यांना माणिकमोती पुरस्काराने गौरविले जाईल. समीधा दुधाणे, जान्हवी दळवी यांना अर्थसहाय्य केले जाईल तर मंदा आचार्य पुरस्कार करड्याळ (ता. कागल) येथील वर्षा कुंभार, सुप्रिया कुलकर्णी यांना दिला जाईल.\nदरम्यान, पत्रकार परिषदेला तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड, जयश्री शिरोळकर यांच्यासह व्ही. टी. पाटील फाऊंडेशन, स्वयंसिध्दा, स्वयंप्रेरिका संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.\nसंस्थेकडे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून पुरस्कार दिले जातात. सर्व पुरस्कारांची एकूण रक्कम सव्वा लाख रूपये आहे. रणरागिणी ताराराणींच्या नावाने अनौपचारिक शिक्षण विद्यापीठ, स्वयंनिर्भरता संकुल, \"उद्योजक उभा राहतो' प्रयोग आदी योजना भविष्यात संस्था राबवणार आहे.\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/09/16/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86-%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T08:24:54Z", "digest": "sha1:PG4FTUHYXVQW7KMANAGFL5KLDHDKIPMH", "length": 35641, "nlines": 95, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "अमेरिका आ-गमन – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nअमेरिकेला येण्याचा माझा निर्णय तसा बेधडक होता. आपण नेमके काय ठरवले आहे, ते नीटसे शब्दांत पकडता येण्याआधीच मी तो निर्णय प्रत्यक्षात राबवलासुद्धा होता. बीडीएस झाल्याझाल्या काही वर्षं पुण्यात प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली. ते सगळे छानच चालले होते. तरीसुद्धा त्यातला साचेबंद भाग खटकत होता. शिक्षण झाले होते, व्यवसाय सुरू केला होता; तरी काहीतरी नवीन करावेसे वाटणे हा विशीतल्या वयाचा परिणाम असणार. धोपटमार्गे एकदम सेटल होण्याऐवजी वेगळे काही करण्यासाठी मिळतील त्या संधी चाचपडून बघणे आणि आवाक्यात असेल ते प्रयत्न करणे सुरू होते. मध्यमवर्गीय, पांढरपेक्षा वर्गात हे घडतच असते. उत्कर्षाच्या संधी किंवा लौकिक अर्थाने यशाचा मार्ग मी शोधत होते. त्याच दरम्यान एक नको असलेली पण अनिवार्य अशी वैयक्तिक, कौटुंबिक स्वरूपाची लढाईदेखील लढत होते. त्याचे तपशील देण्याची ही जागा नाही. आणि ते महत्त्वाचेही नाहीत. सारांश इतकाच, की मला जे साध्य करायचे होते त्यासाठी एक नवीन सुरुवात करायची होती. तीही ताज्या, अलिप्त वातावरणात. म्हणून परदेशी जायचे ठरवले आणि बरेच काही जुळून आल्यावर अमेरिकेत शिक्षणाने पुन्हा सुरुवात केली.\nहे लिहिताना गेल्या ९-१० वर्षांतल्या आठवणींच्या फाइल्स एकएक करत उघडत गेल्या. मास्टर्सला प्रवेश मिळालेल्या ठिकाणांपैकी कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीची निवड मी केली. मुंबईहून न्यू यॉर्कमार्गे पिट्सबर्गला (पेन्सिल्व्हेनियाला) निघाले. पुण्यामुंबईच्या माझ्या खास गोतावळ्याने मिळून मला प्रेमाने निरोप दिला. डेल्टाच्या त्या विमानात अनेक भारतीय विद्यार्थी होते कारण त्या सुमारास विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणार होते. अमेरिकेची ही माझी पहिली वारी नसली तरी एक वेगळी उत्सुकता होतीच. चिंताही होती. माझ्या शैक्षणिक कर्जाची रक्कम विद्यापीठात प्रत्यक्ष हजेरी लावल्यावरच दिली जाणार होती. हेही सगळे नेहमीच्या प्रक्रियेप्रमाणेच होते. तरी तिथे पोचल्यावर एक आठवडाभर मी स्वतःला सांगत होते – परतीच्या तिकिटाचे पैसे आहेत तेव्हा कर्जाची रक्कम काही कारणाने मिळाली नाही, ट्यूशन फी वेळेत भरता आली नाही; तरी माघारी फिरून भारतात जाता येईल नक्कीच. आज हे लिहिताना फार तीर मारल्यासारखे वाटते. पण माझ्याकडे परतीचा पर्याय तरी होता. अनेक लोकांचे तितके नशीब नसते हे अख्ख्या जगाने गेल्या २-३ वर्षांत नव्याने बघितले आहे.\nक्राऊस कॅम्पो ही कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी च्या एका इमारतीच्या टेरेस वर असलेली कल्पक बाग.\nयुरोपीय देशांच्या दाराशी अगतिकपणे चालत आलेल्या लाखो निर्वासितांचे चित्र डोळ्यासमोर तरळते. जगभर व्हायरल झालेल्या, आलेपो-सीरियाच्या रणधुमाळीत सापडलेल्या लहानग्या ओमारचा धुळीने/रक्ताने माखलेला चेहेरा आठवतो. त्या हलाखीच्या परिस्थितीतून पळवाट म्हणून भूमध्य समुद्र पार करण्याची जोखीम उचलणारी कुटुंबे, टर्की देशाच्या समुद्रकिनारी वाहत आलेले चिमुकल्या मुलाचे प्रेत हे सगळे आपण नाइलाजाने बघतो. खरे घर-दार रातोरात सोडतात ते हे लोक. देशाची मातीच काय, रक्ताचे माणूस जिवंत असेल का आणि पुन्हा मागे वळून कधी दिसेल का, याची कोणतीही खातरी नसताना जिवाच्या आकांताने दूर जाण्याला देश सोडणे म्हणतात. अमेरिका (वा तत्सम कोणताही प्रगत देश) आणि भारत – या दोन्ही देशांचे best of both worlds अनुभवणा-या आमचे देश सोडणे या प्रकारचे नाही.\nमाझ्यासारखीला भारतात जगणे कठीण किंवा धोक्याचे होते असे काहीच नव्हते. उलट तिथून इथे येणे एक स्वप्नभरारी होती. गरजेपेक्षा स्व-केंद्रित महत्त्वाकांक्षा जास्त. प्रस्थापित होण्याचा, भौतिक भरभराटीचा सोस अधिक. त्या अनुषंगाने कधीतरी वाचनात आलेला एक संदर्भ आठवला. दुस-या महायुद्धात एका मुलाची स्वतःच्या आई-वडिलांपासून ताटातूट होते. तो काही वर्षे अनाथ म्हणून इटलीतल्या रस्त्यांवर ब्रेडचे तुकडे आणि चिकोरी कॉफी यांवर कसेबसे जगतो. कुपोषणाने थेट मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन पोचतो. पण कर्मधर्मसंयोगाने अमेरिकेत येऊन पोचतो आणि पुढे आपल्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवतो. अशी उदाहरणे ऐकली-वाचली की ‘तुम्ही काय ठरवून परदेशी गेलात’ या प्रकारच्या भाबड्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची, ते कळत नाही. सोशल मीडियावर चेक-इन करायला, लाइक्स गोळा करायला आणि खाता-पिता-झोपता फोटो प्रसारित करायला तर इथे आलो नाही ना असेही मनोमन वाटून गेले.\nऍन आर्बर वासियांचे आवडते indie अर्थात स्वतंत्र, स्थानिक पुस्तकांचे दुकान – Dawn\nशिक्षणासाठी दर वर्षी भारताबाहेर जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे, बहुतांश विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी-गणित या क्षेत्रांतील (STEM fields) आहेत. आज अमेरिकेत स्थायिक असलेल्या इंडियन-अमेरिकन लोकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या साधारण १% आहे. इंडियन-अमेरिकन लोक या देशातले आदर्श अल्पसंख्याक (आयडियल मायनॉरिटी) मानले जातात. आपल्या लोकांची सरासरी शैक्षणिक पातळी आणि प्रति कुटुंब आर्थिक मिळकत अमेरिकेतल्या इतर कोणत्याही देशाच्या/वंशाच्या आणि अमेरिकन कुटुंबांपेक्षा जास्त आहे. यातही काही विशेष नाही. कारण मुळात भारतातून इथे येणार्‍यांत बहुतांश उच्चशिक्षित, सुखवस्तू आणि उच्च मानल्या गेलेल्या जातींत जन्मलेले आहेत. इथे येऊन स्थायिक होण्यात आता नावीन्य उरलेले नाही. आपल्या लोकांचे कौतुक नाही असे सुचवायचा हेतू नाही. फक्त इथपर्यंत पोचले त्यात खरे कर्तृत्व किती आणि अनुकूल परिस्थितीचा वाटा किती, याची जाणीव स्वतःलाच अधूनमधून करून देण्याचा हा प्रयत्न.\nऍन आर्बर चे विलक्षण देखणे चार ऋतू.\nथोडे पुढे जाऊन तटस्थपणे मांडायचे तर पश्चातबुद्धी… नेहमीच सगळे निखालस व परिपूर्ण असते. परदेशात येण्याचे काही उदात्त कारण आज पुढे करता आले तरी माझ्यापुरते प्रत्यक्षात तसे नव्हते. पैसा-नाव कमावण्यापलीकडे उत्कृष्टतेचे वेड, एखाद्या ध्यासाने झपाटून जाऊन अडथळ्यांशी सामना करत ध्येयपूर्ती करण्याचे भाग्य एखाद्यालाच मिळते. बाकी यशाची व्याख्या, यशाची फूटपट्टी व्यक्तिगणिक बदलते. चोख नियोजन करून वाटचाल करताना प्रगतीचे एकूण एक टप्पे एका सरळ रेषेत पडावेत अशा व्यक्ती दुर्मीळच असतात. सामान्यत्व डोळसपणे स्वीकारून, मिळालेल्या संधीचे मूल्य जाणून त्याचे चीज होईल, स्वतःपलीकडे किंचितसे बघता येईल; असे प्रयत्न सतत करत राहणे महत्त्वाचे, एवढेच मी कायम मानत आले आहे.\nइथे शिकायला आले तेव्हा खूप जवळचे असे कोणीही या देशात नव्हते, मग मित्रमैत्रिणी जमत गेले. कोर्स-वर्क नसले की एकत्र मिळून जेवायला जाणे, कधी पॉट-लक जेवण, कधी डाउनटाउन किंवा कुठे समर फेस्टिवलला हजेरी लावत एकत्र वेळ घालवत असू. शॉपिंग मॉल्समध्ये आवडेल ते घेण्याची ऐपत सुरुवातीला नव्हती. पण मजा म्हणून जायचो. खाण्या-पिण्याच्या, राहण्याच्या नवीन सवयी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे अकाउंट, टॅक्सची कामे असे सगळे नव्याने करताना त्या लहान-मोठ्या अनुभवातून वेगळा आत्मविश्वास मिळत गेला. पहिली दोन वर्षे खूपच पटकन गेली. आमच्यापैकी काही नोकरीनिमित्त, काही आणखीन पुढे शिकायला, काही जण लग्न होऊन किंवा इतर कारणांनी इथेच वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झाले.\n(ऍरिझोना) च्या दगडी सौंदर्याला उजळून टाकणारा परावर्तित सूर्यप्रकाश.\nमाझ्या आठवणीतला सोनचाफा (watercolor on paper)\nLake Superior (मिशीगन) च्या किनाऱ्यालगतचा नयनरम्य नजारा\nत्याच एक-दोन वर्षांत अमेरिकेतील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची झळ नोक-या शोधणा-या अनेकांना झेलावी लागली, काही जण मायदेशी परतले. मी पिट्सबर्गनंतर ॲन आर्बरला (मिशिगनला) सहा वर्षे राहिले. पीएच.डी. करतानाची, युनिव्हर्सिटी ऑफ मिशीगनमधली ती वर्षे करियरसाठी आणि व्यक्तिगत जीवनातदेखील संस्मरणीय ठरली. त्या वास्तव्यात हा देश ख-या अर्थी कुठेतरी आपलासा वाटू लागला. नवीन नात्याचा गोडवा त्या आपलेपणाच्या भावनेला कारणीभूत ठरला असावा असे नवर्‍याचे म्हणणे. गोडवा हा शब्द त्याचा नाही, तर माझा.\nइथे समरसून जाण्यासाठी अनेक बरे-वाईट अनुभव कारणीभूत आहेत. बरे व उत्तम अनुभव जास्त. मी सध्या बर्कली (कॅलिफोर्निया) येथे तर कौस्तुभ सध्या फिनिक्स (ॲरिझोना) ला असतो. गेली ६-७ वर्षे आम्ही दोघं आपापली वैयक्तिक करियर सांभाळून हे दोन ध्रुवांवरचे नाते प्राधान्याने जपतो. नॅशनल पार्क्समध्ये भटकणे, सायकलिंगसारखे उनाड उद्योग आमच्या आवडीचे. प्रत्येक ठिकाणी आम्हांला चांगल्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभला – त्यात मराठी, अमराठी भारतीय तसेच अमेरिकन व आंतरराष्ट्रीय लोक यांचा समावेश आहे. इथली कुटुंबव्यवस्था कशी डळमळीत असते असे देशी लोकांचे एक ढोबळ निरीक्षण असते. पण आमच्या ओळखीची, शेजारची अनेक अमेरिकन कुटुंबे अगदी आपल्यासारखीच आहेत. एकमेकांचे सण उत्साहाने साजरे करणे, कधी आयत्या वेळी ठरवून वीकएंडला अनौपचारिकपणे कट्टा टाकणे, वेळप्रसंगी मदतीला येणे; हे आपल्याकडे सोसायटी/कॉलनीमध्ये असते त्याच धाटणीचे. आपल्याकडे चहाचे जे महत्त्व ते इथे बिअरचे. त्यात फुटबॉल, विशिष्ट फुटबॉल टीम्सचे चाहते असे समीकरण जमले की बस्स. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.\nबिअर – अमेरिकन जीवनशैलीचा एक केंद्रबिंदू .\nहे सांगताना इथे सगळे यूटोपिअन म्हणावे तसे आदर्श, गुलाबी आहे असे भासवण्याचा प्रयत्न नाही. इथे पैसा फेकला की काय वाट्टेल ते मिळते. ॲप्सच्या जमान्यात तर सोयी एका ‘टच’च्या अंतरावर उपलब्ध आहेत. सीव्ही तयार करून देण्यापासून तुमच्याकरता कुठे लायनीत उभे राहणे, आयकियाचे फर्निचर जोडून देणे, वॉर्डरोब लावून देणे, एवढेच काय तुम्ही डेटवर कुणाबरोबर जावे याची निवड करून देण्यापर्यंतच्या सगळ्या कामांसाठी मदतनीस सज्ज आहेत. ग्राहकपण पक्के भिनलेले. धडधाकट असताना अणि शक्य असताना आपली रोजची कामे आउटसोर्स केली तर ते आपले घर कसले आणि आपले जगणे तरी कसले\nबे एरियात राहायला आल्यापासून अमेरिकेतला हा कृत्रिमपणा नक्कीच भेडसावतो. गेल्या १-२ वर्षांत इमिग्रंट लोकांबद्दल उघडपणे राग व्यक्त होताना दिसतो. जगात ब-याच ठिकाणी एका विशिष्ट विचारधारेची लाट आलीय, त्याचे हे पडसाद. त्यात इथे आपण नकोसे वाटू शकतो, हे अनेक देशी लोकांना झेपत नाही. हेच लोक मायदेशी मात्र वेगळे वागतात. संकुचित होऊन जातात. परप्रांतियांच्या मुंबईत येण्याने किंवा विदर्भातल्या लोकांच्या पुण्यात स्थायिक होण्याने अस्वस्थ होतात. असे काही प्रश्न सार्वत्रिक असतात. त्यांची सोपी उत्तरे नाहीत. या समस्यांवर जलद उपाय नाहीत.\n Grand Canyon (ऍरिझोना) या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ठिकाणी.\nएरवी भारताची आठवण येते, तेव्हा कधी मराठी-हिंदी सिनेमे बघतो, मराठी पदार्थ आवर्जून करतो. मराठी वर्तमानपत्र व ब्लॉग्स ऑनलाइन वाचतो. भारतातील कुटुंबाशी, मित्रमंडळाशी तंत्रज्ञानामार्फत संपर्क ठेवतो. इथे भारतीय ग्रोसरी मुबलक मिळते हे खरे असले, तरी काही खास वस्तू गेल्या १० वर्षांत नजरेस पडलेल्या नाहीत. फार्मर्स मार्केटला गेले की कधीतरी वाटते जांभळे किंवा बकुळीचे, सोनचाफ्याचे वाटे घेऊन एखादी मावशी बसली असेल या गर्दीत. इथे आलो नसतो तर आज काय करत असतो, कुठे असतो असे विचार येतात मनात. पण हे नॉस्टॅल्जियात रमणे, भूतकाळात जगणे झाले.\nदेश सोडून का गेलात, हा प्रश्न भावनिक कमी आणि व्यावहारिक जास्त आहे. आपली अवाढव्य लोकसंख्या, त्यात डिग्र्या छापणारे कॉलेज-कारखाने, विकसित देशांच्या तुलनेत राहणीमानाचा कमी दर्जा, संशोधन कार्याकरता लागणा-या पायाभूत सुविधांचा अभाव, जातीचे राजकारण, भ्रष्टाचार, लबाड मानसिकता ही तेव्हाची काही कारणे. जागतिकीकरणामुळे आकांक्षांची क्षितिजेसुद्धा रुंदावली आहेत. मनुष्यप्राणी तर मुळात संधीसाधू आहेच, त्यामुळे ही स्पर्धा दार्व्हिनिअन आहे. स्वरूप आणि प्रमाण बदलले असले तरी व्यापारमार्ग, राजकीय हेतू, आर्थिक/सामाजिक उत्कर्ष, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे दूरदेशी जाणे, स्थलांतर करणे हे पूर्वापार चालत आले आहे. त्यात खूप हुरळून जाण्यासरखे किंवा दुःखी होण्यासारखेही काही नाही. पक्ष्यांची पिले घरटे सोडून जातात तेव्हा त्यांना अपराधी वाटते का\nभारतात येतो, तेव्हा ओळखीच्या रस्त्यांवरून जाताना तिथे झालेले बदल टिपले जातात. मग इथे कसे सगळे अमेरिकेसारखेच ग्राहकवृत्तीचे झाले आहे अशी नोंदही केली जाते. आपल्या मनाच्या कुपीतला भारत देश हा नाही, अशी पुसट जाणीवही तेव्हा होते. तोपर्यंत सुट्टी संपत आलेली असते आणि तिकडे बॅकयार्डमधले ते अमुक झाड तगले असेल का, गेल्यागेल्या तमुक डेडलाइन आहे; असे करत या घराचे वेध लागतात. मग परतीच्या विमानप्रवासात जरा कुठे विचारांना विराम मिळतो.\nकार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी ची प्रसिद्ध “बग्गी” स्पर्धा, या बग्गीत च्या आत एक व्यक्ती आहे हे खरे वाटेल का\nआपण जे काही मिळविण्यासाठी भारतातून इकडे झेप घेतली, ते सगळे आता भारतात झपाट्याने उपलब्ध होत आहे. राहणीमान कितीतरी पटींने सुधारले आहे. नव्या पिढीचे विचारही मोकळे आहेत. तरीही आपण शोधतो आहोत तो आपला देश सापडत नाही. असे का एक तर तिथे होणार्‍या बदलांचे आपण प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे मनाला ते सुसंगत वाटत नाहीत. दुसरे म्हणजे काळानुरूप झालेली मायदेशाची उन्नती ही आपल्या परदेशगमनाच्या मूळ प्रयोजनाला काही अंशी कमी आकर्षक बनवते. वर्षे सरतात, जवळचे लोक काळापलीकडे जातात आणि कौतुक करणारे कमी होतात तेव्हा ती तफावत अधिक जाणवते. मागे वळून पाहता वाटते की आपण परदेशी येऊन इथल्यासारखे जगणे हिरिरीने आत्मसात केले, भविष्यकाळाकडे आतुर झेप घेतली. ही निवड आपण स्वतंत्रपणे केली. निर्णय फक्त आपला होता. मग आपल्या भूतकाळाचे संदर्भ तरी अबाधित राहावेत अशी अपेक्षा आपण का करावी\nअमेरिकेनं मला एक्सप्लोर करायला शिकवले. उपजत आवड आणि एखाद्या विषयात गती असल्यास दोन्हीची सांगड घालणारा करियरचा मार्ग कसा शोधायचा हे शिकवले. तशी मोकळीक दिली. कोणीतरी सांगितलेली उत्तरे आणि तयार तोडग्यांच्या पलीकडे जाऊन figure it out हा महत्त्वाचा कानमंत्र दिला. ध्यानीमनी नसताना मनासारखा जोडीदार इथेच सापडला. मुशाफिरीला सध्या एक दिशा मिळाली आहे. ती काही विशेष कारणाशिवाय बदलावीशी वाटत नाही. गंमत अशी की परदेशातच स्थायिक होणार का, हा प्रश्न जितका भारतातल्या आमच्या मित्रमंडळींना आम्हांला विचारावासा वाटतो तितका तो आम्हीसुद्धा स्वतःला पर्याप्तपणे आजपर्यंत विचारलेला नाही. रोजच्या धांदलीत तो विषय अहेतुकपणे सायडिंगला टाकला गेला आहे खरा. समजा भारताबाहेर न पडता स्वतःचे शहर सोडून बंगलोर, नोएडा असे कुठे राहिलो असतो, तर तिथेच स्थायिक होणार का असा प्रश्न किती वेळा विचारला गेला असता तेव्हा कायमचे का ते माहिती नाही, पण अनपेक्षित अपवाद वगळल्यास निदान दीर्घकाळ तरी परदेशात राहावे लागणार ही सद्यस्थिती आहे.\nदूर आलो असलो तरी शोध, प्रवास संपलेला नाही. उत्तम प्रवाशाकडे पक्के नकाशे नसतात आणि त्याचे आगमन हे उद्दिष्ट नसते असे लाओ-झी या चिनी तत्त्ववेत्त्याने अनेक शतकांपूर्वी लिहून ठेवले आहे. किती मार्मिक आहे हे\nसध्या बर्कली (कॅलिफोर्निया, USA) येथील राष्ट्रीय प्रयोशाळेत Functional Genomics या क्षेत्रात पूर्णवेळ संशोधन करते. मानवी आजार, विशेषतः उपजत विकृतींची जनुकीय व अनुवांशिक यंत्रणा हा अभ्यासाचा विषय. त्याव्यतिरिक्त फावल्या वेळात वाचन तसेच चित्रकलेची आवड.\nTagged ऑनलाइनदिवाळीअंक, डिजिटलकट्टा, डिजिटलदिवाळीप्रवासविशेष, डिजिटलदिवाळी२०१७, दिवाळीअंक, प्रवासविशेष, मराठीदिवाळीअंक, स्थलांतर, स्थलांतरकथा, Digitaldiwali2017, Digitaldiwalitravelspecial, Digitalkatta, Marathidiwaliissue, migration, migrationstories, onlinediwaliissue, Onlinemarathimagazine\nPrevious Post फोर्ट, कोर्टची मुंबई\nNext Post सर्वत्र खुणा मजला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-20T09:03:30Z", "digest": "sha1:PK5PCG4CTOZGIMPDNHX7GFAL3PYJBO7E", "length": 8130, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत वाढ\nमुंबई – टीसीएस कंपनी पुन्हा बायबॅक करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या शेअरच्या किमती 2 टक्‍क्‍यानी वाढून कंपनीचे बाजारमूल्य 16539 कोटी रुपयांनी वाढून 698408 कोटी रुपये इतके झाले.\nकंपनीने शेअरबाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संचालक मंडळाची 15 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत बायबॅकच्या शक्‍यतेवर विचार केला जाणार आहे. मात्र कंपनीने किती शेअरच्या बायबॅकवर विचार केला जाणार असल्याचे सांगितलेले नाही. बायबॅकमुळे शेअरच्या किमती वाढून गुंतवणूकदारांना लाभ होत असतो. कंपनीकडे बरीच रोख शिल्लक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते.\nकाल बाजारात निर्माण झालेले सकारात्मक वातावरण कायम राहिले आणि निर्देशांकांत वाढ झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा\nनिर्देशांक सेन्सेक्‍स 46 अंकांनी वाढून 35739 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकानी वाढून 10856 अंकावर बंद झाला. निफ्टी 10800 या महत्वाच्या पातळीवर बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. काल औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आयटी कंपन्या व आरोग्य क्षेत्रातील कंपन्याकडे आज गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्‍स 248 अंकानी वाढला आहे. शेअरबाजारांनी जारी केलेल्या माहितीनुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1168 कोटींच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1327 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसात सरकारी योजनांसाठी पंतप्रधान कार्यालयाचे 750 अधिकारी…\nNext articleआठ वर्षीय चिमुकलीचा छळ, आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या\nसायबर सुरक्षेवरील खर्चात वाढ होणार\nयूपीएइतका विकासदर करून दाखवा: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम\nबॅंकांवरील निर्बंध कमी होणार\nरुपया घसरल्याने काळजी करण्याचे कारण नाही: रघुराम राजन\nशेअरबाजारात होऊ लागली “करेक्‍शन’ची चर्चा\nविश्वेश्वर बॅंकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/", "date_download": "2018-08-20T09:29:25Z", "digest": "sha1:7Y6E5C2GAM6KJTA32DPMW2VMNTJZWSPF", "length": 11864, "nlines": 157, "source_domain": "mahapolitics.com", "title": "विदर्भ – Mahapolitics", "raw_content": "\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nचंद्रपूर - भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला असून या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ...\nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nअकोला – भारिप नेते आसि फखान यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांची हत्या करून मृतदेह म्हैसांग येथील पुर्णा नदी पात्रात फेकण्यात आला होता. याबाबतची आरोपी ...\nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nचंद्रपूर - भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे अनिल धानोरकर २०५० मतांनी आघाडीवर आहेत. 13 प्रभागातून 27 नगर ...\n“धनगर आरक्षणावरुन भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर, जसे सत्तेवर आणले तसे सत्तेवरुन खेचू \nनागपूर- धनगर आरक्षणारुन भाजप खासदारानं सरकारला घरचा अहेर दिला आहे. सरकार सकारात्मक असले तरी आता फार विलंब होता कामा नये. आरक्षण मिळालं नाही तर भाजपला ...\nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची 19 ऑगस्टला निवडणूक, सर्वच पक्षांमध्ये जोरदार चुरस \nचंद्रपूर - जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेची १९ ऑगस्ट रोजी निवडणूक पार पडणार आहे. याठिकाणी शिवसेनेची २० वर्षांपासून सत्ता असून या निवडणुकीसाठी सर्वच रा ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचं निधन \nअकोला - अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८५ वर्षांचे होतेय. काल स ...\nमराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न \nअकोला - संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषण ...\nआमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ, ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल \nअमरावती - बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या तक् ...\nतरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक \nयवतमाळ – वणी येथील एका भाजप नगरसेवकानं तरुणीवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत मैत्री करून पाच वर्षे अत्याचार करण ...\nनाणार प्रकल्पावरुन छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना चाणाक्ष प्रश्न \nनागपूर – नाणार प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोस्टल म्ह ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2018-08-20T09:00:03Z", "digest": "sha1:LRBEAHRZO2VEZ525SMQ7PG3WMAGJM5TM", "length": 5758, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७१० चे - ७२० चे - ७३० चे - ७४० चे - ७५० चे\nवर्षे: ७३१ - ७३२ - ७३३ - ७३४ - ७३५ - ७३६ - ७३७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nबाप्पा रावळने चित्तोडगढचा किल्ला जिंकून घेतला आणि मेवाडच्या राज्याची स्थापना केली.\nइ.स.च्या ७३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T09:05:27Z", "digest": "sha1:UEQHA74Q6RYEDIOXONSCTMC2DWN6AW2D", "length": 17088, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची\nहलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची\nनवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. मुस्लिम महिलांचा त्यांच्या धर्मात सन्मान होत नाही. त्यांनी त्यांचा धर्म सोडावा आणि हिंदू मुलांशी लग्न करावे असे वक्तव्य साध्वी प्राची यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साध्वी प्राची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत साध्वी प्राची यांनी मुस्लिम महिलांना हिंदू मुलांशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nजे मौलवी मुस्लिम महिलांसाठी हलालाचा फतवा काढतात त्यांच्या मुस्कटात लगावली पाहिजे. एवढेच नाही तर जे मौलवी हलालाचे समर्थन करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे असेही साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर मी लवकरच तीन तलाक पीडित निदा खान आणि तिच्यासारख्या इतर महिलांची भेट घेणार आहे आणि त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची विनंती करणार आहे असेही साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. आपल्या या वक्तव्याच्या एक दिवस आधीच साध्वी प्राची यांनी असे वक्तव्य केले होते की राहुल गांधी २०१९ च्या निवडणुका हरणार आहेत निदान आता तरी त्यांनी लग्नाचा विचार करावा. एवढेच नाही तर २०१९ च्या आधी राम मंदिराची निर्मिती सुरू केली जाईल यासाठी सगळे साधू संत एकत्र आले आहेत असेही साध्वी प्राची यांनी स्पष्ट केले.\nPrevious articleवाकडमधून ४ किलो गांजा जप्त; गांजा विक्रेत्यास अटक\nNext articleहलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुका \nखातेदारांनी घाबरु नये पैसे सुरक्षित असल्याचा कॉसमॉस बँकेचा दावा\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nमहिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या; मोदी योगा करण्यात मश्गुल – राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-truck-car-accident-killed-one-34273", "date_download": "2018-08-20T08:52:45Z", "digest": "sha1:T2LZM7ZW4YI376PJF3EESBU72HGK6CAP", "length": 10334, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara: Truck-car accident killed one साताऱ्याजवळ ट्रक-मोटार अपघातात एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्याजवळ ट्रक-मोटार अपघातात एकाचा मृत्यू\nगुरुवार, 9 मार्च 2017\nसाताराः भिवंडीहून कोल्हापूरला जाणारी चारचाकी खिंडवाडी (ता. सातारा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार) येथे ट्रकला पाठीमागे धडकली. या धडकेत चारचाकी ट्रकच्या खाली गेल्याने यामध्ये एक ठार तर तीन जखमी झाले आहेत.\nस्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मौज आदिल खोत (वय 17) हे या अपघातात मृत झाले आहेत. साफिया फरहान खोत (वय 33) व चालक तौफिक शौकत शेख (वय 27) हे गंभीर जखमी झाले आहेत. आझम आदिल खोत (वय 19) हे किरकोळ जखमी झाले आहेत.\nसाताराः भिवंडीहून कोल्हापूरला जाणारी चारचाकी खिंडवाडी (ता. सातारा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार) येथे ट्रकला पाठीमागे धडकली. या धडकेत चारचाकी ट्रकच्या खाली गेल्याने यामध्ये एक ठार तर तीन जखमी झाले आहेत.\nस्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मौज आदिल खोत (वय 17) हे या अपघातात मृत झाले आहेत. साफिया फरहान खोत (वय 33) व चालक तौफिक शौकत शेख (वय 27) हे गंभीर जखमी झाले आहेत. आझम आदिल खोत (वय 19) हे किरकोळ जखमी झाले आहेत.\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपुराच्या पाण्यात युवक वाहून गेला\nशिवणे : खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलावरून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पाणी वाहत होते. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने...\n‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते\nकोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी...\nकोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_353.html", "date_download": "2018-08-20T08:52:59Z", "digest": "sha1:V3XCM6PNH22U5QYQDT7MMWI3HHXXTR3P", "length": 11244, "nlines": 115, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लोकप्रतिनिधींनी रथ यात्रेत सहभागी न होण्यासाठी निवेदन | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nलोकप्रतिनिधींनी रथ यात्रेत सहभागी न होण्यासाठी निवेदन\nकर्जत तालुका सकल मराठा समाजाचेवतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर दि. 30 जुलै 2018 पासून मराठा आरक्षण व इतर न्याय मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.हे बेमुदत ठिय्या आंदोलन मराठा आरक्षण मिळेपावतो पुढे सुरु राहणार आहे. दरवर्षी रथोत्सवमध्ये कर्जत तालुक्यासह इतर अनेक ठिकाणाचे भावीक हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन भक्तिभावाने न्हावून निघतात. रथयात्रेमध्ये हजारो अबालवृद्ध भाविक सहभागी होत असल्याने रथयात्रेमध्ये शांतता, सुव्यवस्था राहणे अत्यंत आवश्यक असते.\nतीव्र भावना कर्जत येथील मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व इतर राजकारण्याविषयी सकल मराठा समाजाच्या आहेत. कर्जत रथयात्रेमध्ये तालुक्याबाहेरील काही लोकप्रतिनिधी व राजकीय नेते दरवर्षी सहभागी होत असतात. त्या सर्व राजकिय लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांविषयी रथ यात्रेमध्ये सहभागी होण्याबाबत सकल मराठा भावना अत्यंत तीव्र आहेत. तरी संत गोदड महाराज रथयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी व तालुक्याबाहेरील कोणत्याही राजकीय नेत्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होणार नाही. असे निवेदन सकल मराठा समाज कर्जत तालुका यांचेवतीने करण्यात आले आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/rujuwath/", "date_download": "2018-08-20T09:33:17Z", "digest": "sha1:H7AIS43ANCNIAWO4IMKEP36BLYHVR4W2", "length": 12479, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रुजुवात | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसांस्कृतिक बदलांचा व्यापक मागोवा घेणाऱ्या सदराचा हा विरामलेख.. बदल वाट्टेल तसे केले तर ताल कुठेतरी चुकणारच, याची जाता जाता आठवण करून देणारा.. तबलानवाज्म झाकीर हुसेन यांच्या जन्मानंतर त्यांच्या\n‘जगबुडी’ आणि नंतर ..\nजगायचं कसं, हे कळलेला प्राणी म्हणजे माणूस म्हणून तर, मृत्यू अटळ असल्याचं माहीत असूनही तो टाळण्याची धडपड.. जगबुडी होणार नाही, म्हणून सेलिब्रेशन म्हणून तर, मृत्यू अटळ असल्याचं माहीत असूनही तो टाळण्याची धडपड.. जगबुडी होणार नाही, म्हणून सेलिब्रेशन ‘डूम्स डे’ झाला. पृथ्वी जिवंत राहिली.\nदिड दा दिडदा.. दा दा दिडदा..\nतालाशी लयीचा सतारसंवाद घडवून आणताना रविशंकरांनी जागतिक रसिक डोळय़ांपुढे ठेवला.. पुढे विषयांतरं झाली, तरीही श्रोते समोर होतेच.. पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कारापेक्षाही वरच्या दर्जाचे कलावंत होते.\nसंगीत ही श्रवणाची कला. हा श्रवणानुभव उत्कट असावा, म्हणून मैफली. कलावंतांचे ब्रँड झाले आणि मैफलही बदलत गेली.. महोत्सवात मैफल हरवू नये म्हणून काही करता येईल गाणं सगळ्यात चांगलं कुठं\nकाळ बदलला, तशी पत्रकारिताही. मूल्ये बदलली, तशी माणसेही. बातमी ही खरेदी-विक्री करता येणारी वस्तू झाली आणि त्यामुळे ती देणाऱ्याच्याही हेतूंबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या. प्रश्न आहे बातमीचे व्यापारीकरण होण्याचा\nपैसा मिळवायचा कसा याचे मार्ग वेगवेगळे, तसे तो सांभाळावा कसा, अंगावर वागवावा कसा याचे प्रकारही निरनिराळे आणि बदलत गेलेले पैसा म्हणजे नाण्यांचा खुर्दा आणि नोटांची बंडलं, ही कल्पनाच गेल्या\nभाषेतले काही शब्द, म्हटलं तर त्यांना स्वतचा वेगळा अर्थ नाही. निर्थकच ते. पण अशाच शब्दांनी भाषेला जोरही येतो आणि बोलणाऱ्याचं- भाषा वापरणाऱ्याचं व्यक्तिमत्त्वही भाषेत उमटतं. शिवाय असं की, हे\nइव्हेंट, सेलिब्रेशन यांची साथ आनंदाला हवीच असते असं कुठेय काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुनप्रत्ययाची\nकाळ बदलत असतोच, तसा बदलणारच होता.. पण करड, पाकिटं, अंतर्देशीयं हेही बदलेल, असं ४० वर्षांपूर्वी इथं कुणाला वाटलं होतं ईमेलचा पहिला वापर जगात १९७२ साली झाला, तेव्हा मुंबईत ‘दूरदर्शन’\nरुजुवात : ही शर्यत रे अपुली..\nनव्या जागतिक परिस्थितीत कासव व्हायचं की ससा, हे ठरवताना आपल्याला काय हवंय, याची जाणीव सार्वजनिकरीत्या व्यक्त होणं अधिक आवश्यक असतं.. नाहीतर या शर्यतीत कुणाचीतरी फरपट होणार.. जन्मल्यापासून मरेपर्यंत ‘भित्यापाठी\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/raosaheb-danve-maratha-reservation/", "date_download": "2018-08-20T09:31:56Z", "digest": "sha1:NJKQXRESOPLXVGJPRL72PUW3PYN2BGQJ", "length": 8406, "nlines": 118, "source_domain": "mahapolitics.com", "title": "मराठा आरक्षणावर तोडगा निघाला, रावसाहेब दानवे यांचा दावा ! – Mahapolitics", "raw_content": "\nमराठा आरक्षणावर तोडगा निघाला, रावसाहेब दानवे यांचा दावा \nनवी दिल्ली – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरात आंदोलन सुरु आहे. मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अशातच मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला असल्याचा दावा भाजप तर्फे करण्यात आला आहे. हैद्राबाद संस्थान असताना मराठा समाज ओबीसीमध्ये होता. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचा दर्जा दिला जाऊ शकतो, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. यावर उच्च न्यायालयात सरकार बाजू मांडणार असल्याचंही सांगण्यात आलंय.\nदरम्यान रावसाहेब दानवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली असून मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हैद्राबाद संस्थानात मराठे ओबीसीमध्ये होते. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचा दर्जा देता येईल. हा मुद्दा सरकारच्या विचाराधीन असून सरकार उच्च न्यायालयात हीच बाजू मांडणार असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे.\nमोदी सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेत अवतरले ‘हिटलर’ \nशरद पवारांच्या घरासमोर अजितदादांचं आंदोलन \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bogus-document-maker-arrested-42623", "date_download": "2018-08-20T08:57:24Z", "digest": "sha1:KNR4AADZKYQB3GNQHP4FCISDTHY4UW6X", "length": 10314, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "bogus document maker arrested बनावट कागदपत्रे बनवणाऱ्याला अटक | eSakal", "raw_content": "\nबनावट कागदपत्रे बनवणाऱ्याला अटक\nशनिवार, 29 एप्रिल 2017\nमुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून अल्पवयीन मुलांना विदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणी अस्लम रफीक पांचाळ (वय 52) याला अटक केली. या प्रकरणी अटक झालेला हा सहावा आरोपी आहे.\nमुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून अल्पवयीन मुलांना विदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणी अस्लम रफीक पांचाळ (वय 52) याला अटक केली. या प्रकरणी अटक झालेला हा सहावा आरोपी आहे.\nपांचाळ खारघर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडण्यात आले. बनावट कागदपत्रांद्वारे अनेक अल्पवयीन मुलांची पारपत्रे बनवल्याची कबुली त्याने दिली आहे. यापूर्वी आरिफ शफी फारुख (38), राजेश बळीराम पवार (47) व फातिमा फरीद अहमद (46) यांना विमानतळावर अटक करून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.\nसोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार\nःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात...\nअटलजींची तुलना केवळ नेहरू व इंदिरांजीशीच करावी लागेल- माधव भंडारी\nमुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम...\nचोक्‍सीची \"गीतांजली जेम्स' शेअर बाजारातून हद्दपार\nनवी दिल्ली- पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेला मेहूल चोक्‍सी याला शेअर बाजारांनी दणका दिला आहे. तिमाही निकाल जाहीर न...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-43455", "date_download": "2018-08-20T08:26:55Z", "digest": "sha1:2ETDPHE22OSLO7OLLJ5XZZBXAEYZEG7J", "length": 14027, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical बुडती ही कर्जे... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 5 मे 2017\nआर्थिक आघाडीवर प्रगतीचा मोठा पल्ला गाठायचा असेल तर त्यासाठी आधी मैदान साफसूफ करावे लागते. देशात आर्थिक विकासाच्या घोषणांचा निनाद वातावरणात घुमत असला तरी तो तसाच विरूनही जातो आहे, याची विविध कारणे आहेत आणि त्यांच्या मुळाशी जायला हवे. त्यापैकी एक कारण म्हणजे सक्षम बॅंकिंग व्यवस्थेतील जटिल समस्या.\nआर्थिक आघाडीवर प्रगतीचा मोठा पल्ला गाठायचा असेल तर त्यासाठी आधी मैदान साफसूफ करावे लागते. देशात आर्थिक विकासाच्या घोषणांचा निनाद वातावरणात घुमत असला तरी तो तसाच विरूनही जातो आहे, याची विविध कारणे आहेत आणि त्यांच्या मुळाशी जायला हवे. त्यापैकी एक कारण म्हणजे सक्षम बॅंकिंग व्यवस्थेतील जटिल समस्या.\nआपल्याकडच्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका थकीत, बुडीत कर्जांच्या प्रश्‍नांनी अक्षरशः गांजलेल्या आहेत. अशा कर्जांची रक्कम सहा लाख कोटी रुपयांवर जाते, असा अंदाज आहे. त्यामुळेच सरकारने त्यांना मदतीचा टेकू द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होते. परंतु, अशी काही मदत करण्यापूर्वी अनुत्पादित, थकीत कर्जांच्या वसुलीचे पुरेसे, परिणामकारक प्रयत्न झाले आहेत काय, हे पाहाणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. त्यामुळेच कायद्यात बदल करून वसुलीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेला देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रास्त आहे. तूर्त वटहुकूम काढून या प्रक्रियेला सुरवात केली आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर या सर्वच उपाययोजनांचा तपशील जाहीर होईल.\nथकीत, बुडीत कर्जाचा डोंगर वाढत जाऊन त्याखाली बॅंकांना अक्षरशः गुदमरण्याची वेळ आली, ती का यावर आत्तापर्यंत भरपूर खल झाला आहे. कर्जवितरण आणि वसुली याबाबत पुरेसे अधिकार न देता बॅंकांकडून अपेक्षा मात्र मोठ्या ठेवल्या जात. या दोन्ही बाबतीत राजकीय हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणावर झाला. काही ठिकाणी बॅंकांच्या कामकाजातही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे प्रश्‍न होते, हे नाकारता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर आता काहीतरी जालीम शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही. या वटहुकूमामुळे बॅंक अधिकाऱ्यांना स्वायत्तता मिळेल आणि वसुलीसाठी त्यांच्या पातळीवर काही निर्णय घेऊन पुढे जाता येईल. अधिकाऱ्यांनी ऋणकोला काही सवलत द्यायचे ठरविले, तर त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड द्यावे लागणार नाही आणि अधिक मोकळेपणाने काम करता येईल. हे सगळे खरे असले तरी रिझर्व्ह बॅंकेला वसुलीबाबत पुरेसे अधिकार देण्याचे पाऊल हा केवळ एक मार्ग झाला; खरी गरज आहे ती सर्वंकष उपायांची. या समस्येवर सर्जिकल स्ट्राईकच करण्याची गरज आहे. त्याबाबत केंद्राची योजना काय, हे लवकरच कळेल.\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\n'जातीचा दाखला न दिल्यास सरकारलाही खाली खेचू'\nचिखली- अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणे हा या समाजातील नागरीकांचा घटनादत्त अधिकार...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\nसंसदीय समितीला 'राजन' यांच्या सल्ल्याची आवश्यकता\nनवी दिल्ली- संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना समितीच्या पुढील बैठकीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/men-will-be-men/", "date_download": "2018-08-20T09:32:44Z", "digest": "sha1:RLJUYC64SBXNZMOZQE2TT7ZP77FDC6JJ", "length": 4426, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-Men will be men", "raw_content": "\nहवं तर लाईन दे\nकिंवा ती पण देऊ नको\nतू तुझ्याच धुंदीत रहा\nखपली मात्र काढू नकोस\nहवं तर दादा म्हण\nपण काका तेव्हढं म्हणू नकोस\nथोडे पोट पुढे आले\nपाच दहा केस पांढरे झाले\nकाही उन्हाळे आणि पावसाळे\nमाझ्या जास्त पाहण्यात आले\nम्हणून काही बिघडले नाही\nमन अजून अवघडले नाही\nकाही जरी घडले असले\nमन बाहेर पडले नाही\nएवढे तू पण विसरू नकोस\nहवं तर दादा म्हण\nपण काका तेव्हढं म्हणू नकोस\nत्याचे वाईट वाटत नाही\nचेहरा प्रौढ झाला म्हणून\nदुःख मनात दाटत नाही\nते ही मनावर घेत नाही\nएरव्ही एरव्ही ह्या गोष्टी\nजास्त फारशा आठवत नाही\n\"काका, थोडं बाजूला सरकता का\nकुणा सुंदरीचा आवाज येतो\nअसा टरा-टरा फाडू नको\nहवं तर दादा म्हण\nपण काका तेव्हढं म्हणू नको\nआधी तू पेट्रोल भर\nकधी जर वाटली भीती\nआभार माझे मानू नको\nThanks ही म्हणू नको\nथट्टा अशी करू नको\nहवं तर दादा म्हण\nपण काका तेव्हढं म्हणू नकोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T09:28:57Z", "digest": "sha1:LR4XJJAUV3J5QZGC6YQG6D3KCUS3JHH3", "length": 9088, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "विठ्ठल कामत यांचे पुस्तक ‘यश अपयश आणि मी’ त्यांच्या आईला समर्पित | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पुणे विठ्ठल कामत यांचे पुस्तक ‘यश अपयश आणि मी’ त्यांच्या आईला समर्पित\nविठ्ठल कामत यांचे पुस्तक ‘यश अपयश आणि मी’ त्यांच्या आईला समर्पित\nपुणे (Pclive7.com):- भारतातील प्रसिध्द ‘ग्रीन हॉटेलियर’ डॉ. विठ्ठल कामत यांचे ‘यश अपयश आणि मी’ या पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी हे पुस्तक त्यांच्या आईला समर्पित केले आहे. परिवार आणि मित्र यांच्या अमूल्य साथीने प्रकाशित झालेल्या या पुस्तकात आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करण्यात आले.\nबालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिध्द संचेती इंस्टीट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँण्ड रिहँबिलिटेशनचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, प्रसिध्द हिंदू विद्वान विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर विठ्ठल कामत यांनी उपस्थितांना पुस्तकामागच्या प्रेरणेविषयी म्हणजेच त्यांच्या आईविषयी सांगितले.\n‘यश अपयश आणि मी’ ही कहाणी आहे विठ्ठल कामत यांच्या जीवनातील त्या काळाची जेव्हा त्यांच्या आईला पार्किन्सन, डिमेंशिया आणि अल्झायमर या रोगाचे निदान झाले होते. या काळात विठ्ठल कामत यांनी त्यांच्या आईच्या आरोग्यासाठी मोठा लढा दिला. त्यांनी औषधांशिवाय एका सोप्या पध्दतीचे पालन करत त्यांच्या आईला या रोगांच्या सापळ्यातून सोडवले. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोठे कौतुक झाले. संपूर्ण पुस्तकात त्यांनी एका गोष्टीवर भर दिला आहे. तसेच आजच्या पिढीला एक मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात ‘पालकांचे’ महत्व. पुस्तकात एका ओळीत त्यांनी म्हटले आहे. “तुम्ही तुमच्या पालकांची काळजी घ्याल तर तुमची मुले त्यांच्या पालकांची काळजी घेतील.”\nमुंबईच्या ऑर्किड हॉटेल येथे या पुस्तकाचे यशस्वी प्रकाशन झाल्याच्या केवल दोनच आठवड्यात या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे देखील प्रकाशन होत आहे. विठ्ठल कामत यांच्या ‘इडली, ऑर्किट आणि विल पावर’ या पहिल्या पुस्तकाचे त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. हे पुस्तक उद्योजकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे, आणि त्याचे भाषांतर ९ भाषांमध्ये झाले आहे. तसेच त्यांचे दुसरे पुस्तक ‘उद्योजक होणारच मी’ हे देखील मोठ्या प्रमाणात प्रसिध्द झाले आहे.\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nपिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर \n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nजागतिक ‘चेस बॉक्सिंग’ स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या राहुल धोत्रेला ‘कांस्य पदक’\nआशा भोसले पुरस्काराने साक्षात सरस्वतीचं दर्शन – उदित नारायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/these-things-supriya-chakyacha-khichadi-hansa/", "date_download": "2018-08-20T09:13:34Z", "digest": "sha1:DR2QKMBAIR5AHSAF5QGZKKFTV53EKTXG", "length": 28748, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "These Things Like Supriya Chakyacha Khichadi Hansa | ​सुप्रिया पाठकला खिचडीच्या हंसामधील आवडतात या गोष्टी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nअकोटात देशी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पकडले\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, धरणातील विसर्गाने नद्यांची फूग कायम\n'परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का\nयवतमाळमधील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा, सातवा आरोपी गजाआड\nसातारा : नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील सूत्रधारांना पकडा, अंनिसची मागणी\nनालासोपा-यातील स्फोटक प्रकरण, आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी\nकेरळ पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार एक महिन्यांचा पगार देणार\nकेरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना\nगोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे\nनवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे\nसलमान खानने उलगडले 'हे' त्याच्या आयुष्यातील गुपित\nआयुषमान खुराणाची पत्नी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन\nश्रीदेवी यांची आॅनस्क्रीन बहीण सुजाता कुमार यांचे निधन\nBirthday special: एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचा रणदीप हुड्डा\n'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमेहनत करूनही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यात अपयशी होताय\nसोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवॉटर थेरपीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nतुम्हाला वारंवार झोप येते वेळीच सावध व्हा; कदाचित 'हा' आजार असू शकतो\nकल्याण - घरावर झाड पडल्याने एक जण जखमी, घरातील साहित्य आणि दुचाकीचे नुकसान\nबीड : उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळल्याने महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता घुले यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन मुलावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीर - किश्तवाडमधील द्राबशाला भागात झालेल्या भूस्खलनामध्ये तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी\nAsian Games 2018 LIVE: साक्षी मलिकचे आव्हान पाच सेकंदात हुकले\nसोलापूर - माजी आमदार रविकांत पाटील यांच्या हाॅटेलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश\nमुंबई- धनगर समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आझाद मैदानात काढणार होते मोर्चा\nनवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जिनेव्हाला जाण्यास शशी थरूर यांना पतियाळा हाऊस कोर्टाची मंजुरी\n#Shooting मानवजीत सिंग संधू आणि लक्ष्य यांनी पुरूषांच्या ट्रॅप प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.\nनाशिक : नाशिकरोड येथे आज सकाळी दशक्रिया विधी सुरू असताना छत कोसळून चार जण जखमी\nमुंबई- नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण- आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी\nअहमदनगर : नेवासा येथे भरपावसात ढोल वाजवत व मेंढ्यासह धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा, उत्तमराव जानकर, माजी आमदार शंकरराव गडाख उपस्थित\n#Wrestling रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकचा विजय. 62 किलो वजनी गटात थायलंडच्या सॅलिनी श्रीसोम्बॅटवर दणदणीत विजय\nसांगली महापालिकेच्या महापौरपदी संगीता खोत\nमुंबईः श्रीकांत पांगारकरला सत्र न्यायालयात केलं हजर, नालासोपा-यातील स्फोटकांप्रकरणी श्रीकांत पांगारकर अटकेत\n#Handball भारतीय पुरूष संघाचा मलेशियावर 45-19 असा विजय.\nकल्याण - घरावर झाड पडल्याने एक जण जखमी, घरातील साहित्य आणि दुचाकीचे नुकसान\nबीड : उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळल्याने महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता घुले यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन मुलावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीर - किश्तवाडमधील द्राबशाला भागात झालेल्या भूस्खलनामध्ये तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी\nAsian Games 2018 LIVE: साक्षी मलिकचे आव्हान पाच सेकंदात हुकले\nसोलापूर - माजी आमदार रविकांत पाटील यांच्या हाॅटेलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश\nमुंबई- धनगर समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आझाद मैदानात काढणार होते मोर्चा\nनवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जिनेव्हाला जाण्यास शशी थरूर यांना पतियाळा हाऊस कोर्टाची मंजुरी\n#Shooting मानवजीत सिंग संधू आणि लक्ष्य यांनी पुरूषांच्या ट्रॅप प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.\nनाशिक : नाशिकरोड येथे आज सकाळी दशक्रिया विधी सुरू असताना छत कोसळून चार जण जखमी\nमुंबई- नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण- आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी\nअहमदनगर : नेवासा येथे भरपावसात ढोल वाजवत व मेंढ्यासह धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा, उत्तमराव जानकर, माजी आमदार शंकरराव गडाख उपस्थित\n#Wrestling रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकचा विजय. 62 किलो वजनी गटात थायलंडच्या सॅलिनी श्रीसोम्बॅटवर दणदणीत विजय\nसांगली महापालिकेच्या महापौरपदी संगीता खोत\nमुंबईः श्रीकांत पांगारकरला सत्र न्यायालयात केलं हजर, नालासोपा-यातील स्फोटकांप्रकरणी श्रीकांत पांगारकर अटकेत\n#Handball भारतीय पुरूष संघाचा मलेशियावर 45-19 असा विजय.\nAll post in लाइव न्यूज़\n​सुप्रिया पाठकला खिचडीच्या हंसामधील आवडतात या गोष्टी\nखिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता प्रेक्षकांची खिचडी ही आवडती मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस आली आहे.\nस्टार प्लसवर खिचडी मालिकेचे पुनरागमन झाले असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा छोट्‌या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सुप्रिया पाठक या शोमध्ये हंसाची भूमिका साकारत असून त्यांना ही व्यक्तिरेखा फार आवडते असे नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. त्या सांगतात, “हंसा ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जी कायमच सदाबहार राहील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक गोष्टींपासून अनभिज्ञ अशी ती सदैव आनंदात असते. त्यामुळे जेव्हा मला कामाचा कंटाळा येतो तेव्हा मीसुद्धा हंसासारखीच होते.”\nखिचडी ही मालिका २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका संपल्यानंतर २००५ मध्ये याच मालिकेची संपूर्ण टीम घेऊन निर्माते जे.डी.मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी इन्स्टंट खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली होती. आहेत. खिचडी या मालिकेत आपल्याला पारेख कुटुंबात घडत असलेली धमाल मस्ती पाहायला मिळाली होती. या कुटुंबातील हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. खिचडीचा नवा सिझन नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.\nAlso Read : ‘खिचडी’मध्ये अभिनेता राजेशकुमार बनला रावण\nजिद्दी तरुणीची कहाणी 'तमन्ना' वेबसीरिजमध्ये\nछोटया पडद्यावरील ‘क्रश’ पर्सनॅलिटीज\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयवतमाळमधील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा, सातवा आरोपी गजाआड\nAsian Games 2018 LIVE: विनेश फोगट अंतिम फेरीत, साक्षीचा पराभव\nसातारा : नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील सूत्रधारांना पकडा, अंनिसची मागणी\nयेवल्यात गणेशमुर्ती तयार करण्याची लगभग\nइतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत\nपाकिस्तान तोंडावर आपटलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nगौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता\nKerala floods: त्यांच्यासाठी मच्छीमार बनला देवदूत, व्हिडीओ व्हायरल\nनीरव मोदी ब्रिटनमध्येच, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा\n...तर येत्या 10 वर्षांत पुरात जातील 16000 लोकांचे जीव, 47000 कोटींचं नुकसान\nIndia vs England 3rd Test: आर. अश्विनवर जेव्हा रवी शास्त्री भडकले... व्हिडीओ झाला वायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z121114202522/view", "date_download": "2018-08-20T09:00:28Z", "digest": "sha1:2TS4OSJ2PAEXHXZTS65KMZUA3CJEQJII", "length": 1508, "nlines": 32, "source_domain": "m.transliteral.org", "title": "राम गणेश गडकरी - भेट जहाली पहिल्या दिवशीं ...", "raw_content": "\nराम गणेश गडकरी - भेट जहाली पहिल्या दिवशीं ...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nTags : poemram ganesha gadakariकविताराम गणेश गडकरीवाग्वैजयंती\nभेट जहाली पहिल्या दिवशीं\nपरचित नव्हतो कुणी कुणांशीं,\nदिवस यापरी जातां चार,\nलज्जा उरली नाहीं फार,\nत्नास न होतां मग अनिवार---\nयापरि गेले महिने कांहीं,\nपरिचयास मग पार न राही,\nलज्जा नुरतां तिळभर पाहीं---\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/sahitya-mahamandal-ready-for-partnership-with-the-government-for-marath-classical-status-1680504/", "date_download": "2018-08-20T09:29:58Z", "digest": "sha1:PW5NE2GNZY7LD6LJG3IG542POOIJLRCP", "length": 16104, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sahitya Mahamandal ready for partnership with the government for Marath Classical status | | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमराठीला अभिजात दर्जा, वाचन संस्कृतीसाठी साहित्य महामंडळ सरकारशी भागीदारीस तयार\nमराठीला अभिजात दर्जा, वाचन संस्कृतीसाठी साहित्य महामंडळ सरकारशी भागीदारीस तयार\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल, अशी अपेक्षा लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.\nअखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख\nनगर : मराठीला अभिजात दर्जा मिळावा, वाचन संस्कृती वाढावी, लेखकांची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचावीत यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ राज्य सरकारसमवेत भागीदारीत काम करण्यास तयार आहे, अशा संयुक्त प्रयत्नांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. महामंडळाच्या घटक संस्थांशीही त्याबाबत चर्चा झाली आहे. हा प्रस्ताव सरकारने राबवावा यासाठी महामंडळाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत तसा ठरावही केला जाणार आहे.\nअखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ही माहिती दिली. देशमुख आज, मंगळवारी नगरमध्ये होते, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रस्तावात राज्यातील सर्व शाळांतून इयत्ता १२ वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी कायदा करावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मराठी विद्यापीठ स्थापन करावे, शालेय स्तरावर प्रत्येक तालुक्यात विद्यार्थी साहित्य संमेलने आयोजित केली जावीत, लेखकांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जाव्यात, प्रत्येक कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करावे, सार्वजनिक वाचनालयांनीही साहित्यिक उपक्रम आयोजित करावेत आदींचा समावेश आहे.\nत्याचबरोबर लेखकांची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशक संघाबरोबर चर्चा केली जाणार आहे. सामाजिक माध्यमे स्वस्त स्वरूपाची असल्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा परिचय, ओळख, विषयांची माहिती वेबपोर्टलवर प्रकाशित करण्याचा प्रयोग केला जाणार आहे, यासाठी संघाबरोबर येत्या जूनमध्ये चर्चा होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. काही प्रस्तावांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली आहे, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाविद्यालयातून मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करण्यासाठी राज्यातील काही कुलगुरूंशी चर्चा झाली आहे, त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला, असे देशमुख यांनी सांगितले. या सर्वासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता असली तरी महामंडळही त्यासाठी सरकारबरोबर भागीदारीने प्रयत्न करेल. महामंडळाच्या पुढील महिन्यात, जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मांडला जाणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.\nसध्याची मराठी भाषेची स्थिती चिंताजनक आहे, असे सांगून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देशमुख म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शाळेत इयत्ता १२ वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी ‘मराठी लर्निग अ‍ॅक्ट’ लागू करावा, हा कायदा पुढील अधिवेशनात मंजूर करावा, यासाठी महामंडळाचे पदाधिकारी सर्वपक्षीयांना भेटणार आहेत. हा कायदा यापूर्वी तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, गुजरात या राज्यांनी लागू केला, तो महाराष्ट्रातही लागू करावा, यासाठी प्रयत्न आहेत. सरकारची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मातृभाषेतून शिक्षण हवे, असा आग्रह धरलेला आहे.\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल, अशी अपेक्षा लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी मुख्यमंत्री, आपण व राज्यातील खासदार लवकरच दिल्लीत जाणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'भाजपा सरकार असल्यानेच दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांच्या तपासाला गती नाही'\n दीपिकाने रणवीरऐवजी रणबीरसोबतचा फोटो केला शेअर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nKerala Floods: थेट छतावर मेसेज लिहून 'त्या' कुटुंबाने मानले भारतीय नौदलाचे आभार\nसुजाता यांचा 'हा' व्हिडिओ ठरला अखेरचा\nयोगी आदित्यनाथांवर खटला का चालवू नये\n पाकिस्तानवर भारी पडणाऱ्या दोन आयुधांची यशस्वी चाचणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे इम्रान खान यांना चर्चेसाठी आमंत्रण : पाकिस्तान\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t29954/", "date_download": "2018-08-20T09:30:53Z", "digest": "sha1:2IWPBYPADIK4KW2XCDIK45AXLAYIPA5B", "length": 3158, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-बाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम ?", "raw_content": "\nबाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम \nAuthor Topic: बाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम \nबाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम \nबाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम \nमी खाऊचे खूप खूप पैसे साठवलेत\nकेलंस तर देईन मस्त पैकी इनाम\nजास्त काही सांगत नाही\nमाझ्या बाबाला असते नेहेमीच घाई\nमाझं नि त्याचं करता करता\nदमून जाते एकटीच आई\nतिला देशील का थोडा आराम \nदिलास, तर देईन तुला मस्तपैकी इनाम\nबाबा हजर असतो प्रत्येक रविवारी\nदिवस कसा निघून जातो ते कळतंच नाही\nएका दिवसाआड तरी रविवार असावा किमान\nबाबांबरोबर उडवीन मग मी घोडे आणि विमान\nसांग ना बाप्पा , तू काही बोलत का नाहीस\nका पाहिजे तुला अजून काही \nबाबा अजूनही घाईच करतो\nसगळं बघत असते फक्त माझीच आई\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nबाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम \nबाप्पा , बाप्पा करशील का रे माझं काम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-20T09:31:18Z", "digest": "sha1:KUHFIOXQAVV7NG4UJGNIEEBLNAJJZNBW", "length": 10700, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "देशातील ५० लाख चालकांना संघटीत करून व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा लोड एक्सवनचा संकल्प | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड देशातील ५० लाख चालकांना संघटीत करून व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा लोड एक्सवनचा संकल्प\nदेशातील ५० लाख चालकांना संघटीत करून व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा लोड एक्सवनचा संकल्प\nपिंपरी (Pclive7.com):- माल वाहतूक क्षेत्राचे देश विकासात मोठे योगदान आहे. वाहन चालक हा देशाच्या विकासाचा कणा समजला जातो. कुटुंबाचा त्याग करणारा चालक आजही दुर्लक्षित व असुरक्षित राहिला आहे. यामुळे माल वाहतूक क्षेत्राला मरगळ आलेली आहे. ही आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि चालकांच्या उन्नतीसाठी चिंचवड येथील लोड एक्सवन या संस्थेने देशभरातील ४० ते ५० लाख वाहन मालक-चालक संघटीत करून त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.\nलोडएक्सवन संस्थेने ट्रक चालक मालकांसाठी “अच्छा दाम, अच्छा काम, अच्छा नाम” ही कार्यप्रणाली विकसित केली आहे. ही कार्यप्रणाली जगात प्रथमच आपण विकसित केल्याचा दावा लोडएक्स वनचे संचालक मनोज बक्षी, आशिष राठी, परिन पारेख यांनी पत्रकार परिषदेत केला.\nयावेळी बोलताना मनोज बक्षी म्हणाले की, आज देशात अडीच टन क्षमतेच्या वरचे ९५ लाख ट्रक आहेत. यापैकी १ ते १० ट्रक असलेले ९४ टक्के ट्रकर्स आहेत. यामध्ये ४०-५० लाख तरुण चालक आहेत. छोटे वाहतूक व्यावसायिक कर्जे काढून ट्रक खरेदी करतात, ट्रकर्स व ग्राहक यांच्यापेक्षा दलाल मोठे झाले.कमी ट्रक असलेल्या ट्रकर्सना आज व्यवसाय मिळत नाही. कारण त्यांना कोणत्या मार्गावर भाडे असेल याची माहिती नसणे, रेट, व्यवसायिक भांडवला अभावी माल वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला.\nपुढे ते म्हणाले, भविष्यात सुमारे ७० टक्के माल वाहतूकीचा व्यवसाय आम्ही मिळवून देणार असून यासाठी देशातील बड्या २८ संस्थांशी संबंध प्रस्थापित केले आहे. आम्ही दूध, मद्ययुक्त उत्पादने, वाळू, पाणी या क्षेत्रात आम्ही सेवा देणार नाही. शेतीच्या माल वाहतूकीसाठी अधिक प्राधान्य देणार आहोत. ट्रकर्सला माल वाहतूकीचे काम देणाऱ्या ३ हजार कंपन्या आमच्या संपर्कात आहेत. सर्व चालक मालकांना एकत्र जोडण्यासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर एक ही कार्यप्रणाली आहे.संघटनात्मक कार्य पद्धत, तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरणपूरक हे या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्ये आहे.\nसध्या लोडएक्स वन सोबत एका महिन्यात सुमारे २७ हजार ट्रक जोडले गेलेत. यामुळे चालकांना रोजगारातून स्वावलंबी जीवन जगता येईल. जीवनमान उंचावेल, बेरोजगारी कमी होईल. चालकांना समजात एक प्रतिष्ठा मिळेल. चालकांना अत्यंल्प दरात निवास व भोजन, सुरक्षा व प्रथमोपचार, तपासणी या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देशभरात ८४ निर्मोह शेल्टर्सची उभारणी केली जाणार आहे. या उपक्रमातून डिजिटल इंडिया,पारदर्शक कारभार, स्वच्छ भारत, स्टार्ट अप इंडिया हे धोरण साध्य होणार आहे. अधिक माहितीसाठी –www.loadxone.net या संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nTags: Load x onePCLIVE7.COMPcmc newsचालकचिंचवडट्रकपिंपरीमालकसंघटीत\nअपंग जलतरणपटू कॅमिला पटनायक हिचा स्थायीत सत्कार\nपिंपरी महापालिकेच्या ५ हजार २३५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pumanohar.blogspot.com/2008/01/blog-post_29.html", "date_download": "2018-08-20T09:15:17Z", "digest": "sha1:LCR735OWBXAGZBSMCMK5PAEJH7GL3AZQ", "length": 24416, "nlines": 343, "source_domain": "pumanohar.blogspot.com", "title": "लेखणीतली शाई: अभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी", "raw_content": "\n\"लेखणीतली शाई\" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.\nअभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी\nतंबाखूसेवन व धूम्रपानास चित्रपट अभिनेत्यांबरोबर आता राजकीय नेत्यांनाही प्रतिबंध लागू होणार असल्याची बातमी वाचली. धूम्रपान करून आरोग्य गमावणार्‍या जनतेबद्दल आरोग्य मंत्रालयाला वाटणारा कळवळा() पाहून मन भरून आलं. नुकतंच, शाहरुख ख़ान आणि अमिताभ बच्चन यांना चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये देऊ नयेत असं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलं. चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये नसावीत असं खरंतर पूर्वीच सरकारनं आवाहन केलं होतं. चित्रपटात पाहिल्यामुळे ५२ टक्के तरुणवर्ग धूम्रपानास उद्युक्त होतो असा कुठलासा अहवाल सांगतो. असा प्रतिबंध घातल्याने धूम्रपान आटोक्यात येईल यावर ज्याचा विश्वास असेल.... देव त्याचं भलं करो.\nदोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. मी पुण्याहून बडोद्याला खाजगी कंपनीच्या बसने जात होतो. माझ्या शेजारच्या सीटवर एक गुजराथी मनुष्य होता. साधारणपणे माझ्याच वयाचा. नाशीकजवळ एका 'रेस्टोरंट अँड बार'पाशी जेवणासाठी बस थांबली. तेव्हा \"डु यु टेक ड्रिंक्स\" असा थेट प्रश्न मला या सहप्रवाशानं विचारला तेव्हा मी अवाक् झालो. माझी त्याची ओळखही नव्हती. पुणे ते नाशीक प्रवासातल्या चार तासांमध्ये आम्ही एकमेकांना 'हाय, हॅलो' सुद्धा म्हटलं नव्हतं आणि एकदम हा प्रश्न\" असा थेट प्रश्न मला या सहप्रवाशानं विचारला तेव्हा मी अवाक् झालो. माझी त्याची ओळखही नव्हती. पुणे ते नाशीक प्रवासातल्या चार तासांमध्ये आम्ही एकमेकांना 'हाय, हॅलो' सुद्धा म्हटलं नव्हतं आणि एकदम हा प्रश्न मी पीत नाही हे कळल्यावर त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. \"महाराष्ट्रात दारू प्यायला मनाई नसतानाही दारू पीत नाही मी पीत नाही हे कळल्यावर त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. \"महाराष्ट्रात दारू प्यायला मनाई नसतानाही दारू पीत नाही हे म्हणजे जणु हरिद्वारला राहून गंगास्नान न करणं.....\" इत्यादि चेहर्‍यावर भाव करून तो स्वत: मनसोक्तपणे आचमन करायला गेला.\nकुणी काय खावं किंवा प्यावं, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मद्यपान/धूम्रपान/तंबाखूसेवन चांगले का वाईट यावरही मत मांडू इच्छित नाही. पण अशी सक्ती करून काही साध्य होणार आहे का\n कारण ज्या गोष्टीची मनाई आहे, ती करून पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे, जे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो. मोलकरिणीचं काम खालच्या दर्जाचं मानणार. पण मला घरकामासाठी मोलकरीण हवी. वेश्या-व्यवसाय अधिकृत करायचा छे .. पण मी वेश्येकडे जाणार. 'संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू'च्या जाहिराती देऊन दारुबंदी करणार() आणि खास वाईन उत्पादनासाठी द्राक्षांची शेती करणार. 'सिगारेट स्मोकिंग इज इंज्यूरिअस टु हेल्थ' चा प्रचार करणार आणि हे ब्रीदवाक्य छापण्यासाठी सिगारेट विकणार...... चलता है) आणि खास वाईन उत्पादनासाठी द्राक्षांची शेती करणार. 'सिगारेट स्मोकिंग इज इंज्यूरिअस टु हेल्थ' चा प्रचार करणार आणि हे ब्रीदवाक्य छापण्यासाठी सिगारेट विकणार...... चलता है\n© प्रशांत वेळ : 1:00 PM\n\"मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो.\"\nतुम्ही दाखवलेले डबल स्टॅंडर्डस अगदी भिनले आहेत आपल्यात.\nसिगरेट नं पिणार्‍यांनी पॅसिव्ह स्मोकिंग करायला लावणार्‍यांना विरोध करायला हवा. तसेच तंबाखु सेवन करणार्‍यांना कॅन्सर-बिन्सर झाला तर सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर मुळीच फुकट उपचार करू नयेत. विशिष्ट वर्तनाचे परिणाम ज्यानी त्यानी स्वतः भोगायला हवे. दुसर्‍यांचे आरोग्य बिघडवण्याचा किंवा सरकारी तिजोरीवर भार टाकण्याचा या लोकांना काही अधिकार नसावा.\nतुमचे विचार पटतात. पण, दुर्दैवानं तसं काहीही होणं शक्य नाही. अगदी सरकारनं ठरवलं तरी प्रत्येक गोष्टीत जाती-धर्म संरक्षणाच्या नावाखाली नियम मोडण्याच्या 'सवलती'नामक पळवाटा आहेत. लोकसंख्येचा प्रश्न जिथे अजूनही सतावतो, तिथे अमुक करण्यावर बंदी, तमुक केल्यास दंड, इत्यादि गोष्टी केवळ कागदोपत्री राहतात. चीन देशातही लोकसंख्येची समस्या होती. पण, चीनी नागरिकांनी काटेकोरपणे कायदे पाळून लोकसंख्या नियंत्रणात आणली. धर्म, जात, लिंग, इत्यादि पळवाटांवरून न चालता प्रत्येक भारतीय नागरिक ज्या दिवशी कायदा पाळेल त्यादिवशी देशातल्या बहुतांश समस्या आपोआप सुटतील.\nखरंय. तसं काहीही होणार नाही.काही तरी थातुर मातुर मलमपट्टी करायची आणि प्रश्नं सोडवल्यासारखे दाखवायचे. काही दिवसानी नविन प्रश्नं तयार होतातच, तिकडे लक्ष वेधायचं म्हणजे जुन्या प्रश्नांचा विसर पडतो. असं सुरू आहे आपल्या लोकशाहीत.\nकिती खरं लिहीलय प्रशांत, दारूबंदी चा प्रचार करायचा अन् वाइन साठी द्राक्षांची शेती करायची. बरोबर हेच असतं सरकारी धोरण. असं कुणी सांगून काही सिगरेट किंवा दारू बंद होत नाही ज्याचं त्यालाच ते कळाव लागतं.\nजे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो>>. khaas lihilay..\nजो जे वांछील तो ते लाहो\nसौंदर्यामधुन नित्य ती चालते\nराम-कृष्ण तौलनिक मुक्तचिंतन आणि रामाचं अवतारकार्य\nपश्चिमेचा गार वारा - भाग ३\nपश्चिमेचा गार वारा - भाग २\nपश्चिमेचा गार वारा - भाग १\nमराठीचा विकास - प्रतिशब्दांनी की शब्दांच्या मराठीकरणाने\nधार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ४: गुढीपाडवा\nधार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ३: महाशिवरात्री\nधार्मिक कृत्ये व पंचांग - भाग २: गणेशजयंती\nधार्मिक कृत्ये व पंचांग - भाग १: लक्ष्मीपूजन\nनिसर्गाच्या कुशीतली एक रात्र\nनव्या पिढीबद्दल सदैव नाराजीचा सूर का\nनिसर्ग, मन, सुटीचा दिवस आणि आळस\nअभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी\nनितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन\nथांब पावसा, मला जाऊ दे घराकडे\nत्या संगीतकलेने नटली अवघी ही सृष्टी\nकोण कोण येऊन गेले\nमराठी ब्लॉग-अभिवाचनाच्या ई-सभांच्या नोंदींचा ब्लॉग\n\"पाऊस\" या विषयावर अनेक कवींनी अनेक कविता केल्या असल्या, तरी पाऊस जसा हवाहवासा वाटतो तशा कविताही हव्या हव्याशा वाटतात. दोन-तीन वे...\nदेवावर श्रद्धा असणारा, देवाचं अस्तित्व मानणारा तो आस्तिक व देवाचं अस्तित्व नाकारणारा तो नास्तिक हे आस्तिक-नास्तिक या शब्दांचे रूढार्थ आहेत. ...\nआयुष्य असतं सुगंधी पुष्प बागेमध्ये फुलणारं देवाला प्रिय होऊन निर्माल्य बनणारं आयुष्य असते चंद्रकोर नयनांना मोहवणारी पूर्ण बिंब होण्यासाठी क...\nकाळाच्या पडद्याआड जेव्हा निघून जाती सगेसोयरे, आठवणींच्या मालिकेत त्यां शोधीतसे हे मन बावरे. पुत्र कुणाचा, मित्र कुणाचा, बंधू, दीर कुणाचा तो...\nऑर्कुटवर मित्रांशी गप्पा मारताना एकदा विडंबनाचा विषय निघाला तेव्हा गदिमांच्या \"एका तळ्यात होती बदके पिले सुरेख\" या कवितेवर उत्स्फू...\nआज दै. सकाळच्या ई-पेपरवर एक बातमी वाचली आणि हसावे की रडावे ते कळले नाही. त्या बातमीचं कात्र ण पहा - आता तरी सरकार जागे होईल का\nजो जे वांछील तो ते लाहो\nएक-दोन आठवड्यांपूर्वी बाबा पसायदान म्हणत असताना “जो जे वांछील तो ते लाहो\" या ओळीकडे सहज लक्ष्य गेलं. या ओळीचा सरधोपट अर्थ असा आहे, की ...\nगालिबचे आंब्यावरील प्रेम, त्यातून गालिबने आंब्यावर लिहिलेली कविता आणि एकंदरीतच मुसलमान राजे, कवींनी आंब्याचा शौकसुद्धा शेरोशायरीसारखाच कित...\nसप्रेम नमस्कार. वाचकहो, या ब्लॉगला आज एक वर्ष पूर्ण झालं याचा मला अत्यंत आनंद होतोय. आज माझ्या लेखणीतून उमटलेल्या शाईकडे पाहतो, तेव्हा अनेक...\nशांतता हवेत शांतता नभात अशा रम्य वेळी आणि तुझी साथ आकाश निरभ्र रात्र चांदण्याची अन् तुझा चेहरा आभा चंद्रमाची एक हास्य तुझे गालावर खळी मिटत...\nधार्मिक कृत्ये व पंचांग (4)\nअभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी\nनितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन\nप्रसंगे अखंडीत वाचीत जावे\nदवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ\nखूप काही - थोडक्यातच \nमहाभारत - काही नवीन विचार\nगावो विश्वस्य मातरः - भाग ६\nसमिधाच सख्या या ...\nगॉड ब्लेस यू, अरुणा\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत\nसिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल\nआपुला संवाद आपणासी ...\nथोडे शङ्ख नि शिम्पले…\n’मायबोली’चा देवनागरीत लिहिण्याचा दुवा\n'गमभन'चा देवनागरीत लिहिण्याचा दुवा\n'क्विलपॅड'चा देवनागरीत लिहिण्याचा दुवा\nया ब्लॉगवरील सर्व नोंदी पहा\nशोधा म्हणजे (असल्यास) सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ind-vs-afg-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-20T09:03:33Z", "digest": "sha1:EHWPQLGUSIIV7EYXA3HDOTM4JE3K2I2L", "length": 5960, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IND vs AFG: पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIND vs AFG: पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला\nबंगळुरू – भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा कसोटी सामना पावसाचा व्यत्यय आल्याने थांबविण्यात आला आहे. सलामीवीर धवनचे शतक आणि त्याला मिळालेल्या विजयच्या साथीमुळे भारताने खेळाची चांगली सुरुवात केली.\nशिखर धवन 96 चेंडूत 107 धावा करुन बाद झाला आहे. भारताची धावसंख्या 1 बाद 250 अशी असून मुरली विजय (99) तर लोकेश राहुल (44) धावांवर खेळत आहे. कर्णधार अजिंक्‍य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून\nNext articleनिमगाव म्हाळुंगीत विहिरीवरील शेतीपंपाची चोरी\nआशियाई स्पर्धा : नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य\nसचिनने केले ‘या’ दोन भारतीय खेळाडूंचे कौतुक\nआशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती होणार\nबजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nभारतीय महिला हॉकीसंघाचा इंडोनेशियावर विजय 8-0 ने दिली मात\nआशियाई स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारताला कही खुशी कही गम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80618191649/view", "date_download": "2018-08-20T08:31:03Z", "digest": "sha1:DJVJD7JDDLGV2Q7YLWU3AUPLZHZATRQ7", "length": 10532, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - प्रस्तावना", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - प्रस्तावना\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nभगवान वेदव्यासांनी समस्त मानवजातीला आत्मिक समाधान प्राप्त करून देण्यासाठी अठरा पुराणे रचिली. त्यामध्ये स्कन्दपुराण हे फार मोठे म्हणजे सुमारे ८१ हजार श्लोक असलेले व अनेक तीर्थक्षेत्रांची महती वर्णन करणारे आहे. स्कन्द उपपुराण म्हणून देखील सुमारे १ लाख श्लोकांचे आहे, असे संशोधकांचे मत आहे. परंतु ते सध्या पूर्णपणे उपलब्ध नाही. सूतसंहिता, सह्याद्रिखंड इत्यादि काही भाग उपलब्ध आहेत.\nस्कन्दपुराणामध्ये श्रीकृष्णानदीचे माहात्म्य ६० अध्यायात वर्णन केलेले आहे. त्यामध्ये वाई (वैराजक्षेत्र), लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर), औदुंबर (भुवनेश्वरी) इत्यादि तीर्थक्षेत्रांचे महत्त्व मार्मिक कथा सांगून वर्णन केले आहे.\nसनातन धर्माच्या तत्त्वानुसार कृत, त्रेता, द्वापार, कलि या युगांमध्ये मानवाची सत्प्रवृती, मानसिक व शारीरिक कार्यक्षमता यांचा उत्तरोत्तर र्‍हास होत असतो. त्यामुळे मानवाकडून पाप जास्त होत असते; परंतु सामर्थ्य कमी होत असल्याने कृच्छ्र-चान्द्रायणादि शरीरकष्टाची प्रायश्चिते करून पापक्षालन करणे अशक्य असते. म्हणून कृष्णास्नान, कृष्णाजलपान, एवढेच काय पण केवळ कृष्णानदीच्या स्मरणाने देखील पातकांपासून मानवाची मुक्ती होते. याच उद्देशाने प्रत्यक्ष भगवान विष्णूच कृष्णानदीस्वरूप झाले व त्यांच्याच आज्ञेने ब्रह्मदेवाने नदी-सागरादी तीर्थक्षेत्र मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली असे कृष्णामाहात्म्यात सांगितले आहे.\nया नदीच्या परिसरात जगाच्या उद्धारार्थ देवादिकांनी वस्ती केली. तीच वाई, माहुली, कराड इत्यादी तीर्थक्षेत्र होत. काशीविश्वेश्वरादी देवांचे येथे वास्तव्य झाले म्हणून वाईला दक्षिणकाशी असे म्हणतात.\nश्रीकृष्णानदीस सात घाट असून प्रत्येक घाटावर श्रीकृष्णामहोत्सव सुमारे पाच ते सात दिवस साजरा होत असतो. कृष्णेचे पाणी अत्यंत पवित्र आहे. विष्णूंच्या चरणांपासून गंगा उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nस्त्री. शब्दाला आरंभी च - चि लावून त्यांतील वर्णाची उलटापालट करून बोलण्याची सांकेतिक भाषा . उदा० चलाम , चिलाम = मला , चलातु - चिलातु - तुला इ०\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathiexpress.com/kolhapur-mahalaxmi-temple-in-exmarathi/2689/", "date_download": "2018-08-20T08:35:57Z", "digest": "sha1:2B74LU7HEMCM2J6SOAXVALOZV3KVLQBA", "length": 13737, "nlines": 88, "source_domain": "marathiexpress.com", "title": "7 हजार वर्ष जुनी आहे ही महालक्ष्मीची मूर्ती, मंदिराच्या तळघरामध्ये आहे अब्जावधीचा खजिना ! - MarathiExpress", "raw_content": "\n7 हजार वर्ष जुनी आहे ही महालक्ष्मीची मूर्ती, मंदिराच्या तळघरामध्ये आहे अब्जावधीचा खजिना \nआम्ही तुम्हाला देवीच्या एका रहस्यमय मंदिराची माहिती देत आहोत. या रहस्याचे उत्तर विज्ञानाकडे देखील नाही. कोल्हापुरात असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांची मोजदाद आजपर्यंत कोणीही करु शकलेले नाही.\nयेथे लपविण्यात आलाय अब्जावधीचा खजाना\nमंदिरात अब्जावधीचा खजाना लपविण्यात आल्याचेही काही जण सांगतात. हा खजाना 3 वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता. तेव्हा सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने यात असल्याचे समोर आले होते. याचे बाजारमूल्य अब्जावधी रुपये आहे. खजान्यात सोन्याची मोठी गदा, सोन्याच्या नाण्याचा हार, सोन्याची साखळी, चांदीची तलवार, महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंघरू आणि हिऱ्याचे हार, मुगल, आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिण्यांचा समावेश आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कोकणातील राजांनी, चालुक्यकालीन राजांनी, आदिलशाही, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी दान केले आहे. मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली 10 दिवस खजिन्याची मोजदाद करण्यात येते. खजिन्याची मोजदाद करण्यात आल्यानंतर आता दागिण्यांचा विमा काढण्यात आला आहे. यापूर्वी मंदिराचा खजाना 1962 मध्ये उघडण्यात आला होता. 1800 वर्ष जुने मंदिर\nमंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर 1800 वर्ष जुने आहे. शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली. 27 हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती. नाही मोजता येत मंदिराचे खांब\nमंदिराबाबत असे सांगण्यात येते की या मंदिराच्या खांबाशी निगडित एक रहस्य आहे. ते सोडविण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही. मंदिराच्या चारही दिशांना एक-एक दरवाजा आहे. याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता येत नाही. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानूसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला. पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या. विज्ञान अद्याप यामागील कारणाचा शोध घेऊ शकलेले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश आले नाही. मंदिरात अजुन काय आहे खास\nसांगण्यात येते की देवी सतीचे 3 नेत्र येथे पडले होते. येथे महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते. मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातुन एकदा महालक्ष्मीच्या मुर्तीवर सुर्यकिरण पडतात. या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात महालक्ष्मीची 3 फुट उंच चतुर्भुज मुर्ती आहे. काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली. काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानाहून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासी अंबाबाई असेही म्हटले जाते. दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते. या मंदिरात अब्जावधीचा खजिना लपविण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. हे कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर आहे. सणाच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी मंदिरास अशी रोषणाई करण्यात येते. मंदिराचे खांब आजपर्यंत कोणीही मोजू शकले नसल्याचा दावा मंदिर प्रशासनाकड़ून करण्यात येतो. देवीला परंपरेनुसार साडी घालण्यात येते. मंदिरात असलेली दीपमाळ. नवरात्र काळात येथे मोठी गर्दी असते. महालक्ष्मी मंदिर. धुळवडीचा सणही येथे उत्साहात साजरा करण्यात येतो.\nPrevious articleमुलीच्या व्हर्जनिटी टेस्ट होणाऱ्या ‘हायमेन’बाबत जाणून घ्या या महत्त्वपूर्ण गोष्टी \nNext articleदररोज सेक्स करण्याचे हे १० फायदे आहेत व या ५ आजारा पासून दुर रहा \n१७ वर्षानंतर संक्रांतीचा आणि रविवारचा योग त्यामुळे आपल्या प्रगती साठी हे उपाय करायला विसरू नका \nप्रियंका चोपड़ाच्या या फोटोला ZOOM करून पहा, दिसेल असे काही कि पाहून तुम्ही हैरान व्हाल \nबर्फाच्या नदीवर पळताना दिसला हा माणूस, विडिओ पाहून तुम्ही पण दंग व्हाल – पहा विडिओ\n‘करण अर्जुन’ फिल्म मधील शाहरुख आणि सलमान खानची सूंदर आई, आता झालेत असे हाल कि नाही ओळखू शकणार तुम्ही \nकस्टमर करतात वेश्याना अशी-अशी डिमांड, कि ऐकून सुटतो त्याना पण घाम \n‘द क्राइंग ब्वॉय’ एक अशी पेटिंग जिने हजारो लोकांचा जीव घेतलाय, रहस्य जाणून हैरान व्हाल \nया कारणामुळे तरुण मुली ब्रा घालतात, कारण जाणून हैराण व्हाल \nआयुर्वेदिक इनरवेअर: कडूनिंबाचे गुण असलेल्या इनरवेअरची मागणी वाढली \nया प्रकारे सेक्स करणे टाळायला हवे, जाणून घ्या कारणे \nहा वडील आपल्या आपल्या मुलीला दररोज ‘कबर’मध्ये घेऊन झोपतो, कारण जाणून...\nया पाचोळ्यात दडलेला आहे एक विषारी साप, फोटो ZOOM करून शोधून...\nसर्वसामान्य मुलींच्या मनात अंघोळीच्या वेळी हमकास येणारे १० विचार जाणून घ्या...\nमराठी कलाकार सिने इंडस्ट्रीतील पडद्यावरील आणि पडद्यामागील खास मित्रांच्या जोड्या \nबायको सुंदर असूनही नवरा का देतो तिला धोका जाणून घ्या त्याचे...\nअमावस्येच्या दिवशीच का करतात लक्ष्मीपूजन जाणून घ्या \nभारतातील या मंदिराचे स्तंभ वाऱ्याने हलतात, काय आहे याचं रहस्य जाणून...\nजाणून घ्या अंत्य संस्कार करुन आल्यावर आंघोळ का करतात \nताजमहालचं तळघर बंद ठेवण्यात आलं आहे, खरं रहस्य जाणून तुम्हालाही बसेल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/trader-taking-more-money-customer-vegetables-due-farmer-strike-121348", "date_download": "2018-08-20T08:22:04Z", "digest": "sha1:D53AJMQN6Z34ACJ7VBQCAYH5LBAU5APE", "length": 13208, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trader is taking more money from the customer for vegetables due to farmer strike व्यापाऱ्यांकडून संपाच्या नावावर ग्राहकांची लूट | eSakal", "raw_content": "\nव्यापाऱ्यांकडून संपाच्या नावावर ग्राहकांची लूट\nसोमवार, 4 जून 2018\nकिरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nअकोला - भीषण गर्मी, सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अकोल्यात येणारी अन्य शहरातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. व्यापाऱ्यांनी संपाच्या नावावर भाज्यांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढविल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.\nकिरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. जनता बाजारात जिल्ह्यातील भाजीपाल्यासह मराठवाडा, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला येतो. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे ठोक बाजारातच भाज्या ३० टक्के महागल्या आहेत.\nआॅगस्टपर्यंत वाढिव दर -\nयावर्षी पाऊस वेळेवर येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरल्यास शेतींची कामे लवकर पूर्ण होऊन भाज्यांची आवक जुलैच्या अखेरपर्यंत वा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत गृहिणींना भाज्या महागच खरेदी कराव्या लागतील.\nकिरकोळमध्ये भाज्या महागच -\nजनता भाजीबाजारातून सकाळी भाज्या खरेदी करून गल्लीबोळात आणि किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे भाज्या महागच असतात. विविध भागात ज्यांची अस्थायी वा पक्की दुकाने आहेत, ते विक्रेते नफा जोडून विक्री करीत आहेत. त्यांचा नफा २० ते २५ टक्के असतो. अशा स्थितीत ठोक बाजारात भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांना ४५ ते ५५ टक्के जास्त दर आकारून बाजारात भाजी विक्री सुरू केली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nदोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणीत पुन्हा संततधार\nपरभणी- दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सोमवारी (ता. 20...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/start-work-help-sakal-relief-fund-and-villagers-121918", "date_download": "2018-08-20T08:36:58Z", "digest": "sha1:5KGDX73T7IFK3JM6X2NKWBBB6RICJWZC", "length": 13923, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Start work with the help of Sakal Relief Fund and villagers 'सकाळ रिलिफ फंड'च्या माध्यमातून बळपुडी ओढा खोली कामास सुरवात | eSakal", "raw_content": "\n'सकाळ रिलिफ फंड'च्या माध्यमातून बळपुडी ओढा खोली कामास सुरवात\nबुधवार, 6 जून 2018\nइंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली\nकरण्यास सुरवात करण्यात आली.\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली\nकरण्यास सुरवात करण्यात आली. सरपंच तथा तनिष्का गट प्रमुख राजश्री लहू गाढवे, तनिष्का समन्वयक डॉ. राधिका शहा, लोणी देवकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष\nप्रताप गाढवे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चोरमले, ज्येष्ठ नागरिक बिरूदेव खताळ, संदिपान गाढवे यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.\nसरपंच गाढवे म्हणाल्या, बळपुडी या गावात 40 टक्के वनविभाग असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र 60 टक्के शेती व्यवसाय हा पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून\nअसून उन्हाळ्यात पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. काही शेतकऱ्यांनी 7 किलोमीटर अंतरावरून उजनी पाणलोट क्षेत्रातून पाईपलाईन केली आहे. त्यामुळे गावातील 20 टक्के लोकांना\nपाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे गावाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'चे सहकार्य लाभल्याने गावाची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.\nसोसायटीचे अध्यक्ष प्रताप गाढवे म्हणाले, या उपक्रमात गावातील आम्ही सर्वजण सहभागी झालो असून ग्रामस्थ ओढ्यातील काढलेला गाळ काढण्यासाठी ट्रॅक्टर देत आहेत. त्यामुळे ओढा खोलीकरण व रूंदीकरणामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून गावचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. सकाळ रिलीफ फंडाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. डॉ. राधिका शहा म्हणाल्या, सकाळ तनिष्काचे पुणे जिल्हा संपादक डी. आर. कुलकर्णी तसेच सहकारी सागर गिरमे यांनी ग्रामस्थांसमवेत ओढ्याची पाहणी करून ओढाखोलीकरणाचे नियोजन केले आहे. दहा दिवसात हे काम संपवण्याचा संकल्प आहे. यावेळी तनिष्काच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक बळपुडीचे माजी उपसरपंच लहू गाढवे यांनी तर सूत्रसंचालन ग्रामसेवक अजित\nबनसोडे यांनी केले. आभार प्रदर्शन संदिपान चोरमले यांनी केले. यावेळी अशोक गाढवे, सुभाष गाढवे, सुषमा गाढवे, निता काळेल, छाया चोरमले, सिंधू गाढवे उपस्थित होते.\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_612.html", "date_download": "2018-08-20T08:54:42Z", "digest": "sha1:NCTRWLYKS7KUBZTAGHRJ3ENYUNQTVB7V", "length": 11175, "nlines": 116, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "९ ऑगस्ट ला राहुरी तालुका कडकडीत बंद | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\n९ ऑगस्ट ला राहुरी तालुका कडकडीत बंद\nसकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदचे अवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. गुरुवारी राहुरीचा आठवडे बाजार भरणार नाही, अशी माहिती राहुरीच्या सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सर्वत्र मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. सरकार मात्र या मोर्चांकडे सकारात्मक न पाहता आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी आणि या सरकारला धडा शिकविण्यासाठी ९ ऑगस्ट या जागतिक क्रांतीदिनी सकल मराठा सामाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद आंदोलनात राहुरी तालुक्यातील सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. रविवारी राहुरी येथे झालेल्या सकल मराठा\nया आंदोलनादरम्यान कोणत्याही समाजकंटकाकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे. कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याची सर्व समाज बांधवांनी काळजी घ्यावी. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर प्रतिबंध करावा. प्रतिबंध करूनदेखील न ऐकल्यास पोलिसांना अथवा मराठा समन्वयकांना कळवावे असे आवाहन यासंदर्भात करण्यात आले आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी : भारताची दमदार सुरवात भारत ३ बाद १८१\nट्रेंट ब्रिज वृत्तसंस्था भारत विरूद्ध इंग्लंड यांतील तिसऱ्या कसोटी मालिकेला ट्रेंट ब्रिज येथे सुरवात झाली. इंग्लडने नाणेफ...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nसलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री ...\nअमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व होणार रद्द\nनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अमित शाहांनी आपल्या निवडणूक...\nमोबाईल मेसेजवर फोन लावताच कंपनीचे 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्सफर\nसातारा मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/rahul-gandhi-12-june-mumbai-122245", "date_download": "2018-08-20T08:46:35Z", "digest": "sha1:VRB3VVLNWSC3232HU7IMMFNNLDRPWUVD", "length": 10609, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi on the 12 June in Mumbai राहुल गांधी १२ जूनला मुंबई दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधी १२ जूनला मुंबई दौऱ्यावर\nशुक्रवार, 8 जून 2018\nमुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी प्रथमच मुंबईत येत आहेत. मंगळवारी (ता. १२) जूनला गोरेगाव येथील बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटरच्या मैदानात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर घसरल्यानंतर पक्षात चिंतेचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका राखली असली तरी त्यांच्याविरोधात काही असंतुष्टांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nमुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी प्रथमच मुंबईत येत आहेत. मंगळवारी (ता. १२) जूनला गोरेगाव येथील बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटरच्या मैदानात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर घसरल्यानंतर पक्षात चिंतेचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका राखली असली तरी त्यांच्याविरोधात काही असंतुष्टांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nपुराच्या पाण्यात युवक वाहून गेला\nशिवणे : खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलावरून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पाणी वाहत होते. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने...\nकोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nनवजात अतिदक्षता विभाग बंद\nयेरवडा - पर्णकुटी चौकातील पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात चक्क पावसाचे पाणी गळत आहे. आरोग्य विभागाने गेली कित्येक वर्षे रुग्णालयाची देखभाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T09:01:48Z", "digest": "sha1:RNXQB2YFDPIPHX35WSJ37DVKPNE3QVUN", "length": 16027, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "खराळवाडीत आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri खराळवाडीत आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस अटक\nखराळवाडीत आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस अटक\nपिंपरी, दि. १३ (पीसीबी) – खराळवाडीमधील एका मंदिरात आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या १८ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शनिवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास पिडीत मुलीवर लैंगित अत्याचार करुन फरार झाला होता.\nयाप्रकरणी आठ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार रोहन भांडेकर (वय १८, रा. पिंपरी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आठ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास खराळवाडी येथील एका मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. मुलगी खेळत असताना आरोपी रोहन याने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. त्यावरून आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी फरार झाला होता. पिंपरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सोमवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.\nPrevious article‘त्या’ विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होणार \nNext articleभय्यूजी महाराज यांची दुसरी सुसाइड नोट बनावट \nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nपिंपळेगुरवमध्ये अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nतुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन; आकुर्डीत मुक्काम, शनिवारी पुण्याकडे प्रस्थान\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दापोडीतील उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://chitrasrushti.blogspot.com/2018/08/blog-post.html", "date_download": "2018-08-20T09:27:08Z", "digest": "sha1:U3GWI3MOIP73QA23APAOO7PFBL74GGJY", "length": 5096, "nlines": 47, "source_domain": "chitrasrushti.blogspot.com", "title": "चित्रसृष्टी (मराठी)", "raw_content": "\nमाझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल\nबातम्यांसाठी चॅनेल्स सर्फ करताना एका मराठी वाहिनीवर चालू असलेल्या मराठी चित्रपटाचे सध्याच्या परिस्थितिशी सांगड घालणारे दृश्य समोर आले..'गोष्ट छोटी डोंगराएवढी' (२००९) तील तो प्रसंग..\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध वडिलांस (निळू फुले त्यांच्या अखेरच्या भूमिकेत) भेटायला आलेला मंत्री (सयाजी शिंदे) एक लाखाची मदत देणार असल्याचे सांगतो..त्यावर तो वृद्ध पिता म्हणतो \"मरणासाठी एक लाख देता..जगण्यासाठी १०-१५ हजार देत चला शेतकऱ्याला'..ते पाहून विषण्ण मनःस्थितित बाजुला उभा होतकरू इसम (मकरंद अनासपुरे) शेतकऱ्याच्या अनाथ मुलाला दाखवत मंत्र्याला म्हणतो, \"याचं नाव विकास..कसा होणार'..ते पाहून विषण्ण मनःस्थितित बाजुला उभा होतकरू इसम (मकरंद अनासपुरे) शेतकऱ्याच्या अनाथ मुलाला दाखवत मंत्र्याला म्हणतो, \"याचं नाव विकास..कसा होणार\nअलिकडच्या काळातील मराठी चित्रपटातील हे प्रखर समकालिन चित्र असावे..नाहीतर फॅशन म्हणून (सोशल वर्कचा कोर्स केलेले) सामाजिक वास्तव पडद्यावर आणणारे (..नाहीतर फॅशन म्हणून (सोशल वर्कचा कोर्स केलेले) सामाजिक वास्तव पडद्यावर आणणारे (\n'सबका साथ आणि सबका विकास' म्हणत (स्वतःचाच विकास करीत असलेल्या) सत्ताधीशांनी आता भाबड्या जनतेला असे वेठीस धरु नये\n बातम्यांसाठी चॅनेल्स सर्फ करताना एका ...\nमखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते. मराठीतील तलत..अरुण दाते - मनोज कुलकर्णी \"संधीकाली या अशा..\" मखमली आवाज...\nश्रीमती सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर बरोबर मी.. 'एन.एफ.ए.आय.' मध्ये 'कासव' चित्रपट पाहताना\nश्री. सतीश रणदिवे एकसष्ठी निमित्त अभिष्टचिंतन - मनोज कुलकर्णी दिग्दर्शन करताना श्री. सतीश रणदिवे - मनोज कुलकर्णी दिग्दर्शन करताना श्री. सतीश रणदिवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4637838988059244856&title=Deoleo%20Brand%20in%20India&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T09:25:13Z", "digest": "sha1:HD5VWBGPWMXIOGWMLKYATJXCQ4MMFCR7", "length": 11653, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘डिओलिओ’ची भारतीय केंद्रीय वितरण यंत्रणेत नाविन्यता", "raw_content": "\n‘डिओलिओ’ची भारतीय केंद्रीय वितरण यंत्रणेत नाविन्यता\nनवी दिल्ली : स्पॅनिश बहुराष्ट्रीय डिओलिओ या जगातील ऑलिव्ह तेल उत्पादनाच्या विक्रीमधील अव्वल कंपनीने भारतातील त्यांच्या केंद्रीय वितरण यंत्रणांमध्ये नाविन्यता आणण्याच्या योजनांची घोषणा केली. या नवीन योजना डिओलिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत असलेल्या भारतातील फिगारो व बेर्तोली या त्यांच्या दोन मुख्य ब्रॅंड्सच्या उत्पादन, वितरण व विपणनाच्या सर्व पैलूंची हाताळणी करतील.\nडिओलिओ येथील मुख्य व्यावसायिक अधिकारी मिग्युल डी जैमे गुजेरो म्हणाले, ‘हा नवीन व्यवसाय विभाग भेट बाजारपेठेमध्ये माल आयात करण्यामध्ये आम्हाला मदत करेल आणि एकाच ठिकाणामधील आमचे भागीदार व राष्ट्रीय वितरण माध्यमांसोबतचे संबंध वाढवण्यामध्ये मदत करेल. भारत ही आमच्या व्यवसायासाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि म्हणूनच कंपनी येथे महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहे. ग्राहकांच्या खाद्यपदार्थ व आरोग्यदायी जीवनशैलीच्या संदर्भात गरजांचा विचार करता नेहमी सकारात्मक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांची वाढती संख्या, अतिप्रमाणात होणारा खर्च आणि वाढलेला खर्च यामधून ही गरज दिसून येते,’\nते पुढे म्हणाले, ‘आम्ही आता उत्पादनासह वितरण व विपणन, १४०हून अधिक लोकांना रोजगार, चार नवीन ठिकाणी कोठारांचे निर्माण आणि थेट आयातींच्या माध्यमातून बाजारपेठेसोबतचा व्यवहार वाढवणे अशा देशातील विविध व्यवसाय कार्यसंचालनांच्या सर्व पैलूंची हाताळणी करू. आम्ही भारतातील आमच्या वाढत्या ग्राहकवर्गाला आमच्या स्पॅनिश वारशामधील उत्पादने ऑफर करण्यासाठी मागण्यांची पूर्तता करणारा आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी उत्सुक आहोत.’\n‘सध्या भारतातील एक्स्ट्रॉ व्हर्जिन, व्हर्जिन व शुद्ध ऑलिव्ह तेल विभागांमध्ये डिओलिओचा २२ टक्के बाजारपेठ हिस्सा आहे आणि फिगारो हे भारतीय बाजारपेठेमध्ये आयात करण्यात आलेले पहिले ऑलिव्ह तेल आहे. ऑगस्ट २०१३मध्ये डिओलिओने भारतीय बाजारपेठेमधील आपल्या कार्यसंचालनांची सुरुवात केली. कंपनीने अथक मेहनत घेत आपल्या वितरण माध्यमांमध्ये बदल घडवून आणले आहेत. ही नवीन घोषणा व्यवसायाच्या धोरणात्मक दिशेने वाटचालीला, तसेच आधुनिक व्यापार माध्यमामधील विकासासाठी नियोजित योजनांना सादर करते. भारतातील जीडीपी वाढ २०१७मधील ६.५टक्क्यांवरून २०१८-१९मध्ये ७टक्क्यांपर्यत पोहोचेल असा अंदाज आहे,’ असे त्यांनी सांगितले.\nडिओलिओ इंडियाच्या महाव्यवस्थापिका सुसान तोरिबिओ बस्टेलो म्हणाल्या, ‘आम्ही भारतातील आमच्या व्यवसाय कार्यसंचालनांचे सामर्थ्य आणि वर्षानुवर्षे केलेला सातत्यपूर्ण विकास दाखवला आहे. कार्यसंचालनांमधील ही वाढ आणि गुंतवणूक पुरवठा व वितरण साखळीमध्ये अधिक प्रभावीपणे व उत्तमपणे बदल घडवून आणतील.\nग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने देण्याच्या उद्देशासह कंपनी शेतकर्‍यांकडून कच्च्या मालाच्या खरेदीपासून उपखंडातील ग्राहकांपर्यंत अंतिम उत्पादन पोहोचण्यापर्यंत सर्व प्रक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवते. २०१८मध्ये आतापर्यंत डिओलिओ ऑलिव्ह ऑईल ब्रॅंडने जगभरात ३२ पुरस्कार जिंकले आहेत.\nTags: New DelhiDeoleoडिओलिओडिओलिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडDeoleo India Private Ltdनवी दिल्लीप्रेस रिलीज\n‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘ट्रम्फ’तर्फे ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ सादर ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर ‘सियाम’तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Octave_Mirbeau.jpg", "date_download": "2018-08-20T08:59:49Z", "digest": "sha1:GZBZXZB25QASPWN3T53ILTQPPLDPLXWK", "length": 8760, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Octave Mirbeau.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४७० × ६०० पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १८८ × २४० पिक्सेल | ३७६ × ४८० पिक्सेल | ८८१ × १,१२४ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(८८१ × १,१२४ पिक्सेल, संचिकेचा आकार: १८३ कि.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n०२:२४, १९ जून २००५\nरंगमात्रांश न दिलेले (अनकॅलिब्रेटेड)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T09:05:38Z", "digest": "sha1:6FP2ZHVWDQQAGIYKBK25W72XDUMRET5Y", "length": 16167, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात; महिलांनाही चौथऱ्यावर प्रवेश - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात; महिलांनाही चौथऱ्यावर प्रवेश\nशनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात; महिलांनाही चौथऱ्यावर प्रवेश\nनागपूर, दि. १९ (पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनी मंदिराच्या चौथऱ्यावर आता महिलांनाही जाण्याचा अधिकार मिळणार आहे. कारण राज्य सरकारने विधानसभेत यासंदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली आहे.\nशनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक २०१८ विधानसभेत बुधवारी रात्री १२.३० वाजता मंजूर करण्यात आले. त्यामुळे सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करुन नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहे.\nदेवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याबरोबरच भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हा स्वतंत्र कायदा करण्यात आला आहे.\nशनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. सध्याच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.\nPrevious articleदेहुरोडमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nNext articleपावसाळी अधिवेशनात अजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nवाजपेयी यांच्या निवासस्थानाबाहेर स्टेज उभारण्यास सुरूवात\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांचा राजीनामा मराठा आंदोलकांकडे सुपूर्त\nपाच वर्षामध्ये एकही निवडणूक न लढवणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T09:05:33Z", "digest": "sha1:IJ4ITBVDU6PL2V5FQTTMPQXN24C7APK5", "length": 17808, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही- अजित पवार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही- अजित पवार\nशिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही- अजित पवार\nनागपूर, दि. २१ (पीसीबी) – शिवस्मारकाची उंची कमी केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान दिले होते. मात्र विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी तुम्ही १५ वर्षांत काय केले, परवानग्याही घेतल्या नाही, असे सांगत मूळ प्रश्नाला बगल दिली होती. आता या सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समाजासमोर मांडायला हवी, असे विखे-पाटील म्हणाले. तर, सरदार वल्लभभाई पटेल यांचेच स्मारक उंच राहावे यासाठी शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला.\nसमुद्री वारेच नव्हे तर वादळांनाही टक्कर देईल अशा स्मारकाचा आराखडा आघाडी सरकारच्या काळात तयार करण्यात आला होता. त्यामुळे समुद्री वादळवाऱ्याचे कारण देत शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप आघाडी सरकारच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज समितीचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला. यावर, शिवस्मारकाबाबत सभागृहात आणि बाहेर विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. यानंतर संतप्त विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी तर राजदंडालाच हात घातला. यामुळे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक घडली. यातच सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि दुसऱ्यांदा अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास संपला. दरम्यान, सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी विधासभाध्यक्षांची माफी मागितली.\nPrevious articleपीएमपी बसमधील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी परिमंडळ तीनच्या पोलिसांनी सुरु केले सुरक्षा अभियान\nNext articleविरोधकांचा हा पराभव म्हणजे २०१९ निवडणुकांची एक झलक आहे – अमित शाह\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n१०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान\nमराठा आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T09:29:00Z", "digest": "sha1:QW7YCCKNACD7KENIJCXLGOJ5AURSXJOO", "length": 8850, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "आठवड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्‌घाटन करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा (पहा व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड आठवड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्‌घाटन करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा (पहा व्हिडीओ)\nआठवड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्‌घाटन करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यामागे उभारण्यात आलेले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गुंडाळण्याचे षडयंत्र केले जात आहे. या स्मारकात महापालिकेच्या वतीने विविध कार्यालय थाटण्याचा घाट घालण्यात येत आहे. येत्या ८ दिवसांत या स्मारकाचे उद्‌घाटन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्यावतीने देण्यात आला.\nपिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेला नगरसेवक संतोष लोंढे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, देवेंद्र तायडे, प्रा. दि.बा. बागुल, ॲड. चंद्रशेखर भुजबळ, ईश्वर कुदळे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील, विलास गव्हाणे, अनिल साळूंखे, पी. के. महाजन, एस. एन. महाजन, अजय जाधव आदी उपस्थित होते.\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यामागे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्याचे नियोजन होते. मात्र हे स्मारक रद्द करून महापालिकेतील शिक्षण मंडळ, जीएसटी, आकाश चिन्ह परवाना अशी कार्यालये नेण्याचा कट रचला जात आहे. याबाबत अनेक वेळा मनपा अधिकारी व पदाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले आहे. मात्र त्यांतर देखील आयुक्तांच्या आदेशाने येथे या कार्यालयांचे फर्निचर व इतर कामे सुरु असल्याचे प्रत्यक्ष दिसत आहे. याबाबत महापालिका आयुक्त, महापौर, पक्षनेते यांना भेटून निषेध नोंदविला असून पत्र देखील दिले आहे. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने या स्मारकाचे उद्‌घाटन करण्यात येईल. येथे स्मारकाला डावलून मनपाची कार्यालये थाटल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा समितीच्या वतीने आनंदा कुदळे यांनी दिला.\nTags: PCLIVE7.COMPCMCआंदोलनआनंदा कुदळेचिंचवडपिंपरीफुलेसावित्रीबाईस्मारक समिती\nराज्यात ‘पाली अकादमी’ची स्थापना; आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नांना यश\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://subhashsnaik.com/marathi/marathi-articles/", "date_download": "2018-08-20T09:20:39Z", "digest": "sha1:HQYVH36JTKFRHUP7IUPP7B2RS723U75Y", "length": 6691, "nlines": 62, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "मराठी लेख – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nHomeमराठी – Marathiमराठी लेख\nस्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें\nस्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें २८ मे ही वीरवर सावरकरांची जयंती. आज त्यांचें स्मरण करून आपण त्यांची स्मृती ताजी ठेवूं या.\nपुन्हां एकदा : १० मे १८५७\nपुन्हां एकदा १० मे आला, आणि पुन्हां एकदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची जयंती आली. ही १६१ वी anniversary. या प्रसंगी आपण\nमहिला दिन (वाचा आणि विचार करा)\nअगदी पुरातन काळात, जेव्हां मनुष्यप्राणी ‘हंटर-गॅदरर’ अशा प्रगतीच्या स्थितीत (डेव्हलपमेंटल् स्टेज्) होता, तेव्हां स्त्री आणि पुरुष यांच्या कामांची सर्वमान्य अशी\nमृत्यु आणि स्वा. सावरकर : ( एक लघुलेख)\n( स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा\nज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : कांहीं दिशादर्शक प्रश्न\nविभाग - १ प्रास्ताविक : गीता, ज्ञानेश्वरी आणि मी : कांहीं आठवणी : शके १२१२ मध्ये ( इ.स. १२९०) ज्ञानेश्वरांनी\nइच्छामरण : पुन्हां एकवार चर्चा\nबातमी : इच्छामरणासाठी लवाटे दांपत्याची राष्ट्रपतींना हाक संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ११.०१.२०१८, पृ. ९\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\nस्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें\nपुन्हां एकदा : १० मे १८५७\nमहिला दिन (वाचा आणि विचार करा)\n(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें) : माय मराठी : (लघुकाव्य-संच)\nमृत्यु आणि स्वा. सावरकर : ( एक लघुलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T09:02:53Z", "digest": "sha1:FY5PRURCW6KCWGTJT3OLHU4ODIBZXCSG", "length": 13747, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेकरांचे कान किटले…! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुण्यातील ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास आणि त्यावर उपायात्मक पर्याय शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नॅशनल एन्व्हारमेन्ट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नीरी) यांच्यातर्फे 70 केंद्रे स्थापित केली जाणार होती. मात्र, निधीच्या अभावामुळे या केंद्रांचे काम रखडले असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रणमंडळा तर्फे नितीन शिंदे यांनी दिली.\nमर्यादेपेक्षा 15 ते 20 डेसिबल ध्वनी प्रदूषण जास्त\nनियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय नाहीत\nनोंदणीच्या किचकट प्रक्रियेमुळे अधिकारही हतबल\nनगरसेवकांच्या दबावाने ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष\nपुणे – वाढती वाहनसंख्या आणि शहरीकरण यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषण प्रचंड म्हणजे इतके वाढले आहे, की आता पुणेकरांचे कान अक्षरश: किटले आहेत. विविध क्षेत्रांतील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा 15 ते 20 डेसिबल जास्त असल्याची कबुली खुद्द पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिली आहे. “सायलेंट किलर’ असलेल्या ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना अस्तित्वात नसल्याचेही समोर आले आहे.\nमहापालिकेचा पर्यावरण विभाग शहरातील विविध ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची नोंद करतो. यामध्ये व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्र अशा तीन विभागांना दिवसा अनुक्रमे 65 ,55 आणि 50 अशी मर्यादा आहे. प्रत्यक्षात मात्र या क्षेत्रांत नियोजीत मर्यादेपेक्षा जास्त 15 ते 20 डेसिबल जास्त नोंद झाली आहे. याबाबत विभागाचे प्रमुख मंगेश दिघे म्हणाले, “वाढते शहरीकरण आणि वाहनांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ यामुळे ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. त्याखालोखाल लाऊडस्पीकर, डीजेचा वापरही यात भर टाकतो. मात्र, ध्वनी प्रदूषणातील नोंदणीच्या किचकटपणामुळे ते कमी करण्याबाबत नेमके काय उपाय केले पाहिजे याबाबत स्पष्टता होत नाही.’\n6 महिन्यांत 70 प्रकरणांत कारवाई\nध्वनी प्रदूषणास जबाबदार ठरणाऱ्या 70 प्रकरणांत कारवाई झाली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारी ते जून 2018 दरम्यान कायद्याचा बडगा उगारला आहे. ध्वनी प्रदूषणासंदर्भात यामध्ये शासकीय शिवजयंती दिवशी 5, तिथीनुसार शिवजयंती-10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-56 तर रामनवमी-2 अशा कारवाईंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विभागीय स्तरावरील तक्रारींबाबत स्थानिक पोलिसांकडून कारवाई केली जाते, अशी माहिती शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी दिली.\n– ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बहिरेपण\n– ध्वनीलहरींचा आघात होऊन कानातील नाजूक अवयवांना धोका पोहचू शकतो. अनेकदा ते निकामी होऊ शकतात.\n– मानसिक व भाविनक संतुलन बिघडते. चिडचिडेपणा, अवस्थता, भित्रेपणा व नैराश्‍य अशा आजारांची शक्‍यता.\n– काम करण्याची क्षमता कमी होते.\n– मध्यवर्ती चेतासंथेवर विपरीत परिणाम होऊन मळमळणे, तात्पुरती दृष्टी जाणे, बेशुद्ध पडणे इ. विकार संभवतात.\nधार्मिक स्थळे, वैयक्तिक समारंभात लाऊडस्पीकरचा गोंगाट:\nशहरात बहुतांश धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर होतो. विशेषत: उपनगर आणि ग्रामीण भागांमध्ये दररोज लाऊडस्पीकर लावले जातात. त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर वैयक्‍तिक किंवा घरगुती समारंभ, स्थानिक नेत्यांचे वाढदिवस उत्सव अशा कार्यक्रमांमध्येही डीजेचा बेसुमारपणे वापर होतो. अनेकवेळा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लाऊडस्पीकर, डीजेचा वापर करून ध्वनी प्रदूषणात “हातभार’ लावला जातो.\nध्वनी मर्यादेची पातळी ओलांडली गेल्यास त्यासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांकडे असतात. मात्र, बहुतांश ठिकाणी स्थानिक नागरिक अथवा नगरसेवक यांच्या दबावाला बळी पडून ध्वनी प्रदूषणाच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते, ही वस्तुस्थिती आहे.\nतज्ज्ञ म्हणतात, अतिरेक वेळीच थांबवा\nतज्ज्ञांचा म्हणण्यानुसार, ध्वनी मर्यादेची पातळी नियोजित मर्यादेपेक्षा जास्त झाली, आणि सतत 8 तास हे प्रमाण कायम राहिले तर त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता जास्त असते. विशेषत: लहान मुले, वृद्ध व गर्भवती स्त्रीयांवर यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा अतिरेक वेळीच थांबविणे आवश्‍यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिदंबरम यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी\nNext articleभाषा टिकवण्याची जास्त जबाबदारी साहित्यिकांवर\nगणेशोत्सव तोंडावर, पण मंडप धोरण रखडलेच\nडायलिसिस उपचार मोफत मिळणार\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : घटनेला पाच वर्ष पूर्ण\nअवैध वाहतुकीचा पुण्याला विळखा\nनव्या ट्रेंडच्या राख्यांची सर्वांनाच भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T09:02:55Z", "digest": "sha1:HAHE2SZNYA5LRDJ45FBGV54GUERMKX7T", "length": 8764, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: अकरावीच्या जागा नेमक्या किती ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: अकरावीच्या जागा नेमक्या किती \nपहिल्याच दिवशी 8 हजार 875 विद्यार्थ्यांची नोंदणी\nपहिल्याच दिवशी 8 हजार 875 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाचा अर्ज भाग दोन भरला आहे. त्यातील 356 विद्यार्थ्यांची द्विलक्षी अभ्यासक्रम घेणे पसंत केले आहे तर 6 हजार 755 विद्यार्थी यांनी कला, विज्ञान व वाणिज्य यांसारख्या शाळांची निवड केली आहे.\nअकरावी जागा अद्यापही जाहीर नाही\nमहाविद्यालयांची नोंदणीच पूर्ण न झाल्याची भीती\nपुणे – अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून अर्ज भाग दोन भरून देण्यासही विद्यार्थ्यांनी सुरुवात केली असली तरीही अद्यापही अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून यंदा अकरावीसाठी किती जागा असणार आहेत, याची माहितीच जाहीर केलेली नाही. ही माहिती जाहीर न करण्यामागे महाविद्यालयांची नोंदणीच पूर्ण झाली नसल्याचीही शंका व्यक्‍त केली जात आहे.\nअकरावीचा अर्ज कसा भरावा यासाठी आज ठिकठिकाणी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. याला पालक व विद्यार्थ्यांना मोठा प्रतिसाद दिला. मात्र अर्ज कसा भरावा हे समजले तरीही अकरावी प्रवेशासाठी कोणत्या शाखेअंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती समितीने अद्याप दिलेली नाही. कला, वाणिज्य, विज्ञान त्याचरबरोबर द्विलक्षीसाठी किती जागा उपलब्ध आहेत, व्यावसायिक शिक्षणासाठी किती जागा आहेत. कोट्यातील जागांची संख्या किती अशा सर्व प्रकारची माहिती समितीकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच जाहीर केली जाते. तसेच महाविद्यालयांची संख्या किती हेही सांगितले जाते. मात्र आता दुसऱ्या फेरीतील प्रवेश सुरू झाले असले तरीही ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.\nदरम्यान, महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण न होताच समितीने प्रवेश सुरू केले असतील तर ज्या महाविद्यालयांनी अद्याप नोंदणीच केली नाही अशा महाविद्यालयांची नावेच संकेतस्थळावर दिसणार नाहीत. त्यामुळे पसंतीक्रम भरताना त्या विद्यार्थ्यांना ही महाविद्यालयेच दिसणार नाही अशीही स्थिती निर्माण होऊ शकते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाश्‍मीरमध्ये पोलीस कस्टडीतून दहशतवादी फरार – दोन पोलीस निलंबित\nNext articleएक दिवस रेल्वे मंत्री व्हा – पियुष गोयल यांची पत्रकाराला “ऑफर’\nगणेशोत्सव तोंडावर, पण मंडप धोरण रखडलेच\nडायलिसिस उपचार मोफत मिळणार\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : घटनेला पाच वर्ष पूर्ण\nअवैध वाहतुकीचा पुण्याला विळखा\nनव्या ट्रेंडच्या राख्यांची सर्वांनाच भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-20T09:01:00Z", "digest": "sha1:CDN22HGLNP7MBUBII7CAG5WMLGDYSQFW", "length": 7324, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लालूंच्या कुटूंबीयांची पाटण्यातील 44 कोटींची जमीन जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलालूंच्या कुटूंबीयांची पाटण्यातील 44 कोटींची जमीन जप्त\nनवी दिल्ली – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटूंबीयांची सुमारे 44 कोटी रूपये किमतीची जमीन आज जप्त करण्यात आली. मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली.\nजप्त करण्यात आलेली जमीन बिहारची राजधानी पाटणा शहराच्या लगत आहे. त्यात सुमारे 3 एकर एवढ्या 11 प्लॉटस्‌चा समावेश आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. संबंधित मालमत्ता मनी लॉण्डरिंगशी संबंधित असल्याचा दावा ईडीने केला आहे. लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांची भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे.\nयाप्रकरणी ईडी मनी लॉण्डरिंगशी संबंधित चौकशी करत आहे. लालू रेल्वेमंत्री असताना दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले. त्या बदल्यात लालूंच्या कुटूंबीयांना लाचेच्या स्वरूपात पाटण्याजवळची जमीन देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने याआधीच गुन्हा दाखल केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वे प्रशासनाविरोधात वाठार स्टेशन ग्रामस्थ रस्त्यावर\nNext articleपुणे : दागिने घडविण्यासाठी घेतलेल्या 1 कोटी 21 लाखाला गंडा\nपाठ्यपुस्तकात मिल्खासिंगच्या जागी अभिनेत्याचा फोटो\nगुजरात किनाऱ्या लगत पकडली पाकिस्तानी बोट\n…त्यांनी सांगितले तिथेच बसावे लागले\nऑपरेशन ब्लू स्टारमधील लष्करी अधिकाऱ्याचा हुद्दा कायम\nकेरळ पूरग्रस्तांसाठी मदतीची विनामूल्य वाहतूकीची रेल्वेची घोषणा\nबिहारमधील बहुतेक आश्रमांमध्ये लैंगिक शोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t168-topic", "date_download": "2018-08-20T09:25:17Z", "digest": "sha1:AJVUQTMQVLVGWML5KGUYLLRAZ2OIH4ZB", "length": 10082, "nlines": 94, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "अळूच्या पानातला मासा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\n:: विविधा :: खवय्यांच्या देशी :: मौसाहारी जिन्नस\nअस्सल खवय्या खाण्यासाठी दूरवर जातो तसा नवनवीन पदार्थ देखील स्वत: बनवून पाहत असतो. मांसाहारी खाणार्‍यांसाठी तर विविध पदार्थ तयार करणे आणि ते खाणे ही एक मोठी पर्वणीच असते. गावाकडे गेल्यानंतर उपलब्ध साधनसामुग्री लक्षात घेवून पदार्थ बनवणे ही एक कला असते. विशेषत: नेहमीच्या पदार्थापेक्षा वेगळे पदार्थ करणे आणि त्याचा आस्वाद घेतांना जो आनंद मिळतो, तो आनंद इतरांना शेअर करण्याच्या दृष्टीने अळूच्या पानातला मासा हा पदार्थ कसा बनवतात हे सांगत आहे.\nसाहित्य : कोणत्याही माशाचे दोन मोठे तुकडे, २ अळूची पाने, १ कप मीठ व हळद घालून शिजवलेला भात, १ मोठा चमचा खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, ६ पाकळ्या लसून, १ लिंबाचा रस, मीठ.\nकृती : खोबरे, लसुन, मिरच्या व मीठ बारीक वाटून माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. अळूच्या पानांना लिंबाचा रस व मीठ लावावे. पानाच्या मधोमध निम्मा भात पसरावा व त्यावर मसाल्यात मुरलेला मासा ठेवावा. पानांच्या पुड्या करून किंवा दोर्‍यांनी बांधून त्या तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी परताव्यात. शक्यतो झाकण घालून मंद आचेवर परताव्यात. अगदी वेगळ्या चवीचा हा पदार्थ अळूच्या पानासकट खायचा असतो.\nहा पदार्थ खाताना एकाच वेळेला भात, अळू आणि मासा याचा आस्वाद घेता येतो. या सोबत कुठलेही कालवण नसले तरी जेवण पूर्ण होते. अळूच्या पानामध्ये असलेले विविध घटक या निमित्ताने पोटात जाते. विशेषत: लहान मुलांना हा वेगळा पदार्थ आवडतो. एखाद्या रविवारी वेळ भरपूर असल्यास हा प्रयोग करुन बघण्यास हरकत नाही. आमची मात्र आठवण ठेवा.\n:: विविधा :: खवय्यांच्या देशी :: मौसाहारी जिन्नस\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bookhungama.com/katkasar-v-bachat/", "date_download": "2018-08-20T08:21:27Z", "digest": "sha1:K5PRFTZDEB5IWJT2GNUPC3SMMHY6YOYY", "length": 6478, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "काटकसर व बचत", "raw_content": "\nकाटकसर व बचत\t- ह. अ. भावे\nप्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वा च्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल व सतत जगेल त्याला आयुष्यात सुख - समाधान व शांतता लाभेल असा मोलाचा सल्ला या पुस्तकात दिलेला आहे.\nप्रस्तावना प्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वाच्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल व सतत जगेल त्याला आयुष्यात सुख - समाधान व शांतता लाभेल. आपल्या समाजात काटकसर करणाऱ्या माणसाची हेटाळणीच केली जाते. त्याला चिक्कू म्हणतात. पण ज्याला काटकसर करायची आहे त्याने या लोकनिंदेला तोंड दिलेच पाहिजे. कारण जर एखादे संकट आले तर त्यातला एकही तुमच्या मदतीला येत नाही. पण काटकसर आणि बचत करून एखाद्या माणसाला फार मोठा उद्योजक किवा अब्जाधीश होता येणार नाही. कारण यशस्वी कारखानदार होण्यासाठी केवळ काटकसरीशिवाय इतर अनेक गुणांची जरुर असते. काटकसरीची सवय ही त्या गुणांपैकी एक आहे. परंतु सर्वसामान्य माणसाचे आयुष्य उत्तम जाण्यासाठी काटकसरीची सवय निश्चितच उपयोगी पडते. काटकसरी माणसाचे मन शांत राहते व ही फार मोठी देणगीच आहे. सामान्य माणसाला काटकसरीची जरुरी का आहे हे अनेक उदाहरणे देऊन या पुस्तकात सांगितले आहे. जो या पुस्तकातील सुचनांचा अभ्यास करून अंमलबजावणी करेल. त्याचा खूप फायदा होईल हे नक्की. काटकसर ही व्यक्तीच्या जीवनात जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती संस्थेच्या व राष्ट्राच्याही जीवनात महत्त्वाची आहे. संस्थेलाही राखीव निधी हवाच. राखीव निधी नसेल तर एखाद्या बड्या संस्थेला कर्मचाऱ्यांचे पगारही भागवता न येण्याची नामुष्की पत्कारावी लागते. संस्थेसाठी काटकसर कशी करावी याबाबत या पुस्तकात ' बाया कर्वे ' यांचे उदाहरण दिले आहे ते मनन करण्यासारखे आहे. काही वेळेला योग्य खर्च करणे ही सुद्धा काटकसरच असते. उदा. शिक्षण म्हणजे त्या व्यक्तीचा भविष्यकाळच्या समृद्धीचा पायाच असतो. या पुस्तकात शिक्षणाची किंमत मांडून दाखविली आहे. अनेक विद्यार्थी कॉलेजमधील पिरिएड्स् बुडवतात. बुडवलेला एक पिरिएड भविष्यकाळात त्याला ५०० रुपयाला पडतो हे येथे दाखवून दिले आहे. ' अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे न्यायालयात वाद खेळल्यामुळे संपूर्ण नुकसान होत असते. ' शहाण्या माणसाचे कोर्टाची पायरी चढू नये ' ही म्हण लक्षात ठेवावी. अशा अनेक उपयुक्त सूचना या पुस्तकात दिल्या आहेत. त्या अंमलात आणा आणि तुमचे जीवन सुखी बनवा.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: काटकसर व बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T09:02:43Z", "digest": "sha1:H4LD3SODW5XOL7PSEAPFGBV7FJ7SKRSK", "length": 14529, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ\nमुंबई, दि. २ (पीसीबी) – सलग दोन दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल न करता तिसऱ्या दिवशी तेल कंपन्यांनी दर वाढवले आहेत. गुरूवारी महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.\nगुरूवारी महानगरांमध्ये पेट्रोलचे दर ११ ते १५ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोल १५ पैशांनी वाढून ७६.४३ च्या पातळीवर मिळत आहे. कोलकत्यात ते ७९.३३ रूपये आणि मुंबईत ८३.८७ रूपये प्रति लिटरने मिळत आहे. दुसरीकडे, चेन्नईत ७९.३९ रूपये प्रति लिटर दर आकारले जात आहेत.\nPrevious articleउद्धव ठाकरेंना आरक्षणातल काय कळत; नारायण राणेंची बोचरी टिका\nNext articleपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nमहाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन...\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणासाठी माथाडी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या\nपहाटे ३ वाजेपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/overseas-poppy-seeds-available-for-sale-in-india-after-import-permit-1681425/", "date_download": "2018-08-20T09:30:03Z", "digest": "sha1:UROPX2DWU36V7RYI4ZB2BDTF4QQHAFCV", "length": 14857, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Overseas Poppy Seeds available For Sale in india after Import permit | आयातीवरील निर्बंध उठल्यानंतर परदेशातील खसखस विक्रीसाठी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nआयातीवरील निर्बंध उठल्यानंतर परदेशातील खसखस विक्रीसाठी\nआयातीवरील निर्बंध उठल्यानंतर परदेशातील खसखस विक्रीसाठी\nखसखस आयात करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचीही परवानगी घ्यावी लागते.\nदेशात खसखशीला मागणी मोठी असली तरी र्निबधांमुळे मोठय़ा प्रमाणावर खसखशीचे उत्पादन देशात घेतले जात नाही.\nपुणे : देशातील अफू उत्पादनावर केंद्र सरकारचे निर्बंध असून अफूप्रमाणेच सहउत्पादन असलेल्या खसखशीवरदेखील काही निर्बंध घालण्यात आले आहेत. देशात खसखशीला मागणी मोठी असली तरी र्निबधांमुळे मोठय़ा प्रमाणावर खसखशीचे उत्पादन देशात घेतले जात नाही. त्यामुळे चेकोस्लोव्हाकिया, तुर्कस्थान, चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या खसखशीवर भारताची भिस्त आहे. केंद्र सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात खसखस आयातीला परवानगी देण्यात आल्यानंतर परदेशातून देशांतर्गत बाजारपेठेत खसखस विक्रीसाठी दाखल झाली आहे.\nकेंद्र सरकारकडून अफू उत्पादनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अफूचे उत्पादन देशातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत घेतले जाते. त्यासाठी परवानगी घेणे गरजेचे असते. अफूचे सहउत्पादन (बायप्रॉडक्ट) असलेल्या खसखशीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. काही औषधांमध्ये अफूचा वापर केला जातो. तसेच भारतीय खाद्यसंस्कृतीत खसखशीचा वापरही मोठय़ा प्रमाणावर केला जातो. तीन राज्यांतील खसखशीचे उत्पादन चार हजार टन एवढे आहे, तर संपूर्ण देशाची मागणी वीस ते पंचवीस हजार टनापर्यंत आहे, अशी माहिती पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारातील सुकामेव्याचे व्यापारी रमेश पटेल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.\nभारतीय खाद्यसंस्कृतीत खसखशीचा वापर केला जातो, पण देशांतर्गत होणारे खसखशीचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अपुरे पडते. त्यामुळे चेकोस्लोव्हाकिया, तुर्कस्थान, चीन या देशांतून खसखस आयात केली जाते. खसखस आयात करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचीही परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी अर्ज करावे लागतात. यंदा देशभरातील चारशे व्यापाऱ्यांनी खसखस आयात परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारकडून दोनशे व्यापाऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्यानंतर परदेशातील खसखस आयात करण्यासाठी परवानगी मिळाली.\nकेंद्र शासनाने २०१६ मध्ये खसखस आयातीला परवानगी दिली होती. त्यानंतर यंदा परवानगी मिळाली असून फेब्रुवारीपासून खसखस आयात करण्यास सुरुवात झाली. सध्या देशात येणारी खसखस वर्षभर पुरणारी नाही. ही आवक फार तर जून-जुलैपर्यंत देशाची गरज भागवणारी असेल. खसखशीचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात एक किलो खसखशीचा दर चारशे रुपये किलो असल्याचे घाऊक बाजारातील व्यापारी रमेश पटेल यांनी सांगितले.\n* तुर्कस्थान ८५० कंटेनरमधून १५ हजार ३०० टन, अद्याप २७०० टन प्रतीक्षेत\n* चीन २५०० टन\n* चेकोस्लोव्हाकिया ४०० टन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'भाजपा सरकार असल्यानेच दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांच्या तपासाला गती नाही'\n दीपिकाने रणवीरऐवजी रणबीरसोबतचा फोटो केला शेअर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nKerala Floods: थेट छतावर मेसेज लिहून 'त्या' कुटुंबाने मानले भारतीय नौदलाचे आभार\nसुजाता यांचा 'हा' व्हिडिओ ठरला अखेरचा\nयोगी आदित्यनाथांवर खटला का चालवू नये\n पाकिस्तानवर भारी पडणाऱ्या दोन आयुधांची यशस्वी चाचणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे इम्रान खान यांना चर्चेसाठी आमंत्रण : पाकिस्तान\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T09:30:48Z", "digest": "sha1:F5UCKQFPU7KQTDZSSXKRG4U7OK5UYJBI", "length": 11894, "nlines": 157, "source_domain": "mahapolitics.com", "title": "बुलढाणा – Mahapolitics", "raw_content": "\nशेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी प्रकरणावरुन राज्यात संताप, रामराज्य नव्हे हे तर हरामांचे राज्य – धनंजय मुंडे\nबुलढाणा – एकीकडे शतक-यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता तर बँकाच्या अधिका-यांची एवढी मुजोरी आणि ...\nमाजी मंत्री सुबोध सावजींचं विहिरीत बसून आंदोलन \nबुलडाणा – माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहिरीत बसून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. जिह्यातील नळपाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्य ...\nभीमा कोरेगावातली दंगल भाजपनेच घडवली –अरविंद केजरीवाल\nबुलडाणा – सिंदखेडराजा येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संकल्प सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर ...\nकेजरीवालांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली \nबुलढाणा – सिंदखेड राजा येथे होणा-या आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीन ...\nबुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, ‘त्या’ कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nबुलडाणा – जिल्ह्यातील नांदुरा याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त ...\n11 हजार नाभिक स्वतःचे मुंडन करुन केस देणार मुख्यमंत्र्यांना भेट\nबुलडाणा - नागपुरातील हिवाळी अधिवेशनात नाभिक समाजातील 11 हजार लोक मुंडन केलेले केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत. त्याचबरोबर उद्यापासून मुख्यमंत्री ...\nतुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही राजकारणात यायचयं, मग ही बातमी नक्की वाचा \nबुलडाणा – कार्यकर्ते हवे आहेत अशी जाहिरात एका दैनिकात आली आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष सुभा ...\nराज्यात 3884 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू\nमुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यातील ३ हजार ८८४ ग्रामपंयाचतीमध्ये मतदान सुरू झालंय. ...\n“मोदी, फडणवीसांसारखे नेते राम रहीमसारख्या भोंदूंचा प्रचार करतात हे दुर्दैवी”\nबुलडाणा – ‘चमत्कारावर स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी विश्वास ठेवला नाही. मात्र चमत्कारापोटी जिवंत माणसांना देव मानणारे मोदी, फडणवीस ...\nनाथाभाऊंना राजीनामा द्यायला लावणारा तो, राहू, केतू की शनी कोण\nबुलढाणा- 'नाथाभाऊचा वाढदिवस हा आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे. मंत्रिमंडळामध्ये एक जबाबदार अशी ख्याती नाथाभाऊची होती. कोण शनी आडवा आला...राहू आला की केतू ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nब्रेकिंग – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा \nअकोला – भारिप नेते आसिफ खान यांची हत्या \nॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी \nसांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी \nचंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर \nसांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा थोड्याच वेळात फैसला, ‘हे’ उमेदवार रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-stylus-tg-3-camera-red-price-pdFQV0.html", "date_download": "2018-08-20T09:19:18Z", "digest": "sha1:NBI4RMQTNVDIFUAQNMDOJZ7X3XDFIDBX", "length": 16599, "nlines": 430, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस तग 3 पॉईंट & शूट कॅमेरा\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड नवीनतम किंमत Jul 10, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेडस्नॅपडील, फ्लिपकार्ट, एबाय, इन्फिबीएम उपलब्ध आहे.\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 55,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nसेन्सर तुपे BSI CMOS\nऑप्टिकल झूम Up to 2.9x\nईमागे स्टॅबिलिझेर CMOS Shift\nरेड इये रेडुकशन YES\nफासे डिटेक्टिव Yes(up to 8)\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460K\nबिल्ट इन फ्लॅश YES\nऑलिंपस सतुलूस तग 3 कॅमेरा रेड\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216051.80/wet/CC-MAIN-20180820082010-20180820102010-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-marathwada-university-postgraduate-cet-registrations-57302", "date_download": "2018-08-20T11:07:20Z", "digest": "sha1:YERUW5GLAPOAPKWO5IIYGNWCFASQLWPM", "length": 13351, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news marathwada university postgraduate CET registrations पदव्युत्तर सीईटी नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nपदव्युत्तर सीईटी नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ\nमंगळवार, 4 जुलै 2017\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. नोंदणी करताना शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) विद्यार्थ्यांना अडथळे आल्याने एक दिवसाने मुदत वाढवली असून, ४ जुलैला सायंकाळी सहा वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. नोंदणी करताना शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) विद्यार्थ्यांना अडथळे आल्याने एक दिवसाने मुदत वाढवली असून, ४ जुलैला सायंकाळी सहा वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.\nविद्यापीठातील पदव्युत्तर विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस व संलग्नित १२७ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरवात झाली आहे. १० जुलैला सीईटी घेण्यात येणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयांसाठी तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात पदव्युत्तर महाविद्यालयांत सीईटी घेण्यात येईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक आहे.\nसीईटी वेळापत्रक पुढीलप्रमाणे ः ऑनलाइन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ४ जुलै), हॉल तिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेशपूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (एक ऑगस्ट), द्वितीय यादी (सात ऑगस्ट), स्पॉट ॲडमिशन (दहा ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) याप्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे. ज्या पदवी अभ्यासक्रमांचा निकाल बाकी आहे, तेही विद्यार्थी ४ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती विद्यापीठाच्या www.bamu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nईदच्या पार्श्‍वभूमीवर बकरी खाताहेत भाव\nसोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-boy-murder-mother-talegaon-station-area-57869", "date_download": "2018-08-20T11:09:01Z", "digest": "sha1:PRF43YPEL6NN5LCEETWR7AF7WCPUFEEX", "length": 12277, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news boy murder mother in talegaon station area पुणेः घरगुती वादातून मुलानेच केला आईचा खून | eSakal", "raw_content": "\nपुणेः घरगुती वादातून मुलानेच केला आईचा खून\nगुरुवार, 6 जुलै 2017\nतळेगाव स्टेशन (पुणे) : सासू-सुनेमधील रोजच्या घरगुती वादातील कटकटीमुळे, मुलाने दारुच्या नशेत आपल्या 65 वर्षीय आईचा उशीने तोंड दाबून खून केल्याची खळबळजनक घटना मावळ तालुक्यातील इंदोरी येथे आज (गुरुवार) उघडकीस आली.\nतळेगाव स्टेशन (पुणे) : सासू-सुनेमधील रोजच्या घरगुती वादातील कटकटीमुळे, मुलाने दारुच्या नशेत आपल्या 65 वर्षीय आईचा उशीने तोंड दाबून खून केल्याची खळबळजनक घटना मावळ तालुक्यातील इंदोरी येथे आज (गुरुवार) उघडकीस आली.\nचिंताबाई यशवंत शिंदे (वय 65, रा. शिंदे वस्ती, इंदोरी, मावळ, पुणे) असे खून झालेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. बुधवारी (ता. 5) रात्री उशीरा झालेल्या या प्रकाराची माहिती आज सकाळी शेजारच्या नागरिकांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन, आरोपी मुलगा प्रमोद यशवंत शिंदे (वय 27, इंदोरी, मावळ, पुणे) यास घरातूनच अटक केली. त्यानंतर मुलाने पोलिसांना दारुच्या नशेत, मारहाण करुन उशीने तोंड दाबून आईचा खून केल्याची कबूली दिली.\nयाप्रकरणी आरोपीच्या छोट्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nभारतीय लष्करातील जवान दहशतवाद्यांना सामील\nठाण्यात गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड​\nकाश्मीरमध्ये घुसखोरीत घट; 92 दहशतवाद्यांचा खात्मा​\nगणेशोत्सव, दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक​\nपावसाळी अधिवेशनापूर्वी दुपारी शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक\nमुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून का नाही\nभाजपचे मोदी-मोदी, तर शिवसेनेचे 'चोर-चोर'​\nइस्राईलशी मैत्रीची कसदार 'भूमी'​\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5447158198170051733&title=Dagalbaaj%20Raj&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:34:06Z", "digest": "sha1:NG4TDNQT3AOIGUW4RQMDJIULXK6MA4SN", "length": 7047, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दगलबाज राज", "raw_content": "\nशिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे राज ठाकरे यांचे झंझावात अल्पावधीतच निष्प्रभ ठरले. खरेच असे झाले का आणि झाले ते का झाले, या प्रश्नांचा वेध घेऊन एकूणच मनसेच्या कामाचा लेखाजोखा कीर्तिकुमार शिंदे यांनी यांनी या पुस्तकात मांडला आहे.\nमनसेने काही मुद्द्यांवर आंदोलने केली. उदा. मराठी माणसाची बाजू घेऊन फेरीवाल्यांविरोधात, परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली. गुजराती पाट्यांविरोधात आंदोलन केले. या आंदोलनांना म्हणजे खळ्ळ-फटॅकला मराठी माणसांचा पाठिंबा आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिले जावे, अशी भूमिकाही राज यांनी घेतली आहे. मुंबईतील काही नागरी समस्यांवरही त्यांनी काम केले. मनसेच्या या आणि अशा कामांची नोंद पुस्तकात स्वतंत्र प्रकरणांमध्ये घेतली आहे. राज यांच्या भूमिकांमधली सुसंगती त्यातून सांगितली आहे.\nप्रकाशक : कबीर प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: दगलबाज राजकीर्तिकुमार शिंदेराजकीयकबीर प्रकाशनDagalbaaj RajKirtikumar ShindeKabir PrakashanBOIराज ठाकरेRaj Thackeray\nभारतीय जनता पक्षावर सडेतोड हल्लाबोल-राज ठाकरे शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह सेलिब्रिटींनी, मुंबईत बजावला मतदानाचा हक्क मराठी माणसाच्या हितासाठी मनसेची, शिवसेनेला साथ मराठी माणसाच्या हितासाठी मनसेची, शिवसेनेला साथ प्रचारगीतातून मनसेचे भावूक आवाहन; ‘राजाला साथ द्या’ अशी साद घातली प्रचारगीतातून मनसेचे भावूक आवाहन; ‘राजाला साथ द्या’ अशी साद घातली तारा भवाळकर, वामन होवाळ\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-successfully-test-fire-agni-5-121177", "date_download": "2018-08-20T10:58:22Z", "digest": "sha1:GPEWFVUKUE2FNLDF5AU2EFSYD22S3CK4", "length": 10567, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "India successfully test fire Agni 5 'अग्नि-5' ची भारताने केली यशस्वीपणे चाचणी | eSakal", "raw_content": "\n'अग्नि-5' ची भारताने केली यशस्वीपणे चाचणी\nरविवार, 3 जून 2018\n'अग्नि-5' या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.50 ला चाचणी घेण्यात आली.\nनवी दिल्ली : 'अग्नि-5' या क्षेपणास्त्राची भारताने आज (रविवार) चाचणी घेतली. भारताने घेतलेल्या ही चाचणी यशस्वीपणे पार पडली. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील अब्दुल कलाम बेटाजवळ ही चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी सहाव्यांदा पूर्ण झाली. यापूर्वी 18 जानेवारीमध्ये ही चाचणी घेण्यात आली.\n'अग्नि-5' या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.50 ला चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून चीनच्या काही भागात पोचण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. अग्नि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marath-news-sinner-abhiyan-121547", "date_download": "2018-08-20T10:57:19Z", "digest": "sha1:5J56CDBL7OWDVWCDVXKCNVZVWYCGKVUC", "length": 12255, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "marath news sinner abhiyan पर्यावरणदिनी सिन्नर भागात नदी स्वच्छता अभियान | eSakal", "raw_content": "\nपर्यावरणदिनी सिन्नर भागात नदी स्वच्छता अभियान\nमंगळवार, 5 जून 2018\nसिन्नर(नाशिक) - सिन्नर नगरपरिषद व दै. सकाळतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नदी स्वच्छता अभियानांतर्गत आज सरस्वती नदीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. या अनोख्या अभियानास सर्वांचाच उत्स्फुर्त सहभाग लाभला. सकाळी भैरवनाथ मंदीर परिसरात नगराध्यक्ष किरण डगळे व सकाळच्या उत्तर महाराष्ट’ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. त्यानंतर खासदार पुल,नाशिक वेस,भाजीमंडई या ठिकाणी सर्वांनी स्वच्छता केली. नगरपरिषदेचे अधिकारी,विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक संघटना आदींनी यात सहभाग नोंदवला.\nसिन्नर(नाशिक) - सिन्नर नगरपरिषद व दै. सकाळतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नदी स्वच्छता अभियानांतर्गत आज सरस्वती नदीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. या अनोख्या अभियानास सर्वांचाच उत्स्फुर्त सहभाग लाभला. सकाळी भैरवनाथ मंदीर परिसरात नगराध्यक्ष किरण डगळे व सकाळच्या उत्तर महाराष्ट’ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. त्यानंतर खासदार पुल,नाशिक वेस,भाजीमंडई या ठिकाणी सर्वांनी स्वच्छता केली. नगरपरिषदेचे अधिकारी,विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक संघटना आदींनी यात सहभाग नोंदवला. सर्वांच्या चांगल्या सहभागामुळे परिसर चकाचक दिसायला लागला. दरम्यान आमदार राजाभाऊ वाजे हे स्वतः मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी तसेच नगराध्यक्ष डगळे यांनी या अभियानाचे कौतुक करत जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक,नगरसेवक पंकज मोरे, श्रीकांत जाधव,रूपेश मुठे,नगरसेविका सुजाता तेलंग,ग’ीन रिव्ह्यूलेशन निलेश गावंड,नितीन जाधव,डॉ.विनोद घोलप,डॉ.प’विण सानप आदी उपस्थित होते.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nविनयभं झाल्याने युवतीची आत्महत्या\nनांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व...\nनाशिकमध्ये गुरुवारी संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक: समाजात द्वेष पसरिवला जात असून त्यास सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू आहे. सरकार लोकशाहीची हत्या...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577106", "date_download": "2018-08-20T11:24:37Z", "digest": "sha1:KAW5FXPBAO2YIBS3Q4BRNBSGDF4WLUKI", "length": 7488, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला\nविर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला\nदोडामार्ग ः भूखंडाच्या ताब्यासंदर्भातील कागदपत्रे प्रकल्पग्रस्तांना प्रदान करतांना तहसीलदार रोहिणी रजपूत. सोबत सरपंच गवस व संघर्ष समिती पदाधिकारी. तेजस देसाई\n27 जणांना भूखंडांचे वितरण : आता सुविधांची प्रतीक्षा\nतालुक्यातील विर्डी येथे साकारत असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी पुनर्वसन करण्यात आलेले ‘प्रकल्पग्राम’ गेली 14 वर्षे भूखंडांच्या प्रतीक्षेत होते. आता प्रकल्पग्रस्तांना सोडत पद्धतीने भूखंडांचे वितरण शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्या हस्ते झाले. एकूण 33 प्रकल्पग्रस्तांपैकी 27 जणांना भूखंड वितरण करण्यात आले.\nयावेळी तहसीलदार रजपूत यांच्यासमवेत सरपंच सौ. गवस, संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. गेल्या आठवडय़ात तहसीलदार रजपूत यांनी विर्डी प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन पंधरा दिवसात भूखंड वितरित करण्याची ग्वाही दिली होती. शिवाय विद्यमान तहसीलदार रजपूत पूर्वी पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पुनर्वसितांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे भूखंड देण्यासाठी रजपूत यांनीही आग्रही भूमिका घेतली. सध्या विर्डीतील प्रकल्पग्रस्त गावठाणात ज्या अपुऱया नागरी सुविधा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.\nशुक्रवारी सोडत पद्धतीने भूखंडाचे वितरण झाले. 33 जणांना भूखंड मिळणार होते. त्यापैकी 27 प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. त्यांना भूखंड वितरण करण्यात आले. आपण भूखंड वितरणाचा शब्द दिला होता. तो पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे रजपूत यांनी सांगितले. सहाजण अनुपस्थित असल्याने त्यांना नंतर भूखंड वितरण करण्यात येणार आहे.\nआता नागरी सुविधा व्हाव्यात\nभूखंड वितरण झाल्यावर तेथे घरबांधणी होऊन गावठण होणार आहे. त्या ठिकाणी 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने गतिमान पावले उचलावीत, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांमधून होत आहे.\nबनावट सोनेप्रकरणी आणखी एकाला अटक\n‘गणपती’पूर्वीही बांधकाममंत्र्यांनी दिली होती ‘डेडलाईन’\nसावंतवाडीत दोघांची गळफासाने आत्महत्या\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-rain-nagpur-55795", "date_download": "2018-08-20T11:13:16Z", "digest": "sha1:YEFU7P5PRKLT757KNGU6MHCG46E43G2R", "length": 16728, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha rain in nagpur पावसाने प्रशासन, कंत्राटदारांचे पितळ उघडे | eSakal", "raw_content": "\nपावसाने प्रशासन, कंत्राटदारांचे पितळ उघडे\nबुधवार, 28 जून 2017\nनागपूर - शहरात चार तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांचे पितळ उघडे पाडले. शहरातील स्टॉर्म ड्रेन लाइन स्वच्छ न झाल्याने प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतापामुळे रिंग रोडवरील वस्त्यांतील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मानेवाडा-बेसा रोडवर वर्षभरापूर्वीच तयार केलेल्या पुलाजवळील रस्त्याचा भाग खचल्याने कंत्राटदाराने निकृष्ट कामे केल्याचेही अधोरेखित झाले.\nनागपूर - शहरात चार तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांचे पितळ उघडे पाडले. शहरातील स्टॉर्म ड्रेन लाइन स्वच्छ न झाल्याने प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतापामुळे रिंग रोडवरील वस्त्यांतील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मानेवाडा-बेसा रोडवर वर्षभरापूर्वीच तयार केलेल्या पुलाजवळील रस्त्याचा भाग खचल्याने कंत्राटदाराने निकृष्ट कामे केल्याचेही अधोरेखित झाले.\nशहरातील प्रत्येक चौक, मैदानांमध्ये तलाव साचल्याचे चित्र दिसून आले, तर काही भागांत झाडेही कोसळली. चार तासांत तब्बल १११ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून बहुमजली इमारतीच्या बेसमेंटसह ठिकठिकाणी पाणी घुसल्याने अग्निशमन विभागाचीही चांगलीच दमछाक झाली.\nकेवळ चार तासांच्या पावसाने नाग नदी, पोरा व पिवळ्या नदीसह शहरातील छोटेमोठे नाले भरभरून वाहिले. नाग नदी, पिवळी नदीच्या किनाऱ्यावरील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. विशेषतः रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डी, शंकरनगर, गोकुळपेठ, मेडिकल चौक, रेशीमबाग मैदान, सदर, नरेंद्रनगर, बेसा, हुडकेश्‍वर रोडवरील अनेक वस्त्यांत पाणी शिरले.\nपुढील चार दिवस पावसाचे\nहवामान विभागाने सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत १११.६ मिलिमीटर पावसाची नोंद केली. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १५३ मिलिमीटर पाऊस झाला. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर आणखी तीन-चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवारी संपूर्ण विदर्भात ‘ॲलर्ट’ अर्थात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.\nपावसामुळे शाळांमध्येही पाणी शिरल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची निराशा झाली. डिप्टी सिग्नल येथील संजय गांधीनगर प्राथमिक शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून सुटी देण्यात आली. याशिवाय रिंग रोडवरील खोलगट भागातील शाळांमध्येही पाणी शिरल्याने सुटी होऊनही विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली.\nदोनच दिवसांत सरासरी गाठली\nनागपुरात काल आणि आज झालेल्या पावसाने अख्ख्या जून महिन्यातील सरासरी गाठली. आज सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत एकूण १११.६ मिलिमीटर आणि सोमवारी ४१.२ मिलीमिटर पाऊस झाला. जून महिन्यात सरासरी १६८ मिलिमीटर पाऊस पडतो. दोन दिवसांतच सरासरीच्या जवळपास (१५३ मिलिमीटर ) पावसाची नोंद करण्यात आली. या महिन्यात आतापर्यंत २५४ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.\nबेसा पुलाजवळील रस्ता खचला\nसिमेंट रोडजवळील घरांत शिरले पाणी\nस्टॉर्म ड्रेन तुंबल्याने रस्ते जलमय\nखोलगट भागांत पाणीच पाणी\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-GOLDEN-RENDEZVOUS/686.aspx", "date_download": "2018-08-20T10:28:32Z", "digest": "sha1:RO4JIRDBESNTZ3KPNFLQKAHU3FWYFGNI", "length": 53406, "nlines": 166, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE GOLDEN RENDEZVOUS", "raw_content": "\nते एक मालवाहू जहाज होते. पण त्यातील काही जागा ही श्रीमंत प्रवाशांसाठी राखून ठेवलेली होती. त्यांच्यासाठी आलिशान केबिन्स, उंची मद्यालय, डान्स हॉल, वायरलेसने शेअर्सची खरेदी-विक्री वगैरे सोयी केल्या होत्या. .... अचानक जहाजावरील कर्मचारी गूढरित्या मरण पावू लागले. त्या रहस्याचा उलगडा होईना. कॅप्टन गोंधळून गेला... पण त्याच्या हाताखालचा एक अधिकारी सावध होता. शेवटी ते जहाज दुस-या एका मालवाहू जहाजाच्या मार्गाला भिडू पाहत होते. त्या जहाजावर खजिना होता... ....एक शास्त्रज्ञ आपणच बनवलेल्या एका अणुबॉम्बसहीत क्षेपणास्त्राला घेऊन पळून गेला... या सर्वांचा एकमेकांशी संबंध येत होता. एक फार मोठा कट राबवला जात होता. फक्त एक अधिकारी तो कट उधळून टाकण्याच्या दिशेने पावले टाकू लागला आणि अचानक... त्या समुद्राच्या पाण्यावर एक नाट्य घडत होते. त्या नाट्यात एक प्रेमप्रकरणही फुलत होते. बोटीवरील जीवनाचे दर्शन घडवणा-या रहस्यमय, उत्कंठावर्धक, कादंबरीचा खिळवून ठेवणारा अनुवाद.\nअ‍ॅलिस्टर मॅक्लिन या इंग्रजी लेखकाच्या ‘फिअर इज द की’ व ‘द गोल्डन गेट’ या दोन प्रसिद्ध कादंबऱ्यांच्या अनुवादानंतर त्यांच्या ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या तिसऱ्या कादंबरीचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. सकस अनुवादित साहित्य देण्याच्या आप्या परंपरेत मेहता प्रकाशनने घातलेली ही नवी भर वाचकांचे मन खिळवून ठेवणारी अशीच आहे. प्रस्तुत अनुवादामुळे बोटीवरचे अद्भुतरम्य विश्व आणि समुद्राच्या पाण्यावर घडणारे एक थरारनाट्य उलगडत गेले आहे. ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबरीत फक्त एका बोटीवर एका आठवड्यात घडणाऱ्या घटना दाखविल्या आहेत. खलनायकाच्या चातुर्याचे वारंवार दर्शन होत असले तरी त्याच्या चालबाज कारवायांना पुरून उरणारा आणि आपल्या चातुर्यबळाने खलनायकावर मात करणारा नायक इथे आढळतो. नायक-खलनायक यांच्यात घडलेली बौद्धिक झुंज विलक्षण वेग धारण करून वाचकांच्या मनातील उत्कंठा सतत ताणून ठेवते. हळूहळू तर वाचकालाही आपण त्याच बोटीवरचे एक सहप्रवासी असून ते थरारनाट्य प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होऊ लागतो. असे सामर्थ्य लेखकात आणि अर्थातच अनुवादकातही आढळते. अशोक पाध्ये यांच्या सशक्त अनुवादामुळे मराठी वाचकांना हा सुखद अनुभव घेता आला आहे. स्कॉटलंडमधील एका धर्मगुरूच्या पोटी जन्माला आलेल्या अ‍ॅलिस्टर मॅक्लिनने तरुण वयात नौदलात प्रवेश केला तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. अ‍ॅलिस्टरने या जहाजावरील जगाचे खूप बारकाईने निरीक्षण केले व पुढे ते आपल्या कादंबऱ्यांतून रसरशीतपणे सादर केले. आपल्या लेखनकलेच्या गुणवत्तेमुळे अ‍ॅलिस्टर मॅक्लिनच्या कादंबऱ्यांनी तुफान यश मिळविले आणि आता त्या गाजलेल्या कादंबऱ्या मराठी भाषेत तेवढ्याच ताकदीने आणणारे अनुवादक अशोक पाध्ये दोन भाषांमधला हा पूल समर्थपणे बांधू शकले आहेत. कादंबरीच्या प्रारंभास ‘सुरुवात करण्यापूर्वी’ हे पहिलेच प्रकरण खूप महत्त्वाचे ठरते. या पहिल्याच प्रकरणातून ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ ही ‘सोनेरी संकेत स्थळ’ याअर्थी असलेली कादंबरी वाचण्यापूर्वी अ‍ॅफ्ट, ऑल्डिस मेसेज, आय, आय सर, बॅफल, बोट, बोट्समन, बो, ब्रिज, कॅम्पनिअन वे, डिटोनेटर, गँग वे, मेट, मास्टर पर्सर, पोर्टसाइड, एस.ओ.एस., स्टार बोर्ड, स्ट्युअर्ड, विंच ऑपरेटर इत्यादी शब्दांशी आपली ओळख करून दिली जाते व तिथेच वाचकाला आपण एका वेगळ्या विश्वाला सामोरे जात असल्याची खूण पटायला लागते. कॅप्टन ब्युलन, डॉ. स्लिग्न्जबी कॅरोलिन, बेरिस फोर्ड, सुसान, मॅकडोनल्ड, मिग्वेल करेरा, डॉ. मास्र्टन, टॉमी विल्सन सिन्योर करेरा आणि मिस्टर कार्टर या व्यक्तिरेखांच्या झटापटीचे, बौद्धिक लढाईचे तसेच कम्पारी बोट आणि टिकॉण्डरोगा ही एक अजस्त्र मालवाहू बोट या बोटींदरम्यान प्रत्यही घडणाऱ्या नाट्यरंगातही वाचकाचे मन प्रथमपासूनच बुडू लागले असते. सरकारी सोन्याचा प्रचंड साठा हलविण्याचे कटकारस्थान हा कथानकाचा मुख्य भाग असला तरी त्यामागच्या हाताळणींची सारी सूत्रे व चरित्ररेखा अतिशय ताकदीने रंगविण्यात आली आहेत. तसेच एका प्रेमकथेचे नाजूक विणकामही याच धुनश्चक्रीत सुरू झालेले असते. ‘अ‍ॅलिस्टर मॅक्लिन’च्या ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या अत्युत्तम कादंबरीचा तेवढाच रसाळ अनुवाद पाध्ये यांनी करून मराठी वाचकांसाठी समुद्रीसफर, सफरीतले जीवन यांची उत्तम शैलीत ओळख करून देत समुद्राच्या पाण्यावर रंगणाऱ्या थरारनाट्याच्या नानाविध रंगांचे दर्शन घडविले आहे. -डॉ. शुभा चिटणीस ...Read more\nसाहसाचा रोमांचक अनुभव... वाचकांना आवडणाऱ्या लेखकांमध्ये अ‍ॅलिस्टर मॅक्लीन याचे नाव आवर्जून घ्यावे असे आहे. वाचकांचे पुरेपूर मनोरंजन तर होईल, शिवाय त्यांना वेगळ्याच प्रकारच्या विषयाचा, जीवनाचा परिचयही होईल अशा प्रकारे मॅक्लीनच्या कादंबऱ्यांची घडण असत. मनोरंजनासाठी वाचन करणाऱ्यांना दोन प्रकारच्या कादंबऱ्यांत विशेष रस असतो. रहस्यमय आणि देमार म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना, हाणामाऱ्यांचे प्रसंग, द्वंद्वांची चटकदार, थरारून टाकणारी वर्णने त्यांना पसंत असतात. यातला खलनायक सुरवातीपासूनच वाचकांना माहीत असतो. तरीही कथानायक कशा प्रकारे त्याच्यावर मात करणार याचा अंदाज वाचकाला सहजी येत नाही. जेम्स बाँड या नायकाच्या कादंबऱ्या या प्रकारच्या रहस्यमय कादंबऱ्यात नायकाप्रमाणेच वाचकाही खलनायक वा क्रूरकर्मा, निदर्य पण चतुर आणि अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तीची शोध घेतात. तो लागतो तेव्हा वाचकांना काहीसा धक्का बसतो. कारण त्यांची त्या व्यक्तीबाबतची अपेक्षा वेगळीच असते. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या दोन्ही प्रकारांचे चटकदार मिश्रण तयार करतो. ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ या न्यायाने वाचकांना दुहेरी समाधान मिळते. शिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या कादंबऱ्यातील प्रतिस्पर्धी जास्त करून बुद्धिमत्तेच्या आधारावर डावप्रतिडाव रचत असतात. त्यामुळे त्यातील बारकावे वेळीच लक्षात आले, तर खलनायकाची ओळख थोडी लवकर पटते, असे असले तरी कथानायक त्या खलपुरुषाचे खरे रूप कसे उघड करतो, हे कुतूहल कायम राहतेच. अनुवादकार अशोक पाध्ये यांनी भाषांतर केलेल्या मॅक्लीनच्या ‘द डार्क क्रूसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबऱ्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील मनोगतात पाध्ये यांनीही मॅक्लीनच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ते म्हणतात : सुष्ट आणि दुष्ट हा जो अनादिकाळापासूनचा संघर्ष आहे. तोच त्यांच्या (मॅक्लीनच्या) कादंबऱ्यात दाखविलेला असतो. तसे हे नेहमीचेच आहे. कादंबरीतील दुष्ट खलनायक हा प्रस्थापित यंत्रणेवरती अत्यंत चातुर्याने व हुशारीने कब्जा करतो. सरकार, पोलीस, सुरक्षाव्यवस्था या सर्वांना भारी ठरतो. नीतिवान माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा, शौर्य इ. वर तो अशी काही मात करतो की, प्रस्थापित यंत्रणा हतबल होते, सरकार नमते व हळूहळू त्याच्याकडे विजयश्री माळ घेऊन येते. केवळ एकटा माणूस अक्कलहुशारीने सर्वांचा ताबा घेतो. त्याच्यावर मात करायची, तर तुम्हाला तीच प्रस्थापित यंत्रणा वापरणे भाग आहे. मग ते सरकार असेल, लष्कर असेल, पोलीस दल असेल, नाहीतर सामाजिक व्यवस्था असेल. अन् इथून पुढे मॅक्लीनचे खरे कौशल्य आहे. ज्या यंत्रणेचा ताबा घेतला, त्याच यंत्रणेच्या शस्त्राने त्या खलनायकाशी संघर्ष करायचा ही एक अतिअवघड गोष्ट सच्छिल नायकापुढे असते. मॅक्लीनचे नायक नेहमी आदर्श, सदाचारी असतात. ते लोभाला बळी पडत नाहीत. उराशी बाळगलेल्या नीतितत्त्वांना ते घट्ट धरून असतात. जी माणसे काही नीतिबंधने मानतात, त्यांच्यावर संघर्ष करण्याची पाळी येते, तेव्हा त्यांची खरी कसोटी असते. कारण कसलीही बंधने न पाळणाऱ्या खलनायकाला सर्व शस्त्रे (मार्ग) वापरता येतात, तर नायकाला मात्र ठराविक बंधनाच्या चौकटीत राहून तुटपुंजी शस्त्रे वापरावी लागतात. परंतु अ‍ॅलिस्टरचा नायक हा नेहमीच खलनायकाच्या चातुर्यावरही मात करणारा तीव्र बुद्धिमान असा असतो. बुद्धी हेच त्याचे खरे शस्त्र असते. त्यामुळे या लेखकाच्या कादंबरीत निम्म्या भागापर्यत खलनायकाची चलती असते. त्याच्याविरुद्ध नुकताच कुठे नायक उभा राहत असतो. तराजूचे पारडे पूर्णपणे खलनायकाकडे झुकलेले असते. पण नंतर ते हळूहळू नायकाकडे कलू लागते. या दोघांची खरी बौद्धिक झुंज ही कादंबरीच्या शेवटच्या तीन प्रकरणांत होते. त्या वेळी मात्र दोन्ही पारडी सतत खाली-वर होत असतात. शेवटी विजयश्री नायकाला माळ घालते. तोपर्यंत सततच्या उत्कंठेने वाचकाचा दम उखडत आलेला असतो. ‘नंतर काय झाले असेल’ या उत्सुकतेपोटी तो भराभर पुढे वाचतच जातो आणि पुस्तक संपवून टाकतो. हेच मॅक्लीनचे मोठे यश आहे. कादंबरीत (बहुधा हवी म्हणून) नायिका असते. पण तसे साधे प्रेमप्रसंगही नसतात. प्रणय तर दूरच. कारण सारे महत्त्व खलनायकाचा डाव उधळून टाकण्याला असते. ‘द गोल्डन रॉन्देव्हू’चे कथानक अतिश्रीमंतांसाठी बनविण्यात आलेल्या खास आरामदायी, सर्व सुखसोयींनी युक्त अशा ‘आनंदयात्रा’ घडविणाऱ्या बोटीवर घडते. ‘‘एस. एस. कंपारी’ हे नावही सूचक आहे. कादंबरीच्या नावाचा अर्थ साधारण ‘सोनेरी संकेतस्थळ’ असा आहे. त्याचा उलगडाही कादंबरीअखेर होतो. या अब्जाधीश प्रवाशांना नेणाऱ्या ‘कंपारी’चाच ताबा घेतला जातो. त्या बोटीचा वापर करून अमेरिकेच्या सोन्याचा साठा युरोपमधून पुन्हा फोर्ट नॉक्सकडे नेणाऱ्या अमेरिकन बोटीवर कब्जा करण्याचा खलनायकाचा बेत असतो. नंतर प्रवाशांना त्या अमेरिकन बोटीवर धाडायचे, नंतर ती बोट स्फोटकांच्या साहाय्याने भर समुद्रात नष्ट करायची आणि पुढे कंपारीतून सोने दुसऱ्या ‘आपल्या’ बोटीत न्यायचे व सहकाऱ्यांसह त्या बोटीत सुस्थित झाल्यावर कंपारी बोटही समुद्रापर्ण करायची. जेणेकरून आपल्या या कुटिल कारस्थानाचा एकही साक्षीदार जिवंत राहू नये आणि बड्या राष्ट्रांचा रोष ओढवू नये. अशी त्याची योजना असते. पण नायक कोणती क्ऌप्ती वापरून ती फोल करतो याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. यात नायिकेला ‘क्रुसेडर’पेक्षा थोडी मोठी भूमिका आहे. अनुवादकाराने सुरुवात करण्यापूर्वी मध्ये वेगवेगळ्या बोटी, त्यावरील विशिष्ट जागा, कर्मचारी, सांकेतिक नावे, शब्द याबाबत माहिती दिली आहे. त्यात ‘एसओएस’बाबत हा संदेश मदत मागण्यासाठी धाडला जातो हे खरे, पण तो म्हणजे ‘सेव्ह अवर सोल्स’चे संक्षिप्त रूप आहे, ही गैरसमजूत कशी आहे आणि हे कट्ट कडकट्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या बिनतारी संदेशातील अक्षरांचे संकेत आहेत. अशी उपयुक्त माहिती अन्यत्रही गरज वाटेल तेथे दिली गेली आहे. कादंबऱ्यांची नीटस मांडणी, आकर्षक भाषा, चपखल भाषांतर याने त्या सहजी वाचून पुऱ्या होतात. आपल्या ज्ञानात, माहितीमध्येही भर पडते. कादंबरी वाचताना कथानक खिळविते. कारण या खऱ्या ‘अ‍ॅक्शन थ्रिलर’ आहेत. मॅक्लीनच्या कादंबऱ्यावर चित्रपट बनविले गेले त्याचे हेही एक कारण आहे. कारण बहुतांश वाचकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असे जागीच खिळून राहायला मनापासून आवडते. तो त्यांना पुरेपूर समाधानही देऊन जातो. हे सारे गुण मान्य करताना हेही लक्षात येते की किशोरवयीन वाचकांच्या हाती या कादंबऱ्या निर्धोकपणे द्यायला हरकत नाही. यातून त्यांची साहसीवृत्ती, वेगळ्या विषयांची बारकाईने माहिती करून घ्यायची वृत्ती वाढेल, बुद्धीचा वापर करूनच अडचणींतून मार्ग काढण्याची सवय त्यांना हवीहवीशी वाटेल हाही एक महत्त्वाचा लाभ आहेच. पण त्याबरोबरच कादंबरी वाचताना त्या भरात न जाणवलेली एक गोष्ट नंतर सावकाश विचार केला की जाणवते. नायकावरील संकटे, त्याच्यावर होणारे अत्याचार, त्याला होणारी मारहाण, दुखापती, त्याची जवळपास विकलांग अवस्था आणि त्या अवस्थेतही त्याने दिलेला लढा, केलेली साहसे ही तशी अतिशयोक्तच. खरेच सांगायचे तर केवळ अशक्य. मनाच्या उमेदीवर, जिद्दीवर कधी कधी माणूस अचाट कामे करतो म्हणतात. ते क्षणभर खरे मानले तरी शारीरिक अवस्था अगदी अगतिक असताना अशी साहसे म्हणजे... नायक ‘सुपरमॅन’सारखा ‘सुपर हीरो’च म्हणायला हवा पण म्हणूनच तो सर्वांना आवडतो. प्रिय होतो. कारण तसे बनणे हेच तर बहुतेकांचे अंतरात दडवून ठेवलेले स्वप्न असते ना... -आ. श्री. केतकर ...Read more\nउत्कंठा वाढविणारी कादंबरी… अ‍ॅलिस्टर मॅक्लिन या इंग्रजी लेखकाच्या ‘द गोल्डन राँदेव्हू’ या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. एका बोटीवर एकाच आठवड्यात घडणाऱ्या घटनांचे चित्रण पाहायला मिळते. रोजनिशीचा भास निर्माण करणारी १२ प्रकरणे याम्ये आहेत. यामधून कादंबरीचा नायक सर्व घटना-प्रसंगांचे वर्णन करतो. या कादंबरीतील घटना ‘एस. एस. कंपारी’ या बोटीवर घडतात. गर्भश्रीमंतांसाठी खास राखीव जागा असणाऱ्या या मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांचे अचानक होणारे गूढ मृत्यू, एका शास्त्रज्ञाचे त्यानेच बनविलेल्या क्षेपणास्त्रासहित पलायन, एस.एस. कंपारीचे दुसऱ्या एका १५ कोटी डॉलरचे सोने असलेल्या मालवाहू जहाजाला भिडणे अन् बोटीवर रचले जाणारे कारस्थान व चाचेरिगी, अशा विविध कथाबीजांनी युक्त अशी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या सुरुवातीच्या निम्म्या भागापर्यंत खलनायकाचे वर्चस्व आहे; पण पुढे ते कमी कमी होत जाते आणि नायकाची सरशी व्हायला लागते. खलनायकाचा पराजय निश्चित होत असतानाच विजयश्री नायकाकडे पाठ फिरवते आणि वाचकाच्या मनावर प्रचंड दडपण येते. या बौद्धिक झुंजीमध्ये अर्थातच नायकाचा विजय होतो; पण तोपर्यंत वाचकाला प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो. कादंबरी वाचताना पुढे काय होणार, हा प्रश्न वाचकाला अस्वस्थ करतो आणि पुस्तक खाली ठेवणे अशक्य होते. पाध्ये यांच्या गतिशील भाषाशैलीमुळे हा अनुवाद वाचकाला खिळवून ठेवतो. या उत्कंठावर्धक, रहस्यमय अशी अनुवादित कादंबरीतून बोटीवरील जीवनाचे दर्शन घडते. ‘द गोल्डन राँदेव्हू’च्या वाचनामुळे मराठी वाचकाच्या कक्षा नक्कीच रुंदावतील. अन् एका सकस वाङ्मयीन मेजवानीचा आस्वाद त्याला घेता येईल. -गौरी परचुरे ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T11:16:55Z", "digest": "sha1:PEU32HWRPI64V4SM6RVXZGL6HHUWOOND", "length": 16494, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra ठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nठाणे, दि. ९ (पीसीबी) – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर मिरारोड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज (गुरूवार) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद कौस्तुभ राणे अमर रहे…’, ‘भारत माता की जय…’, अशा घोषणा करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.\nराणे यांचे पार्थिव सकाळी सहाच्या सुमारास मिरारोड येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्ययात्रेतही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. सरकारच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली.\nराणे यांचे पार्थिव बुधवारी रात्री दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. आज (गुरुवारी) सकाळी लष्कराच्या वाहनातून त्यांचे पार्थिव मालाडकडे नेण्यात आले. मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले . त्यानंतर येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले. मेजर कौतुभ राणे अमर रहे… अमर रहे.. अशा नागरिकांनी घोषणा दिल्या.\nPrevious articleपुण्यात बंदला हिंसक वळण, आंदोलकांची बसवर दगडफेक\nNext articleठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nशिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढणार\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंभाजी भिडेंना रोखा; नाहीतर महाराष्ट्राचा कठुआ व उन्नाव होईल- तुषार गांधी\nआषाढी वारीला आमचा ‘पांडुरंग’ आमच्या सोबत नसेल; फुंडकरांच्या शोकप्रस्तावावेळी खडसेंच्या भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/vhuvniti/", "date_download": "2018-08-20T11:33:18Z", "digest": "sha1:XCHZBDRQKP3O2HPI7ESTILW5IZXZHMP2", "length": 15356, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्यूहनीती | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nअफगाणिस्तान : हार्ट ऑफ एशिया\nआज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे.\nरशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..\nपॅरिस, आयसिस आणि दहशतवाद\nआज पॅरिसमधील घटनांमध्ये सामील झालेल्यांपैकी काही निर्वासित म्हणून युरोपमध्ये आले होते,\nप्रणबदांच्या प.आशिया दौऱ्याचा अर्थ\nराष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा पश्चिम आशिया दौरा हा भारताच्या बदलत्या दृष्टिकोनाची मांडणी आहे.\nआफ्रिका-भारत शिखर परिषद : नव्या दिशा\nनवी दिल्लीत पुढील आठवडय़ात भारत-आफ्रिका शिखर परिषद होणार आहे.\nसीरिया, इराक, येमेनमधून येणाऱ्या निर्वासितांना कसे सामावून घ्यावे या समस्येने युरोपला ग्रासले आहे.\nमोदींच्या अमेरिका भेटीचे महत्त्व\nएरवी जिथे द्विपक्षीय भेटी घेणे अडचणीचे असेल तिथे संयुक्त राष्ट्रांच्या छत्राखाली अशा भेटी घेणे सोयीचे होते.\nलिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे\nसीरिया तर जळतो आहेच, पण आसपासच्या प्रदेशातले सत्तासंतुलन यामुळे बदलत चालले आहे.\nमोदी, यूएई आणि ‘लूक वेस्ट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या महिन्यातील संयुक्त अरब अमिरातीची भेट हे भारताच्या पश्चिम आशियाई धोरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.\nदहशतवाद : नवी आव्हाने\nभारतात वैचारिक पातळीवरचा दहशतवाद हा जसा धार्मिक स्वरूपाचा आहे तसेच नक्षलवादी विचारसरणीतूनदेखील दहशतवाद निर्माण होताना दिसून येतो.\nद. चिनी समुद्र व शांग्रिला संवाद\nचिनी समुद्रातील आपल्या क्षेत्रात समुद्र हटवून जमीन तयार करण्याचे कार्य चीनव्यतिरिक्त व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, तवान या सर्व राष्ट्रांनी केले आहे\nमध्य आशिया : संघर्षांचे नवे क्षेत्र\nमध्य आशियाई क्षेत्रात भारताला स्वतचे स्थान निर्माण करण्याची गरज आहे. या प्रदेशाशी आपले प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत.\nम्यानमार : सागरी रणनीतीची वाटचाल\nगत वर्षी म्यानमारने नौदलाच्या खास कवायती केल्या. जहाजविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.\nबांगलादेश : नव्या दिशा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश भेटीत उभय देशांतील सीमा रेषेबाबतच्या कराराइतकाच महत्त्वाचा करार सागरी वाहतुकीबाबत होता.\nभारताने आफ्रिकेत गुंतवणूक करायला केलेली सुरुवात, आफ्रिकन युनियनबरोबरचा संवाद, युरोपियन युनियनबरोबरचा आर्थिक व्यापारी क्षेत्रातील संवाद हे सर्व भूअर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा भाग आहेत.\nयेमेन: प्रादेशिक उद्रेकाच्या मर्यादा\nयेमेनच्या समस्येचे जागतिक पातळीवर आर्थिक पडसाद पडण्याची शक्यता असली तरी ही समस्या अजूनही प्रादेशिक स्वरूपाची आहे.\nहिंदी महासागर : भारताचे अधिकार क्षेत्र\nदक्षिण आशियाई तसेच हिंदी महासागरातील देशांसंदर्भात आज केंद्र सरकारच्या धोरणात एक आक्रमकता दिसून येते.\nइंडो-पॅसिफिक : संघर्षांचे नवीन क्षेत्र\nइंडो-पॅसिफिकची भू-राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थाने अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांच्या धोरणांवर आधारित आहे.\nअफगाणिस्तानमधून बाहेर पडणारी दहशतवादाची समस्या ही पाकिस्तानमार्गे भारतात येते, हे आता उघड सत्य आहे.\nआज चीनमध्ये या युद्धाबाबत फारसे बोलले जात नाही. ती एक घटना होऊन गेली, एवढेच त्याला महत्त्व आहे.\nओबामा-मोदी यांच्या दिल्लीतील भेटीला दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रांतील ‘शिखर परिषद’ मानावे लागेल. या भेटीचे यशापयश जोखताना शिखर परिषदेनंतर दोन्ही राष्ट्रांदरम्यान मैत्रीचे, सौख्याचे, नवीन पर्व सुरू होणार आहे वा नाही, यावर\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/hindu-sena-celebrates-trumps-birthday-52372", "date_download": "2018-08-20T10:54:29Z", "digest": "sha1:2OT6YPPROBUW7XEQMUVBHLFG3YA7HMNS", "length": 11111, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hindu Sena celebrates Trump's Birthday हिंदु सेना साजरा करणार ट्रम्प यांचा वाढदिवस | eSakal", "raw_content": "\nहिंदु सेना साजरा करणार ट्रम्प यांचा वाढदिवस\nमंगळवार, 13 जून 2017\n2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापेक्षा या वेळचा कार्यक्रम अधिक भव्य असेल. ट्रम्प यांची गेल्या काही वर्षांतील यशस्वी कारकीर्द दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आम्ही या निमित्त भरवित आहोत\nनवी दिल्ली - अमेरिकेचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्मदिवस हिंदु सेना ही संघटना साजरा करणार आहे. ट्रम्प हे \"मानवतेचे तारणहार' असल्याची या संघटनेची धारणा आहे. ट्रम्प यांचा गेल्या वर्षीचा वाढदिवसही या संघटनेकडून साजरा करण्यात आला होता. ट्रम्प हे उद्या (बुधवार) वयाची 71 वर्षे पूर्ण करणार आहेत.\nट्रम्प यांच्या वाढदिवसानिमित्त जंतर मंतर येथे त्यांच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन हिंदु सेनेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. व्हॉट्‌स ऍप व इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्समधून या प्रदर्शनास येण्याचे आवाहन हिंदु सेनेतर्फे करण्यात आले आहे.\n\"2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापेक्षा या वेळचा कार्यक्रम अधिक भव्य असेल. ट्रम्प यांची गेल्या काही वर्षांतील यशस्वी कारकीर्द दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आम्ही या निमित्त भरवित आहोत,'' असे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nसद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी\nसावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...\nमुरबाड मध्ये कुणबी समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nमुरबाड (ठाणे) : विविध प्रकारच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा मुरबाड तालुका कुणबी स्मजोन्नती मंडळातर्फे ...\nनेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)\nएटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती...\nमांजरी - प्रदर्शनाच्या नावाखाली उद्योजकांना लाखोंचा गंडा\nमांजरी - दुबई येथे उद्योग प्रदर्शनाचे अमीष दाखवून पिंपळे सौदागर येथील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाखाली एका दांपत्याने शहर व जिल्ह्यातील सुमारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-08-20T11:17:22Z", "digest": "sha1:W7VIK62NTRMUXRHDJINMNMX5H5S2KLMI", "length": 15812, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "जम्मू-काश्मिर: शोपियांमध्ये चकमकीत दहशतवादी ठार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh जम्मू-काश्मिर: शोपियांमध्ये चकमकीत दहशतवादी ठार\nजम्मू-काश्मिर: शोपियांमध्ये चकमकीत दहशतवादी ठार\nश्रीनगर, दि. १० (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दला दरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, शोपियांमधील कुमदलान परिसरात आणखी ५-६ अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे.\nशोपियां जिल्ह्यातील कुमदलान येथे काही अतिरेकी लपल्याची खबर लागल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला आहे. दरम्यान, अतिरेकी आणि सुरक्षा दलादरम्यान भीषण गोळीबार सुरू असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काही समाजकंटकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक सुरू केली होती. त्यामुळे या सर्च ऑपरेशनमध्ये अडथळे निर्माण होत होते. या संपूर्ण परिसरात लष्कराच्या ३४ राष्ट्रीय रायफल्सचे जवान, सीआरपीएफ जवान आणि पोलीस तैनात ठेवण्यात आले आहे. शोपियांच्या बेमनीपुरा परिसरालाही लष्कराने वेढा घातला आहे.\nPrevious articleपाकिस्तानच्या संघाचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्विटरवर ट्रोल\nNext articleरायगडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nऔरंगाबादमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन यांच्या समर्थकांनी भाजप नेत्याची गाडी फोडली; ड्रायवरलाही...\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून संपर्क क्रमांक जाहीर; नोंद घेण्याचे नागरिकांना आवाहन\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका – यूआयडीएआय\nदेशाला नजरकैदेत ठेवायचय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.apg29.nu/det-handlar-om-jesus-christer-aberg-29035/mr", "date_download": "2018-08-20T10:59:58Z", "digest": "sha1:PFJEFNSULJCR754FGR2YMN36BP6CPFUR", "length": 16824, "nlines": 188, "source_domain": "www.apg29.nu", "title": "| Apg29", "raw_content": "\nमजकूर आणि फोटो Reine Jonsson\nएक प्रौढ कुरण गंमत पाईप एक कोकिळा फीड.\ngökägget बाहेर रचला तेव्हा कोकिळा गरीब थोडे गंमत आणि कोकिळा पिल्ले नंतर autocrats आणि फक्त त्याचे लाकूड दोन बाजूने आहेत नाही. नंतर त्याने तिला अधिक अन्न भीक सह दोन सतत त्यांच्या वाढवणे पालक आणि ताण घरटे अधिक आणि अधिक सु होते.\nगोटेन्ब्र्ग गर्व झेंडे इस्लाम साठी काढण्ë\nयु ट्युब नॅन्सी Ajram पासून चित्र आहे.\nअरब सुपरस्टार नॅन्सी Ajram गोटेन्ब्र्ग आले गर्व झेंडे खाली माउंट. ती मुस्लिम जगात 99 टक्के दिसते असल्याने\nयेथे उकळणे संपूर्ण नेटवर्क करते नवीन मुला\u0017\nद्वारे वाचक मेल Katty\nया मुलांना येशू फक्त त्यांच्या जीवनात विश्वास शोधू शकता चर्चा ऐकू आवश्यक आहे जरी विविध रंग संपूर्ण पोनी गर्व डाग\nसप्टेंबर मध्ये फिलीपिन्स मध्ये मिशनरी आयí\nद्वारे वाचक मेल Jorgen मिल्टन\nमी सहा वर्षांपूर्वी प्रथमच फिलीपिन्स ATI लोक भेट दिली तेव्हा मी प्रेम मी या लोकांशी प्राप्त होईल वाटत नाही.\nमॅन, आपण एक डुक्कर नाही\nडुकरांना आल्यासारखा मॅन, कारण त्यात Aftonbladet मध्ये म्हणतो खरे असणे आवश्यक आहे.\nदु: ख एक झलक\nआपण कामगार वेदना चर्चा करताना, तो खरोखर एक तयार आणि अंदाज प्रकटीकरण या पुस्तकात जे की एक सूचना आहे.\nअनेक नगरांत 100 कार - दहशतवाद गुन्हे\nसोमवारी सायंकाळी गोटेन्ब्र्ग Frölunda Torg. चित्र: Zagros हामा.\nकार देखील ट्रॉलल्हत्तां, Lysekil आणि Falkenberg गोटेन्ब्र्ग भागात अनेक ठिकाणी आग सेट करतात, परंतु. सुमारे 100 कार प्रदेशात जाळली गेली आहेत.\nगर्व affirms हिंसा, अतिक्रूरपणा आणि औषधे\nगर्व हिंसा आणि अतिक्रूरपणा affirms, आणि अभ्यागतांना शिकविणे: \". दाटपणा आणि अंतर, प्रेमळपणा आणि अतिक्रूरपणा, सौंदर्यशास्त्र आणि वर्चस्व आनंद घ्या\"\n तो समागम करणे आहे किंवा जास्त उद्देश आहे\nओळखीचा पुरावा साइन इन होते आणि - कुत्रा संकु&\nकुत्रा छाया इंग्लंड मेल मध्ये संकुल होते. पण पॅकेज मिळविण्यासाठी कुत्रा स्वतः ती परत मिळवू ओळख दर्शविण्यासाठी आणि शाई पॅड रंगीत केले होते की त्याच्या पंजा सह साइन इन करण्यासाठी होते.\nमॅन, आपण एक मांजर नाही आहोत\nकाही वर्षांपूर्वी मी तिला मांजर वाटत होती एक तरूण स्त्री Aftonbladet वेब टीव्हीवर पाहिले.\nसदोम परत करू नका\nतो सैन्यानी अपहरण करण्यात आले होते तेव्हा भरपूर सदोम शहरातील जतन केले. परंतु अब्राम नंतर अटकाव लोट आणि त्याचे कुटुंब आणि लोक पाप ते परत नगरात आले म्हणून सोडवले आहे. माझे मित्र: आपण सदोम परत जाऊ नये आपण जतन केली गेली आहेत नंतर.\nजीवन दुकानात शब्द कॅथोलिक साहित्य सह imbued\nद्वारे वाचक मेल Pelle Lindberg\nपुस्तक \"इतर कोणत्याही दैवतांची\" मी स्वप्न पडले होते पेक्षा अधिक विक्री केली आहे. पहिल्या आवृत्तीत आता आहे.\nतो पाद्री नरक आणि भुते हल्ल्यात स्टिफन हॉक\u0002\nद्वारे वाचक मेल nils\n15 एप्रिल 2018 च्या सकाळी, मी सुरुवात केली, सीझर Sandova, होंडुरास, प्रभु आणि दुपारी पूजा करतात. 12 मी परमेश्वर मला नवीन गोष्टी दाखवू लागला पाहिले. प्रभु स्वर्गाच्या राज्याची अधिक दर्शविण्यासाठी सुरू होईल, असे, पण ते नव्हती. प्रभूच्या शरीराच्या माझ्या आत्मा, पण यातना ठिकाणी या वेळी केला.\nआम्ही काय महान निर्माता आहे\nपाहिले करणे आवश्यक आहे या अविश्वसनीय व्हिडिओ मोठ्या व सामर्थ्यवान निर्माता देव दर्शवित आहे पहा\n\"तुम्हाला समजून येईल म्हणून घर मालक रात्री चोर, आला तेव्हा नंतर तो जागे रहा आणि जो कोणी त्याच्या घरात तोडले परवानगी दिली नाही. माहीत होते तर ते\"\nप्रकाश बाहेर समलिंगी आले\nएक तीक्ष्ण, विचारप्रवर्तक आकाश TV7, व्यावसायिक त्यांची अंतर्दृष्टी सामायिक करा आणि जेथे माजी समलिंगी, स्वत: बद्दल सांगा आनंद आणि दु: ख आणि जीवन बदलणारे चकमकी बद्दल वर डॉक्यूमेंटरी.\nस्वीडिश राजकारणी आणि लेबेनॉन मध्ये अटक लह\u0017\nसुमारे एक महिना, Roni Doumit, लहान मुले एक सीरियन ख्रिश्चन स्वीडिश राजकारणी आणि वडील, लेबेनॉन मध्ये अटक करण्यात आली अस्पष्ट आहे.\nChrister Åberg येशू अजून अभिमान\nख्रिस ख्रिस्ती आणि स्वीडन मध्ये बिगर ख्रिस्ती दोन्ही आपापसांत ज्ञात ब्लॉगर आहे. तो वर्तमान सामाजिक आणि वैयक्तिक समस्या प्रतिसाद येशू देते. सुंदरी डॅनिएला Persin आहे.\nसोपे साधन मी एक टीव्ही स्टुडिओ मध्ये माझ्या बेडरूममध्ये वर केले आहे\nआता आपण ऐकू शकाल\nआता आपण ऐकू शकाल\nगर्व औषधे, अतिक्रूरपणा, वेदना आणि वेश्याव्यवसाय एक होकारार्थी वृत्ती दाखवण्यात आले आहे.\nद्वारे वाचक मेल डेव्हिड ब\nस्वत: ची अभ्यास जुना करार मध्ये योनाच्या लाजीरवाणी प्रचारक होता. तो देवाच्या कॉल पळून, पण विविध माघार घ्यावी लागल्यानंतर शेवटी त्याचे मत बदलले. त्याचे सुटलेला त्याला आपला जीव खर्च होता. पण देवाने आज्ञा काय तो शेवटी केला असला तरी, त्यामुळे त्याच्या वृत्ती स्वार्थी आहे.\nAftonbladet लग्न एक स्त्री व पुरुष युनियन आहे की जाणी\u0017\n\"क्रोएशिया, बल्गेरिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, स्लोव्हाकिया आणि मॅसिडोनिया अगदी समान-सेक्स लग्नाला प्रतिबंधित करते की माणूस आणि स्त्री, किंवा इतर घटनात्मक शब्दरचना एक संघ म्हणून लग्नाला स्पष्ट घटना आहे,\" शुद्ध धास्ती मध्ये Aftonbladet लिहिते.\nईश्वर आणि त्याचे मित्र - येशू पालन करणे\nईश्वर आणि स्वर्ग TV7 त्याच्या मित्र - येशू पालन करणे.\nस्वीडन बॉम्बफेकी विमान न्याय देव करतो शेक\u0017\nएक जेएएस विमान Dalarna मध्ये Trängslet मध्ये जंगलात आग बॉम्बहल्ला आहे.\nयुरोप, 2025 पर्यंत 159 दशलक्ष स्थलांतरित प्राप्त &#\nयुरोप 159 दशलक्ष स्थलांतरित 2025 या 2000 ते संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात दिसून येते प्राप्त होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=103", "date_download": "2018-08-20T10:20:03Z", "digest": "sha1:EWHRZM3NYSBALJEOROJTIB5VZBFH5ACY", "length": 10383, "nlines": 38, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nविमा कंपन्यांची हेराफेरी अन् शेतक-यांच्या गळ्याला फास\nसरकारने शेतक-यांचा पीकविमा नपेâखोर खासगी कंपन्यांच्या हातात देऊन बळीराजाचा विश्वासघात केला आहे. परभणीमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून रिलायन्स पीकविमा कंपनीने जी हेराफेरी केली त्यावरून विविध विमा कंपन्यांनी राज्यभर जो गोंधळा घातला ते स्पष्ट व्हावे. रिलायन्सच्या विरोधात शेतक-यांनी तब्बल २२ दिवस उपोषण करून जनसामान्यांचा रेटा काय असतो हे दाखवून दिले. चक्काजाम, धरणे, रस्तारोको, जिल्हाबंद, जेलभरो अशा आंदोलनामध्ये सातत्य ठेवले की शेवटी सरकार नमले.\nसरकारने आपली चूक कबूल करून शेतकरी पीकविमा संघर्ष समितीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांनी पीकविम्या संदर्भात विशेष कार्यदल स्थापण्याचा निर्णय सभागृहात जाहीर केला. सध्या हा प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी सरकारी अधिका-यांच्या यंत्रणेशी जुगाड करून पीकविमा कंपन्यांनी जी हेराफेरी केलेली आहे त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.\nपरभणीत या आंदोलनाच्या पाठीमागे सर्व पक्ष एकीने उभे राहिले. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी तर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग यांच्यापासून पीकविम्याचा देशाचा कारभार हाकणारे सचिव भुतानी यांच्यापर्यंत हा प्रश्न लावून धरला. परभणीच्या शेतक-यांनी तब्बल साडेएकसष्ठ कोटी पीकविम्यापोटी भरलेले असताना त्या बदल्यात अत्यंत तुटपुंजी विम्याची रक्कम देऊन शेतक-यांची चेष्टाच करण्यात आली. पालम तालुक्यातील बनवस मंडलांतर्गत कांगणेवाडी या गावामध्ये पीक कापणी प्रयोग ज्या शेतक-याच्या शेतावर झाला तो शेतकरीच अस्तित्वात नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक अधिका-यांकडे तब्बल दोन महिने पाठपुरावा केला. हे सरकार खासगी वंâपन्यांची तळी उचलणारे आहे. नव्या नियमाप्रमाणे रिलायन्स कंपनीचे कार्यालय प्रत्येक तालुक्यामध्ये असणे आवश्यक होते. पण कृषी अधिका-यांच्या भाटगिरीमुळे आणि कंपनीच्या वशीकरण मंत्रामुळे राज्यात कोणत्याच कंपनीचे कोठेही असे कार्यालय नाही.\nसरकारचा क्षेत्र सुधारणाचा गुणांक कंपन्यांच्या फायद्याचा आहे. म्हणजे शेतक-यांनी २०० हेक्टरचा विमा भरला. पण प्रत्यक्षात कृषी खात्याने शंभर हेक्टरचाच पेरणी अहवाल दिला तर शंभर एकरचाच विमा मिळू शकतो. सरकारने एकरी ४० हजार रुपये विमा जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात जोखीम म्हणून केवळ २० हजाराचांच विमा दिला जातो. परभणीमध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. पीक कापणी प्रयोग हा पंचकमिटीच्या समोर रॅण्डम सॅम्पलद्वारे घ्यावा असे म्हटलेले आहे. परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे या ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्याचे ठरले. पण कृषी आणि इतर खात्यांच्या मंडळींनी हा प्रयोग केव्हा आणि कोठे केला हे अद्यापपर्यंत कोणाला समजले नाही. अंदर की बात अशी की या मंडळींनी जमवलेला जुगाडच असा असतो की विमा मिळण्याच्या अगोदरच पीक कापणी प्रयोगाने त्याचे तीनतेरा केलेले असतात. परभणीमध्ये तर बागायती जमिनीला कोरडवाहूचे निकष लावण्यात आले. वस्तुत: जिल्हाधिका-यांना वेळीच हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत. पण अधिकारीही कंपनीधार्जिणे आहेत. जिल्ह्यात एकुण २ लाख ७९ हजार शेतक-यांनी विमा भरला. त्या तुलनेत केवळ ५८ हजार शेतकरी विम्यास पात्र ठरले. पोखर्णी येथील नरहरी वाघ यांना एक हेक्टर मूग पिकाच्या नुकसानीसाठी ४७४६ रुपये तर ६० गुंठे क्षेत्रावर असलेल्या उडीदासाठी ५८९ रुपये असा विमा कंपनीने विमा मंजूर केला. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या बँक खात्यामध्ये २३५६ रुपये जमा झाले. अशा एक नव्हे हजारो तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांनी पीकविमा भरण्याची मुदत वाढविले तेव्हा ११ हजार शेतक-यांनी पीकविमा भरला. पण मुख्यमंत्र्याच्या आदेशाला कंपनीने कच-याची टोपली दाखविली. विमा कंपन्या उतायला, मातायला खरं तर सरकारचे धोरणच जबाबदार आहे. केंद्राने केलेले दुष्काळाचे नवीन निकष हे दुष्काळी भागावर केवळ अन्याय करणारे आहे. अख्ख्या महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातील केवळ ५२ गावे दुष्काळी जाहीर झाली. दुष्काळ ठरविताना निर्माण केलेले सूचकांक इतके वरवरचे आहे की त्यामुळे ख-याखु-या दुष्काळी भागावर अन्याय होतो. आधी दुष्काळाचे निकष बदलले आणि आता दुष्काळी भागाबद्दल सरकारला पुळका आला आहे. मुळामध्ये खासगी विमा कंपन्यांवर सरकारचा काही अंकुश नाही. असे म्हणतात की यामध्ये अनेकांचे हात ओले झाले अन् शेतकरी मात्र कोरडाच राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/while-selling-smartphone-50727", "date_download": "2018-08-20T11:11:08Z", "digest": "sha1:GEHMMULYFFZGKA3PR3455POOOJCE4XD6", "length": 12862, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "While selling a smartphone ... स्मार्टफोन विकताना... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 6 जून 2017\nस्मार्टफोनची नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल होत असतात. नवीन फोन खरेदी करण्याची अनिवार ओढ जाणवू लागते. जुना फोन विकण्याचे प्रयत्न सुरू होतात. तुम्हीही याच प्रयत्नात असाल तर खालील काही मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घ्या.\nमोबाईलच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत असतो. साहजिकच या नवीन फीचर्सची भुरळ पडते आणि आपला फोन कालबाह्य वाटू लागतो.\n- स्मार्टफोन विकण्याआधी फॅक्‍टरी रिसेट करण्याची दक्षता तुम्ही घेतली असेलच. ही काळजी घेतली तर कोणीही आपला पर्सनल डाटा मिळवू शकत नाही. मात्र कोणीही अधिक डोके लढवून डाटा रिकव्हर करू नये, यासाठी आणखीही काही दक्षता बाळगा.\nस्मार्टफोनची नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल होत असतात. नवीन फोन खरेदी करण्याची अनिवार ओढ जाणवू लागते. जुना फोन विकण्याचे प्रयत्न सुरू होतात. तुम्हीही याच प्रयत्नात असाल तर खालील काही मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घ्या.\nमोबाईलच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत असतो. साहजिकच या नवीन फीचर्सची भुरळ पडते आणि आपला फोन कालबाह्य वाटू लागतो.\n- स्मार्टफोन विकण्याआधी फॅक्‍टरी रिसेट करण्याची दक्षता तुम्ही घेतली असेलच. ही काळजी घेतली तर कोणीही आपला पर्सनल डाटा मिळवू शकत नाही. मात्र कोणीही अधिक डोके लढवून डाटा रिकव्हर करू नये, यासाठी आणखीही काही दक्षता बाळगा.\n- फोन विकण्याआधी त्यातील जी-मेल आणि सर्व सर्व्हिसेस लॉग आउट करा.\n- त्यानंतर सेटिंग्जमध्ये स्मार्ट फोन इन्क्रिप्ट हा पर्याय निवडा. यामुळे तुमचा डाटा इन्क्रिप्ट होईल.\n- यानंतर कोणी तुमचा डाटा रिकव्हर केला तरी तो इन्क्रिप्टेड असेल. तो कोणीही वाचू शकणार नाही.\n- इन्क्रिप्शन केल्यानंतर फोन फॅक्‍टरी रिसेट करा. यावेळी क्‍लीन वाईप व्हायला हवे.\n- यासाठी तुम्ही ऍपचादेखील वापर करू शकता. तुम्ही अँटी थेफ्ट ऍप डाऊनलोड करून घेऊ शकता. याद्वारे स्मार्टफोनमधील डाटा डिलीट करता येतो.\n- डबल सिक्‍युरिटी हवी असेल तर रिसेट केल्यावर फोनमध्ये जंक फाईल्स सेव्ह करा आणि पुन्हा फाईल्स इन्क्रिप्ट करा. यानंतर फॅक्‍टरी रिसेट करा. ही प्रणाली अवलंबल्यास एखाद्याने डाटा रिकव्हर केला तरी त्याला केवळ जंक फाइल्सच मिळतील.\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nकोल्हापूर - बॅंक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर होणारी बदनामी, मार्केटमधील वेगवेगळे ॲप यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केले जाणारे सायबर...\nवडिलांचा अंत्यविधी आटोपून थेट रंगमंचावर एंट्री\nकोल्हापूर - राहुल पाटील. एक हरहुन्नरी कलाकार. येथील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो गेली आठ ते दहा वर्षे काम करतोय. रसिकांना पोट धरून हसवतानाच...\nमोबाईल टॉवरच्या नावाखाली पाच लाखाचा गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल\nनांदेड : घरावर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून एकाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nनिराधार वृद्धेला मिळाला आधार\nतळेगाव स्टेशन - रेल्वे स्टेशन समोरील एसटी बस स्थानकानजीक गेल्या काही दिवसांपासून निराधार स्थितीत उघड्यावर राहत असलेल्या तानाबाई पालव या ७० वर्षीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=104", "date_download": "2018-08-20T10:20:06Z", "digest": "sha1:MFFPTEQCQ6KKR6OUIX4Y7ZGGQCYJ43KK", "length": 10294, "nlines": 39, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nपावसाची कथा, शेतीची दुरवस्था तरी सरकारची अनास्था\nऑगस्ट उजाडला तरी पावसाचा खंड थांबलेला नाही. शेतकरी त्रस्त आहे. दरम्यान मराठा आंदोलन पेटल्याने मराठवाड्याच्या या टंचाई स्थितीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. कृत्रिम पाऊस पाडणारी रडारसकट सगळी यंत्रणा हलविण्यात आली. वर्षामेघ भेदणारा गोळा असलेल्या फ्लेअर्सचे रबरी कवच म्हणे उंदरांनी फस्त केले. अस्मानी संकटाबरोबर सुलतानी कारभार पार ढेपाळलेला आहे. शेतीची शोकांतिका थांबत नाही. सरकार काही ऐकत नाही. गा-हाणे कोणाकडे मांडायचे\nलोणीत (ता.वैजापूर) गावक-यांनी मारूतीरायाला साकडे घातले. धोंडी धोंडी पाणी दे करीत दिंडी काढली. वरुणदेव काही पावला नाही. सडा शिंपडल्यासारखे पडून ढग निघून जातात. पाऊस पाडण्यासाठी सरकारने भलेथोरले रडार यंत्र आणले होते. विभागीय आयुक्तालयाच्या गच्चीवर बसविलेले हे यंत्र सात-आठ महिन्यांपूर्वीच अन्यत्र हलविण्यात आले. सोलापूरला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचे विमान मात्र चिकलठाणा विमानतळावर तैनात आहे. तिकडे भाजपची चलती आहे. औरंगाबादला सावत्र राजकारण्यांचे रडगाणे थांबत नाही. गंमत म्हणजे पाऊस पाडण्यासाठी आणलेल्या विमानावर बसविलेले वर्षामेघ फ्लेअर्सचे रबर उंदरांनी कुरतडून फस्त केले. ही वदंता मोठी रंजक आहे. २०१५ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये ११२ तास कृत्रिम पावसाची पेरणी (सिडींग) करण्यात आली. त्यासाठी वर्षामेघ भेदणारे ५०० फ्लेअर्स वापरण्यात येतात. या फ्लेअर्समध्ये प्रामुख्याने सिल्वर आयोडाईड हे रसायन असते. त्यावर रबराचे वेष्टण असते. वर्षामेघावर या फ्लेअर्सचा मारा केला जातो. या मा-यामुळे स्फोट होत नाही तर पाऊस पडण्यास मदत होते. पण थेंबभरही पाऊस झाला नाही. ख्याती क्लायमेट मॉडीफीकेशन लि. या बंगलोरस्थित कंपनीने विमानतळाच्या जुन्या इमारतीमध्ये असे अडीच हजार फ्लेअर्स वळचणीला साठवले होते. दरम्यान विमानतळाची जुनी इमारत पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी अद्ययावत कार्गो इमारत उभी राहिली. फ्लेअर्स कुठे गायब झाले ते कुणाला कळलेही नाही. भंगारात विकले म्हणावे तर त्याची कुठेही नोंद नाही. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना या कृत्रिम पावसाने इतकी मोहिनी घातली की ते स्वत: आकाशात जाऊन फ्लेअर्सचे शिंपण ते करून आले होते. मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी मंत्रालयातील मोठा मूषक घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी खडसेंना जर हे हवाई फ्लेअर्स उंदरांच्या तोंडी देण्यात आले, असे कळले असते तर तेही हळहळले असते. उंदीरपुराण सोडा कृत्रिम पाऊस पाडण्याची मोठी ख्याती असलेल्या ख्याती कंपनीची रडार यंत्रही विभागीय आयुक्तालयाच्या गच्चीवरून हलविण्यात आले. म्हणजे आता कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग म्यान करण्यात आला आहे. ईडा, पिडा टळो अन् सोलापूरला पाऊस पडो. पण हा सगळा कृत्रिम पाऊस बकवास आहे.\nमराठवाड्यातील ४६१ महसुली मंडळांपैकी निम्म्या महसुली मंडळात अत्यल्प पाऊस आहे. बीड जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या एकुण ३०.४ टक्के इतकाच पाऊस नोंदविला आहे. जालन्यामध्ये जून आणि जुलैमध्ये २२० मिमी इतकेच पर्जन्यमान झाले. त्यात सर्वाधिक वाईट स्थिती जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यात निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच धरणे कोरडीठाक आहेत. अजून पावसाचा भरवसा नाही.\nघोषणा मोठी, मदत छोटी, अशी स्थिती आहे. राज्यात तेरा कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणेची परिपूर्ती झाली म्हणे. जुलै महिन्यात मराठवाड्यात पाऊसच नव्हता तेव्हा तीन कोटी झाडांचे खरेच रोपण झाले की डिजीटल पद्धतीने लावण्यात आले तथापि कोटी कोटीची उड्डाणे भरणाNया या सरकारला असे प्रश्न विचारणे योग्य नाही. खरी स्थिती अशी आहे की विस्तार कार्यक्रम हा कृषी विभागाचा गाभा होता. पण जलयुक्तचे फॅड कृषी कर्मचा-यांच्या मागे लावून देण्यात आले. प्रत्यक्षात कृषी विस्तार सोडून आपल्या डेव्हलपमेंट फॅशनसाठी हे सर्व कर्मचारी जुंपलेले आहेत. या राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. कृषी खात्यातील अनेक जागा रिकाम्या. ‘गाय गेली जिवानिशी, शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ अशी कृषी खात्याची स्थिती आहे. मराठवाड्यामध्ये तर हे चित्र अधिक दारुण आहे. कोटी कोटीच्या घोषणात मशगुल असलेल्या या मायबाप सरकारला कोटी कोटी प्रणाम केल्याशिवाय दुसरा उपाय नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/shivar-sanvad-meeting-every-village-44863", "date_download": "2018-08-20T10:52:57Z", "digest": "sha1:Z75HF7DDZ3KE5VSIQTQC7JP2THSS3C2R", "length": 14623, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivar sanvad meeting in every village प्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा\nशनिवार, 13 मे 2017\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. राज्यभर 25 ते 28 मे असे चार दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी यांच्या शिवार संवाद सभा होणार आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे हे शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत. त्यांनी सांगितले, की या उपक्रमात पहिल्या दिवशी 25 मे रोजी एकाच दिवशी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद साधेल. हा उपक्रम 28 मे रोजी पूर्ण होईल. तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल.\nते म्हणाले, की पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये, तर रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना शेतकरी संवाद सभांच्या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार केलेल्या नियोजनाप्रमाणे 25 ते 28 मे या कालावधीत या शेतकरी संवाद सभा होणार आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांची पूर्ण माहिती होऊन वंचित शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून हा संवाद होणार आहे, असे सांगण्यात आले.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5516554048225311733&title=Joyalukkas%20new%20Showroom%20opening%20%20in%20Andheri%20West&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:17Z", "digest": "sha1:DVRFQ7JIWDAL4J63NQSNIDBOWXCRIPXN", "length": 7278, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जोयअलुक्कास’चे नवे दालन अंधेरीमध्ये", "raw_content": "\n‘जोयअलुक्कास’चे नवे दालन अंधेरीमध्ये\nमुंबई : ‘जोयअलुक्कास’ या आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने आपल्या मुंबईतील विस्तार योजनेतील पुढचे पाऊल अंधेरी येथे टाकले आहे. अंधेरी (पश्चिम) येथे ‘जोयअलुक्कास’चे नवे भव्य दालन साकारले असून, दहा ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.\nयाबाबत जोयअलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जॉय अलुक्कास म्हणाले, ‘मुंबई हे देशातील संस्कृती, कला आणि फॅशनचे केंद्र आहे. तिथे आम्ही आमच्या दालनांची साखळी वाढवत असून, येथील ग्राहकांना त्यांच्या अपेक्षाप्रमाणे दागिने देणे हे खूप आनंददायक आहे. या दालनात दहा लाखांहून अधिक आभूषणे उपलब्ध असतील. यात पारंपारिक, समकालीन आणि आंतरराष्ट्रीय डिझाईन्स असून, टेंपल ज्वेलरी, प्राइड डायमंड्स, एलिगंझा पोल्की डायमंड्स, मासाकी पर्ल्स, झिनिना टर्किश ज्वेलरी, किड्स ज्वेलरी, द अपूर्व अँटीक कलेक्शन, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, डेलीवेअर ज्वेलरी तसेच आयरिश कलरफुल डायमंड ज्वेलरीचा समावेश आहे.’\n‘उद्घाटनादिवशी प्रथम येणाऱ्या चारशे ग्राहकांना त्यांनी केलेल्या खरेदीवर हिरे आणि सोन्याचे पेन्ड्ट मोफत मिळणार आहे’, असेही जॉय अलुक्कास यांनी सांगितले.\nTags: मुंबईजोयअलुक्कासअंधेरीजॉय अलुक्कासMumbaiJoy AlukkasAndheri WestJwellery Brandप्रेस रिलीज\n‘जोयआलुक्कास’च्या अंधेरी इथल्या नवीन दालनाचे उद्घाटन ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-eleventh-admission-start-50337", "date_download": "2018-08-20T11:22:38Z", "digest": "sha1:LZEHQ2UZ3YQIYUWFAIRRHMLJCON5J3GS", "length": 14192, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news eleventh admission start अकरावी प्रवेशाचा शुभारंभ उद्यापासून | eSakal", "raw_content": "\nअकरावी प्रवेशाचा शुभारंभ उद्यापासून\nसोमवार, 5 जून 2017\nप्रक्रिया ऑनलाइन - शाळांमध्ये आजपासून मिळणार माहिती पुस्तिका\nनागपूर - नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया मंगळवारपासून (ता. ६) सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेची विक्री शाळांमधून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग संकेतस्थळावर भरता येईल, असे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्य वतीने कळविण्यात आले आहे.\nप्रक्रिया ऑनलाइन - शाळांमध्ये आजपासून मिळणार माहिती पुस्तिका\nनागपूर - नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया मंगळवारपासून (ता. ६) सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेची विक्री शाळांमधून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग संकेतस्थळावर भरता येईल, असे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्य वतीने कळविण्यात आले आहे.\nअकरावी प्रवेशासाठी सुरू असणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बंद करत यंदापासून सर्वच शाखांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. यामुळे कोचिंग क्‍लासेससोबत टायअप करून दुकानदारी चालविणाऱ्या महाविद्यालयांना चांगलाच धक्का बसला.\nशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे सर्व महाविद्यालयांमधील प्रवेश आता ऑनलाइन होणार असल्याने नामवंत महाविद्यालयांची दादागिरीही थांबेल, हे विशेष.\nनागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जात होती. शिक्षण विभागातर्फे यंदा नागपूरसह राज्यातील काही प्रमुख शहरांत ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश केले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करून प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन केले. अकरावी प्रवेश अर्जाचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरायची आहे. प्रवेश अर्जाचा केवळ एक भाग भरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही.\nशहरात सहा प्रमुख केंद्र\nनागपूर शहरामध्ये सहा प्रमुख केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये सोमवारपासून माहिती पुस्तिका उपसंचालक कार्यालयातून मिळणार आहेत. या पुस्तिका अन्य १३ उपकेंद्रांना याच दिवशी वितरित केल्या जाणार आहेत. या केंद्रामधून शाळांनी या पुस्तिका प्राप्त करून घ्याव्या, असे आवाहन केले आहे.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mit-world-peace-university-47381", "date_download": "2018-08-20T10:51:42Z", "digest": "sha1:PBNENULEZQORM7SGI6CDK7FWUDIVJBA7", "length": 16578, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mit world peace university एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची स्थापना | eSakal", "raw_content": "\nएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची स्थापना\nबुधवार, 24 मे 2017\nपुणे - डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निर्माण होतील. ते विश्‍वशांती स्थापन करण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावतील. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nपुणे - डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निर्माण होतील. ते विश्‍वशांती स्थापन करण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावतील. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nते पुढे म्हणाले,‘‘विश्‍वामध्ये ब्रिटिश मॉडेल, युरोपियन मॉडेल आहे, त्याच प्रमाणे आता एक उत्तम भारतीय मॉडेल ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ च्या माध्यामातून जगासमोर मांडण्यात येत आहे. भारताच्या शिक्षण क्षेत्रात नवीन दालन उघडले आहे. शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे आणि विश्‍वशांतीसाठी महत्वपूर्ण कार्य येथून केले जाणार आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यावर बारकाईने लक्ष दिले जाईल.’’\nमाईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले की, ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ चा दर्जा मिळाल्यानंतर जे स्वातंत्र मिळाले त्याचा उपयोग करून शिक्षण क्षेत्रात आम्ही आमूलाग्र परिवर्तन करू.\nयेत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) अभियांत्रिकी शाखेतील मेकॅनिकल, इलेक्‍ट्‍र्रकल आणि सिव्हिल इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, एका वर्षासाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. व्यवस्थापन शाखेतील बीबीए, बीबीए(आयबी)साठी मार्केटिंग, फॉयनान्स, एचआर हे अभ्यासक्रम असतील. डयूएल स्पेशलायझेशनमध्ये स्पोर्टस, सीएसआर, ट्रॅव्हल ॲण्ड टूरिझम, इव्हेन्ट मॅनेजमेंट, आंत्रप्रेन्युरशिप असेल. एमबीएसाठी सीएसआर, स्पोर्टस मॅनेजमेंट, बी.एससी. व एम.एससी. इकॉनॉमिक्‍स, राजकीय नेतृत्व घडविणारा भारतातील पहिला आगळा-वेगळा अभ्यासक्रम- मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट (एमपीजी) याचा देखील समावेश आहे. त्याच बरोबर अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि सोशल सायन्सेसमध्ये पीएचडी सुद्धा करता येईल. उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याच्या दृष्टीने संशोधक वृत्तीचा विकास करणे, रोजगार देणारे उद्योजक निर्माण करणे, नाविन्यपूर्ण व कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे इत्यादी डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची वैशिष्टये असतील. नालंदा विश्‍व विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भटकर म्हणाले, ‘‘विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयावर आधारित असे ज्ञान येथे मिळेल. ही युनिव्हर्सिटी जगात आपले वेगळेपण निर्माण करील.\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, ‘‘पुर्वेकडील एमआयटीने पश्‍चिमेकडील एमआयटीपेक्षा शिक्षण क्षेत्रात नवीन पाउल उचलले आहे. जगातील मानवाला शांती मिळण्यासाठी येथून कार्य केले जाईल.’’\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘‘येथे उच्च दर्जाचा मनुष्य घडविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाईल. वंचितांना शिक्षण देण्यासाठी डॉ.विश्‍वनाथ कराड यांची सुरूवाती पासूनची भूमिका होती. ती आज युनिव्हर्सिटीच्या माध्यातूनही ते पूर्ण करतील.’’\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-hadapsar-slum-anti-enchroachment-action-55139", "date_download": "2018-08-20T10:51:29Z", "digest": "sha1:O3AB6LDPWST73UVHU3RSRHA2QF4UVO5L", "length": 11825, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news hadapsar slum anti enchroachment action हडपसरमध्ये ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमणविरोधी कारवाई | eSakal", "raw_content": "\nहडपसरमध्ये ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमणविरोधी कारवाई\nरविवार, 25 जून 2017\nहडपसर : शिंदेवस्ती येथील नवीन-मुळा- मुठा कालव्याकडेच्या पाटबंधारे विभागाच्या जागेत नव्याने वसत असलेल्या ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. कारवाई दरमायन एका संघटनेने दहा ते पंधरा हजार रूपये घेवून झोपडयांना संरक्षण देतो म्हणून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी या झोपडया टाकलेल्या नागरिकांनी केली.\nहडपसर : शिंदेवस्ती येथील नवीन-मुळा- मुठा कालव्याकडेच्या पाटबंधारे विभागाच्या जागेत नव्याने वसत असलेल्या ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. कारवाई दरमायन एका संघटनेने दहा ते पंधरा हजार रूपये घेवून झोपडयांना संरक्षण देतो म्हणून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी या झोपडया टाकलेल्या नागरिकांनी केली.\nगेल्या पंधरा दिवसांपासून पत्र्याचे शेड मारून याठिकाणी झोपडया बांधल्या जात होत्या. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. शुक्रवारी नगरसेविका हेमलता मगर यांनी महापालिकेच्या सभागृहात हा विषय मांडून अतिक्रमण कारवाई करण्याची मागणी केली होती. याची तातडीने दखल घेवून पाटबंधारे विभाग व हडपसर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने ही कारवाई तातडीने करण्यात आली.\nपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार, उपविभागीय अधिकारी आर. एस, क्षिरसागर, शाखा अधिकारी श्रृती फासले, हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक अंजूम बागवान, हडपसर सहाय्यक आयुक्त संघ्या घोगरे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577385", "date_download": "2018-08-20T11:26:28Z", "digest": "sha1:ZBC73GN3ELKUEHBVDAVJTUMEWOKWUYDU", "length": 6118, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nऑनलाईन टीम / कोल्हापूर :\nलग्नाचे आमिष दाखवून कोल्हापूरातील एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर,कर्नाटकातील डॉक्टरने दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा आरोपी गुलबर्गा येथील रहिवासी आहे.पीडित युवतीने कोल्हापूरातील करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊत फिर्याद दाखल केली आहे.\n33 वषीय महिलेने क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या महिला खेळाडूची डिसेंबर 2016 मध्ये सोशल मीडियावर गुलबर्गा इथल्या डॉक्टरशी ओळख झाली.त्यांच्यात मैत्री वाढली. त्यानंतर डॉक्टर स्वतः कोल्हापुरात आला. युवतीची भेट घेऊन तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मुलगा डॉक्टर आहे म्हणून या युवतीने होकार दर्शविला. डिसेंबर 2016 ते 2 मार्च 2018 या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरने युवतीला गोवा आणि बंगळुरु इथे नेऊन बळजबरी करीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला.\nकाही दिवसांपूर्वी पीडित युवतीने लग्नासाठी त्याच्याकडे सातत्याने विचारणा केली. मात्र, त्याने स्पष्ट नकार दिला. दोघांत अनेकदा जोरात वादावादीही झाली. युवतीने पिच्छा सोडावा, यासाठी त्याने मानसिक छळ करुन सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली. शिवाय घटनेची वाच्यता केलीस, तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे युवतीने सांगितले आहे.\nसर्व समाजाच्या कल्याणासाठी बुध्दांकडे जाणे हाच एकमेव मार्ग\n-‘दौलत’च्या देण्यावर साखर विक्रीचा तोडगा\nसरंक्षण भिंत कोसळून एक जखमी\nपोलीस कुत्र्यांपेक्षाही वाईट ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kattaonline.com/2013/08/marathi-humor-story-date-1.html", "date_download": "2018-08-20T11:33:47Z", "digest": "sha1:PW64W652H2EN6ZJWUD4ZGSZQK4QXUFZC", "length": 9834, "nlines": 47, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\nमाझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत अजूनही मनाला बोचते आहे. जरा सविस्तर सांगतो. यंदा लग्नकर्तव्य असल्याने एका मुलीसोबत परिचयभेटीचा कार्यक्रम ठरला. रविवारची दुपार तशी निवांत पहुडण्यासाठी असते ही म्या पामराची भ्रामक कल्पना त्यादिवशी मोडीत निघाली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास माझा भ्रमणध्वनीसंच केकाटला. हो, केकाटलाच म्हणेन मी. सकाळची रम्य किंवा सायंकाळची रोमॅटिक वेळ असती तर \"किणकिणला\" असा मंजुळ शब्द मी वापरला असता. पण भर दुपारी भरपेट जेवण झाल्यावर तेही रविवारी भ्रमणध्वनीसंच (सध्या इंग्लिश शब्द सोडून अतिअवघड मराठी शब्द वापरण्याची प्रथा आहे म्हणून…) बोंबलत असेल तर \"केकाटणं\" हाच शब्द योग्य आहे असे मला वाटते. असो.\nमी फोन घेतला आणि पलीकडून अतिमंजूळ स्वर कानी पडला. आमचा राग क्षणार्धात विरघळला. कुठल्यातरी हॉटेलमध्ये भेटायचं का अशी विचारणा करणारा एका मुलीचा फोन होता. मला काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मनात नळस्टौप वरचं \"समुद्र\" किंवा तिथेच सिग्नलजवळचे \"पाताळेश्वर\" हे पर्याय घोळत होते. पण ती म्हणाली की लॉ कॉलेज रोडवर \"बरिश्ता\" कॅफे मध्ये जाऊयात. मी जरा गडबडलो. मी स्वतः असल्या हाय-फाय हॉटेलमध्ये कधी गेलो नव्हतो. पण हो म्हणालो. संध्याकाळी सहा वाजताची वेळ ठरली. मी तिला आधी नीट पत्ता विचारून घेतला. आपण असल्या भानगडीकडे बघतच नाही म्हटल्यावर माहित असण्याचा संबंधच नव्हता. आपण सिंगल स्क्रिनवाली मानसं, मल्टीप्लेक्स कल्चर अजून अंगवळणी पडले नाही. राहुल किंवा नीलायमला टाळ्या आणि शिट्ट्या मध्ये पिक्चर बघण्याची मजा सोडून मख्ख चर्येने पिक्चर बघणे आणि निमुटपणे घरी जाऊन झोपणे आपल्याला बुवा जमत नाही.\nतर मी ठरल्याप्रमाणे ६ वाजता तिथे जाऊन पोहोचलो. गेटवर उभा राहिलो. आत जाऊन बसण्याची हिम्मत नव्हती. आणि इच्छाही. थोडया वेळाने ती आली. स्कुटी स्टॅडवर लावत ती माझ्याकडे बघत मंद हसली. मी पण स्मित केले आणि आम्ही आत गेलो. आतला सीन बघून मी हबकलोच. बऱ्याच मुली बाहेर प्रचंड उकाडा असल्यागत अतितोकडे कपडे घालून बसल्या होत्या. कपडे इतके तोकडे होते की जाऊ दया… आठवलं की क्लेश होतात मनाला. बिनधास्त सिगारेट पिणाऱ्या मुली आणि त्यांच्याजवळ मांजरासारखे बसलेले त्यांचे बॉयफ्रेंडस असं चित्र होतं तिथं.\nमी जरा अवघडलो आणि तिला एका त्यातल्या त्यात सभ्य दिसणाऱ्या जोडप्याजवळच्या टेबलवर बसण्याची खुण (की विनंती) केली. आता प्रश्न असा होता की हिला काय घे असे म्हणावे किंवा काय घेतेस असे विचारावे कारण तिथला मला एकही पदार्थ किंवा पेय माहीत नव्हते. हळूच तिला मी इथे ऑर्डर कशी देतात वगैरे प्राथमिक प्रश्न विचारून घेतले. तिने माझे थोडे शिक्षण केले. आमचा संवाद असा झाला -\n\"काय घेणार आहेस तू\n\"आईस्ड टी\" ती म्हणाली.\nपहिल्यांदाच ऐकत होतो या पेयाचे नाव त्यामुळे नीट ऐकू आले नाही.\nती हसत आणि थोडं मोठ्याने म्हणाली, \"आईस्ड टीईईई\".\n\"इथे कशी सर्व्हिस असते\n\"सेल्फ सर्व्हिस असते इथे. आपण ऑर्डर दयायची आणि घेऊन यायची.\"\n\"आपण दोघांनी जायचं का ऑर्डर दयायला मला एकट्याला जमेल असं वाटत नाही.\"\nतिला माझी बहुधा दया आली असावी. आम्ही दोघेही काउण्टरवर गेलो.\nक्रमशः कथेचा उर्वरित भाग २ इथे वाचा\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577981", "date_download": "2018-08-20T11:26:37Z", "digest": "sha1:44XQFH5YGK4QR64EHRBTQXVA2PCFZL6M", "length": 10798, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सेना-भाजपकडून कोकणवासीयांचा विश्वासघात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » सेना-भाजपकडून कोकणवासीयांचा विश्वासघात\nनाणारबाबत परस्पर विरोधी भूमिकेवरून विरोधकांची टीका; उद्धव ठाकरेंसमोर देसाईंचा दिखावा : मुंडे\nनाणार प्रकल्पाबाबत भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केल्यानंतर त्वरीत मुख्यमंत्र्यांनी नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही, अशी प्रतिक्रीया दिली. सरकारमधील दोन पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून विरोधकांनी दोन्ही पक्षांवर टीका करताना शिवसेना-भाजपनी कोकणवासीयांचा विश्वासघात केल्याची टीका केली.\nनाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, ‘नाणार नाही देणार’, मग नाणारच्या तहात काय घेणार ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे, असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला. तसेच, मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम कशाला राहतात ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे, असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला. तसेच, मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम कशाला राहतात सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱयांची आता डबल सेंचुरी होत आली आहे, अशी बोचरी टीका करून आता तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला. तर, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी, नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसताना ही घोषणा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेला दिखावा आहे. देसाई यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱयांची आता डबल सेंचुरी होत आली आहे, अशी बोचरी टीका करून आता तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला. तर, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी, नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसताना ही घोषणा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेला दिखावा आहे. देसाई यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का पॅबिनेट निर्णय झाला आहे का पॅबिनेट निर्णय झाला आहे का हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असताना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असताना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का असे सवाल उपस्थित करतानाच सेना आणि भाजप हे दोघे मिळून कोकणवासीयांची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, दिल्लीमध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही, हे मला माहित नाही; पण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची जनतेच्या मनातून पत गेली असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.\nराष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिसूचना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळात न्यावा लागतो. नंतर त्याबाबत निर्णय घेतला जातो. तो अशा पद्धतीने खुल्या मंचावर रद्द करता येत नाही. असे बोलून अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.\nरिफायनरी प्रकल्प काटोलला हलवावा : आशीष देशमुख\nनागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव “ाकरे यांनी कोकणातील नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विदर्भात हलविण्यासा”ाr सहमती दर्शविली आहे. याचे स्वागत करीत आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर हा प्रकल्प नागपूर जिह्यातील काटोल एमआयडीसी क्षेत्रात स्थलांतरित करून तात्काळ कामाला सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत केली. हा प्रकल्प नागपुरात झाल्यास येथील एक ते दीड लाख युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, याकडे लक्ष वेधून यातील इंडस्ट्रियल वेस्टपासून वस्त्राsद्योग क्षेत्रातही नवे उद्योग सुरू करता येतील. विशेषत: नागपूर जिह्यातील इंडोरामाप्रमाणे अजून अनेक समकक्ष उद्योग उभे होऊन रोजगार निर्मिती होईल, असा दावा देशमुख यांनी केला.\nअखेर स्पर्धा पारितोषिक वितरणास मुहूर्त सापडला\nआर्थिकदृष्टय़ा मागास उद्योजकांना नवे बळ\nलग्नाला नकार दिला म्हणून तरूणीला जिवंत जाळले\nअंधेरी पूल दुर्घटनेला कोणीच जबाबदार कसे नाही-हायकोर्ट\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577388", "date_download": "2018-08-20T11:23:59Z", "digest": "sha1:XKFPGPRMMAXV6ZDBTX3VYMWV3OMUG46V", "length": 4760, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल-डिझेल महागले\nऑनलाईन टीम / मुंबई :\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने, भारतातील पेट्रोल,डिझेलचे दरही भडकले आहेत.पेट्रोलमध्ये 1 पैसे आणि डिझेलमध्ये 4 पैसे अशी नाममात्र वाढ झाली असलरी तरी ही दरवाढ 55 महिन्यांतील सर्वोच्च आहे.\nत्याचाच परिणाम म्हणून मुंबईत पेट्रोल 81 रूपये 93 पैसे , तर डिझेल 69 रूपये 54 पैसे इतके झाले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल 74.08 रुपये लिटर आहे. सप्टेंबर 2013 नंतर ही सर्वोच्च दरवाढ आहे.तिकडे कोलकात्यात पेट्रोल 76, चेन्नईत 76.78 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. डिझेल दरानेही मोठी मजल मारली आहे. दिल्लीत डिझेल 65.31, कोलकात्यात 68.01, मुंबईत 69.54 आणि चेन्नईत 68.9 रुपयांवर पोहोचले आहे.\nरूपे ग्लोबल कार्ड 25 दशलक्ष लोकांपर्यंत\nशिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर\nठाण्यात 13 लाख नागरिकांना मिळणार घर\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/583949", "date_download": "2018-08-20T11:24:01Z", "digest": "sha1:YTUJ7XQGH7PYPAKPVKVQZMV7RRD6O3AU", "length": 6769, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले\nकात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले\nऑनलाईन टीम / पुणे :\nमोटारीतून निघालेल्या दाम्पत्याला तीक्ष शस्त्राचा धाक दाखवून चोरटय़ांनी दागीने आणि रोक रक्कम दोन लाख रूपये लुटल्याची घटना सोमवारी रात्री कात्रज घाटात घडली आहे.\nयाप्रकरणी भारती विद्याापीठ पोलिसांकडून चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप शिवराम भोसले यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसले राज्य परिवहन महामंडळात वाहक आहेत. भोसले दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भोसले दाम्पत्य मोटारीतून गावी निघाले होते. कात्रज घाटात तपासणी नाक्मयाजवळ वेगवेगळय़ा दुचाकीवरुन आलेल्या चोरटय़ांनी मोटार थांबविली. भोसले आणि त्यांची पत्नी जयश्री यांना तीक्ष शस्त्राचा धाक दाखविला. जयश्री यांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने, भोसले यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड, राज्य परिवहन मंडळाचा वाहक परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड असा माल लुटून चोरटे फरार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या भोसले दाम्पत्याने भारती विद्याापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लुटमारीत पाच चोरटयांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गुन्हय़ाचा अधिक तपास करत आहेत.\nआसारामबापूचा पक्ष लढवणार यूपीत निवडणूक\nजिएसटीमुळे महसूलात घट ; सरकार काढणार कर्ज\n‘मराठी अभिमान गीता’तील कडवे वगळले ; अजित पवारांचा आरोप\nसत्यजित रे सारख्या पितामहांच्या छायेत श्रीलंकन चित्रपटसृष्टी बहरली – धर्मसिरी बंदरनायके\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577983", "date_download": "2018-08-20T11:26:51Z", "digest": "sha1:BGTDM7PFSYYVXXY7JHVKM7UPWY35MPAI", "length": 9006, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अनुशेषासाठी विभागनिहाय निधी वाटप व्हावे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » अनुशेषासाठी विभागनिहाय निधी वाटप व्हावे\nअनुशेषासाठी विभागनिहाय निधी वाटप व्हावे\nराज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सूचना\nविकास मंडळांना मनुष्यबळ उपलब्ध करून द्या\nवैधानिक विकास मंडळाची संयुक्त बैठक\nकाही भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधीच्या समान वाटपाचे जे सूत्र आहे ते बदलण्याची गरज असून विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्यक त्या सुधारणा येत्या तीन महिन्यात कराव्यात, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी नियोजन विभागाला केली. राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांची संयुक्त बैठक आज राजभवन येथे पार पडली. या बैठकीत बोलताना राज्यपालांनी विकास मंडळांनी आपली कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पध्दतीने तीनही विभागांचा विकास अधिक होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी तीनही मंडळांनी अधिक भर द्यावा. आदिवासी भागातील मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही राज्यपालांनी केले.\nविदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रातील विकासासाठी तीनही विकास मंडळांनी विशेष लक्ष केंद्रीत करून काम करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तीनही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांचा अभ्यास आणि समन्वय साधण्यासाठी एक समिती नेमणे आवश्यक असल्याचेही फडणवीस म्हणाले. मराठवाडय़ातील कृषी पंपांना वीज जोडणी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागपूर विभागातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन करून त्या माध्यमातून सिंचनाची क्षमता वाढवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nदरम्यान, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण विभागीय आयुक्तांनी वैधानिक विकास मंडळांचे सादरीकरण केले. मंडळाचे सदस्य डॉ.आनंद बंग, कपिल चंद्रयान, शंकर नागरे यांनी आरोग्य, शिक्षण आणि सिंचनाबाबत सविस्तर अभ्यासाचे सादरीकरण दिले. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांचे सदस्य सचिव ई. रविंद्रन आदी उपस्थित होते.\nसरकारनेच कटप्रॅक्टिसला प्रतिआव्हान उभारावे\nआमदार कदमांविरोधात गुन्हा दाखल ; पोलिसाला शिवीगाळप्रकरण\nपालघरच्या प्रचारासाठी स्मृती इराणींचा आज रोड शो\nआंदोलने आणि मोर्चे निघूनही जनतेचा विश्वास भाजपावर-मुख्यमंत्री\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-20T10:58:21Z", "digest": "sha1:LSLK7OUOD7VOSRY6FILY4RMF6YXNULFV", "length": 4693, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकरावा लुई, फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\n२२ जुलै, १४६१ – ३० ऑगस्ट, १४८३\n३० ऑगस्ट, १४८३ (वय ६०)\nअकरावा लुई (फ्रेंच: Louis XI de France, ३ जुलै १४२३ - ३० ऑगस्ट, १४८३) हा इ.स. १४६१ ते मृत्यूपर्यंत फ्रान्सचा राजा होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १४२३ मधील जन्म\nइ.स. १४८३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-20T11:14:39Z", "digest": "sha1:2SLQ5T6TXKQAMQWO574E7OAA35NQZS67", "length": 15927, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हिंजवडीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad हिंजवडीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू\nहिंजवडीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू\nचिंचवड, दि. २३ (पीसीबी) – इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२२) रात्री उशीरा एकच्या सुमारास हिंजवडीतील एक्सर्बिया सोसायटीमध्ये घडली.\nप्रभाकर भगवानराव हंबर्डे (वय २५, रा. मोशी) असे इमारतीवरुन पडून मृत्यू झालेल्या तरणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अकस्मीत मृत्यूची नोंद केले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रभाकर हिंजवडीतील एका खाजगी कंपनीत कामाला होता. रविवार सुट्टी असल्याने तो हिंजवडीतील एक्सर्बिया सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राकडे गेला होता. रात्री एकच्या दरम्यान तो बाथरुमच्या खिडकीतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मृत प्रभाकरच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleराष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांचा जामिन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश\nNext articleअनधिकृत बांधकामांना किती दंड आकारायचे हे महापालिकाच ठरविणार; मुख्यमंत्र्यांची सामान्यांना दिलासा देणारी घोषणा\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसाथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी प्रभाग क्रमांक १७ मध्ये जनजागृती रॅली\nरहाटणीतील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5007521010266891045&title=Statement%20of%20Ramdas%20Athawale&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:29Z", "digest": "sha1:W75O5HUF2M7PFRN5G75OE7KPXCPRWEEH", "length": 7128, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा लढणार’", "raw_content": "\n‘दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा लढणार’\nमुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. याबाबत बांद्रा पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी नुकताच घेतला; तसेच या मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला सुरुवात करण्यात आदेश त्यांनी दिले आहेत.\nरिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित तीन ऑक्टोबर रोजी ठाण्यात भव्य महामेळावा आयोजित करून ‘आरपीआय’चे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली होती. त्यात ‘आरपीआय’चे मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nआठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.\nTags: रामदास आठवलेमुंबईआरपीआयदक्षिण मध्य मुंबई मतदारसंघMumbaiRPIRamdas AthawaleMumbai South Central LokSabha Constituencyप्रेस रिलीज\n‘भारतरत्न पुरस्काराने साठेंचा गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार’ ‘योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी’ ‘संविधानप्रेमी कर्मयोगी संत हरपला’ आठवलेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(-dhan-trayodashi-)/t428/msg807/", "date_download": "2018-08-20T11:22:33Z", "digest": "sha1:TIYGAI7DYZIS34GCTT452EH2AQA3ITKU", "length": 6712, "nlines": 59, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "धनत्रयोदशी दंतकथा आणि माहिती", "raw_content": "\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nधनत्रयोदशी दंतकथा आणि माहिती\nधनत्रयोदशी दंतकथा आणि माहिती\nधनत्रयोदशी धनतेरास दंतकथा आणि माहिती ( Dhantrayodashi , Dhanteras )\nधनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते.\nधनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाउन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.\nधनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.\nतसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.\n* आश्विन कृष्ण त्रयोदशी - दिवाळीचा पहिला दिवस - हिंदूधर्मातील सण आणि उत्सव\nधनत्रयोदशी धनतेरास दंतकथा आणि माहिती ( Dhantrayodashi , Dhanteras )\nहे जीवन सुंदर आहे ....\nधनत्रयोदशी दंतकथा आणि माहिती\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nधनत्रयोदशी दंतकथा आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577985", "date_download": "2018-08-20T11:26:49Z", "digest": "sha1:IT5C3OTZCIROPSHFXMJFYICIQ545AAL3", "length": 8535, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाने शिवसेना तोंडघशी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाने शिवसेना तोंडघशी\nमुख्यमंत्र्यांच्या खुलाशाने शिवसेना तोंडघशी\nउद्योगमंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार नाही : फडणवीस\nकोकण आणि राज्याचे हित पाहून निर्णय घेणार\nमूळात नाणार प्रकल्पाबाबतची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योग मंत्र्यांना नाही. हा अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीला आहे आणि सध्या समितीसमोर अधिसूचना रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला तोंडघशी पाडले. कोकण आणि राज्याचे हित लक्षात घेऊनच नाणार प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nराजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या हरित तेलशुध्दीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. परंतु, हा विरोध डावलून राज्य सरकारने प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 18 मे 2017 रोजी अधिसूचना जारी केली. तर, केंद्र सरकारने स्थानिकांचा विरोध लक्षात न घेता काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियातील कंपनीशी सामंजस्य करार केला. या करारामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत. शिवसेनेने नाणार प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला. या विरोधाला आणखी धार देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी नाणारमध्ये सभा घेतली. या सभेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचनेबाबत स्पष्टीकरण देत देसाईंच्या घोषणेतील हवा काढून घेतली.\nनाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याबाबत झालेले वक्तव्य हे देसाई आणि शिवसेनेचे व्यक्तिगत मत आहे. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. कोकण आणि राज्याचे हित पाहून राज्य सरकार नाणारविषयी निर्णय घेईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nकेंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स या तेलकंपन्यांच्या मदतीने नाणार परिसरात हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात एकूण तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र, तेलशुध्दीकरणाच्या प्रकल्पामुळे कोकणचा विनाश होईल, असा आरोप करत स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला आहे. स्थानिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे.\n…तर ‘शिवसेना’ येथे रायगड उभारल्या शिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे\nसफाई कामगारांना ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ बहुमान\nराज्यातील विविध मंडळाच्या नियुक्त्या जाहीर\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/publication-english-version-kangaroo-44859", "date_download": "2018-08-20T11:16:41Z", "digest": "sha1:TBJS4VPLYXZXD3X4BLMPQPMCRYPCPKW7", "length": 11837, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The publication of the English version of 'Kangaroo' ‘कांगारू’च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन | eSakal", "raw_content": "\n‘कांगारू’च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन\nशनिवार, 13 मे 2017\nपुणे - ‘सकाळ’चे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी लिहिलेल्या ‘कांगारू’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी (ता. १३) होत आहे. लेले यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे सात दौरे केले आहेत. या दौऱ्यांदरम्यान आलेल्या विविध अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे.\nभारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट लढतींवर खास भाष्य आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या आठवणीही या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये आहेत.\nपर्यटकांना असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आकर्षणाबद्दलही लेले यांनी ‘कांगारू’ पुस्तकातून भाष्य केले आहे.\nपुणे - ‘सकाळ’चे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी लिहिलेल्या ‘कांगारू’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी (ता. १३) होत आहे. लेले यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे सात दौरे केले आहेत. या दौऱ्यांदरम्यान आलेल्या विविध अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे.\nभारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट लढतींवर खास भाष्य आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या आठवणीही या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये आहेत.\nपर्यटकांना असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आकर्षणाबद्दलही लेले यांनी ‘कांगारू’ पुस्तकातून भाष्य केले आहे.\nऑस्ट्रेलियन नागरिकांचे क्रीडाप्रेम, त्यांचा खेळाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन, याची गमतीदार उदाहरणेही या पुस्तकात मांडण्यात आली आहेत. वेगळ्या ढंगाचे फोटो हेसुद्धा ‘कांगारू’चे आकर्षण असणार आहे. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होणारे लेले यांचे हे तिसरे पुस्तक असून ‘लागू बंधू’ या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-mallika-sherawat-approaches-minister-of-external-affairs-of-india-sushma-swaraj-to-help-ngo-1630933/", "date_download": "2018-08-20T11:37:21Z", "digest": "sha1:I67LG7NGCEGFG7SAMM6E5BJM427IAIEA", "length": 13109, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actress mallika sherawat approaches Minister of External Affairs of India sushma swaraj to help ngo | जाणून घ्या मल्लिका शेरावतला का हवीये सुषमा स्वराजची मदत ? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nजाणून घ्या मल्लिका शेरावतला का हवीये सुषमा स्वराजची मदत \nजाणून घ्या मल्लिका शेरावतला का हवीये सुषमा स्वराजची मदत \n...म्हणून मल्लिकाने त्यांच्याकडे धाव घेतली\nमल्लिका शेरावत, सुषमा स्वराज\nसोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात हे खरं आहे. पण, याच माध्यमातून काही व्यक्तींची मदतही करता येणं शक्य होतं. रोजच्या आयुष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य लोक एकमेकांशी जोडले जातात. अशा या अनोख्या माध्यमाशी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही जोडल्या गेल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून स्वराज नेहमीच अनेकांची मदत करतात. हे पाहता अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही आता त्यांच्याकडे मदत मागितली आहे.\n‘फ्री अ गर्ल’ या एनजीओच्या सहसंस्थापकांची मदत करण्यासाठी मल्लिकाने त्यांच्याकडे धाव घेतली आहे. तिने स्वराज यांचा उल्लेख करत एक ट्विट केलं. ‘मॅडम, डच एनजीओ ‘फ्रि अ गर्ल’च्या संस्थापकाचा व्हिसा नाकारला जातोय. ही संस्था मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणा’वर खूप चांगले काम करतेय. त्यांच्या सुरक्षेसाठी काम करतेय. तुम्ही त्यांची मदत करावी अशी मी विनंती करते’, असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं.\nमल्लिका स्वत:सुद्धा या संस्थेशी जोडली गेली आहे. मानवी तस्करी आणि कामाच्या ठिकाणी लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण याविरोधात ही संस्था काम करते. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मल्लिका ‘स्कूल ऑफ जस्टिस प्रोग्राम’ची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. हा उपक्रमदेखील ‘फ्री अ गर्ल’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात येतो.\nवाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण\nगेल्या काही काळापासून मल्लिका कलाविश्वापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. ‘वेलकम’, ‘शादी के साइट इफेक्ट्स’ आणि अशा बऱ्याच चित्रपटांमधून भूमिका साकारणारी मल्लिका तिच्या मादक अंदाजासाठीसुद्धा ओळखली जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4756400274147022571&title=Arogyasathi%20Mudra%20Vidnyan&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:31:46Z", "digest": "sha1:74FBY4GJPEP3IVV3P35KSNC6HZ3GPYQB", "length": 6553, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान", "raw_content": "\nमुद्रा ही आसनाचे विकसित स्वरूप आहे आणि शरीर संपदेसाठी मुद्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे म्हणतात. डॉ. मधुकर कृष्णा देसले यांनी या पुस्तकात विविध मुद्रा आणि त्यांचे उपयोग सांगितले आहेत.\nमुद्रांची माहिती देताना त्यांनी चित्रांचा वापर केला आहे. आरोग्य संपदा, साधना सफलता, चिकित्सा व अध्यात्मिक प्रगती यांसाठी मुद्रांचे महत्त्व असते, असे ते म्हणतात. मुद्रा करताना कोणती काळजी घ्यावी, वेळ आदी सर्वसाधारण प्रणाली प्रथम कथन केली आहे. त्यानंतर मुद्रांचे प्रकार सांगून महत्त्व सांगितले आहे. हस्तमुद्रा, चिकित्सा मुद्रा, शक्ती मुद्रा, तारा मुद्रा त्रिपुरा मुद्रा अशा प्रकारात असलेल्या विविध मुद्रा कशा कराव्यात याची माहिती दिली आहे. कोणती मुद्रा कोणत्या आजारावर उपयुक्त आहे, याची माहिती समजते.\nप्रकाशक : नाविन्य प्रकाशन\nकिंमत : १०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: आरोग्यासाठी मुद्रा विज्ञानमधुकर कृष्णा देसलेआरोग्यविषयकनाविन्य प्रकाशनArogyasathi Mudra VidnyanMadhukar DesaleNavinya PrakashanBOI\nओवी आरोग्याची मॅन इटर्स अॅंड मेमरीज सत्य सांगा ना अस्त गांधीयुगाचा आणि नंतर आडवाटेवरची भटकंती\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/congress-ncp-sangharsh-yatra-starts-raigad-45802", "date_download": "2018-08-20T11:19:27Z", "digest": "sha1:D7AIG7ON7EV64BXUPUI4DJ4X3CFFBJEP", "length": 18485, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress, NCP Sangharsh yatra starts in Raigad शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- विरोधक | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- विरोधक\nबुधवार, 17 मे 2017\nअंतिम टप्प्यातील या यात्रेमध्ये माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, दिलिप वळसे पाटील, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते.\nमहाड - शेतीमालाला दर नाही, तूरडाळ खरेदी नाही, शेतकऱ्यांच्या ६४ टक्के आत्महत्या वाढल्या आहेत. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. असे स्पष्ट करत आगामी अधिवेशनामध्ये याबाबत काय भूमिका घ्यायची हे लवकरच बैठकीत ठरेल असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांतर्फे काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे आज (बुधवार) 17 मे ला रायगड येथे आगमन झाले. अंतिम टप्प्यातील या यात्रेमध्ये माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, दिलिप वळसे पाटील, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते.\nआज सकाळी या संघर्ष यात्रेतील नेत्यांनी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. येथील उपस्थितानी होळीच्या माळावरील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जगदिश्वराचे दर्शन घेतले व सरकारला सदबुध्दी देण्याची व कर्जमाफीसाठी साकडे घातले तेथून चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यानंतर येथील सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.\nया परिषदेत उपस्थितांनी संघर्ष यात्रेमागील उद्देश स्पष्ट केला. अजित पवार यांनी चवदार तळे व रायगड येथून प्रेरणा घेऊन या संघर्ष यात्रेचा अंतिम टप्पा आम्ही सुरू केला आहे. ही संघर्ष यात्रा निश्चितच निर्णायक ठरेल. शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी सर्व विऱोधी पक्षांनी काढलेल्या या यात्रेला यश येईल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे रोज नवीन प्रश्न पुढे येत आहेत.\nराधाकृष्ण विखेपाटील यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व शेतीमालाला ५० टक्के नफा मिळवून देणे, या प्रमुख उद्देशासाठी संघर्ष यात्रा असून कोकणात मच्छीमार, बागायतदार यांचे प्रश्न जरी वेगळे असले तरीही राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शासन मात्र उदासिन भूमिका घेत आहे. संघर्ष यात्रेचा दबाव वाढल्यानेच सरकारला संवाद यात्रा काढावी लागली असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरही त्यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजीनामा खिशात घेऊन फिरणारे शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. संवाद यात्रेला शिवराळ संवाद यात्रा म्हटली पाहीजे अशी टिकाही त्यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर केली. सुनील तटकरे यांनी कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न जरी भिन्न असले तरी भात उत्पादनाला किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. तर अजित पवार यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. आज तीन वर्ष हे भात खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडेही या सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. यावेळी योगेंद्र कवाडे यांनीही आपले मत मांडले.\nया पत्रकार परिषदेत कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न या यात्रेत प्रभावीपणे मांडले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला वारंवार होणारे आंबा काजू नुकसान तर कोकणातील जलसिंचन प्रकल्प आघाडी सरकारच्या काळात रखडलेले होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प करण्यात आले. परंतु कोकणातील प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे यावेळी पत्रकारांनी मांडले. कोकणातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर समर्पक उत्तरे या परिषदेत देण्यात आली नाहीत. अलिशान गाड्या व संघर्ष यात्रा नामफलक लावलेल्या वातानुकुलीत आराम बसमधून हि यात्रा रत्नागिरीकडे रवाना झाली.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(-premavar-marathi-charolya)/marathi-charoli-5598/", "date_download": "2018-08-20T11:23:23Z", "digest": "sha1:UZ2YVTZPHBVWUGSACVBYLQ7XOPARHFUI", "length": 1538, "nlines": 39, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली : Marathi Charoli", "raw_content": "\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nसांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली : Marathi Charoli\nसांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली : Marathi Charoli\nसांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली\nगुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली\nतुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक\nह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nसांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली : Marathi Charoli\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:24:53Z", "digest": "sha1:UZ4COOBRWH7BB4A5O6RCA4ENAKJ6SDVH", "length": 2811, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "दिशा सांगा | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्याला संगणकावर पहायची गुगलची ‘गुगल मॅप्स्‌’ ही वेबसाईट माहित आहेच, पण आज आपण पहाणार आहोत ते गुगल मॅप्स्‌ वापरुन आपल्या मित्राला एखादा …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/majur-121821", "date_download": "2018-08-20T10:59:13Z", "digest": "sha1:ADTVARUVNQEQRPB2GUC22YA6HE77LAQI", "length": 14801, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "majur नोकरदार, प्रस्थापित बनले \"रोहयो' मजूर | eSakal", "raw_content": "\nनोकरदार, प्रस्थापित बनले \"रोहयो' मजूर\nबुधवार, 6 जून 2018\nनोकरदार, प्रस्थापित बनले \"रोहयो' मजूर\nजळगाव : शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी, प्रस्थापित राजकारणी, सहकारी संस्थांमध्ये संचालक असलेल्या व्यक्तींना थेट मजूर दाखवून रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. \"रोहयो'तील कामांच्या ऑनलाइन माहितीवरून चोपडा तालुक्‍यातील हा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.\nनोकरदार, प्रस्थापित बनले \"रोहयो' मजूर\nजळगाव : शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी, प्रस्थापित राजकारणी, सहकारी संस्थांमध्ये संचालक असलेल्या व्यक्तींना थेट मजूर दाखवून रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. \"रोहयो'तील कामांच्या ऑनलाइन माहितीवरून चोपडा तालुक्‍यातील हा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.\nचोपडा तालुक्‍यातील खडगाव येथील रहिवासी व माहिती अधिकार कार्यकर्ते मुरलीधर ताराचंद पाटील यांनी रोजगार हमी योजनेत कशाप्रकारे गैरव्यवहार चालतो, याची माहिती \"ऑनलाइन' विवरणातून उपलब्ध केली आहे, त्यातून हे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.\nमुरलीधर पाटील यांच्या हाती लागलेल्या माहितीत \"मनरेगा' रोजगार सेवक गोपाल प्रेमचंद बिऱ्हाडे हे एका शैक्षणिक संस्थेत शिपाई असताना एकाच दिवशी ते संस्थेत आणि रोजगार हमीच्या योजनेच्या कामावरही हजर होते. एवढेच नव्हे, तर ते ग्रामपंचायतीत सचिव म्हणूनही कार्यरत असल्याचे समोर आले आहे.\nसोबतच तत्कालीन सरपंच श्रीमती वेणूबाई भास्कर भिल यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत उपसरपंच सुदर्शन सुरेश पाटील याने सरपंच वेणूबाईंनाच रोजगार हमीतील मजूर दाखविले आहे. सुदर्शन हा कॉंग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांचा मुलगा आहे. सुदर्शनने त्याचा भाऊ किरणच्या नावानेही \"रोहयो'चे जॉब कार्ड भरले असून, त्यात आईचे वय 67 असताना 40 वर्षे तर वडिलांचे वय 50 वर्षे दाखविले आहे. विशेष म्हणजे किरणचे वयही 40 असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ आई आणि मुलाचे वय सारखेच कसे, असा प्रश्‍नही यातून उपस्थित होतो. विशेष म्हणजे किरण सुरेश पाटील हादेखील शैक्षणिक संस्थेत लिपिक पदावर अंशकालीन कर्मचारी असून, एकाचवेळी तो महाविद्यालयात आणि \"रोहयो'च्या कामावरही हजर असल्याचे माहितीवरून दिसून येते.\n\"रोहयो'च्या माध्यमातून गावात होणाऱ्या कामांमध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व प्रकरणांत ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता ती अद्यापपर्यंत मिळाली नाही. तहसीलदारांपर्यंत प्रकरण गेल्यानंतरही चौकशी झालेली नाही. म्हणून मुरलीधर पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nसांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/word", "date_download": "2018-08-20T11:23:52Z", "digest": "sha1:FAHDG7QUEQPTIRR6ILW3RHB74MFXRKWX", "length": 10275, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - मंत्र शास्त्र", "raw_content": "\nमंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,\nगुरुसंस्था - गुरु व त्यांचे प्रकार\nमंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,\nगुरुसंस्था - बारा प्रकारचे गुरु\nमंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,\nगुरुसंस्था - शिष्याची पात्रता\nमंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,\nगुरुसंस्था - दीक्षा व प्रकार\nमंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nमंत्रशास्त्र - पंचदशी विद्या\nगुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .\nपंचदशी विद्या - पंचदशी विद्या विचार\nगुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .\nपंचदशी विद्या - पंचदशीयंत्राचा विधि\nगुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nमंत्रप्रकरण - भुवनेश्वरी मंत्र\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nमंत्रप्रकरण - बगलामुखी मंत्र\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nमंत्रप्रकरण - मातंगी मंत्र\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nमंत्रप्रकरण - ऋद्धिसिद्धि मंत्र\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nमंत्रप्रकरण - सरस्वती मंत्र\n\" श्रद्धावान लभते फलं\" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T11:15:35Z", "digest": "sha1:UGGJIPFQ73ZCVXACMHNLUFOPXTL56XEE", "length": 14551, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ४५ ठार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ४५ ठार\nउत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ४५ ठार\nडेहराडून, दि. १ (पीसीबी) – उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.\nपौडी गढवाल येथे हा अपघात घडला. भौण येथून रामनगरला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. बसमधून प्रवास करत असलेल्या ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये स्थानिक नागरिक असल्याची माहिती मिळत आहेत.\nपोलिसांनी आणि एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू केले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.\nPrevious articleइगतपुरीत एकाच कुटूंबातील तीघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या\nNext articleकाँग्रेसशिवाय विरोधकांची महाआघाडी अशक्य- उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमहाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nयोग लोकांना जोडण्याचे काम करतो- मोदी\nभारताचे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-2/", "date_download": "2018-08-20T11:15:43Z", "digest": "sha1:W4EEP6LC2CENRTEZFOI73S26PZNZ2RKA", "length": 18461, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड; राष्ट्रवादीचा दारूण पराभव, शिवसेना तटस्थ - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड; राष्ट्रवादीचा दारूण पराभव, शिवसेना...\nपिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड; राष्ट्रवादीचा दारूण पराभव, शिवसेना तटस्थ\nपिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या ममता गायकवाड यांचा विजय झाला. ममता गायकवाड यांना ११ मते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांना चार मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचा एक सदस्य तटस्थ राहिला. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचा फुगा फुटला.\nस्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी महापालिकेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. खोडवेकर यांनी दुपारी बारा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केली. त्यांनी सुरूवातीला स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली. भाजपच्या ममता गायकवाड आणि राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रत्येकी चार-चार अर्जांची छाननी करण्यात आली.\nअर्ज छाननीत दोघांचेही अर्ज वैध ठरले. त्यानंतर खोडवेकर यांनी उमेदवारी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत दिली. या मुदतीत राष्ट्रवादीच्या मोरेश्वर भोंडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात भाजपच्या ममता गायकवाड यांना ११ मते, तर राष्ट्रवादीच्या मोरेश्वर भोंडवे यांना ४ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जातीने हजर राहिलेली शिवसेना मात्र या निवडणुकीत तटस्थ राहिली. शिवसेनेचे स्थायीतील सदस्य अमित गावडे यांनी मतदान केले नाही.\nभाजपच्या ममता गायकवाड यांना ११ मते (भाजपची १० आणि अपक्ष १) मिळाल्यामुळे त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आणलेल्या आणि घोडेबाजाराच्या जोरावर चमत्कार घडण्याचा आशावाद बाळगलेल्या राष्ट्रवादीचा फुगा फुटला.\nPrevious articleपिंपरी महापालिकेचा लाचखोर लिपीक अमोल वाघेरेच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश\nNext articleबांधकाम मजुरांनी नोंदणी करून शासनाच्या २८ योजनाचा लाभ घ्यावा- कामगार आयुक्त\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nहॅकरने असे केले पुण्यातील कॉसमॉस बँकेतून ९४ कोटी गायब; व्हिसा कंपनीमुळे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो ; महामुंबई मराठा समाज...\nदेहूरोड येथे शाळेत येण्यास मनाई केल्याने दहावीतील विद्यार्थ्यांची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-20T11:38:16Z", "digest": "sha1:D4EZYEOPISHD3EAWVDL3KSDPTFI6X5DU", "length": 22157, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | केजरीवाल मंत्रिमंडळाची यादी नायब राज्यपालांना सादर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल मंत्रिमंडळाची यादी नायब राज्यपालांना सादर\nकेजरीवाल मंत्रिमंडळाची यादी नायब राज्यपालांना सादर\n=मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री होणार=\nनवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून शनिवार १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानावर शपथ घेणार असून, आपल्या मंत्रिमंडळाची यादी गुरुवारी नायब राज्यपालांना सादर केली.\nयाबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळात सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे, असा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. दिल्ली विधानसभेच्या नियमानुसार मंत्रिमंडळात एकूण सदस्य संख्येच्या जास्तीतजास्त दहा टक्के म्हणजे ७ लोकांना स्थान देता येते.\nसिसोदिया यांच्याशिवाय गोपाल राय, किरण बेदी यांना पराभूत करणारे ऍड. एस. के. बग्गा, आदर्श शास्त्री, इमरान हुसेन, जर्नेलसिंग यांचा समावेश होऊ शकतो. आदर्श शास्त्री हे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी सोमनाथ भारती आणि रामनिवास गोयल यांच्या नावाची चर्चा आहे. केजरीवाल यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात महिला म्हणून राखी बिर्ला यांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी अलका लांबा यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. वंदनाकुमारी यांना विधानसभेचे उपसभापती बनविले जाऊ शकते. आधीच्या मंत्रिमंडळातील काही जणांना वगळले जाण्याची शक्यता आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआपल्या नावाने मंदिर उभारल्यामुळे मोदी नाराज\n=स्रोतांचा वापर स्वच्छ भारतासाठी करण्याचे आवाहन= नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] - गुजरातच्या राजकोट शहराच्या सीमेवर आपल्या नावाने मंदिर उभारण्यात आल्याचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/london-attack-parties-suspend-campaigning-50157", "date_download": "2018-08-20T11:19:52Z", "digest": "sha1:ZQGBNXZYVEHRPMIWPWYFERL6ZU3LIIJF", "length": 13747, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "London attack: parties suspend campaigning लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचार थांबवला | eSakal", "raw_content": "\nलंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचार थांबवला\nरविवार, 4 जून 2017\nलंडन - लंडनमध्ये शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांनी आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवून एकाप्रकारे मूकपणाने या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे. गुरुवारी (ता. 8) जनरल निवडणूक होत असून, सर्वपक्षांनी मिळून प्रचार थांबवला आहे.\nलंडन - लंडनमध्ये शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांनी आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवून एकाप्रकारे मूकपणाने या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे. गुरुवारी (ता. 8) जनरल निवडणूक होत असून, सर्वपक्षांनी मिळून प्रचार थांबवला आहे.\nलंडनमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये तीन वेळा दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 7 ठार तर 48 जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. रस्त्यांवरून पोलिसांच्या वाहनांचा ताफे फिरताना दिसत आहेत. आज (रविवार) सुटी असली तरी नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याला न जुमानता आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवले आहे. नागरिकांनी मूकपणाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.\nदेश प्रथम, निवडणूक नंतर...\nगुरुवारी येथे निवडणूक होत आहे. निवडणूक तीन दिवसांवर आली असताना व रविवारची सुटी असल्यामुळे प्रचार शिगेला पोहचला होता. परंतु, दहशतवादी हल्ला झाल्यामुळे सर्व पक्षांनी मिळून प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देश प्रथम व निवडणूक नंतर असे येथील राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे. शिवाय, या हल्ल्याचा सर्व पक्षांनी मिळून निषेध व्यक्त केला आहे.\nदहशतवादी हल्ल्याची बातमी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नागरिकांना समजल्यानंतर अनेकांच्या तोंडून 'ओह माय गॉड' हा शब्द बाहेर पडला. हल्ल्याचे वृत्त जाणून घेण्यासाठी अनेकांनी टीव्ही, वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळांची दालने उघडली. सोशल नेटवर्किंग साईटसह व्हॉट्सऍपवरून नागरिक एकमेकांशी संपर्क साधताना दिसत होती.\nदहशतवादी हल्ल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आप्तकालीन बैठक बोलविली होती. तीन महिन्यांमध्ये तीन वेळा दहशतवादी हल्ला झाल्यामुळे पुरे आता पुरे... एवढेच म्हणत आहे. दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल. येथील निवडणूक ठरलेल्या वेळेमध्येच होईल, असेही त्यांनी सांगितले.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/alliance-with-congress-to-clean-up-the-scathing-of-the-father-kumaraswamy/", "date_download": "2018-08-20T10:53:10Z", "digest": "sha1:GO2NAZCBT7SHMWQGUQJ6SMNKUDDILEWI", "length": 9466, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती - कुमारस्वामी | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश पित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती – कुमारस्वामी\nपित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती – कुमारस्वामी\nबंगळुरु: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येते की भाजपची सत्ता येते याकडे संपुर्ण देशाच लक्ष लागल आहे. कर्नाटकमध्ये त्रिशंकु स्थिती तयार झाल्यानंतर सत्ता संघर्ष पाहायला मिळतो आहे. काँग्रेससोबत हात मिळवणाऱ्या जेडीएसच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्‍वामी यांनी म्हटलं की, ‘मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून ऑफर मिळाली होती पण २००४ आणि २००५ मध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे माझे वडील एचडी देवेगौडा यांचं राजकीय कारकीर्दीवर डाग लागला होता. आता देवाने तो डाग हटवण्यासाठी संधी दिली आहे. यामुळे मी काँग्रेससोबत हात मिळवणी केली.’\nदेवेगौडा यांनी याआधीच म्हटलं होतं की, कुमारस्‍वामीमुळे त्यांच्या ‘सेक्‍युलर’ प्रतिमेला धक्का बसला होता. कारण मुलाने भाजपसोबत युती करुन २००४ आणि २००५ मध्ये सत्‍ता मिळवली. त्याचं नुकसान पक्षाला झालं. १० वर्ष पक्ष सत्तेतून बाहेर राहिला. याआधी देवेगौडा यांनी निकालाआधी म्हटलं होतं की, जर कुमारस्‍वामी भाजपसोबत युती करेल तर ते त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकतील.’ यामुळेच कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nमागिल लेख बिग बॉस मराठी: टास्कदरम्यान सईला दुखापत\nपुढील लेख येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/god-parshuram-rituals/", "date_download": "2018-08-20T10:32:36Z", "digest": "sha1:7M5IJO3AX2D5O3HIVNVQTDZR2QR3CJYT", "length": 10038, "nlines": 73, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "श्री देव परशुरामभूमि पूजन – सतीश विनायक रिसबूड – ११ जुलै २०१० ते ११ सप्टेंबर २०१० | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nश्री देव परशुरामभूमि पूजन – सतीश विनायक रिसबूड – ११ जुलै २०१० ते ११ सप्टेंबर २०१०\nश्री व्याडेश्वर महात्म्य हे काव्य श्री. विश्वनाथ पित्रे नामक कवीने वर्ष १६३५ मधे म्हणजे सुमारे ४०० वर्षापूर्वी रचले आहे. त्यात श्री देव व्याडेश्वरांबरोबर श्री परशुराम , गुहागर वगैरेचे तपशिलासह अतिशय सुंदर वर्णन आले आहे. त्यात सर्ग ५ , श्लोक ३० ते ३७ मध्ये पुढीलप्रमाणे वर्णन आले आहे.\nरामतीर्थ व नदी ह्यांच्या पश्चिमेकडून दक्षिण दिशेपर्यंत त्या ब्राह्मण श्रेष्ठ परशुरामाने ब्राह्मणांची स्थापना केली. अशा रीतीने अधिकारानुरूप रम्य व समृद्धीयुक्त घरे वसविल्यानंतर पूर्णकाम परशुरामाचे मन शांत झाले. त्या अत्यंत आकर्षक अशा नगरला त्याने चित्तपावन हे नाव दिले. व त्यामुळे तेथे राहणारे सर्व ब्राह्मण चित्तपावन (चित्पावन) म्हणून गणले गेले. II ३०-३२ II\nमग तो कमळासारखे नेत्र असणारा परशुराम आपल्या ब्राह्मणांना म्हणाला, हे क्षेत्र म्हणून स्वीकारलेले शहर श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी निर्माण केले व आता आपण सर्वांनी ह्याचा निवासस्थान म्हणून स्वीकार केला असल्यामुळे तोच सुरुवातीचा दिवस असे समजून ह्या माझ्या पृथ्वीची प्रत्येक वर्षी आदरयुक्त होऊन पूजा करा. आपण सर्व ब्राह्मण माझे आहात व ही पृथ्वी माझी आहे. II ३३-३५ II\nहरीच्या म्हणजे विष्णुरूपी परशुरामाच्या त्या शहरात श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी रामाने पालन केलेल्या ब्राह्मणांकडून आजही ती पूजा विधिवत केली जाते. II ३६ व ३७ II\nविश्वनाथ कवीच्या काळी कदाचित अशी पूजा होत असेलही परंतु गेली अनेक शतके (कदाचित अनेक सहस्त्रके सुद्धा) असे पूजन झाल्याचे उपरोक्त उल्लेखाशिवाय अन्य उल्लेख नाही. कुळधर्म , कुलाचाराच्या रुपात ह्या पूजेचे अवशेष देखील दिसून येत नाहीत. अशी पूजा कोणी केल्याचे ऐकिवातही नाही. गेल्या वर्षी रिसबूड कुटुंबियांपैकी सर्वश्री सतीश, डॉ.प्रसाद, राहुल ह्यांनी पुढाकार घेवून श्रावण महीन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी (६ सप्टेंबर २०१० रोजी ) संध्याकाळी चिपळूणात श्री रामतीर्थावर श्री देव परशुरामभूमि पूजनाचा कार्यक्रम यथासांग घडवून आणला. चिपळूण येथील ज्येष्ठ नागरिक श्री. कपिल भगवान रिसबूड ह्यांनी प्रत्यक्ष पूजा केली. चिपळूणचे आदरणीय वे. शा. सं.श्री. फडके गुरुजी ह्यांनी पौरोहित्य केले. ही पूजा दरवर्षी करावी अशी श्री परशुरामांची आज्ञा असल्याने अशी पूजा दरवर्षी करण्यात येणार आहे. ह्या वर्षीची पूजा ह्याच ठिकाणी दिनांक २६ ऑगस्ट २०११ रोजी आयोजित केले आहे. गुहागर येथील श्री देव व्याडेश्वर संस्थान, श्री दुर्गादेवी देवस्थान, लोटे परशुराम येथील श्री परशुराम संस्थान व चित्पावन ब्राह्मण महासंघ ह्यांनी ह्या कामी भविष्यात पुढाकार घ्यावा असे सुचवावेसे वाटते.\nप्राचीन काळी सत्तेमुळे क्षत्रिय उन्न्मत्त झाले होते म्हणून परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. ह्या कथेचा कोणीही कसाही अर्थ काढला तरी एक गोष्ट प्रकर्षाने ध्यानात घेण्यासारखी आहे ती म्हणजे उन्न्मत्त व जुलमी राजसत्तेच्या विरोधात एक ब्राह्मण खंबीरपणे उभा ठाकला. राजसत्तेच्या विरोधात उभे राहताना त्याने हातात शस्त्र देखील धारण केले आणि सत्तेचा उन्मत्तपण संपुष्टात आणला.\nआजदेखील सत्तेचा उन्मत्तपणा ठायी ठायी दिसून येतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत ब्राह्मणांनी उन्मत्त व जुलमी राजसत्तेच्या विरोधात उभे राहणे हे ही श्री परशुरामाचे स्मरण करणे व आज्ञा पालन करणेच होय. यासाठी श्री परशुरामभूमी पूजन अधिक व्यापक व विस्तृत प्रमाणात व्हावे ही अपेक्षा.\nचित्पावनांचे समाजरक्षणाचे कार्य – प्रकाश नरहर गोडसे – ११ जुलै २०१० ते ११ सप्टेंबर २०१०\nआपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-beed-osmanabad-passport-office-ssolapur-45936", "date_download": "2018-08-20T11:20:19Z", "digest": "sha1:7YLXLK3JWIEGVV4VJGD3K62Y6NS2WZ36", "length": 13904, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur, beed, osmanabad passport office in ssolapur लातूर, बीड, उस्मानाबादचे पासपोर्ट कार्यालय सोलापूरला | eSakal", "raw_content": "\nलातूर, बीड, उस्मानाबादचे पासपोर्ट कार्यालय सोलापूरला\nगुरुवार, 18 मे 2017\nलातूर - सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, बीड व सांगली जिल्ह्यासाठी सोलापूर येथे स्थापन झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मेअखेरीस पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या पासपोर्ट कार्यालयाचे जूनमध्ये उद्‌घाटन होणार आहे.\nलातूर - सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, बीड व सांगली जिल्ह्यासाठी सोलापूर येथे स्थापन झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मेअखेरीस पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या पासपोर्ट कार्यालयाचे जूनमध्ये उद्‌घाटन होणार आहे.\nमराठवाड्यातील नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी नागपूरला जावे लागत होते. गेली अनेक वर्षे मराठवाड्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा कार्यालय स्थापन करण्याची मागणी होती. त्यासह सोलापूर जिल्ह्याचीही मागणी होती. त्यासाठी स्थानिक खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी प्रयत्न केले. मराठवाड्यासाठी औरंगाबादेत; तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादसह बीड जिल्ह्यांसाठी सोलापूरला पासपोर्ट कार्यालय मंजूर झाले. त्यानुसार सोलापूर येथे काही महिन्यांपूर्वी पासपोर्ट सेवा लघू केंद्राची सुरवात झाली. महापालिका व विभागीय पासपोर्ट कार्यालयात भाडेकरार होऊन रिपन हॉलची इमारत या कार्यालयास मिळाली आहे. सुमारे 12 हजार चौरस फूट जागेत हे कार्यालय होत आहे. त्यांपैकी चार हजार चौरस फूट जागेत जुने सभागृह, एक हजारात नवीन बांधकाम, दोनशे रनिंग मीटर परिसराच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडे इमारत सुपूर्द होणार आहे.\nसंपूर्ण देशभरात केवळ चारच लघुपासपोर्ट सेवा केंद्रे मंजूर झाली असून, त्यात सोलापूरचा समावेश आहे. या केंद्रात सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, सांगली व लातूर या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्टसाठी अर्ज करता येतील. पासपोर्ट काढण्यास आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी होईल. ती सहायक पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे जाईल. त्यामुळे नागरिकांना किमान आठ दिवसांत पासपोर्ट मिळण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूरनंतर सोलापूरला हे पासपोर्ट सेवा केंद्र मिळाले आहे.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nईदच्या पार्श्‍वभूमीवर बकरी खाताहेत भाव\nसोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/last-day-sakal-furniture-and-consumer-expo-46903", "date_download": "2018-08-20T11:17:45Z", "digest": "sha1:4KMNTVKMQYFQ56RWMUAX7YYX66Z6EITP", "length": 15171, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Last day sakal furniture and consumer expo लज्जतदार खाद्यपदार्थ खरेदीची संधी | eSakal", "raw_content": "\nलज्जतदार खाद्यपदार्थ खरेदीची संधी\nसोमवार, 22 मे 2017\nपुणे - मनसोक्त खरेदी अन्‌ खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी \"सकाळ फर्निचर आणि कंझ्युमर एक्‍स्पो'ला रविवारी गर्दी केली. अनेकांनी गृहोपयोगी वस्तूंपासून ते डिझायनर फर्निचरपर्यंतच्या वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. खाद्यजत्रेत पदार्थांमधील वैविध्यता खवय्यांना पाहायला मिळाली. गुजराथी खाकरा- ढोकळापासून ते \"रेडी टू इट' स्वरूपातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करता आले. सोमवारी (ता. 22) एक्‍स्पोचा शेवटचा दिवस असून, चविष्ट आणि लज्जतदार खाद्यपदार्थ खवय्यांना खरेदी करता येतील. तर फर्निचर, गृहसजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, कपड्यांसह ऑटोमोबाईल कंपन्यांनी सादर केलेल्या कारचे मॉडेल्सही पाहता येतील.\nपुणे - मनसोक्त खरेदी अन्‌ खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी \"सकाळ फर्निचर आणि कंझ्युमर एक्‍स्पो'ला रविवारी गर्दी केली. अनेकांनी गृहोपयोगी वस्तूंपासून ते डिझायनर फर्निचरपर्यंतच्या वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. खाद्यजत्रेत पदार्थांमधील वैविध्यता खवय्यांना पाहायला मिळाली. गुजराथी खाकरा- ढोकळापासून ते \"रेडी टू इट' स्वरूपातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करता आले. सोमवारी (ता. 22) एक्‍स्पोचा शेवटचा दिवस असून, चविष्ट आणि लज्जतदार खाद्यपदार्थ खवय्यांना खरेदी करता येतील. तर फर्निचर, गृहसजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, कपड्यांसह ऑटोमोबाईल कंपन्यांनी सादर केलेल्या कारचे मॉडेल्सही पाहता येतील.\nदोनशेहून अधिक स्टॉल्समध्ये देशभरातील कंपन्यांची दहा हजारांहून अधिक उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थांमध्ये राजस्थानी, गुजराथी मिठायांसह फराळाचे विविध प्रकार पाहता येतील. पटकन तयार होणारे \"रेडी टू इट' स्वरूपातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ प्रदर्शनात खरेदी करता येतील. यामध्ये उपमा, इडली, पावभाजी, भाजणी आणि रवा यांच्या तयार पिठाच्या जोडीला मसाले, सुपमधील विविध व्हरायटीही पाहता येतील. फराळ, ड्रायफ्रूट्‌स, मिठाई आणि चिक्कीचा गोडवाही नागरिकांना चाखता येणार आहे. लज्जतदार, खमंग आणि गोड अशा चवीतील खाद्यपदार्थांची रेलचेल येथे दिसून येईल. सूप, आवळा कॅंडी, सोप, सुपारी व पानही खवय्यांसाठी आहे. यासोबतच विविध प्रकारचे ज्यूस, जलजिरा अशी पेयेही आहेत.\nखाद्यपदार्थांच्या जोडीला नावीन्यपूर्ण आणि डिझायनर फर्निचरही खरेदी करता येईल. गृहोपयोगी वस्तूंमध्ये व्हरायटी पाहता येईल. तर पेंटिंग, म्युरल्स, वॉल हॅंगिंग, फुलदाण्या या गृहसजावटीच्या वस्तूंबरोबर गाद्या, बेडशिट्‌स आणि कुशन्सही आहेत. या एक्‍स्पोत गॅस शेगड्यांपासून चिमणीजपर्यंत, मसाल्यांपासून ते मिक्‍सरपर्यंत, घरगुती उपकरणांपासून ते किचन गॅजेट्‌सपर्यंतच्या वस्तू खरेदी करता येतील. फॅशनेबल कपड्यांपासून फॅन्सी फुटवेअर्स, ज्वेलरीपर्यंत आणि फर्निचरपासून ते फर्निशिंगपर्यंतच्या विविध वस्तू पाहायला मिळणार आहेत.\nकालावधी - सोमवारपर्यंत (ता. 22)\nकुठे - पंडित फार्म्स, कर्वेनगर परिसर\nकेव्हा - सकाळी अकरा ते रात्री नऊ\nप्रवेश शुल्क - दहा रुपये\n(टीप - सकाळ- मधुरांगण सभासदांना ओळखपत्र दाखवून प्रवेश विनामूल्य.)\nसुविधा - वाहनतळ विनामूल्य\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/wari/tukaram-maharaj-palkhi-2017-palkhi-wari-2017-55467", "date_download": "2018-08-20T11:20:31Z", "digest": "sha1:JZLGSDCSG7HDAOPE234MSSHSTTM6CHUW", "length": 14149, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tukaram Maharaj Palkhi 2017 palkhi wari 2017 अश्व धावले रिंगणी, पाय आठविती विठोबाचे | eSakal", "raw_content": "\nअश्व धावले रिंगणी, पाय आठविती विठोबाचे\n(शब्दांकन - सचिन शिंदे)\nमंगळवार, 27 जून 2017\nपालखी सोहळा निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ होणार\nतरंगवाडीला पहिला व गोकुळीचा ओढा येथे दुसरा विसावा\nपालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण इंदापुरात\nरिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा इंदापुरात विसावणार\nदाजी लांडगे, उदगीर, जि. लातूर\nसंत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोमवारी कोवळ्या उन्हात रंगले.\nते माझे सोयरे सज्जन सांगती,\nतुकोबा रायांच्या अभंगातील ओळीप्रमाणे माझ्या मनातही भावना उमटली. हा सोहळा कोवळे ऊन अंगावर झेलत वारकऱ्यांनी साजरा केला. त्यानंतर सोहळा तासभर बेलवाडीत विसावला.\nसंत तुकोबारायांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटोपून सोमवारी पहाटे मार्गस्थ झाला. अवघ्या पाच किलोमीटरचा टप्पा काही मिनिटांतच पार केला. सातच्या सुमारास सोहळा बेलवाडीत पोचला. पावणेआठच्या सुमारास पालखी रिंगणात आणण्यात आली. त्या वेळी ‘ज्ञानोबा... तुकाराम’च्या गजराने सारा परिसर दणाणून गेला. रथामागील सतरा क्रमांकाच्या दिंडीत मी चालतो. ती दिंडीही लगोलग मैदानात आणण्यात आली. टाळकरी, पखवाजवादक, तुळस व पाणी डोक्‍यावर घेतलेल्या महिलांसह झेंडेकरी मैदानात आले. जमलेले टाळकरी व पखवाज वादकांनी खेळ सुरू केला. खेळताना एका ठेक्‍यात त्यांनी केलेला ‘ज्ञानबा... तुकाराम’चा गजर मनाला सुखावून गेला. दिंडीचा चोपदार म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्या दिंडीतील लोकांना योग्य जागी पोचविल्यानंतर मूळ रिंगण लावण्यासाठी मदतीला गेलो.\nपालखीची रिंगण प्रदक्षिणा झाल्यानंतर सोहळ्यातील प्रमुख लोकांनी अश्वाला रिंगण मार्ग दाखवला. पहिल्यांदा रिंगणात मेंढ्यांना आणण्यात आले. त्यांचे दोन वेळा रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर डोक्‍यावर तुळस घेतलेल्या महिला त्यानंतर झेंडेकरी धावले. त्यानंतर टाळकरी व पखवाजवादक धावले. नंतर मूळ रिंगण सोहळा होणार होता. त्यामुळे उत्सुकता दाटली होती. ‘बोला... पुंडलीक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष झाला आणि अश्व रिंगणात धावले. पहिल्यांदा माउलींचे अश्व धावले. त्यानंतर चोपदारांचे अश्व धावले. तिसऱ्या वेळी दोन्ही अश्व एकदम धावले व रिंगण सोहळा झाला. अश्व धावताना तुकारामांचा झालेला गजर मनात घर करून राहिला. रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर त्याची माती डोक्‍याला लावण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीने परिसर फुलून गेला. या सोहळ्याने वारकऱ्यांचा शीण दूर झालाच शिवाय पुढच्या वाटचालीलाही बळ मिळाल्याची जाणीव झाली...\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/BEAR-ISLAND/2067.aspx", "date_download": "2018-08-20T10:29:26Z", "digest": "sha1:TNHP5ZMOZW2TIO4M3KDYOUELWSQA7GIR", "length": 25079, "nlines": 159, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BEAR ISLAND", "raw_content": "\nपृथ्वीवरील उत्तर ध्रुव प्रदेशाभोवतालच्या बर्फमय भूमीस आर्क्टिक सर्कल म्हणतात. तिथे हिवाळ्यात दिवसाचे तास कमी व रात्र मोठी असते. अशा ठिकाणी, ’बेअर आयलन्ड’ बेटावर आपले फिल्म युनिट नेऊन चित्रीकरण करण्याचा घाट एका निर्मात्याने घातला. आवश्यक ती सेटिंग्ज सामान-सुमान व माणसे घेऊन एका बोटीने तो तिकडे निघाला. पण वाटेत त्याच्या युनिटमधील काही जण मरण पावू लागले. तर काही जण ’बेअर आयलन्ड’ बेटावर मरण पावले, आणि जन्म झाला एका गूढ नाट्याचा. याचे मूळ दुसऱ्या महायुद्धात होते. अफाट संपत्ती, महायुद्ध व मनुष्यहत्या यांच्यातून एक जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. संशयाचे काटे सर्वांवर फिरत होते, पण खूनी नक्कीच हुशार व मुरलेला होता. शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=36", "date_download": "2018-08-20T10:46:16Z", "digest": "sha1:UJ4762GOIJM4HCY77F2EZH3KI4OHERCI", "length": 10726, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"कुंकू, टिकली आणि टॅटू\" वर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nकुंकू, टिकली आणि टॅटू ही चिन्हं स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत. मात्र आज स्त्री - पुरुष ही भेदरेषा पुसट झालीय. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रात भरारी घेतायत. मग या चिन्हांमधूनच व्यक्त व्हायची आज खरंच गरज आहे का आजच्या काळात या प्रतिकांचा नेमका अर्थ काय आजच्या काळात या प्रतिकांचा नेमका अर्थ काय ही प्रतिकं काय सांगू पाहतायत ही प्रतिकं काय सांगू पाहतायत कलर्स मराठी वाहिनीवर \"कुंकू, टिकली आणि टॅटू\" नावाची मालिका सुरु झालीय, त्यानिमित्ताने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांचं कुंकू, टिकली, टॅटू या प्रतिकांबाबत काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न..\n'जागतिक आरोग्य दिना'च्या निमित्ताने ऋताने दिला मौल्यवान सल्ला\n७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आपले आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने आरोग्याशी निगडीत आपले विचार मांडतो आणि जमेल तशी मदत करत असतो. ही मदत कोणत्याही स्वरुपाची असू शकते. जसे की एखादा सल्ला किंवा काळजी देखील मदत असू शकते. अशीच मदत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने केली आहे.\nअभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' चा चाहत्यांसोबत अनोखा सुसंवाद\nनाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले.\nउमेश - तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप\nसिनेमातील कलाकार कितीही मोठे असले तरी त्यांना नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकण्याची किंवा आपल्या गुणात आणखीन भर करण्यासाठी इच्छा असते. आपल्या अभिनय कौशल्यात ज्ञानाची अधिक भर घालण्यासाठी काही अभिनेते वर्कशॉपचा आधार घेतात. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीने सुध्दा अलीकडेच काही खास वर्कशॉप जॉइंट केले होते. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात उमेश आणि तेजश्री या दोघांची भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे त्यांनी काही विशेष वर्कशॉप केले.\nवाढदिवस विशेष - हेमंत ढोमे - मैत्री: कलाकार आणि त्याच्या चाहत्याची\nमित्र म्हणु की भाऊ.. की भावासारखा मित्र.. त्याच्याबद्दल जेवढं बोलले तेवढं कमीच आहे.. अरे हो हो हो मी कोणाबद्दल बोलतोय हे कळलं असेलचं ना... तो आहे मराठी फिल्म इंडस्ट्री मधील एक ग्रेट Idya... कळलं की नाही... काय राव तुम्ही.. त्याच्या लेखणीतुन.. स्त्रीभ्रुण हत्या, शेती विषयी जिव्हाळा.. गडसंवर्धनाची आस दिसते तो अभिनेता, लेखक, दिग्दर्शक असलेला हेमंत ढोमे..\nमराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\nमराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-municipal-election-19284", "date_download": "2018-08-20T11:04:59Z", "digest": "sha1:I332HIL5MHR7NRB3VJFRPTLMWTRBGL4Z", "length": 15405, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune municipal election शिवसेनेकडेही इच्छुकांचा ओघ | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nसातत्याने अपयश मिळणाऱ्या प्रभागांसाठी नवा पॅटर्न\nपुणे - आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती होवो अथवा ना होवो. मात्र, महापालिकेतील आपले संख्याबळ वाढविण्याच्या उद्देशाने शिवसेना अन्य राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना रिंगणात उतरविण्याचे आडाखे बांधत आहे. ज्या वॉर्ड आणि प्रभागांमध्ये सलग पराभव झाला, त्या ठिकाणी हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेना आता ‘आयाती’चे धोरण राबविण्याची शक्‍यता आहे.\nसातत्याने अपयश मिळणाऱ्या प्रभागांसाठी नवा पॅटर्न\nपुणे - आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती होवो अथवा ना होवो. मात्र, महापालिकेतील आपले संख्याबळ वाढविण्याच्या उद्देशाने शिवसेना अन्य राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना रिंगणात उतरविण्याचे आडाखे बांधत आहे. ज्या वॉर्ड आणि प्रभागांमध्ये सलग पराभव झाला, त्या ठिकाणी हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेना आता ‘आयाती’चे धोरण राबविण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिकेच्या नव्या प्रभागरचनेतील सहकारनगर-पद्मावतीमधील (प्रभाग क्र. ३५) एका प्रस्थापित नेत्याच्या कार्यकर्त्याला पक्षात घेऊन, त्याला तिकीट देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यादृष्टीने अन्य प्रभागांमध्येही चाचपणी सुरू आहे.\nनिवडणुकीला दोन-अडीच महिन्यांचा कालावधी राहिला असला तरी भाजप आणि शिवसेना ‘युती’बाबत साशंकता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांना शह देण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सर्व प्रभागांमधील इच्छुकांची चाचपणी सुरू झाली असून, त्यांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nपरंतु, गेल्या काही निवडणुकांमध्ये सलग पराभव झालेल्या प्रभागांमध्ये तगडे उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य पक्षांतील उमेदवार गळाशी लागतात का यादृष्टीने पक्षाच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागांमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले आहे.\nऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्याच्या हालचालींमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्‍यता आहे; परंतु बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत पक्षाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नाराजी टाळता येणार आहे. उमेदवारीबाबत सामूहिक निर्णय घेतले जातील, असेही स्पष्ट केले.\nनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार देणार आहोत. प्रभागनिहाय चाचपणी करण्यात येत आहे. अन्य पक्षांमधील कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. आणखी काही कार्यकर्ते प्रवेश करतील. मात्र, यापूर्वी सातत्याने अपयश आलेल्या प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.\n- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/578002", "date_download": "2018-08-20T11:26:55Z", "digest": "sha1:BYVQAJ4WZZECUIQS2EOK3N6MGXLO2FKP", "length": 9057, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मेघालय अफ्स्पामुक्त : गृह मंत्रालय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेघालय अफ्स्पामुक्त : गृह मंत्रालय\nमेघालय अफ्स्पामुक्त : गृह मंत्रालय\nअरुणाचलच्या काही भागातून हटविला अफ्स्पा : नवे धोरण एप्रिलपासून लागू\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मेघालयातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) पूर्णपणे हटविला आहे. अरुणाचल प्रदेशच्या अनेक क्षेत्रांमध्ये हा कायदा शिथील करण्यात आला. सप्टेंबर 2017 पर्यंत मेघालयाच्या 40 टक्के क्षेत्रात अफ्स्पा लागू होता. राज्य सरकारसोबत अलिकडेच झालेल्या चर्चेनंतर मेघालयातून अफ्स्पा हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.\nअरुणाचलच्या केवळ 4 पोलीस स्थानकांच्या हद्दीतच अफ्स्पा लागू आहे. तर 2017 मध्ये 16 पोलीस स्थानकांच्या हद्दीत तो प्रभावी होता. आणखी एका निर्णयांतर्गत गृह मंत्रालयाने ईशान्येत उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणानुसार मदत निधीचा आकडा 1 लाखावरून 4 लाख रुपये केला आहे. हे नवे धोरण 1 एप्रिल 2018 पासून लागू करण्यात आले आहे.\nसरकारने विदेशी नागरिकांच्या प्रवासाबद्दल देखील महत्त्वाचा निर्णय घेतला. मणिपूर, मिझोरम आणि नागालँडचा प्रवास करणाऱया विदेशींसाठी प्रतिबंधित क्षेत्राचा परवाना आणि संरक्षित क्षेत्राच्या परवान्यात सूट दिली आहे. परंतु ही बंदी काही देशांसाठी कायम राहणार असून यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनचा समावेश आहे.\nमागील 4 वर्षांमध्ये ईशान्येतील उग्रवादी कारवायांमध्ये 63 टक्क्यांची घट झाली आहे. 2017 मध्ये नागरी बळींमध्ये 83 टक्के आणि सुरक्षा दलांच्या जीवितहानीत 40 टक्के घट झाल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. 2000 च्या तुलनेत 2017 मध्ये ईशान्य भारतात उग्रवाद विषयक घटना 85 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर 1997 च्या तुलनेत जवानांच्या हौतात्म्याचा आकडा देखील 96 टक्क्यांपर्यंत घटला आहे.\nसशस्त्र दल विशेषाधिकार कायदा जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील काही भागांमध्ये सुरक्षा दलांना विशेष अधिकार प्रदान करतो. या कायद्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. सुरक्षादलांना कोणत्याही परिसराची झडती घेणे आणि वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार अफ्स्पा प्रदान करतो. यांतर्गत वादग्रस्त भागांमध्ये सुरक्षादल कोणत्याही स्तरापर्यंत बळाचा वापर करू शकतात.\n1958 मध्ये ईशान्येतील बंडखोरांना रोखण्यासाठी संसदेकडून लागू करण्यात आलेला अफ्स्पा जवानांना आवश्यक अधिकार प्रदान करत असल्याचे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. या कायद्याच्या मदतीने अत्यंत धोकादायक स्थितीत दहशतवादी किंवा अन्य धोक्यांना सामोरे जाणाऱया जवानांना कारवाईत सहकार्य मिळण्यासोबतच सुरक्षा देखील मिळत असल्याचे दलांचे मानणे आहे.\nचौथ्या टप्प्यात 61 टक्के मतदान\nकाँग्रेस ‘प्रभारी’ पदावरून दिग्विजय सिंगांची हकालपट्टी\nपाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार, राहते घर सोडण्याचे फर्मान\nभारतात एफ-16 च्या निर्मितीची तयारी\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T11:12:24Z", "digest": "sha1:SICKYWXZLAVIF57SQ2WB2WRL3C6MEIW4", "length": 31391, "nlines": 121, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "वारूणीचा प्रदेश – जर्मनी – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nवारूणीचा प्रदेश – जर्मनी\nसर्जक, कलात्मक आणि शास्त्रीय क्षेत्रात सातत्यानं नवनवी शिखरे गाठणारा जर्मनी हा देश – कवींचा आणि विचारवंतांचा देश. फ्रान्ससारखे जिव्हालौल्याचा अनुनय करणारे, कोरीव, नाजूक, जीवघेण्या कलाकुसरीचे देणे ह्या खाद्यसंस्कृतीला लाभलेले नाही आणि इटलीच्या बेभान, उत्सवपूर्ण आणि जगण्याचा, रोजच्या खाण्यापिण्याचाही अगदी सोहळा करून टाकण्याच्या वृत्तीचा परीसस्पर्श ह्या भूमीच्या पाकशास्त्राला झालेला नाही. समुद्रसपाटीचे प्रदेश, डोंगरमाथे, दरीखोरी आणि घनदाट अरण्ये ह्या वैपुल्याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीची खाद्यसंस्कृती बहरत गेलेली आहे.\nयुरोपच्या मध्यस्थानी असलेल्या जर्मनीच्या सीमारेषा ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, फ्रान्स, लक्सेम्बर्ग, नेदरलँडस्, स्वित्झर्लंड आणि पोलंड ह्या देशांशी जोडल्या आहेत. या प्रत्येक देशाच्या खाद्यसंस्कृतीचा परिणाम त्या त्या सीमावर्ती प्रांतात आढळतो तो वेगळाच.\nजर्मन खाद्यसंस्कृतीचे पाच आधारस्तंभ म्हणजे ब्रेड, मांस, दुग्धजन्य पदार्थ (लोणी, चीज, दही, चक्का), बटाटे आणि केक. बिअर ही महाधमनी आणि वाईन ही रोहिणी रक्तवाहिनी कॉफी ही जीवनधारा एकट्या जर्मनीमध्ये ब्रेडचे ६०० प्रकार प्रामुख्याने आहेत. शिवाय १२०० प्रकारचे केक्स, पेस्ट्रीज आणि रोल्स. नाचणी, गहू, बार्ली, ओट्स, मिश्र धान्ये; अशा धान्यांबरोबरच सूर्यफुलाच्या, भोपळ्याच्या बिया, खसखस, काळे आणि पांढरे तीळ, बदाम, डोंगरी बदाम म्हणजेच हेझलनट, अक्रोड असे अनेक पदार्थ ब्रेडमध्ये घातले जातात. डुंकेल म्हणजे गडद काळपट रंगाचा ब्रेड इथे जास्त आवडीने खाल्ला जातो. घर म्हणून एखादी भाकरी जास्त थापली जावी तसा एखादा पाव इथे अतिथीसाठी राखून ठेवला जातो.\nजर्मनीची अजून एक ओळख म्हणजे Sauerkraut – आपल्या परिचयाच्या हिरव्या कोबीपासून बनवला जाणारा हा एक खास जर्मन प्रकार – झाउअरक्राउट – शब्दशः आंबवलेला कोबी – कोबी उभा बारीक चिरून, एकावर एक थर रचून मीठ घातले जाते आणि जांभळासारख्या दिसणाऱ्या आंबट ज्युनिपर बेरीज आणि काळे जिरे टाकून तीन आठवडे मुरत घातले जाते, अधूनमधून हलवून वरती जमणारा तवंग काढून टाकला जातो.\nयोहान् वोल्फगांग फॉन ग्योयथे ह्या प्रतिभावंत कवीला जीव की प्राण असलेलं फ्रँकफुर्टचं हिरवं कषायपेय म्हणजे सात हिरव्या वनस्पती वापरून बनवलेलं ग्र्यूनं झोsसं (Frankfurter GrüneSoße – Green Sauce) इस्टरच्या आदल्या दिवशी ‘हिरव्या’ गुरुवारी, हे खाण्याचं प्रचलन आहे. हे सॉस करायला सात वनस्पती लागतात: borage (ओव्याची पाने), chervil (नंदपर्ण), cress (हळीव), chives (लसणाची पाने), Parsley (अजमोदा), Pimpinella (ओली बडीशेप), Sorrel (अम्लवेतस).\nमूळ जर्मनीतला नसला तरी आता इथे प्रचंड लोकप्रियता मिळवलेला तुर्की खाद्यप्रकार म्हणजे ड्योनर कबाब. शहराच्या प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तुम्हांला ड्योनरचं दालन सापडणारच. तंदूरच्या वरती मोठ्या सळईवर टांगलेले मांसखंड अविरत फिरत असतात – वासरू, कोकरू किंवा कोंबडी ह्यांचे तेलावर खरपूस भाजलेल्या ह्या मांसाचे अगदी पातळ तुकडे, गरम गरम पिता ब्रेडमध्ये पापुद्रा अलगद दूर करून त्यात भरले जातात. किंवा भाकरीसारख्या जाडसर सपाट ब्रेडमध्ये. त्यावर लेट्युसची पानं, कांद्याच्या चकत्या, काकडी, टोमॅटो, आणि दही मिसळलेलं एक प्रकारचा चविष्ट सॉस त्यावर ओतलेला. ह्यात तिखटपणाची पातळी पण निवडता येते, हे थोरच\nआपल्याकडे आंब्याचा मोसम असतो तसा एप्रिल ते जून दरम्यान जर्मन माणूस वेडावून जातो Spargel (श्पार्गेल) च्या मेजवानीसाठी. अस्पारेगस पहिल्यांदा भेटला सोमरसेट मॉमच्या the luncheon मध्ये. ही पांढरी शतावरी कितीतरी जर्मन पाककृतींत मानाचे स्थान मिळवून आहे.\nमार्त्झीपान (Marzipan) म्हणजेच बदाम आणि साखर एकत्र करून केलेला लगदा. जर्मन खाद्यसंस्कृतीत ह्याची स्वतःची ओळख जपून आहे. मार्त्सिपानची देखणी वेलबुट्टी केकवर बघायला मिळते, चॉकलेटमध्ये सारण म्हणून हे वापरले जाते.\nसलाड ड्रेसिंग, ब्रेडवर चोपडण्यासाठी किंवा पाव भाजताना त्यात गोडवा आणण्यासाठी अशा विविध स्वरूपात जर्मनीत मध वापरला जातो. चहा किंवा कॉफीत साखरेऐवजी मध घालणे हे ओघाने आलेच.\nन्याहारी : जर्मन माणूस न्याहारी भक्कम घेतो. एक गरम पेय, चहा – कॉफी किंवा कोको, ब्रोट म्हणजे ब्रेड, किंवा ब्रेड रोल्स, लोणी, वेगवेगळे मुरांबे, क्वार्क नामक दह्याच्या चवीचे चीज / ह्यात कधी हर्ब्ज मिसळलेली असतात, तर कधी लसूण, पार्स्लीसुद्धा. वूर्स्ट म्हणजे सॉसेजेस, मुख्यतः पोर्क किंवा बीफपासून बनवलेली. फळांचा रस, उकडलेली अंडी –अगदी घड्याळाच्या काट्यावर उकडलेली, कारण आतला पिवळा बलक कुणाला किती मऊसर हवा, किती द्रव प्रमाणात हवा हे फार महत्त्वाचे असते. बाकी म्युस्ली वगैरे महाभाग आता जर्मन न्याहारीत स्थान मिळवून आहेतच, पण त्यांत सुकामेवा, दही आणि फळे मिसळून खाण्याची पद्धत आहे. विशेषतः आठवड्याच्या शेवटी अगदी रमतगमत असा न्याहारीचा कार्यक्रम सुरू असतो, अगदी तीन तीन तासही\nनंतर येते ती दुसरी न्याहारी. जर्मनीतल्या शाळांमध्ये हा शब्दप्रयोग प्रचलित आहे, ह्याला आपण पाणी प्यायच्या सुट्टीतले खाणे म्हणू शकतो, किंवा खाऊचा डबा – पाउजेनब्रोट कारण शाळेतल्या मुलांची न्याहारी आणि दुपारचे जेवण ह्यांत बरेच अंतर असते. सँडविच्, योगर्ट (फळांचे तुकडे मिसळलेले गोड दही) किंवा म्युस्ली आणि एखादे चॉकलेट इतकेच, पण ह्यामुळे मुलांची ऊर्जा योग्य पातळीवर राहते. नोकरदार वर्ग ह्यालाच त्स्विशेन् मालत्साइट म्हणतो – म्हणजे उपाहार. इम्बिस (Imbiss) हा शब्द आता आपल्याही ओळखीचा झाला आहे. हे सारे दुपारच्या जेवणाआधीचे खाणे.\nदुपारचं जेवण जर्मन माणूस १२ ते २ च्या दरम्यान घेतो. साग्रसंगीत पारंपरिक जेवणात बटाट्याचे सलाड, श्निट्झेल (Schnitzel) हा पोर्क किंवा बीफ वापरून केलेला कटलेट्सदृश प्रकार. बीफ किंवा पोर्कपासून बनवलेल्या सलामीच्या चकत्या. भात किंवा नूडल्सबरोबर एखादे सॉस बनवून छोटी सॉसेजेस् किंवा फ्रिकाडेलेन् नामक खिम्याचे गोळे, श्पेटझ्लं नामक नूडल्स्, त्याबरोबर तळलेले मांसाचे तुकडे – मटण किंवा कोंबडी, किंवा लोण्यावर परतलेल्या ताज्या भाज्या, तळलेले किंवा वाफवलेले माशांचे तुकडे आणि उकडून कुस्करलेला बटाटा, त्यावर पार्स्ली किंवा फक्त थोडे लोणी आणि मीठ, मिरपूड टाकून. इथे खास चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे हिरव्या शेंगा, चवळी, फरसबी, श्रावणघेवड्याच्या जातकुळीतल्या, शिवाय सिमला मिरची, फ्लॉवर, कांदा, कांद्याची पात, झुकीनी, टोमॅटो, लाल मुळा, छोटी चविष्ट गाजरं, मटार आणि टवटवीत, करकरीत कोबी. एका बटाट्याच्या किती परी – मीठ घालून उकडलेले गावरान बटाटे, त्यांचे मुटके, कधी आत सारण भरून, कधी चीज घालून, क्रोकेटस किंवा फ्रेंच फ्राइज्. सगळ्यात स्वादिष्ट ब्राsटकार्टोफेल्न् – तेलावर चरचरीत खरपूस भाजलेले – चुलीतल्या भाजलेल्या बटाट्याची आठवण किंचित चाळवणारे, पण त्यांची खुमारी काही वेगळीच.\nकाफे उंड् कुखेन हे जर्मन खाद्यसंस्कृतीचे (कॉफी आणि केक) एक लक्षणीय वैशिष्ट्य. कॉफी आणि केक हा साधारणतः दुपारी चारच्या सुमारास साजरा करण्यात येणारा समारंभच कुटुंबातल्या आणि मित्रपरिवारातल्या सौहार्दाची ऊब जपणारा. केक हा सहसा घरीच केला जातो किंवा कोपऱ्यावरच्या बेकरीतून अगदी ताजा ताजा आणला जातो. मार्बल केकपासून ते इथली खासियत असलेल्या चीज केकपर्यंत, ताज्या फळांच्या केकपासून चॉकलेटने लवथवणा-या केकपर्यंत कसलाही भेदभाव इथे नाही. सगळ्यात लाडका ब्लॅक फॉरेस्ट केक, श्वार्त्झ वॅल्डरकिर्षेनटोर्टं, मधमाशीचा डंख असं नाव मिरवणारा बीनेन् स्टिश्, चक्का घालून केलेला आंबटगोड चवीचा चीज केक, आलुबुखार किंवा सफरचंद घालून केलेले टार्टस्, किंवा बेकरीत मिळणाऱ्या खसखस घालून केलेल्या पेस्ट्रीज किंवा सफरचंदांत दालचिनी, साखर घालून केलेली श्ट्रूडेलच्या धर्तीची छोटी पाकीटं, चिरोट्यासारखी आणि साथ द्यायला त्याबरोबर अतिशय चविष्ट, कडवट खमंग कॉफी\nरात्रीच्या भोजनाला इथे संध्याकाळचे जेवण असेच नाव आहे – आबेन्डब्रोट, evening bread. हे संध्याकाळचे जेवण तसे बापडे साधेसुधे असते. वेगवेगळी धान्ये मिसळून केलेला पाव, दोन तीन प्रकारचे चीज, मांसाच्या तुकड्यांचे पातळ काप, तेलात फेसलेली मोहरीची पूड घालून केलेले मस्टर्ड सॉस, विनेगरमध्ये मुरवलेल्या लहान काकडया, शिवाय ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्यांचे सूप आणि सलाद.\nकाठोकाठ भरू द्या प्याला…\nजर्मनीत बिअर पाण्यासारखी प्यायली जाते, हे आपल्या ऐकिवात आहेच. ऑक्टोबर महिन्याच्या आसपास जर्मनीत येणारा माणूस हा म्युनिकचा बिअर फेस्टिवल चुकवत नाही, ह्या सोहळ्यामागचा रोचक इतिहास असा- इसवी सन १८१० मध्ये बवेरीयाचा राजपुत्र लुडविग आणि सॅक्सनीची राजकन्या थेरेसा यांच्या विवाहाच्या मेजवानिप्रीत्यर्थ १२ ते १७ ऑक्टोबर असा पहिल्यांदा हा सोहळा झाला. तेव्हापासून आजतागायत म्युनिकमध्ये ऑक्टोबर फेस्ट मोठ्या उत्साहानं साजरा होतो.\nकॉफीखालोखाल बिअर हे जर्मनीचे राष्ट्रीय पेय आहे, असंच म्हणावं लागेल. पिल्सनर, वाईत्झेनबिअर (गव्हापासून बनणारी) आणि आल्टबिअर ह्याचं जर्मनी हे जन्मस्थान. ५०० वर्षांपूर्वी बवेरिअन कायद्याच्या प्रणालीअंतर्गत अस्तित्वात असलेल्या शुद्धतेच्या निकषांचं काटेकोर पालन करून जर्मन बिअर निर्माण केली जाई. बार्ली, पाणी आणि किण्वनक्रियेसाठी कवशीची वाळलेली फुले घालून. आता बार्ली, गहू, मका यापासून नॉर्मल, पिल्स्, ड्राफ्ट, क्रिस्टाल, डुंकेल, हर्बज् घातलेली आल्टबिअर अशा वेगवेगळ्या २०००च्या वर प्रकारच्या बिअर जर्मनीत तयार होतात. आंबवण्यासाठी वेगवेगळ्या यीस्टचे प्रमाण वापरणाऱ्या ब्रुअरीज इथे आहेत आणि मोसमाप्रमाणे ब्रुईंगची पद्धतही थोडी थोडी बदलते. अल्कोहोल नसलेली बिअरही इथे उपलब्ध आहे. झालंच तर फळांच्या स्वादाची बिअर राडलरही सगळ्यांच्या खास आवडीची…विविध वनस्पतींचा वापर करून बनवलेली काळपट रंगाची आल्टबिअर तर रसाच्या पेल्यातून देतात, तर गहू आणि यीस्ट वापरून केलेली हेsफवाइत्सेन (Hefeweizen) बिअर तर फुटबॉलच्या चषकासारख्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या पेल्यातून देतात. गव्हापासून बनवलेल्या बिअरला कुणी गमतीनं फ्लुसिगब्रोट म्हणजे द्रवरूप पाव म्हणतात.\nबिअरपाठोपाठ वाईन हेही जर्मनांचे आवडते पेय. ह्या वारुणीचे नखरे मोठे अलवार. काही काही पाककृतींत ती अलगद जाऊन बसते. जेवणासोबत मोठ्या चवीने वाईनचे घुटके घेतले जातात किंवा जेवणानंतरचा कळसाध्याय म्हणून वाईन मोठ्या नजाकतीने पेश केली जाते. मुख्यतः फ्रान्स आणि इटलीला लागून असलेल्या जर्मनीच्या सीमाभागातील काही राज्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या त्या भागातील वाईन मग आपापल्या प्रदेशाची मोहोर अभिमानाने मिरवत असते. नाताळच्या बाजारात मानाचे स्थान असते ते ग्ल्युःवाइनला. लाल वाइन उकळवून त्यात काही निवडक मसाले घालतात आणि कपातून गरम गरम पितात. जर्मनीची अजून एक खासियत म्हणजे ‘एब्बेलवायन’ म्हणजे सफरचंदाची वाइन हीसुद्धा गरमच प्यायची असते.\nअल्कॉहोलविहीन पेयांमध्ये शोर्लं (Schorle) हे सर्वात लोकप्रिय पेय – फळांचा किंवा खासकरून सफरचंदाचा रस किंवा वाईनसोबत कार्बोनेटेड पाणी मिसळून केला जाणारा हा खास जर्मन प्रकार.\nजाता जाता काही महत्त्वाचे मुद्दे: जर्मनीत कुणाच्या घरी जेवायला गेलात तर आग्रह केला जाणार नाही. भिडेखातर एखाद्या पदार्थाला नको म्हणाल तर पस्तावाल. तिथे हाताने नव्हे तर काटे, चमचे, सुरी वापरून जेवण केले जाते, हे तर एव्हाना सर्वविदीत आहेच. टेबलाशी बसल्यावर डावा हात मांडीवर ठेवू नका, तर टेबलाच्या कडेशी तळहात टेकवा. टेबलावर कोपर टेकवून रेलणे हे तुमच्या शेजारच्या माणसाचा अवमान केल्यासारखे मानले जाते. कुणाच्या घरी जेवायला गेलात तर अगदी वेळेवर पोहोचा, एखादी छोटीशी भेट बरोबर न्या, गृहिणीला जेवण आवडल्याचे आवर्जून सांगा. एकत्र जेवताना, कुणीतरी गूटेन् आपेटिट् किंवा आन्ष्टोसेन् किंवा प्रोस्ट (चीअर्स) म्हटल्याशिवाय जेवायला किंवा पेयपानाला प्रारंभ केला जात नाही एवढे लक्षात ठेवा. आणि पोटभर जेवण झाले तरी ढेकर देणे अगदी अशिष्ट मानले जाते, हेही\nजर्मन सांस्कृतिक संस्था ग्योएथे-इन्स्टीटूट / माक्सम्यूलर भवनमध्ये गेली वीस वर्षे कार्यरत. जर्मन भाषा आणि साहित्य ह्यांचा जे.एन.यू.मध्ये अभ्यास, आस्थापना डिप्लोमा. ‘नाट्यशास्त्र आणि बेर्टोल्ट ब्रेष्ट’वर एम्. फिल शोधनिबंध. कवितालेखन, नाट्यपरीक्षण आणि अवगत भाषांतून साहित्याचा अनुवाद – मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन, इंग्लिश.\nफोटो – जयश्री जोशी आणि मित्र परिवार व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकजर्मनी खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल – आंध्र प्रदेश\nNext Post मत्स्याहारी नॉर्वे\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pakshimitra.org/about-us/working-committee", "date_download": "2018-08-20T10:26:19Z", "digest": "sha1:N22UTZMNFOBTM7VKKXMBKHZEZCNZSQKL", "length": 6038, "nlines": 92, "source_domain": "pakshimitra.org", "title": "संचालक मंडळ", "raw_content": "\nडॉ. जयंत सुधाकरराव वडतकर\nपत्ता : ४२, ग्रीनपार्क कॉलनी, आशियाड कॉलनीजवळ, शेगाव रोड, अमरावती, जिल्हा अमरावती ४४४६०४\nमोबाईल क्र. : ९८२२८७५७७३\nडॉ. राजू मोतीरामजी कसंबे\nपत्ता : २०५, त्रिमूर्ती अपार्टमेंट, बोरकर गल्ली, टिळक विद्यालय जवळ, टिळकनगर, डोंबिवली, (पु.),ठाणे ४२१ २०१\nमोबाईल क्र. : ९००४९२४७३१\nप्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे\nपत्ता : रिद्धीसिद्धी, विद्या कॉलनी, पाईप लाईन रोड, अहमदनगर ४१४ ००३\nमोबाईल क्र. : ९८५०२९१३२४\nप्रा. डॉ. गजानन वाघ\nपत्ता : २४, समता कॉलनी, कठोर रोड, अमरावती, जिल्हा अमरावती ४४४ ६०४\nमोबाईल क्र. : ९८२२२०४०७०\nश्री. शरद दत्त आपटे\nपत्ता : उशःकाल, ऑफ डॉ. आंबेडकर रोड, सांगली ४१६ ४१६\nमोबाईल क्र. : ९८९०३८४४००\nपत्ता : \"नेस्ट\", त्रिवेणी रो बंगलो, वृंदावन कॉलनी,पाईप लाईनरोड, आनंदवल्ली,गांगणापूर रोड, नाशिक ४२२०१३\nमोबाईल क्र. : ९८५०८१८६४४\nप्रा. डॉ. निनाद शहा\nपत्ता : विहंगम, ४/२ विद्यानगर, पाथरूट चौक, सोलापूर जि. सोलापूर ४१३००३\nमोबाईल क्र. : ९४२२४५९९१५\nपत्ता: १७ व्यंकटेश कॉलनी, गारखेडा परिसर, औरंगाबाद ४३१००५\nपत्ता : रत्नकल्याण, २८६/५/६ बुधवार पेठ, कोर्पोरेशन बँकेच्यावर, स्टेशनरोड, कराड ४१५११०\nमोबाईल क्र. : ९८२२०३४४५७\nपत्ता : २०९, श्रीपाल प्लाझा, रेल्वे स्टेशन समोर, नालासोपारा(प.), ता.वसई, जि. पालघर ४०१ २०३\nमोबाईल क्र. : ९९७०५५५७५०\nपत्ता : Qtr. No. 6/A Type-III, ऑर्डीनन्स फॅक्टरी, वरणगाव, जि. जळगाव\nमोबाईल क्र. : ८८०६१९८०४०\nपक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण करणे.\n'मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण' या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पक्षांचे संरक्षण करणे आणि महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/major-general-sanjay-bhide-writes-about-india-china-conflict-58745", "date_download": "2018-08-20T11:14:47Z", "digest": "sha1:MQB46VWGCEK3YGZPXUBLHYJ6PGMSCE2A", "length": 17262, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Major General Sanjay Bhide writes about India-China conflict \"डोक ला' आणि भारत - चीन प्रश्न... | eSakal", "raw_content": "\n\"डोक ला' आणि भारत - चीन प्रश्न...\nमेजर जनरल (निवृत्त) संजय भिडे\nमंगळवार, 11 जुलै 2017\nसध्याच्या परिस्थितीत चीनकडे सिक्कीममध्ये आक्रमण करण्यासाठी नथुलाचा पर्याय आहे. सिक्कीमच्या उत्तरेकडूनसुद्धा आक्रमण होऊ शकते पण कठीण प्रदेश आणि रस्ता नसल्याने तो पर्याय अवघड आहे. नथुलापर्यंतसुध्दा सोपा नाही कारण इथे रस्ता येणाऱ्यांवर रस्त्यांवर आपण सहज लक्ष्य ठेऊ शकतो\nचीनच्या सैन्याने डोकलाच्या या परिसरामध्ये आपले बंकर तोडले आणि दोन्ही सैन्य समोरासमोर येऊन तणाव झाल्याचे वृत्त आपण वाचतो आहे. चीनने नथुलाच्या वाटेने जाणारी कैलास यात्रापण थांबविली. काय आहे प्रकरण\nभारत चीनमधील सीमाप्रश्‍नापेक्षा हे वेगळे प्रकरण आहे. यामध्ये भूतान पण सामील आहे आणि भूतानची यावर काहीच प्रतिक्रिया नाही.\nडोकालाम पलतेऊ हा भाग चीनच्या चुंबी व्हॅलीच्या दक्षिणेला आहे. हा भाग भूतान, चीन आणि भारताची सीमा आहे त्याच्या दक्षिणेला आहे. ज्या पॉइंटला तिन्ही देशांच्या सीमा मिळतात त्या पॉइंटला \"त्री जंशन' म्हणतात. डोकाला पास हा त्या पॉइंटच्या दक्षिणेला साधारण 900 मीटर दूरीवर आहे म्हणजे हा पास आपल्या आणि भूतानच्या सीमेवर आहे.\nखरतर इथला मुख्य वाद हा चीन आणि भूतानमधील आहे कारण चीन डोकाला प्लाटून हा भूतानचा भाग त्यांचा असल्याचा दावा करतो आहे.भारत या प्रकरणात येतो कारण भारत - भूतान संधी अंतर्गत भूतानच्या संरक्षणाची हमी भारत घेतो. दुसरा मुद्दा म्हणजे जर डोकलाम पठार चीनकडे गेला तर जो आत्तापर्यंत तरी जंक्शन पॉइंट आहे तोपण दक्षिणेकडे शिफ्ट होईल आणि असे करायला भारताची संमती हवी.\nचीनच्या दाव्याचा अजून एक घटक आहे; तो असा चीन आणि सिक्कीमची सीमा सेटल आहे आणि त्या सीमेची सुरवात डोका ला साधारण 300 मीटर आहे. सिक्कीम भारतात विलीन झाल्यावर चीनच्या दाव्याप्रमाणे हीच सीमा आहे आणि ती त्री जन्शनसुध्दा दक्षिणेकडे शिफ्ट आहे. पठारावर बर्फ नसताना काही वेळा चीनचे सैन्याच्या तुकड्या येतात आणि आपल्या डोकालावर असलेल्या तुकड्यांना मागे जाण्यास सांगतात. इथे तर रस्तापण तयार करत आहेत. खरेतर हे भूतानच्या भूमीवर चालले आहे पण असे झाले की आपण आक्षेप घेतो आणि स्थिती काही दिवसांनी मावळते.\nभूतान सरकारने आजपर्यंत अशा चिनी सैन्याच्या कारवाईचा कधीच निषेध केला नाही. यावेळी मात्र त्यांनी आपले बंकर तोडल्याचे वृत्त आहे. आता जेव्हा आपण इक्का पासवर बंकर तयार करतो तेव्हा एक दोन बंकर पुढील उतारावर पण असतात मात्र यामध्ये पूर्वेकडे भूतानच्या बाजूला. तिथे आपले सैनिक कायमस्वरूपी नसतात.\nएक तर आधी स्पष्ट केल्याप्रमाणे भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपल्या दोन्ही देशांना मधले संबंध या गोष्टीवर जपले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे आहे तो सिक्किमच्या सुरक्षिततेचा. सध्याच्या परिस्थितीत चीनकडे सिक्कीममध्ये आक्रमण करण्यासाठी नथुलाचा पर्याय आहे. सिक्कीमच्या उत्तरेकडूनसुद्धा आक्रमण होऊ शकते पण कठीण प्रदेश आणि रस्ता नसल्याने तो पर्याय अवघड आहे. नथुलापर्यंतसुध्दा सोपा नाही कारण इथे रस्ता येणाऱ्यांवर रस्त्यांवर आपण सहज लक्ष्य ठेऊ शकतो. त्यामुळे जर डोकालापर्यंतचा भाग चीनकडे गेला तर ते तिथपर्यंत रस्ता तयार करून नथुलाचे संरक्षण करू शकतात आणि इकडून नथुला पर्वतराशीच्या पश्‍चिमेला उतरु शकतात. बरीच वर्षे चीनचा हा पर्याय आहे आणि त्यासाठी भूतानच्या सीमेच्याजवळून त्यांनी याडोंग - चुंबी खोऱ्यामधील एक सथानपर्यंत रस्ता बांधला आहे आणि इथून पुढे पठारापर्यंत आता करीत आहेत.\nआजपर्यंत आपण भूतानला या प्रश्‍नातून दूर ठेवले आहे. मित्र राष्ट्र असल्यामुळे आता भूताननेसुध्दा चीनच्या अशा कारवाईचा निषेध केला पाहिजे. भूतान सरकारला आपल्या सिक्किमच्या संरक्षणाची काळजी सांभाळली पाहिजे आणि डोकलाम पठार चीनला देण्यात भारताचे हित नाही हे स्पष्ट करणे जरुरीचे आहे. इतकी वर्ष हा प्रश्‍न भूतान नरेश बघत होते. नरेशना भूतानमध्ये खूप आदराने बघतात पण लोकशाही सरकार आल्यानंतर भूतान नरेशांचे हात थोडे बांधले गेले. त्यामुळे भूतान सरकारशी या विषयावर चर्चा जरुरी आहे.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/author/Osho.aspx", "date_download": "2018-08-20T10:36:07Z", "digest": "sha1:CLHMAWDNR4JK5KYZDYOZ5SCDJOZPSSHQ", "length": 22174, "nlines": 145, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-20T10:22:16Z", "digest": "sha1:UA7WYYJAISJTUYTHKFV6HR36EVYKGVYI", "length": 7184, "nlines": 67, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "झुरळ – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 43 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nआज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक मुंग्या मेलेल्या. आणि पाच एक झुरळ. चला हा आठवडा तरी चिंता कमी होईल. घर पुसून काढण्याचा प्लान आखला होता. पण बाथरूम आणि किचन मधेच बराच वेळ गेल्याने, शेवटी फारशी पुसून काढण्याचा प्लान रद्द करावा लागला. Continue reading →\nटिप्पणी ऑगस्ट 17, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100426205330/view", "date_download": "2018-08-20T11:22:48Z", "digest": "sha1:Z2XQ75Y6WOEADFMTYA6I5TKAA4AS744G", "length": 9487, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जानेवारी १८ - नाम", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास|\nजानेवारी १८ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nनाम श्रध्देने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने, किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने, सांगितले म्हणून घेणे. अशा श्रध्देने नाम घेणार्‍याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची, पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे, शंका अनेक तर्‍हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टि कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तर्‍हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरुपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे तर आपल्या गुरुने, किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने, सांगितले म्हणून घेणे. अशा श्रध्देने नाम घेणार्‍याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची, पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे, शंका अनेक तर्‍हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टि कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तर्‍हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरुपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही ह्या शंकेला वावच कोठे राहिला खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही ह्या शंकेला वावच कोठे राहिला समजा, दोन माणसे जेवायला बसली. त्यांतल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवीत होता. दोघेही जेवून उठले. ह्यात उपाशी कोण राहिला समजा, दोन माणसे जेवायला बसली. त्यांतल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवीत होता. दोघेही जेवून उठले. ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचेही पोटे भरलीच तसे, नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल\nसमजा, आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलाविले; तो आला, आणि त्याने सांगितले की, ‘ तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी ’, तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे, भगवंताने सांगितले आहे की ‘ जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम ’; हीच श्रध्दा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याचेच नावाने जगावे; म्हणजे माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून, त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही, या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो, त्याचे महत्त्व भगवंत स्वत:पेक्षाही जास्त वाढवतो.\nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/excessive-use-of-carbon-1627244/", "date_download": "2018-08-20T11:36:18Z", "digest": "sha1:J7L2SWHVWGMIPSBWBP4R2ZW7PRAYFK7K", "length": 14362, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Excessive use of carbon | कुतूहल : कार्बनच्या अतिवापराचा भस्मासुर | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nकुतूहल : कार्बनच्या अतिवापराचा भस्मासुर\nकुतूहल : कार्बनच्या अतिवापराचा भस्मासुर\nआजही कोळशाचा वापर मोठय़ा प्रमाणात इंधन म्हणून केला जातो.\nपृथ्वीच्या गाभ्यातील कार्बन जीवाश्म इंधनाच्या स्वरूपात आढळतो. तेल, कोळसा, नसíगक वायू, पेट्रोलियम इत्यादी पदार्थ जीवाश्म इंधनाचे प्रकार असून, त्यांचे साठे मर्यादित आहेत. जीवाश्म इंधनांच्या निर्मितीला हजारो वर्षांचा काळ लागतो. भरमसाट उपसा व अतिवापरामुळे त्यांच्या तुटवडय़ाबरोबरच पर्यावरणाचा दर्जाही खालावला आहे. यावर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैवइंधन यांसारख्या अक्षय ऊर्जाचे पर्यायच वसुंधरेचे रक्षण करतील.\nआजही कोळशाचा वापर मोठय़ा प्रमाणात इंधन म्हणून केला जातो. संपूर्ण जगात ३० टक्के ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाचे इंधन वापरून निर्माण केली जाते. यामुळे मोठय़ा प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन होऊन हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी जागतिक तापमानात वाढ व महासागरांचे आम्लीकरण यांसारख्या गंभीर समस्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. जागतिक स्तरावर कार्बन डाय ऑक्साइड व इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. या अनुषंगाने केलेले प्रयत्न कार्बन फूटिपट्र, कार्बन क्रेडिट, कार्बन ऑफसेट, कार्बन ट्रेड अशा अनेक संकल्पनांतून दिसून येतात.\nमानवनिर्मित प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कृतींमुळे उत्सर्जति होणारे एकूण हरितगृह वायू जे कार्बन डाय ऑक्साइडच्या समतोल टनात मोजले जातात त्याला ‘कार्बन फूटिपट्र’ असे संबोधले जाते.\nकार्बन फूटिपट्रचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘कार्बन क्रेडिटची’ कल्पना पुढे आली. एखाद्या उद्योगधंद्याला एक टन कार्बन डाय ऑक्साइड अथवा तेवढाच हरितगृह वायू वातावरणात सोडण्याची मुभा देणारे आíथक साधन म्हणजेच कार्बन क्रेडिट. जर एखाद्या देशाने अथवा समूहाने नेमून दिलेल्या हरितगृह वायूच्या उत्सर्जनाच्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जन केल्यास त्यांना ‘कार्बन क्रेडिट’ प्रदान केले जातात.\nएखाद्या उद्योगधंद्याने परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात प्रदूषण केले तर, त्यांनी न वापरलेले कार्बन क्रेडिट नियामक प्रणालीमार्फत ते दुसऱ्या कारखान्याला विकू शकतात याला ‘कार्बन ट्रेड’ म्हणतात.\nकार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे शक्य नसल्यास पर्यावरणाच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साइडची बचत करणारे अथवा कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेणाऱ्या वृक्षांची लागवड व संवर्धन यांसारखे उपक्रम राबवले जातात, याला ‘कार्बन ऑफसेट’ म्हणतात.\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-july-september-2004/", "date_download": "2018-08-20T10:32:06Z", "digest": "sha1:LX2QH4C56JVCEVDCQY6VCTN7CKVZYIPR", "length": 5495, "nlines": 79, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (July – September 2004) – संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nअखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् |\nततपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवेनमः ||\nविश्वाच्या या भव्य पसाऱ्यामध्ये, चार आणि अचरामध्ये व्याप्त अशा गुरुचरणाशी लीन होत या जगद्गुरूंना मी वंदन करतो.\nआषाढ पौर्णिमेचा, व्यासपुजनाचा गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा हा महामंगल दिवस. हिंदुधर्मामध्ये असे उत्कट, मांगल्याचे अनेक क्षण, प्रसंग, दिवस वर्णन केलेले आहेत, जे मानवी जीवन सुसंपन्न, सदाचारी व सात्विक होण्यास कारणीभूत झाले आहेत. गुरुपूजन हा असाच एक अत्यंत महत्वाचा किंबहुना सर्वाधिक महत्वाचा मंगल दिवस. हा योग यंदा २ जुलै रोजी आला आहे.\nईश्वरप्राप्ती व्हांवी, आयुष्य सुखकर, आनंदी व्हावं असं सर्वांनाच वाटत असतं पण त्यासाठी यम, नियमांचं काटेकोर पालन करणं बहुदा कोणालाच शक्य होत नाही. इथं गुरुंचं महत्व फार मोठं आहे,\nगुरु गोविंद दोहु खडे, कोहु लागे पैर \nसमोर गुरुवर्य तर आहेतच पण साक्षात ईश्वरही प्रकट झालेत मग कोणाला आधी शरण जाऊ पण याची उकलही कबीराच करताना म्हणतात,’ ईश्वरप्राप्ती हवी तर गुरुंना मनोभावे शरण जावं, तेच तुमचा मार्ग सुकर करतील. ‘\nसर्वाधिक प्रगत अशा मानवी जीवनाला योग्य आकार द्यायचा, मानवांच अमानावात रुपांतर करायचं तर योग्य गुरुंचं मार्गदर्शन हवं.\n‘गुरुविना गती नाही, गुरुविना मती नाही’ हे सर्वार्थांनी खरच आहे, यातील गमतीचा भाग म्हणजे, चित्तपावनांचा कोणी गुरु नाही असं म्हणतात. हे कितपत खर आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. तूर्तास आपण आपल्या ज्ञातीचं कुलदैवत ‘भगवान श्री परशुराम’ यांना गुरुस्थानी ठेवून मार्गक्रमण करुया. आपल हित त्यातच आहे, नाही कां\nजुलै ते सप्टेंबर – २००४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_14.html", "date_download": "2018-08-20T10:21:23Z", "digest": "sha1:VI7LL7Q673NRRLQMYLOL7IME2KAOGVUP", "length": 5929, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: एक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद!", "raw_content": "\nशनिवार, १४ एप्रिल, २०१२\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nमुंबई (प्रतिनिधी) ः 1 जानेवारी 2013 पासून राज्यभर ऑनलाइन आणि छापील सात-बारा उतारे देण्यात येणार असून, लेखी सात-बारा उतारे कालबाह्य होतील, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता. 13) केली. ते म्हणाले,\"\"राज्यातील जमिनींची मोजणी जीपीएस आणि सॅटेलाइटने पद्धतीने कालबद्ध कार्यक्रम राबवून वर्षभरात टायटल गॅरंटी कार्ड देणार आहे.'' महसूल आणि वन विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांच्या उत्तरात ते बोलत होते. महसूलमंत्री थोरात म्हणाले, \"\"जीपीएस आणि सॅटेलाइट मोजणीचा पथदर्शी प्रकल्प मुळशी (जि. पुणे) येथे पार पडला आहे. प्रत्येक ठिकाणी 16 कॉंक्रिट पोलची उभारणी करून सॅटेलाइट इमेज व जीपीएसच्या माध्यमातून 6 सें.मी.देखील दोष राहणार नाही, इतकी अचूक जमीन मोजणी राज्यभर केली जाणार आहे. वर्षभरात राज्यभर योजना राबवून तत्काळ जमीन मालकांना टायटल गॅरंटी कार्ड देऊन हद्दी निश्‍चिती करणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून लेखी सात-बारा देणार नाही. तलाठ्यांना दिलेले लॅपटॉप आणि प्रिंट स्वरूपात सात-बारा वितरित होईल.'' विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी उपस्थित केलेल्या 14 महसूल प्रकरणांची चौकशी करण्याची त्यांनी घोषणा केली. ते म्हणाले, \"\"जुन्या महसूल कायद्यात बदल करण्यासाठी कृष्णा भोगे समिती अहवाल प्राप्त झाला असून, भविष्यात कायद्यात दुरुस्ती करू. पैसेवारी निश्‍चित कशी करावी, यासंदर्भात अनेक समित्या नेमल्या. विरोधी पक्षनेत्यांसमवेत बसून याबाबत मार्ग काढू. पाच वर्षांतले उत्पन्न आणि सरासरी काढून पैसेवारी निश्‍चितीचा पुनर्विचार करावाच लागेल\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:२० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/mmgj-catalogue-pdf.aspx", "date_download": "2018-08-20T10:37:09Z", "digest": "sha1:JOIJRQGEFMEMS5MWQZ7E3PZTVFTBHV57", "length": 24690, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Granthjagat & Catalogue PDF", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/microlight-pilot-christian-moullec-flies-with-geese-a-birdman-1631545/", "date_download": "2018-08-20T11:37:44Z", "digest": "sha1:BMVGZRW3RIOKJ5NQZLJRDK4CU6BB644Y", "length": 14577, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "microlight pilot christian moullec flies with geese a birdman | VIDEO : पक्षांच्या थव्यासोबत उडणारा अवलिया! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nVIDEO : पक्षांच्या थव्यासोबत उडणारा अवलिया\nVIDEO : पक्षांच्या थव्यासोबत उडणारा अवलिया\nपक्षांसोबत उडणारा हा अवलिया 'बर्डमॅन' म्हणून ओळखला जातो.\nअनेक असाध्य स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मानव उराशी बाळगतो आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रमदेखील घेतो. त्यातील काही स्वप्नं त्याने पूर्णदेखील केली. त्यातीलच एक स्वप्न म्हणजे आकाशात उडण्याचे. पक्षांना आकाशात उडताना पाहून मानवालादेखील आकाशात उडण्याची तीव्र इच्छा झाली. यातूनच मग विमानाचा शोध लागला आणि मानवाने गगन भरारी घेतली. आता तर तो पक्षांच्या थव्याचा भाग होत त्यांच्यासोबत देखील उडत आहे. ख्रिस्टिन मौल्लेक नावाच्या फ्रेंच व्यक्तिला हे साध्य झालं आहे. आपल्या मायक्रोलाइट विमानामधून पक्षांसोबत उडणारा हा ५८ वर्षीय अवलिया ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखला जातो. ख्रिस्टिन अनेक हंसांचा प्रेमाने सांभाळ करत असून हंस देखील त्याच्यावर तितकंच प्रेम करतात. त्यांच्यातील नात जणू आई आणि मुलाप्रमाणेच आहे.\nवातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही पक्षांना स्थलांतर करावं लागतं. आपल्या हंसांनादेखील स्थलांतर करता यावं यासाठी १९९५ पासून ख्रिस्टिन मायक्रोलाइट विमानात बसून त्यांच्यासोबत आकाशात प्रवास करू लागले. तेव्हापासून ख्रिस्टिनने त्यांचं आयुष्य हंसांच्या पालनपोषणासाठी वाहीलं आहे. ख्रिस्टिनकडे असलेल्या हंसांमध्ये अनेक हंस अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे आहेत. तर काही अनाथ हंस देखील आहेत. आईच्या मायेने ते हंसांचा सांभाळ करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, पक्ष्याची पिल्लं जन्मल्यानंतर पहिली हलणारी गोष्ट पाहतात ती म्हणजे त्यांची ‘आई’. लहानपणी ती आईच्या मागेमागे फिरतात. ख्रिस्टिनने याच सिध्दांताचा वापर करत हंसांसोबत उडण्याचे कौशल्य प्राप्त केलं. ही अत्यंत कठीण आणि दीर्घ प्रक्रिया होती, असं देखील ते सांगतात.\nहंसांसोबत उडताना ख्रिस्टिनचे आनंदाश्रू अनावर होतात. आपला हा आनंद ते इतरांनादेखील अनुभवायला देतात. यासाठी जगभरातून अनेकजण ख्रिस्टिनकडे येतात. पक्षांसोबतच्या अर्ध्या तासाच्या या प्रवासासाठी काहीजण १५ तासांचा प्रवास करून दाखल होतात. पक्षांसोबत उडण्याचा त्यांचा आनंद गगनात मावत नाही. ख्रिस्टिन पर्यटकांना उडणाऱ्या हंसाला स्पर्श करण्याची संधी देखील देतात. पक्ष्यांसोबत उडण्याचा अनुभव घेऊन पर्यटक अतिशय भावुक होतात. माझ्या हंसांना प्रेमळ मानवी स्पर्श आवडत असला, तरी उडणाऱ्या पक्षाला स्पर्श केल्यास पक्षाचा तोल जाऊ शकतो आणि अशावेळी तो पर्यटकाच्या आंगावर विष्ठा करतो. असं एक-दोन वेळा झाल्याचं ख्रिस्टिन सांगतात. ख्रिस्टिन आणि हंस यांच्यातील प्रेमाचा ओलावा त्यांच्या एकत्र हवेत उडण्याने अधिक प्रकर्षाने जाणवतो. हे दृश्य खूप विहंगम असतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5536020881043510283&title=Death%20Annivesary%20of%20Tilak%20and%20Birth%20Anniversary%20of%20Sathe&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:41Z", "digest": "sha1:CDDTXN2D6Y4KNAZE6DLUOOOAVH7FE32V", "length": 5880, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "टिळक पुण्यतिथी आणि साठे जयंती साजरी", "raw_content": "\nटिळक पुण्यतिथी आणि साठे जयंती साजरी\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nया वेळी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार हेमंत टकले, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nTags: मुंबईलोकमान्य टिळकअण्णाभाऊ साठेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षलोकमान्य बाळ गंगाधर टिळकMumbaiNCPLokmanya Baal Gangadhar TilakAnnabhau SatheLokmanya Tilakप्रेस रिलीज\n‘कर्मवीर अण्णांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा’ ‘राष्ट्रवादीचे पुणे येथे होणारे राष्ट्रीय संमेलन रद्द’ ‘मुंबईवरील नैसर्गिक संकटामध्ये राजकारण नको’ ‘...तर राहुल गांधींना विरोध करण्याचा अधिकार नाही’ ‘मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/maneka-gandhi-admitted-hospital-49896", "date_download": "2018-08-20T10:46:46Z", "digest": "sha1:JKIVGZQ7IZOUYQ7BYX5HRLZVV4VRPGJQ", "length": 10162, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "maneka gandhi admitted to hospital मेनका गांधी रुग्णालयात दाखल | eSakal", "raw_content": "\nमेनका गांधी रुग्णालयात दाखल\nशनिवार, 3 जून 2017\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या आज छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना तातडीने पिलिभीत येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या आज छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना तातडीने पिलिभीत येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.\nसध्या डॉक्‍टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, त्यांना लवकरच पुढील उपचारासाठी विशेष विमानातून दिल्लीला नेण्यात येईल. मेनका गांधी यांना स्टोनचा त्रास असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\nसध्या मेनका यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पिलिभीतच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना तातडीने येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आपल्या मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी त्या नेहमीच पिलिभीतमध्ये येत असतात.\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-fuel-water-tanker-52017", "date_download": "2018-08-20T11:20:05Z", "digest": "sha1:RW7SUBTQ3TIT7X3KKN36X2YKQJEI2SRL", "length": 15029, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news fuel water tanker तीन महिन्यांपासून इंधनाचे २८ लाख थकले | eSakal", "raw_content": "\nतीन महिन्यांपासून इंधनाचे २८ लाख थकले\nसोमवार, 12 जून 2017\nनामपूर - जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजाच्या पद्धतीमुळे बागलाण तालुक्‍यात टंचाईग्रस्त गावांना आगामी काळात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या शासकीय टॅंकरना करण्यात येणाऱ्या इंधन पुरवठ्याची सुमारे २८ लाख रुपयांची बिले तीन महिन्यांपासून रखडल्याने पेट्रोलपंप मालकांनी इंधन पुरवठा रोखल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.\nनामपूर - जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजाच्या पद्धतीमुळे बागलाण तालुक्‍यात टंचाईग्रस्त गावांना आगामी काळात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या शासकीय टॅंकरना करण्यात येणाऱ्या इंधन पुरवठ्याची सुमारे २८ लाख रुपयांची बिले तीन महिन्यांपासून रखडल्याने पेट्रोलपंप मालकांनी इंधन पुरवठा रोखल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.\nबागलाण तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई भेडसावणाऱ्या गावांना साधारणपणे जानेवारीपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टॅंकरची मदत घेण्यात आली. तालुक्‍यात १७ टंचाईग्रस्त गावे व एक वाडी अशा १८ गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यासाठी नामपूर व सटाणा येथील खासगी पेट्रोलपंपांच्या मदतीने तालुका प्रशासनाने उधारीवर डिझेल उपलब्ध करून दिले. सुरवातीला दर महिन्याला पेट्रोलपंप मालकांना इंधनभाडे अदा केले जात होते. परंतु, तीन महिन्यांपासून तालुक्‍यातील पेट्रोलपंपांना इंधनविक्रीचा मोबदला मिळालेला नाही. बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी पेट्रोलपंप मालकांना विनंती करून इंधन पुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.\nबागलाण तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावे अशी -\nखिरमानी, सारदे, राहुड, इजमाने, रामतीर, चिराई, अजमीर सौंदाणे, चौगाव, सुराणे, बहिराणे, देवळाणे, भाक्षी, मळगाव भामेर, कातरवेल, नवेगाव, महड, रातीर, वघानेपाडा\nबागलाण तालुक्‍यात ३० जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. इंधन बिलांची दरमहा मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, तीन महिन्यांपासून अनुदानाअभावी पंपमालकांना बिलांची रक्कम अदा करता आली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे.\n- महेंद्र कोर, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बागलाण\nतीन महिन्यांपासून डिझेल बिलापोटी शासनाकडे सुमारे १७ लाख रुपये थकले आहेत. आर्थिक कोंडी झाल्याने डिझेल पुरवठा बंद केला आहे. शासनाने तातडीने बिलांची रक्कम अदा करावी.\n- योगेश मोराणे, पेट्रोलपंप मालक, नामपूर\nबागलाण तालुक्‍यात तुरळक पावसाचा अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यात येईल.\n- दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/546528", "date_download": "2018-08-20T11:26:40Z", "digest": "sha1:AWLR2DPUCAV3QK34ZE7PRIJ4QXA4W2DN", "length": 5389, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल\nभीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमहाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दगडफेकीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. या घटनेदरम्यान त्रुटी राहिल्याचे आणि षडयंत्र रचले गेले, असे राज्य सरकारने अहवालात मान्य केले आहे.\n1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना तिथे दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून अनेक गाडय़ांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्य सरकारने भीमा-कोरेगावात घडलेल्या वास्तववादी घटनांचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला आहे. प्रशासकीय पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या न्यायालयीन चौकशीतून समोर येतील, असे राज्य सरकारने म्हटले आहे.\nसोनिया गांधी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nदहशतवाद्यांनी केली तीन नागरिकांची हत्या\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारांतर पुन्हा अत्याचार\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5208332243838398157&title=Award%20Ceremony%20in%20New%20Delhi&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:35Z", "digest": "sha1:Z752CRIYV7PH2K5AJWNRDW3LZSSPYNXL", "length": 9356, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘बाबूजींचे कार्य पुढे नेत असल्याचा अभिमान’", "raw_content": "\n‘बाबूजींचे कार्य पुढे नेत असल्याचा अभिमान’\nपुणे : ‘देशाचे माजी उप-पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गातील घटकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्यातून शक्ती मिळते. बाबूजींचे हे कार्य यशस्वीपणे पुढे नेताना त्यांची मुलगी म्हणून अभिमान वाटतो,’ असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांनी केले.\nनवी दिल्ली येथील बाबू जगजीवन राम राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे बाबूजींच्या ३२व्या पुण्यतिथीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, अंशुल कुमार, माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आणि प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विकास आबनावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नफेसिंह खोबा, उचित माध्यमच्या रेश्मा चोळे, सुरेश जेठवानी आदी मान्यवर उपस्थित होते.\nपुण्यातील उचित माध्यम जनसंपर्क संस्थेचे जीवराज चोळे आणि अॅड. मुकेश परदेशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, तर ओवायई फाउंडेशनच्या सिमरन जेठवानी आणि सिस्का एलईडीच्या संचालिका गीतिका उत्तमचंदानी यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमीराकुमार म्हणाल्या, ‘बाबूजींनी दलितांसाठी, वंचितांसाठी केलेले कार्य मोठे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबूजी यांच्या प्रयत्नामुळे आज आपण सर्वजण ताठ मानेने जगतो आहोत. त्यांचे कार्य ही आपल्या सर्वांसाठी शक्तिकेंद्रे बनवून त्यातून प्रगतीच्या वाटेवर चालायला हवे.’\nअभिजित अंशुलकुमार म्हणाले, ‘सर्व धर्मांचे तत्व समजून घेतले पाहिजे. सर्व धर्मांचा अभ्यास करून, सर्व धर्मांना सारखे मानून भारतीय राज्यघटना लिहिली गेली आहे. सर्व धर्म आणि धर्मग्रंथांनी मानवतेची शिकवण दिली आहे.’\nआठवले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आबनावे यांनी प्रास्ताविक केले. नफेसिंह खोबा यांनी आभार मानले.\nTags: पुणेमीराकुमारनवी दिल्लीरामदास आठवलेबाबू जगजीवन रामबाबू जगजीवन राम राष्ट्रीय प्रतिष्ठानडॉ. विकास आबनावेPuneMeerakumarNew DelhiRamdas AthawaleBabu Jagjivan RamDr. Vikas AbnaveBabu Jagjivan Ram Rashtriy Pratishthanप्रेस रिलीज\nडॉ. आबनावे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार ‘सर्वंकष लोकशाहीचा विचार होणे गरजेचे’ ‘अशोक’चा निकाल १०० टक्के ‘आगामी काळात पक्ष बांधणीवर भर देणार’ राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांचा निरोप समारंभ\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5278970846974793953&title=Inauguration%20of%20NSS%20Dept.%20in%20Dr.%20Ambedkar%20College&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:36Z", "digest": "sha1:KKN6KXZAXOGSKLZYBMVRNATCKJUE25CH", "length": 9749, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘एनएसएस’चे उद्घाटन", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘एनएसएस’चे उद्घाटन\nऔंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालात राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी इंदापूर येथील आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nया वेळी मार्गदर्शन करताना डॉ. चाकणे म्हणाले, ‘राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कार्य करणारे विद्यार्थी हे नवनिर्मिती करणारे आणि देशकार्यास हातभार लावणारे विद्यार्थी असतात. ‘एनएसएस’च्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतोच; पण आपले चालणे, बोलणे, वागणे आणि विचार क्षमता यांमध्ये चांगला बदल होतो. ‘एनएसएस’ समाजकल्याणाची रुजवात करत असते. त्यामुळे राष्ट्राच्या उभारणीसाठी हे स्वयंसेवक मोलाची भूमिका बजावतात.’\n‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर कष्टाला पर्याय नाही, कारज जे दाणे स्वतःला मातीमध्ये गाडून घेण्यास तयार होत नाहीत, त्यांचे गिरणीमध्ये पीठ होते आणि जे दाणे स्वतःला मातीमध्ये गाडून घेतात त्यांच्यातून नवनिर्मिती होते. ‘एनएसएस’चे स्वयंसेवक हे सुद्धा नवनिर्मिती करणारे आणि देशहिताच्या दृष्टीने कार्य करणारे स्वयंसेवक असतात,’ असे डॉ. चाकणे यांनी सांगितले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रुजवात केली जाते; तसेच राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असणारे कार्यक्रम या योजनेमार्फत घेतले जातात. स्वहिताबारोबारच राष्ट्रहिताची जाणीव या योजनेमधून विद्यार्थ्यांना करून दिली जाते. या योजनेमार्फत महाविद्यालयामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. मालाविद्यालीन तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे काम ‘एनएसएस’च्या माध्यमातून केले जाते.’\nया वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार, डॉ. हर्षद जाधव उपस्थित होते.\nTags: AundhRayat Shikshan SansthaSataraPuneDr. Babasaheb Ambedkar CollegeNSSऔंधपुणेडॉ. मंजुश्री बोबडेरयत शिक्षण संस्थाडॉ. बाबासाहेब आंबेडकरएनएसएससाताराप्रेस रिलीज\nपुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट समुपदेशन शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन ‘पुणे विद्यापीठा’च्या अभ्यासमंडळावर डॉ. मंजुश्री बोबडे यांची नियुक्ती डॉ. आंबेडकर महाविद्यालयात खंडेलवाल यांचे व्याख्यान ‘तरुणांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घ्यावा’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.khanakhazana.org/Kadboli-marathi.html", "date_download": "2018-08-20T10:24:11Z", "digest": "sha1:OPTDYLK2SVEME7V564LTMIJXN3SNC2QR", "length": 2984, "nlines": 78, "source_domain": "www.khanakhazana.org", "title": "कडबोळी | Kadboli Recipe in Marathi | Khanakhazana", "raw_content": "\nबाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.\n२ भांडी कडबोळ्याची भाजाणी\n२ चमचे लाल तिखट\n२ चमचे धणे पूड\n१ चमचा जिरे पूड\n१ चमचा ओव्याची पूड\nभाजाणीत अर्धी वाटी गरम तेल व वरील सर्व साहित्य घालून पीठ चकलीच्या भाजणीप्रमाणे भिजवावे.\nहाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर तळावीत.\nकडबोळी १०-१५ दिवस छान टिकतात.\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/western-railway-ac-locan-after-rainy-season-44793", "date_download": "2018-08-20T11:07:46Z", "digest": "sha1:6F4ZBYLNO2BZFXLMEEH5YAQNIVY2KGEE", "length": 11972, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "western railway ac locan after rainy season पावसाळ्यानंतर धावणार पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकल | eSakal", "raw_content": "\nपावसाळ्यानंतर धावणार पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकल\nशुक्रवार, 12 मे 2017\nमुंबई - बहुचर्चित वातानुकूलित (एसी) लोकल मध्य रेल्वेवरील सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर गुरुवारी रात्री पश्‍चिम रेल्वेवर दाखल झाली. या लोकलच्या पश्‍चिम रेल्वेवर तीन ते चार महिने चाचण्या होणार असून, त्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेत येईल. पावसाळ्यानंतरच ती धावू लागेल.\nमुंबई - बहुचर्चित वातानुकूलित (एसी) लोकल मध्य रेल्वेवरील सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर गुरुवारी रात्री पश्‍चिम रेल्वेवर दाखल झाली. या लोकलच्या पश्‍चिम रेल्वेवर तीन ते चार महिने चाचण्या होणार असून, त्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेत येईल. पावसाळ्यानंतरच ती धावू लागेल.\nएसी लोकल वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात आली. चाचण्या सुरू असतानाच ही लोकल चालविण्यास मध्य रेल्वेने नकार दिला. मात्र पश्‍चिम रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर पश्‍चिम रेल्वेवरील चाचण्यांना मंजुरी देण्यात आली. त्याआधी मध्य रेल्वेवरील सर्व चाचण्या पूर्ण करून ही लोकल आता पश्‍चिम रेल्वेत दाखल झाली आहे. या लोकलच्या तीन-चार महिने चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर ती पश्‍चिम रेल्वेवर धावू लागेल. पश्‍चिम रेल्वेवर महालक्ष्मी ते माहीमदरम्यान कमी उंचीचे पूल आहेत. रेल्वेचे रूळ आणखी खाली करून यावर मात केली जाईल. चर्चगेट ते बोरिवली आणि चर्चगेट ते अंधेरीदरम्यान अशा लोकल चालविण्यात येतील. एसी लोकलच्या दररोज 12 फेऱ्या होतील.\nसहा हजार प्रवाशांची क्षमता\nएसी लोकल 5 हजार 964 प्रवाशांची वाहतूक करू शकेल. एक हजार 28 प्रवासी बसून आणि चार हजार 936 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. लोकलचा जास्तीत जास्त वेग ताशी 110 किलोमीटर आहे.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-sale-deed-fraud-121904", "date_download": "2018-08-20T10:58:35Z", "digest": "sha1:RSXQJVPWZR3Z26ZHYUNBMT4MGLWHQBWS", "length": 12689, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sale deed fraud बनावट साठेखतावरून बॅंकेची 44 लाखांची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nबनावट साठेखतावरून बॅंकेची 44 लाखांची फसवणूक\nबुधवार, 6 जून 2018\nनाशिक : गृहकर्जासाठी बनावट साठेखत व खरेदी खत खरे असल्याचे भासवून वकील महिलेसह सहा जणांनी बॅंक ऑफ इंडियाला तब्बल 44 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवाजी उद्यान परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी नवीन पारस भारती (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित धनंजय रोहिदास पगार, सौ. विजयश्री धनंजय पगार, कविता विश्‍वास थोरात, विश्‍वास वसंत थोरात, कविता शरद पगार, ऍड. इंद्रायणी सहानी या सहा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनाशिक : गृहकर्जासाठी बनावट साठेखत व खरेदी खत खरे असल्याचे भासवून वकील महिलेसह सहा जणांनी बॅंक ऑफ इंडियाला तब्बल 44 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवाजी उद्यान परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी नवीन पारस भारती (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित धनंजय रोहिदास पगार, सौ. विजयश्री धनंजय पगार, कविता विश्‍वास थोरात, विश्‍वास वसंत थोरात, कविता शरद पगार, ऍड. इंद्रायणी सहानी या सहा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमताने 21 डिसेंबर 2012 ते 23 जानेवारी 2013 पर्यंत शिवाजी उद्यानाजवळील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गृह कर्जासाठी बनावट साठेखत व खरेदी खत दिले. त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे संशयितांनी दोन कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी बॅंकेला दिले. तसेच, त्यांनी बॅंकेला खोटा सर्च रिपोर्टही दिला.\nसंशयितांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेने दोन गृहकर्ज मंजूर केले आणि दोन्ही खात्यावरील प्रत्येकी 22 लाख रुपये याप्रमाणे 44 लाख रुपये मंजूर करून बॅंकेची फसवणूक केली. बॅंक व्यवस्थापनाच्या निदर्शनास सदरची बाब आल्यावर त्यांनी चौकशी केली. त्या पडताळणीत सहा संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सरकारवाडा पोलीसात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nसंसदीय समितीला 'राजन' यांच्या सल्ल्याची आवश्यकता\nनवी दिल्ली- संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना समितीच्या पुढील बैठकीला...\nएक एकरसाठी तीन हजार ४८४ फूट\nपुणे - जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणात एक एकर (४३ हजार ५६० चौरस फूट) जागा असल्यास त्याच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर देण्याचा निर्णय राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/careers.aspx", "date_download": "2018-08-20T10:23:11Z", "digest": "sha1:YZO3ZN5HTIJOYAAYO2TRGOK7KEAQQJ6Y", "length": 26782, "nlines": 209, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "About Us", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/error.aspx?bsts=Y", "date_download": "2018-08-20T10:30:49Z", "digest": "sha1:EWNYJB6KKSYRJTRLYO7NJDWYL5C6MTR2", "length": 21058, "nlines": 115, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Thank You", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577393", "date_download": "2018-08-20T11:26:33Z", "digest": "sha1:77CZO2M5TIKFRI2NQEOYX6W24DZUMOIE", "length": 5048, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "यशवंत सिन्हांचा भाजपाला रामराम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » यशवंत सिन्हांचा भाजपाला रामराम\nयशवंत सिन्हांचा भाजपाला रामराम\nऑनलाईन टीम / पटना :\nज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. देशातील लोकशाहीची स्थिती चिंताजनक असून, राष्ट्र विचार मंच स्थापन करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.\nनोटाबंदी, जीएसटीसह भाजपाच्या फसलेल्या निर्णयांवर टीका करीत सिन्हा यांनी मध्यंतरी मादी सरकारविरोधात रान उठवले होते. त्याचबरोबर शेतकऱयांच्या प्रश्नांवर आंदोलनही केले होते. त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nयासंदर्भात बोलताना ते म्हणाले, देशातील स्थिती चिंताजनक आहे. विरोधी विचारांना कोणतेही स्थान नसून, लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे भाजपातून आपण बाहेर पडत आहोत. आता राष्ट्र विचार मंच स्थापन करणार आहे. मात्र, भविष्यात आपण कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.\nमोदी सरकारने जाहिरातींवर खर्च केले 992.46 कोटी रूपये\nचलनी नोटांची कमतरता नाही : जेटली\nपुणे-नगर रस्त्यावर डंपरची आठ वाहनांना धडक\nबुलेट ट्रेनच्या घोषणा पुरे ; आधी लोकल सेवा सुरक्षित करा : निरूपम\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/578284", "date_download": "2018-08-20T11:26:35Z", "digest": "sha1:4FPUNDAEMLYBXJJYIEQIEYPNGJXCSJ7K", "length": 4571, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य बुधवार दि. 25 एप्रिल 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य बुधवार दि. 25 एप्रिल 2018\nआजचे भविष्य बुधवार दि. 25 एप्रिल 2018\nमेष: टाकाऊ वस्तूतून मोठा फायदा होईल.\nवृषभः कोणतेही संकट आले तरी त्यातून योग्य मार्ग निघेल.\nमिथुन: दैवी कृपेचा अतिशय शुभ योग, हमखास यश मिळेल.\nकर्क: भाग्योदय व आरोग्याच्यादृष्टीने शुभ अनुभव येतील.\nसिंह: पैसा अडका भाग्योदय, प्रवास या दृष्टीने चांगले योग.\nकन्या: आर्थिक बाबतीत उत्तम योग, उष्णताविकारापासून जपा.\nतुळ: भावंडांचे सौख्य, कर्तबगारी यादृष्टीने शुभ.\nवृश्चिक: शिक्षण, श्रीलक्ष्मीची कृपा व लिखाण यात यश.\nधनु: कर्तबगारी, चांगले फळ मिळेल, मानसिक स्थिती उत्तम राहील.\nमकर: मानसिक अस्वास्थ्य, मित्र मैत्रीणीकडून ऐनवेळी दगा फटका.\nकुंभ: संतती सौख्य, नावलौकिक, धनलाभ या बाबतीत अनुकूल.\nमीन: भाग्योदयाच्यादृष्टीने नक्या संधी येतील, शुभ घटना.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 26 मे 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 1 सप्टेंबर 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 7 नोव्हेंबर 2017\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/manoranjan/", "date_download": "2018-08-20T10:48:02Z", "digest": "sha1:XCUPZ3MBLUTNNXUP6UFI2O4VLVQAJBLC", "length": 7994, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मनोरंजन Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nबिग बॉस मराठी: आज या अभिनेत्रिची वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार\nबिग बॉस मराठी: टास्कदरम्यान सईला दुखापत\nकान्स फेस्टिव्हलमध्ये मल्लिका शेरावत पिंजऱ्यात कैद\nमिलिंद-अंकिताचा हनीमून माऊई आईलँडवर\nअमिताभ यांना हा चित्रटपट समजलाच नाही\nप्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासरावच्या कारला भीषण अपघात\nगानसम्राज्ञी लतादीदींना ‘स्वरमाऊली’ उपाधीने सन्मानीत\nसुप्रीम कोर्टाचा निर्णय, श्रीदेवींच्या मृत्यूची चौकशी नाही\nअभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना जन्मठेप\nगेल्या चार वर्षांपासून दंगल गर्ल जायरा वसीम डिप्रेशनमध्ये\nनेहा धुपियाचे ‘या’ अभिनेत्याशी झाले शुभमंगल\nएकता म्हणाली या कारणामुळे शाहरुख, सलमान सोबत काम करत नाही\nसलमान सोबत डेटला जाण्याची ‘या’ अभिनेत्रीची इच्छा\nसैफच्या हाती लागला बिग बजेट चित्रपट\nया अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो…\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T11:25:13Z", "digest": "sha1:HVDNRUTYMVSYK4IIWKHUXEF5MGPD47J2", "length": 5356, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "गूगल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nक्लाऊड स्टोअरेज आणि मेळ (Sync) – गूगल ड्राईव्ह\nहा लेख समजण्यासाठी संगणक व इंटरनेटचे थोडेसे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. वेब ब्राऊजर म्हणजे काय संगणकावर सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे संगणकावर सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nगूगल ट्रांसलेट मध्ये जरी मराठी भाषेचा समावेश झालेला असला, तरी त्यामार्फत होणारी भाषांतरे ही सध्या अगदी प्रथमिक अवस्थेत आहेत. एका भाषेतील मजकूर …\nआपले गूगल खाते अधिक सुरक्षित करा\nआपले गूगल खाते वापरण्यसाठी आपण युजरनेम आणि पासवर्डचा वापर करतो. पासवर्ड हा एक असा शब्द आहे, जो तुमच्या संपूर्ण खात्याचे संरक्षण करतो. …\nजीटॉक मित्र विनंती आणि गुप्त चॅट\nजीटॉक ही गूगल मार्फत पुरवली जाणारी चॅट सुविधा आहे. मित्रांशी इंटरनेटच्या माध्यमातून गप्पा मारण्यासाठी जीटॉक हे एक लोकप्रिय माध्यम आहे. अनेकजण जीमेलच्या …\nटि.व्ही. वरील कार्यक्रम आता युट्यूबवर\nजागतिक क्रमवारीत युट्यूबचा तिसरा क्रमांक लागतो. इंटरनेटवर ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब ही सर्वांत लोकप्रिय साईट आहे. युट्यूब वेबसाईट ही गूगलच्या इंटरनेट साम्राज्याचा …\nजीमेल ही गूगलची ईमेल सेवा पुरविणारी आघाडीची साईट आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेकजण रोजच्या कामासाठी जीमेलचा वापर करत असतील. आजकाल अनेक महत्त्वाचे …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/", "date_download": "2018-08-20T11:13:07Z", "digest": "sha1:KOB7OZSKCICEUSF3DKHQSWYH46KCIZEA", "length": 15783, "nlines": 78, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "October 2016 – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश\nशक्ती साळगावकर-येझदानी हिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे…\nमासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा\nमनस्विनी प्रभुणे -नायक गोवेकरांचं पहिलं प्रेम हे फक्त आणि फक्त ‘नुस्त्यां’वर (मासळीवर) असतं. इथे मासळीला ‘नुसते’असं म्हणालं जातं. मासळीशिवाय गोमंतकीयांचे जेवण अपूर्ण आहे. मासळी बाजारात गेल्यावर स्वतःपेक्षा शेजारची व्यक्ती कोणती मासळी घेतेय याकडे जास्त लक्ष असतं. रस्त्यात कोणी भेटला तर त्याची ख्यालखुशाली विचारण्याऐवजी ‘आज कोणते नुसते आणले’ हे सहज विचारलं जातं. कोणाचा फोन आला तर गप्पांमध्येही आज…\nशर्मिला फडके आणि सायली राजाध्यक्ष बरजात्यांच्या एका गोड-गुळगुळीत सिनेमात (बहुतेक हम साथ साथ है) नेहमी असतो तसाच एक कुटुंबियांनी मिळून एकत्र जेवण्याचा सीन आहे. कुटुंबप्रमुख आलोकनाथ आपल्या २५-३० माणसांच्या कुटुंबकबिल्यासमवेत एका भल्यामोठ्या, साधारण दोनशे लोकांना पुरेल इतकं खाणं मांडून ठेवलेल्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असताना आपल्या प्रेमळ कुटुंबियांकडे एक (साजूक) तुपकट कटाक्ष टाकून उद्गारतो,” फॅमिली…\nउपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम\nकिमया कोल्हे आसाम म्हटलं की डेाळ्यासमोर येतो तो हिरवागार डोंगर, लांबच लांब चहाचे मळे आणि डोक्याला कपडा बांघून आणि पाठीला टोपली लावून चहा वेचणा-या आसामी बायका नाही का निदान मला तरी तितकच माहीत होतं. जगभरातल्या एकूण चहा उत्पादनापैकी ६ टक्के चहा हा आपल्या आसाममध्ये होतो असे भूगोलात शिकवले होते किंबहुना पाठच करून घेतलेले शाळेत. त्यामुळे…\nयंदाचा डिजिटल दिवाळी अंक खाद्यसंस्कृती विशेषांक करायचा ठरवल्यावर, त्यात वेगवेगळ्या देशांच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या, धर्मांच्या, लोकसमुहांच्या खाद्यसंस्कृतींबद्दल शक्य तितकं जास्त साहित्य असावं असं वाटत होतं. भारतातल्या प्रमुख खाद्यसंस्कृतींमधली एक महत्वाची खाद्यसंस्कृती म्हणजे आदिवासींची खाद्यसंस्कृती. आणि महाराष्ट्रातले आदिवासी म्हणजे प्रामुख्यानं गडचिरोली जिल्ह्यातले माडिया गोंड आदिवासी. तेव्हा त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला गडचिरोलीला जाऊ असं मेधाताईनं सुचवलं. त्यानुसार राणीताई…\nमराठी-हिंदी मालिकांनी भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावलेलं आहे. या मालिका भारतीय माणसाच्या, विशेषतः वयस्कर व्यक्तींच्या भावजीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या आहेत. या मालिका दररोज दाखवल्या जातात. दररोज दाखवल्या जात असल्यामुळे अर्थातच त्यात स्वयंपाक, स्वयंपाकघर आणि खाणंपिणं आलंच. काही मालिकांमध्ये तर फक्त खाणंपिणंच दाखवलं जातं असंही विनोदानं म्हटलं जातं. शुभांगी गोखले यांनी अनेक मालिकांच्या स्वयंपाकघरात खूप तन्मयतेनं…\nमद्यपान – एक चिंतन\nआपल्या देशात आणि एकूणच संस्कृतीत मद्यपानाकडे फार चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. तर परदेशात मद्य हा बहुतेक खाद्यसंस्कृतींचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग हा फरक का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का यासारख्या विचार करायला लावणा-या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे हृषीकेश जोशी यांनी आपल्या मद्यपान – एक चिंतन या लेखात. त्यांचा हा…\nपु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे. पुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार अतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून,…\nमुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह. यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक…\nदलित आत्मकथनं हा मराठी साहित्यातला एक ठेवा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाने दलित आत्मचरित्राचा पाया घातला. ‘बलुतं’ने दलितांचं जे जगणं व्यक्त झालं त्याने मराठी वाचक हादरून गेले. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचा जीवनसंघर्ष व्यापकपणे सर्वांसमोर आला. या पुस्तकातला दलित खाद्यसंस्कृतीचं आकलन करून देणारा भाग वाचला आहे कौशल इनामदार यांनी. संगीतकार-गायक. मराठीच्या संवर्धनासाठी काम करणारे शिलेदार.\nमुळात स्त्रीचं जगणं पुरूषांच्या तुलनेत अवघड. त्यातही दलित स्त्री म्हणजे स्त्रीत्व आणि दलितत्व असा दुहेरी संघर्ष. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणं वाट्याला आलं, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचं आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडलं आहे. आयदानमधला खानपानाबद्दलचा हा उतारा वाचला आहे चिन्मयी सुमीत यांनी. अभिनेत्री. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून…\nमुंबईतलं गिरगावच्या सुप्रसिद्ध खोताच्या वाडीतलं, मुंबईच्या अस्सल कोकणी– गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं अनंताश्रम. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी तर अनंताश्रमाची खुली जाहिरात करणं बाकी ठेवलं होतं असं म्हटलं जायचं. ते गिरगावातून दादरमध्ये राहायला गेले तरी गिरगावातल्या या खडप्यांच्या अनंताश्रमाला विसरले नाहीत. दळवींचं खाण्यापिण्याबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच होतं. मध्यमवर्गीय माणूस कदाचित पायही ठेवणार नाही अशी अनवट रेस्टॉरंट्स हुडकून दळवी तिथे…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-20T10:56:21Z", "digest": "sha1:FH4MS6H4XCMRRPGRT3NT5QU5DMKOD56E", "length": 6720, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॅनिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nडेन्मार्क, ग्रीनलँड, फेरो द्वीपसमूह, श्लेस्विग-होलस्टाइन (जर्मनी)\nडॅनिश ही डेन्मार्क देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी डॅनिश ही एक भाषा आहे.\nयुरोपियन संघाच्या अधिकृत भाषा\nबल्गेरियन • क्रोएशियन • चेक • डॅनिश • डच • इंग्लिश • एस्टोनियन • फिनिश • फ्रेंच • जर्मन • ग्रीक • हंगेरियन\nआयरिश • इटालियन • लात्व्हियन • लिथुएनियन • माल्टी • पोलिश • पोर्तुगीज • रोमेनियन • स्लोव्हाक • स्लोव्हेन • स्पॅनिश • स्वीडिश\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१५ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/pandharpur-news-sakal-tanishka-sakal-young-inspirator-network-clean-city-58865", "date_download": "2018-08-20T11:08:11Z", "digest": "sha1:ENWXIRXV3IDLHH6FAPAQ7QS2OELREUIA", "length": 16369, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur news sakal tanishka sakal young inspirator network clean city पंढरपुरात महा स्वच्छता अभियान; हजारो हात सहभागी | eSakal", "raw_content": "\nपंढरपुरात महा स्वच्छता अभियान; हजारो हात सहभागी\nमंगळवार, 11 जुलै 2017\nपंढरपूर: \"गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला\" असा जयघोष करत आज (मंगळवार) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कर्मचारी, सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या विद्यार्थ्यांनी आज चंद्रभागा वाळवंटासह शहराच्या बहुतांष भागात स्वच्छता मोहिम राबवली. हजारो हातांनी आज चार तासात शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला.\nपंढरपूर: \"गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला\" असा जयघोष करत आज (मंगळवार) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कर्मचारी, सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या विद्यार्थ्यांनी आज चंद्रभागा वाळवंटासह शहराच्या बहुतांष भागात स्वच्छता मोहिम राबवली. हजारो हातांनी आज चार तासात शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला.\nआषाढी यात्रेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले होते. नगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांपुढे शहर स्वच्छतेचे मोठे आव्हान होते. नगरपालिका कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीचा हात मिळाल्यास शहर वेगाने स्वच्छ होईल, या भावनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या अभियानात सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे ठरवले होते.\nआज सकाळी सात वाजल्या पासून चंद्रभागा वाळवंटात महाव्दार घाटाच्या लगत जिल्ह्यातून आलेले जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे सुमारे सहा हजार महिला व पुरुष कर्मचारी, अधिकारी, पंढरपूर नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या बरोबरच पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून आलेल्या सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्क चे विद्यार्थी गोळा झाले होते.\nजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, \"सकाळ\" चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदच्या समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील, स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. बी. पी. रोंगे तसेच विभागातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदींच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन या महास्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी स्वच्छता अभियानासाठी मोठ्या संख्येने आलेल्या सर्वांचे स्वागत करुन ठरवून दिलेल्या भागात स्वच्छता करुन शहर स्वच्छ करण्याचे आवाहन केले.\nश्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर, नदीच्या पैलतीरावरील 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, नदीवरील वेगवेगळे घाट, स्टेशन रोड आदी भागात कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन गटागटाने स्वच्छता स्वच्छता केली. शहर व ग्रामीण भागातून आलेल्या तनिष्का सदस्या तसेच सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कचे विद्यार्थी या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. प्रारंभ स्वच्छता समन्वयक सचिन जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना \"गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला\" असा गजर करत स्वच्छते विषयी प्रबोधन केले.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार\nया हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी\nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​\nतळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध\nमुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग​\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577395", "date_download": "2018-08-20T11:27:02Z", "digest": "sha1:5PPKZOGPVFT5DRM4EVRRVGTXPDNALJDQ", "length": 5472, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशी ; मंत्रिमंडळाचा निर्णय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशी ; मंत्रिमंडळाचा निर्णय\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशी ; मंत्रिमंडळाचा निर्णय\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nअल्पवयीन मुलींवरील वाढत्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.\nदिल्लीत आज कॅबिनेटची बैठक झाली. त्यात यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. कठुआ, उन्नावसह देशभरातील विविध बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याबाबत कडक धोरण घेतले आहे. त्यानुसार यापुढे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला, तर त्याला फाशीवर लटकवले जाणार आहे. त्या अनुषंगाने पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकारविरोधातील वाढती नाराजी कमी करण्यासाठी सरकारकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत असल्याचे मानले जात आहे.\nकुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशी द्या ; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका\nयेत्या काळात प्रामाणिक लोकांच्या हिताचे निर्णय घेऊ : पंतप्रधान\n16महिन्यात 19 वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ\nबाबासाहेब आंबेडकर रामभक्त होते असेही भाजपा म्हणेलः प्रकाश आंबेडकर\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4991140967928992832&title=J.%20R.%20D.%20Tata&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:33:59Z", "digest": "sha1:N3IYD22CZ65YHT2ZZR67Z2VENKNOMIZX", "length": 12336, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जे. आर. डी. टाटा", "raw_content": "\nजे. आर. डी. टाटा\nभारताचे महान आणि द्रष्टे उद्योगपती जे. आर. डी टाटा यांचा २९ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...\n२९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये जन्मलेले जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे भारतात नागरी विमान सेवेचा पाया घालणारे पहिले द्रष्टे उद्योगपती, वैमानिक उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव होते सुझान ब्रीअरे. त्या फ्रेंच होत्या. रतनजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाची स्थापना करणाऱ्या सर जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू होते. ‘जेआरडी’ यांची आई ही भारतात १९२९मध्ये कार चालवणारी पहिली महिला होती. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. फ्रान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. १९२५मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि १९३८मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला. उद्योगात मूल्य आणि तत्त्वे यांचा पाया बळकट करून त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा आदर्श जगासमोर उभा केला. टाटा म्हणजे विश्वासार्हता, हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली. ८८व्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या ‘जेआरडीं’च्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या ९५ झाली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९४१मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार, संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले. १९३६मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, १९४५मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राष्ट्रीय सादरीकरण कला केंद्र या संस्थांची स्थापनाही ‘जेआरडीं’नी केली. १९४५मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली. १९३२मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली. ‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते. देशात सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दाखल घेऊन त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते. या महान द्रष्ट्या उद्योजकाचा १९९३मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हामध्ये मृत्यू झाला.\nयांचाही आज जन्मदिन :\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (जन्म : २९ जुलै १९२२)\nनिर्विष व्यंगचित्रे काढणारे शि. द. फडणीस (जन्म : २९ जुलै १९२५)\nकादंबरीकार आणि नाटककार न्यूटन बूथ टार्किंग्टन (जन्म : २९ जुलै १८६९, मृत्यू : १९ मे १९४६)\n(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T11:19:52Z", "digest": "sha1:MLHEBPKTUI7QM5JGXXNT2VWXT3RDR47P", "length": 16736, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रचंड अस्वस्थ आहोत, पण पक्ष सोडणार नाही – एकनाथ खडसे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra प्रचंड अस्वस्थ आहोत, पण पक्ष सोडणार नाही – एकनाथ खडसे\nप्रचंड अस्वस्थ आहोत, पण पक्ष सोडणार नाही – एकनाथ खडसे\nजळगांव, दि. २९ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होणारच नाही, अशी खदखद व्यक्त करत कितीही अपमान सहन करावा लागला, तरी आपण ४० वर्षे भाजपची सेवा केल्याने पक्ष संघटन वाढीत आपला थोडाफार का होईना खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू, अशी अगतिकता माजी मंत्री एकनाथ खडसे खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत व्यक्त केली.\nजळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी खडसे बोलत होते. यावेळी खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या पुनरागमनाच्या प्रश्नावर त्यांनी केवळ योग्य वेळी पुनरागमन होईल, असे उत्तर दिले. ती योग्य वेळ कधी येणार, असे विचारल्यावर त्यांच्याच शेजारी बसलेले खडसे यांनी अशी वेळ येणारच नाही, असा टोला लगावत प्रदेशाध्यक्षांना निरुत्तर केले. यामुळे गोंधळलेल्या दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. नंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nगेल्या सव्वादोन वर्षापासून आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहोत. सर्व प्रकारची चौकशी पूर्ण झाली. परंतु पुन्हा पुन्हा चौकशीच्या नावाखाली आपल्याला मंत्रिपद दूरच, परंतु स्वस्थ झोपूही दिले जात नाही. त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ आहोत. अनेकदा चौकशा झाल्या, त्यात काहीही तथ्य आढळले नाही. सरकार अजूनही पुढे काही वर्षे आपली चौकशी लांबविण्याची शक्यता आहे. चौकशी मागून चौकशी करीत आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious articleआधार क्रमांक शेअर करणे ट्रायच्या अध्यक्षांना महागात; वैयक्तिक माहिती उघड\nNext articleनिगडीत ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून पावनेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nधनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\nमावळ आणि शिरूर लोकसभेसाठी भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वेग; प्रत्येक बुथवर २५...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘सावजाची शिकार मीच करणार, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही’ – उध्दव...\nचोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4726242027669246731&title=Suhas%20Joshi's%20comeback%20on%20small%20screen&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:05Z", "digest": "sha1:M5DV7OURSMOVRMPAORNJF2GOSKXADWDV", "length": 6448, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन", "raw_content": "\nअभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन\nमुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.\nस्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. ‘ललित २०५’ ही मालिका एकत्र कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असे एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळते. आजीचा सहवास तर विरळच होत चाललाय. ‘ललित २०५’ मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील.\nसहा ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nTags: मुंबईसुहास जोशीस्टार प्रवाहललित २०५मालिकाMumbaiSuhas JoshiStar PravahLalit 205Serialप्रेस रिलीज\n‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘ललित २०५’ स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A5%A7-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%AA.html", "date_download": "2018-08-20T11:31:30Z", "digest": "sha1:4ASTN3VRD2PWW732AZEXAHZHQCRW5T32", "length": 29087, "nlines": 297, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | १ नोव्हेंबरपासून दाभोळ प्रकल्पात वीज निर्मिती होणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » १ नोव्हेंबरपासून दाभोळ प्रकल्पात वीज निर्मिती होणार\n१ नोव्हेंबरपासून दाभोळ प्रकल्पात वीज निर्मिती होणार\nप्रकल्प सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता\nपुनरुज्जीवनासाठी राज्य शासन प्रयत्नशील\nऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती\nमुंबई, [६ ऑक्टोबर] – दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल) वीजनिर्मिती प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांसह केंद्र शासनानेच तयार केलेल्या पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंड (पीएसडीएफ) अंतर्गत विशिष्ट सवलती देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या निर्णयामुळे १ नोव्हेंबर २०१५ पासून हा प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयास मदत होणार आहे.\nदाभोळ येथील हा प्रकल्प नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याअभावी नोव्हेंबर २०१३ पासून बंद आहे. त्यामुळे ७८०० कोटी रुपयांच्या थकित कर्जामुळे हा प्रकल्प अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित होण्याच्या मार्गावर आहे. या कंपनीत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (होल्डिंग कंपनी) च्या १३.५० टक्के भागभांडवलाचा समावेश असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.\nदेशातील सुमारे १४ हजार ३०५ मेगावॅट क्षमतेचे वायूवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सध्या बंद आहेत. आयात केलेल्या द्रवरूप नैसर्गिक वायूची किंमत अधिक असल्याने कमी खर्चातील वीजनिर्मिती शक्य नाही. त्यामुळे द्रवरूप नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर करून कमी खर्चात वीजनिर्मिती करू शकेल असे प्रकल्प सुरू करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून सवलती देण्याव्यतिरिक्त प्रकल्पातील भागधारकांना सवलती देण्यात येणार आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत केंद्राकडून सीमा शुल्क, सीएसटी यांची माफी, तसेच ७ हजार ५०० कोटींची सवलत तसेच राज्य शासनाकडून व्हॅट, सीएसटी आणि प्रवेश कर, ऑक्ट्रॉयमधून सूट देण्यात येणार आहे. या प्रकल्पाला पुरविल्या जाणार्‍या द्रवरूप नैसर्गिक वायूवरील पाईपलाईन दर आणि वायूवर होणार्‍या प्रक्रियेच्या दरामध्ये गेल कंपनीकडून ५० टक्के माफी देण्यात येणार आहे. केंद्रीय पारेषण उपक्रमांकडून आंतरराज्य वीज वाहिनीवरील ट्रान्समिशन चार्जेस आणि ट्रान्समिशन लॉसेस याला पूर्णपणे माफी देण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्य पारेषण उपक्रमांनाही माफी देण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.\nया प्रकल्पांतील ५०० मेगावॅट विजेपैकी रेल्वेकडून महाराष्ट्रात २५०, गुजरातमध्ये ५०, झारखंडमध्ये १०० आणि पश्‍चिम बंगालमध्ये १०० मेगावॅट वीज वापरली जाणार आहे. पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंड अंतर्गत मिळणारी सवलत आणि अन्य सवलती विचारात घेऊन रेल्वेस ४.७० रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ८.६३ पैसे दराने वीज पुरवठा होतो. मात्र, रेल्वे पाच रुपये दराने वीज खरेदी करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nहा प्रकल्प सुरू होण्यासाठी या प्रकल्पाचे विभाजन करून विद्युत निर्मिती केंद्र आणि टर्मिनल अशा दोन कंपन्या करण्याबाबत ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली. टर्मिनलच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी २ हजार ४४ कोटी रुपयांची अधिकची गुंतवणूक करण्यात येणार आहे. राज्य शासन या प्रकल्पासाठी पीएसडीएफ योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांसाठी १५० कोटी कर (प्रतीकात्मक) माफी तसेच पारेषण खर्च माफीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगास निर्देश देणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणार्‍या विजेच्या पारेषणामुळे दरवर्षी १७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प सुरू करण्याकरिता सर्व संबंधिताकडून सहाय्य अपेक्षित असून, राज्य शासनानेही याबाबत आपली जबाबदारी पार पाडण्याची भूमिका घेतली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे हा प्रकल्प चालू राहिल्यास सन २०३४ पर्यंत सर्व कर्जाची परतफेड अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.\nया प्रकल्पात राज्य वीजमंडळ होल्डिंग कंपनीकडून पुन्हा नव्याने समभागाच्या स्वरूपात आणखी गुंतवणूक करण्यात येऊ नये, परंतु इतर समभागधारक त्यांचे समभाग विक्रीस काढतील, त्यावर होल्डिंग कंपनीचा पहिला हक्क अबाधित राहणार आहे. तसेच महावितरण आणि दाभोळ प्रकल्प यातील दाव्याबाबतही सर्वसामान्य तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येणार आहे. रेल्वेने केंद्रीय वीज नियामक आयोगाकडे मुक्त प्रवेशासाठी केलेल्या निवेदनाचे समर्थन महापारेषण कंपनीने करून प्रचलित नियमनाप्रमाणे रेल्वेस या प्रकल्पातून मिळणारी वीज महापारेषणच्या ग्रीडमधून वाहून नेण्यात येणार आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nकजिता, मॅकडोनॉल्ड यांना भौतिकशास्त्राचा नोबेल\nस्टॉकहोम, [६ ऑक्टोबर] - जपानचे तक्काकी कजिता आणि कॅनडाचे ऑर्थर मॅकडोनॉल्ड यांना यावर्षीचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/18-percent-increase-sts-ticket-says-diwakar-raote-121998", "date_download": "2018-08-20T10:57:57Z", "digest": "sha1:OYIBWCVXIT7IWOIIJ5SBQXCXC5WFY3DQ", "length": 12682, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "18 percent increase in ST's ticket says diwakar raote एसटीच्या तिकिटात 18 टक्के दरवाढ - दिवाकर रावते | eSakal", "raw_content": "\nएसटीच्या तिकिटात 18 टक्के दरवाढ - दिवाकर रावते\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 15 जूनपासून 18 टक्के वाढ केली जाणार आहे. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.\nमुंबई - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 15 जूनपासून 18 टक्के वाढ केली जाणार आहे. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.\nरावते म्हणाले, की वाढता डिझेल खर्च आणि कामगारांच्या वेतनवाढीमुळे तिकीटदरात 30 टक्के वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते; मात्र प्रवाशांवर अधिक आर्थिक भार पडू नये, यासाठी ही दरवाढ 30 टक्‍क्‍यांऐवजी केवळ 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे 460 कोटींचा बोजा वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटींची वेतनवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता.\nराज्य सरकारने डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला त्यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीबाबत फेरविचार केला जाईल, असेही रावते यांनी स्पष्ट केले.\n- यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय\nम्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट 7 रुपये असेल तर त्याऐवजी 5 रुपये आकारणार\n- 8 रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारणार.\n- यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्‍न सुटणार असून प्रवासी व वाहकातील वादावादी थांबेल.\nमार्ग = सध्याचे भाडे - नवे भाडे\nमुंबई- कोल्हापूर = 417 - 490\nमुंबई-रत्नागिरी = 392 - 465\nमुंबई - औरंगाबाद = 486 - 525\nमुंबई - अहमदनगर = 182 - 215\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\nसतेज पाटलांचा ‘दक्षिणे’त शड्डू\nकोल्हापूर - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमधून शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी (ता. १७) मतदारसंघातील...\n‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते\nकोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी...\nप्रचाराचा बिगुल; गंभीर मुद्द्यांना बगल\nदेशाला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची योग्य ती दखल घेण्याऐवजी केवळ आगामी निवडणुका आणि त्यात आपल्याला मते कशी मिळतील, याचाच विचार सध्या सरकारी पातळीवर चालू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-eye-donation-special-report-122701", "date_download": "2018-08-20T10:58:09Z", "digest": "sha1:ITUFLNPZW2ND2IWR3B3RKMNDCVGUSGUZ", "length": 15494, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Eye donation special report सांगली जिल्ह्यात वर्षभरात १९१ जणांना दृष्टिदान | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात वर्षभरात १९१ जणांना दृष्टिदान\nरविवार, 10 जून 2018\nसांगली - जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४१० बुबळांचे दान झाले. त्यातून झालेल्या शस्त्रक्रियांद्वारे १९१ जणांना दृष्टी मिळाली आहे. म्हणजे सुमारे २०५ जणांचे नेत्रदान झाले, जे जिल्ह्याची गरज विचारात घेता पुरेसे नाही. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत किमान सहाशेंवर जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठीची प्रतीक्षा यादी आहे.\nसांगली - जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४१० बुबळांचे दान झाले. त्यातून झालेल्या शस्त्रक्रियांद्वारे १९१ जणांना दृष्टी मिळाली आहे. म्हणजे सुमारे २०५ जणांचे नेत्रदान झाले, जे जिल्ह्याची गरज विचारात घेता पुरेसे नाही. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत किमान सहाशेंवर जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठीची प्रतीक्षा यादी आहे. तथापि, पुरेशी बुबळे मिळत नसल्याने या रुग्णांना दोन ते पाच महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यातल्या त्यात एक चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत नेत्रदानासाठी समाजाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nसांगलीत नेत्रसेवा फाऊंडेशन, लायन्स नॅब, श्री. टेके आय केअर, नयनदीप नेत्रालय, नंदादीप आय हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, मिरज वैद्यकीय महाविद्यालय, वसंतदादा सिव्हिल रुग्णालय, स्वामी स्वरुपानंद नेत्रालय अशा नऊ ठिकाणी नेत्रदानाची सोय आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीचे मृत्यूनंतर नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी त्यांनी मृत्यूपूर्वी नेत्रदानाचा अर्ज भरला असलाच पाहिजे अशीही अट नाही. त्याच्या कुटुंबीयांच्या संमतीनेच नेत्रदान केले जाते. मानव सेवा म्हणून या चळवळीच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे.\n‘जिल्ह्यात वर्षाकाठी सुमारे अडीच ते तीन हजार मृत्यू होतात. म्हणजे किमान पाच ते सहा हजार बुबळाचे दान होऊ शकते. मात्र विविध गैरसमजांमुळे नेत्रदानासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नेत्रदानातून अनेकांचे आयुष्य उजळवण्याची मृत्यूपश्‍चात पुण्यकार्याची संधी आहे. ’’\nअविनाश शिंदे, समुपदेशक, वसंतदादा रुग्णालय नेत्रपेढी\n‘‘नैसर्गिक मृत्यूपेक्षाही जेव्हा अपघात किंवा आत्महत्येमुळे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा नेत्रदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. अशा बुबळ रोपणाचे अधिक चांगले परिणाम येतात. अशा प्रसंग प्रत्येक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तरीही आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्तित्व मृत्यूनंतरही कायम ठेवण्यासाठी या पुण्यकार्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी.’’\nडॉ. मिलिंद किल्लेदार, नेत्र शल्य चिकित्सक व नेत्रोपचार तज्ज्ञ\n‘‘आमच्या नेत्रपेढीकडे वर्षभरात १०४ बुबळांचे दान झाले. त्यापैकी विविध वैद्यकीय कारणास्तव ३७ बुबळांचा वापर झाला नाही. वैद्यकीय प्रशिक्षणाचा भाग म्हणूनही बुबळांचा वापर होत असतो. या सर्व बाबी विचारात घेता नेत्रदानाची संख्या वाढली पाहिजे.’’\nनेत्रदानाला जात, पंथ, धर्माच्या या सेवेला सीमा नाहीत. कोणीही डॉक्‍टर त्या चौकटी पाहून कुणावर उपचार करीत नसतो. तथापि, मुस्लिम समाजातून होणारे नेत्रदान खूपच नगण्य आहे. मुस्लिम धर्मानेही मानव सेवेला महत्त्व दिले आहे. गैरसमज फेकून अन्य समाजाच्या बरोबरीने मुस्लिमांनीही या चळवळीचा भाग झाले पाहिजे.\n- डॉ. अमिर कादरी, नेत्रशल्य चिकित्सक व बुबुळ तज्ज्ञ\nमिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मिरज.\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\n‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते\nकोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी...\nकोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nटाकवे बुद्रुक - धबधब्याचे पाणी वस्तीत आल्याने महिला समाधानी\nटाकवे बुद्रुक - चिरेखाणी आंदर मावळ येथे बारा घरांची वसती आहे. परंतु, येथे पाण्याची समस्या गंभीर आहे. नळ योजना असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-20T11:25:24Z", "digest": "sha1:KG7RJEAMONBL6CNUQ3QH64CK44N4HQJH", "length": 3363, "nlines": 39, "source_domain": "2know.in", "title": "गुगल अकाऊंट | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nफेसबुक आणि ट्विटर जीमेलशी जोडा\nमला माहीत आहे, फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडता आले, तर तुम्हाला फारच आनंद होणार आहे. सारखं सारखं अनेक टॅब्ज ओपन करुन वेगवेगळ्या …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-rainy-management-bees-colony-55838", "date_download": "2018-08-20T11:26:02Z", "digest": "sha1:CN2CDCFZRZRG4S6US2Z4JPWZMTDJE4P5", "length": 22256, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news Rainy management of bees colony मधमाश्‍यांच्या वसाहतींचे पावसाळ्यातील व्यवस्थापन | eSakal", "raw_content": "\nमधमाश्‍यांच्या वसाहतींचे पावसाळ्यातील व्यवस्थापन\nप्रशांत सावंत, सारिका सासवडे\nबुधवार, 28 जून 2017\nवर्षभरातील तीन ऋतुंमुळे भारतातील हवामान आणि फुलोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता अाढळते. उष्ण कटिबंधीय प्रदेशापासून ते शीत कटिबंधातील प्रदेश भारतात आहेत, यामुळे फुलणाऱ्या वनस्पती आणि त्यांचा फुलण्याचा काळ यामध्ये फरक आढळतो. हवामान आणि फुलोऱ्यातील विविधतेमुळे मध उत्पादनासाठी किंवा वसाहत विभाजन करण्यासाठी एकच पद्धत सर्वत्र अवलंबिता येत नाही. त्यासाठी हंगामानुसार मध उत्पादन किंवा वसाहत विभाजनामध्ये बदल करणे अावश्यक असते.\nवर्षभरातील तीन ऋतुंमुळे भारतातील हवामान आणि फुलोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता अाढळते. उष्ण कटिबंधीय प्रदेशापासून ते शीत कटिबंधातील प्रदेश भारतात आहेत, यामुळे फुलणाऱ्या वनस्पती आणि त्यांचा फुलण्याचा काळ यामध्ये फरक आढळतो. हवामान आणि फुलोऱ्यातील विविधतेमुळे मध उत्पादनासाठी किंवा वसाहत विभाजन करण्यासाठी एकच पद्धत सर्वत्र अवलंबिता येत नाही. त्यासाठी हंगामानुसार मध उत्पादन किंवा वसाहत विभाजनामध्ये बदल करणे अावश्यक असते.\nमध उत्पादन आणि वसाहत विभाजन हे मुख्य चार गोष्टींवर अवलंबून असते.\nया सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून सुसूत्रित कार्यक्रम आखला तरच हवे असलेले ध्येय साध्य करता येते. अापल्या प्रदेशातील फुलोरा आणि हवामाना विषयी माहिती असल्यास योग्य देखभालीचा आराखडा तयार करता येतो. मधमाश्यांच्या वसाहतींच्या देखभालीचे तंत्र दर ५ किलोमीटरनंतरदेखील बदलू शकते. मधमाश्यांच्या वसाहतीच्या देखभालीसाठी वर्षाचे एकूण चार विभाग पाडता येतात.\nपावसाळा - जून ते सप्टेंबर,\nपावसाळ्यानंतरचा हंगाम : ऑक्टोबर ते नोव्हेंबर,\nथंडीचा काळ - डिसेंबर ते जानेवारी,\nवसाहत वाढीचा आणि मधउत्पादनाचा मुख्य हंगाम - फेब्रुवारी ते मे\nया चार हंगामात मधमाश्यांच्या वसाहतींची कशी देखभाल करायची ते आपण पाहू. या देखभालीत पुन्हा दोन प्रकार येतात - १) स्थिर किंवा स्थानिक स्थलांतराने मधमाशीपालन आणि २) स्थानिक व दूरस्थ स्थलांतराने मधमाशीपालन\nस्थिर किंवा स्थानिक स्थलांतराने मधमाशीपालन\nमे महिन्याच्या अखेरीस मधाचा हंगाम संपत आलेला असतो. पराग आणि मकरंद मिळण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे राणी मधमाशी अंडी देण्याचे काम थांबवते. कामकरी मधमाश्‍यांचा जास्तीत जास्त मधाचा साठा करण्याकडे कल असतो. रिकाम्या पिलाव्याच्या चौकटीतदेखील मधमाशा मध साठविण्यास सुरवात करतात. मे महिन्याच्या अखेरीस ढगाचे व वाऱ्याचे प्रमाण वाढू लागते. पावसाळ्यात सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन होत नाही. खाद्याचा अभाव, पावसामुळे पेटीच्या बाहेर जाता येत नाही, प्रतिकूल हवामान असते. मेणकिडे, बुरशी व इतर शत्रूचे याच काळात प्राबल्य वाढते त्यामुळे मधमाश्यांच्या वसाहती कमजोर होतात. त्यासाठी वसाहतींची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.\nमधाचा हंगाम संपत अाल्यावर मधमाश्यांच्या वसाहतींची पूर्ण तपासणी करावी. वसाहतीत पिलावा कोणकोणत्या अवस्थेतील आहे, उदा. अंडी, अळ्या, कोष यांची नीट नोंद करावी. राणी मधमाशी असल्याची खात्री करून घ्यावी.\nवसाहतीत पुढील अडीच ते तीन महिने पुरेल इतका मधसाठा असल्याची खात्री करावी. भरणा जास्त असल्यास मधुकोठीतील काही चौकटीतून मध न काढता मधुकोठीतील मधू चौकटी तशाच ठेवाव्यात.\nपिलाव्याच्या चौकटीत असलेला मध अजिबात काढू नये. राणी माशी दोन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असतील आणि वसाहती कमजोर म्हणजेच ४ चौकटीच्या असतील तर अशा वसाहती पावसाळ्यात जगण्याची शक्यता कमी असते. अशा वेळेला जुन्या राण्या काढून टाकून कागद पद्धतीने वसाहती मिसळाव्यात.\nतरुण राण्या असलेल्या वसाहती पावसाळ्यात तग धरून राहतात. तरुण राणीमधमाशी असलेल्या व भरपूर मधाचा साठा असलेल्या सशक्त वसाहती पावसाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर योग्य प्रकारे मात करतात.\nज्या घरात मधमाश्‍या राहतात, त्या पेटीचीसुद्धा पुढील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.\nपेटी पावसाळ्यात झाडाखाली न ठेवता, शक्यतो कमी भिजेल, तसेच वारा, थंडी, पावसाचे तुषार पेटीच्या दारातून आत जाणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावी.\nपेटीमध्ये इतर कीटकांचा वा प्राण्यांचा शिरकाव होऊ शकतो. उदा. मुंग्या, पाली, सरडे, उंदीर यासाठी पेटीचे दार पुठ्याने वा मातीने लिंपून लहान करावे. मुंग्यापासून पेट्या सुरक्षित राहण्यासाठी योग्य जागेची निवड करावी.\nपेटी ज्या स्टँडवर ठेवली आहे, त्या स्टँडला ग्रीस लावावे म्हणजे मुंग्या त्यावरून पेटीमध्ये जाणार नाहीत. पेटीच्या वरील झाकण व्यवस्थितरीत्या नीट बसले आहे याची खात्री करून घ्यावी.\nमधमाशांना योग्य वायुविजनची आवश्यकता असते. अती दमट व कोंदट हवेमुळे मधमाशांना त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात वसाहतीची १५ ते २० दिवसांच्या अंतरावर जुजबी तपासणी करावी.\nतपासणीदरम्यान मधमाश्‍या सर्व पोकड्यांवर आहेत का ते तपासावे. काही पोकड्या मधमाश्‍यांनी सोडल्या असल्यास त्या काढून टाकाव्यात म्हणजे मेणकिड्यांचा त्रास कमी होतो.\nजास्त प्रमाणात फुले फुलू लागतात व मधमाशांना निसर्गात पराग मिळण्यास सुरवात होते. कोषावस्थेत असणाऱ्या मधमाश्‍या बाहेर पडल्यावर पोकड्या एक एक करून काढून टाकणे गरजेचे आहे.\nमेणपत्रा चिकटवलेल्या एक-एक चौकटी देणे गरजेचे आहे. प्रत्येक वसाहतीला या वेळेला सुमारे २०० ते ५०० मिलिलिटर पाक द्यावा. यामुळे मधमाशा नवीन पोकड्यांची निर्मिती करतात. राणी या नवीन पोकड्यांवर अंडी घालू शकते.\nसप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपर्यंत वसाहतीत बऱ्याच प्रमाणात तरुण नव्या कामकरी मधमाशा तयार होतात.\nपावसाळा संपताच या मधमाश्‍या लगेच कामाला लागत असल्यामुळे पावसाळ्यानंतर वसाहतींची वाढ जोमाने होते. पावसाळ्यानंतर ऊन पडू लागले, की बऱ्याच वसाहती, पेट्या सोडून गृहत्याग करतात.\nपावसाळ्यातील पेट्यांच्या योग्य देखभालीच्या पद्धतीमुळे गृहत्यागाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते, एवढेच नव्हे तर पावसाळ्यानंतर येणाऱ्या मधाच्या हंगामात ताज्या दमदार कामकरी माशांमुळे वसाहतींची संख्या वाढविता येते अाणि जास्त मधाचे उत्पादन घेता येते.\n- प्रशांत सावंत, ९१७२९५५५७६,\n- सारिका सासवडे, ९४२३५७७१९६\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-20T10:58:23Z", "digest": "sha1:OD77S5VZMALCZN734W4HRSAPW4JVVQ6S", "length": 16035, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केशिराज बास - विकिपीडिया", "raw_content": "\nकेशिराज बास यांना केसोबास नावानेही ओळखले जाते. हे महानुभव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, व संस्कृत पंडित होत. महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य हे यांचे पट्टशिष्य. यांच्या सूचनेवरून केशीराज बास यांनी मराठी भाषेत ग्रंथ रचना केली.\nमहानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी रचलेल्या लीळाचरित्र या ग्रंथातील उपदेश केशीराज बास यांनी इ.स. १२८५ च्या सुमारास संकलीत केला. याचा प्रथम सूत्र, दृष्टांत व दार्ष्टांतिक असा रचनाक्रम आहे. दृष्टांत पाठात अनेक लोककथा गुंफल्या आहेत. प्रकार1अंशग्राह्य 2 समग्रांश 3 अन्वय 4 अप्रत्यान्वय 5 योगज 6 वास्तव\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१७ रोजी ००:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-20T10:58:24Z", "digest": "sha1:6KJLRQUUYNOZA7TA7J5UTFSQNB4G2BZX", "length": 6494, "nlines": 246, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू\n\"इ.स. १९९८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३९ पैकी खालील ३९ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९९० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१५ रोजी ११:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/st-employees-strike-state-midnight-122327", "date_download": "2018-08-20T10:59:51Z", "digest": "sha1:TTE7TBYZLKYSMCYYATB4MPAAIYGFZVQS", "length": 22541, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "st employees strike state midnight मराठवाड्यात एसटीच्या संपाने वाहतुक ठप्प | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्यात एसटीच्या संपाने वाहतुक ठप्प\nशुक्रवार, 8 जून 2018\nराज्यातील काही डेपोंमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारला गेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदची हाक दिली आहे. पण, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. मराठवाड्यातही याचे पडसाद उमटत आहेत.\nराज्यातील काही डेपोंमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारला गेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदची हाक दिली आहे. पण, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. मराठवाड्यातही याचे पडसाद उमटत आहेत.\nएसटी संपाचा बस सेवेवर अत्यल्प परिणाम\nऔरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे औरंगाबाद विभागात 20 ते 25 टक्के बस सेवेवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर आणि पैठण येथील काही कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला, त्यामुळे काही गाड्या रद्द कराव्या लागल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. औरंगाबाद बस स्थानकावर सकाळी काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम दिसत होता, त्यामुळे काही गाड्या खोळंबल्या होत्या त्यानंतर मात्र बससेवा सुरळीत सुरू झाली आहे.\nपरभणी - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपचा परिणाम परभणी शहरात सकाळ पासून दिसून आला. सकाळी काही कमी पल्याच्या गाड्या सुटल्या नंतर ९ वाजल्या पासून एकही बस आगारा बाहेर सोडण्यात आली नाही. जिल्ह्यातली सर्वच तालुक्यात तील बस बंद आहेत.\nएसटी कर्मचारी संघटनेने शुक्रवार पासून संप पुकारला आहे. संपामुळे प्रवाश्यांनी खाजगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागला.\nलातूर - एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असल्याने लातुरातील एसटी बससेवा शुक्रवारी पहाटेपासून ठप्प झाली आहे; पण या आंदोलनामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.\nवेतनवाढी बाबत नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटना (संलग्न आयटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनांतर्फे मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात झाली आहे. यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक उत्सफूर्तपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या लातुरातील 90 टक्क्यांहून अधिक बस डेपोमध्ये उभ्या आहेत; पण प्रवासी बस स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत उभे आहेत.\nमहामंडळाचे लातूर विभागप्रमुख सचिन क्षीरसागर म्हणाले, कुठलीही पूर्वकल्पना न देता हा संप सुरू आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना बस सेवा सुरू करण्यास सांगत आहोत. त्यासाठी पालक अधिकारी नेमले आहेत. ते जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकांना भेटी देत आहेत. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास आहे.\"\nहिंगोलीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद\nहिंगोली - एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या तुटपुंजा पगार वाढीच्या निषेधार्थ विविध त्याला कर्मचारी संघटनेने अचानक संप पुकारल्याने हिंगोली जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे.\nराज्याच्या परिवहन विभागाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलेली पगारवाढीची घोषणा फसवी असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कृती समितीच्या मागणीनुसार वेतन वाढ झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने मात्र सर्व कर्मचाऱ्यांना 32 ते 48 टक्के वेतनवाढ होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात 17 ते 25 टक्केच वाढ मिळत आहे. त्यामुळे शासनाची वेतनवाढीची घोषणा फसवी असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी गुरुवारी तारीख 7 मध्यरात्री बारा पासून संप पुकारला आहे. त्यामुळे आज सकाळी हिंगोली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस रवाना झाल्या नाहीत. एसटी कर्मचारी सकाळ पासूनच कार्यालयात बसून होते. या संपामुळे प्रवाशांची मात्र मोठे हाल झाले आहेत. सकाळीच बाहेरगावी जाण्यासाठी आलेले प्रवासी एसटीच्या वाट पाहत बसले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याची माहिती झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला. याबाबत आगा प्रमुख डी बी झरीकर यांनी हिंगोली आगारातून सकाळी केवळ एक बस रवाना झाल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यां सोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपामुळे आगारातील सुमारे 57 पेक्षा अधिक बसेस जागेवरच उभ्या होत्या.\nजालन्यात बससेवा सुरळीत बंदचा अल्प परिणाम\nजालना - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही संघटनानी पुकारलेल्या शुक्रवारी (ता.आठ) बंदचा जालन्यात काही प्रमाणात परिणाम जानवला आहे. बहुतांश बस गाड्या शुक्रवारी (ता.आठ) नियमित सुरु होत्या. केवळ अंबड, परतुर, जाफराबाद या ठिकानच्या काही गाड्या बस स्थानकात थांबुन आहेत. मात्र जालना जिल्ह्यात सुमारे 90 टक्के बसेस नियमित सुरु आहेत.\nबीड जिल्ह्यात तीन आगारांत सकाळी सुरळीत\nबीड - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे एसटीची चाके रुतली आहेत. चार आगारांतील बससेवा विस्कळीत असून तीन आगारांत सकाळच्या सत्रात सुरळीत सेवा सुरु आहे. त्यामुळे संप सर्वव्यापी नसल्याचे समोर आले.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यात एकूण साडेपाचशे बस आणि तीन हजार कर्मचारी आहेत. शुक्रवार (ता. आठ) मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली. मात्र, संपाबाबत कर्मचाऱ्यांनी अद्याप अधिकृत नोटीस दिली नसल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जी. एम. जगतकर यांनी दिली. सकाळच्या सत्रात गेवराई, परळी, धारुर व माजलगाव या आगारातून प्रत्येकी एकेकच बस धावली. तर, बीड, अंबाजोगाई आणि आष्टी आगारातील सेवा सुरळीत असल्याचा दावा श्री. जगतकर यांनी केला. एकूण संपात फुट पडल्याचे चित्र आहे. संपात एकूण किती कर्मचारी सहभागी झाले हे सायंकाळी स्पष्ट होणार आहे.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-08-20T11:14:26Z", "digest": "sha1:H3ZS3NLPW3QU72KDRKUKMIV6ZIWXLAUP", "length": 14444, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे देणार ? - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे देणार \nमराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे देणार \nमुंबई, दि. ३० (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र आहेत, सामूहिक राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.\nकाँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे देणार \nNext articleचाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, लाठी चार्ज\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक...\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nशिक्रापूरमध्ये बसच्या धडकेत सव्वा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577999", "date_download": "2018-08-20T11:26:42Z", "digest": "sha1:PWBA46CDVJNHWVCT6AXJ4AJNM42UZYDA", "length": 7154, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भररस्त्यात मॉडेलचा स्कर्ट ओढला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भररस्त्यात मॉडेलचा स्कर्ट ओढला\nभररस्त्यात मॉडेलचा स्कर्ट ओढला\nइंदोरमधील धक्कादायक घटना : युवतीने ट्विटरवर केली तक्रार, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nएका मॉडेल युवतीचा मध्यप्रदेशातील इंदोर शहरात भररस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन तरुणांनी स्कुटरवरून जाणाऱया युवतीचा स्कर्ट ओढला, यामुळे ही मॉडेल रस्त्यावर कोसळून जखमी झाली आहे. या घटनेची तक्रार या युवतीने ट्विटरवर केली असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ट्विटच्या आधारे त्वरित कारवाई करण्याचा निर्देश पोलीस विभागाला दिला.\nमुली, तुझ्या धैर्याचे मी कौतुक करतो. मी आणि पूर्ण प्रशासन तुझ्या मदतीसाठी कटिबद्ध आहे. आरोपींना शोधून काढत तुला न्याय मिळवून दिला जाईल. आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना मदत कर, असे आवाहन शिवराज यांनी पीडित युवतीला केले आहे.\nसोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला युवतीने री-ट्विट केले. मला न्यायपालिका आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक महिला सुरक्षित रहावी असे मी इच्छिते, तुमचे धन्यवाद असे या युवतीने ट्विटमध्ये नमूद केले.\nविनयभंगाची ही घटना 22 एप्रिल रोजी घडली आहे. युवती ऍक्टिव्हाने जात असताना दोन युवकांनी तिचा स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात तिने वाहनावरील संतुलन गमावले आणि ती रस्त्यावर कोसळली. हा प्रकार गर्दीच्या मार्गावर घडला, परंतु कोणीही गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. घटनेनंतर युवती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.\nमी काय परिधान करावे याचा निर्णय मीच घेईन. कोणालाही माझ्या कपडय़ांवरून मला त्रास देण्याचा अधिकार नाही. घटनेनंतर मदतीसाठी सरसावलेल्या एका गृहस्थाने स्कर्ट परिधान केल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितल्याचे पीडित युवतीने ट्विट करत म्हटले.\nकाश्मीरमध्ये मुस्लिम कार्यकर्ते करणार भाजपचा प्रचार\nदारूच्या नशेत त्याने चक्क जिवंत कोंबडी फस्त केली\nहायपरसॉनिक विमानाची चीनने घेतली चाचणी\nनिवारा छावण्यांमध्ये 8 लाख विस्थापित\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:12:49Z", "digest": "sha1:T2ZI6LWAPDMLRANT3YTOMEDRYBMDCTYL", "length": 25757, "nlines": 126, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "परदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nपरदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव\nप्रत्येक देशाची अशी एक विशिष्ट खाद्यसंस्कृती असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत तर प्रचंड वैविध्य आहे. आपण पर्यटनासाठी अथवा वास्तव्यासाठी परदेशात गेलो असता शक्यतो आपली खाद्यसंस्कृती जपायचा आटोकाट प्रयत्न करतो. तेथेही आपलेच पदार्थ विकत मिळवायचा, उपलब्ध साहित्यातून आपल्या पद्धतीच्या जवळपास जाणारे पदार्थ करायचा सतत प्रयत्न सुरू असतो आपल्या बहुतेकांचा. म्हणूनच परदेशी पर्यटनास नेणाऱ्या कंपन्यांची चौकशी करताना पहिला मुद्दा जेवण आपल्या पद्धतीचे असण्याचा अथवा नसण्याचा असतो. स्थलदर्शनाइतकेच, किंबहुना थोडेसे जास्तच महत्त्व बहुतेक पर्यटक जेवणाच्या मुद्द्याला देतात.\nमला स्वत;ला मात्र हे खटकते, कारण त्यामुळे स्थानिक पदार्थांची तोंडओळखसुद्धा करून घेता येत नाही. प्रत्येक देशाची एक अशी खाद्यसंस्कृती असते आणि ती देखील समृद्ध असते. मात्र बऱ्याच वेळा आपल्याला आपलीच पद्धत चांगली वाटते, शाकाहारी लोकांना तर मांसाहार म्हटलं की अंगावर काटा येतो आणि परदेशात गेल्यावर बटाटा चिप्स, फळे, ज्यूस आणि अंडे खात असाल तर केक याशिवाय काही पर्यायच नाही असे वाटते. जायच्या आधीच या कल्पनेने अनेकांची झोप उडते आणि मग येथून काय नेता येईल याची यादी करून, अनुभवी लोकांची मते घेऊन जास्तीत जास्त खाद्यपदार्थ घेउन जाण्याच्या प्रयत्नात सामानाची यादी वाढतच जाते.\nपहिल्यांदा २००४ मध्ये युकेमध्ये वास्तव्यासाठी जाताना मी सुद्धा थोड्या फार प्रमाणात साशंक होतेच. त्यातल्या त्यात अंडे खात असल्याने थोडी बाजू जमेची होती, पण ४ दिवस राहणे वेगळे आणि वास्तव्यासाठी जाणे वेगळे. हळूहळू तेथील खाद्यसंस्कृतीमधल्या अनेक नवीन गोष्टी कळू लागल्या. अगदी सुरुवातीला खरेदी करताना आपल्या सवयीच्या वस्तू शोधण्याकडेच कल असायचा, पण नंतर तेथील प्रकार पण एकदा घेऊन बघूया असे म्हणत घेतले जाऊ लागले आणि यथावकाश आवडायलादेखील लागले.\nभारतीय आणि पाश्चात्त्य खाद्यसंस्कृतीमधील मोठा फरक आहे तिखट, मीठ, मसाले, तेल, तूप, साखर वापराचा. भारतातील सर्वसाधारणपणे कोणत्याही पदार्थांत मीठ, तिखट, मसाले, तेल, तूप, साखर, गूळ यांचा सढळ हस्ते वापर केलेला असतो, तर पाश्चात्त्य देशात याचा अतिशय मर्यादित वापर केला जातो. बहुतांश पाश्चात्त्य पदार्थांमध्ये मोजकेच मीठ, मसाले, तिखट, तेल, तूप, साखर घातले जाते आणि बहुतेक वेळा हे सर्व पदार्थ पूर्ण तयार झाल्यावर घातले जाते, आपापल्या आवडीप्रमाणे; त्याला नाव देखील seasoning असेच आहे. याउलट आपल्याकडे मात्र शिजतानाच या सगळ्याचे प्रमाण नीटनेटके असावे लागते आणि चोखंदळ लोकाना तर वरतून हे पदार्थ घातले की चव बिघडते असेही वाटते. सुरुवातीला मलाही चिप्सवर वरतून मीठ घातलेले अजिबात आवडत नसे, पण या पद्धतीमुळे आपल्याला हवे तितकेच घालून घेता येते आणि या पदार्थांचे अनावश्यक सेवन टळते हे लक्षात येऊ लागले.\nयुकेच्या वास्तव्यात हळूहळू त्यांचे hash brown, Macaroni Cheese, Jacket Potato असे प्रकार आवडू लागले आणि प्रत्येक वेळा खाल्ले की त्यातले भारतीय पदार्थांशी साम्य शोधले जाऊ लागले. Hash Brown म्हणजे उकडलेला बटाटा तळून छोट्या कटलेट किंवा टिक्कीच्या आकारात समोर यायचा, त्यावर चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, sauce घालून खायचे. Jacket Potato म्हणजे बटाटा सालासकट ओवनमध्ये भाजून (भाजताना + आकाराची चीर द्यायची) बाहेर काढला की गरम असतानाचा बटरचा क्यूब घालायचा, आणि मग त्याबरोबर थंड Coleslaw किंवा गरम Baked Beans घालून खायचे. ओवनमध्ये खरपूस भाजलेले ते बटाटे असे सुंदर लागतात की बघता बघता ती डिश आमच्या नेहमीच्या जेवणाचा भाग होऊन बसली, भारतात परत आल्यावरदेखील मी नियमितपणे करत असते.\nयुकेमधून युरोपमधील फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स अशा एकापेक्षा एक निसर्गरम्य आणि सुंदर देशात पर्यटनाचा आणि नंतर २ वर्षातच जर्मनीमध्ये दीड वर्ष वास्तव्याचा योग आला आणि तेथील खाद्यसंस्कृतीची झलकदेखील अनुभवता आली. फ्रान्समधील क्रेप म्हणजे मैदा, दूध, अंडं, बटर, किंचित मीठ घालून भल्या मोठ्या तव्यावर घातलेला डोसाच. तेथील पद्धतीनुसार खायला देताना साखर, न्युटेला चोकोलेट, केळ, चिकन, मासे यासारखे मांसाहारी पदार्थ आपापल्या आवडीनुसार घालून देणार. हे क्रेप पहिल्यांदा फ्रान्समध्ये खाल्ले आणि मग जर्मनी, नेदरलँड्स, स्वीडन अशा अनेक ठिकाणी वारंवार खायला मिळाले. ख्रिसमसच्या आधी महिनाभर युरोपभर ख्रिसमस मार्केट्स लागतात, कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे घालून भर दुपारच्या काळोखात ख्रिसमस रोषणाईमुळे लखलखणाऱ्या बर्लिनच्या रस्त्यांवर हिंडताना क्रेप खाणे must असायचे.\nक्रेपसारखाच नेदरलँडचे pancakes हा अजून एक आपल्याकडच्या घावन अथवा धिरड्यांचा प्रकार. त्यावर बारीक पांढरीशुभ्र पिठीसाखर पेरतात आणि सौम्य गोड चव आणतात. आपल्याकडच्या गोडाच्या धिरड्यांचाच प्रकार. आपल्याकडच्या अप्प्यांचे भावंडं म्हणजे Poffertjes. आप्पे पात्रासारखेच आयताकृती पात्र असते त्याला ब्रशने बटर लावून त्यावर pancake किंवा क्रेप सारखेच मिश्रण घालायचे आणि मंद आचेवर शिजवायचे. गरमागरम लुसलुशीत Poffertjes तयार. नेहमीप्रमाणेच खाताना त्यावर पिठीसाखर, न्युटेला घालून खायचे.\nजर्मनीच्या दक्षिण भागात हिंडताना Hausach नावाच्या चिमुकल्या पण निसर्गसौंदर्याने नखशिखान्त नटलेल्या गावात Maultaschen नावाचा अप्रतिम पदार्थ चाखायला मिळाला; कोथिंबीर आणि लिंबाच्या हिरव्यागार रंगाच्या सूपमध्ये मैद्याची चीज आणि भाज्यांचे सारण भरून वाफवलेली चौकोनी आकाराची ही वडी आणि ते सूप इतके चवदार होते की मी नंतर अनेक ठिकाणी ते शोधले.. पण दुर्दैवाने कुठेच मिळाले नाही. नंतर एका जर्मन मैत्रिणीकडून कळले की ती डिश फक्त दक्षिण जर्मनीतच मिळते. ती परत खाण्यासाठी मी पुन्हा Hausach ला जाणार आहे कधी तरी. बघूया कधी योग येतो ते \nस्वित्झर्लंडमध्ये मिळणारी रोस्टीदेखील Hash Brown प्रमाणेच उकडलेल्या बटाट्यापासून करतात. उकडलेला बटाटा किसून बटर घालून तव्यावर सोनेरी रंगावर परतायचा आणि खाताना मीठ – मिरपूड घालण्याचा ऑप्शन द्यायचा, घटक पदार्थ तेच पण त्यावर केलेले संस्कार निराळे आणि चव पण निराळी.\nइटालियन पदार्थ तर आता भारतात इतके रुळले आहेत की, आपण ते आपलेच मानतो. पूर्ण युरोपमध्ये carbs चा प्रकार म्हणून ब्रेडबरोबर मॅकरोनी, फरफाले, स्पघेत्ती, तग्लिअतलि, फुसिली अशा वेगवेगळ्या नावाने आणि आकाराने मिळणारा पास्ता आणि त्यात टोमॅटो, भाज्या, चीज, मांसाहारी पदार्थ घालून इतक्या असंख्य आणि वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो की त्यातील वैविध्याने आपण थक्क होतो. असेच एकदा पोलंड ते जर्मनीच्या रेल्वे प्रवासात कोबीचे सारण भरलेला मोमोसदृश पदार्थ चविष्ट होता.\nझेक रिपब्लिक, प्रागमध्ये Trdlo नावाचा आतून पोकळ असलेला आणि सौम्य गोड चवीचा ब्रेड पण माझ्या आवडत्या पदार्थांच्या लिस्टमध्ये जाऊन बसला आहे. ब्रेडचे असंख्य प्रकार मिळतात तेथे. तेथे सगळीकडे मिळणारा थ्री ग्रेन ब्रेड पण असाच वेगळ्या चवीचा, डार्क ब्राउन रंगाचा असून चविष्ट असतो.\nयुरोपियन देशांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकाराच्या खाण्यात असलेले सॅलड, फळे, दही, फळांचा ताजा रस ह्यापैकी एकाचा तरी आवर्जून असणारा समावेश, तेल- तूप – साखर या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास तब्येतीला हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचा कमीत कमी वापर . जर्मनीला आम्ही राहात असताना माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधील निम्म्याहून अधिक जनतेचे दुपारचे जेवण म्हणजे मोठा बोल भरून सलाड, ज्यूस आणि एखादा ब्रेडचा तुकडा असेच असायचे.\nस्पिनच अँड चीज रॅव्हिओली\nआता भारतीय माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करत असल्याने भारतीय पदार्थ जगभर झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. युके आणि अमेरिकेत तर भारताइतकेच चांगले पदार्थ मिळतात. ब्रिटनमधील लोकांच्या आवडत्या खाण्यामध्ये चिकन टिक्का मसाला वरच्या नंबरवर आहे हे तर आपल्या सर्वाना माहितीच आहे. आम्हांला देखील पूर्ण युरोपभर फिरताना भारतीय खाण्याचे शौकीन जगभर सापडले आणि क्वचित प्रसंगी आम्ही खाताना बघून आवर्जून चौकशी करून आस्वाद घेणारे देखील भेटले. स्वित्झर्लंडमध्ये भेटलेल्या मूळच्या रशियन पण काही काळ पाकिस्तानमध्ये वास्तव्य केलेल्या तरुणीने माझा भारतीय वेष बघून सामोसे आणि बाकी भारतीय पदार्थांची आवर्जून आठवण काढली आणि हल्दीरामचा सामोसा दिल्यावर तर ती प्रसन्नच झाली एकदम इटलीमध्ये प्रवासात दाण्याची चटणी आणि ब्रेड सँडविच खाताना सहप्रवाशाने नुसत्या त्या चटणीच्या वासाने अस्वस्थ होउन चक्क चव बघितली आणि त्याला ती आवडली देखील.\nजगभरात आता भारतीय उपाहारगृहांची अजिबात वानवा नाही. फक्त वाईट एवढेच वाटते की या सर्व ठिकाणी छोले, पालक पनीर, मँगो लस्सी, गुलाबजाम असा जवळपास ठरलेला मेनूच मिळतो. आपल्याकडील पदार्थांचं प्रचंड वैविध्य बघताना हे एवढेच पदार्थ न मिळता वेगवेगळे पदार्थ तेथे मिळावेत असे मला मनापासून वाटते. ज्याप्रमाणे जगभरातील पदार्थ आपल्याकडेही लोकप्रिय झाले आहेत, त्याचप्रमाणे आपल्याकडील इतर वैशिष्ट्यपूर्ण पदार्थही जगभर लोकप्रिय झाले पाहिजेत.\nराज्यशास्त्राची पदवी घेतल्यावर जपानी भाषा शिकून एका खाजगी कंपनीमध्ये अल्प काळ अनुवादक म्हणून अनुभव घेतला आहे. आता वारली चित्रकलेच्या कार्यशाळा घेते आणि प्रदर्शन देखील भरवते. मला साहित्य, संगीत,वाचन ;क्वचित प्रसंगी लेखन, पर्यटन, कला,गृहसजावट अशा विविध कलांमध्ये रुची. जवळ जवळ साडे पाच वर्षे युके आणि जर्मनी ह्या निसर्गसुंदर आणि समृद्ध देशांमध्ये वास्तव्य करण्याची संधी मिळाल्यामुळे युरोप ह्या जगातील देखण्या खंडामध्ये भरपूर भटकंती करण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झाले.\nफोटो – आदिती चांदे -अभ्यंकर व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती फोटोजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post भोजोन राषिक बांगाली – पश्चिम बंगाल\nNext Post झटपट आणि सोपी खाद्यसंस्कृती – नेदरलंड\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/28/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T11:11:19Z", "digest": "sha1:3L27O3Y354OHNNFIDFQFQLA2MCQ4JJ5C", "length": 34288, "nlines": 171, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "उपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nउपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम\nआसाम म्हटलं की डेाळ्यासमोर येतो तो हिरवागार डोंगर, लांबच लांब चहाचे मळे आणि डोक्याला कपडा बांघून आणि पाठीला टोपली लावून चहा वेचणा-या आसामी बायका नाही का\nनिदान मला तरी तितकच माहीत होतं. जगभरातल्या एकूण चहा उत्पादनापैकी ६ टक्के चहा हा आपल्या आसाममध्ये होतो असे भूगोलात शिकवले होते किंबहुना पाठच करून घेतलेले शाळेत. त्यामुळे आसाम = चहा असे एक समीकरणच तयार होते डोक्यात. त्याव्यतिरिक्त आसामबद्दल काही म्हणजे काहीच माहीत नव्हतं मला़ .\nदूरदर्शनवरचं माझं अगदी आवडतं गाणं मिले सूर मेरा तुम्हारा (जे सतत ऐकूनही डोळे आणि कान अतृप्त असायचे) त्यातल्या आसामी ओळी सृष्टि हो करून अइको तान…. वाह….\nतर सांगायचा मुद्दा हा की माझं असं जेमतेम ज्ञान होतं आसामबद्दल. पण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात असताना ली मधुकल्या ह्या एका आसामी मुलीशी माझी अगदी छान मैत्री झाली आणि हळूहळू मला आसाम नव्याने कळू लागलं. उपेक्षित यासाठी म्हटलं की बाकी राज्यांच्या तुलनेत आसामी खाण्याबद्दल विशेष काहीच माहीती उपलब्ध नाही. पुस्तकं पण बघितली तर पंजाबी , राजस्थानी , महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य पदार्थ किंवा बंगाली गोड पदार्थ यावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. अगदी आसामच्या प्रवास वर्णनात सुद्धा या खाद्यसंस्कृतीबद्दल एखादं दुसरं पान सोडलं तर जास्त लिखाण नाहीये आणि म्हणूनच तिथल्या खाद्यसंस्कृतीवर काहीतरी लिहावं असा विचार मनात आला. हा लेख लिहिताना लीची खूप मदत झाली.\n, तुमी केने असा अंदाज आलाच असेल मला नक्की काय म्हणायचंय ते …\nही आहे आसामची असामिया भाषा. जितकी साधी तितकीच गोड. (आसामी व बंगाली भाषेत काहीसं साम्य आहे ते म्हणजे ओकाराने सुरवात चलो –चोलो, भजन-भोजन, मन- मोन)\nखरंतर आसामसह अरुणाचल, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालॅंड व त्रिपुरा ही सात राज्ये मिळून जो प्रदेश बनतो तो पूर्वांचल. पूर्वांचल म्हणजेच पूर्व + आँचल ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही भारतमातेने आपल्या डाव्या खांद्यावर म्हणजेच पूर्वेला घेतलेला हा सप्तरंगी पदरच भारतमातेने आपल्या डाव्या खांद्यावर म्हणजेच पूर्वेला घेतलेला हा सप्तरंगी पदरच आणि त्यातलाच एक रंग म्हणजे आसाम. इथला संपूर्ण भूभागच उंच-सखल असल्याने पूर्वी असम हे नाव होतं. हळू हळू त्याचा अपभ्रंश होऊन आसाम नावाने ओळखलं जाऊ लागलं.\nखरं तर चहा व्यतिरिक्त सांगण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत आसामच्या. पण सुरूवात मी चहा पासूनच करते म्हणजे मला सांगताना आणि तुम्हाला वाचताना तरतरी येईल.\nआपल्यापैकी ब-याच जणांच्या दिवसाची सुरूवात चहानं होते. आपण ज्या पद्धतीने बनवतो म्हणजे पाणी, साखर, चहापावडर कधी वेलची किंवा गवती चहा आणि दूध हे सर्व उकळून चहा करतो. पण जिथून हा चहा येतो ते बहुतांश आसामी लोक मात्र ब्लॅक टीला पसंती देतात. अर्थातच आजकाल आपल्याकडेही नेहमीच्या चहापेक्षा वेगळे बरेच प्रकार बाजारात बघायला मिळतात म्हणजे ग्रीन टी, व्हाइट टी झालंच तर हर्बल टी आणि बांबू टीसुद्धा. आसाम आणि दार्जिलींगच्या चहाला जगभरातून भरपूर मागणी असली तरी दोन्ही चहांमध्ये बराच फरक आहे.\nआसामचा चहा दार्जिलींगच्या चहापेक्षा बराच कडक आहे. प्रवासातून थकून आल्यावर किंवा सकाळी धावपळ सुरू असताना जर चहा घ्यावा तर तो आसामचाच… दार्जिलींगच्या चहाला कितीही उकळलं तरी रंग येत नाही दूध टाकून तर चहा वाटतच नाही … ज्यांना दुधाळ चहा बरा वाटतो त्यांना दार्जिलींगचा चहा आवडेल पण सच्चा चहाचा रसिक ज्याला चहाच्या एका घोटाने तरतरी येते तो मात्र आसामच्या चहालाच पसंती देईल. दार्जिलींगपेक्षा कितीतरी पटीने जास्त म्हणजे जवळजवळ हजारोंच्या संख्येने जास्त चहाचे मळे आसाममध्ये आहेत.\nचहाच्या उत्पत्तीबद्दल एक गंमतीशीर कथा इथे प्रचलित आहे ती अशी की ‘मेन’ या पंथाचा प्रमुख ‘दारौमा’ येथे ध्यानधारणा करीत असताना त्याला झोप लागली. जाग आल्यावर आपल्याकडून फार मोठी चूक झाली हे त्याच्या लक्षात आले आणि पुन्हा कधी अशी चूक होऊ नये अर्थातच झोप लागू नये म्हणून त्याने स्वतःच्या पापण्या कापून टाकल्या. या पापण्या ज्या जागी पडल्या त्या जागी आलेले रोप म्हणजे चहा. आणि म्हणूनच चहा घेतल्यावर झोप येत नाही असं म्हणतात.\nआपल्याकडे विदर्भात जसं अघळपघळ आतिथ्य असतं तसंच मनमोकळं आदरातिथ्य आसामी लोक करतात. शहरात किंवा गावात कुठेही जा, गरीब असो वा श्रीमंत कुणाहीकडे जा, अगदी आपुलकीने विचारपूस होतेच. मस्त पोटभर खाउपिऊ घालतात आसामी. शक्यतो सगळ्याच घरी तुम्हाला चहाच मिळेल, कॉफी फार क्वचितच. त्यामुळे मला फक्त कॉफीच लागते असं म्हणणा-या मंडळींची इथे जरा पंचाईत होईल.\nपाहुणचाराचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे पान-सुपारी. या पनसुपारीलाच ते तामुल पान म्हणतात. हां, पण तामुल देताना अजिबात साधेपणा नाही, तामुल देणार तो एका सुबक अशा काशाच्या भांड्यातून ज्याला होराई असं म्हणतात. ब-याचदा भेट म्हणूनही होराई देतात. तामुल म्हणजे विशिष्ट प्रकारची सुपारी जी फारच कडक व गरम असते, पानालाही फक्त चुना लावतात, काथ खात नाहीत त्यामुळे नवख्यानं बेतानंच खावं नाही तर डोकं गरगरून घाम फुटणार हे नक्की पण त्याला नाही सुद्धा म्हणू शकत नाही तिथे. थोडी का होईना सुपारी ही घ्यावीच लागते नाही तर यजमान आपला अपमान मानतात किवा काही गैरसमज होतात.\nचहा पाठोपाठ येतो तो नाश्ता अर्थात आसामी भाषेत जोलपान. (आपण जलपान म्हणतो तसं) आसामी बायका अगदी साध्या साध्या आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थापासून फार चविष्ट जोलपान बनवतात आणि तेही ब-याचदा कुठलाही स्वयंपाक न करता. उदाहरणच द्यायचं झालं तर दोइ शिरा ….\nह्यासाठी लागतात पोहे, दही, गूळ आणि थोडी मलई.\nथोडा वेळ पोहे भिजवून त्यात दही गूळ कालवून वर थोडी मलई टाकली की झालं. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की इथे दोई म्हणजे दही आहे आणि गोड म्हणून शिरा. तर मग सांगा अशा या पोह्यापासून बनलेल्या शि-याला कशाची उपमा देता येईल ब-याचदा लग्न समारंभांत किवा काही कार्यक्रमांमध्ये आणि बिहू या आसामच्या मोठ्या सणात दोई शिरा हमखास असतोच.\nकधी जोलपानमध्ये बोरा सउल कधी कुमोल सउल तर कधी क्साडो गुर असतो. ह्या पदार्थांसाठी विविध प्रकारचा तांदूळ वापरतात. दही व गूळ सोबतीला असतातच.\nआसामी लोकांच्या खाद्यसंस्कृतीत जसा चहा महत्वाचा तसाच भातही. भाताला लागणारा मुबलक पाऊस इथे असल्यानं भाताचं उत्पादन भरपूर होतं. त्यामुळेच भात आणि भाताचे विविध प्रकार आसामी जेवणात प्रामुख्याने असतात. अर्थात गहू, बाजरी, मका ही धान्ये असतातच पण एकूण त्यांचं प्रमाण कमीच. भातावरच प्रेम जास्त.\nबंगाल्यांप्रमाणे भातासोबत मासळी हवीच. जवळ जवळ सर्वच आसामी हे मांसाहारी आहेत म्हणजे अगदी तिकडच्या ब्राम्हण वर्गासकट सर्वच जातीजमातीचे लोक पक्के मांसाहारी आहेत. मग त्यात फक्त मासेच नाही तर बकरी, कबुतर, बदक यांचंही मांस खातात त्यामुळे बाजारात ह्या सर्व गोष्टी तर मिळतातच शिवाय बदकाची अंडीही विकत मिळतात. कबूतरं जोडीनं विकले जातात. काही जण कोंबडी खाणं वर्ज्य मानतात. कुणी पाहुणे घरी आले असतील तर कबूतर किंवा बदकाचा पदार्थ बनवला जातो. ५१ पीठांमधली महत्वाची अशी कामाख्यादेवी जिला कामना पूर्ण करणारी देवी असंही म्हणतात , तिला नवरात्रीत कबूतर किंवा हंसाचा बळी देण्याची प्रथा अजूनही आहे.\nमांसाहारी असले तरी जेवण फार तिखट तेलकट किंवा चमचमीत मुळीच नाही. मुळात आपला देश ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते मसालेच आसामी जेवणात जास्त वापरले जात नाहीत. आसामी गृहिणीचा स्वयंपाक हा अतिशय साध्या पद्धतीनं केलेला असतो. साधंच साहित्य वापरून केलेला असतो कधी तर मिरची किंवा तिखटही न वापरता.\nआपल्याकडे कसं मांसाहारी स्वयंपाक म्हटला की, मसाल्यांचा खमंग वास, वाटण, एक ना दोन प्रकार असतात. पण आसामी स्त्री फक्त आलं, लसूण, टोमॅटो आणि एखादा कांदा एवढ्याच साहित्यातून फिश करी बनवते. जसा साधेपणा त्यांच्या राहणीमानात आहे तसाच तिथल्या खाद्यसंस्कृतीतसुद्धा आहे हे मात्र खरं. नॉनव्हेज पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं बनवले जातात. म्हणजे कबुतर बनवताना मिरी पूड वापरली जाते जलुक दीया पारो असं या पदार्थाचं नाव आहे. तर मटण बनवताना उडीद डाळीचा वापर केला जातो.\nमासे हे ताजेच बनवले जातात. गावांतील घरांमध्ये दारात पुष्करणीसारखे तलाव असतात ज्याला पोखरी म्हणतात त्यातून मांगूर, इलीश किंवा कावई ही मासळी हवी तेव्हा मिळते. अहो आपण दारातून चार तुळशीची पानं तोडून आणावी तशीच आसामी गृहिणी पोखरीतून मासळी आणते आणि त्याचं कालवण बनवते.\nमोठ्या शहरातल्या घरांत पोखरी नसली तरी एका मोठ्या भांड्यात ही मासळी पाळली जाते व त्याचे कालवण बनवले जाते. तसंच इतरही काही माशांचे प्रकार बनवले जातात जसंकी रोहू, इलीश, चितल, काटला वगैरे जे मुख्यतः ब्रम्हपुत्रानदीतले मासे आहेत. ली म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मते नदीतले मासे हे समुद्री माशांपेक्षा कितीतरी पटीने चवदार असतात त्यामुळे बनवताना विशेष काही मसाल्याची गरजच पडत नाही याउलट समुद्रातल्या माशांना स्वतःची चव नसतेच पण त्याचा वासच जास्त येतो त्यामुळे आसामी लोक नेहमी नदी किंवा तलावातील मासे खाणंच पसंत करतात. अर्थात हे तिचं मत आहे, मुंबईसारख्या समुद्रकिना-यालगत राहणारी मंडळी मात्र समुद्रातल्या माशांनाच पसंती देतात.\nआसाममध्ये मासळीचं कालवण आंबटसर बनवतात. लीने बनवलेल्या मासूर टेंगा या पदार्थाचा फोटो सोबत दिला आहे. मासूर हे माशाचं नाव आहे तर टेंगा म्हणजे आंबट आपण tangy म्हणतो तसं. हे कालवण भातासोबत खातात.\nआसामी जेवणात मांसाहाराव्यतिरिक्त भाज्याही असतात पण बनवायची पद्धत साधीच. सर्व स्वयंपाक सरसोच्या तेलात होतो तर नारळाचं उत्पन्न भरपूर असल्याने आणि बहुतेकांच्या अंगणातच एखादं नारळाचं झाड असल्याने खोबरंही मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं.\nजेवणाची सुरवात खार ह्या स्टार्टरने होते. बांबूचे कोवळे कोंब व हरभ-याच्या डाळीपासून बनवलेला हा खार भातासोबत खातात. आसामच्या पाककलेतला अजून एक महत्त्वाचा पदार्थ आणि एकमेव पक्वान्न म्हणजे पिठा यासाठी मुख्यतः तांदळाचं पीठ आवश्यक असतं. जो तांदूळ पिठासाठी वापरतात त्याला बडा चावल म्हणतात. तो अर्धा तास भिजत ठेवल्यावर कुटण्यासाठी एका विशिष्ट अशा ठेकी नावाच्या कांडायच्या पारंपरिक साधनाने पीठ कांडतात. त्याचबरोबर काळे तीळ आणि गुळाचा वापर करतात. कधीतरी बदल म्हणून तिळाऐवजी ओलं खोबरं वापरतात. बिहूच्या वेळी या पिठाचा नैवेद्य असतो.\nविविध प्रकारचा पिठा इथे बनवला जातो आणि त्यासाठी विविध प्रकारचा तांदूळ वापरला जातो तसंच ज्या प्रकारचा पिठा करायचा त्यानुसार सारण बनवतात. याचे खोल पिठा, सूंगा पिठा, तिल पिठा, भोका पिठा वगैरे प्रकार असतात. हा पिठा दिसायला आपल्याकडे फ्रॅंकी मिळते तसा किंवा गूळ-तूप पोळीचा रोल बनवतो साधारण तसा दिसतो.\nपण बनवतात मात्र अगदी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे सुरूवातीला माझा असा अंदाज होता की तांदूळ पिठी, तीळ आणि गूळ एवढंच साहित्य आहे म्हणजे साधारण घावनासारखं काही बनवून मग त्यात सारण भरत असतील, कारण लीने मला रेसिपी सांगितल्यावर मी तिला ब-याच शंका विचारल्या शेवटी तिच्या आईनं माझं शंका निरसन केलं. पिठा बनवण्याची पद्धत अतिशय वेगळी आणि कुतूहल वाटावी अशी आहे. तापलेल्या तव्यावर तेल किंवा तूपही न घालता नुसते मूठभर पीठ हलक्या हाताने गोलाकार व पातळ पसरवतात. त्याच्या मधोमध सारण ठेवून मग उलथन्यानं त्याची गुंडाळी किंवा रोल करतात. पिठा तयार\nमला स्वतःला गोड फार आवडतं त्यामुळे मी ज्या रेसिपी सांगणार आहे ते दोन्ही गोड पदार्थ आहेत. पहिली स्वीट डिश आहे सणासुदीला बनणारा नारीकोल लारू अर्थात नारळाचे लाडू. मग मला सांगा खाई सबी नेकी अलापमान म्हणजे तुम्हाला थोडी चव बघायला आवडेल का\n२ वाट्या ओल्या खोब-याचा कीस\n१/२ कप कंडेनस्ड मिल्क\n१) एका पॅनमध्ये २ कप दूध उकळायला ठेवा.\n२) दूध आटायला लागल्यावर त्यात कंडेनस्ड मिल्क आणि वेलचीपूड घाला.\n३) वेलचीचा खमंग वास आल्यावर त्यात साखर घालून ढवळा.\n४) साखर विरघळल्यावर ताजं किसलेलं खोबरं टाकून मंद गॅसवर ढवळत रहा.\n५) हळूहळू हे मिश्रण सुके होउन कडा सोडू लागेल. आवश्यकता वाटल्यास अजून थोडी वेलची घालून गॅस बंद करा.\n६) मिश्रण आपल्याला फार सुकं करायचं नाहीये नाहीतर लाडू नीट वळता नाही येणार.\n७) थोडं गरम असतानाच लाडू वळून घ्या, गार झाले की खायला तयार\n(हे लाडू फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकतात.)\nदुसरी रेसिपी आहे बोरा सउल, ही डिश मुख्यतः जोलपानमध्ये सर्व्ह करतात. आणि त्यासाठी विशिष्ट असा बोरा राईस वापरतात.\n१ वाटी तांदूळ (बोरा)\n१) तांदूळ स्वच्छ धुवून ४-५ तास भिजवून ठेवावे\n२) एका कढईत तूप घालावे, मंद गॅस ठेवावा.\n३) वेलची व दालचिनी गरम तुपात परतून घ्यावी.\nह्यात काही जण तमालपत्रही घालतात.\n४) मग त्यात तांदूळ घालून त्यात साधारण दीडपट ते दुप्पट पाणी घालावे.\n५) मधून मधून ढवळत रहावे म्हणजे भात चिटकणार नाही.\n६) भात पूर्ण शिजल्यावर तांदळाच्या प्रकाराप्रमाणे छान ब्राउन होईल.\n७) असा हा बोरा सउल तयार आहे. तो दही आणि गुळासोबत सर्व्ह करावा.\n८) काही जण शिजवतानाच त्यात साखर घालतात, मग नंतर गूळ न देता फक्त दह्यासोबत सर्व्ह करतात.\nतर ह्या होत्या आसामी पदार्थाच्या रेसिपीज आणि अशी ही आसामची खाद्यसंस्कृती \nकधी आसामला गेलात आणि एखाद्याच्या घरी जेवणाचा योग आला तर त्या गृहिणीच्या स्वयंपाकाला खूब भाल अचे …. असं म्हणायला विसरू नका\nमी डोंबिवलीची आहे. मी व माझा नवरा दीपक मिळून Appeteria Technologies नावाची Software firm चालवतो डोंबिवलीतच. मला वाचायला व फिरायला प्रचंड आवडतं. लीची व माझी ओळख पुण्यात एका कोर्सच्या निमित्ताने झाली. ती सुद्धा इलेक्ट्रॅानिक्स इंजिनीयर आहे.\nफोटो – किमया कोल्हे आणि ली आसामीज थाळीचा फोटो – विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazinePan-Indian food culture\nPrevious Post आदिवासी खाद्यसंस्कृती\nNext Post सिनेमातली खाद्यसंस्कृती\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/nimitta-poem-article-first-annual-day/", "date_download": "2018-08-20T10:32:19Z", "digest": "sha1:EUMBVMGEBC35FCWDFS2PC3X45KUBWO37", "length": 3592, "nlines": 90, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "प्रथम वर्धापन दिन | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\n“चित्तवेध” चार अंकांचा झालाय बारसं केलंय शन्नांनीच\nमोठ्या कौतुकानं त्यांनींच त्याचं पहिल्यांदा मुखावलोकन केलं आणि आत्येच्या मायेने भाच्याला जगासमोर ठेवलं. कानात कुSSर्र करताना ते म्हणाले,\nअनामिक भीतीनं शंकित झालेल्यांचे\nपरभाषेच्या आक्रमणाचा बाऊ करणा-यांचे,\n यशस्वी हो, मोठा हो,\nकुणापुढे हात पसरू नकोस ,\nकुणापुढे मान झुकवू नकोस ,\nस्वतः खर्चीही पडू नकोस \nशन्नांनी कानात कुर्र करताना त्याला सांगितलं\nआम्ही म्हणालो “गोपाळ घ्या”\nआम्ही वसा घेतला, तुमच्या सर्वांच्या वतीनं\nआपण तो जपूया, वाढवूया, मातेच्या जिद्दीनं\nनिमित्त – नेमेचि येतो मग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2017/03/blog-post_8.html", "date_download": "2018-08-20T11:04:34Z", "digest": "sha1:K7IE6M6SCMTAVULTJETKUZ2NN4UPOQ6K", "length": 22857, "nlines": 301, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: ग्वाल्हेर", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nभटकंतीचा प्लॅन करतांना तसं बघायचं होतं ते खजुराहो आणि भरतपूर, मग ग्वाल्हेरला थांबायचं काय कारण बाबांचा जन्म ग्वाल्हेरचा. त्यांचं लहानपण तिथेच गेलेलं. काका, आत्या तिथेच रहायचे. अजूनही आतेभाऊ – वहिनी तिथे आहेत. त्यामुळे त्यांना, त्यांच्या कुत्र्याला आणि बागेला भेटणं हे पण भटकंतीमधले महत्त्वाचे आयटम होते. वैनीने जुने फोटो दाखवल्यामुळे अजूनच मजा आली.\nग्वाल्हेरचा गावाशेजारी छोट्या टेकडीवर वसलेला किल्ला गवळ्यांच्या राजाने बांधला असं म्हणतात. किल्ला बराच जुना – म्हणजे किमान १०व्या शतकाइतका तरी जुना आहे. किल्ल्याचा विस्तार भरपूर मोठा - म्हणजे अगदी अवाढव्य म्हणण्यासारखा - आहे. किल्ल्यावर एक बरीच जुनी आणि प्रसिद्ध शाळा (सिंदिया स्कूल) आहे, लोकवस्ती आहे. किल्ल्यावर येण्यासाठी उरवाई दरवाजा आणि हाथी पोल असे दोन मार्ग आहेत. उरवाई दरवाजाकडून चढताना वाटेत जैन लेणी कोरलेली आहेत. गाडी वरपर्यंत जाते, वरही बर्‍याच भागात फिरू शकते.\nकिल्ला तसा पूर्वी अनेक वेळा बघितलेला. पण दर वेळी पायी फिरताना किल्ला अर्धाच बघून झाला होता. आजवर किल्ला बघितला होता म्हणजे मानमंदिर, गुजरी महाल आणि तेली का मंदिर, सास-बहू मंदिर. जुना किल्ला बघायचा राहूनच गेला होता. या वेळी किल्ल्याचा सगळा जुना भाग बघितला. (अजूनही पूर्ण किल्ला बघून झालेला नाही\nहा किल्ल्याचा सगळ्यात प्रसिद्ध भाग – मानसिंग तोमर राजाचा राजवाडा, (मृगनयनी वाला राजा मानसिंग) म्हणजे मानमंदिर:\nइथल्या सजावटीचे रंग अजूनही ताजे आहेत. सँडस्टोनमध्ये सुंदर नक्षी कोरलेली आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात या दगडाचा रंग सुंदर सोनेरी दिसतो. सोळाव्या शतकातलं बांधकाम असूनही विशेष पडझड झालेली नाही. (हा किल्ला कधी लढलाच नाही – जो कुणी शत्रू येईल त्याच्या आधीन झाला. मग पडझड कशी होणार\nमानमंदिराकडून खाली ग्वाल्हेर दरवाजाकडे गेलं म्हणजे गुजरी महाल येतो. हा मानसिंग राजाच्या लाडक्या गुजरी राणीचा (म्हणजे मृगनयनीचा) महाल. या महालात स्थापत्य म्हणून विशेष काही बघण्यासारखं नाही, पण इथे पुरातत्व संग्रहालय आहे – अनेक जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. हे सगळं पूर्वी बघितलेलं असल्यामुळे या वेळी तिकडे गेलोच नाही. त्या ऐवजी जुना किल्ला बघायला गेलो.\nजुना किल्ला म्हणजे कर्ण महाल, विक्रम महाल, भीमसिंगची छत्री, जोहार कुंड हे भाग. (खरं तर कर्ण सिंग आणि विक्रम सिंग हे दोन्ही राजे मानसिंगच्या नंतरचे. मग या भागाला जुना किल्ला का म्हणत असावेत) या भागांविषयी अगदी कमी माहिती इथे लिहिलेली आहे. (मागे गाईड घेऊन फिरलो होतो, गाईडनेही काही सांगितलं नव्हतं.) एवढं मोठं जोहार कुंड या किल्ल्यावर आहे – कुणी, कधी जोहार केला इथे) या भागांविषयी अगदी कमी माहिती इथे लिहिलेली आहे. (मागे गाईड घेऊन फिरलो होतो, गाईडनेही काही सांगितलं नव्हतं.) एवढं मोठं जोहार कुंड या किल्ल्यावर आहे – कुणी, कधी जोहार केला इथे याविषयी अवाक्षर नाही. गुगल केल्यावर समजलं, की तेराव्या शतकात अल्तमशने किल्ल्यावर हल्ला केला तेंव्हा इथे जोहार झाला होता. तेंव्हाचा राजा, जोहार करणार्‍या राण्यांची नावं सापडली नाहीत.\nभीमसिंहाची छत्री आणि समोर जोहार कुंड\nहे सगळं पाहून किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाला असणारं सास-बहू मंदिर (सहस्रबाहू मंदिर) बघायला गेलो. हे सुंदर मंदिर मला मानमंदिरापेक्षाही आवडतं. (गुगलल्यावर मिळालेल्या माहितीप्रमाणे हे मंदिर ११व्या शतकात कच्छवाह राजा महिपालाने बांधलं. हे सहस्रबाहू विष्णूचं मंदिर आहे. मंदिरावर आतून बाहेरून सुंदर कोरीवकाम आहे. मोठया मंदिराशेजारी एक छोटं याच शैलीमधलं मंदिर आहे. अशी दंतकथा सांगतात की राजाने पत्नीसाठी मोठं विष्णूमंदिर बांधलं तर छोटं शंकराचं मंदिर शिवभक्त सुनेसाठी बांधलं, म्हणून या मंदिरांना सास-बहू मंदिर म्हणतात.)\nसास बहू मंदिराच्या जवळच किल्ल्यावरचं सगळ्यात प्राचीन आणि उंच असं तेली का मंदिर (तेली की लाट) नावाचं विष्णू मंदिर आहे. मिहिरभोज राजाच्या राजवटीमध्ये (९ वं शतक) हे मंदिर बांधलं होतं. वेळेआभावी या भेटीत हे मंदिर बघायचं राहून गेलं. शिख गुरू हरगोबिंद यांच्या नावाचं एक गुरुद्वाराही (गुरुद्वारा दाता बंदी छोड साहिब) मंदिरावर आहे. गुरू हरगोविंद यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर जहांगीरने कैदेत ठेवलं होतं. जहांगिर खूप आजारी पडला, पण गुरू हरगोबिंद यांनी प्रार्थना केल्यावर तो बरा झाला. जहांगीराने गुरूंची आणि त्यांच्या सोबत असणार्‍यांची मुक्तता करायचं ठरवलं. तेंव्हा गुरूंनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर बंदी असणार्‍या ५२ राजांना आपल्यासोबत सोडवण्यासाठी ५२ बंद असणारा अंगरखा घातला, आणि हे राजे एक एक बंद धरून गुरूंच्या सोबत तुरुंगातून बाहेर पडले) हे मंदिर बांधलं होतं. वेळेआभावी या भेटीत हे मंदिर बघायचं राहून गेलं. शिख गुरू हरगोबिंद यांच्या नावाचं एक गुरुद्वाराही (गुरुद्वारा दाता बंदी छोड साहिब) मंदिरावर आहे. गुरू हरगोविंद यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर जहांगीरने कैदेत ठेवलं होतं. जहांगिर खूप आजारी पडला, पण गुरू हरगोबिंद यांनी प्रार्थना केल्यावर तो बरा झाला. जहांगीराने गुरूंची आणि त्यांच्या सोबत असणार्‍यांची मुक्तता करायचं ठरवलं. तेंव्हा गुरूंनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर बंदी असणार्‍या ५२ राजांना आपल्यासोबत सोडवण्यासाठी ५२ बंद असणारा अंगरखा घातला, आणि हे राजे एक एक बंद धरून गुरूंच्या सोबत तुरुंगातून बाहेर पडले गुरुद्वारामध्ये अर्थातच मस्त लंगर मिळतं. वेळेआभावी इथेही जाता आलं नाही, हेही पुढल्या भेटीत.\nग्वाल्हेरला झाशीच्या राणीची समाधी आहे, ती माऊला बघायची होती. (पुण्याहून निघाल्यापासून गाडीत सारखं “रे हिंदबांधवा” आणि “बुंदेले हरबोलों के मुह” चाललं होतं) झाशीला सर ह्यू रोझचा वेढा पडल्यावर राणीने किल्ल्याच्या तटावरून तिच्या बादल घोड्यासकट उडी मारली. घोडा दगावला, राणी वाचली. तिथून राणी काल्पीला गेली. काल्पीला पुन्हा इंग्रजांकडून पराभव झाल्यावर राणी, तात्या टोपे आणि इतर सेनानी ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरहून शिंदे आग्र्याला पळून गेले होते. ग्वाल्हेर स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैनिकांच्या ताब्यात होतं. ग्वाल्हेर ताब्यात आल्यावर बंडखोरांनी नानासाहेबांना पेशवे जाहीर केलं आणि शांत बसले. इंग्रजांच्या होऊ घातलेल्या हल्ल्यासाठी त्यांना तयार करण्यात राणीला अपयश आलं. अपेक्षेप्रमाणे इंग्रजांचा हल्ला झाला, ग्वाल्हेरच्या फूल बाग भागामध्ये राणीच्या नेतृत्वाखालच्या सैन्याला इंग्रज सेनेने हरवलं, या लढाईत “भारतीय सेनानींपैकी सर्वात धोकादायक” अशा राणीला वीरगती प्राप्त झाली. फूल बागमध्ये राणीचं स्मारक बघितलं. इथे राणीचा अश्वारूढ पुतळा आहे. (बालगंधर्व चौकात आहे तसाच, तेवढाच.) स्मारकावरही “रे हिंदबांधवा ... “ कोरलेली आहे. (या कवितेचे कवी भा रा तांबे हे ग्वाल्हेरचे राजकवी होते.) या स्मारकाच्या समोरच्या मोकळ्या मैदानावर दर वर्षी राणीचा स्मृतीदिन साजरा केला जातो. (स्मारक रात्री बघितलं, त्यामुळे तिथले फोटो नाहीत.)\nजयविलास पॅलेसमध्ये शिंदे सरकारचं संग्रहालय आहे. पॅलेस, आवार भव्य आणि उत्तम निगा राखलेलं आहे. संस्थानिकांचे आजचे वारस या पॅलेसच्या भागातच राहतात. इथे माऊला शिंद्यांच्या जेवणाच्या टेबलावरची सुकामेव्याची रेल्वेगाडी दाखवायची होती. त्यामुळे पॅलेस म्युझियमला जायचं ठरलं होतं. पण बाहेरून जितकं भव्य आणि नेटकं वाटलं, त्या मानाने आतल्या संग्रहालयाने निराशा केली. संग्रहालयामध्ये कुठेही माहिती लिहिलेली नाही – तुम्ही हवं तर गाईड घेऊन बघावं अशी अपेक्षा आहे. तसंही माऊला घेऊन सगळं संग्रहालय बारकाईने बघणार नव्हतोच, पण तिला दाखवायच्या रेल्वेगाडीने पण निराशा केली. एकीकडे डायनिंग टेबलवर गाडीचे रूळ घातलेले, दुसरीकडे गाडी काचेच्या कपाटात बंद करून ठेवलेली. ती कशी चालायची आणि त्यावरच्या वस्तू उचलल्यावर कशी थांबायची हे नुसतं स्क्रीनवर बघायचं हे तर तिला घरी बसूनही बघता आलं असतं.\nपॅलेसच्या आवारातलं नारिंगीचं झाड\nकुंती सगळीकडे फुललेली होती.\nग्वाल्हेरला आल्यावर बघण्याइतकंच महत्त्वाचं काम म्हणजे खाणं – पिणं. चाट, कुल्फी – फालुदा – रबडी, गजक ही इथली खासियत. त्यामुळे भरपूर पेटपूजा झाली. पुढच्या भेटीत काय काय बघायचं आणि काय काय खायचं हे ठरवून झालं, आणि मग उरलेल्या भटकंतीसाठी निघालो.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमहुआ महुआ महका महका ...\nझुकू झुकू झुकू झुकू अगीनगाडी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5639785521913643403&title=Divakar%20Natyachata%20competition%20result%20declaired&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:45Z", "digest": "sha1:UUO62PWMZTTCGR5H3KM2FX2PIN7VGRR7", "length": 11703, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नाट्यछटा स्पर्धेतून समाजाचे प्रतिबिंब पहायला मिळते’", "raw_content": "\n‘नाट्यछटा स्पर्धेतून समाजाचे प्रतिबिंब पहायला मिळते’\nदिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा निकाल जाहीर\nपुणे : ‘लहान मुलांच्या भावविश्वातील गमतीदार गोष्टी, तसेच छोट्या-छोट्या प्रसंगातून रंजक नाट्य, मर्म विनोद यांचा सुंदर मिलाप नाट्यछटेत पहायला मिळाला. समाजामधील विविध घटकांतील समस्यादेखील मुलांनी मांडल्या. अनेक व्यक्तींच्या भुमिका रंगमंचावर जिवंत करण्याची ताकद नाट्यछटा कलाकारांमध्ये असते. त्यामुळे नाट्यछटेतून समाजाचे प्रतिबिंब पहायला मिळाले’, असे मत लेखिका लीनता माडगूळकर आंबेकर यांनी व्यक्त केले.\nनाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. लीनता माडगूळकर आंबेकर, डॉ. दिलीप गरुड यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेचे माजी विद्यार्थी अभिनेते चिन्मय पटवर्धन यांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला. स्पर्धा प्रमुख अनुराधा कुलकर्णी, संस्थेच्या विश्वस्त दिपाली निरगुडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या कुलकर्णी यांनी केले.\nकै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सुमारे ५०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी सात वेगवेगळ्या गटात झाली. यामध्ये शिशुगटापासून ते तरुण आणि जेष्ठांच्या गटाचा समावेश होता. प्राथमिक फेरीतून ९५ नाट्यछटा अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यातील सात केंद्रांवर पार पडली. यंदा स्पर्धेचे २७ वे वर्ष होते.\nया वेळी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, ‘नाट्यछटा हा प्रकार सध्या केवळ मराठीत नाट्यसंस्कार कला अकादमीनेच सुरु ठेवलेला आहे. दिवाकरांच्या नाट्यछटा आजच्या आणि पुढच्या पिढीलाही प्रेरणादयी ठरतील, व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत होतील,या विचाराने १९९२ पासून नाट्यसंस्कार कला अकादमीने कै.दिवाकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने “कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. गेली २७ वर्षे ती अखंड सुरू आहे.’\nस्पर्धेचा निकाल याप्रमाणे :\nशिशु गट : प्रथम - आरोही भामे, द्वितीय - अन्वित हर्डीकर, तृतीय - ओजस बापट, उत्तेजनार्थ - वेदिका ओक\nइयत्ता पहिली, दुसरी : प्रथम - श्रीजय देशपांडे, द्वितीय - अर्णव कालकुंद्री, तृतीय – पूर्वजा शिंदे, उत्तेजनार्थ- कृतिका जोशी, अक्षरा करकरे\nइयत्ता तिसरी, चौथी : प्रथम - निषाद साने, द्वितीय - स्वरूपा झांबरे, तृतीय - पल्लवी माने, उत्तेजनार्थ- सई भोसले, विहान देशमुख, सनत देशपांडे\nइयत्ता पाचवी, सहावी : प्रथम - ऋचा जाधव, द्वितीय - सई गुरव, तृतीय - अद्वैत राईलकर, उत्तेजनार्थ - सई आपटे, मुग्धा जोशी, स्वरांजली पाटील\nइयत्ता सातवी आठवी : प्रथम - अनुष्का जिरेकर, द्वितीय - ओजस दीक्षित, तृतीय - राही बिरादार\nइयत्ता नववी,दहावी : प्रथम - चिराग बोरगावकर, द्वितीय - एंजल लोंढे\nखुला गट : प्रथम - विद्या ढेकाणे, द्वितीय - अथर्व आगाशे\nपालक : सायली देशमुख, समीर कुलकर्णी\nशिक्षक : दीप्ती असवडेकर\nविद्यार्थी: ईश्वरी थत्ते, मुग्धा देशपांडे, उत्तेजनार्थ - संचिता मोहोळ\nTags: पुणेदिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धानाट्यसंस्कार कला अकादमीप्रकाश पारखीलीनता माडगूळकर-आंबेकरडॉ. दिलीप गरुडPuneNatyasanskar Kala AcademyPrakash ParkhiLeenata Madgulkar AmbekarDr. Dilip Garudप्रेस रिलीज\nतरुणांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन बालरंगभूमी समृद्ध करण्याचा निर्धार दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T10:21:47Z", "digest": "sha1:AS7DMKJ5RCZNR2UYPVMTVZR5EBGRBOSD", "length": 6364, "nlines": 95, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मागील पोल – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 42 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:14:55Z", "digest": "sha1:WAK3HJWEJTDIFCUOW5JZ564LWI4LMRJW", "length": 15882, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यात सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune पुण्यात सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प\nपुण्यात सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प\nपुणे, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात येणार आहे. मुंबईतील ‘मराठा क्रांती महामोर्चा’ या बंदचे नेतृत्व करणार आहे. सुरुवातीला मुंबईला बंदमधून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळाचं वातावरण होतं.\nनाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्यात आलं आहे.\nदूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत आज बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nPrevious articleतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यावर मरिना बीचवर अंत्यसंस्कार\nNext articleठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये आज शाळा बंद; मुंबईतही अनेक शाळांना सुट्टी\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची सीबीआय कोठडी\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा...\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर; थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुणे पोलिस आयुक्तपदी डॉ. के. व्यंकटेशम तर अतिरिक्त महासंचालक भूषणकुमार हे...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-20T11:36:30Z", "digest": "sha1:VQOSJ6PCJYT7RPIAHRALYIDEMTSVRGZR", "length": 25329, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नितीशकुमार पुन्हा नेते", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमार पुन्हा नेते\n=बिहारमधील सत्तासंघर्षाला नवे वळण, जीतन राम मांझी यांची हकालपट्टी=\nपाटणा, [७ फेब्रुवारी] – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिहारमधील सत्तासंघर्षाला आज शनिवारी वेगळेच वळण मिळाले. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असतानाच, जदयुने मात्र मांझी यांचीच मुख्यमंत्रिपदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली. यानंतर झालेल्या जदयु विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे नेते अर्थातच बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते नितीशकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली.\nलोकशाहीची अक्षरश: खिल्ली उडविणारा हा राजकीय तमाशा बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. आज शनिवारी चक्क मुख्यमंत्र्यांनाच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. शनिवारी सकाळपासूनच पाटण्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. शुक्रवारी मांझी यांनी नितीशकुमारांच्या बैठकीला अनधिकृत ठरवून स्वत: विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. त्यानंतर मांझी यांनी शनिवारी सकाळी नितीशकुमारांचे निवासस्थान गाठले. तोडगा काढण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुपारी मांझी यांनी मंत्रिमंडळाची आपात बैठक बोलावली आणि विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. या शिफारशीला केवळ सात मंत्र्यांनीच पाठिंबा दिला, तर २१ मंत्र्यांनी विरोध केला. दोन मंत्र्यांमध्ये या मुद्यावरून बैठकीत शाब्दिक चकमकही झडली.\nया घडामोडीनंतर लगेच नितीशकुमार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. यात जदयुचे १११ पैकी ९७ आमदार सहभागी होते. यात ४१ पैकी ३७ मंत्र्यांचाही समावेश होता. बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून नितीशकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली. मांझी यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेशही पक्षाने दिले आहेत. दरम्यान, मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार देताना पुन्हा एकदा ही बैठक अनधिकृत ठरविली आणि आपणच मुख्यमंत्रिपदी कायम असल्याचे जाहीर केले.\nतत्पूर्वी, मांझी यांनी विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर या निर्णयाला विरोध करणार्‍या नितीशसमर्थित २१ मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा हा निर्णयच बेकायदेशीर असल्याचे पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना पाठवले. जदयु अध्यक्ष शरद यादव यांनीही राज्यपालांना पत्र लिहून मांझी यांच्या पत्राची दखल घेण्यात येऊ नये, अशी विनंती केली.\nदरम्यान, बिहारमधील घडामोडींवर भाजपाचे अतिशय बारीक लक्ष असून, प्रत्येक घडामोडीचा आम्ही काळजीपूर्वक अभ्यास करीत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. महादलितांवर जदयु अन्याय करीत असल्याचा आरोपही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. बिहारमधील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मांझी यांच्या हकालपट्टीवर तीव्र चिंता व्यक्त केली.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nएक्झिट पोल्सचा अंदाज; दिल्लीचा कौल ‘आप’ला\n=भाजपा दुसर्‍या स्थानावर, कॉंगे्रसचा पार सफाया= नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] - दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडताच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/due-to-the-closure-of-evm-in-bhandara-gondia-the-polling-process-on-35-centers-has-been-canceled/", "date_download": "2018-08-20T10:45:51Z", "digest": "sha1:XPMBEVSTCKA2I3HS3AYD3T6SKAW2RVDF", "length": 11325, "nlines": 211, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "भंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र कोंकण भंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभंडारा: देशामध्ये ४ ठिकाणी लोकसभा आणि १० ठिकाणी विधानसभाच्या पोट निवडणुका सुरु आहेत, या दरम्यान पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत. भंडारा आणि गोंदियात तर तब्बल ४५० इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nइव्हीएम बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना ताटकळत राहावं लागत आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे, गोंदियातील ३५ केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अन्य केंद्रांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.\nयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही आक्षेप घेतला असून, ते पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडणार आहेत.\nभंडारा – गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १३.९० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.\nगोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी १२ डिसेंबर २०१७ रोजी राजीनामा दिला होता. १४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.\nराष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.\nभाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.\nइकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदानासाठी जास्तीचा वेळ द्यावा अशी मागणी केली जात आहे.\nपालघरमधील एका केंद्रावर तर सकाळी सव्वासातच्या सुमारास बंद पडलेलं ईव्हीएम दुपारी सव्वा बारा वाजले तरी दुरुस्त झालेलं नव्हतं. त्यामुळे पाच तासांपेक्षा जास्त वेळ मतदार ताटकळत उभे राहिले. तर अनेकजण मतदान न करताच माघारी परतले.\nमागिल लेख भाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nपुढील लेख ठाण्यात: देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584447", "date_download": "2018-08-20T11:26:18Z", "digest": "sha1:WKOJFHVLL7GCZO774ZAKN7U7DYPUJVHF", "length": 5431, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अशोकनगरमध्ये प्लास्टिक पाईपना आग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अशोकनगरमध्ये प्लास्टिक पाईपना आग\nअशोकनगरमध्ये प्लास्टिक पाईपना आग\nआगीचे कारण गुलदस्त्यात, धुराचे प्र\nअशोकनगर परिसरात साठवून ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक पाईपना बुधवारी सायंकाळी आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले असून धुराचे प्रचंड लोळ पाहून अनेक जण घटनास्थळी धावून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली तरी तोपर्यंत पाईप जळून खाक झाले होते.\nधर्मनाथ भवनजवळ स्वीमिंगपूलसाठी पाईप साठवून ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी या परिसरात अचानक प्रचंड धूर दिसून आला आणि बघता बघता आगीचे लोळही उठले. त्यामुळे तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. मार्केट पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.\nया घटनेत केवळ सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अज्ञातांनी या पाईपना आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष अनुदानातून धर्मनाथ भवन सर्कलजवळ स्वीमिंगपूल बांधण्याची योजना होती. यासाठी प्लास्टिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते. या पाईपना आग लागली आहे. अग्निशमन दलाचे 15 हून अधिक जवान आग विझविण्याच्या कामात गुंतले होते.\nव्हीटीयू ऍथलेटिक्स स्पर्धेला उत्साहात प्रारंभ\n60 दिवसांत बेळगावात पासपोर्ट कार्यालय\nहिंदुना हक्क मिळविण्यासाठी झगडावे लागते\nवादळी पावसाने शहराची दैना\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_91.html", "date_download": "2018-08-20T10:58:51Z", "digest": "sha1:RXYSBHMW3KPN4N6TIXOYMIEXRJ2JKUX4", "length": 22038, "nlines": 197, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक आठवा : ज्ञानदशक-मायोद्भव : समास दुसरा : सूक्ष्मआशंका-१*", "raw_content": "\nदशक आठवा : ज्ञानदशक-मायोद्भव : समास दुसरा : सूक्ष्मआशंका-१*\nदशक आठवा : ज्ञानदशक-मायोद्भव : समास दुसरा : सूक्ष्मआशंका-१*\n॥श्रीराम॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें | तें पाहिजे\nनिरोपिलें | निरावेवीं कैसें जालें | चराचर ||१||\nयाचें ऐसें प्रतिवचन | ब्रह्म जें कां सनातन |\nतेथें माया मिथ्याभान | विवर्तरूप भासे ||२||\nआदि येक परब्रह्म | नित्यमुक्त अक्रिय परम |\nतेथें अव्याकृत सूक्ष्म | जाली मूळमाया ||३||\n३१] आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम्‍ |\nतस्य मायासमावेशो जीवमव्याकृतात्मकम्‍ ||१||\nयेक ब्रह्म निराकार | मुक्त अक्रिये निर्विकार |\nतेथें माया वोडंबर | कोठून जाली ||४||\nब्रह्म अखंड निर्गुण | तेथें इछा धरी कोण |\nनिर्गुणीं सगुणेंविण | इछा नाहीं ||५||\nमुळीं असेचिना सगुण | म्हणोनि नामें\nनिर्गुण | तेथें जालें सगुण | कोणेपरी ||६||\nनिर्गुणचि गुणा आलें | ऐसें जरी अनुवादलें |\nलागों पाहे येणें बोलें | मूर्खपण ||७||\nयेक म्हणती निरावेव | करून अकर्ता तो देव |\nत्याची लीळा बापुडे जीव | काये जाणती ||८||\nयेक म्हणती तो परमात्मा | कोण जाणे त्याचा\nमहिमा | प्राणी बापुडा जीवात्मा | काये जाणे ||९||\nउगाच महिमा सांगती | शास्त्रार्थ अवघा लोपिती |\nबळेंचि निर्गुणास म्हणती | करूनि अकर्ता ||१०||\nमुळीं नाहीं कर्तव्यता | कोण करून अकर्ता |\nकर्ता अकर्ता हे वार्ता | समूळ मिथ्या ||११||\nजें ठाईंचें निर्गुण | तेथें कैचें कर्तेपण |\nतरी हे इछा धरी कोण | सृष्टिरचाव्याची ||१२||\nइछा परमेश्वराची | ऐसी युक्ती बहुतेकांची |\nपरी त्या निर्गुणास इछा कैंची | हें कळेना ||१३||\nतरी हे इतुकें कोणें केलें | किंवा आपणचि\nजालें | देवेंविण उभारलें | कोणेपरी ||१४||\nदेवेंविण जालें सर्व | मग देवास कैंचा ठाव |\nयेथें देवाचा अभाव | दिसोन आला ||१५||\nदेव म्हणों सृष्टिकर्ता | तरी येवं पाहे सगुणता |\nनिर्गुणपणाची वार्ता | देवाची बुडाली ||१६||\nदेव ठाईंचा निर्गुण | तरी सृष्टिकर्ता कोण |\nकर्तेपणाचें सगुण | नासिवंत ||१७||\nयेथें पडिले विचार | कैसें जालें सचराचर |\nमाया म्हणों स्वतंतर | तरी हेंहि विपरीत दिसे ||१८||\nमाया कोणीं नाहीं केली | हे आपणचि विस्तारली |\nऐसें बोलतां बुडाली | देवाची वार्ता ||१९||\nदेव निर्गुण स्वतसिद्ध | त्यासी मायेसि काये\nसमंध | ऐसें बोलतां विरुद्ध | दिसोन आलें ||२०||\nसकळ कांहीं कर्तव्यता | आली मायेच्याचि माथां |\nतरी भक्तांस उद्धरिता | देव नाहीं कीं ||२१||\nदेवेंविण नुस्ती माया | कोण नेईल विलया |\nआम्हां भक्तां सांभाळाया | कोणीच नाहीं ||२२||\nम्हणोनि माया स्वतंतर | ऐसा न घडे कीं विचार |\nमायेस निर्मिता सर्वेश्वर | तो येकचि आहे ||२३||\nतरी तो कैसा आहे ईश्वर | मायेचा कैसा विचार |\nतरी हें आतां सविस्तर | बोलिलें पाहिजे ||२४||\nश्रोतां व्हावें सावधान | येकाग्र करूनियां मन |\nआतां कथानुसंधान | सावध ऐका ||२५||\nयेके आशंकेचा भाव | जनीं वेगळाले अनुभव |\nतेहि बोलिजेती सर्व | येथानुक्रमें ||२६||\nयेक म्हणती देवें केली | म्हणोनि हे विस्तारली |\nदेवास इछ्या नस्ती जाली | तरी हे माया कैंची ||२७||\nयेक म्हणती देव निर्गुण | तेथें इछा करी कोण |\nमाया मिथ्या हे आपण | जालीच नाही ||२८||\nयेक म्हणती प्रत्यक्ष दिसे | तयेसी नाहीं म्हणतां\nकैसें | माया हे अनादि असे | शक्ती ईश्वराची ||२९||\nयेक म्हणती साच असे | तरी हे ज्ञानें कैसी निरसे |\nसाचासारिखीच दिसे | परी हे मिथ्या ||३०||\nयेक म्हणती मिथ्या स्वभावें | तरी साधन कासया करावें |\nभक्तिसाधन बोलिलें देवें | मायात्यागाकारणें ||३१||\nयेक म्हणती मिथ्या दिसतें | भयें अज्ञानसन्येपातें |\nसाधन औषध ही घेईजेतें | परी तें दृश्य मिथ्या ||३२||\nअनंत साधनें बोलिलीं | नाना मतें भांबावलीं |\nतरी माया नवचे त्यागिली | मिथ्या कैसी म्हणावी ||३३||\nमिथ्या बोले योगवाणी | मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं |\nमिथ्या नाना निरूपणीं | बोलिली माया ||३४||\nमाया मिथ्या म्हणतां गेली | हे वार्ता नाहीं ऐकिली |\nमिथ्या म्हणतांच लागली | समागमें ||३५||\nजयाचे अंतरीं ज्ञान | नाहीं वोळखिले सज्जन |\nतयास माया मिथ्याभान | सत्यचि वाटे ||३६||\nजेणें जैसा निश्चये केला | तयासी तैसाचि फळला |\nपाहे तोचि दिसे बिंबला | तैसी माया ||३७||\nयेक म्हणती माया कैंची | आहे ते सर्व ब्रह्मचि |\nथिजल्या विघुरल्या घृताची | ऐक्यता न मोडे ||३८||\nथिजलें आणी विघुरलें | हें स्वरूपीं नाहीं बोलिलें |\nसाहित्य भंगलें येणें बोलें | म्हणती येक ||३९||\nयेक म्हणती सर्व ब्रह्म | हें न कळे जयास वर्म |\nतयाचें अंतरींचा भ्रम | गेलाच नाहीं ||४०||\nयेक म्हणती येकचि देव | तेथें कैंचें आणिलें सर्व |\nसर्व ब्रह्म हें अपूर्व | आश्चिर्य वाटे ||४१||\nयेक म्हणती येकचि खरें | आनुहि नाहीं दुसरें |\nसर्व ब्रह्म येणें प्रकारें | सहजची जालें ||४२||\nसर्व मिथ्या येकसरें | उरलें तेंचि ब्रह्म खरें |\nऐसीं वाक्यें शास्त्राधारें | बोलती येक ||४३||\nआळंकार आणी सुवर्ण | तेथें नाहीं भिन्नपण |\nआटाआटी वेर्थ सीण | म्हणती येक ||४४||\nहीन उपमा येकदेसी | कैसी साहेल वस्तूसी |\nवर्णवेक्ती अव्यक्तासी | साम्यता न घडे ||४५||\nसुवर्णीं दृष्टी घालितां | मुळीच आहे वेक्तता |\nआळंकार सोनें पाहातां | सोनेंचि असे ||४६||\nमुळीं सोनेंचि हें वेक्त | जड येकदेसी पीत |\nपूर्णास अपूर्णाचा दृष्टांत | केवीं घडे ||४७||\nदृष्टांत तितुका येकदेसी | देणें घडे कळायासी |\nसिंधु आणी लहरीसी | भिन्नत्व कैंचें ||४८||\nउत्तम मधेम कनिष्ठ | येका दृष्टांतें कळे पष्ट |\nयेका दृष्टांतें नष्ट | संदेह वाढे ||४९||\nकैंचा सिंधु कैंची लहरी | अचळास चळाची\nसरी | साचा ऐसी वोडंबरी | मानूंच नये ||५०||\nवोडंबरी हे कल्पना | नाना भास दाखवी\nजना | येरवी हे जाणा | ब्रह्मची असे ||५१||\nऐसा वाद येकमेकां | लागतां राहिली आशंका |\nतेचि आतां पुढें ऐका | सावध होउनी ||५२||\nमाया मिथ्या कळों आली | परी ते ब्रह्मीं कैसी जाली |\nम्हणावी ते निर्गुणें केली | तरी ते मुळींच मिथ्या ||५३||\nमिथ्या शब्दीं कांहींच नाहीं | तेथें केलें कोणें काई |\nकरणें निर्गुणाचा ठाईं | हेंहि अघटित ||५४||\nकर्ता ठाईंचा अरूप | केलें तेंही मिथ्यारूप |\nतथापी फेडूं आक्षेप | श्रोतयांचा ||५५||\n*सूक्ष्मआशंका-१नाम समास दुसरा || ८.२ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-20T11:14:30Z", "digest": "sha1:HO6DX5OAWMRUSNWXIVPNHQEXYBAIGZGQ", "length": 15832, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ वा गुन्हेगार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ वा गुन्हेगार\nवाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ वा गुन्हेगार\nअभिनेता सलमान खानचे नाव वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या वेबसाईटवरही झळकले आहे. त्याची ३९ व्या गुन्हेगाराच्या रुपात नोंद झाली आहे. या यादीत त्याला त्या गुन्हेगारांमध्ये ठेवले आहे, जे वाघासह इतर संरक्षित वन्यजीवांची शिकार, तस्करी आणि त्यासंबंधित गुन्ह्यात सापडले आहेत.\nकाळवीट शिकार प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर कोर्टाने सलमान खानला ५ एप्रिल रोजी पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र दोन दिवसांनंतर त्याची जामीनावर तुरुंगातून सुटका झाली.ब्युरोच्या वेबसाईटवर सर्वाधिक १५ गुन्हेगार वाघांच्या प्रकरणाशी संबंधित आहेत. हे गुन्हेगार महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातील आहे. यानंतर खवल्या मांजरीच्या शिकारीसंबंधित सहा गुन्हेगारांचे नाव यादीत आहे, ते पश्चिम बंगालमधील आहेत.\nतर सलमान हा एकमेव गुन्हेगार आहे, जो काळवीट शिकारीशी संबंधित आहे. या यादीत केरळ, दिल्ली, हरियाणाचे गुन्हेगाराचांही समावेश आहे.\nPrevious articleलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा; केंद्र सरकार करणार कायद्यात बदल\nNext articleनागपुरमध्ये मुस्लिम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलिचे कन्यादान\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nजेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणारा सीसीटीव्हीत कैद\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nधनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n पाणीपुरी विकणारा मुंबईकर भारताच्या अंडर १९ संघात\nचायनीज गाड्यांवर कुजलेले, रोगट; मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-20T11:20:07Z", "digest": "sha1:IMPZZKJVZGE2VKYF6532OC2JGKH534FT", "length": 16251, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘त्या’ फेक ऑडिओ क्लिपमुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मनस्ताप - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra ‘त्या’ फेक ऑडिओ क्लिपमुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मनस्ताप\n‘त्या’ फेक ऑडिओ क्लिपमुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मनस्ताप\nमुंबई, दि. १२ (पीसीबी) – ठाण्यातील मीरारोड येथील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावे एक खोटी ऑडिओ क्लिप तयार करुन ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीसह कुटुंबियांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, ती ऑडिओ क्लिप आपण केली नसल्याचा खुलासा वीरपत्नी कनिका राणे यांनी केला आहे.\nशहीद कौस्तुभ यांच्या निधनाने बसलेल्या धक्क्यातून अद्याप आपण सावरलेलो नाही. अशाप्रकारे पत्र लिहावे किंवा क्लिप तयार करावी, असे आमच्या मनातही आलेले नाही. कुठलीही ऑडिओ क्लीप तयार करण्याची आपली मनस्थिती नसल्याचे कनिका यांनी सांगितले.\nतर दुसरीकडे, काही जणांनी सोशल मीडियावर आव्हान करत शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या नावे निधी जमवण्यास सुरुवात केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगत काही जण पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या कुटुंबीयांना अत्यंत दुःख होत आहे.\nअशाप्रकारे कुठलाही निधी आपण जमवत नाही. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न कृपया करु नये, अशी कळकळीची विनंती राणे कुटुंबाने केली आहे.\nPrevious articleदेहूरोड येथील संदीपच्या टपाल तिकीटांच्या संग्रहाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद\nNext articleराखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nमध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार \nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमाझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा; हिना गावीत यांची लोकसभेत...\nमल्टिप्लेक्स चालक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंजवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577121", "date_download": "2018-08-20T11:23:54Z", "digest": "sha1:T3XZDQEUT55H4TRBR75LCHIM3QK4K4S6", "length": 10405, "nlines": 52, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » कल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रोथ सेंटरच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.\nपायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद\nभूमिपुत्रांना भागिदार करून घेणार\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक\nकल्याणमध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तत्वत: मंजुरी दिली. त्यामुळे उद्योग-व्यवसायासाठी मुंबईवर अवलंबून असलेल्या उद्योजकांना आता कल्याण हा दुसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. ग्रोथ सेंटर विकसित करण्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याणमध्ये आधी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. त्यासाठी एमएमआरडीएने एक हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याची माहिती आज देण्यात आली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कल्याण ग्रोथ सेंटर आणि महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांच्या प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांचा फायदा व्हावा म्हणून त्यांना विकासात भागिदार बनविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nस्थानिकांची मागणी असलेल्या 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच स्थानिकांनी सहकार्य केल्यास ग्रोथ सेंटरसाठी जागा निश्चित करण्यात येईल. ज्या दिवशी रस्ते तयार होतील त्या दिवशी तेथील जमिनीच्या किमती तिप्पट वाढणार आहेत आणि भविष्यात दहापट वाढ निश्चित होणार आहे. या किंमत वाढीचा फायदा स्थानिकांना होईल. स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक भूखंडधारक भूमिपुत्रासोबत करार करण्याची आणि वेळेत काम पूर्ण करण्याची सरकारची तयारी असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.\nकल्याण ग्रोथ सेंटरसाठी लागणारी पायाभूत सुविधांची उभारणी तीन ते चार वर्षात पूर्ण होईल. तसेच पुढील सात-आठ वर्षात इथे प्रत्यक्ष गुंतवणूक यायला सुरुवात होईल. प्रकल्प सुरू करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे. आपल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करून पारदर्शकपणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचा विकास करण्यात येणार असून स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nया बैठकीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष देसाई, महापौर राजेंद्र देवळेकर, संघर्ष समितीचे सदस्य, स्थनिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.\nजमिनीचे एकत्रिकरण करून स्थानिकांना प्रकल्पात भागिदारी\nअर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील\nजमिनीच्या मालकांना किमान 50 टक्क्यांपर्यंत विकसित प्लॉट\nनिवासी, वाणिज्य इमारती बांधता येतील. टीडीआर, अतिरिक्त चटई क्षेत्राची सोय\nलाखो रुपये खर्चुनही शौचालयांची दुरवस्था\nयुती आम्ही नाही तर सेनेने तोडली : दानवे\n अकरा मजली उंचीचे छत्रपतींचे मोझॅक पोट्रेट\nमुंबई पेलीस आणि रिक्षाचालकांची मुजोरी, महिला पोलीस अधिकाऱयाने फेसबुकवर मांडली आपली व्यथा\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:47Z", "digest": "sha1:6Z2WFOAVONR3KQV6UBNPL42TQJHMWQAW", "length": 14908, "nlines": 299, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: झिम्मा : विजया मेहता", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nझिम्मा : विजया मेहता\nनाट्यक्षेत्राशी, अभिनयाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. अगदी शाळेतल्या नाटकात भाग घेण्याचा अनुभवसुद्धा गाठीशी नाही ... मुळात आमच्या शाळेत गॅदरिंग आणि नाटक हे प्रकारच नव्हते पडद्याच्या दुसर्‍या बाजूने नाटकाकडे बघण्याचा अनुभवही जेमतेमच. त्यामुळे या पुस्तकाची बहुधा मी ढ मधली ढ वाचक असेन. तरीही, इतक्या मंद वाचकाला खिळवून ठेवणारं विजयाबाई लिहितात. त्यांची गोष्ट वाचतांना त्यांच्या चष्म्यातून आपल्याला मराठी (आणि काही अंशी भारतीय आणि जागतिक रंगभूमीचीसुद्धा) सहा दशकांची वाटचाल बघायला मिळते.\nबाईंच्या कहाणीतली मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे इतकी वर्षं एका क्षेत्रात वावरूनसुद्धा त्यांच्यामध्ये साचलेपणा नाही, बनचुकेपणा नाही. बर्‍याच वेळा असं दिसतं, की तुम्ही एखाद्या क्षेत्रातले तज्ञ म्हणून प्रसिद्ध होता, लोक तुमच्याकडे शिकायला येतात, आणि तुमचं पुढे शिकणं राहूनच जातं. इतक्या कार्यशाळा घेऊन, इतक्या लोकांना तयार करूनही बाईंच्या शिकण्यात खंड पडलेला नाही, नवं शिकण्याची, वेगळं काही करून बघण्याची आच कमी झालेली नाही. कलाकार म्हणून त्या पुस्तकाच्या अखेरपर्यंत तेवढ्याच जिवंत वाटातात.\nया पुस्तकात मला फार जवळचं वाटणारं म्हणजे कार्यक्षेत्रातला बदल. बारा वर्षं जीव ओतून रंगायनची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना त्यापेक्षा वेगळं काही करावंसं वाटतं, आणि आपल्या ‘प्रायोगिक’ प्रतिमेचं कुठलंही गाठोडं सोबत न घेता त्या लोकमान्य रंगभूमीवर काम करून बघतात. ब्रेश्तचं जर्मन नाटक मराठीमधून लोकनाट्याच्या अंगाने उभं करून त्याचे जर्मनीमध्ये यशस्वी प्रयोग करणं, मुद्राराक्षस, हयवदन, नागमंडल ही नाटकं जर्मन कलाकारांबरोबर जर्मन भाषेत बसवणं असं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं अवघड आव्हान स्वीकारतात, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका बनवून बघतात आणि एनएसडीची धुरा असेल किंवा एनसीपीएचं संचालकत्व असेल, या भूमिकाही स्वीकारतात. आपल्याला सद्ध्याच्या कामात तोचतोचपणा जाणवतोय, नवं काही करायला हवंय हे समजून, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून असं नवं नवं करून बघण्याची ‘रिस्क’ आयुष्यभर घेऊ शकणारी माणसं थोडी असतात. ती भूतकाळाचं ओझं बाळगत नाहीत, आणि मनाने कधी म्हातारी होत नाहीत.\nया वृत्तीचाच दुसरा भाग म्हणजे जे करायचं ते मनापासून, जीव ओतून. पाट्या टाकायच्या नाहीत. टाळ्या मिळत असल्या तरीही आपल्याला खोटी वाटणारी भूमिका करायची नाही. असं म्हणणारं कुणी भेटलं म्हणजे मधूनच डळमळीत होणर्‍या आपल्या विचाराला पुन्हा बळ येतं.\nनाटक हे टीमवर्क आहे. सगळ्या टीमच्या तारा जुळल्या तरच सुस्वर ऑर्केस्ट्रा उभा राहील. बाकीच्या नटांना खाऊन टाकणारा ‘सोलो’ अभिनय करायचा नाही. वेळेची शिस्त, तालमींमधली मेहनत यात चालढकल नाही. आपल्या भूमिकेचं बेअरिंग नटाला सापडणं हे सगळ्यात महत्त्वाचं. रंगमंचावरचा अभिनय प्रेक्षकाला बेगडी वाटता कामा नये, सहज वाटला पाहिजे. अर्थात ही ‘सहजता’ येण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. अभिनयातलं ओ का ठो समजलं नाही, तरी बाईंना काय म्हणायचंय ते अगदी नीट समजतंय असं वाटतं या बाबत.\nएका मनस्वी बाईची मस्त गोष्ट. अगदी ओघवत्या शब्दात, गप्पा माराव्यात त्या सहजतेने मांडलेली. जरूर, जरूर वाचा.\nविकत घेऊन वाचायला लागेल असं दिसतंय :-)\nसविता, माझ्या मते विकत घेऊन वाचण्याजोगं ... काही दिवसांनी पुन्हा वाचायला घेतलं, तर त्यात काही नवं सापडेल असं वाटतंय. :)\nयशोधन, ब्लॉगवर स्वागत आ्णि प्रतिक्रियेबद्दल आभार तुमचा ब्लॉग नक्की बघेन.\nसध्या वाचतेय… आणि खूप रमलेय त्यांच्या नाट्य प्रवासात \n'दुसऱ्यांना शिकवण्याच्या भानगडीत तुमचं पुढलं शिकायचं राहूनच जातं' ह्याची उदाहरणं अगदी घरीदारी दिसतायत \nतुझं परीक्षण खूप पटलं \nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nझिम्मा : विजया मेहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4814896886137211361&title=Kargil%20Vijay%20Divas%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:40Z", "digest": "sha1:IXIOR72EZMZHOI23WHEKOY3TJADPMAKH", "length": 13575, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध’", "raw_content": "\n‘देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध’\nपुणे : ‘पाकिस्तानच काय सगळे जग विरोधात गेले, तरीही देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध आहेत. आजपर्यंत पाकिस्तानच्या सैनिकांना जसे पळवून लावले, तसेच इथून पुढेही पळवून लावण्यासाठी भारतीय सेना सज्ज आहे. हमारा जोश हमेशा बरकरार रहेगा,’ अशा शब्दांत कारगिल विजयाचे नायक कर्नल (निवृत्त) ललित रे यांनी भारतीय सैन्याचा गौरव केला.\nकारगिल विजय दिनानिमित्त सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचा आणि सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करणारे ले. जन. (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, समन्वयक संजीव शहा उपस्थित होते. दोन सप्टेंबर २०१८ रोजी कारगिलमध्ये होणाऱ्या सिस्का कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण या वेळी लेफ्ट. जनरल (निवृत्त) निंभोरकर, कर्नल (निवृत्त) रे, महापौर टिळक, शहा, नहार यांच्या हस्ते करण्यात आले.\nरे म्हणाले, ‘कारगील युद्ध झाल्यावर सहा-सात वर्षांनंतर दिल्लीत एक परिषद झाली. त्यावेळी परवेझ मुशर्रफही उपस्थित होते. ‘परवेझ साहेब काश्मीरचा प्रश्‍न सुटला नाही तर तुम्ही काय करणार,’ असा प्रश्‍न त्यावेळी काही पत्रकारांनी त्यांना विचारला. तेव्हा ‘हम और सो साल जिहाद लडेंगे...’ असे उत्तर त्यांनी दिले. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मला त्यांच्या या वाक्याची आठवण होते आहे. जिवाची पर्वा न करता आपले सैनिक देशासाठी लढत असतात. शत्रूला या देशावर कधीही विजय मिळवता येणार नाही; मात्र देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांसाठी आपण काय करतो, हाही विचार आपण केला पाहिजे.’\nअनुभवकथन करताना ते म्हणाले, ‘एकदा मला दोन सुटकेस भरून लहान मुलांनी पत्र पाठवली. लहान मुलांच्या माझ्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना वाचून मी आयुष्यात पहिल्यांदा खूप रडलो. देशातील नागरिकांची ही छोटी कृतीही आमचे मनोबल वाढवते. छोट्या छोट्या गोष्टींतून सैनिकांबद्दल वाटणारे प्रेम आणि आदर त्यांच्यापर्यंत पोचवायला हवा.’\nसर्जिकल स्ट्राइक नेमके कसे घडले, त्याची गुप्तता कशी पाळली गेली, याची कथा सांगून निंभोरकर म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राइकचा भारतीय जनतेला आपल्या सैनिकांचा खूप अभिमान वाटला. मी अनेक ठिकाणी जातो तेव्हा हा मला ते अनुभवायला मिळते. असा सर्जिकल स्ट्राइक पुन्हा करू शकतो का, असेही अनेकदा विचारले जाते. याचे उत्तर अर्थातच करू शकतो असेच आहे. तुमच्या भागात जाऊन आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकतो. हे या कृतीमुळे पाकिस्तानला कळले. या गोष्टीचा पाकिस्तानला इतका धक्का बसला की यापुढे पाकिस्तान आपल्याला घाबरून राहील. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कृतीचा सर्वांनी स्वीकार केला. एकाही देशाने सर्जिकल स्ट्राइक का केला, असे विचारले नाही. हीच आपल्या जमेची बाजू आहे.’\nटिळक म्हणाल्या, ‘१९७१चे युद्ध झाले, तेव्हा युद्धाची भीती काय असते, याचा अनुभव मी घेतला. त्यावेळी माझे वय लहान होते, पण तो अनुभव आठवला की आपण किती सुरक्षित आहोत. याची जाणीव होते. प्रतिकूल परिस्थितीत लढणारे लष्करी सैनिक आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातले अंतर कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवा.’\nनहार म्हणाले, ‘देशात विविध मुद्यांवर कितीही मतभेद असले, तरी शत्रूशी लढताना देश एकत्र येतो. हे कारगिल युद्धातून आपण अनुभवले आहे. कारगिल हे शांततेचा आणि शौर्याचा संदेश देणारे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.’ कारगिल मॅरेथॉनमध्ये मराठी माणसांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.\nकार्यक्रमाआधी गायक जितेंद्र भुरूक यांच्या ‘एक शाम कारगिल के नाम’ या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक संजीव शहा यांनी केले. निवेदन गोपाळ कांबळे यांनी केले. आभार शैलेश वाडेकर यांनी मानले.\nTags: पुणेकारगिल विजय दिनसरहद संस्थाललित रेमुक्ता टिळकसंजय नहारPuneKargil Vijay DivasLalit ReSarhadSanjay NaharMukta Tilakप्रेस रिलीज\nमंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात ‘धनिकांनी समाजहितासाठी पैसे खर्च करण्याची गरज’ चौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे ​रविवारी उद्घाटन\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/students-face-problem-neet-exam-43827", "date_download": "2018-08-20T11:06:29Z", "digest": "sha1:OPOYSHMTYBERQ6O73PS2D2U4DOL2CSES", "length": 10706, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Students Face Problem before NEET Exam पुण्यात नीट परीक्षेचा नेहमीसारखा गोंधळ | eSakal", "raw_content": "\nपुण्यात नीट परीक्षेचा नेहमीसारखा गोंधळ\nमिनाक्षी गुरव / रिना महामुनी\nरविवार, 7 मे 2017\nउशीरा आलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश बंद झाल्यानंतर परीक्षा केंद्रात दाखल होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतू त्यांना प्रवेश दिला गेला नाही.\nपुणे- खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा (नीट) आज (ता. 7) होत आहे.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने गैरप्रकार टाळण्यास या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर अनेक बंधने घातली आहेत. तरीसुद्धा पुण्यात नीट परीक्षेच्या वेळी नेहमीसारखाच गोंधळ झाला आहे. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी आहे. उशीरा आलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.\nप्रवेश बंद झाल्यानंतर परीक्षा केंद्रात दाखल होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतू त्यांना प्रवेश दिला गेला नाही. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला.\nपुण्यात नीट परीक्षेच्या वेळी नेहमीसारखाच गोंधळ\nVideo of पुण्यात नीट परीक्षेच्या वेळी नेहमीसारखाच गोंधळ\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-58134", "date_download": "2018-08-20T11:06:17Z", "digest": "sha1:W6OGQPTYBGN52VGFHQV7CYRERRONG4MH", "length": 18306, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial चिंतांचे ढग | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 8 जुलै 2017\nकाही भागांत पावसाने डोळे वटारल्याने काळजीचे ढग गोळा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सर्व संभाव्यता विचारात घेऊनच सरकारला नियोजन करावे लागेल.\nमोसमी पावसाच्या लहरीपणाचे फटके अलीकडच्या काही वर्षांत राज्याने अनुभवले आहेत. यंदा काही वेगळे घडेल, अशा आशेची पालवी फुटायच्या आतच बऱ्याच भागात पावसाने डोळे वटारून वास्तवाची जाणीव करून दिल्याचे दिसते.\nमान्सूनपूर्व पावसाच्या बहारदार आगमनाने सुखावलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पंधरवड्यात पुन्हा एकदा चिंतेने ग्रासले आहे. राज्यातील अनेक भागांत किमान पंधरा ते वीस-बावीस दिवसांच्या खंडानंतरही पावसाने हुलकावणी दिली आहे. या स्थितीत नगदी पिके धोक्‍यात तर आलीच आहेत, शिवाय दुबार पेरणीचे संकटही टांगणीला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीची गतीही वाढली. मराठवाड्यात 49 लाख 90 हजार हेक्‍टरपैकी 35 लाख 28 हजार हेक्‍टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. त्यातील 27 लाख हेक्‍टरवर 30 जूनपूर्वी पेरणी झाली आहे. गेल्या वीस-बावीस दिवसांत खरीप पेरणी झालेल्या भागांत पावसाने दडी मारली आहे. अशीच अवस्था विदर्भातील बहुतांश भागांत दिसून येते. नागपूर विभागातील तीन तालुक्‍यांत पेरणीयोग्यही पाऊस झालेला नाही. तर उर्वरित तालुक्‍यांत पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. फार कमी भागांत जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादमध्ये सर्वांत अधिक पाऊस होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात चांगल्या सुरवातीनंतर तिथेही परिस्थिती गंभीर बनली आहे.\nलातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्‍यात दुबार पेरणीच्या संकटामुळे हणमंत रामराव लहाने या अठ्ठावीसवर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाइकाने म्हटले आहे. ही परिस्थिती हाताळणे कृषी विभागासमोरील मोठे आव्हान आहे. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांचीही हीच अवस्था आहे. सुरवातीला झालेल्या पावसाचे प्रमाण एकूण सरासरीच्या समाधानकारक दिसत असले, तरी राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यामध्ये काही अपवादवगळता कुठेही मोठी वाढ झालेली दिसत नाही. यावरून कृषी विभागाने केलेली सारवासारव उघड होते. दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्यास राज्य सरकारसमोर आणखी एक आव्हान उभे राहते. त्यातून कमीत कमी क्षेत्रावर दुबार पेरणीची गरज असल्याचे आकडे कृषी विभागाकडून दिले जातात. प्रत्यक्षात परिस्थिती त्याहून निराळीच असते. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून केलेली कर्जमाफी अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये केवळ 14 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. अर्थात राज्य सरकारने त्यानंतर कर्जमाफीची व्याप्ती वाढविल्याची घोषणा केली. सरकारी तिजोरीतील खडखडाट आणि ढगांचा नुसता गडगडाट ऐकणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज कुणीच ऐकायला तयार नाही, अशी आजची स्थिती आहे. पावसाची आणि धरणसाठ्यांतील आकडेवारी जुळत नाही. पेरणीची आणि दुबार पेरणीची गरज असलेल्या क्षेत्रावरील सरकारी आकडेवारी यायला वेळ आहे. ती येईल तेव्हा येईल; पण सध्याची वेळ ही महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम करणारी आहे, हे सांगायला कृषी विभाग किंवा कृषितज्ज्ञांची गरज नाही. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना पंधरा दिवसांचा पाण्याचा ताण सहन करता येणे शक्‍यच नाही. अशा वेळी शेतकरी आंतरमशागत, कोळपणी करून पाणी देण्याचा प्रयत्न करीत असतात. ते प्रयत्न सुरूच आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकरा जुलै ते चौदा जुलैनंतर पाऊस आणखी बराच काळ दडी मारणार आहे. हवामान खात्याचा हा अंदाज चुकावा आणि पेरणी झालेल्या क्षेत्रावर फार नाही, तर किमान पुरेसा पाऊस पडावा हीच शेतकऱ्यांची आस आहे. दुबार पेरणी करावी लागली तर आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना सावरता सावरता नाकीनऊ येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कर्जमाफीच्या श्रेयवादापेक्षाही प्रत्यक्षात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील. ही पावले आज नव्हे, तर आताच उचलल्यास राज्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज होऊ शकेल. कृषी विभागाच्या पारंपरिक पद्धतीने दुबार पेरणीचे आकडे गोळा करण्यात वेळ वाया घालविण्यात काही एक अर्थ नाही.\nपेरणीनंतर पावसाने मोठी दडी मारली आहे. सर्वसामान्य माणूस आशेवर जागत असतो हे खरे; परंतु सरकारी यंत्रणेला अगदी प्रतिकूल ते घडेल, असे गृहीत धरून नियोजन करावे लागेल. सरकारने ती गरज ओळखावी, हीच अपेक्षा.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100519042335/view", "date_download": "2018-08-20T11:22:54Z", "digest": "sha1:WCCZVE5AQJ6JASELAV4TRNNK5A5JB5BN", "length": 9811, "nlines": 108, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मार्च २२ - प्रपंच", "raw_content": "\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|मार्च मास|\nमार्च २२ - प्रपंच\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nTags : brahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेप्रपंचब्रह्मचैतन्य महाराज\nभगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल.\nनारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, \" तुम्ही कुठे सापडाल \" त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, \" नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी भक्तांपाशी सापडेन. \" भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार \" त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, \" नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी भक्तांपाशी सापडेन. \" भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार देवाला देवपण तरी कुणी आणले देवाला देवपण तरी कुणी आणले भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले देव आहे असे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला देव आहे असे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला त्याला विचारले,\" तुझे कोण आहे या जगात त्याला विचारले,\" तुझे कोण आहे या जगात \" तर तो सांगेल, \" हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले, नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्व माझ्या आहेत, \"परंतु मग देवाघरची वाट काय \" तर तो सांगेल, \" हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले, नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्व माझ्या आहेत, \"परंतु मग देवाघरची वाट काय ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे, आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे, हा परमार्थ होईल काय ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे, आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे, हा परमार्थ होईल काय तेव्हा, ‘ देव आहे’ अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदासर्वकाळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. ‘ रामाला बरोबर नेणे ’ हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही.\nजो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काहीजण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला, त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का कधीही होणे शक्य नाही; तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो निटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले. तुम्हां सर्वांना जडभरताची गोष्ट माहित आहेच. भरत जरी घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच कधीही होणे शक्य नाही; तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो निटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले. तुम्हां सर्वांना जडभरताची गोष्ट माहित आहेच. भरत जरी घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच तर हरिण काय आणि माणसे काय, आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा, आणि माझा राम सदासर्वकाळ माझ्या मागेपुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारले, \" तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार तर हरिण काय आणि माणसे काय, आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा, आणि माझा राम सदासर्वकाळ माझ्या मागेपुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारले, \" तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार \" मी त्याला सांगितले, \" तू मानसपूजा कर म्हणजे तो तुझ्याजवळ राहील. \" तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर त्याला जाणे-येणे नाहीच \" मी त्याला सांगितले, \" तू मानसपूजा कर म्हणजे तो तुझ्याजवळ राहील. \" तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर त्याला जाणे-येणे नाहीच आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल.\nघराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-april-june-2004/", "date_download": "2018-08-20T10:32:30Z", "digest": "sha1:F6NQ3IC3ZKNURGG4QIJXKK6RYZCHY3FX", "length": 6275, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (April – June 2004) – संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nध्येय असावे सुदूर कि जे कधी न हाती यावे |\nजीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ||\nप. पू. स्वामी स्वरूपानंद यांचे हे बोल म्हणजे साक्षात अमृतवाणीच होय. असं कांही ऐकलं, वाचलं, कि जीवनाचा अर्थ उलगडून पाहण्याकडे मन आकृष्ट होतें. मनुष्यजन्म हीच मुळी उन्नतीची वरची पायरी आहे. भगवंतांनी प्रदान केलेलं हे सुंदर जीवन अधिक सुंदर बनवायचं असेल तर अशा उंचीवरच्या ध्येयाप्रत स्वतःला न्यावं. ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे त्याची कास धरावी, सर्वस्व ओतून ते साध्य करण्यासाठी अविरत कष्ट घ्यावे, तेंव्हाच त्याच्या प्रकाशात आपण मार्गक्रमण करू शकतो. मानवाच्या प्रगतीचं लक्षण स्वामीजींनी कसं अचूक शब्दांत मांडलंय.\nआपण प्रत्येक चित्तपावन व्यक्तींनी, व्यक्तीशः तसेच संघटितपणे परस्परांतील हेवेदावे मागे सारून स्वतःबरोबरच आपल्या ज्ञातीबांधवांना एका उच्च ध्येयाप्रत नेण्याची वेळ आली आहे. वेळीच स्वतःला सावरायला हंव. ज्ञात असा केवळ तीनशे वर्षाचा इतिहास असलेली ही ज्ञाती विविध क्षेत्रात शिरकाव करून आपली ओळख पटवून देते आहे. चित्तपावन ज्ञातानी त्या त्या काळात गुरु शोधत न बसता आपले मुळ पुरुष भगवान परशुराम यांनांच सतत गुरुस्थानी मानलं आणि तीच प्रेरणा त्यांच्या प्रगतीला प्रेरक ठरली. समाजाचं नेतृत्व करण्याची ताकद असलेली आपली ज्ञाती आता स्वच्याही पुढे जाऊन संधटीतपणे काम करू लागेल तो सुदिन म्हणायचा.\nअर्थात ही जबाबदारी कांही एकट्या दुकट्याची व एखाद दुसऱ्या संधाची नाही. आमचे माहितीप्रमाणे महाराष्ट्रात तसेच बाहेरच्या रायात आणि निरनिराळ्या संकेतस्थळांवर अवतरलेले असे किमान ४२ संघ आहेत.\nआपलं डोंबिवली शहर तर अनेक बाबतीत अग्रेसर ठरतंय. संघटितपणे कार्य उभारण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यायचं तर आतापासूनच आपण कटिबद्ध होऊया. आनंदाची बाब म्हणजे तरुण कार्यकर्त्यांची छोटी फौज आपल्या संघाला येउन मिळाली आहे. त्यांना बरोबर घेऊन सर्वांनीच स्वामीजींनी दाखविलेल्या प्रकाशात वाटचाल करुया. अस्तु\nएप्रिल ते जून – २००४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-GOLDEN-GATE/685.aspx", "date_download": "2018-08-20T10:27:55Z", "digest": "sha1:FOCRWIDFLROOUSKJDO5N4N4WUP7PUJSM", "length": 25515, "nlines": 158, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE GOLDEN GATE", "raw_content": "\nजगातील सर्वोच्च महासत्ता म्हणजे अमेरिका देश त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती अशा व्यक्तिसाठी असलेली सुरक्षा यंत्रणा किती कडक असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबर असलेले तेलसम्राट व अरब राष्ट्रप्रमुख, जागतिक वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांचा तांडा या सा-यांना एकाने हातोहात ओलीस बनवले. केवळ आपल्या अक्कलहुषारीने अशा व्यक्तिसाठी असलेली सुरक्षा यंत्रणा किती कडक असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबर असलेले तेलसम्राट व अरब राष्ट्रप्रमुख, जागतिक वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांचा तांडा या सा-यांना एकाने हातोहात ओलीस बनवले. केवळ आपल्या अक्कलहुषारीने पोलिस, एफबीआय, सैन्यदल, वायुदल व आरमार हे त्यापुढे हतप्रभ झाले. इतका तो डाव अत्यंत डोके लढवून रचलेला होता. सारे जग श्वास रोधून ते भीषण नाट्य पहात होते. ओलीसांचे प्राण, राष्ट्राची प्रतिष्ठा, सान फ्रान्सिस्को शहराची अर्थव्यवस्था हे सर्व कोंडीत सापडले होते. चोवीस तासात काही केले नाही तर....... तर पुढचा अनर्थ अटळ होता. अशा वेळी वृत्तचित्रे टिपणारा एक छायाचित्रकार स्वत: ओलीस असताना, जवळ कसलेही साधन नसताना याविरुद्ध दंड थोपटतो. ...... पुढे जे काही घडत गेले ते श्री. अशोक पाध्ये यांच्या बहारदार शैलीतल्या अनुवादात वाचा.\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/583361", "date_download": "2018-08-20T11:25:14Z", "digest": "sha1:I2EWVPIJHNVLFQZBJDRLCTIBC7RGWV33", "length": 6851, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » या गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन\nया गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन\n‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच ‘वाघेऱया’ या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिऍलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खूश होऊन परीक्षक अवधूत गुप्तेने माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील असे वचन त्याला दिले होते. हेच वचन पूर्ण करत अवधूतने येत्या 18 मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या वाघेऱया सिनेमाचे प्रमोशनल साँग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.\nसमीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित ‘वाघेऱया’ सिनेमाचे हे प्रमोशनल साँग खुद्द दिग्दर्शकानेच लिहिले असून या गाण्याला अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. ग्रामीण विनोदावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी प्रमोशनल गाणं करण्याची संधी जेव्हा अवधूतला मिळाली तेव्हा त्याला प्रसनजीतला दिलेलं वचन आठवलं. तेव्हा त्याने प्रस्तुतकर्ते सुप्रीम मोशन पिक्चर्सचे राजेंद्र शिंदे यांना हे गाणं प्रसनजीतकडूनच गाऊन घेण्याची आग्रहाची विनंती केली. त्याच्या या विनंतीचा मान राखत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या वचनपूर्तीमध्ये आपला सहभाग दर्शविला. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या धम्माल विनोदीपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकार झळकणार आहेत.\n‘तुमचं आमचं सेम नसतं’ 15 मार्चला रंगभूमीवर\nभारती सिंग ‘नच बलिये’साठी घेणार सर्वाधिक मानधान\nराजेश खेळणार गोटय़ांचा खेळ\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-5-lakh-student-fain-2-year-52488", "date_download": "2018-08-20T11:09:27Z", "digest": "sha1:HD7ZOBOD2NGI4DA2HQW5BGWIDMRPIYIG", "length": 13278, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news 5 lakh student fain in 2 year पाच लाख मुले दोन वर्षांत नापास | eSakal", "raw_content": "\nपाच लाख मुले दोन वर्षांत नापास\nबुधवार, 14 जून 2017\nनोंदणी केलेली 14 हजार 248 मुले परीक्षेपासून दूर\nनोंदणी केलेली 14 हजार 248 मुले परीक्षेपासून दूर\nमुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत निकालाची टक्‍केवारी वाढल्याबद्दल चर्चा होत असली तरी मागील दोन वर्षांत तब्बल चार लाख 98 हजार 639 मुले नापास झाली आहेत, तर ज्या मुलांनी याच परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली; परंतु ते परीक्षेपर्यंत पोहोचलेच नाहीत, अशा मुलांची संख्याही दोन वर्षांत तब्बल 14 हजार 248 इतकी असून, यात सर्वाधिक संख्या शहरी भागात असल्याची माहिती आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातून समोर आली आहे.\nमार्च 2016 मध्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण 17 लाख 26 हजार 52 विद्यार्थ्यांपैकी दोन लाख 40 हजार 588 विद्यार्थी नापास झाले होते. यंदाच्या परीक्षेला एकूण 17 लाख 64 हजार 536 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन लाख 58 हजार 51 विद्यार्थी असे दोन वर्षांत चार लाख 98 हजार 639 मुले झाली नापास झाली आहेत.\nशिक्षण मंडळाने आज जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाच्या आकडेवारीच्या सर्वसाधारण माहितीतून ही बाब समोर आली आहे. जी मुले दहावीच्या परीक्षेत नापास होतात, त्यांची आकडेवारी शिक्षण मंडळाकडे असते; मात्र जे दहावीच्या वर्गात राहूनही परीक्षेला बसलेले नाहीत, त्यांचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती मंडळाकडे उपलब्ध नसते. मागील वर्षी मार्च 2016 मध्ये जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर तब्बल दोन लाख 40 हजार 588 विद्यार्थी नापास झाले होते; तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 852 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नव्हती. त्यात या वर्षी वाढ झाली असून, नोंदणी करूनही तब्बल सात हजार 396 विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत. ही संख्या राज्यातील शहरी भागात सर्वाधिक असल्याचेही दिसून आले आहे. यात मुंबई विभाग आघाडीवर आहे. या विभागात या वर्षी परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण तीन लाख 43 हजार 991 विद्यार्थ्यांपैकी एक हजार 18 मुलांनी परीक्षेकडे पाठ दाखवली आहे, तर दुसरीकडे पुणे विभागातून 955 विद्यार्थ्यांनी तर लातूर विभागातून 798 विद्यार्थी परीक्षेला गेलेच नाहीत. याउलट स्थिती कोकण विभागात असून, येथे केवळ 15 विद्यार्थीच नोंदणी करून परीक्षेला हजर राहू शकले नाहीत.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/SOUTH-BY-JAVA-HEAD/688.aspx", "date_download": "2018-08-20T10:29:15Z", "digest": "sha1:FKHC6XYCH2LCIHONEINW7HNEOQFVNUMK", "length": 25596, "nlines": 158, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SOUTH BY JAVA HEAD", "raw_content": "\nदुस-या महायुद्धात पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात जपानने सागरावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा वेळी एक तेलवाहू बोट धाडसाने प्रवास करीत होती. त्यावर निर्वासित व ब्रिटिश सैन्यातील माणसांनी आश्रय घेतला होता. पुढच्या तीन महिन्यांच्या जपानच्या आक्रमणाची लष्करी गुपिते असलेली कागदपत्रे घेऊन एक हेर पळून जात होता. तर बहुमोल किंमतीचे हिरेही या धामधुमीत हलवले जात होते. शेवटी यातून बॉम्बिंग, जाळपोळ निर्माण होत गेली. त्या थरारक पाठलागात एक दोन वर्षांचे अनाथ पोर सापडले. आठवडाभर पाण्यावरून हालअपेष्टा सहन करीत किनारा गाठला. पण विमाने, पाणबुडी, सैन्य हात धुऊन मागे लागले. या लष्करी धामधुमीत एक मूक प्रेमकथा फुलत होती. मानवी शरीराची व मनाची कमाल क्षमता ताणली जात होती. शेवटी काय झाले\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-films-deprived-subsidies-45635", "date_download": "2018-08-20T11:11:59Z", "digest": "sha1:KTLWRK3ZRF3MGFBPJYKO24HJJI26IPRH", "length": 16966, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi films deprived of subsidies मराठी चित्रपट अनुदानापासून वंचित | eSakal", "raw_content": "\nमराठी चित्रपट अनुदानापासून वंचित\nबुधवार, 17 मे 2017\nपुणे - सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार चित्रपट राज्य सरकारच्या अनुदान समितीच्या परीक्षेत ‘पास’ होऊनही अनुदानापासून मात्र दूरच आहेत. अनुदानासाठी ५४ चित्रपट पात्र असूनही राज्य सरकार संबंधित निर्मात्यांना अनुदान देण्यासाठी उत्सुक नाही. इंग्रजी, हिंदी चित्रपटांबरोबरच्या स्पर्धेमुळे बिघडणाऱ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जायचे आणि दुसरीकडे अनुदानासाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्यांना २३ ते २६ कोटी रुपये देण्याइतकेही पैसे राज्य सरकारकडे नाहीत का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.\nपुणे - सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार चित्रपट राज्य सरकारच्या अनुदान समितीच्या परीक्षेत ‘पास’ होऊनही अनुदानापासून मात्र दूरच आहेत. अनुदानासाठी ५४ चित्रपट पात्र असूनही राज्य सरकार संबंधित निर्मात्यांना अनुदान देण्यासाठी उत्सुक नाही. इंग्रजी, हिंदी चित्रपटांबरोबरच्या स्पर्धेमुळे बिघडणाऱ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जायचे आणि दुसरीकडे अनुदानासाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्यांना २३ ते २६ कोटी रुपये देण्याइतकेही पैसे राज्य सरकारकडे नाहीत का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.\nराज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत १९७५ पासून चांगल्या चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनुदान देण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात चांगल्या मराठी चित्रपटांचे ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ या गटांमध्ये वर्गीकरण करून त्यांना अनुक्रमे २५ लाख, १५ लाख आणि १० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अनुदानाच्या रकमेसह तांत्रिक प्रक्रियेत बदल केला. त्यानुसार पूर्वीच्या तीन गटांऐवजी ‘अ’ आणि ‘ब’ हे दोनच गट ठेवले. त्यांना अनुक्रमे चाळीस व तीस लाख रुपयांचे अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानुसार मराठी चित्रपट, अनुदान समितीच्या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनुदानास पात्रही ठरत आहेत; परंतु २०१३ पासून अनुदानासाठी निवड झालेल्या चित्रपटांना पैसेच मिळत नसल्याची सद्यःस्थिती आहे.\nइंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे संचालक (इम्पा) विकास पाटील म्हणाले, ‘‘मागील तीन वर्षांत राज्य सरकारने अनुदानास पात्र असूनही संबंधित चित्रपट निर्मात्यांना अनुदान दिले नाही. चित्रपट चांगले असूनही त्यांना प्रेक्षकांची साथ मिळत नाही, तर दुसरीकडे राज्य सरकारही दुर्लक्ष करते. त्यामुळे निर्मात्यांमध्ये कर्जबाजारीपणाचे प्रमाण वाढले आहे.’’\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, ‘‘अनुदान समितीतर्फे चित्रपटातील कथा, पटकथा, संगीत, अभिनय अशा सगळ्या गटांनुसार गुण देते. ५१ आणि ७१ पेक्षा जास्त गुण मिळविणारेच चित्रपट अनुदानासाठी पात्र होतात; मग ५० पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या परंतु चांगल्या विषयांवरील चित्रपटांचे काय करायचे तरी अनुदानासाठी पात्र झालेल्यांनाही वेळेत आणि एकरकमी अनुदान मिळत नाही. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेल्या निर्मात्यांना आणखीनच झळ बसत आहे.’’\n‘ढोल ताशे’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी कौटुंबिक कारणांमुळे रविवारी आत्महत्या केली. चित्रपटनिर्मितीनंतर झालेल्या आर्थिक नुकसानीमुळेही कौटुंबिक कलह वाढत गेले आणि त्यानंतर तापकीर यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. अशा घटना घडू नयेत, यासाठी नव्या दमाच्या निर्मात्यांच्या चांगल्या कलाकृतींना सरकारने वेळेत अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावा, असा आग्रह निर्मात्यांकडून होऊ लागला आहे.\nइंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/467237", "date_download": "2018-08-20T11:26:46Z", "digest": "sha1:HJVYLJ4V6C3IY7CSHAO5NVN6RG3ERSND", "length": 6432, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कावेरी प्रश्नी कर्नाटकाची पिछेहाट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कावेरी प्रश्नी कर्नाटकाची पिछेहाट\nकावेरी प्रश्नी कर्नाटकाची पिछेहाट\nराज्यात भीषण पाणी टंचाई असताना सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतील पाणी सोडण्याचा आदेश कर्नाटकाला दिला आहे. पूर्वी प्रमाणेच 11 जुलैपर्यंत प्रति दिन 2 हजार कुसेक्स पाणी सोडण्याची नामुष्की कर्नाटकावर ओढवली आहे.\nकावेरी जललवादाने 5 फेब्रुवारी 2007 रोजी दिलेल्या निकालावर आक्षेप घेऊन कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांनी दाखले केलेल्या याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कर्नाटकातर्फे युक्तीवाद मांडताना वकील फली नरिमन यांनी, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पाणी वाटपाबाबत झालेला करार योग्य आहे का तेव्हा ठरविलेले निकष कोणते तेव्हा ठरविलेले निकष कोणते अलिकडील आकडेवारी विचारात घेऊन पुन्हा सर्व्हे का केला जात नाही, असे प्रश्न उपस्थित केले. तसेच कर्नाटकातील कावेरी खोऱयामधील जनतेला पाणी उपलब्ध नसताना तामिळनाडूसाठी प्रति दिन 2 हजार क्युसेक्स पाणी सोडणे कठीण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.\nत्यावर आक्षेप घेत तामिळनाडूचे वकील शेखर नफाडे यांनी, कर्नाटक राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही, असा आरोप केला. कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी याआधीपासूनच दावे-प्रतिदाव्यांची उलटतपासणी केली जात आहे. 15 ऑक्टोबर 2016 रोजी देण्यात आलेला आदेश 11 जुलैपर्यंत यशास्थिती ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्र यांच्या नेतृत्त्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला.\nकुभूषण प्रकरणी बाजू मांडणाऱया वकिलांचे शुल्क फक्त ‘1 रूपये’\nसैन्याने उधळला दहशतवादी हल्ला\nसमाजमाध्यमांवर सचिनने मांडले ‘व्हिजन’\n कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5574572661928812089&title=Tata%20Power%20Inaugurates%20'All-women'%20Customer%20Relations%20Centre%20in%20Mumbai&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:31Z", "digest": "sha1:2HBNIT252FPXNFP7VDXFQGUDG44STWSO", "length": 9894, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा पॉवर’तर्फे स्त्रियांसाठी ग्राहक संबंध केंद्र", "raw_content": "\n‘टाटा पॉवर’तर्फे स्त्रियांसाठी ग्राहक संबंध केंद्र\nमुंबई : टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपनीने ऊर्जा ग्राहकांसाठीच्या देशातील पहिल्या ‘केवळ स्त्रियांच्या’ ग्राहक संबंध केंद्राचे (सीआरसी) उद्‌घाटन केले. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील या सीआरसीचे संपूर्ण व्यवस्थापन सात स्त्रियांचे एक पथक करेल. या स्त्रियांना ग्राहकसेवेची सर्व अंगे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात नवीन वीज जोडणीसाठी अर्ज, मासिक बिलांची पूर्ती आणि ग्राहकांच्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासह ग्राहकांशी संबंधित सर्व सेवांचा समावेश आहे. ‘सीआरसी’ची सुरक्षेसह सर्व कार्ये स्त्रियाच हाताळणार आहेत.\nऊर्जाक्षेत्रात स्त्रियांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी खुल्या करण्यासोबतच कंपनीच्या वाढत्या प्रमाणात वैविध्यपूर्ण होत जाणाऱ्या ग्राहकवर्गाला सेवा देणे हाही उद्देश या मागे आहे. स्त्री ग्राहकांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी केवळ स्त्रियांचे सीआरसी हे कंपनीचे पहिले मोठे पाऊल आहे. एका पूर्ण क्षमतेच्या ग्राहक संबंध केंद्राचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन व कार्यान्वयन करणे हे कंपनीतील स्त्री कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमता दाखवून देण्यासाठी मिळालेले आदर्श व्यासपीठ आहे.\nटाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘भारतातील अन्य काही पायाभूत सुविधांवर आधारित व्यवसायांप्रमाणेच ऊर्जावापर (पॉवर युटिलिटी) क्षेत्रातही स्त्रियांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे. आवश्यक ते प्रशिक्षण मिळाल्यास स्त्रियांची या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील भूमिका खूपच सुधारू शकते, यावर आमचा विश्वास आहे आणि अशा प्रकारचे केवळ स्त्रियांचे केंद्र आम्हाला आमच्या महिला ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचण्यातही मदत करेल.’\n‘सात सुप्रशिक्षित स्त्रिया चालवत असलेले अंधेरी (पश्चिम) येथील आमचे सीआरसी उद्योगासाठी एक नवीन मानक स्थापन करेल आणि त्याच्या विस्तारासाठी बाकीचेही मदत करतील, अशी आशा वाटते. ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांना सामोरे जाण्याच्या विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांतही स्त्रियांचा सहभाग अधिक भक्कम करण्यासाठी टाटा पॉवर सक्रियपणे काम करत राहीलच,’ असे सिन्हा यांनी सांगितले.\nTags: टाटा पॉवरमुंबईप्रवीर सिन्हाटाटा Tata PowerTataMumbaiTata GroupPraveer Sinhaप्रेस रिलीज\n‘टाटा पॉवर’ आणि ‘आयडीएफसी’तर्फे मुंबईत डिजिटल सेवा ‘क्लब एनर्जी’तर्फे वीज बचतीविषयी जनजागृती ‘टाटा स्काय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ची भागीदारी ‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर ‘तनिष्क’मध्ये घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-08-20T10:21:55Z", "digest": "sha1:CZI5FLT6CPQ53RZG4PXIU3KDOJSAUAY3", "length": 17961, "nlines": 75, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अंजिर", "raw_content": "\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\nकमी आवक असलेल्या हंगामातील खट्टा बहर घेऊन उत्तम गुणवत्तेच्या अंजिरांचे उत्पादन घेण्याचे धाडस करणारे तसे मोजकेच पुणे जिल्ह्यातील निंबूत (ता. बारामती) येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश व संभाजी जगताप बंधू गेल्या सहा वर्षांपासून अंजिराचा खट्टा बहर यशस्वीपणे घेत आहेत. मीठा बहराप्रमाणेच खट्टाही गोड करता येतो, हेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे. अमोल बिरारी\nनीरा- मोरगाव रस्त्यावरील पठारावर जगताप बंधूंचे सुमारे पंधरा एकर क्षेत्र आहे. 1998 मध्ये त्यांनी हे पडीक माळरान विकत घेतले. उंच-सखल अशी ही जमीन अतिशय कष्टातून सपाट केली. मशागतीतून जमिनीचा पोत सुधारला. आज या जमिनीचे नंदनवन झाले असून, यात अंजिरासह विविध फळबागा दिमाखाने उभ्या आहेत.\nपूर्वी जगताप बंधूंकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती. त्यात ऊस आणि भाजीपाला होत होता. दोघेही भाऊ पदवीधर असून, एकत्रित कुटुंब आहे. पंधरा एकर पडीक जमीन विकत घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने जमिनीची सुधारणा केली. माती परीक्षण करून जमीन फळपिकांसाठी योग्य असल्याने या पिकांना प्राधान्यक्रम दिला. पिकांचे व्यवस्थापन चोख ठेवले. बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या महिन्यात कुठल्या फळांची आवक कमी- जास्त असते, त्यानुसार बहराचे नियोजन ठेवले. बहुतेक अंजीर उत्पादक मीठा बहर घेतात; परंतु जगताप यांनी पहिल्यापासूनच खट्टा बहर घेण्याचे नियोजन ठेवले. त्याप्रमाणे सहा वर्षांपासून त्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे.\nदोन एकरांवर \"दिनकर' जातीच्या अंजिराची सुमारे चारशे झाडे आहेत. सन 2004 ते 2006 या काळात थोड्या- थोड्या क्षेत्रावर 15 x 15 फूट अंतरावर लागवडीचे नियोजन केले. मीठा बहरापेक्षा खट्टा बहराचे सरासरी उत्पादन कमी असले तरी मालाची आवक कमी असल्याने अधिक दर मिळतो. खट्टा बहराची फळे चवीला कमी गोड असतात, हा समजही जगताप बंधूंनी खोटा ठरवला आहे.\nखट्टा बहर व्यवस्थापनाचे तंत्र - मे महिन्यात बागेला पाण्याचा ताण दिला जाऊन महिन्याच्या अखेरीस छाटणी उरकली जाते. भरपूर फुटवे व चांगली फळे येण्यासाठी तसेच बहर उशिरा हवा की लवकर हे ठरवून छाटणी होते. त्यानंतर रान तयार करण्याची कामे होतात. यात मातीची चाळणी करून जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यांच्या मात्रेबरोबर शेणखत, गांडूळ खत, निंबोळीपेंड मिसळली जाते. प्रति झाड एक घमेले शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, डीएपी किंवा पोटॅश अर्धा किलो (10-26-26 असल्यास एक किलो), तसेच दुय्यम अन्नद्रव्ये 200 ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये 100 ग्रॅम आणि युरिया 100 ग्रॅम प्रति झाड यांची पहिली मात्रा छाटणी कालावधीत दिली जाते. जूनमध्ये बागेला पाणी सोडण्यात येते.\nखते, पाण्याचे नियोजन - ठिबक आणि मोकाट अशा दोन्ही पद्धतीने (परिस्थितीनुसार) बागेला पाणी दिले जाते. विद्राव्य खते ठिबकमधून देतात. जगताप म्हणाले, की या बहराला हवामान बदलानुसार खते द्यावी लागतात. जमिनीतून दिली जाणारी खते मातीत एकजीव केली जातात. पाणी सोडल्यानंतर एक महिन्याने पुन्हा शंभर ग्रॅम युरिया प्रति झाड दिला जातो. युरिया अतिरिक्त झाला तर पाने लवचिक होतात. पाने कडक राहणे आवश्‍यक असते, जेणेकरून रोग- किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. खताची दुसरी मात्रा दोन महिन्यांनी पहिल्या मात्रेच्या प्रमाणात देतात. ही मात्रा न दिल्यास अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते.\nवेळच्या वेळी फवारणी आवश्‍यक जगताप म्हणाले, की खट्टा बहरात कीडनाशकांच्या फवारणीला अतिशय महत्त्व आहे, कारण हा बहर पावसाळी हंगामात येतो. वातावरण ढगाळ, पावसाळी असते. रोग- किडींचे प्रमाण वाढलेले असते. वेळच्या वेळी फवारणी केली नाही तर नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊनच बहर नियोजन होते. फळमाशी थोड्या प्रमाणात आढळते, त्यासाठी सापळे लावून नियंत्रण केले जाते.\nतांबेऱ्याचा असतो अधिक धोका - पावसाळी, ढगाळ वातावरणात तांबेरा रोगाची दाट शक्‍यता असते. नियंत्रणासाठी मॅन्कोझेबच्या गरजेनुसार फवारण्या होतात. पाच- सहा- आठ पानांवर फुटवे आल्यानंतर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसू लागतो. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी एकत्रितपणे कार्बेन्डाझिम, इमिडाक्‍लोप्रीड आणि सोबत 19ः19ः19 यांची फवारणी होते. फुलकिडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरपायरिफॉसचा वापर होतो. एका महिन्यात साधारण चार फवारण्या घेतल्या जातात.\nघरच्या सदस्यांचेही श्रमदान छाटणीनंतर सुमारे चार महिन्यांनी फळे तोडणीस येतात. तोडणी रोज तसेच सकाळी लवकर करणे आवश्‍यक असते. याकामी घरातील सर्व सदस्यांची मदत होते, त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होऊन नफ्याचे प्रमाण वाढते. तोडणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने घरच्या सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरते, असे जगताप म्हणाले.\nखर्चामध्ये शेणखत, रासायनिक खते, फवारणी आदी मिळून एकरी पन्नास हजार रुपये खर्च होतो. छाटणी, तोडणीची कामे घरीच असल्याने तो खर्च गृहीत धरलेला नाही.\nखट्टाचे उत्पादन, उत्पन्न - खट्टा बहरात दरवर्षी प्रति झाड सुमारे 40 किलो फळे मिळतात. ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान बाजारात अंजिराची फारशी आवक नसते, त्यामुळे फळांना प्रति किलो 50 ते 60 रुपये दर मिळतो, तुलनेने मीठा बहरात आवक वाढल्याने 10 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळतो. योग्य व्यवस्थापनामुळे गुणवत्तापूर्ण फळांना स्थानिक नीरा बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून भरपूर मागणी मिळते. फळांची प्रतवारी तीन प्रकारांत होते. टोपलीत भरून ती बाजारपेठेत पाठविली जातात. प्रति झाड दोनशे ते अडीचशे रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता एकरी सुमारे अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.\nअन्य फळशेती दृष्टिक्षेपात -जगताप यांच्याकडे अर्धा एकर लखनौ सरदार पेरू, दोन एकर भगवा डाळिंब, सव्वा एकर पुरंदर सिलेक्‍शन सीताफळ, एक एकर संत्री, एक एकर लिंबू, अर्धा एकर कालीपत्ती चिकूची बाग आहे. एका क्षेत्रातील विहिरीतून तसेच कॅनॉलमधून लिफ्ट इरिगेशन केले आहे.\nफळझाड छाटणी वेळापत्रक - वर्षभर बाजारपेठेत आपली फळे कमी आवक असलेल्या कालावधीत जातील अशापद्धतीने जगताप बंधूंनी प्रत्येक फळपिकाच्या छाटणीचे वेळापत्रक तयार केले आहे. ते असे -\nफळझाड-------------छाटणी---------------------- बाजारात पाठविण्याचा कालावधी\nपेरू------- - दोन छाटण्या, जूनअखेर, जानेवारीत--------- जूनमध्ये\nसीताफळ------------ फेब्रुवारीअखेर---------------------- ऑगस्ट- सप्टेंबर\nलिंबू------------- मेअखेर पाणी दिले जाते, जून-ऑगस्ट पाणी बंद------ फेब्रु- मार्च\nखट्टा बहरात हवामान बदल, पावसाळी वातावरण, फवारण्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. या सर्वांचे व्यवस्थापन योग्य केल्यास खट्टा बहर नफ्याचा ठरू शकतो. यामध्ये बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ, कृषी सहायक पी. जी. शिंदे, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास खैरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते.\n\"\"सुमारे 70 टक्के शेतकरी मीठा, तर 25 ते 30 टक्केच खट्टा बहर घेतात. पाणी, खते, कीड- रोग नियंत्रणाचे व्यवस्थित नियोजन केले तर खट्टा बहर फायदेशीर ठरतो. यात जगताप यांचे नियोजन चोख असून वेळोवेळी ते माती, पाने, पाणी परीक्षण करून घेतात. दूरध्वनीवरून नियमित संपर्कात असतात.''\n- विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती\nसंपर्क - सुरेश जगताप, 9922678963\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १०:१६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/avatar/word", "date_download": "2018-08-20T11:24:24Z", "digest": "sha1:RCJGEBRA2JDMCVC43FPPDQX2HV4NJT36", "length": 13055, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - avatar", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह २\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ३\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ४\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ५\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ६\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ७\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ८\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ९\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १०\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह ११\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १२\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १३\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १४\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १५\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १६\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १७\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १८\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nअवतारवाणी - भजन संग्रह १९\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..\nगुप्तपणें एखादी गोष्ट सांगणें\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2018/02/blog-post_26.html", "date_download": "2018-08-20T10:58:33Z", "digest": "sha1:FWFH543QKJBRXAT7V7ADR4Z6HA3JGDBJ", "length": 13739, "nlines": 85, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "कळकळीचे नामस्मरण", "raw_content": "\nआम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते. त्यात काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा भगवान लगेच धावून आले. असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे. जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कोणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे.\nआपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळते. नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली, सुस्थितीतले वरवरचे स्मरण; दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन संकटसमय़ी त्याचे स्मरण; आणि तिसरी, हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. यांपैकी वरवर स्मरण करणारा ‘आम्हांला संकटेच नकोत असे म्हणतो, तर साधुसंत ‘आम्हांला संकटे येऊ देत’ असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे, तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही; आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल. भगवंत हा कर्ता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही.\n‘भगवंताला माझे सर्व कळते’ असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागू. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळयांसमोर आणून प्रार्थना करावी, आणि “तुझे विस्मरण जिथे होते, तिथे मला जागृत करीत जावे; नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा,” असे म्हणून त्याला मन:पूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे; ती धुंदी उतरल्यावर जास्त दु:खी बनतो. ‘मी भगवंताचा आहे’ या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल.\nभोग व दुःख यांत वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे.\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T11:15:58Z", "digest": "sha1:R2LKVOEMRUQXBNSVY3UJAZWKZ37QYFEJ", "length": 15805, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण ? हे सांगू का - मुख्यमंत्री - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra बिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण हे सांगू का – मुख्यमंत्री\nबिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण हे सांगू का – मुख्यमंत्री\nनागपूर, दि. ४ (पीसीबी) – विरोधकांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे बिल्डरांशी साटेलोटे असल्याचा केलेला आरोप धादांत खोटा आहे, असे सांगून बिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण होते, हे अधिवेशनात सांगू, असा सुचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला. मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.\nजमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यास सरकार तयार आहे. विरोधकांच्या अफवांना राजकीय उत्तर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्याचे धोरण ३० वर्षांपासून अस्तित्वात आहे. दरम्यान, ज्या जमिनीबाबत आरोप केलेले आहेत, ती सिडकोची जमीन नसून शेतजमीन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nत्या जमिनीचे व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अखत्यारीत झाले आहेत. या प्रकरणाची फाईलही माझ्याकडे आलेली नाही. तसेच वाटप केलेल्या दोनशे सातबारांची विक्री जुन्या सरकारच्या कारकिर्दीत झाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या अफवांवर विश्‍वास ठेवण्याचे कारण नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.\nPrevious articleविधान परिषदेच्या ११ जागा बिनविरोध होण्याची शक्यता\nNext articleकेवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होणे शक्य नाही; दुर्दैवाने कास्ट प्रभावही तितकाच- गडकरी\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपितृतुल्य ‘बापजीं’च्या निधनामुळे शाहरुख भावूक\nमहाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nशिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही- अजित पवार\nकाँग्रेसची ईव्हीएमवर शंका म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/category/Cookery,-Food--ad--Drink.aspx", "date_download": "2018-08-20T10:22:03Z", "digest": "sha1:RADOPJMMAKKFMQGUACVYYV4CXJO3ZSHR", "length": 21735, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/lic-shares-now-32792", "date_download": "2018-08-20T11:05:12Z", "digest": "sha1:U6QA6FLMG44MLDC664C23IRSGB5RETNI", "length": 13848, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "LIC shares up now ‘एलआयसी’ची शेअर्समधून बक्कळ कमाई | eSakal", "raw_content": "\n‘एलआयसी’ची शेअर्समधून बक्कळ कमाई\nमंगळवार, 28 फेब्रुवारी 2017\nएप्रिल ते डिसेंबरदरम्यान 16 हजार कोटींचा नफा कमावला\nमुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महामंडळाने शेअर्समधील (इक्विटी) गुंतवणुकीतून तब्बल 16 हजार कोटींची कमाई केली आहे.\nएप्रिल ते डिसेंबरदरम्यान 16 हजार कोटींचा नफा कमावला\nमुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महामंडळाने शेअर्समधील (इक्विटी) गुंतवणुकीतून तब्बल 16 हजार कोटींची कमाई केली आहे.\nएप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात महामंडळाच्या प्रीमियम संकलनात 12.43 टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली असून, 1 लाख 45 हजार 31 कोटींचा प्रिमियम मिळवला. डिसेंबरअखेर महामंडळाच्या एकूण मालमत्तेने तब्बल 24 लाख कोटींचा टप्पा पार केला. एकूण महसुलातही 15.76 वृद्धी झाली असून 3 लाख 37 हजार 465 कोटी मिळाल्याचे महामंडळाने म्हटले आहे. महामंडळाचे यंदाचे हीरकमहोत्सवी वर्ष असून या वर्षात ग्राहकांना डिजिटल माध्यमातून थेट पॉलिसी देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी सांगितले.\nसध्या मोबाईल ऍप आणि वेबसाईवरील पॉलिसी वितरणाला चालना दिली जात आहे. देशभरातील जवळपास 20 लाख विमा एजंटला पीओएस मशिन्स दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शर्मा म्हणाले, की एलआयसीने लौकिकाप्रमाणे यंदाही कामगिरी केली, वर्षाचे उद्दिष्ट तीन महिनेआधीच पूर्ण केले आहे. नोटाबंदीचा फारसा परिणाम झाला नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.\nसर्वांत मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या एलआयसीची टाटासमूह, इन्फोसिस यांसारख्या बड्या कॉर्पोट्‌स तसेच ओएनजीसी, कोल इंडिया यांसारख्या बहुतांश नवरत्न कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून गुंतवणूक आहे. केंद्रच्या निर्गुंतवणूक उपक्रमाला एलआयसीने भरघोस प्रतिसाद दिला आहे. एलआयसीने एप्रिल ते डिसेंबर या दरम्यान 39 हजार कोटी शेअर्समध्ये गुंतवले असून त्यातून 16 हजार कोटींचा नफा कमावला. मात्र एलआयसी हा ट्रेडर्स नसून दिर्घकाळ गुंतवणूकदार असल्याचे शर्मा यांनी या वेळी स्पष्ट केले.\n\"जीएसटी'चा विमा उत्पादनांवर किती परिणाम होईल, याचा अंदाज घेणे कठीण आहे, मात्र विमाधारकांचा विचार करून \"एलआयसी'कडून प्रीमियम रेट्‌स वाढवले जाणार नाही.\n- व्ही. के. शर्मा, अध्यक्ष\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nतुम्हाला नियमितपणे रक्कम हवीय \nनिवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/sports-organizer-meets-divisional-commissioner-aurangabad-122094", "date_download": "2018-08-20T11:00:58Z", "digest": "sha1:BUJCJ2FO2JRPVDIQ7HSSZRWDKHSWCZVD", "length": 11675, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports organizer meets divisional commissioner in aurangabad जेरीस आलेले क्रीडा संघटक विभागीय आयुक्तांच्या भेटीला | eSakal", "raw_content": "\nजेरीस आलेले क्रीडा संघटक विभागीय आयुक्तांच्या भेटीला\nगुरुवार, 7 जून 2018\nऔरंगाबाद : शहरात असलेली राज्य सरकारची क्रीडा प्रबोधिनी आणि विभागीय क्रीडा संकुलातील असुविधेला खेळाडू त्रस्त झाले आहेत. विभागीय संकुल समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भाकर यांनी गुरुवारी (ता. 7) सकाळीच या संकुलाची पाहणी केली. येथील खेळाडुंना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी शहरातील ऑलिम्पिक संघटनेने विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे.\nऔरंगाबाद : शहरात असलेली राज्य सरकारची क्रीडा प्रबोधिनी आणि विभागीय क्रीडा संकुलातील असुविधेला खेळाडू त्रस्त झाले आहेत. विभागीय संकुल समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भाकर यांनी गुरुवारी (ता. 7) सकाळीच या संकुलाची पाहणी केली. येथील खेळाडुंना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी शहरातील ऑलिम्पिक संघटनेने विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे.\nयेथील खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत, मैदाने सुस्थितीत नसल्याने खेळाडू जायबंदी होतात. क्रीडा प्रबोधिनीच्या कामात असलेल्या अनियमिततेवरही यावेळी चर्चा झाली. विभागीय आयुक्तांना पाहणी दरम्यान येथे दारुच्या बाटल्या आढळुन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विभागीय संकुल समितीच्या मॅरथॉन बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडुन आढावा घेतला. ऑलिम्पिक संघटनेच्या चमुत अध्यक्ष पंकज भारसाखळे, गोविंद शर्मा, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती. संकुल समितीच्या बैठकीत डॉ. उदय डोंगरे, माजी महापौर त्र्यंबक तुपे या अशासकिय सदस्यांची उपस्थिती होती.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-20T11:31:12Z", "digest": "sha1:OJ6UEE22DZOYDTDYX5IPNJCSDPCJ2QLZ", "length": 23174, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | सुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा\nसुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा\nनवी दिल्ली/मुंबई/अहमदाबाद, [१२ फेब्रुवारी] – २००२ च्या गुजरात दंगल पीडितांना मदतीच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या तिस्ता सिटलवाड यांच्या अटकेला उद्या शुक्रवारपर्यंत स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.\nगुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर राज्य पोलिस तिस्ता सिटलवाड यांना अटक करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत, असे प्रख्यात विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वातील न्यायासनाने सिटलवाड यांच्या अटकेला शुक्रवारपर्यंत स्थगिती दिली. सिटलवाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि गुजरात पोलिसांचा मोठा फौजफाटा त्यांच्या मागावर असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी गुजरात उच्च न्यायालयाने सिटलवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. आरोपी तपासात योग्य प्रकारे सहकार्य करत नाही आणि निधीचा खाजगी कामासाठी गैरवापर झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्या. पार्डिवाला यांनी आपल्या निर्णयात सांगितले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उप-निरीक्षकाच्या नेतृत्वात एक पथक गुरुवारी दुपारी सिटलवाड यांच्या जुहू येथील निवासस्थानी पोहोचले असता त्या व त्यांचे पती जावेद आनंद दोघेही घरी नव्हते. सिटलवाड यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना बंगल्यावरच राहायला सांगितले. तिस्ता सिटलवाड गुरुवारी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडल्या आणि बहुदा त्या दिल्लीत असाव्या, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2067 of 2453 articles)\nमांझी वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत\nपाटणा, [१२ फेब्रुवारी] - बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी येत्या २० फेब्रुवारी रोजी आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:18:31Z", "digest": "sha1:SOPF32LI6W5CVSJXOUZOSY5XUUZDNJGZ", "length": 15600, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "फुगेवाडीतील सागर फुगेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri फुगेवाडीतील सागर फुगेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप\nफुगेवाडीतील सागर फुगेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप\nपिंपरी, दि. २७ (पीसीबी) – फुगेवाडी येथील सागर फुगे सोशल फाउंडेशन आणि महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने सागर फुगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना वह्या व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nवाढदिवसावर होणारा नाहक खर्च टाळून सागर फुगे यांनी विद्यार्थ्यांना मदत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे, माई काट, प्रभाग स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, संजय कणसे, माजी नगरसेवक विजय लांडे, उषा वाखारे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत वाखारे, वैशाली वाखारे, मनोज वाखारे, प्रवीण गायकवाड, रुपेश फुगे, तुषार फुगे, दीपक पवार आदी उपस्थित होते.\nयावेळी नगरसेविका आशा शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nPrevious articleभाजप विद्यार्थी आघाडी निगडी-चिखली मंडल चिटणीसपदी दिपक गुप्ता यांची निवड\nNext articleराज ठाकरे यांच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nपुण्यात बापाला संपवण्यासाठी मुलाने केल्या तीन घरफोड्या\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nपिंपरी पोलिस ठाण्याचे राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे...\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवड येथे ‘कलासंगम सोहळा २०१८’चे रविवारी आयोजन\nमराठा क्रांती मोर्चाला पिंपरी-चिंचवड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/suspected-information-medical-college-45045", "date_download": "2018-08-20T10:56:36Z", "digest": "sha1:XPGBIA5CJBQK7AF4DFMVSU2UURLGWBE5", "length": 10841, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "suspected information by medical college वैद्यकीय महाविद्यालयांकडून संशयास्पद माहिती | eSakal", "raw_content": "\nवैद्यकीय महाविद्यालयांकडून संशयास्पद माहिती\nरविवार, 14 मे 2017\nमुंबई - राज्यातील नऊ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सरकारच्या नियमावलीप्रमाणे कोटानिहाय जागा भरण्यास नकार दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) चांगलाच दणका दिला आहे. या नऊपैकी दोन महाविद्यालयांनी आपल्याकडे किती जागा आहेत, याविषयी दिलेली माहिती संशयास्पद असल्याने दोन दिवसांत पुन्हा माहिती पाठवावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिले आहेत.\nसरकारतर्फे जागा भरण्यास नकार देणाऱ्या नऊ महाविद्यालयांना प्रवेश देण्यास \"डीएमईआर'ने स्थगिती दिली होती. धुळे, नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, संगमनेर, अहमदाबाद, तळेगाव आणि लातूरमधील महाविद्यालयांनी आपल्या कोट्यातील जागांबाबत माहिती दिली; मात्र तळेगाव आणि लातूरमधील महाविद्यालयांची माहिती संशयास्पद वाटते, असे डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. या महाविद्यालयांनी सोमवारपर्यंत जागांबाबत माहिती द्यावी, असा आदेश दिल्याची माहिती डॉ. शिनगारे यांनी दिली.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-gst-will-increase-cost-processed-products-55526", "date_download": "2018-08-20T11:12:51Z", "digest": "sha1:KNT76QG54NWXHN4G3FIU4S3HGZXSPR5H", "length": 16165, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news 'GST' will increase the cost of processed products ‘जीएसटी’मुळे प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या खर्चात होणार वाढ | eSakal", "raw_content": "\n‘जीएसटी’मुळे प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या खर्चात होणार वाढ\nमंगळवार, 27 जून 2017\nसरसकट ५ टक्के कर आकारणीची मागणी\nनाशिक - कृषी क्षेत्रातील विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या त्या गटात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के या प्रमाणे आकारणी असेल. मात्र १८ टक्‍क्‍यांपर्यंतची आकारणी कमी करून ती सर्व उत्पादनांसाठी सरसकट ५ टक्के करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा उत्पादनांच्या खर्चात वाढ होणार असून त्याची झळ उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही बसण्याची भीती या क्षेत्रातील उद्योजक आणि तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.\nसरसकट ५ टक्के कर आकारणीची मागणी\nनाशिक - कृषी क्षेत्रातील विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या त्या गटात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के या प्रमाणे आकारणी असेल. मात्र १८ टक्‍क्‍यांपर्यंतची आकारणी कमी करून ती सर्व उत्पादनांसाठी सरसकट ५ टक्के करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा उत्पादनांच्या खर्चात वाढ होणार असून त्याची झळ उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही बसण्याची भीती या क्षेत्रातील उद्योजक आणि तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.\nजीएसटीच्या कररचनेत शेतीमालावरील प्रक्रिया उत्पादनांसाठी ५ टक्‍क्‍यांपासून १८ टक्‍क्‍यांपर्यंत विविध उत्पादनांची वर्गवारी करण्यात आली आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले की, आतापर्यंत देशांतर्गत बाजारात विक्री करताना प्रोसेस्ड फुडवरती व्हॅट तसेच एक्‍साईज ड्यूटी आकारण्यात येत आहे. यापुढील काळात यावरील कर आकारणी देशभरासाठी एकच स्वरुपात राहणार आहे. त्यामुळे एकूण खर्चात फार मोठा फरक पडणार नाही. यापूर्वी काही ठिकाणी ५० टक्के ब्लॅक व ५० टक्के व्हाईट असे व्यवहार चालायचे. ते सर्व आता डायरेक्‍ट कॅश न होता बिलिंगमध्ये राहणार असल्याने या क्षेत्रातील उत्पादनाची, उलाढालीची नेमकी आकडेवारी समोर येईल, करबुडवेगिरीला आळा बसेल.\nवरुण ॲग्रो फुड प्रोसेसिंग कंपनीच्या संचालक मनीषा धात्रक म्हणाल्या की, काही प्रक्रियायुक्त उत्पादनांवर १८ टक्‍क्‍यांपर्यंत जीएसटी आहे. त्यामुळे त्या उत्पादनांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्याची झळ उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही बसणार आहे. याचा विचार करून आम्ही सर्वच प्रोसेस्ड फुडसाठी सरसकट ५ टक्के करावी, अशी मागणी केली आहे.\nऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी आहेर म्हणाले की, वाइन हे फळांपासून बनविलेले प्रक्रियायुक्त उत्पादन आहे. वाइन बोर्डलाही ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड असेच म्हटले जाते. त्यामुळे वाइनचा समावेश याच कॅटेगरीत करावा अशा स्वरुपाचे निवेदन आम्ही अन्न प्रक्रिया मंत्रालयाला दिले आहे. कच्चा माल, वाइन उत्पादन या प्रत्येक टप्प्यावर जीएसटीची वेगवेगळी आकारणी आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती अद्याप घेतो आहे.\nसुला वायनरीचे उपाध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल म्हणाले की, सद्यस्थितीत वाइनला जीएसटीमधून वगळले आहे. त्यामुळे त्याचा थेट प्रभाव वाइनच्या खपावर पडणार नाही. मात्र, तरीही यासाठीच्या \"रॉ मटेरियल'' जीएसटी आहे. त्याची स्पष्टता झाल्यानंतरच त्याचा एकूण उद्योगावर किती परिणाम होईल हे सांगता येईल.\n‘जीएसटी’मुळे देशभरातील प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या उद्योगाचे, त्यांच्या विक्री व्यवहाराचे नेमके चित्र मिळण्यास मदत होईल. खरेदी विक्री संबंधित सर्वच बाबींचे डॉक्‍युमेंटेशन होणार असल्याने त्या बाबत सर्व अधिकृत आकडेवारी उपलब्ध होईल. त्यातून त्या उद्योगाचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.\n- विलास शिंदे, अध्यक्ष- सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी, मोहाडी, जि. नाशिक\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nवारणेवरील दोन्‍ही पूल पाण्याखाली\nसांगली - कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी कोयना धरणातून ४२ हजार ३७२ क्‍युसेस तर चांदोली धरणातून १० हजार ६२०...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\n‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते\nकोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी...\nप्रचाराचा बिगुल; गंभीर मुद्द्यांना बगल\nदेशाला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची योग्य ती दखल घेण्याऐवजी केवळ आगामी निवडणुका आणि त्यात आपल्याला मते कशी मिळतील, याचाच विचार सध्या सरकारी पातळीवर चालू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/results-for-the-12th-board-exam-tomorrow/", "date_download": "2018-08-20T10:47:39Z", "digest": "sha1:KV46IVIOR5EF3YBPTFBGQFIMOYB5QUYT", "length": 8449, "nlines": 198, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.\nबोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल.\nराज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.\nबोर्ड ५ वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.\nदरम्यान, बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत गोंधळाच वातावरण निर्माण झाल होतं. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली आहे.\nमागिल लेख मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष\nपुढील लेख सीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/banglore-news-crocodile-attack-mudit-dandawate-55406", "date_download": "2018-08-20T11:16:29Z", "digest": "sha1:6C4FSYJSNNKCM5GLURISQX3JBZGIJJS6", "length": 12955, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "banglore news crocodile attack on mudit dandawate जिवावर बेतले ते हातावर निभावले | eSakal", "raw_content": "\nजिवावर बेतले ते हातावर निभावले\nसोमवार, 26 जून 2017\nबंगळूरमधील व्यावसायिकावर मगरीचा हल्ला\nबंगळूर: बंगळूरमधील मुदित दंडवते (वय 26) हा तरुण व्यावसायिक मगरीच्या हल्ल्यातून बचावला असला तरी डाव्या हाताचा मगरीने चावे घेतल्याने मनगटाच्या वरचा कोपऱ्यापर्यंतचा भाग त्याला गमवावा लागला आहे. दरम्यान, जंगलातील प्रतिबंधित भागात परवानगीविना प्रवेश केल्याने रमणग्राम पोलिसांनी त्याच्यावर फिर्याद दाखल केली आहे.\nबंगळूरमधील व्यावसायिकावर मगरीचा हल्ला\nबंगळूर: बंगळूरमधील मुदित दंडवते (वय 26) हा तरुण व्यावसायिक मगरीच्या हल्ल्यातून बचावला असला तरी डाव्या हाताचा मगरीने चावे घेतल्याने मनगटाच्या वरचा कोपऱ्यापर्यंतचा भाग त्याला गमवावा लागला आहे. दरम्यान, जंगलातील प्रतिबंधित भागात परवानगीविना प्रवेश केल्याने रमणग्राम पोलिसांनी त्याच्यावर फिर्याद दाखल केली आहे.\nमुदितने \"आयआयटी'तून शिक्षण घेतले आहे. \"स्टार्ट-अप' योजनेअंतर्गत त्याने बंगळूरमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. रमणग्राम जिल्ह्यातील मंदिरात दर्शनासाठी तो रविवारी (ता. 25) मोटारीने गेला होता. परिसरात मित्र व पाळलेल्या कुत्र्यांसमवेत पायी फिरत असताना कुत्र्यांनी तेथील जलाशयातील पाण्यात उड्या मारल्या. त्यांच्या पाठोपाठ मुदितही पाण्यात उतरला. त्याच वेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या मुदितला रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमगरीच्या हल्ल्यातून मुदिक बचावला असला तरी त्याच्या डाव्या हाताचा मनगटाच्या वरचा भाग मगरीने खाल्ला असल्याने तो पुन्हा जुळविणे शक्‍य नसल्याचे होस्मत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अजित बेनेडिक्‍ट रायन यांनी सांगितले. रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, \"\"कुत्र्यांना पाण्याबाहेर काढण्याच्या घाईत आपण तेथील \"पाण्यात मगरी आहेत,' अशी सूचना देणारा फलक पाहिला नाही,'' असे मुदितने त्याच्या मित्रांना सांगितले. रमणग्रामचे पोलिस अधीक्षक बी. रमेश यांच्या माहितीनुसार मुदितविरोधात कोणतीही तक्रार आलेली नाही; मात्र जंगलातील निर्बंध असलेल्या क्षेत्रात बेकायदा प्रवेश केल्याने पोलिसांनीच त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(pola-)/polyachi-mahiti-aani-mahatv/msg515/", "date_download": "2018-08-20T11:22:23Z", "digest": "sha1:TOJWZCOW4SC2FUIO6KXP36ERJMAKX25W", "length": 13003, "nlines": 52, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "पोळ्याचे महत्व आणि माहिती - Polyachi mahiti aani mahatv", "raw_content": "\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nपोळा - बैल पोळा (Pola )\nपोळ्याचे महत्व आणि माहिती - Polyachi mahiti aani mahatv\nपोळ्याचे महत्व आणि माहिती - Polyachi mahiti aani mahatv\nपोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.\nश्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'\nया दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकल्या जाते. त्यांचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.\nया सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.\nअसा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.\nपोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते.\nशेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.\nमहाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.\nयाच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' अतित कोण ' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nपोळा - बैल पोळा (Pola )\nपोळ्याचे महत्व आणि माहिती - Polyachi mahiti aani mahatv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D-3/", "date_download": "2018-08-20T11:18:51Z", "digest": "sha1:5L6HUAFWP7UE7JDVRDBJGRSCCB2KWZ6H", "length": 16010, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा\nमराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा\nऔरंगाबाद, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. सत्तार यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजासोबतच सर्वांवर अन्याय करत असल्याचे सांगून त्यांनी विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन पेटले आहे. तसेच राजकीय पक्षांनीही बैठका घेऊन आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. राज्यातील आतापर्यंत पाच आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार राजीनामा देणारे सहावे आमदार ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे भरत भालके, भाजपचे राहुल आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी राजीनामे दिले आहेत.\nमराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांची विधानभवनात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे सर्व आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.\nPrevious articleकात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून\nNext articleमराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nपराभव दिसत असल्याने भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज-उध्दव यांचा मराठा आरक्षणाला विरोध – नारायण राणे\nशिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-20T11:18:57Z", "digest": "sha1:25CFRVYLHVJLLVZRQFOEUJHKY3CMA6UW", "length": 15194, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nकेरळ, दि. ६ (पीसीबी) – दारुच्या नशेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने केरळच्या त्रिशूर पोलिसांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्रिशूरच्या मंदिरात पुजारी असलेल्या जयारमन याने पोलिस कंट्रोल रुमला कॉल केला. तसेच राष्ट्रपतींची हत्या केली जाईल असे सांगितले.\nधमकी मिळताच पोलिसांनी कॉल ट्रेस केले आणि आरोपीला अटक केली. त्रिशूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी जयारमनने हे सर्वच दारुच्या नशेत केले आहे. पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर सकाळी त्याची नशा उतरली. तेव्हा आपल्याला काहीच आठवत नाही असे तो म्हणत होता. विशेष म्हणजे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवारी (दि.७ ऑगस्ट) त्रिशूरच्या गुरुवायूर मंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे, आरोपीला तूर्तास ताब्यातच ठेवण्यात आले आहे.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या विधानावर कसा विश्वास ठेवायचा \nNext articleराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपाकिस्तानच्या संघाचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्विटरवर ट्रोल\nतामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/11/blog-post_15.html", "date_download": "2018-08-20T11:03:38Z", "digest": "sha1:LZPCXQTGDW6KNXYYXOXC5J6SMM2ATAUM", "length": 14421, "nlines": 332, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: चुकलेला ऍंगल?", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nही पोस्ट वाचण्यापूर्वी हे वाचा.\nआता तुम्हीच ठरवा, मला ही कॉफीत पेस्ट वाली पोस्ट लिहायची गरज आहे का त्यामुळे हे टायपायचं मी टाळणार होते. अनघाचं म्हणणं असं, की हे एकाच विषयावरचे दोन वेगवेगळे निबंध आहेत. भोगा आता अनघाच्या कर्माची फळं ;)\nत्या दिवशी वीज गेली आणि एकटीच मेणबत्ती लावून घरात बसले होते. एक पतंग मेणबत्तीकडे झेपावत होता. त्याला बरंच समजावायचा प्रयत्न केला, बाबा रे, हा सूर्य नाही - साधी मेणबत्ती आहे. मेणबत्तीला आयुष्याच्या केंद्रस्थानी धरशील, तर तुझा ऍंगल चुकेल. उगाचच जळून जाशील, आणि मेणबत्तीही विझेल. त्याला काही पटलं नाही. शेवटी जे व्हायचं ते झालंच.\nऑफिसच्या वाटेवर त्या पतंगाच्याच वेडेपणाने जिवाचा आटापिटा करून एकमेकांना ओलांडत चाललेली वाहनं दिसतात. त्यांना पाहून वरून तो पण असाच म्हणत असेल ... बाबांनो, इतक्या जोरात चाललाय, पण तुमचा ऍंगल चुकतोय. उगाच जीव गमवाल आणि माझा प्लॅनही खराब कराल. याही पतंगांना वरून सांगणार्‍याचं म्हणणं पटत नाही. आपली ओढच खरी म्हणून ते आपल्याच वेगात धावत राहतात. ‘त्या’च्या दृष्टीने यांचा खेळही काही मिनिटात अटपत असणार. तोही शांतपणे म्हणत असेल ... अजून एकाचा ऍंगल चुकला\nतळटीप: नंतर सुचलेला सुविचार: अनघाचं लिहिणं देखणं, म्हणून आम्ही काय पोस्टूच नये काय\nऍंगल तसा चुकत कोणताच नाही ... एकाला/एकीला जे चूक वाटत ते दुस-या कोणाचा तरी ऍंगल असतो ...म्हणजे दर वेळी नवा ऍंगल तयार होतो अस असत बहुतेक\nसविता, खरंय. आपण कुठून बघतो याप्रमाणे अपल्याला बरोबर वाटाणारा ऍंगल ठरतो ... दुसर्‍याला आपल्यापेक्षा लांबचं दिसत असू शकेल हे मात्र विसरतो आपण :)\n>> अनघाच्या कर्माची फळं\nपोस्ट आवडलंच पण तळटीप अत्यंत जोरदार :) ... पुलं च्या पुण्यातल्या आहेत या ब्लॉगलेखिकाबाई :).... मला एकदम ते असामितले ’राजहंसाचे चालणे’ ऐकू यायला लागले :)\nतन्वी, बरोब्बर ... हे राजहंसाच्या चालण्याच्याच चालीवरचं आहे :D\nमस्त ग, हा एंगल आवडला थोड्या थोड्यात खुशी आहे म्हणाव कि थोड्या थोड्या साठी हावरट पणा म्हणावा\nबाकी पतंगांची भाषा येते कि काय तुम्हाला\nअभिषेक, पतंगांची भाषा शिकायची सुरुवात माणसांची भाषा शिकण्यापासून करावी असं म्हणते आहे :D :D\nखो खो हसत सुटले मी वाचून \nमला हे नाव आणि त्यामागचा विचार आवडला...चुकलेला एँगल.\nत्या क्षणी त्या त्या माणसाचा एँगल चुकणे हेच देवाने त्या त्या माणसांसाठी लिहून ठेवले असावे. त्यामुळे 'सगळं कसं...मनात ठरवल्याप्रमाणेच घडतंय'...असं म्हणत असावा तो बहुतेक. :)\nअसली कर्मं अनघाने कायम करत रहावीत.\nअनघा, कधी कधी आपण अगदी नीट हिसोब करून खड्ड्यात जात असतो असं वाटतं मला ... वरून बघणार्‍याला कसली गम्मत वाटात असेल ना हे सगळं बघताना :)\nपंकज, अनघाने असली कर्मं अधून मधून करावीत. नेहेमी केली, तर माझा अनियमिततेचा पण मोडेल ना :D\nमीही एक कर्म करतो आहे. कॅमेरासाठी. त्या कर्माची फळं भोगायालाही सगळे ब्लॉगवाचक तयार आहेत.\nह्म्म. कर्माची नोंद घेण्यात आलेली आहे.\nबाकी कॅमेर्‍यात फोटू काढल्यानंतर पण प्रोसेसिंग करायला लागतं ना ... त्यावर आपण आधी बोलू या. कसं\nतुझे दोन्ही फोटो बघितलेत. B&W खासच. टाकते ब्लॉगवर. PP मध्ये मी अजून तरी विशेष काही प्रयोग करून बघितलेले नाहीत. त्यासाठी काही टिप्स, लिंक इ. असेल तर दे ना.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100420205002/view", "date_download": "2018-08-20T11:22:33Z", "digest": "sha1:JLW6HI3VU5JJ54ZVRLADL325C4PHYTTR", "length": 9638, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जानेवारी १० - नाम", "raw_content": "\nदत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास|\nजानेवारी १० - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nनाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥\n आपला करावा रघुवीर ॥ कलि अत्यंत मातला नीतिकर्तव्याचा विसर पडला ॥ अनाचार होतसे फार नीतिकर्तव्याचा विसर पडला ॥ अनाचार होतसे फार आता नाही रामावाचून दुजा ठाव ॥ चोराने घरफोड केले आता नाही रामावाचून दुजा ठाव ॥ चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले ॥ म्हणून असावी सावधान वृत्ति मग जागृतीचे कारण नाही उरले ॥ म्हणून असावी सावधान वृत्ति अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥ भगवंतासी अनन्य होता अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥ भगवंतासी अनन्य होता दु:खाची नाही तेथे वार्ता ॥ अभिमानवृत्ति सोडावी बरी दु:खाची नाही तेथे वार्ता ॥ अभिमानवृत्ति सोडावी बरी त्यास घडे रामसेवा खरी ॥ सरे मीपणाची उरी त्यास घडे रामसेवा खरी ॥ सरे मीपणाची उरी ब्रम्हरुप दिसे चराचरी ॥ म्हणून ज्याने जन्माला घातले ब्रम्हरुप दिसे चराचरी ॥ म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपति ॥ रामाचे व्हावे आपण भावे भजावा रघुपति ॥ रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे, प्रपंचाचे, मुख्य कारण ॥ म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता धन्य त्याची माता पिता ॥ प्रपंच तसा परमात्म्यावाचून धन्य त्याची माता पिता ॥ प्रपंच तसा परमात्म्यावाचून हे जसे अलंकार सौभाग्यावाचून ॥ अलंकार सर्व घातले हे जसे अलंकार सौभाग्यावाचून ॥ अलंकार सर्व घातले पण सौभाग्यतिलक न लावले पण सौभाग्यतिलक न लावले तैसे रामाविण राहणे आहे खरे ॥ ऐहिक आणि पारमार्थिक तैसे रामाविण राहणे आहे खरे ॥ ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते ॥ ऐहिक आणि पारमार्थिक सुख न जाणावे एकाहून एक परते ॥ ऐहिक आणि पारमार्थिक सुख रामावाचून नाही देख ॥ म्हणून शुध्द असावे आचरण रामावाचून नाही देख ॥ म्हणून शुध्द असावे आचरण तसेच असावे अंत:करण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥\n हेच परमार्थाचे भांडवल खास ॥ ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण ॥ माझे हित भगवंताचे हाती हीच परमार्थाची खरी शिकवण ॥ माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ति ॥ राम कर्ता ही असावी भावना हीच ठेवावी मनाची प्रवृत्ति ॥ राम कर्ता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा ॥ भाव ठेवावा रामापायी तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा ॥ भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकू न देई ॥ परमात्म्याचे राखणे अनुसंधान पण व्यवहार चुकू न देई ॥ परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण ॥ बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण ॥ बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति चित्ती असावा एक रघुपति ॥ प्रयत्न करणे आपल्या हाती चित्ती असावा एक रघुपति ॥ प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती ॥ प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे यश देणे भगवंताचे हाती ॥ प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे परि परमात्मा उभा आहे मागे परि परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये ॥ प्रपंचात दक्षतेने वागत जावे ही ठेवावी जाणीव मनामध्ये ॥ प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे ॥ सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी ऐसे जैसे करी जननी जाण तैसे वागावे आपण ॥ काया गुंतवावी प्रपंचात तैसे वागावे आपण ॥ काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात ॥ नीतिधर्माचे आचरण मन असावे रघुनाथात ॥ नीतिधर्माचे आचरण पवित्र असावे अंत:करण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर याविण दुजा परमार्थ नाही जाण ॥ व्यवहार उत्तम प्रकारचा केला तर याविण दुजा परमार्थ नाही जाण ॥ व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दु:खच देता झाला ॥\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4910002111721373009&title=Organ%20Donation%20by%20Ravindra%20Shingade&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:48Z", "digest": "sha1:APJLYZ77VJPAT7WXQIPUBSCI3HYMTLZZ", "length": 8688, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सोलापुरातील रवींद्रच्या अवयवदानाने चौघांना जीवदान; दोघांना दृष्टी", "raw_content": "\nसोलापुरातील रवींद्रच्या अवयवदानाने चौघांना जीवदान; दोघांना दृष्टी\nसोलापूर : अवयवदानाची चळवळ केवळ पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर छोट्या शहरांतही हळूहळू रुजू लागल्याचे चित्र आषाढी एकादशीदिवशी सोलापुरात पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील हिवरे येथील रवींद्र श्रीरंग शिंगाडे (३१) यांचा अपघात झाल्यामुळे ते ब्रेन डेड झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचा धीरोदात्त निर्णय घेतला. त्यामुळे चौघांना जीवदान आणि दोघांना नवी दृष्टी मिळणार आहे.\nसोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये शिंगाडे यांचे हृदय, दोन्ही मूत्रपिंडे, दोन्ही डोळे, स्वादुपिंड आणि यकृत हे अवयव काढून पुण्यासह सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास यशोधरा हॉस्पिटलमधून निघालेली रुग्णवाहिका काही मिनिटांत विमानतळावर पोहोचली. विशेष विमानाने अवयव पुण्यात नेण्यात आले. हदय रुबी हॉस्पिटलमध्ये एक मूत्रपिंड आणि स्वादुपिंड हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ,तर यकृत बिर्ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रवींद्र यांचे दोन्ही डोळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात, तर एक मूत्रपिंड यशोधरा हॉस्पिटलमध्येच पाठवण्यात आले.\nगेल्या काही वर्षांत अवयवदानाबद्दलची जागृती वाढत आहे; मात्र त्याचे प्रमाण मुंबई-पुण्यासारख्या शहरात अधिक आहे. छोट्या शहरांत आणि ग्रामीण भागातही या चळवळीचे महत्त्व पटायला हवे आणि त्या दृष्टीने सुविधाही उपलब्ध व्हायला हव्यात. रवींद्र यांच्या कुटुंबीयांनी दाखविलेल्या धीरोदात्तपणामुळे या चळवळीचा ग्रामीण भागातही प्रसार व्हायला मदत होणार आहे.\nसाडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ शिपायांच्या हस्ते वृक्षारोपण तुकाराम महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात दाखल पंढरपुरात झाली छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-sakal-news-marathi-news-information-56093", "date_download": "2018-08-20T11:08:48Z", "digest": "sha1:KVE3OEI6GDVNCN65H5IBVF6Z4HW3OQOO", "length": 22008, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial article sakal news marathi news information माहितीच्या 'ओबेसिटी'पासून सावध! | eSakal", "raw_content": "\nआशा उमराणी, डॉ. शुभदा नगरकर\nगुरुवार, 29 जून 2017\nवेगवेगळ्या माध्यमांतून माहितीच्या प्रचंड लाटा आपल्या मेंदूवर सतत आदळत असतात. असंबद्ध व अनावश्‍यक माहितीच्या ग्रहणाने लक्ष विचलीत होते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांतून कसा मार्ग काढायचा\n\"योग्य अन्न ग्रहणासाठी जसा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरीचे आहे, तसा माहिती ग्रहणासाठी माहिती तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.'' - किंचित उपहासात्मक असा हा संदेश काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. केवळ हसून सोडून देण्याऐवजी या संदेशावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला कारणीभूत आहे माहितीची ओबेसिटी अर्थात स्थूलत्व\n1970 च्या दशकापर्यंत माहितीचे स्रोत मर्यादित होते. छापील स्रोतांबरोबरच रेडिओ घराघरांत पोचला होता. दूरचित्रवाणीची नुकतीच सुरवात होती. नव्वदच्या दशकानंतर हळूहळू निरनिराळ्या भाषेतील शेकडो दूरचित्रवाणी वाहिन्या निर्माण झाल्या. केवळ 24 तास बातम्या देणाऱ्या असंख्य वाहिन्या, त्यावरच्या त्याच त्या बातम्या आणि त्यांची चिरफाड करणाऱ्या कथित तज्ज्ञांची शिरा ताणून चालणारी भांडणं यामुळे आपण भंडावून जातो. मनोरंजनवाहिन्यांचा तर सुळसुळाट झाला. हे सर्व कार्यक्रम आपण सलग पहात नाही. सतत वाहिन्या बदलल्याने मेंदू भंजाळतो व लक्ष कुठेच केंद्रित होत नाही.\nनव्वदच्या दशकातच इंटरनेट उपलब्ध होऊन जगभराचे संगणक एकमेकांशी जोडले जाऊन माहितीचे प्रचंड जाळे निर्माण झाले व हळूहळू ते सर्वांच्या आवाक्‍यात आले. इंटरनेटद्वारे माहिती शोधण्यासाठी अनेक सर्च इंजिनची निर्मिती झाली. त्यातील सर्वात लोकप्रिय \"गुगल' एखाद्या शब्दावर शोध घेतल्यास हजारो संकेतस्थळे गुगलवर उपलब्ध होतात. ती चाळण्यात खूप वेळ जातो. इंटरनेटमार्फत माहिती मिळवणेच नव्हे तर सर्व प्रकारची खरेदी/विक्री, बॅंकांचे व्यवहार, तिकिटांचे बुकिंग,पत्ते शोधणे इ. अगदी सोपे झाले आहे. वैयक्तिक संपर्कासाठी \"इमेल' ही महत्त्वाची सोय. परंतु, या इमेल कंपन्या खूपच हुशार एखाद्या शब्दावर शोध घेतल्यास हजारो संकेतस्थळे गुगलवर उपलब्ध होतात. ती चाळण्यात खूप वेळ जातो. इंटरनेटमार्फत माहिती मिळवणेच नव्हे तर सर्व प्रकारची खरेदी/विक्री, बॅंकांचे व्यवहार, तिकिटांचे बुकिंग,पत्ते शोधणे इ. अगदी सोपे झाले आहे. वैयक्तिक संपर्कासाठी \"इमेल' ही महत्त्वाची सोय. परंतु, या इमेल कंपन्या खूपच हुशार तुमच्या \"इमेल' मध्ये जे शब्द वापरलेले असतात, त्या अनुषंगाने अनेक जाहिराती पडद्याच्या एका कोपऱ्यात सतत फडकत असतात. कधी नकळत तर कधी उत्सुकतेपोटी त्यावर क्‍लिक करत आपण वाहावत जातो. तुमचे एक क्‍लिक जाहिरातदारांना तुमचा \"इमेल आयडी' मिळवून देते. मग रोजच हजारो जंकमेल येऊन पडतात. त्या चाळून नष्ट (डीलिट) करण्यात महत्त्वाचा वेळ जातो. त्यातच \"स्मार्टफोन' आणि इंटरनेटच्या घातक मिश्रणाची भर तुमच्या \"इमेल' मध्ये जे शब्द वापरलेले असतात, त्या अनुषंगाने अनेक जाहिराती पडद्याच्या एका कोपऱ्यात सतत फडकत असतात. कधी नकळत तर कधी उत्सुकतेपोटी त्यावर क्‍लिक करत आपण वाहावत जातो. तुमचे एक क्‍लिक जाहिरातदारांना तुमचा \"इमेल आयडी' मिळवून देते. मग रोजच हजारो जंकमेल येऊन पडतात. त्या चाळून नष्ट (डीलिट) करण्यात महत्त्वाचा वेळ जातो. त्यातच \"स्मार्टफोन' आणि इंटरनेटच्या घातक मिश्रणाची भर व्हॉट्‌सऍपसहित फेसबुक, ट्विटर, मेसेंजर असे अनेक सोशल नेटवर्किंगचे स्रोत उपलब्ध झाल्याने माहितीचे असंख्य असंबद्ध तुकडे वाचण्यात आपण अहोरात्र गुरफटतो. अनेक मित्रांचे स्टेट्‌स अपडेट्‌स, व्हिडिओ, कविता, फोटो, विनोद, जाहिराती, वाढदिवसाच्या किंवा सणाच्या शुभेच्छा काय काय म्हणून फोनवरून आपल्यापर्यंत पोचत असते. यापैकी कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करायला मेंदूला वेळ मिळत नाही. या माहितीचे आकलन करून ती समजून घेण्याआधीच ती इतरांना पाठविण्याची घाई असते ती गोष्ट वेगळीच. पौगंडावस्थेतील मुलांच्या बाबतीत तर हाती स्मार्टफोन येण्याने नैराश्‍य, एकटेपण (फेसबुकवर शेकड्याने मित्र असूनही) अशा अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.\nअमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. लॅरी रोझेन म्हणतात की मेंदू हा एक अनेक दिवे असलेला बोर्ड आहे, असे समजले तर त्यात येणारी प्रत्येक संकल्पना एक एक दिवा दर्शविते. जेव्हा एखादी माहिती मेंदूत येते तेव्हा फक्त एक दिवा लागतो; परंतु, जेव्हा अनेक संकल्पना एका पाठोपाठ मेंदूत प्रवेश करतात तेव्हा अनेक दिवे उघडझाप करू लागतात व मेंदू गडबडतो. एकाग्रता नाहीशी होऊन गोंधळ वाढतो व कार्यक्षमताही घटते.\nकॅनडामधील एका संशोधनात असे नोंदविले गेले आहे, की स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा सरासरी लक्ष केंद्रित करण्याचा काळ आठ सेकंदांहून कमी म्हणजे जगातील सर्वांत कमी \"अटेन्शन स्पॅन' असणाऱ्या गोल्डफिश या प्राण्यापेक्षादेखील कमी असतो. म्हणजेच मानवाचा प्रवास जगातील सर्वांत जास्त \"डीफोकस्कड' प्राणी बनण्याकडे होऊ लागला आहे.\nमाहिती ग्रहण करताना आपण कोणत्या संकेतस्थळावर किती रेंगाळतो, याकडेही लक्ष ठेवावयास हवे. उदा. rescuetime.com. हे संकेतस्थळ तुमच्या इंटरनेट वापराची इत्यंभूत आकडेवारी दर्शवते. याची मदत घेऊन आपल्या माहितीग्रहणाचा तक्ता बनविता येईल. जसे नाष्ट्याच्या वेळी ठराविक वर्तमानपत्रे, सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळी अर्धा अर्धा तास ईमेल. ठराविक वेळी तास दीड तासासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्या व इतर कार्यक्रम. रात्री विशिष्ट वेळी तासभर फेसबुक किंवा तत्सम गोष्टी असे वेळापत्रक सर्वसाधारणपणे बनविता येऊ शकेल. या सर्वांत आवडत्या विषयावर दोन-चार ओळी लिहिण्यासाठी आवर्जून वेळ ठेवणे महत्त्वाचे आहे.\nमाहितीव्यवस्थापन तज्ज्ञ सध्या अस्तित्वात आहेत तो म्हणजे ग्रंथालय व माहितीशास्त्रज्ञाच्या रूपात. आधुनिक युगात माहिती स्रोतांचे बदलते स्वरूप व वापरकर्त्यांच्या सहाय्याने त्यांना हवी ती माहिती तात्काळ शोधून देण्याचे प्रशिक्षण त्याला देण्यात येते. यासाठी ग्रंथालय व माहितीशास्रातील अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. अर्थात अशी माहिती सेवा सध्या अभ्यासक, संशोधक, व्यवस्थापन इत्यादींसाठीच उपलब्ध आहे. आहार तज्ज्ञांसारखे माहितीतज्ज्ञ निर्माण करावयाचे असल्यास ग्रंथालय व मानसशास्त्रज्ज्ञांच्या मदतीने सर्वसामान्यांच्या गरजांचा आणि त्यांच्या माहिती मिळविण्याच्या वर्तनाचा अभ्यास समाविष्ट करणे गरजेचे आहे. असा अभ्यासक्रम पूर्ण करणारे उत्तम माहितीतज्ज्ञ बनतील. असे तज्ज्ञ तुमची \"माहिती साक्षरता' व \"माहिती शोध साक्षरता' वाढवतील व तुमच्या वैयक्तिक माहितीच्या गरजांनुसार तुमच्या दैनंदिन माहिती ग्रहणाचा तक्ता बनवून देऊ शकतील.\nपुस्तके, नियतकालिके, दूरचित्रवाणी, इंटरनेट, स्मार्टफोन या व इतर स्रोतांतून कोणती माहिती किती घ्यायची हे ठरविणे.\nसर्व माध्यमातून माहिती घेण्यासाठी किती वेळ खर्च करायचा हे ठरविणे.\nगरजेपुरती माहिती घेऊन माहितीचे \"डाएट' करणे.\nएखादा दिवस \"माहितीचा उपवास'ही शक्‍य.\nमाहितीची उपयुक्तता, गुणवत्ता, विश्‍वासार्हता, अद्ययावतता तपासा.\nनिद्रानाश टाळण्यासाठी झोपण्याआधी दीडतास \"ऑनलाइन' वाचणे टाळा.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/casio-exilim-ex-h15-price-p5hgd.html", "date_download": "2018-08-20T11:10:30Z", "digest": "sha1:NEFWMNFVLYXYKGSSHMRC5L2VZN773HFZ", "length": 14031, "nlines": 382, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५\nवरील टेबल मध्ये कॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ किंमत ## आहे.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ दर नियमितपणे बदलते. कृपया कॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५ वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 4.3 - 43 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 7 - 50 cm (W)\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460000 dots\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश मोडस Auto Flash\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 400 hrs (3G)\nकॅसिओ एक्सिलिम एक्स ह्१५\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/maharashtra-cricket-board-are-ineligible-be-representative-association-25851", "date_download": "2018-08-20T11:04:46Z", "digest": "sha1:4E4QXTPNSL76A2QIQGZGKOGPBZPRFXNX", "length": 17928, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Maharashtra Cricket Board are ineligible to be representative of the Association प्रतिनिधी म्हणूनही शिर्के अपात्रच | eSakal", "raw_content": "\nप्रतिनिधी म्हणूनही शिर्के अपात्रच\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागलेले अजय शिर्के यापुढे बीसीसीआयमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून येण्यास अपात्र ठरतात, असे स्पष्टीकरण गुरुवारी लोढा समितीने बीसीसीआयला दिले आहे.\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागलेले अजय शिर्के यापुढे बीसीसीआयमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून येण्यास अपात्र ठरतात, असे स्पष्टीकरण गुरुवारी लोढा समितीने बीसीसीआयला दिले आहे.\nबीसीसीआयने सात मुद्यांवर लोढा समितीकडून उत्तर मागवले होते. त्याच मुद्यावर लोढा समितीने वरील स्पष्टीकरण केले आहे. त्याचबरोबर बंगाल क्रिकेट संघटनेलाही धक्का बसला. सचिव आणि अध्यक्ष म्हणून तीन वर्षे पूर्ण केल्यामुळे सौरभ गांगुलीदेखील बीसीसीआयमध्ये येऊ शकत नाही, असेही त्यांनी कळवले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आलेले गांगुलीचे नाव आपोआपच मागे पडले आहे.\nयापूर्वी क्रिकेट प्रशासक म्हणून 18 वर्षांचा कालावधी पूर्ण असायला हवा असे म्हटले असले, तरी तो बदलण्यात आला असून, राज्य आणि बीसीसीआय मिळून नऊ वर्षे झालेल्या कुणासही पुन्हा बीसीसीआयमध्ये शिरकाव मिळणार नाही. यामुळे बंगालकडून खजिनदार विश्‍वरूप डे यांच्याही क्रिकेट प्रशासक कारकिर्दीस विश्रांती मिळाली.\nमहाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आपली कार्यकारिणी बदलली; पण बीसीसीआयचे आपले प्रतिनिधी म्हणून शिर्के यांचेच नाव जाहीर केले होते. पण, ते राहू शकतात का या बीसीसीआयच्या प्रश्‍नाला लोढा समितीने थेट नाही म्हणून उत्तर दिले आहे. \"\"सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार करता शिर्के प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार पदच्युत झालेला पदाधिकारी पुन्हा क्रिकेट प्रशासक होऊ शकत नाही, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.\nगांगुली संदर्भात केलेल्या स्पष्टीकरणानुसार त्याला अध्यक्ष बनता येईल; पण त्याचा कालावधी अल्पच असेल. गांगुलीने बंगाल क्रिकेट संघटनेत दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्याची शक्‍यता पडताळून बघण्यात आली आहे. \"जर एखाद्या पदाधिकाऱ्याने राज्यात तीन वर्षे पूर्ण केली नसतील, तर तो निवडणूक लढवू शकतो. अर्थात, त्याला पूर्ण तीन वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहता येणार नाही. त्याला तातडीने राजीनामा द्यावा लागेल आणि नंतर त्याला पूर्ण तीन वर्षांसाठी नव्या पद्धतीनुसार निवडणूक लढता येईल.\nराज्य संघटनेत कुणी सहायक सचिव आणि सहायक खजिनदार तसेच अन्य कुठल्या पदावर काम केले असेल आणि त्याचा पदाधिकारी म्हणून उल्लेख नसेल तर असा पदाधिकारी पात्र ठरतो का हा प्रश्‍नदेखील लोढा समितीने खोडून काढला आहे. एखाद्या व्यक्तीने सहायक म्हणून तीन वर्षे आणि सचिव म्हणून सहा वर्षे काम पाहिले असेल, तरी ती व्यक्त शिफारशी नुसार अपात्र ठरेल, असे उत्तर लोढा समितीने दिले आहे.\nलोढा समितीच्या या स्पष्टीकरणानंतर छत्तीसगढ संघटनेलाही धक्का बसला आहे. एखाद्या व्यक्तीचा राज्यातील नऊ वर्षांचा कालावधी झाला असेल, तर ती व्यक्तीही अपात्र असल्याचा निर्वाळा लोढा समितीने दिला आहे.\nराजस्थान आणि हैदराबाद घटनेविषयी थेट विधान केले नसले, तरी समितीच्या शिफारशी स्वीकारून घटना बदल करून जर कुणी निवडणूक घेणार असेल, तर आमची हरकत नसेल असेही बीसीसीआयला कळवण्यात आले आहे. अर्थात, ही निवडणूक शिफारशीमध्ये नमूद केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हायला हवी, अशी अट टाकण्यात आली आहे.\nवाचली फक्त बिहार संघटना\nआयपीएल भ्रष्टाचार उघड झाल्यापासून बिहार क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला सातत्याने न्यायालयात खेचले होते. प्रत्येक वेळी ते त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केवळ बिहार क्रिकेट संघटनाच योग्य असल्याचे चित्र समोर येत आहे. बिहार क्रिकेट संघटनेचा एकही पदाधिकारी अपात्र ठरू शकत नाही, असे समितीचे स्पष्टीकरण आहे. राज्य संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा कालावधी हा त्या संघटनेला संलग्नत्व मिळाल्यापासून मोजला जावा, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. बिहार क्रिकेट संघटनेला बीसीसीआयचे संलग्नत्व नसल्यामुळे त्यांचे सर्व पदाधिकारी बीसीसीआयसाठी पात्र ठरू शकतात.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nईदच्या पार्श्‍वभूमीवर बकरी खाताहेत भाव\nसोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते....\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:11:22Z", "digest": "sha1:FA2SSEP2YYGVRAVJSK5XKPZPK2DZW3SQ", "length": 36221, "nlines": 134, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "चिनी शाकाहारी पाहुणचार – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nस्थळ : श्यूचं घर\nकाळ : ड्रॅगन फेस्टिवल\nत्या आठवड्यात चिनी सण होता – ड्रॅगन फेस्टीवल. सुझन म्हणजे श्यू. तिचा एसएमएस आला, “मी आईवडिलांच्या घरी जाणार आहे. तुला यायचंय का” मी एका पायावर तयार झाले.\nश्यूचे वडील होंगियानपासून जरा लांब, लिन हाय नावाच्या शहराजवळ राहात होते. त्यांच्या पीचच्या बागा होत्या. ताज्या, तयार पीचची नुकतीच तोडणी झाली होती. श्यूच्या आईचा आग्रह होता की पीच खायला श्यूने घरी यायलाच हवंय.\nश्यू आणि मी त्या दिवशीच्या शॉपिंगनंतर खूप भटकलो होतो. चायनिज ब्यूटी सलून, सुपरमार्केट, बाग वगैरे अनेक ठिकाणी. इंग्लिश आणि चायनिज बोलू शकणारी श्यूसारखी लोकल मुलगी बरोबर असल्याने मला खूप निर्धास्त वाटायचं. शिवाय ती बार्गेनही मस्त करायची. एका कन्फ्युशियस टेम्पलबाहेर असणार्‍या जेडच्या वस्तू विकणार्‍या दुकानातून मला हवी असणारी जेडची बांगडी तिने त्या दुकानदाराने आठशे युआन किंमत सांगितल्यावर बराच चिनी कलकलाट करून तिने मला ती शंभर युआनला मिळवून दिली. तेव्हापासून माझा तिच्याबद्दलचा आदर फारच वाढला होता. श्यूजवळ भयंकर पेशन्सही होता. माझ्या निरुद्देश भटकत राहण्याचा, चालताना असंख्य अडाणी, बारीकसारीक प्रश्नांना उत्तरं देण्याचा, सारखं थांबून काही ना काही गोष्टींचे फोटो काढण्याच्या टिपिकल टुरिस्टी उत्साहाचा तिला कधी कंटाळा येत नाही.\nश्यूच्या घरी जाण्यासाठी आम्ही भल्या सकाळी सहा वाजता होंगियानच्या बस स्टेशनवर गेलो. बस स्टेशन चकचकीत आणि एअरपोर्टसारखं सजलेलं. सुरक्षाव्यवस्थासुद्धा तशीच. सामानाचं स्कॅनिंग, चेकइन अगदी साग्रसंगीत. काडीवर आइसफ्रूटसारखे लांबट लालसर मांसाचे तुकडे लावून ते विकायला अनेकजण येत होते.\nश्यूने आम्ही गेल्यावेळी घेतलेला ड्रेस घातला होता. खरं तर हा पार्टीफ्रॉक. त्यामुळे बरंच अंग उघडं टाकणारा आणि अगदी तोकडा. श्यूला छान दिसत होता. पण तरी बसप्रवासाच्या दृष्टीने अगदी अयोग्य, असं मला वाटून गेलं. पण ती बिनधास्त होती. इथे जनरलीच अत्यंत शॉर्ट ड्रेसेस घालायची फॅशन आहे. मात्र रस्त्यांवर, बसमध्ये किंवा कुठेही कधीच इव्हटिझिंगचा त्रास नसतो. चीनमधे रात्रीबेरात्रीही मुली बिनधास्त एकेकट्या फिरू शकतात. त्या दृष्टीने संपूर्ण चायना अतिशय सेफ आहे.\nबसचा पाऊण तासांचा प्रवास झाल्यावर आम्ही लिनहाय शहरात पोचलो. तिथून एक दुसरी बस घेतली. मग अर्धा तास प्रवास. आता डोंगराळ भागातून, खेड्यांमधून प्रवास सुरू झाला. हवा कमालीची गार झाली. एका अगदी साध्या, धुळीने भरलेल्या खडबडीत रस्त्यावरच्या स्टॉपवर आम्ही उतरलो. श्यूचं गाव अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. पण आम्ही तिथे उतरलो. तिथे भाज्यांचं मार्केट आहे. मी शाकाहारी असल्याने श्यू माझ्यासाठी भाज्या, टोफू वगैरे घेऊन घरी जाणार आहे. तिच्या गावात ताज्या भाज्या रोज येत नाहीत.\nभाज्या आणि मांस इथे शेजारीशेजारीच हारीने लावून ठेवलेलं होतं. आख्खे सोलून ठेवलेले विविध आकारांचे अगम्य प्राणी, अ‍ॅल्युमिनियमच्या टोपांमधले समुद्री जीव, प्लास्टीकवर मांडून ठेवलेले रांगते, सरपटते जीव यांच्यामधून मी जीव मुठीत धरुन कशीतरी भाज्यांच्या एका स्टॉलवर श्यूचा हात धरून पोचले. चिनी भाजीवाले आणि वाल्या प्रचंड कुतूहलाने माझ्या भारतीय अवताराकडे पाहात होत्या. इंदू इंदू करत मधूनच हाका मारत खुदूखुदू हसत होत्या. स्टॉलवर बांबूचे कोंब, चायनिज कॅबेज, गाजरं, फरसबी, समुद्र वनस्पती, सोयाबिनच्या हिरव्या शेंगा, ताजे टोफूचे स्लॅब्स, टोमॅटो, मश्रूम्स यांचे जीव हरखवून टाकणारे ताजे, टवटवीत ढीग होते. श्यूने प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं.\nमग जवळच्या टपरीवरून कोकचा मोठा चार लिटरचा कॅन घेतला आणि आम्ही एका सायकलरिक्षात बसलो. अगदी डगमगती सायकलरिक्षा. ओढणारा चिनी दणकट बांध्याचा. या सगळ्या सायकलरिक्षा चालवणार्‍यांची कपड्यांची स्टाईल अगदी एकसारखी. गुडघ्यापर्यंत पोचणार्‍या अर्ध्या चड्ड्या आणि अर्ध्या बाह्यांचा रंगीत शर्ट पोटावरून गुंडाळत छातीपर्यंत दुमडून घेतलेला. बरेचसे चिनी दुकानदार, रस्त्यावरचे विक्रेते वगैरे हे असे पोटं उघडी टाकून फ़िरत असताना इतके विचित्र दिसतात.\nलेखिकेला भेटायला आलेले पाहुणे\nश्यूच्या गावात पोचेपर्यंत तो सायकलरिक्षावाला मागे वळून अखंड बडबडत होता. श्यू मधून मधून त्याचं बोलणं अनुवाद करत मला सांगत होती. यावर्षी पाउस जास्त झाला, त्यामुळे पीचच्या फ़ळांचं नुकसान झालं आहे. फळांच्या साली काळ्या पडल्या, त्यामुळे भाव कमी आला. नुकसान झालं. सरकारी मदत मिळाली तरच निभाव लागणार यावर्षी वगैरे. मला एकदम मी नाशिकजवळच्या द्राक्षांच्या मळेवाल्यांची गार्‍हाणी ऐकतेय असा भास झाला.\nलिनहाय आणि आजूबाजूचा हा सारा भाग पीचच्या बागांसाठी प्रसिद्ध. बहुतेकांच्या बागा आहेत. उरलेले सारे तोडणीच्या कामाचे मजूर. गाव बर्‍यापैकी गरीब. रस्ते मातीचे. पण आजूबाजूला कमालीची स्वच्छता. कुठेही कचराकुंड्यांमधून बाहेर वाहणारा कचरा नाही, प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढिगारे नाहीत की गावातला टिपिकल बकालपणा नाही. लिनहायमधे घरं दगडांनी बांधलेली. काहींना बाहेरून गिलावाही दिलेला नाही. एका पायवाटेवरून बरंच आत चालत गेल्यावर श्यूचं घर आलं. घराला बाहेर मोठा दरवाजा आणि आत एक रिकामा मोठा हॉल. त्यात पीचतोडणीला लागणा-या बांबूच्या टोपल्या, मोठ्या कात्र्या, आणि इतर अवजारं, टोपल्या वगैरे भिंतीला अडकवून, टेकवून ठेवलेलं. तीनचार सायकली आणि एक लाकडी बसायचा बाक. चिनी सिनेमांमधल्या शेतकरी चिनीलोकांच्या डोक्यांवर हमखास दिसणार्‍या त्या टिपिकल बांबूच्या कामट्यांच्या विणलेल्या मोठ्या कडांच्या हॅट्सही टांगलेल्या.\nभिंतीवर चेअरमन माओचा फ़ोटो. एक टीव्ही आणि डिव्हिडी प्लेअर. त्यावर चाललेला चिनी सिनेमा श्यूची मावशी आणि म्हातारी आजी टक लावून पाहात बसलेल्या. श्यूची आई बाहेर गेली होती. ती नंतर आली. श्यूच्या वडिलांचं नाव साँग. अगदी गरीब, लाजाळू स्वभावाचे, डोळ्यांच्या कडांना सुरकुत्या पाडत हसणारे, घोट्याच्या वर दुमडलेल्या ढगळ पॅन्ट घालणारे मध्यमवयीन शेतकरी गृहस्थ. श्यू आपल्या आईवडिलांबद्दल बसमधून येताना खूप काही आदराने सांगत होती. अगदी अभावग्रस्त परिस्थितीत श्यू आणि तिच्या बहिणीला त्यांनी मोठं केलं, शिक्षण दिलं. कर्ज झालं तरी मुलींना काही कमी पडू दिलं नाही. साँग कुटुंबीय आणि लिनहाय गाव पर्ल बकच्या कादंबरीतून उचलून आणल्यासारखं वाटायला लागलं मला एकंदरीत\nथेट पर्ल बकच्या कथेतून उतरून आलेलं गाव\nश्यूच्या बाबांनी कोकचे ग्लास भरून बाहेर आणले. आम्ही स्थिरस्थावर होतोय, इतक्यात वीज गेली. टीव्ही बंद झाला. श्यूची आजी दु:खाने काहीतरी पुटपुटली आणि बाहेर निघून गेली. “आता संध्याकाळपर्यंत पॉवर येणार नाही”,’’ श्यू म्हणाली. चीनच्या मोठ्या शहरांमधे जरी विजेचा झगमगाट असला तरी उर्वरित चीनमधे, विशेषत: अशा गावांमधे विजेचा तुटवडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अजूनही आहे. बीजिंग ऑलिम्पिकनंतर तर पॉवरकटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. सहा-सात तास वीज जाणं, हे नेहमीचंच.\nश्यूची मावशी हॉलच्या मागे असलेल्या स्वयंपाकघरात गेली. श्यू आणि मी घर बघायला जिन्यावरून चढून वर गेलो. वर तीन बेडरुम्स आणि टॉयलेट. ते मात्र चकचकीत, पाश्चात्त्य पद्धतीचं. चीनमधे गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केलेल्या सुधारणांमधे ही एक, म्हणजे सर्वत्र, सार्वजनिक ठिकाणीसुद्धा अतिशय स्वच्छतेने राखलेली पाश्चात्त्य टॉयलेट्स. काही ठिकाणी पौर्वात्य पद्धतीची म्हणजे भारतात असतात तशी टॉयलेट्स अजूनही आहेत. पण त्यांचं प्रमाण जवळपास नाहीच. खेड्यांमधेसुद्धा स्वच्छता दिसण्याचं हेही एक कारण.\nघराच्या मागे छोट्या पॅचमधे चिनी हर्ब्जचं गार्डन. आपल्याकडच्या तुळशींसारखी रोपटी. कोरफड आणि एक विशिष्ट गुलाबी छटेची लहान फुलं येणारी रोपं. चिनी लोकं अजूनही पारंपरिक चिनी वैद्यकाला खूप मानतात. चिनी हर्ब्ज, फ़ुलं घातलेलं गरम पाणी दिवसभर कधीही पितात. हिरव्या पानांचा चहा पिणं पूर्वीपासून प्रतिष्ठित लोकांमधेच जास्त प्रचलित. सामान्य, गरीब चिनी जनतेला ग्रीन टी परवडत नाही. हर्ब्ज, सुकवलेली मोग-याची, जिरॅनियमची फुलं घातलेल्या गरम पाण्यालाही ते चहाच म्हणतात. चिनी भाषेतला चहाचा उच्चार आपल्या चायच्या जवळचा.\nघरात सगळं आवश्यक सामान आहे की नाही ते तपासणारी श्यू\nश्यूची मावशी मला काहीतरी हातवारे करून विचारत होती. मला काही केल्या कळेना. श्यू आसपास नव्हती. इतक्यात श्यूची लहान मावसबहीण शाळेतून आली. तेरा चौदा वर्षांची. तिने उत्साहाने दप्तरातून इंग्रजीचं पाठ्यपुस्तक काढलं. तिला इंग्रजी वाचता येत होतं, पण बोलता येत नव्हतं. सराव नाही म्हणून. पुस्तकातल्या इंग्रजी शब्दांवर बोट टेकवत तिने मावशीचं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं. मावशी म्हणत होती, तिला चिनी पद्धतीचा ब्रेड करता येतो, तो मला चालेल का आणि आज सण आहे, त्यासाठी काही गोड बनवलं तर मी खाइन का आणि आज सण आहे, त्यासाठी काही गोड बनवलं तर मी खाइन का शाकाहारी असेल, तर मला काहीही चालण्यासारखं होतंच.\nमावशीने पांढर्‍या पिठाचे गोळे फ़्रीजमधून काढले. लाकडी ओट्यावर एक खोलगट वोक आतमधे बसवला होता. दुसर्‍या बाजूला जरासा उथळ तवा बसवलेला होता. लाकडी ओट्यामागे चुलीला असते तशी आत लाकडं टाकून पेटवायची सोय होती. गॅसचं सिलिंडर होतं. पण ते महाग पडतं. त्यामुळे रोजचा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवरच होतो. मावशीने उथळ तव्यावर झाकण ठेवून पांढर्‍या पिठाचे गोळे भाजत ठेवले आणि भाज्या चिरायला लागली. तिचं सटासट बारीक तुकडे करत भाज्या चिरण्याचं कौशल्य बघण्यासारखं होतं.\nभाज्या चिरून होईपर्यंत श्यूची आई आली. हसरी, गोड आणि जेमतेम पंचविशीची वाटेल अशी. भाषा येत नव्हती, त्यामुळे माझ्या खांद्यांवर हात टेकवून, हसून बघत तिनं बिनभाषेचं उबदार स्वागत करत मला स्वयंपाकघरातच ये, असं खुणावलं. त्यानंतरच्या अर्ध्या तासात मला चिनी पाककला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना पाहायला मिळाला.\nताजे मटार स्टरफ्राय होताना\nएकामागून एक चिनी भाज्या, नूडल्स, टोफ़ू, भाताचे प्रकार श्यूची आई झटपट बनवत होती. आणि सगळं त्या एकाच खोलगट वोकमधे. नुसतं थोडं तेल टाकून त्यावर आलं, लसणाचे काप टाकून कधी गाजर-मटार-सिमला मिरची, कधी समुद्र वनस्पती, कधी टोफ़ू-टोमॆटो, चायनिज कोबी-बटाटे असं सगळं एका मागून एक परतत ती डिशेस भरत होती. काही भाज्यांवर घरगुती राईस वाईनचा शिपकारा मारुन स्मोकी चव आणत होती. बाजूच्या शेगडीवर एका वाडग्यात खास चिनी जातीचा बुटका तांदूळ रटरटत होता. त्यात घरगुती गूळ घालून त्याचा खिरीसारखा पदार्थ बनवला होता. सणासाठी त्रिकोणी सामोशासारखे मोमो बनवून त्यात समुद्र वनस्पती-शैवालांपासून बनवलेलं सारण भरलं होतं. हे मोमो समुद्रात अर्पण करतात, ड्रॅगन फेस्टीवलच्या दिवशी या सणामागची कथा इंटरेस्टिंग होती.\nफार प्राचीन काळी, म्हणजे जेव्हा चंद्र आणि सूर्य आजच्यासारखे मलूल नव्हते, तेजस्वी होते आणि लोक दयाळू होते तेव्हा एका गावात एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन प्रेमी राहात होते. समुद्रात जाऊन मासे मारून आणताना एकदा एक अजस्र राक्षसी लाट गावावर चाल करून येताना त्यांनी पाहिली. गावाला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रॅगन देवाचा धावा केला. ड्रॅगनने त्यांना पाठीवर बसायला सांगितलं आणि मग ते त्या लाटेचा मुकाबला करायला समुद्रात शिरले. ड्रॅगनने त्या लाटेला अडवायचा खूप प्रयत्न केला. लाट मागे गेली. पण ते दोघे प्रेमी समुद्रात बुडाले. गावकर्‍यांनी त्यांना खूप शोधलं, पण त्यांची प्रेतं मिळाली नाहीत. त्यांचा समज आहे की, ड्रॅगनच्या आशीर्वादामुळे ते दोघे जिवंतच आहेत समुद्रात. म्हणून त्यांना या दिवशी हे गोड जेवण समुद्रात अर्पण करून देतात. मोमोमधे भरायचं सारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं असतं.\nसुरेख शाकाहारी चिनी जेवण\nश्यूच्या आईने त्या दिवशी तब्बल चौदा भाज्यांचे प्रकार, तांदळाची खीर, चिनी ब्रेड, मोमो, नूडल्स, पीचचा मुरंबा, ताजी फळं असे भरगच्च प्रकार बनवून जेवायचं टेबल भरून टाकले. अत्यंत चवदार. त्यानंतर बीजिंग, शांघाय, होंगझो वगैरे ठिकाणी खास चिनी शाकाहारी पदार्थ मोठमोठ्या हॉटेल्समधून शेफ़ला सूचना देऊन बनवून घेतलेले सुद्धा खायला मिळालं. पण या प्रेमळ चिनी कुटुंबातील घरगुती आदरातिथ्यात ज्या अप्रतिम चिनी जेवणाचा अनुभव घेतला, तो केवळ अशक्य. जेवताना श्यूच्या वडिलांनी घरगुती वाईनने बशा भरल्या. चिनी कुटुंबात मुली, बायकांनी बिअर पिणे उथळपणाचं लक्षण मानतात, पण स्त्रियांनी वाइन प्यायलेली चालते; नव्हे तसा आग्रहच असतो. फक्त ती वाईन घरी बनवलेलीच हवी. आम्ही प्यायलो ती वाईन यामे आणि प्लम या दोन फळांच्या आणि तांदळाच्या मिश्रणातून बनवली होती.\nलेखिकेला निरोप द्यायला आलेले पाहुणे\nजेवणानंतर आमचा फोटोंचा कार्यक्रम झाला. श्यूच्या आईला फ़ोटो काढून घ्यायचा खूप उत्साह होता आणि वडील संकोच करत होते. आमची जायची वेळ झाली तेव्हा आम्हांला पोचवायला बसस्टॉपपर्यंत सारं कुटुंब आलं. श्यूच्या वडिलांच्या खांद्यावर एक मोठी पेटी आणि हातात एक करंडी होती. ओझं खूपच जड वाटत होतं, म्हणून मी कुतूहलाने चौकशी केली. श्यू नुसतं हसली. काही बोलली नाही. बसस्टॉपवर उभी असलेली तमाम चिनी मंडळी माझ्याभोवती गोळा झाली. ‘नी हाव’, म्हणजे चिनी हाय हॅलोचा कलकलाट झाला. माझ्या गालांना काही चिनी काकूंनी हात लावला. मी फ़ोटो काढायला गेले, तेव्हा सगळे ओळीत उभे राहिले. मला त्यांचा उत्साह, कुतूहल मजेशीर वाटले. श्यू म्हणाली, “आमच्या खेड्यात येणारी तू पहिलीच भारतीय म्हणून सगळे खूश आहेत.” मी सुद्धा हे ऐकून खूशच झाले.\nश्यूच्या आईच्या स्वयंपाकघरातल्या कपाटावरचं खास ओरिएंटल डिझाइन\nबस आली, तेव्हा लगबगीने श्यूच्या वडिलांनी हातातला खोका आणि करंडी आमच्या पायाशी रचून ठेवलं आणि तेही बाजूच्या सीटवर बसले. पुढच्या बसस्टॉपवर पुन्हा त्यांनी ते सामान उचललं आणि आमच्या दुसर्‍या बसमधे ठेवले. श्यूला काही सूचना दिल्या आणि ते उतरले.\nहोंगियान स्टेशनवर तो जड खोका आणि करंडी उचलून टॅक्सीत ठेवताना आमच्या नाकीनऊ आले. त्यात झिमझिम पाऊस सुरू झाला. टॅक्सीत बसल्यावर मी वैतागतच श्यूला विचारलं, “काय इतकं घेऊन घरी चालली आहेस” श्यू म्हणाली, “हे तुझं सामान आहे. माझं नाही”. मी थक्क. म्हटलं, “आहे काय यात” श्यू म्हणाली, “हे तुझं सामान आहे. माझं नाही”. मी थक्क. म्हटलं, “आहे काय यात” “पीच आणि प्लम.” मी अवाक” “पीच आणि प्लम.” मी अवाक “इतके” “हो. पीच एकूण नव्वद आहेत आणि प्लम पन्नास. आणि वडिलांनी सांगितलंय एका आठवड्यात संपवायला लागतील.”\nनव्वद पीच आणि पन्नास प्लम. जेवणाच्या टेबलावरच्या चौदा भाज्या. चिनी आदरतिथ्याने थकून जात मी टॅक्सीच्या सीटवर मान टेकवून झोपी गेले.\nकला-इतिहास अभ्यासक आणि समीक्षक. चित्रकला, सिनेमा, साहित्य आणि प्रवास या विशेष आवडीच्या विषयांवरही लिहायला आवडतं.\nसर्व फोटो – शर्मिला फडके व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकचिनी शाकाहारी खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nNext Post शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली\nभन्नाट अनुभव शर्मिला. असं एखाद्या घरी जाऊन जेवायची संधी मिळणं किती भाग्याचं गं. लिहिलंयस पण अप्रतिम.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T10:56:23Z", "digest": "sha1:YDNIQT4RE7HW3BX3VH65ZTMJR3VNYFHU", "length": 8204, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क - विकिपीडिया", "raw_content": "बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क\nअधिकृत वापर बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\nआयएसओ ४२१७ कोड BAM\nनाणी ५,१०,२०,५० फेनिंग १,२,५ मार्क\nबँक नॅशनल बँक ऑफ मोल्दोवा\nविनिमय दरः १ २\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क हे बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे अधिकृत चलन आहे.\nब्रिटिश पाउंड · बल्गेरियन लेव्ह · चेक कोरुना · डॅनिश क्रोन · युरो · हंगेरियन फोरिंट · लाटव्हियन लाट्स · लिथुएनियन लिटाज · पोलिश झुवॉटी · रोमेनियन लेउ · स्वीडिश क्रोना\nबेलारूशियन रूबल · मोल्डोवन लेउ · रशियन रूबल · युक्रेनियन रिउनिया\nआल्बेनियन लेक · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क · क्रोएशियन कुना · मॅसिडोनियन देनार · सर्बियन दिनार · तुर्की लिरा\nआइसलॅंडिक क्रोना · नॉर्वेजियन क्रोन · स्विस फ्रँक\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसध्याचा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्कचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-20T11:12:12Z", "digest": "sha1:TE2F4F2EQR5EIKGUURB6AL6EP2ATF26K", "length": 24693, "nlines": 129, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "कॉफिलिशिअस – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nप्राची मसुरेकर – वेदपाठक\nमी पहिल्यांदा कॉफी प्यायले माझ्या आजीबरोबर. ती जायफळ घातलेली, गोड दुधाळ कॉफी करायची. त्यात कॉफीची चव फार कमी होती. पुढे नेसकॅफेचे पाऊच आणून केलेली कॉफी, ऑफिसमधली रटाळ कॉफी, कॉफी डे मधली महाग कॉफी अशी ती बदलत गेली. पण सर्वात आवडली ती दक्षिणात्य फिल्टर कॉफी तिचा सुंदर वास आणि कडवट चव याला तोड नाही. त्यासाठीचा खास फिल्टर आणून ती घरी बनवण्याचा प्रयत्नही मी केला, पण तशी कॉफी काही मला जमली नाही.\nमग खूप वर्षांनी कॉफी नव्याने भेटली ती मी Netherlands ला आल्यावर. कुणालाही भेटल्यावर जसं आपण पाणी विचारतो तसं इथे कॉफी विचारली जाते, सहसा मग नाही म्हणायचं नसतं. इथला अगदी पहिला दुसरा दिवस असेल, कुणी तरी कॉफी विचारली मी ‘हो’ म्हटलं. हातात आला गरम काळा कुळकुळीत अर्क. कसाबसा अर्धा कप संपवला, मग लक्षात आलं, हवं त्याला दूध, साखर घालता येते, जी जवळच ठेवली होती.\nइथल्या ऑफिसमध्ये एक प्रथा आहे, शेजारी बसणाऱ्या चार-पाच जणांनी आलटून पालटून चहा, कॉफी, पाणी हवं का विचारायचं आणि त्याप्रमाणे आणून द्यायचं. सुरुवातीला मी कॉफीत साखर, दूध मागितलं की प्रत्येकजण दरवेळी विचारायचं, “शुगर रिअली” इथे कोणीच चहा, कॉफीत साखर घालत नसल्याने सगळ्यांना खूप नवल वाटायचं. ह्या प्रकाराचा मला इतका कंटाळा आला की मी साखर मागणं बंद केलं आणि कोण आश्चर्य मला चहा, कॉफीचा स्वाद नव्याने कळला.\nकॉफी आणि ती करण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यांपैकी काही असे:\nFrench प्रेस – एका cylindrical भांड्यात भरडलेले कॉफी बीन्स आणि उकळतं पाणी घातलं जातं. ४ ते ७ मिनिटांनी गाळण्यासारखी गोल चकती वरून खाली दाबली की गाळ खाली राहतो आणि सुंदर वासाची कडक कॉफी तय्यार.\nड्रीप ब्रू – हा प्रकार म्हणजे दाक्षिणात्य फिल्टर कॉफी. एक स्टेनलेस स्टीलचं उभट भांडं मधल्या फिल्टरने दोन कप्प्यांत विभागलेलं असतं. वरच्या भागात कॉफी आणि उकळतं पाणी घालून ती साधारण अर्धा तास ठेवून द्यायची. हळूहळू ठिबकून खालच्या कप्प्यात कॉफी जमा होते.\nएस्प्रेसो – कॉफी मशीनने दबावतंत्र वापरून बनवलेली ती एस्प्रेसो. बारीक पूड असलेले कॉफी कॅप्सूल्स किंवा पॅड्स यावर दाब आणि उकळतं पाणी पडून काही सेकंदांत कॉफी तय्यार.\nइन्स्टंट – ही म्हणजे आपली रोजची अतिप्रिय नेसकॅफे. अर्थात नेसकॅफे हा ब्रँड आहे, पण इतर कुठल्याच इन्स्टंट कॉफीला त्याची सर नसल्याने इन्स्टंट म्हणजे नेस हे समीकरणच होऊन गेलंय.\nपश्चिम युरोपातील सर्द हवा, सततचा पाऊस आणि थंडी यामुळे कॉफी हा आयुष्यातला अगदी अविभाज्य भाग आहे. सर्वांत जास्त प्यायली जाणारी ‘लुंगो’ म्हणजे कपभर कोरी कॉफी. काही जण ह्यात ‘कॉफी मिल्क’ किंवा ‘एवापोरेटेड मिल्क’ म्हणजे अगदी जाड दूध घालतात, याने खरंच अप्रतिम चव येते.\nएस्प्रेसो हा दुसरा प्रकार. ही म्हणजे इवल्याशा कपमधून दिलेली दोन घोट कडक कॉफी. एस्प्रेसो जड जेवणानंतर किंवा झटपट तरतरी येण्यासाठी घेतली जाते. आवडत असल्यास यातही थोडंसं दूध घालतात.\nइटलीतल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीने कडू एस्प्रेसोला लज्जतदार बनवलं. वेगवेगळया प्रमाणात दूध, दुधाचा फेस आणि इतर स्वाद वापरून कॅपचिनो, café late, mocha, macchiato अशी विविध प्रकारची कॉफी बनवता येते.\nदोन एस्प्रेसो, उकळतं दूध आणि दुधाचा फेस या क्रमाने कपात घातला की झाली कॅपचिनो.\nएक एस्प्रेसो, थोडं जास्त दूध आणि दुधाच्या फेसाने बनते café late.\nकॅपचिनोमध्ये चॉकलेटचा स्वाद मिसळला की झाली cafe mocha.\nएस्प्रेसोमध्ये अगदी थोडं फेसाळ दूध घातलं की ती Macchiato.\nकॅपचिनो किंवा café late मध्ये vanilla, caramel, hazelnut हे स्वाद वापरून वेगवेगळया कॉफी बनवल्या जातात. ऋतूप्रमाणे काही ठरावीक महिन्यात खास कॉफी मिळतात. जसं शिशिरात (Autum) मध्ये pumpkin late किंवा हिवाळ्यात दालचिनीयुक्त कॅफे.\nगरमागरम कॉफीचे कप मला जितके हवेसे वाटतात तितकीच प्रिय आहे Cold Coffee. नेदरलँडस्‌मधल्या महिन्याभराच्या उन्हाळ्यात ती खूप कमी वेळा लाभते. पण ती कसर मी मुंबईला आल्यावर भरून काढते. Cold Coffee देखील वेगवेगळे स्वाद वापरून आवडीप्रमाणे बनवता येते. बर्फाचा चुरा न करता फक्त बर्फाचे खडे घातलेली Cold Coffee खूप छान लागते.\nगरम आणि थंड कॉफीइतकीच जरा हटके, पण चविष्ट असते Alcoholic किंवा Liquor Coffee. गरम कॉफीत एखादी खास लिकर किंवा व्हिस्की, क्रीम आणि साखर घालून Liquor Coffee बनवली जाते. याला ‘आयरिश कॉफी’ असंही म्हणतात. एखाद्या ४ ते ५ कोर्सच्या फॉर्मल डायनिंगनंतर Liquor Coffee त्या संध्याकाळचा शेवट सुखद करते.\nजमैकन कॉफी बीन्स वापरून ‘तिया मारिया’ ही लिकर बनवतात. ती नुसती प्यायला फारच गोड असते, पण कॉफी किंवा इतर कॉकटेल्समध्ये चांगली लागते. आयरिश व्हिस्की आणि आयरिश क्रीम या आयर्लंडमधल्या दोन अप्रतिम गोष्टी एकत्र आल्या की बनते ‘बेलीज’. कॉफीचा स्वाद असलेलं बेलीज माझं आवडतं डेझर्ट ड्रिंक. मात्र ही सुद्धा बऱ्यापैकी गोड असते म्हणून फारच क्वचित; आणि दोन तीन घोट इतकीच पुरते.\nवेगवेगळ्या ‘डेझर्टस’ किंवा गोड पदार्थांमध्येही कॉफी वापरली जाते. चॉकोलेट केक किंवा crumb केकमध्ये थोडीशी कडक कॉफी अप्रतिम चव आणते. केकच्या गोड चवीला छेद देत त्याला एक वेगळंच परिमाण देते. पॅनाकोट्टा, तिरामिसु या इटालियन डेझर्टसमध्येही कॉफी असते. कॉफीच्या स्वादाचे चोकोलेट्स, कूकीज इतकंच काय बिअरही मिळते.\nकॉफीचा प्रत्येक शहरातला अनुभव वेगवेगळा. मुंबईतली कॉफी म्हणजे माझ्यासाठी तरी माटुंग्याच्या आनंद भवन किंवा म्हैसूर कॅफेमधली फिल्टर कॉफी. कॉलेजमध्ये असताना मी आणि कौशिक बऱ्याचदा या रेस्टॉरंट्समध्ये जायचो. मुंबईसारखीच इथे सतत घाई असते. गप्पा वगैरे मारत बसायचं नाही, भरभर काय ते खाऊन, कॉफी पिऊन पटकन निघायचं. अर्थात सततच्या गर्दीमुळे लोकही इथे फार थांबत नाहीत.\nअ‍ॅमस्टरडॅमच्या कॅफेजमध्ये बऱ्याचदा ‘Douwe Egberts’ या कंपनीची कॉफी मिळते. सवयीने म्हणा किंवा खरोखर चांगली असल्यामुळे मला स्टारबक्स किंवा कॉफी कंपनी पेक्षा D E ची कॉफी फार आवडते.\nइटलीच्या कॉफीचा तर काय थाट. कडक इस्त्रीच्या कपड्यातला अदबशीर वेटर आणि फॅशनेबल इटालिअन्सने कॅफे गजबजलेला असतो. आपण कॉफी मागवली की न सांगता कॉफीसकट प्रत्येकी एक पाण्याचा ग्लास आणि ‘cantuccini’ कुकी दिली जाते. युरोपात न मागता पाणी कुठेही दिलं जात नाही म्हणून याचं अप्रूप. कॉफी बीन्सची पूड करून ती लगेच वापरल्यामुळे या कॉफीचा वास आणि स्वाद अप्रतिम असतो. रोमला आम्ही उन्हाळ्यात गेल्यामुळे मी फार कॉफी नाही प्यायले, पण रोज सकाळचा एक कप नक्की होता.\nव्हिएन्ना या ऑस्ट्रियाच्या राजधानीत ‘कॅफे सेंट्रल’ नावाचा १४० वर्षं जुना कॅफे आहे. तिथे कॉफी घेणं हा एक सुंदर अनुभव होता. अर्धवर्तुळाकार असलेली ही वास्तू आतून संपूर्ण संगमरवरी आहे. उंच छत झेलणारे गोलाकार उंच संगमरवरी खांब, जुन्या काळातील झुंबरे, तन्मयतेने पियानो वाजवणारा वादक आणि तितक्याच रसिकतेने ऐकणारे प्रेक्षक असं ते सुंदर वातावरण होतं. कॅफेमध्ये आलेले गेस्ट्स किंवा तेथील वाढपी यांपैकी कोणालाच घाई नव्हती. पोटात कावळे ओरडत असतील तर जाण्याचे हे मुळीच ठिकाण नाही. त्या वास्तूत स्वस्थपणे बसून त्या वास्तूचे सौंदर्य न्याहाळायचे, सुरू असेलल्या संगीताचा आणि वाफाळलेल्या कॉफीचा आस्वाद घ्यायचा. Sigmund Freud, Peter Altenberg, Alfred Adler, Adolf Hitler, Vladimir Lenin यांसारखी जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं कॅफे सेंट्रलचे नियमित अभ्यागत होते. १५० वर्षांपूर्वीचा काळ जणूकाही या वास्तूत थांबून राहिला आहे. कॅफे सेंट्रलचे वातावरण, अप्रतिम पेस्ट्रीज आणि कॉफी यामुळे ती दुपार माझ्या कायमची लक्षात राहिली.\nसर्वांत ताजा अनुभव अथेन्सचा. तीन-चार दिवसांच्या वास्तव्यात पहिल्याच दिवशी एका छोट्याश्या कॉफीच्या दुकानाने माझं लक्ष वेधून घेतलं. जगप्रसिद्ध अक्रोपोलिसच्या समोर रस्त्याच्या कोपऱ्यात लपलेले एक दुकान. फक्त टेक अवे कॉफी मिळण्याची जागा. बसायला खुर्च्यादेखील नाहीत. वेगवेगळ्या कॉफी बीन्स छोट्या छोट्या गोणींमध्ये सुबकपणे मांडलेल्या. रॉ चॉकलेट्स, ड्राय फ्रूट बार्स ते इन हाऊस म्हणजेच स्वतः बनवतात. तिथल्या मुलीनं वेगवेगळ्या कॉफी बीन्सने त्यांच्या मेनूमधील प्रत्येक कॉफी कशी वेगळी लागते ते समजावून सांगितले. तिथली कॅपचिनो अप्रतिम होती. न चुकता रोज सकाळची कॉफी मी तेथे घ्यायचे. ती कॉफी प्यायल्यानंतर तिथली इतर कोणतीही कॉफी ‘गोड’च लागेना. फिल्टर नसतानाही तिथली पूड गरम पाण्यात टाकून कॉफी करून प्यायचे मी.\nयुरोपात कॉफी हे फक्त एक पेय नाही, तर तो या संस्कृतीचा भाग आहे. “मीट ओव्हर कॉफी” म्हणजे कॉफी प्यायला भेटायचं, पण त्यात खरंतर नवीन ओळखी, भेटीगाठी, कामाची बोलणी असं बरंच काही होतं. कॉफी प्यायला लोक वेळ काढून, छान तयार होऊन येतात. कॉफीबरोबर Netherlands मध्ये एक ‘koek’ म्हणजे छोटीशी कुकी किंवा चॉकलेट दिलं जातं. कॉफी आणि सफरचंदाचे केक (अ‍ॅपल टार्ट) ही इथली प्रसिद्ध जोडगोळी. अ‍ॅपल टार्टचा एक तुकडा, क्रीम आणि कॉफी घेतली म्हणजे तोच त्या दिवशीचा लंच.\nअगदी हॉस्पिटलमध्येदेखील रुग्णांसकट सर्वांना आवर्जून कॉफी विचारली जाते. नवीन घरी राहायला गेलं तर शेजाऱ्यांना कॉफीसाठी बोलावले जाते. अशी ही कडू कॉफी माणसं जोडण्याचं गोड काम छान करते.\n१. कोल्ड कॉफी – २ ग्लास\nथंड दूध – १ ग्लास\nवॅनिला आईसक्रीम – दोन स्कूप\nइन्स्टंट कॉफी – २ टेबलस्पून\nवरील सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवा. पातळ आवडत असल्यास थोडं आणखी दूध घाला.\nग्लासात बर्फाचे खडे घाला आणि मग कॉफी घाला.\n२. आयरिश कॉफी – १ कप\nताजी बनवलेली कोरी कॉफी – १ कप\nसाखर – १ टेबलस्पून\nआयरिश किंवा कोणतीही व्हिस्की – ३ टेबलस्पून\nफेटलेले हेवी क्रीम – २-३ टेबलस्पून\nकपमध्ये उकळती कॉफी घाला, साखर घालून ढवळून घ्या. लगेचच व्हिस्की घाला, वरून क्रीम घालून सर्व्ह करा.\nप्राची मसुरेकर – वेदपाठक\nमुंबईकर, पण गेल्या सहा वर्षांपासून नेदरलँड्समध्ये.\nफोटो – प्राची मसुरेकर-वेदपाठक व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंककॉफीखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती फोटोडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकCoffeeDigital Diwali 2016Digital KattaOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post झटपट आणि सोपी खाद्यसंस्कृती – नेदरलंड\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1622394/republic-day-2018-parade-maharashtra-tableau-and-diffrent-state-tableau/", "date_download": "2018-08-20T11:38:49Z", "digest": "sha1:NA2LBPOQT3AGORUU7AHRUAU4IVW747PX", "length": 7865, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Republic Day 2018 parade maharashtra tableau and diffrent state tableau | राजपथावर दिसली विविधतेत एकता | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nराजपथावर दिसली विविधतेत एकता\nराजपथावर दिसली विविधतेत एकता\nदेशभरात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीतील राजपथावर संचलन पार पडले.\nमहाराष्ट्रानं शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ साकारला होता. चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली.\nया संचलनात १४ राज्यांचे चित्ररथ सहभागी झाले होते. (कर्नाटक चित्ररथ)\nयाव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशिआन राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ होते. (केरळ चित्ररथ )\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-april-june-2005/", "date_download": "2018-08-20T10:32:32Z", "digest": "sha1:E7T3DVJMIUA5QNPT2IN5UZNXRL7QA67U", "length": 7048, "nlines": 76, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (April – June 2005) संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\n‘दान देणे ते गुप्तपणे; आल्या अतिथीचा सन्मान करणे, कोणाचे प्रिय अथवा उपकार केले तर त्याचा चारचौघात उल्लेख न करणे; संपत्तीचा गर्व न करणे; दुसऱ्याविषयी टवाळ्या न करणे इत्यादि हे असे तलवारीच्या धारेसारखे तीक्ष्ण व्रत थोरांना कोणी नेमून दिले नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत त्यांचा हा स्वभावच आहे.’\nकविश्रेष्ठ राजा भर्तृहरि रचित ‘शतकत्रयी’ या काव्यसंग्रहातील ‘नीतिशतक’ या विभागात अनेक उत्कृष्ट काव्यपंक्ती व अवतरणे आहेत. नितिमत्तेविषयी चाड असणाऱ्या प्रत्येकाने या शतकत्रयीचं पारायण करायला हवं एवढी याची महती आहे.\nउपरोक्त उद्घ्रुत केलेल्या पंक्ती म्हणजे ‘वामन’ पंडितांनी केलेली टीका आहे. वामन पंडितांची एकेक छंदबद्ध अवतरण वाचली आपण मराठी भाषिक आहोत आचा अभिमान अधिक दृढ होतो. असो\n‘थोरामोठ्यांना हे व्रत कोणी नेमून दिले, नेमून द्यायला ते काही सांगकामे नव्हेत, त्यांचा तो स्वभावच आहे.’ केवढा मोठा आदर्शवाद यात भरलाय पहा साध्याच युग कलियुग आहे असं म्हणतात.आणि कलियुगातील मानवी स्वभावाचं जवळपास तंतोतंत वर्णन हजारो वर्षापूर्वी आपल्या दृष्ट्या ऋषींनी वेदांच्या ऋचांमध्ये छंदबद्ध करून ठेवलंय. या वर्णनाचा कांही भाग ‘रामयशोगाथा’ या संकलनग्रंथामध्ये नमूद केलेला असून तो वाचनीय आहे, स्मितित करणारा आहे. पण तरीही या कलियुगात अशी थोर माणसं आहेत.\nआपल्या अवतीभवती ती वावरत असतात. त्यांच फार मोठ ऋण या समाजावर आहे. अशा थोरामोठ्यांमुळेच समाजाचा तोल कायम राहतो असं मला प्रामाणिकपणे वाटत. आदर्शवादाची नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा स्वतःच आदर्श होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, नाही का पुरस्कार प्राप्त होण आणि तो मिळवण यातला फरक सुज्ञ जाणतात.\nसमाजासमोर आदर्श दिसण आणि असण आवश्यक आहे हे तर खरंच आणि कांही पुरस्कारांचं व त्या प्राप्त व्यक्तींचं थोरपण निर्विवाद फार मोठ व आदर्श आहे हेही खरंच. पण वेगवेगळ्या नावांनी सरसकट दिले जाणारे पुरस्कार आणि भव्य स्वरूपात होणारे सन्मान पाहिले कि वाटत खरच कां एवढे आदर्श समाजात आहेत कि आपलं नावं मोठ करून दाखवण हासुद्धा अलीकडच्या मार्केटिंग तंत्राचाच एक भाग आहे\nआपण चित्तपावन ब्राम्हण आहोत. आपल्या कुळाचा, ज्ञातीचा आणि हिंदुत्वाचा रास्त अभिमान बाळगण आणि आदर्श आचरण ठेवण हे आपलं आद्य कर्तव्य आहे, तो आपला स्वभावच व्हायला हवा.\nएप्रिल ते जून – २००५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-08-20T11:17:07Z", "digest": "sha1:N5RK6VZRCRKSTDADHUL2K2JC7TZQURDG", "length": 21329, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीच्या महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांचा अर्ज दाखल - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News पिंपरीच्या महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांचा अर्ज दाखल\nपिंपरीच्या महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांचा अर्ज दाखल\nपिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत निर्माण झालेली प्रचंड उत्सुकता अखेर संपली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापौरपदावर भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक राहुल जाधव यांना, तर उपमहापौरपदावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सचिन चिंचवडे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राहुल जाधव यांनी महापौरपदासाठी, तर सचिन चिंचवडे यांनी उपमहापौरदासाठी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे मंगळवारी (दि. ३१) उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे जाधव आणि चिंचवडे या दोघांचीही निवड निश्चित आहे.\nफेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ७७ जागांवर विजय मिळवत महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तसेच ५ अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपकडे ८३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्याच्या बळावर महापालिकेत भाजपला प्रथमच सत्ता प्राप्त करता आली आहे. प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान चऱ्होली भागातील नगरसेवक नितीन काळजे यांना मिळाला. तसेच निगडी, प्राधिकरणसारख्या उच्चभ्रू परिसरातून निवडून आलेल्या शैलजा मोरे यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली. या दोघांनाही सव्वा वर्षासाठी हे पद देण्याचे पक्षाचे धोरण निश्चित झाले होते.\nत्यानुसार गेल्या आठवड्यात काळजे आणि मोरे या दोघांनीही आपापल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर महापौरपदी दुसऱ्या कोणत्या नगरसेवकाला संधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. या राखीव जागेवर पहिल्या वेळी कुणबी ओबीसी असलेल्या नितीन काळजे यांच्या निवडीमुळे मूळ ओबीसी नाराज झाले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप दुसऱ्यांदा महापौरपदावर संधी देताना कुणबी ओबीसी की मूळ ओबीसींना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पक्षाने ही कोंडी फोडत महापौरपदावर मूळ ओबीसींना संधी देण्याचा निर्णय घेत राजकीय संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.\nभाजपने महापौरपदावर मूळ ओबीसी असलेले भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक राहुल जाधव यांना, तर उपमहापौरपदावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांना संधी दिली आहे. राहुल जाधव हे प्रभाग क्रमांक २, चिखली-जाधववाडी-मोशी प्रभागातून, तर सचिन चिंचवडे हे प्रभाग क्रमांक १७, चिंचवडेनगर-वाल्हेकरवाडी-बिजलीनगर-भोईरनगर प्रभागातून निवडून आले आहेत. जाधव आणि चिंचवडे या दोघांनीही महापौर आणि उपमहापौरपदासाठी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या दोघांचीही निवड निश्चित आहे.\nयेत्या शनिवारी (४ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाईल. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा होईल.\nPrevious articleदिघीत कोयत्याचा धाक दाखवून कारचालकाला लुटले; सव्वा लाखांचा ऐवज घेऊन हल्लेखोर पसार\nNext articleपिंपरीच्या महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांचा अर्ज दाखल\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या...\nऔरंगाबादेतील वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरणी मराठा मोर्चाचा संबंध नाही – पोलिस...\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पाच्या विरोधामागे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विचार काय; तोडपाणी की प्रसिद्धीसाठी...\nपवना धरण @ ५० टक्के; मावळपट्ट्यातील चांगल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/582183", "date_download": "2018-08-20T11:27:04Z", "digest": "sha1:WZTNK4OABUNN6VV35Z5TIJ52ECNLIPWC", "length": 4561, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्विफ्ट,बलेनोत बिघाड,तब्बल 52 हजार कार परत मागवल्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » स्विफ्ट,बलेनोत बिघाड,तब्बल 52 हजार कार परत मागवल्या\nस्विफ्ट,बलेनोत बिघाड,तब्बल 52 हजार कार परत मागवल्या\nऑनलाईन टीम / मुंबई :\nतांत्रिक बिघाडामुळे मारूती कंपनीने सुझुकीच स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 52 हजार 686 गाडय़ा परत मागवल्यात आहेत.\nया सर्व कार 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018या दरम्यान बनवल्या आहेत. यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्यामुळे तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारीमुळे कंपनीने तब्बल 52 हजार 686 गाडय़ा परत मागवल्या आहेत. ‘ज्या गाडय़ांमध्ये बिघाड झाला आहे. त्यांच्यासाठी एक कॅम्पने सुरू करण्यात येईल.त्यानूसार तो बिघाड दुरूस्त केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. या गाडय़ा ज्यांनी ज्यांनी खरेदी केल्या आहेत. त्या ग्राहकांशी कंपनी 14 मे 2018 पासून संपर्क साधणार आहे.\nटोयोटाने लाँच केली ‘यारिस’कार\nBMW 3 सेडान कार लाँच\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83/", "date_download": "2018-08-20T11:11:32Z", "digest": "sha1:S47HE2JGHHFKYX7ZOKGW3MCDIR4HBQM6", "length": 31009, "nlines": 165, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "सर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nसर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम\nजगात कुठेही गेलात तरी त्या त्या देशाची खरी ओळख ही तिथल्या विशिष्ट अशा खाद्यपदार्थातूनच होते हे एक अलिखित सत्यच म्हणायला हवं. आणि काही देश असे असतात, ज्यांची नावं आणि भौगोलिक स्थानंच फक्त आपल्याला माहिती असतात आणि बाकी फारशी काही माहिती नसते. असाच एक देश म्हणजे ‘सुरिनाम’. दक्षिण अमेरिका खंडातला, क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आणि नेदरलँड्सव्यतिरिक्त जेथे डच भाषा वापरली जाते असा हा देश. साधारण १९७० सालापर्यंत सुरिनाम ही डच लोकांची वसाहत होती, पण तरीही गंमत म्हणजे आता सुरिनाममधले जवळजवळ ३७% लोक हे भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. यांच्याशिवाय क्रेऑल (किंवा आफ्रो-सुरिनामी), जाव्हानीज, मरून आणि अमरेन्डीयन लोकसुद्धा इथे राहतात. म्हणजे आफ्रिका, इंडोनेशिया, चीन, भारत अशा ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असलेली अशी ही सुरिनामी खाद्यसंस्कृती आहे\n१९७५ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे १/३ सुरिनामी जनता सध्याच्या नेदरलँड्समध्ये वास्तव्यास आली आणि तेव्हापासून सुरिनाममध्ये राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन आहारात मोठा फरक पडला. म्हणजे गहू, ऑलिव ऑइल, बीफ, पोर्क, चिकन, बियर आणि वाईनची ओळखसुद्धा सुरिनामला १९७५ नंतर झाली आणि स्वयंपाकासाठी ओव्हनचा वापरसुद्धा सुरिनामी लोकांसाठी त्यावेळी एक विशेष अशी गोष्ट होती समुद्रकिनारी आणि उष्णकटिबंधातला देश असल्यामुळे सुरिनाममध्ये फळं आणि मासे व इतर सीफूड हेच मुख्य अन्न आहे. पण याशिवायचे प्रमुख शाकाहारी अन्नघटक म्हणजे रोटी, कसाव्हा, भात, बटाटे, रताळी, कडधान्यं, केळी, भाज्या आणि तायेर/टारो (एक प्रकारचे कंदमूळ); तर मांसाहारी पदार्थांमध्ये मासे, लॅम्ब, बीफ, पोर्क खाल्लं जातं. टोमॅटो, मका, भोपळा, ढोबळी मिरची, काजू, बदाम, अननस, आंबे, पेरू, लिंबू, नारळ हेही सुरिनामी लोक पसंत करतात.\nआश्चर्य म्हणजे सुरिनामी लोक ताजं दूध फारच कमीवेळा पितात आणि जास्त भर मिल्क पावडरच्या वापरावर असतो. केक, पेस्ट्री, पॉरिज यासाठी तर आटवलेलं दूध वापरलं जातं. सुरिनामी लोक दिवसातून तीन वेळा पोटभर खातात – दोन जेवणं आणि मध्ये कधीतरी स्नॅक्स. ब्रेकफास्ट हा ब्रेड रोल्स (सुरिनामी पुंत्च्यस्) किंवा ब्रेड-चीज-जॅम / पीनट बटर आणि सोबत चहा, कॉफी किंवा फळांचा रस इतका साधा असतो.\nआपल्याकडे जसा बासमती तांदूळ प्रसिद्ध आहे, तसा सुरिनामी राईस ही तांदळाची जात सुरिनाममध्ये पसंत केली जाते. या शिवाय बामी (नूडल्स) आणि किनोआ, कुसकुस (तांदळासारखे प्रकार) देखील अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. आलेसी भात (बिर्याणीसारखा प्रकार), चिकन आणि झ्युरगुड (लोणची) असं अनेक स्त्रिया दुपारच्या जेवणासाठी बनवून ठेवतात. झ्युरगुडसाठी व्हिनेगर / पाणी / साखरमिश्रित बिलीम्बी (काकडी सदृश भाजी), काकडी, कांदे आणि काही मसाले वापरले जातात. बऱ्याचवेळा तर लोक घरात जे काही उरलं-सुरलं अन्न-धान्य असेल त्यातूनच काही पदार्थ बनवतात. असं असलं तरीही चिकन आणि भात यालाच सर्वात जास्त पसंती आहे\nसुरिनामची राजधानी पॅरामारीबो इथे चिनी व जाव्हानीज् रेस्टॉरंट्स खूप आहेत. साधारणतः सुरिनामी पदार्थ मसालेदार असतात. त्यामुळे तमालपत्र, काळी मिरी, सेलरी, धने, जिरे, जायफळ असे मसाले पदार्थांमध्ये हमखास वापरलेले आढळतात. समोर आलेली डिश पुरेशी तिखट, चमचमीत, मसालेदार नसेल तर सांबाल सॉसबरोबर ती डिश फस्त होते बाहेर कधी काही खायला म्हणून तुम्ही गेलात तर रस्त्यावर कुठेही तुम्हांला केक, फळं, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, सँडविचेस, सॉसेजेस् खायला मिळतील. सुरिनामी लोकांनां रंगांचं विशेष वेड बाहेर कधी काही खायला म्हणून तुम्ही गेलात तर रस्त्यावर कुठेही तुम्हांला केक, फळं, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, सँडविचेस, सॉसेजेस् खायला मिळतील. सुरिनामी लोकांनां रंगांचं विशेष वेड आपल्याकडे जसे बर्फाचे गोळे मिळतात तसेच लाल, हिरवे, पिवळे गोळे सुरिनाममध्ये पण मिळतात.\nइथला जवळजवळ संपूर्ण मासेमारी उद्योग कोळंबी उत्पादन आणि निर्यात यावर आधारित आहे. त्यामुळे कोळंबी माशांचे पदार्थ इथे खायला मिळतातच, पण त्याशिवाय कॅटफिश (शिंगळा मासा), ग्रुपर, म्युलेट, शार्क, स्नॅपर, पर्च, स्नूक, अँचोविस अश्या माशांपासून बनलेले पदार्थसुद्धा अस्सल खवय्यांना आकर्षित करतात. त्यातले बाक्कलाऊ, बाक्कलाऊ व तेलोह्, सुरिनामी फिश मसाला हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.\nसुरिनामी लोक अत्यंत अगत्यशील आहेत. कुठल्याही विशेष प्रसंगी (उदा. लग्नसमारंभ, वाढदिवस, कुठलाही महोत्सव साजरा करताना – बिगी यारी ) सढळ हाताने अन्न वाढण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशा प्रसंगी अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पॉम पॉमचा सर्वात पहिला उल्लेख ‘एन्सायक्लोपेदी व्हान नेदरलँड्श वेस्ट-इंडी’ (१९१४-१९१७) या पुस्तकात आढळतो. बटाट्याऐवजी तायेर या कंदमूळाचा वापर या डिशसाठी केला जातो आणि चिकन आणि लिंबाचा रस हे इतर मुख्य घटक पदार्थ. ‘पॉमशिवाय वाढदिवस नाही’ या सुरिनामी म्हणीतूनच त्या पदार्थाचं त्या प्रसंगी असणारं महत्त्व लक्षात येतं. तिथल्या जाव्हानी लोकांमध्ये काही विशेष प्रसंगी (उदा. लग्नसमारंभ, वाढदिवस, मृत्यू नंतर) “साद्जेन” व “स्लामेतन” मेनू बनवला जातो, ज्यामध्ये पुन्हा भात, चिकन, उकडलेली अंडी, फळं, त्या मोसमातल्या भाज्या आणि सोबत चहा, कॉफी किंवा विशिष्ट चवीचं पाणी यांचा समावेश असतो. स्थानिक हेर्नहटर्स ह्या ख्रिस्ती बांधवांमध्ये, मृत्यूनंतरच्या विधींमध्ये भात, बीफ, तायेर या पदार्थांनी युक्त जेवणाचा समावेश असतो.\n१९७५ साली नेदरलँड्समध्ये स्थलांतर केल्यानंतर सुरिनामी लोकांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना उपलब्ध असलेल्या घटक पदार्थांपासून बनवून बघितले. पण मूळची चव नसल्याने म्हणा किंवा जुन्या आठवणींमुळे म्हणा, हे लोक उदास आणि अस्वस्थ होते. त्यावेळी प्रचलित असणाऱ्या ‘ब्राऊन बोनेन मेत राईस” (ब्राऊन बीन्स विथ राईस) आणि ‘ओह् नेदरलांद गेफ मै राईस मेत कुसेनबांद’ (प्लीज नेदरलँड्स गिव्ह मी राईस विथ यार्ड–लॉंग बीन्स) या गाण्यांमधून ही अस्वस्थता किंवा उदासीनता स्पष्ट दिसते. आता मात्र हे स्थलांतरित सुरिनामी लोक अत्यंत समाधानकारक आयुष्य जगताना दिसतात.\nभारताशी असलेल्या नात्यामुळे काही भारतीय पदार्थ (उदा. नान, बारा (वडा), हिंदी चित्रपट, गाणी, भारतीय नृत्यप्रकार या सगळ्यांचा आस्वाद हे लोक घेतात. आता ज्याप्रमाणे भारताशी नातं आहे, तसंच नातं इतक्या वर्षांनंतर नेदरलँड्सशीदेखील जुळलं आहेच नेदरलँड्समध्ये राहून इतकी वर्षं लोटल्यानंतर दोन खास असे सण सुरिनामी लोक आजही साजरे करतात. त्यातला एक जो आपल्याही जवळचा आहे, तो म्हणजे होळी नेदरलँड्समध्ये राहून इतकी वर्षं लोटल्यानंतर दोन खास असे सण सुरिनामी लोक आजही साजरे करतात. त्यातला एक जो आपल्याही जवळचा आहे, तो म्हणजे होळी आणि दुसरा जो सुरिनामी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे तो म्हणजे केटीकोटीचा सण (हा सण क्वाकू या नावाने देखील ओळखला जातो). १ जुलै १८६३ हा त्यांचा स्वतंत्रता किंवा मुक्ती दिवस जेव्हा सुरिनामी लोक गुलामगिरीतून मोकळे झाले. या दोन्ही सणांच्या दिवशी मेजवान्या दिल्या जातात आणि त्यात डच लोकदेखील सहभागी होतात. माझ्या एका कलिगला जेव्हा मी सुरिनामी खाद्यसंस्कृतीबद्दल असलेलं डच लोकांचं सर्वसाधारण मत विचारलं, तेव्हा तिची प्रतिक्रिया ऐकण्यासारखी होती. सध्या फक्त अॅम्स्टरडॅममध्येच कमीत कमी १२० सुरिनामी रेस्टॉरंट्स आहेत; यावरून त्या खाद्यपदार्थांची लोकप्रियता लक्षात येते. जसे डच लोकांना सुरिनामी पदार्थ आवडतात, तसेच खास डच असे जे पदार्थ आहेत उदा. रोकवोर्स्ट (मांस, मसाले आणि मीठ मिसळून आणि कोलॅजेननी बांधलेले सॉसेजेस्), पॉफेर्त्च्यस् (गोड अप्प्यांसारखा पदार्थ), स्टॅम्पोट् (बटाटे, नवलकोल कुस्करून बनवलेला भरीतसदृश पदार्थ), चिरलेल्या कांद्यासोबत खातात तो ताजा हेरिंग मासा हे सगळे आता सुरिनामी लोकांच्या खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट झाले आहेत.\nएकूणच अनेक संस्कृतींचा संगम असलेले डच-सुरिनामी खाद्यपदार्थ एक लज्जतदार जेवणाचा अनुभव देऊन जातात.\nकाही प्रसिद्ध सुरिनामी पदार्थ –\nपॉम (कसाव्हा, चिकन, कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस घालून केलेला पाय्) पास्ते (चिकन, गाजर, मटार घालून केलेला पाय्), मसाला किप करी (चिकन करी), बाकबाना (पीठ लावून तळलेले केळे व सोबतीला पीनट सॉस), गुदांगन (सॅलाड), बोजो केक (नारळ, कसाव्हा, दालचिनी आणि रम घालून केलेला केक), तेलोह् (तळलेले कसाव्हा काप), लुम्पिया (स्प्रिंग रोल्स), बाक्कलाऊ (वाळवलेल्या आणि खारवलेल्या कॉड माशाची डिश), हेरीहेरी (बाक्कलाऊ, केळे, भाज्या, कसाव्हा, रताळी वापरून बनलेली डिश).\n१ कि. तायेर (कंदमूळ)\n८ मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो\n१ टे. स्पू. साखर\n१/२ कप वनस्पती तेल\nबोन-लेस चिकन धुऊन त्याचे तुकडे करून घ्या. (बोन्स असल्यास तसेच्या तसे तुकडे वापरू शकता) व मीठ, मिरपूड आणि जायफळ घालून सिझनिंग करा.\nएका पॅनमध्ये तेल घ्या, काही मिनिटे चिकनचे तुकडे, सॉसेज तळून घ्या व बाजूला काढून ठेवा.\nत्याच कढईत ७-८ मिनिटे कांदा परता. टोमॅटो, लसूण आणि सेलरी घाला.\nचिकनचे तुकडे, सॉसेज आणि पाणी घालून झाकून ठेवा. चवीनुसार लाल तिखट किंवा लाल मिरची घाला.\n२५-३० मिनिटे झाकून, मध्यम आचेवर शिजवून घ्या. शिजताना चिकन व इतर मिश्रणातून वेगळं झालेलं पाणी काढून बाजूला ठेवा.\nतायेरची भाजी स्वच्छ धुऊन हाताने किंवा फूडप्रोसेसरमधून बारीक करून घ्या. चिकन शिजताना वेगळ्या झालेल्या पाण्यामध्ये साखर, संत्र्याचा व लिंबाचा रस घालून नीट मिसळून त्याचा कणकेसारखा गोळा करून घ्या.\nबेकिंग डिशमध्ये आधी तुपाचा हात फिरवून घ्या व त्यात वरील मिश्रणातलं जवळपास अर्धं मिश्रण घालून डिशमध्ये नीट पसरून घ्या. त्यावर चिकन-सॉसेजचं मिश्रण पसरवून घ्या आणि मग उरलेलं तायेर मिश्रण पसरा.\nहे सर्व मिश्रण ४२५° फॅ. वर एक तास झाकून आणि ३५०° फॅ. वर एक तास न झाकता ओव्हनमधून शिजवून घ्या.\n१ कच्चे (हिरवे) केळे\n१ पिकलेले (पिवळे) केळे\n१ टीस्पून मीठ (प्रत्येक पाव कप पाण्यामागे)\n२५० ग्रॅम चायनीज टारो (काप करून)\n२५० ग्रॅम तायेर (काप करून)\n४०० ग्रॅम कसाव्हा (काप करून)\n४०० ग्रॅम नापी (रताळ्यासारखा पदार्थ, काप करून)\n४०० ग्रॅम रताळी (काप करून)\n४०० ग्रॅम बाक्कलाऊ (वाळवलेले आणि खारवलेला कॉड मासा)\nसर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात / भांड्यात पाणी उकळून घ्यावे.\nप्रमाणानुसार मीठ घालून त्यात कच्चे व पिकलेले केळे साल काढून टाकावे आणि उकळी काढावी.\nचायनीज टारो, तायेर, कसाव्हा, नापी, रताळी यांचे काप त्या भांड्यात घालावेत.\nसुमारे अर्ध्या तासानंतर त्यातली केळी काढून घेऊन बाजूला ठेवावीत व बाकीची कंदमुळे, भाज्या अजून १/२ तास (मऊ होईपर्यंत) शिजवून घ्याव्यात.\nहे सर्व होत असताना, एकीकडे खारवलेला कॉड मासा गार पाण्याने धुऊन घ्यावा व सुमारे १० मिनिटे गरम पाण्यात शिजवून घ्यावा.\n१० मिनिटांनंतर शिजलेला मासा बाहेर काढून वेगळा ठेवून द्यावा.\nमाशाचे तुकडे करून इतर भाज्या व केळ्यांच्या कापांबरोबर सर्व्ह करावेत.\n२ कप किसलेलं खोबरं\n१/४ कप नारळाचं दूध\n१ टे. स्पून व्हॅनिला\n२ टीस्पून बदामाचा अर्क\n४ टे. स्पून बटर\nबेदाणे रात्रभर रममध्ये भिजवून ठेवावे.\nओव्हन ३२५° फॅ. ला प्रीहीट करून घ्या.\nकेक करायच्या भांड्याच्या तळाला तुपाचा हात लावून घ्यावा व उपलब्ध असल्यास बटर पेपर अंथरावा.\nकसाव्हा किसून घ्यावा आणि किसलेलं खोबरं, दालचिनी व साखरेसोबत एका मोठ्या भांड्यात घेऊन हे मिश्रण नीट मिसळून घ्यावे.\nएका लहान भांड्यात अंडी, नारळाचे दूध, व्हॅनिला, बदामाचा अर्क आणि मीठ एकत्र करून नीट फेटून घ्यावे.\nलहान भांड्यातले मिश्रण आता मोठ्या भांड्यातल्या कसाव्हा-खोबऱ्याच्या मिश्रणात घालून घ्यावे. त्यात वितळलेले बटर, रम आणि बेदाणे घालून हे संपूर्ण मिश्रण ढवळून एकसंध करून घावे.\nसर्व मिश्रण केकच्या भांड्यात घालून घेउन नीट पसरावे.\nसाधारण १ तास ओव्हनमध्ये बेकिंगसाठी हे मिश्रण ठेवावे.\nकेकचा वरचा थर ब्राऊन होईस्तोवर बेक होऊ द्यावे.\nमूळचा पुण्याचा. बीएस्सी आणि एमएस्सी ‘मायक्रोबायोलॉजी’ या विषयात केल्यानंतर इरास्मस मुंडूस शिष्यवृत्ती घेऊन ‘युनिव्हर्सिटी ऑफ अॅम्स्टरडॅम’ इथे ‘मायक्रोबायोलॉजी आणि फूड सेफ्टी’ या विषयात ४ वर्षं पीएचडी केली. सध्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ अॅम्स्टरडॅम’मध्येच पोस्ट-डॉक्टरल रिसर्चर म्हणून काम करतो. संगीताची, वाचनाची, पर्यटनाची आणि फोटोग्राफीची आवड. नेदरलँड्स मराठी मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत.\nफोटो – विश्वास अभ्यंकर व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकसुरिनाम खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post मुलं आणि पौष्टिक खाणं\nNext Post ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/humanity-ideal-need-time-today/", "date_download": "2018-08-20T10:33:26Z", "digest": "sha1:MZPIJ73267RR4WWNIS3ACSXUCQBUX5WD", "length": 17993, "nlines": 88, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "संस्कार आणि आदर्श सांप्रत काळाची गरज | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसंस्कार आणि आदर्श सांप्रत काळाची गरज\n– सौ. पुष्पा दीक्षित\nतेजःस्पर्शाने दूर होई अंधार\nजसा मुळांचा वृक्षा असे आधार\nसंस्कार ही एक दृश्य संकल्पना आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीतून व्यक्त होत असते. एखाद्या प्रथमदर्शनातच त्या व्यक्तीचा वक्तशीरपणा, आदाब, संघभावना समाजाच्या मनावर ठसा उमटवून जाते. संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे विनम्र भाव, संस्कार म्हणजे थोरामोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. स्व पासून सुरु होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोचवू शकतो.\nसंस्कार हा कालातीत आहे. समाजाला संसाक्रांची गरज पिढ्यानपिढ्या भासत आली आहे. सांप्रत काळात त्याची आवश्यकता जरा जास्तच आहे एवढेच. १७व्या शतकात समर्थ रामदासांनी जे महान कार्य केले त्यात त्यांनी लिहिलेले ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ सारखे मनाचे श्लोक हे तर लहानथोर सर्वांच्याच मनावर संस्कार करून जातात. आपण सारे भारतीय संस्काराप्रीय आहोत. संत तुकाराम, संत एकनाथांसारख्या संतश्रेष्ठीपासून लो. टिळक, स्वा. सावरकर, समाजसुधारक आगरकर यांचेसारख्या समाजधुरिणांचे आपण कायम ऋणी राहिले पाहिजे.\nबालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असून ते आईवडील व शिक्षक यांचेकडून होत असतात. मानवाच्या ‘अनुकरणप्रियता’ या गुणामुळेच संस्कारप्रसार होत असतो. संस्काराच्या पाय-या चढतचढतच माणुस आदर्शापर्यंत पोचू शकतो. वस्तुतः संस्काराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे कौटुंबिक संस्कार आणि दुसरे सामाजिक संस्कार. मुल जन्माला येते तेव्हां सर्वप्रथम घर हेच त्याचे विश्व असते. घरातील माणसे हीच त्याची आदर्श असतात. कुटुंबियांच्या आपापसातील वागण्याचा चांगला अगर वाईट ठसा मुलांच्या मनावर कोवळ्या वयातच उमटला जातो. मुल जेव्हां घराचा उंबरठा ओलांडू लागते तेव्हां शेजारी व शाळेत जाऊ लागते तेव्हां गुरुजन, शिक्षक हे त्याचेसाठी आदर्शच असतात. परंतु आजच्या काळात आईवडील दोघेही करियरप्रेमी असतात. संस्कार करायला घरात आजी आजोबा असतातच असे नाही. शाळांमधून मुलांची पटसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तिथेही संस्काराची ऐशीतैशीच असते. संस्काराची गरज तर असतेच असते मग यावर उपाय म्हणुन संस्कार केंद्र बनतात. पैसे देऊन मुलांकरीता संस्कार विकत घेतले जातात.\nवाचन – संस्कार हा एक चांगला संस्कार पूर्वी मुलांच्या मनावर होत असे. परंतु सध्यस्थितीत ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाचनसंस्कार हा युवापिढीला तर अधिक परिपक्व करू शकतो परंतु काय वाचावे याचे योग्य मार्गदर्शन त्यांना होत नाही. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आज वाचन – संस्कृतीवर दूरदर्शन – संस्कृतीने जबरदस्त हल्ला केला आहे. दूरदर्शन – संस्कार हा एक प्रचंड विषय आहे. त्यावर कांही न लिहिणेच उत्तम, या दृकश्राव्य माध्यमाच्या सततच्या मा-यामुळे माणसाच्या माती बधिर झाल्या आहेत.\nशैक्षणिक संस्काराबाबाताची दुरावस्था तर विषण्ण करणारी आहे. इयत्ता २ रीच्या परिसर विज्ञान पुस्तकात संयुक्त कुटुंब दुःखी छोटे कुटुंब – सुखी कुटुंब आई, वडिल, मुलगा, मुलगी; मोठे कुटुंब – दुःखी कुटुंब – आई, वडिल, मुलगा, मुलगी, आत्या, काका, आजी, आजोबा. वास्तविक, मोठ्या कुटुंबाविषयी समजावून सांगाताना आई वडिल व दोनपेक्षा अधिक मुले अशी कुटुंबाची व्याख्या करायला हंवी होती. संयुक्त कुटुंबालाच मोठे कुटुंब संबोधून दोषी ठरवले जाते. संकल्पनांचा असा गोंधळ शालेय अभ्यासक्रमातच केला आहे. अशी चुकीच्या कल्पना मुलांच्या मनावर कुठले संस्कार करणार\nशाळेत मूल्यशिक्षण नांवाचा विषय असतो. मुल्यशिक्षणातील मुल्ये लहान वयातच मुलांच्या मनावर कोरली गेली तर तिथेच सामाजिक संस्कारांची सुरुवात होते. आता प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा आहे. पदव्युत्तर महाविद्यालये फक्त पदवीधर बनवणारे कारखाने झाले आहेत. तिथे त्यांच्यावर समाजानिष्ठेचे संस्कार कोण करणार सैन्य दलात करिअर करणा-याला घरातून पाठींबा मिळेलच असे नाही. ब-याच वेळेला समाज कार्याची सुरुवात कोठून करायची याचे योग्य मार्गदर्शन युवापिढीला मिळत नाही. कांही महाविद्यालये मात्र याला अपवाद आहेत. रक्तदान मोहीम, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निवारण अशा उपक्रमात तेथील विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी होताना दिसतात.\nही काळाची गरज आहे, ती काळाची गरज आहे असं म्हणतां म्हणतां आपण विज्ञान – तंत्रज्ञानात कितीतरी झपाट्याने प्रगती करीत आहोत. सर्वांगीण शिक्षण, संगणकीकरण, स्त्रियांचा अंतरीक्शापासून सर्वच क्षेत्रात झालेला प्रवेश या निश्चितच अभिमानाच्या गोष्टी आहेत. प्रसारमाध्यमाद्वारे देश – परदेशही जवळ आले आहेत. मात्र स्वातान्त्रापुर्वीची ध्येयनिष्ठा राष्ट्राप्रती असायची ती आता पैशाप्रती होत चालली आहे. संगणकीय तंत्रज्ञान व त्याबरोबर मिळणारा पैसा हेच आजचे आदर्श आहेत. एखादी व्यक्ती किती कमावते यावर तिचे मोठेपण ठरवले जाते. ती व्यक्ती वडिलधा-यांचा सांभाळ करते कां समाजाचा आर्थिक स्तर जसजसा उंचावत चालला आहे तसतशी समाजात विलासी वृत्ती, चंगळवाद, भ्रष्टाचार बोकाळत चालला आहे. देशांतर्गत प्रश्नाकडे कुणी गांभीर्याने पाहत नाही. हिंसाचार, दंगली, संप, मोर्चे यामुळे समाजात प्रचंड असंतोष माजला आहे. माणसाचा तोल तर धळलाच आहे पण निसर्गाचाही तोल माणसाने बिघडवला आहे. गुंडशाहीपुढे सुसंस्कृतपणाला मान खाली घालावी लागत आहे. या सा-या गोष्टींचा वाईट परिणाम युवकांच्या विचारांवर नकळत होत आहे. संसद – विधानसभा याठिकाणी चालणारा गदारोळ व तो दाखवणारे दूरदर्शन यावरून काय बोध घ्यायचा\nपरंतु अशा समाजातही काही दीपस्तंभ सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत ताकतीने उभे आहेत आणि तेच पुढील पिढ्यांचे आदर्श आहेत. उदा. महाराष्ट्राचेच नव्हें तर सर्व जगाचे भूषण ठरलेले कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे ‘बाबा आमटे’ भारतीय तरुणांच्या मनाची जडणघडण करण्याचे एक भव्य स्वप्न उराशी बाळगुन आहेत. दुसरे म्हणजे सर्वश्री अभय बंग व राणी बंग. आज सगळी तरुणाई अमेरिकेकडे वळत असताना अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘जॉन्स हॉपकिन्स’ विद्यापीठात गुणवत्तेचं रेकॉर्ड करणारी ही दोघं ‘गडचिरोली’ सारख्या मागास भागात आदिवासींसाठी काम करीत आहेत. बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी जातात आहेत. प.पु.कै.पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वाद्ध्याय परिवारातर्फे तळागाळातल्या माणसांपर्यंत स्वाध्याय – चळवळ पोचवून समाजावर स्वाध्याय-संस्कार केले आहेत. त्यांच्या या संस्कार – वृद्धीच्या कार्यामुळे तेही समाजात एक आदर्श बनले आहेत. इतकं असूनही संस्कारक्षम मनं निर्माण करण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागतील. थोडक्यात संस्कार ही काळाची गरज होती, आहे व असेल.\nसध्याच्या जागतिकरणाच्या काळात अत्याधुनिक तन्त्रड्न्यानाबरोबर मनुष्यबळही तितकेच प्रभावी असायला हंवे. त्यासाठी सुशिक्षित युवा-वर्गाने अशिक्षित वर्गाला सुधारण्याचे व्रत स्वीकारायला हंवे. परंतु त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. स्वतःच्या व्यवसायात राहूनही प्रत्येकजण जनसेवेचे व्रत अंगिकारू शकतो हे युवा पिढीच्या मनावर ठसवणे गरजेचे आहे.\nजर अंगी बाणाल संस्कार\nभावी पिढीकडून आशा करुंया उद्याच्या\nपहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा\nब्राम्हण समाज – एक चिंतन – श्रीराम घैसास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577136", "date_download": "2018-08-20T11:27:06Z", "digest": "sha1:QQUENODNJX4HCXSF7L6WFVO6YQK6V3ZT", "length": 5393, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "व्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » व्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन\nव्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन\nव्होल्वो या स्वीडिश कार कंपनीने एक्ससी 60 आणि व्ही 90 क्रॉस कन्ट्री या दोन मॉडेलचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. देशातल आपला प्रिमियम कार क्षेत्रातील हिस्सा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बेंगळूरमधील प्रकल्पातून एक्ससी 90 मॉडेलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. सुटय़ा भागांचा पुरवठा तत्काळ होण्यासाठी गोदामामध्ये गुंतवणूक करण्यात येणार असून बेंगळूरच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल असे व्होल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्लस फ्रम्प यांनी सांगितले.\nकंपनीकडून प्रतिमहिन्यात एक वितरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. कंपनीकडून लहान एसयूव्हीची विक्री करण्यात येत नसून ती जागा भरून काढण्याचे काम एक्ससी 40 करेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. गेल्या वर्षात कंपनीने 2 हजार युनिट्सची विक्री केली असून 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली. 2020 पर्यंत लक्झरी कार क्षेत्रात 10 टक्के हिस्सा मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सध्या तो 5 टक्के आहे.\nहोंडा ने सादर केले 110 सीसी ‘क्लिक’\nसंस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे तेजी परत\nसॅमसंग एस8 नवीन रंगात\nस्मार्टफोन विक्रीत दुसरी मोठी कंपनी वावे\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:18:18Z", "digest": "sha1:7DQHVOXUOWWIXDBTBKLAZ7L3ICDBFWLO", "length": 17404, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "एमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News एमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय\nएमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय\nआता महाराष्ट लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तोतया विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी यापुढे बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेला तोतया विद्यार्थी बसवून अनेकांनी प्रशासनात उच्च पदाच्या जागा पटकावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\nविविध शासकीय पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात येतात. मात्र आपल्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला परीक्षेला बसवून अ श्रेणीच्या पदांवर विराजमान झालेले अनेक अधिकारी प्रशासनात अद्याप कार्यरत आहेत. राज्य प्रशासनातील जवळपास ५० अधिकाऱ्यांनी तोतयांच्या जिवावर पदे मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. ही तोतयोगिरी समोर आल्यानंतर आता आयोगालाही जाग आली आहे.\nत्यामुळे यापुढे परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांकडूनही बायोमेट्रिक हजेरी आणि परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी काही परीक्षांसाठी मोबाईल जॅमर बसविण्याचा प्रयोग आयोगाने केला आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी उमेदवारांचे आधार क्रमांक आणि त्यावरील बोटाचे ठसे यांच्या आधारे ही हजेरी घेण्यात येईल. परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना आधार क्रमांक नोंदवणे सक्तीचे असल्याची सूचना आयोगाने यापूर्वीच दिली आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी विविध कंपन्यांकडून प्रस्तावही मागवण्यात आल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nPrevious articleशिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन\nNext articleसीमा सावळे यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम; दोन अर्थसंकल्प मांडणाऱ्या स्थायीच्या पहिल्या अध्यक्ष\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक...\nजेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणारा सीसीटीव्हीत कैद\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी महापालिका स्थायी समितीत भाजपच्या लांडगे, बारणे, बोईनवाड, डोळस, तर अपक्ष...\nआता १५ ऑगस्टपासून रास्ता रोको नाही; अन्नत्याग आंदोलन करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-shiv-shai-bus-52556", "date_download": "2018-08-20T11:16:16Z", "digest": "sha1:A7GFFMY5FQCQU63RRMNN2MWA4RUCEYCQ", "length": 14601, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news shiv shai bus वातानुकूलित ‘शिवशाही’ बसचा शाही थाट बिघाडामुळे उतरला! | eSakal", "raw_content": "\nवातानुकूलित ‘शिवशाही’ बसचा शाही थाट बिघाडामुळे उतरला\nबुधवार, 14 जून 2017\nरत्नागिरी - एसटी महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलित ‘शिवशाही’ एसटीचा शाही तोरा बिघाडामुळे उतरला. पनवेल येथे बंद पडल्यानंतर सोमवारी (ता. १२) रात्री मुंबईची वारी करण्यासाठी निघालेली शिवशाही खेडशी येथे रात्री साडेअकरा वाजता बंद पडली. त्यानंतर पर्यायी गाडी देण्यासाठी विलंब झाल्याने प्रवासी संतापले. काल सकाळी दहापर्यंत हे प्रवासी मुंबईत पोचले नव्हते.\nरत्नागिरी - एसटी महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलित ‘शिवशाही’ एसटीचा शाही तोरा बिघाडामुळे उतरला. पनवेल येथे बंद पडल्यानंतर सोमवारी (ता. १२) रात्री मुंबईची वारी करण्यासाठी निघालेली शिवशाही खेडशी येथे रात्री साडेअकरा वाजता बंद पडली. त्यानंतर पर्यायी गाडी देण्यासाठी विलंब झाल्याने प्रवासी संतापले. काल सकाळी दहापर्यंत हे प्रवासी मुंबईत पोचले नव्हते.\nशिवशाही ही आलिशान गाडी रत्नागिरी एसटी विभागात दाखल झाली. मोठ्या थाटात या एसटीचे स्वागत करण्यात आले. शिवशाहीचा प्रवास सुरू झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रवासाला अडसर आला तो गाडीच्या बिघाडाचा. मुंबईतून सुटल्यानंतर ११ ला रात्री पनवेल येथे तांत्रिक बिघाडामुळे ही बस बंद पडली. वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे तेथून प्रवाशांना दुसऱ्या निमआराम बसने रत्नागिरीत आणण्याची व्यवस्था करावी लागली. या प्रकाराचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला. त्यानंतर तरी शिवशाहीचा प्रवास सुखकर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती.\nशिवशाहीच्या तिसऱ्या दिवशीच्या प्रवासात पुन्हा माशी शिंकली आणि काल रात्री उशिरा सोडण्यात आलेली शिवशाही गाडी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खेडशीत बंद पडली. गाडीमध्ये साधारण ४० प्रवासी होती. गाडी बंद पडल्यामुळे महामंडळाला प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात विलंब झाला. गाडी उशिरा आल्याने अनेक प्रवासी भडकले होते. महामंडळाच्या व्यवस्थेबाबत बोटे मोडत होते. दुसऱ्या दिवशी मुंबईत लवकर पोचून अनेकांनी काही नियोजन केले होते. परंतु या सर्व प्रकारामुळे त्याचे वेळापत्रकच बिघडले. या प्रकाराची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे. अशोक लेलॅंड कंपनीची टीम येथे दाखल झाली असून गाडीला पिकअप मिळत नसल्याचा तांत्रिक बिघड झाला आहे. लवकरच ती दुरुस्त होईल, असे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.\nयाबाबत एसटी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या, ‘‘शिवशाहीची गाडी काल रात्री पुन्हा बंद पडली. भारमान वाढावे, यासाठी आम्ही हा प्रयोग केला होता. मुंबई येथील रॅम्बो कंपनीने एसटी महामंडळाशी करार केला आहे. आम्हाला दिलेली गाडी वारंवार बिघडत असलल्याने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देऊन कंपनीला मेमो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात अशी घटना घडल्यास पर्यायी गाडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’’\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/578028", "date_download": "2018-08-20T11:23:41Z", "digest": "sha1:DL2T4UVUYABMKDVVL4436WVJQ6RC2BQD", "length": 6789, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह\nइस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह\nभारताची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ लष्करासाठी दळणवळण आणि टेहळणी उपग्रह बनवणार आहे. यासाठीचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये हे उपग्रह अवकाशात सोडले जातील. भारतीय लष्करासाठी हे उपग्रह ‘आँखे’ ठरणार असून शत्रू राष्ट्रांच्या सामरिक आणि सैन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.\nसध्या इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात ते सोडले जाणार आहे. त्याआधी इस्रो लष्करासाठी उपग्रह बनवत आहे. हा उपग्रह सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भारतीय लष्कराला एक नवीन ‘डोळा’च प्राप्त होणार आहे. इस्रो जीसॅट 7 उपग्रह सप्टेंबरमध्ये सोडणार असून भारतीय हवाई दलाला हा उपग्रह अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच वर्षाच्या अखेरीस रिसॅट-2ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हा उपग्रह दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा उपग्रह जीएसएलव्ही एमके-2 या रॉकेट लाँचरच्या मदतीने सोडला जाणार आहे. वायुसेनेला याचा रडार यंत्रणेकरता मोलाचा उपयोग होणार आहे. ग्राऊंड रडार स्टेशन, हवाई तळ, एडब्ल्यूएसीएस एअरक्राफ्ट इंटरलिंक सुविधा, प्रगत नेटवर्क हवाई दलासाठी प्राप्त होणार आहे. हा उपग्रह 2013 मध्ये सोडण्यात आलेल्या जीसॅट 7 रुक्मिणी या उपग्रहाप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. याचा लाभ सध्या नौदलाला अधिक प्रमाणात होत आहे. यामुळे भारतीय समुद्री प्रदेश तसेच सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या भूभागांवर नजर ठेवणे, शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे भारतीय लष्कराला शक्य होणार आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्ट ; 20 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले\n…. तर भीक मागणे देखील रोजगारच मानावा : चिदंबरम\nसप खासदाराने उधळली मुक्ताफळे\nहाफिज सईदचे फेसबुक बंद ; फेसबुकने केली कारवाई\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Dashboard/TermsAndConditions.aspx", "date_download": "2018-08-20T11:16:13Z", "digest": "sha1:EPI4OHFDTKEK5QGL6EG23QA6W6OVNZJN", "length": 3811, "nlines": 28, "source_domain": "mahaeschol.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग", "raw_content": "मुख्य माहितीकडे / विषयाकडे जा\nभाषा निवडा English मराठी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन\nया संकेतस्थळाची रचना विकसन आणि देखभाल सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग साठी केली आहे.संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार नाही.भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल.या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या बाह्य संकेतस्थळाच्या गोपनीयता व सुरक्षतीतता याची जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची नसून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग या बाह्य संकेतस्थळाच्या उपलब्धतेची हमी देत नाही.\nहे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, महाराष्ट्र सरकार\nप्रतिलिपि अधिकार © 2012 | हे संकेतस्थळ बघण्यासाठी सर्वोत्तम वियोजन 1024x768 आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4796570783025578829&title=Vikram%20Sarabhai,%20Cecil%20DeMille&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:34:03Z", "digest": "sha1:K3UIGDB2KUDN3MQ7M4F7DDLG3FK3X6ZX", "length": 10903, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विक्रम साराभाई, सेसिल डमिल", "raw_content": "\nविक्रम साराभाई, सेसिल डमिल\nभारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई आणि अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेले विक्रम अंबालाल साराभाई हे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार आणि प्रमुख खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण होण्यात त्यांचं प्रचंड योगदान आहे. बेंगळुरूमधल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये त्यांना सर सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणांवर संशोधन करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी त्याच विषयाच्या संदर्भात ब्रिटनमध्ये जाऊन डॉक्टरेट मिळवली. १९४७ साली त्यांनी अहमदाबादला फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. पुढे केरळमध्ये थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना केली. तिथून भारताच्या क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण केलं जातं. त्यांच्या प्रयत्नांतून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद), नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट, अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन अशा अनेक उत्तमोत्तम संस्थांचा जन्म झाला. खगोलशास्त्रातल्या त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेकडून चंद्रावरच्या एका मोठ्या विवराला ‘साराभाई क्रेटर’ असं नाव देण्यात आलं आहे. ३० डिसेंबर १९७१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. भारत सरकारने १९७२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.\n१२ ऑगस्ट १८८१ रोजी मॅसाच्युसेट्समध्ये जन्मलेला सेसिल डमिल हा अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष मानला जातो स्वतः अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या डमिलने मूकपटांपासून बोलपटांपर्यंत ७०हून अधिक सिनेमे बनवले. भव्यदिव्य सिनेमे बनवण्याबद्दल तो प्रसिद्ध होता. त्याचे ‘क्लिओपाट्रा’, ‘सॅमसन अँड डलायला’, ‘दी टेन कमांडमेंट्स’ हे सिनेमे त्यांतल्या भव्यतेमुळे लोकांच्या मनांत आजही घर करून आहेत. जेस लास्की आणि सॅम्युअल गोल्डविन यांना बरोबर घेऊन त्याने पॅरामाउंट पिक्चर्स ही कंपनी काढली. मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ - असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत. २१ जानेवारी १९५९ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.\nयांचाही आज जन्मदिन :\n‘एमटी आयवा मारू’चे लेखक अनंत सामंत (जन्म : १२ ऑगस्ट १९५२)\nप्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे (जन्म : १२ ऑगस्ट १९४८)\nप्रसिद्ध इंग्लिश कवी, लेखक रॉबर्ट साउदी (जन्म : १२ ऑगस्ट १७७४, मृत्यू : २१ मार्च १८४३)\nयांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nभारताचा गाजलेला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (जन्म : १२ ऑगस्ट १९५९)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी शकील बदायुनी मनोहर श्याम जोशी, रॉबर्ट शॉ\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-satara-news-mahabeej-seed-purchasing-order-back-58478", "date_download": "2018-08-20T11:07:59Z", "digest": "sha1:QQRGJZSU3J3VHEXLOU2DAJEUKF6WF64J", "length": 14944, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad satara news mahabeej seed purchasing order back ‘महाबीज’चेच बियाणे खरेदीचे फर्मान मागे | eSakal", "raw_content": "\n‘महाबीज’चेच बियाणे खरेदीचे फर्मान मागे\nसोमवार, 10 जुलै 2017\nजिल्हा परिषदेच्या बैठकीत निर्णय; शेतकऱ्यांना घेता येणार पसंतीचे बियाणे\nजिल्हा परिषदेच्या बैठकीत निर्णय; शेतकऱ्यांना घेता येणार पसंतीचे बियाणे\nकऱ्हाड - बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बियाणे उगवलेच नाही अशी तक्रार येऊ नये, यासाठी दक्षता म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अनुदानवरील बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे प्रमाणीत बियाणेच शेतकऱ्यांनी खरेदी करावे, असे सूचित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले त्यांच्या पसंतीचे बियाणे मिळताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींचा विचार कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार आता जिल्हा परिषदेकडून महाबीजचेच बियाणे खरेदी करण्याचे फर्मान मागे घेण्यात आले असून, आता शेतकरी त्यांच्या पसंतीनुसार बियाणे खरेदी करू शकणार आहेत.\nबियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून तरतूद करून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे दर वर्षी उपलब्ध करून दिले जाते. ते बियाणे घेताना दर्जेदार आणि चांगली उगवण क्षमता असलेले असावे, असा निकष कृषी विभागाने घालून दिला आहे. त्यासाठी महाबीजचेच खात्रीशीार बियाणे वापरावे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले होते.\nमात्र, शेतकऱ्यांना हवे असलेले महाबीजचे बियाणे सर्वच ठिकाणी उपलब्ध असण्याचा आणि शेतकऱ्यांना हवे ते बियाणे मिळण्यात अडसर निर्माण झाला होता. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा विचार जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. कृषी सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बियाणांसदर्भातील हा विषय चर्चेला आला. त्यामध्ये कृषी समितीच्या सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची काय मागणी आहे त्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार आता शेतकऱ्यांना केवळ महाबीजचेच बियाणे खरेदी करावे लागणार नाही. त्यांना जे हवे ते दर्जेदार बियाणे खरेदी करावे, असे त्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बियाणे खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना ते पावती घेऊन, दर्जेदार असल्याचे आणि उगवण क्षमता चांगली असल्याचे खात्री टॅग लावलेलेच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nजिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या अनुदानावरील बियाणे खरेदी करताना ते महाबीजचेच खरेदी करावे, असे ठरवण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि कृषी समितीत झालेल्या निर्णयानुसार आता शेतकरी महाबीजसह अन्य कोणत्याही प्रकारेच बियाणे खरेदी करू शकतील. अनुदानासाठी त्यांनी बियाणे खरेदी केलेली पावती आणि आवश्‍यक कागद कृषी विभागाकडे सादर करायचे आहेत.\n- भूपाल कांबळे, कृषी अधिकारी, कऱ्हाड\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584266", "date_download": "2018-08-20T11:25:21Z", "digest": "sha1:OL2GYFJWPXDCAPJ66VGT43MSXGZT7S7G", "length": 5228, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » भारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग\nभारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग\nइाखडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना आणि आयसीबीसी या चीनच्या आघाडीच्या सरकारी बँकेने केवळ भारतात गुंतवणूक करण्यासाठी एका विशेष फंडाची निर्मिती केली आहे. या फंडाच्या माध्यमातून चिनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीची संधी प्राप्त होणार आहे. भारताच्या विकासाचा वेग चीनपेंक्षा अधिक असून अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. इंडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना क्रेडीट सूस इंडिया मार्केट फंड असे या फंडाचे नाव आहे. भारताच्या विकासाचा वेग जादा असल्याच्या कारणामुळे यांचा फायदा चिनी गुंतवणूदारांना मिळवून देण्यासाठी या फंडाची निर्मिती करण्यात आली आहे. एका फंड मॅनेजरने दिलेल्या माहितीनूसार या फंडाच्या माध्यमातून दीर्घकाळासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यात येणार असून,तो अर्थव्यवास्थेतील चढउतारवर लक्ष ठेऊन असेल.\nरिलायन्स सॅपच्या मदतीने आणणार ‘सरल जीएसटी’\nझिऑक्स मोबाईल्सचा टय़ूबलाईट बाजारात\nआधार माहिती सरकारने जपावी : आयएमएफ\nपतधोरण समितीच्या तीन दिवशीय बैठकीला प्रांरभ\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/dr-usha-joshi-1627830/", "date_download": "2018-08-20T11:39:19Z", "digest": "sha1:2J2357Q6R2KOQQ5WHLXTJRGOPPAVCUJN", "length": 14278, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr Usha Joshi | डॉ. उषा जोशी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nकार्यात सुरुवातीपासूनच उषाताईंचे सक्रिय योगदान दिले.\nआधीचे हैदराबाद संस्थान, नंतर हैदराबाद प्रांत आणि पुढे आंध्र प्रदेश राज्य (आता तेलंगणही) या प्रवासात हैदराबादेत मराठी भाषा आणि संस्कृतीचा अवकाश समृद्ध करण्याचा प्रयत्न निष्ठापूर्वक काही मंडळींनी केला. आरंभीच्या काळात डॉ. ना. गो. नांदापूरकर, भालचंद्र महाराज कहाळेकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी यांसारख्या आधीच्या पिढीतील विद्वान प्राध्यापकांनी तिथल्या मराठी वाङ्मयीन चळवळीचे नेतृत्व केले. पुढील काळात या विद्वत्गणांचे कार्य तितक्याच निष्ठेने आणि क्षमतेने पुढे नेले ते द. पं. जोशी आणि त्यांच्या सहचारिणी डॉ. उषा जोशी यांनी. सहा वर्षांपूर्वी दपं यांच्या आणि आता उषाताईंच्या निधनाने हैदराबादेतील मधल्या पिढीच्या कृतिशील मराठीनिष्ठांना मराठी समाज मुकला आहे.\nभाषावार प्रांतरचनेनंतरच्या काळात हैदराबादमध्येच जाणीवपूर्वक राहून दपं यांनी मराठी भाषा-साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य केले. त्यांच्या या कार्यात सुरुवातीपासूनच उषाताईंचे सक्रिय योगदान दिले. दपंसह उषाताईंनी अनेक साहित्यविषयक ग्रंथांचे संपादन केलेच, शिवाय हैदराबादेतील मराठी साहित्य परिषद या वाङ्मयीन संस्थेच्या जडणघडणीत दपंबरोबरच उषाताईंचाही मोलाचा वाटा आहे. आधीच्या पिढीतील महानुभावांच्या कार्याची आणि विद्वत्तेची जाण असलेल्या उषाताईंनी पुढे म. सा. परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही जबाबदारीने सांभाळली. तसेच परिषदेच्या ‘पंचधारा’ या मुखपत्राचे संपादनही उषाताईंनी साक्षेपाने केले. त्यांच्या संपादकीय कारकिर्दीतील ‘पंचधारा’च्या अंकांकडे पाहिल्यास हे ध्यानात येईल. दीर्घकाळ मराठीचे अध्यापन केलेल्या उषाताईंनी उस्मानिया विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदही भूषविले. २०१० साली सेतुमाधवराव पगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचे आठ खंड दपं आणि उषाताईंनी संपादित केले होते. या व्यतिरिक्त उषाताईंनी ‘मऱ्हाटी स्त्री-रचित रामकथा’ हा डॉ. नांदापूरकरांनी संग्रहित केलेल्या मराठवाडय़ातील रामकथेवरील ओवीगीतांचा ग्रंथ संपादित केला आहे. तब्बल सहा हजार ओव्यांचा संग्रह असलेला हा पाचशे पृष्ठांचा संपादित ग्रंथ उषाताईंच्या संपादनदृष्टीचा प्रत्यय देणारा आहे. याशिवाय ‘समर्थ साहित्यातील आकृतिबंध’ या स्वतंत्र समीक्षापर ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले आहे. या ग्रंथात समर्थ रामदासांचे विभूतीमत्त्व आणि त्यांचे काव्य यांच्यात गल्लत न करता समर्थाच्या काव्याचा निखळ साहित्यरचनेच्या दृष्टीने उषाताईंनी घेतलेला परामर्श म्हणजे त्यांच्या अभ्यास आणि भाषाजाणिवेची खूणच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5576088665893997192&title=Dr.%20Kabir%20Umakumar%20Receives%20'FRCS'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:48Z", "digest": "sha1:R4J56XHHWNWDDCMX3GJAZ5ANCXXMM4JV", "length": 6535, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. कबीर उमाकुमार यांना ‘एफआरसीएस’ पदवी", "raw_content": "\nडॉ. कबीर उमाकुमार यांना ‘एफआरसीएस’ पदवी\nपुणे : येथील जहांगीर हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. कबीर उमाकुमार यांना लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची आंतरराष्ट्रीय ख्यातीची ‘एफआरसीएस’ पदवी मिळाली असून, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फॅकल्टी म्हणून सदस्यत्वही (फेलोशिप) मिळाले आहे.\nह्रदयशस्त्रक्रिया चिकित्सक असणारे डॉ. उमाकुमार यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिस (लिव्हरपूल) येथे रॉयल कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्ष काम केले आहे.\nडॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांचे चिरंजीव असणाऱ्या डॉ. कबीर उमाकुमार यांनी १० वर्षांत हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया केल्या आहे. ह्रदयाला कमीत छेद घेऊन झडप बदलीची शस्त्रक्रिया करण्यात ते तज्ज्ञ आहेत.\nTags: पुणेडॉ. कबीर उमाकुमाररॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सलंडनजहांगीर हॉस्पिटलडॉ. कुमार सप्तर्षीDr. Kabir UmakumarPuneFRCSRoyal College of SurgeonsLondonDr. Kumar SaptarshiJahangir Hospitalप्रेस रिलीज\nडॉ. संजय कुलकर्णी यांना ब्रिटनमधील तीन मानाचे किताब ‘विकासाच्या नावाखाली विनाश होऊ नये’ ‘चला हवा येऊ द्या’ला ‘यूके’त प्रचंड प्रतिसाद ‘यूके’मध्ये मराठी मनोरंजनविश्वाचे दालन डॉ. सप्तर्षींच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2.html", "date_download": "2018-08-20T11:37:30Z", "digest": "sha1:3IYFD6SFT6JTXUXVOCB2HXMIPWX54NZB", "length": 26484, "nlines": 299, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | जंगल", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » किशोर भारत » जंगल\n असे विचारल्यास वृक्ष, झुडप, पक्षी व त्यात वन्यप्राणी म्हणजे जंगल असे अनेक जण सांगतील.\nपण, जंगल हे एक पुस्तक आहे. ज्यामध्ये एक वेगळेच जग आहे. असे पुस्तक की, ज्यात लपलेल्या आहे काही रहस्यमय गोष्टी जंगल हे सातत्याने बदलत राहाते. जंगलात आपण जरी एकाच ठिकाणी नेहमी जात राहिलो, तरी ती जागा आपल्याला दरवेळेला बदललेली दिसेल. या आगळ्या-वेगळ्या पुस्तकाची जी आगळी-वेगळी लिपी आहे ती कोण्या एखाद्या मार्गदर्शकाशिवाय फारच क्वचित लोकांना कळते.\nहजारो वर्षांआधी माणूस आणि प्राणी यामध्ये फार साम्य होते. पण, कालांतराने माणसाला तीन गरजेव्यतिरिक्त चौथी गरज भासू लागली ती म्हणजे, ‘पैसा.’\nनंतर त्याने स्वत:च असे वेगळे जग बसवले. तिथे तो आपल्या मनाचा ‘राजा’ होता. तो सोबत असे प्राणी ठेवायला लागला जे त्याच्या अपेक्षेप्रमाणे वागतील. त्याच्या समोर मान खाली करून उभे राहातील.\nआणि त्या मुक्या प्राण्यांना तो राब-राब राबवतो. जर त्या मुक्या श्‍वापदाने थोडी जरी चूक केली तर त्याला सुद्धा तेवढेच गुन्हेगार समजल्या जायचे जेवढे एका माणसाला समजल्या जात असे.\nमनुष्याची प्रगती आता आकाशाला जाऊन भिडली. तो निरनिराळे कारखाने काढू लागला. पण, त्यातील प्रदूषित पाणी व धूर तो शहराबाहेरील जंगलात सोडतो. त्याचे कारण म्हणजे शहर प्रदूषित नाही झाले पाहिजे पण, जंगलाचे काय माणूस प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करू शकतो. पण, वन्यजीव व वृक्षांचे काय\nमी एकदा माझ्या गावाजवळील ‘वाई’च्या जंगलात गेलो. ‘वाई’ या गावाभोवताली असणार्‍या त्या जंगलाला आम्ही ‘वाई’चे जंगल म्हणून ओळखतो. जाण्याआधी त्या जंगलाविषयी बरीचशी माहिती गोळा केली.\nगावातील काही मंडळी या जंगलाला ‘भूलभुलैया’चे जंगल म्हणून ओळखतात. कारण, त्या जंगलात गावातील पुष्कळशी माणसं हरवली होती. त्या जंगलाचे अनुभव ऐकताना त्या अनुभवणार्‍या व्यक्तीच्या चेहर्‍यावर एक वेगळेच तेज दिसत होते. त्यामुळे आमच्या तिघांचीही उत्सुकता शिगेला टेकली होती आणि निघायचा तो दिवस उगवला. आम्ही तिघे (शुभम, चेतन, मी) गाडीने वाईच्या मार्गावर चालू लागलो. त्या रस्त्याने फारच शुकशुकाट होता. बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या झोपडीपासून डाव्या हातावरून जंगलात जाणार्‍या त्या वाटेवर उतरायचे होते आणि रस्त्याने सुद्धा आमचा साथ सोडला.\nकाही ठिकाणी ते जंगल एवढं दाट होतं की, त्यावरून माझी दृष्टी काही केल्या हटतच नव्हती आणि काही ठिकाणी झाडांची झालेली कत्तल स्पष्ट दिसत होती. आम्ही गाडी एका सुरक्षित ठिकाणी लावली आणि समोर पायीच निघालो. ते अविस्मरणीय दृश्य बघताना डोळ्याची मेमरी सुद्धा संपायची वेळ आली होती. ती निसर्गरम्य पहाट फारच उल्हासदायक होती. थोडे चालल्यावर एक वाळलेला नाला लागला व त्यानंतर आम्ही तिथून जंगलाच्या उंचवट्यावर चढू लागलो.\nतितक्यात आम्हाला ठक-ठक आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने गेल्यावर सात-आठ आदिवासी झाडं तोडताना दृष्टीस पडली. आम्ही समोर गेल्यावर क्षणभर सर्वांनी आमच्याकडे बघितले व परत आपले काम सुरू केले. त्यातील एकाने ‘‘पाणी हाय काय’’ असे विचारले असता मी बॅगमधील पाण्याची बॉटल त्यांना दिली आणि सोबतीला एक प्रश्‍न ठेवला, ‘‘कुण्या गावचे हाय, काका’’ असे विचारले असता मी बॅगमधील पाण्याची बॉटल त्यांना दिली आणि सोबतीला एक प्रश्‍न ठेवला, ‘‘कुण्या गावचे हाय, काका\nचेतनने जंगलाबद्दल विचारपूस केली असता ते म्हणाले, ‘‘आम्ही इथं हमेशा येत नाही, आम्हाले काय माहीत\nआणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. चेतनने वाटेत मला सांगितले हे आदिवासी इथलेच आहेत. आपण गावात जाऊन बोंबाबोंब करू या भीतीने त्यांनी आपल्याला काहीच सांगितले नाही.\nहे आदिवासी या सुंदर जंगलाला उजाड करत आहे व आपल्या भावंडांप्रमाणेे असणार्‍या त्या वन्यप्राण्यांना संपवत आहेत.\nसूर्याने सुद्धा जंगलाचा आता निरोप घेतला आणि आता लवकरच येऊ या आशेने आम्ही सुद्धा जंगलाचा निरोप घेत गावाचा रस्ता गाठला. ‘आदिवासी’ या विषयावर चर्चा करत आम्ही घरी कधी पोहोचलो ते कळलेच नाही.\nआणि दुसर्‍या दिवशीचा बेत राखून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.\nपरीक्षित अजयराव पितळे, अमरावती\nखंडू व खंडाळे गुरुजींचा खट्याळ संवाद\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%98.html", "date_download": "2018-08-20T11:37:39Z", "digest": "sha1:RMDQY3KBUFGM3PSJAI7OCNW7U5537HVV", "length": 37718, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | विकासासाठी कठोर निर्णय घ्यावेच!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » विकासासाठी कठोर निर्णय घ्यावेच\nविकासासाठी कठोर निर्णय घ्यावेच\n•चौफेर : अमर पुराणिक•\nआजपर्यंत प्रशासनात परिवर्तन आणण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. आजपयर्र्तच्या प्रत्येक सरकारला आपली सत्ता आबाधित राखण्यात रस होता. त्यासाठी हे कडू औषध घ्यायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना अनेकांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल, अनेक अडथळे पार करावे लागतील. पण देशाला जर चांगले दिवस पाहायचे असतील तर मोदींच्या या भूमिकेला पाठबळ देणे आवश्यक आहे. असे कठोर निर्णय घेतल्या शिवाय ‘सब का साथ, सब का विकास’ साधता येणार नाही हे मोदी जाणून आहेत. त्यामुळे आज मोदी जे कडू औषध देत आहेत ते जर प्राशन्न केले तर येत्या काळात देश निरोगी आणि बलवान होईल.\nभारताच्या नोकरशाहीमध्ये आजकाल जसे बदल दिसुन येत आहेत तसे बदल यापुर्वी कधीही दिसून आले नाहीत. गृह सचिव पदावरुन अनिल गोस्वामी यांना हटवण्यात आले, त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरुन त्यांना तात्काळ हटवण्यात आल्याची घटना ताजी आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन पंतप्रधानांच्या नोकरशहांकडून काय अपेक्षा आहेत याचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. काही दिवसांपुर्वीच सुजाता सिंह यांची परराष्ट्र सचिवपदावरुन उचलबांगडी करुन त्या जागी एस. जयशंकर यांची नियुक्ती केली. सुजाता सिंह यांचा कार्यकाळ अजुन ७ महिने शिल्लक आहे. त्यापुर्वीच त्यांना हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय भारताच्या बदलत्या परराष्ट्र नीतीचे संकेत देतोय. हा निर्णय अनेकांना चकित करणारा आहे. पण सरकारने उत्तम पर्याय म्हणून जयशंकर यांची निवड केली.\nविरोधी पक्षातून यावर कोणतीही विरोधी कुजबुज ऐकू येत नसली तरी नोकरशाहांच्या कंपूतून मात्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली जातेय. पण त्यांची तक्रार ही केवळ सुजाता सिंह यांच्या करिअरला केंद्र सरकारने ग्रहण लावल्याची आहे. पण केंद्र सरकारच्या या कृतीमुळे भारतीय परराष्ट्र सेवेतील काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाचावर धारण बसली आहे. या बाबतीत कॉंग्रेसची प्रतिक्रिया आश्‍चर्यचकित करणारी आहे. कारण माजी सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या घटनेचा संबंध खोब्रागडे प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, सुजाता सिंह यांना परराष्ट्र सचिव पदावरुन हटवण्यामागे देवयानी खोब्रागडे प्रकरणात सुुजाता सिंह यांनी घेतलेली भूमिका कारणीभूत आहे.\nवस्तूत: सुजाता सिंह यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍यानंतर तात्काळ हटवले जाणे हा केवळ योगायोग असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यापुर्वी टीकाकार काही महत्त्वपुर्ण गोष्टी विसरतात, किंवा कानाडोळा करतात, किंवा वस्तूस्थितीचा अभ्यास न करताच टीकास्त्र सोडतात. पंतप्रधानांकडून घेतलेले हे निर्णय नोकरशाहीला सजग आणि सतर्क करण्यासाठी घेतलेले आहेत, त्यांचे निर्णय व्यापक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा जो वेग साधण्याच्या प्रयत्नात आहेत तो साधण्यासाठी तितकीच दमदार नोकरशाही त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांनी सक्षम व्यक्तींकडे महत्त्वपुर्ण जबाबदार्‍या सोपवण्याचा निर्णय घेतले आहेत. असे केले तरच मोदींना देशाचा वेगवान विकास साधने शक्य होणार आहे.\nतीन आठवड्‌यापुर्वी सरकारने डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) चे प्रमुख अविनाश चंदर यांना नारळ दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष अणू उर्जा आणि सामरिक नीतीवर केंद्रीत आहे. सामरिक नीतीत काही संस्थांची महत्त्वपुर्ण भूमिका असते. यात डीआरडीओ आणि डीएई (अणु उर्जा विभाग) प्रामुख्याने समाविष्ट आहेत. डीआरडीओची कार्यप्रणाली आणि संवाद प्रक्रिया थेट पंतप्रधानांशी असते. राष्ट्रीय विकास कार्यासंदर्भात डीआरडीओसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केलेली असते, पण ही संस्था तुलनात्मकदृष्टीने साधारण कामगिरी करतेय आणि आपली कामगिरी सुधारण्यात सतत अपयशी ठरली असल्याचे याक्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासकाकडून अनेकदा सांगण्यात आले आहे.\nयात डीआरडीओने हलके लढाऊ विमान ‘तेजस’चे विकसन, नाग क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं आदी योजना एक तर वेळेत पुर्ण केल्या नाहीत किंवा मग त्या अतिशय महागड्‌या ठरल्या आणि त्यांचे बजेट सतत फुगतच गेले. अग्नी-१ला संचालन स्थरापर्यंत आणण्यासाठी या संस्थेला जवळ-जवळ दिड दशक लागले. हाच हलगर्जीपणा आणि अक्षमता पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाने ठोस पावले उचलली आहेत. या संस्थांना सुचवण्यात आले आहे की आपल्या देशाच्या गरजा लक्षात घेऊन काळाबरोबर अद्ययावत सुधारणा कराव्या, नवे प्रोजेक्ट डिजाईन करावे आणि ठरलेल्या कालावधीत या योजना पुर्णत्वास न्याव्यात आणि अशी क्रियान्वयन नीती तयार करावी की डीआरडीओच्या उत्पादनांची सैद्धांतिक भूमिका स्पष्ट केलेली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या ‘चलता है’ प्रवृत्तीत बदल करण्यासाठी मोठी निर्णायक भूमिका घेतली आहे. मागच्या वर्षी निवडणूकांच्या कालावधीत कारगील येथील एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी यावृत्तीवर नेमके बोट ठेवले होते. ते म्हणाले होते की, १९९२ साली हाती घेतलेेलेे उपक्रम २०१४ उजाडले तरीही पुर्ण झालेले नाहीत, २२ वर्ष झाली तरीही सांगितले जातेय की ‘और थोडा समय लगेगा’. गेल्यावर्षी संसद समितीनेही डीआरडीओवर टीका केली होती की, डीआरडीओ नको त्या संशोधनात मग्न आहे आणि अनावश्यक वेळ घेतला जातोय. शिवाय भ्रष्टाचाराचाही आरोप झाला होता. यासर्व पैलूंचा विचार केला तर पंतप्रधानांनी घेतलेली भूूमिका योग्य आहे. सरकारने कठोर पावले टाकत अविनाश चंदर यांना पदावरून हटवून या संस्थेत जबाबदारी आणण्याची आणि अधिकारी चूकांना उत्तर देण्याला बांधिल राहतील, त्यांना हात झटकून बाजूला होता येणार नाही, असाच प्रयत्न सरकारने केला आहे.\nपरराष्ट्र सचिव जयशंकर यांची नियुक्ती करण्यातही अशीच भूमिका आहे, योग्य आणि सक्षम व्यक्तीची निवड होणे यात उपक्रमांचे अर्धे यश सामावलेले असते. मोदी सरकारने घेतलेले आजपर्यंतचे सर्व निर्णय पाहता ते खूप लांब पल्ल्याचा विचार करुन निर्णय घेत आहेत. प्रत्येक समस्येवर ठोस उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे भारतीय परराष्ट्र क्षेत्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांनाही आता हे समजून घेतले पाहिजे की, पुर्वीच्या गोष्टी आता चालणार नाहीत. भारताची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय वजन जगात वेगाने वाढत असताना तरी ही जोखीम पत्कारणे अयोग्य आहे. राष्ट्राच्या आकांक्षा पुर्ण करत असताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा राष्ट्रविकासाला मारक ठरेल.\nसेवा ज्येष्ठतेप्रमाणे बढती मिळण्याचा जमाना केव्हाच मागे निघून गेला आहे. आता त्याची कोणतीही आवश्यकता नाही की जो सर्वात वरिष्ठ आहे अशा अधिकार्‍याकडेच जबाबदारी सोपवली जावी. सरकारला परराष्ट्र सेवा क्षेत्रातील सुधारणा करताना अशा अकार्यक्षम सरकारी बाबूंकडून होणार्‍या अडथळ्यांचा सामना करावा लागू नये. आपल्या देशातील वस्तूस्थिती अशी आहे की, बुद्धीमान आणि दर्जेदार काम करणार्‍याची किंमत होताना दिसत नाही. आणि कामचूकार आणि दर्जाहीन काम करणारे दंडित होताना पहायला मिळत नाही. केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी क्षेत्रात सुद्धा त्याचाच परिणाम असा झाला की, राजकारण करुन, वशिलेबाजी करुन मोठीपदं बळकावली जाऊ लागली. याचा दुसरा परिणाम असा की, बुद्धीमान, सक्षम आणि प्रभावशाली लोक सरकारी सेवेकडे आकर्षित होत नाहीत. त्यामुळे अशा विद्वानांना अशा महत्त्वपुर्ण क्षेत्राकडे आकर्षित करणे आवश्यक आहे.\nआजपर्यंत प्रशासनात परिवर्तन आणण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. आजपयर्र्तच्या प्रत्येक सरकारला आपली सत्ता आबाधित राखण्यात रस होता. त्यासाठी हे कडू औषध घ्यायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना अनेकांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल, अनेक अडथळे पार करावे लागतील. पण देशाला जर चांगले दिवस पाहायचे असतील तर मोदींच्या या भूमिकेला पाठबळ देणे आवश्यक आहे. असे कठोर निर्णय घेतल्याशिवाय ‘सब का साथ, सब का विकास’ साधता येणार नाही हे मोदी जाणून आहेत. त्यामुळे आज मोदी जे कडू औषध देत आहेत ते जर प्राशन केले तर येत्या काळात देश निरोगी आणि बलवान होईल. लोकशाहीत प्रभावी राजनीतिक नियंत्रण आणि दिशादर्शन अतिशय महत्त्वपुर्ण आहे आणि तेच मोदी करत आहेत. मोदी सरकारने भारतीय नोकरशाहीला अधिक जबाबदार, प्रभावी बनवण्यासाठी उचललेली पावले योग्यच आहेत.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (94 of 134 articles)\n : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\n•चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं - भाग : २ मैत्रिणींनो, मागच्या लेखात आपण ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584269", "date_download": "2018-08-20T11:23:36Z", "digest": "sha1:MVUJRTZUKLDYWX4CWYXVO6JUNCORBLTM", "length": 6584, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला\nओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला\nओप्पो मोबाईल कंपनीने मंगळवारी भारतात नवीन आवृत्तीचा रेलमी-1 पहीला स्मार्ट फोन लाँच केला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी जादा स्टोरेज सुविधा आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, हा फोन भारतात तयार करण्यात आलाय. मेमरी कार्ड, फोन मेमरी साठवण्याच्या त्याच्या तीन वेगवेगळय़ा किंमती ठरवण्यात येणार. त्या वेगवेगळय़ा प्रकारामध्ये फोन लाँच करण्यात येऊन सुरुवातीची किंमत 8 हजार 990 रु. ठेवली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.\nरेलमी-1 या स्मार्टफोनला 6 जीबी रॅम,128 जीबी फोन मेमरी याची किंमत 13 हजार 990 रुपये.तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी फोन मेमरी असणाऱया फोनची किंमत 8 हजार 990 रुपयांना मिळेल.ग्राहकांच्या सुविधेकरीता ऍमेजन इंडिया यावर विक्री करण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.याच्या बरोबरीत एक महिन्याच्या कालावधीनंतर 4 जीबी रॅम व 64 जीबी फोन मेमरी असणारी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. मुनलाईट सिलव्हर आणि डायमंड बॅल्क या रंगामध्ये रलमी-1 हा स्मार्ट फोन ग्राहकांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.याच्या किंमती 10 हजार 990 रुपये ठेवण्यात येणार आहे. 25 मे रोजी दुपारी 12 पासून पहीली विक्रीसाठी खुला करण्यात येणार आहे.\nजियो ग्राहकांने हा फोन खरेदी केल्यास 4850 रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो. एसबीआय कार्ड वापरणाऱयांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर नो कॉस्ट ईएमआईची ऑफर मिळणार.\ns डिस्प्ले-6 इंच फुल एचडी\ns फोन मेमरी-32,64,128 जीबी\ns प्रंट कॅमेरा-8 एमपी\nपर्यटन मंत्रालयाचे अमेरिका, ब्रिटनमध्ये कार्यालय सुरू होणार\nसप्टेंबरमध्ये वाहन विक्रीत वृद्धी\nअमेरिकेतील आयात शुल्काविरोधात प्रस्ताव\nपेमेंट्स सिस्टीममध्ये रुपे कार्डचा दबदबा\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-raver-pal-aacident-deaith-121693", "date_download": "2018-08-20T11:01:11Z", "digest": "sha1:ETLP7EA55AP4YLZ4IYTQKDNCFUCIKNNY", "length": 13144, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news raver pal aacident deaith पाल घाटातील अपघातात फैजपूरच्या कापड विक्रेत्यासह दोन ठार; सात जखमी | eSakal", "raw_content": "\nपाल घाटातील अपघातात फैजपूरच्या कापड विक्रेत्यासह दोन ठार; सात जखमी\nमंगळवार, 5 जून 2018\nरावेर : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मॅटडोअरला आज सकाळी भीषण अपघात होवून त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जागीच ठार व सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त होत आहेत.\nरावेर : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मॅटडोअरला आज सकाळी भीषण अपघात होवून त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जागीच ठार व सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त होत आहेत.\nअधिक माहितीनुसार, आज (मंगळवार) पालचा आठवडे बाजार असतो. तेथे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडे दहाला भाजीपाला,आंबे आदी माल विक्रीसाठी फैजपूरचे व्यावसायिक मॅटडोअरने क्रमांक (एम.एच.15-जी.7370) खिरोदा मार्गे पाल जात होते. पालजवळील बोरघाटात अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कठडयावर आदळला व तीन चार वेळा उलटला. यात फैजपूरच्या न्हावी दरवाजा भागातील कापड विक्रेते मोतिलाल पंडीत गुरव (वय 52, रा. फैजपूर) व शेख अरबाज शेख सादीक (वय 18 रा. हजीरा मोहल्ला, फैजपूर) हे दोघे जागीच ठार झाले. मृत व्यक्ती हे घरातील कमावते असल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.\nअपघातात कैलास सोनार, दानिश खान असलम खान, एजाजखान अश्रफखान, आसीफखान असलमखान, फिरोज इस्माईल तडवी, शकील इस्माईल तडवी, मोहंमद साद असलमखान (सर्व रा.फैजपूर) हे जखमी झाले. जखमींना खिरोदा व फैजपूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात घडल्यावर पाल घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. सावदा पोलिस व नागरीकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. याबाबत सावदा पोलिसात नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.\nपाल घाटात उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने मॅटडोअर उलटला आणि रस्त्याच्या कडेला पत्राच्या संरक्षण कठड्यावर जाऊन अडकला. बाजुला खोल दरी असल्यामुळे कठडा तोडून मॅटडोअर खाली कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी अपघातस्थळी चर्चा होती.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5270743362757822642&title=Dhol%20Bajane%20Laga&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:34:04Z", "digest": "sha1:5JORWIU4YEQWVJLDFCQIYAIB4UT62U2N", "length": 11007, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ढोल बजने लगा...", "raw_content": "\nगणपतीबाप्पाच्या आगमनासाठी पुण्यात ढोलपथकांची तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी पथकांच्या सरावाचा आवाज घुमू लागला आहे. त्या आवाजाने भारलेल्या वातावरणामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. ढोलपथकांच्या या तयारीचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेला हा आढावा...\nसातासमुद्रापार पोहोचलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात महत्त्वाचे आकर्षण असते ते ढोल-ताशा वादनाचे. अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ढोलपथकांची तयारी सुरू झाली असून, शहरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या सरावाचा आवाज घुमू लागला आहे. वेगवेगळे ताल तयार करून, त्यांचा सराव करणे, नवीन सहभागी झालेल्या सदस्यांची तयारी, ढोल, ताशे, झांजा, झेंडे आदि साहित्य-सामग्रीची जमवाजमव उत्साहाने सुरू आहे.\nढोलपथकाच्या या तयारीबाबत शिवतेज पथकाचे प्रमुख अविनाश मुळे म्हणाले, ‘शहरात सध्या संध्याकाळी नदीकिनारी ढोल-ताशांचा सराव सुरू आहे. हा आवाज कानी पडला, की जाणारा येणारा प्रत्येक पुणेकर आवर्जून थांबून सराव पाहत असतो. पाहता पाहता तो तालही धरतो आणि सगळे विसरून त्यात दंग होतो. गेल्या चार वर्षांपासून आम्ही हे पथक चालवत आहोत. यात माझ्यासह अश्विनी तिकोणे, निशिता सावंत सहभागी असून, मुलींचाही यात सहभाग आहे. पथक चालवण्यासाठी मुलामुलींच्या पालकांना दिला जाणारा विश्वास महत्त्वाचा असतो. तो विश्वास दिल्यानंतर ढोलपथक सुरू होते.’\nअश्विनी तिकोणे म्हणाल्या, ‘सध्या गृहिणी, ‘आयटी’मधील मुले-मुली, महाविद्यालयीन मुले यांचे ढोलपथकात येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यांना ढोल कमरेला बांधण्यापासून ते वाजविण्यापर्यंतचे धडे दिले जातात. तसेच ताशावादनाचाही सराव घेतला जातो. शिस्त, ताल यावरच प्रत्येक ढोलपथकाचे भवितव्य ठरत असते. यासाठी पथकात वाजवण्यापासून ते मिरवणुकीत संयम कसा ठेवावा, हेही शिकवले जाते.’\nनिशिता सावंत म्हणाल्या, ‘एका पथकात साधारण तीस मुले-मुली असतात. तीस ढोल, आठ ताशांसोबत साधारण पन्नास दिवस आधी सराव सुरू होतो. सरावापासून ते मिरवणुकीपर्यंत किमान पाच लाख रुपये खर्च होतो. सरावादरम्यान ढोलाचे पान सहा वेळा तरी फुटते. बाजारात दोन पानांची किंमत दीड हजार रुपये असते. तसेच सदस्यांचे ड्रेस, वाहतूक, जेवण असा खर्चही असतो. सरावासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. नदीपात्रालगत सरावाची जागा असल्याने पाटबंधारे विभागाची परवानगीही घ्यावी लागते. परवानग्या, साधनसामग्री, सराव याच्या खर्चाची तरतूद, सरावातील अडचणी, नवीन ताल, ठेका शोधणे, त्याची पक्की तयारी करणे आणि जीव तोडून मेहनत केल्यानंतर गणेशोत्सवासाठी ढोलपथक सज्ज होते.’\nबाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे वाजवताना या सगळ्या कष्टांचे सार्थक झाल्यासारखे वाटते, असेही या सर्वांनी आवर्जून नमूद केले. सर्वसाधारणपणे प्रत्येक ढोल-ताशा पथकातील सदस्यांची ही प्रातिनिधिक भावना आहे.\n(पथकाच्या सरावाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: पुणेगणेशोत्सव २०१८ढोलपथकढोलताशावादनशिवतेज ढोल पथकअविनाश मुळेPuneBe PositiveDhol PathakDholTashaGaneshotsav 2018GanapatiBOI\nमहिला कैदी बनवणार वाहनांसाठी सुटे भाग गृहवित्त कंपन्या, खासगी बँका, पेट्रोलियम कंपन्याचे शेअर्स उत्तम पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन ‘वनराई’ करणार ‘बहिरवाडी’ गावाचा कायापालट\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5349636285180819240&title=Rollball%20Federation%20Trophy%202018&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-08-20T10:33:28Z", "digest": "sha1:NYHXUMF3GIDWXYZ5AI7FKOINMUQZ6PQG", "length": 10170, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद", "raw_content": "\nमहाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद\nपुणे : गुवाहाटीमधील नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने, तर मुलींच्या गटात जम्मू काश्मीर संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना विजेतेपद पटकावले.\nमुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने आसाम संघाला १०-१ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून आदित्य गनेशवाडे, मिहीर साने व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी दोन तर, योगेश तायडे, अजिंक्य जमदाडे, भार्गव घारपुरे यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचला. एकतर्फी झालेल्या लढतीत आसाम संघाकडून दीपज्योती याने एक गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.\nमुलींच्या गटात अतितटीच्या लढतीत जम्मू काश्मीर संघाने आसाम संघाला २-१ असे पराभूत केले. जम्मू काश्मीर संघाच्या अंकिता चोप्रा व सिमरन रैना यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. आसाम संघाकडून मनीषा प्रधान हिने एक गोल करताना संघासाठी दिलेली लढत अपुरी ठरली.\nतत्पूर्वी, मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने जम्मू काश्मीर संघाला ६-५ असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाकडून संजोग तापकीरने दोन, आदित्य गणेशवडेने दोन, तर मिहीर साने आणि योगेश तायडे यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात जम्मू काश्मीर संघाकडून रक्षक जनदैलने चार, तर अमरितपाल सिंग याने एक गोल केला; पण त्यांची ही झुंज विजयासाठी कमी पडली.\nउपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत आसाम संघाने उत्तर प्रदेश संघाला ७-४ असे पराभूत केले. आसाम कडून बी. ए कारगिलने पाच, तर मनदीप मान, संजीब कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तर प्रदेशकडून सचिन सैनीने दोन, गोविंद गौर आणि त्रिभुवन याने प्रत्येकी एक गोल केला. मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत जम्मू काश्मीर संघाने राजस्थान संघावर १-० अशा फरकाने मात केली. जम्मू काश्मीर संघाकडून कव्नीत कौरने एक गोल करून आपल्या संघला विजयी केले, तर राजस्थान संघला भोपळा ही फोडता आला नाही.\nदुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये सामन्यात आसाम संघाने महाराष्ट्र संघला २-१ असे पराभूत केले. आसाम संघाच्या मनीषा प्रधानने दोन गोल केले व संघचा विजयाचा मार्ग सुकर केला. महाराष्ट्र संघाकडून कर्णधार मानसी मारणेने एक गोल केला; परंतु तिने दिलेली लढत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोचविण्यास अपयशी ठरली.\nTags: रोलबॉल फेडरेशन करंडकपुणेगुवाहाटीआसामPuneGuwahatiAssamRollball Federation Trophyप्रेस रिलीज\nवैष्णवी आडकर, इरा शहा गुवाहाटी सुपर सिरीजच्या विजेत्या साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/hatke-promotion-20-movie-55819", "date_download": "2018-08-20T11:21:23Z", "digest": "sha1:X4VQIHQ7KIG25ZKKQGZOBGRV34OEDDLK", "length": 11224, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hatke Promotion 2.0 movie हट के प्रमोशन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 जून 2017\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षय कुमार यांचा आगामी चित्रपट \"2.0'च्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता या चित्रपटाचं जगभरात हट के प्रमोशन केलं जाणार आहे.\nआता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, की म्हणजे नेमकं काय करणार जगभरात \"2.0'च्या प्रमोशनसाठी रजनीकांत व अक्षय कुमार यांचा मोठा फोटो असलेल्या हॉट एअर बलूनचा वापर केला जाणार आहे.\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षय कुमार यांचा आगामी चित्रपट \"2.0'च्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता या चित्रपटाचं जगभरात हट के प्रमोशन केलं जाणार आहे.\nआता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, की म्हणजे नेमकं काय करणार जगभरात \"2.0'च्या प्रमोशनसाठी रजनीकांत व अक्षय कुमार यांचा मोठा फोटो असलेल्या हॉट एअर बलूनचा वापर केला जाणार आहे.\nलाइका प्रॉडक्‍शन्सचे क्रिएटिव्ह प्रमुख राजू महालिंगम यांनी सांगितलं, की \"जगभरात होणाऱ्या बलून फेस्टिव्हलमध्ये शंभर फूट लांब हॉट एअर बलून घेऊन जाण्याची आम्ही योजना करीत आहोत. हा चित्रपट आम्ही हॉलीवूड स्तरावर बनवला आहे आणि आम्ही लॉस अँजेलिसमधील हॉलीवूड साइन बोर्डाच्या जवळ बलून बांधणार आहोत.'\n'2.0' च्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलेला हा हॉट एअर बलून देशातील विविध शहरांमध्ये आणि लंडन, दुबई व ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत पाहायला मिळणार आहे.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nकोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577738", "date_download": "2018-08-20T11:23:47Z", "digest": "sha1:6DKPEC2XKHP2QPANIAKWVI4ULG7TDZ6Z", "length": 10015, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ\nचीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ\nआण्विक सामग्रीची निर्मिती सुरूच असल्याचा संशयृ\nउत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्याद्वारे आण्विक केंद्र बंद करणे आणि आता नव्याने आण्विक चाचणी घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या घोषणेवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याची अमेरिकेची तयारी नसल्याचे समजते आणि यामागे काही कारणे आहेत. काही उपग्रहीय छायाचित्रांमुळे उत्तर कोरियाच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे संचालक माइक पॉम्पियो उत्तर कोरियाच्या दौऱयावर गेले असताना ही छायाचित्रे मिळविण्यात आली आहेत. ही उपग्रहीय छायाचित्रे चीनच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर कोरियाच्या हद्दीतील लाल रंगाच्या इमारतीची आहेत.\nयालू नदी दोन्ही देशांच्या सीमांदरम्यान वाहते, या नदीवर दोन्ही देशांदरम्यान एक सेतू देखील उभारण्यात आला असून जो चेंग्सू भागात स्थित आहे. याच नदीच्या काठावरील एका इमारतीबद्दल अमेरिका साशंक आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱयांचे या सीमेवरील दौरे वाढले आहेत. चोंग्सूमध्ये एका लाल रंगाची इमारत दिसून आली असून तेथे अतिशुद्ध स्वरुपाचे ग्रेफाइट निर्माण केले जात असल्याचे मानले जातेय. आण्विक संयंत्रासाठी ग्रेफाइट अत्यंत आवश्यक असते. आण्विक दर्जाचे ग्रेफाइड अन्य देशांना उत्तर कोरिया विकत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला.\nसीआयएने अद्याप या इमारतीबद्दल कोणत्याही प्रकारची पुष्टी दिलेली नाही. परंतु ही इमारत अमेरिकेच्या संशयाच्या भोवऱयात आहेत. उत्तर कोरियाकडून आण्विक केंद्र बंद करण्याची घोषणा करण्यात आली असून अमेरिका समवेत अनेक देशांनी याचे स्वागत केले आहे. परंतु जपानला उत्तर कोरियावर अजिबात विश्वास नाही. अमेरिकेने या मुद्यावर खबरदारी बाळगत वाटचाल करण्याची गरज आहे. उत्तर कोरियाचा या मुद्यावरील इतिहास विश्वासार्ह नाही असे अमेरिकेतील संरक्षण तज्ञ रॉबर्ट लिटवॉक म्हणाले.\nउत्तर कोरियाने आण्विक केंद्र बंद करण्याबद्दल कोणताही कालावधी घोषित केलेला नाही. विविध स्रोतांच्या माध्यमातून उत्तर कोरियाजवळ 20 ते 100 अण्वस्त्रs असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची क्षमता प्राप्त केली असून तो आता अण्वस्त्रसज्ज देश ठरला आहे.\nइराण, उत्तर कोरियातील फरक\nउत्तर कोरियाचे प्रकरण इराणपेक्षा काहीसे वेगळे आहे. 2015 मध्ये झालेल्या करारानंतर आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांनी इराणमध्ये पाहणी केली होती. तर उत्तर कोरियाने अशाप्रकारचे पाऊल कधीच उचलले नाही. संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधानंतर देखील उत्तर कोराने आण्विक कार्यक्रम चालूच ठेवला. याचबरोबर आण्विक क्षमतेशी निगडित सामग्री अनेक देशांना विकली आहे. 1990 मध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान प्लुटोनियमची निर्मिती न करण्याबद्दल करार झाला होता. सीरियात आण्विक संयंत्र उभारण्यात उत्तर कोरियाचा हात असल्याचे अमेरिकेचे मानणे आहे. हे आण्विक संयंत्र 2007 मध्ये इस्रायलने हल्ल्याद्वारे नष्ट केले होते.\nट्रम्प यांच्या मदतीसाठी पुतीन यांचा थेट आदेश\nपाकिस्तानचा डाव त्याच्याच अंगलट\nडॉ.रिचर्ड थॅलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/i-t-department-raids-lalu-prasad-yadav-kin%E2%80%99s-residences-rs-1000-crore-benami-land-deals-case", "date_download": "2018-08-20T11:17:20Z", "digest": "sha1:3FM45NTAGJ6OOLCP2PVLVOE6YGSD3ON6", "length": 11441, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "I-T department raids Lalu Prasad Yadav kin’s residences in Rs 1000 crore benami land deals case लालूप्रसादांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाचे छापे | eSakal", "raw_content": "\nलालूप्रसादांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाचे छापे\nमंगळवार, 16 मे 2017\nप्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या मुलाच्या दिल्ली, गुरुग्राम यांसह 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांतून प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.\nनवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) लालूप्रसाद यादव यांच्यावरील जमीन गैरव्यवहार आरोपां प्रकरणी आज (मंगळवार) सकाळी प्राप्तिकर विभागाकडून 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले.\nलालूप्रसाद यांच्याविरोधात बिहारमधील भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी जमीन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मोदी यांनी लालूंवर आरोप करताना 1 हजार कोटी रुपयांचा जमीन गैरव्यवहार केल्याचे म्हटले होते. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून लालूप्रसाद यांना क्लिन चीट देण्यात आली होती.\nअखेर आज प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या मुलाच्या दिल्ली, गुरुग्राम यांसह 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांतून प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच लालूप्रसादांना झटका दिला होता. चारा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-gst-maharashtra-cm-58566", "date_download": "2018-08-20T11:26:27Z", "digest": "sha1:DETGALCYHMFC626T6ESN4BT7CMFW2LHG", "length": 15077, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news GST maharashtra cm जीएसटी अनुदानात वाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक, पण... | eSakal", "raw_content": "\nजीएसटी अनुदानात वाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक, पण...\nसोमवार, 10 जुलै 2017\nनागपूर - नुकत्याच घोषित जीएसटीचे जुलै महिन्याचे अनुदान ४२.४४ कोटी रुपये अल्प असल्याचे नमूद करीत महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिकेच्या वार्षिक खर्चाचे विवरणच मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदानवाढीची मागणी योग्य असल्याचे सांगितले. परंतु, अनुदान देताना एका महानगरपालिकेचा विचार न करता राज्यभराचा विचार करावा लागतो, असेही त्यांनी नमूद केल्याने अनुदानवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना चांगलाच पाठपुरावा करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nनागपूर - नुकत्याच घोषित जीएसटीचे जुलै महिन्याचे अनुदान ४२.४४ कोटी रुपये अल्प असल्याचे नमूद करीत महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिकेच्या वार्षिक खर्चाचे विवरणच मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदानवाढीची मागणी योग्य असल्याचे सांगितले. परंतु, अनुदान देताना एका महानगरपालिकेचा विचार न करता राज्यभराचा विचार करावा लागतो, असेही त्यांनी नमूद केल्याने अनुदानवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना चांगलाच पाठपुरावा करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nमहापालिकेत जकात सुरू असताना ४०० कोटींपर्यंत उत्पन्न होते. त्यात दरवर्षी १७ टक्के वाढ गृहीत धरून २०१७-१८ या वर्षात १०७३ कोटी रुपये जीएसटी अनुदान द्यावे, अशी मागणी रविवारी महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वात उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके, नासुप्र विश्‍वस्त भूषण शिंगणे, उपनेता विक्की कुकरेजा यांनी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या वेळी जीएसटीच्या जुलै महिन्यातील अनुदानाचा विचार केल्यास वर्षाला केवळ ५०० कोटींच महापालिकेला मिळणार आहे. पालिकेचा महिन्याचा खर्च ८५ कोटी आहे. त्यामुळे पाचशे रुपये अनुदान अल्प असून २०१२-१३ मध्ये मिळालेल्या ४०० कोटी जकातीच्या उत्पन्नात दरवर्षी १७ टक्के वाढ द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुंबईला जकातीप्रमाणे जीएसटी अनुदान देण्यात आले, तसेच नागपूरलाही देण्यात यावे, असे साकडेही यावेळी घातले. २०१२-१३ मधील जकात उत्पन्नात दरवर्षी १७ टक्के वाढ शक्‍य नसेल तर निदान १४ टक्के वाढीवर विचार करावा, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली.\nमुख्यमंत्री म्हणाले, उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा\nमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटी कर प्रणालीमुळे मनपाच्या उत्पन्नावर परिणाम पडला तर इतर अनुदानाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी ज्याप्रकारे व्यवस्था करण्यात आली, त्यानुसार नागपूर महानगरपालिकेसाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे एकट्या नागपूर महापालिकेसाठी जीएसटी अनुदान वाढविण्याची शक्‍यता धूसर आहे.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nसांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०)...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\nसतेज पाटलांचा ‘दक्षिणे’त शड्डू\nकोल्हापूर - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमधून शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी (ता. १७) मतदारसंघातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/author/Meghna-Joshi.aspx", "date_download": "2018-08-20T10:34:11Z", "digest": "sha1:3VPXV4L4M3HYU4QAWJK274YH2AXKOR2M", "length": 21271, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2017/01/blog-post_18.html", "date_download": "2018-08-20T11:03:13Z", "digest": "sha1:27MU4R7D4YC4OIDTOH4FLU2S4AAQQIYY", "length": 22660, "nlines": 296, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: कुकडेश्वर आणि नाणेघाट", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nनाणे घाटात गेले होते रविवारी माऊसोबत. यापूर्वी एकदा नाणेघाटात जायची प्रयत्न केला होता – म्हणजे लेण्याद्री, शिवनेरी, माणिकडोहची भटाकंती करतांना ड्रायव्हरला नाणे घाटात पण जायचं आहे सांगितलं होतं, पण म्हणजे गाडी कुठवर जाते, तिथून किती चालत जायचं, रस्ता कसा आहे याची माहिती काढली नव्हती, आणि ऐन वेळी ड्रायव्हरने नाणे घाटात कसं जायचं मला माहित नाही म्हटल्यामुळे तो बेत राहिलाच होता.\nया वेळी माऊच्या “जिम”चा ट्रेक होता त्यामुळे आयतीच संधी होती जायची. त्यात पण बेश्ट म्हणजे आम्ही नाश्ता करायला थांबलो ते कुकडेश्वरला. या कुकडेश्वरच्या देवळात मला जायला मिळालं होतं वीस एक वर्षांपूर्वी. तिथे गेलो ते जोशी काकांनी सांगितलं म्हणून.\nजुन्नरवरून पुढे आपटाळ्याला जायचं, मग पुढे पुर म्हणून गाव आहे त्याच्या जवळ हे सुंदर मंदिर आहे एवढ्या माहितीवर आम्ही सगळे मंदिर बघायला गेलो होते तेंव्हा. बहुतेक डिसेंबर – जानेवारीच असवा. जुन्नर परिसरात ऍस्टर, झेंडू, शेवंतीची शेतं मस्त दिसत होती. हवा पण मस्त होती. पण जुन्नर सोडल्यावर ते “जवळच असणारं” आपटाळं काही केल्या येईना. त्यात रस्ता सांगितल्याप्रमाणे “गाडी जाईल असा”च होता, पण माहिती देणार्‍याला जाणारी गाडी बैलांची अपेक्षित होती. त्यामुळे गाडीचं एक चाक बैलगाडीच्या चाकोरीत, दुसरं वर असं, खच्चून भरलेल्या मारुती व्हॅनमध्ये (आठ जण तरी होतो गाडीत किमान) आपटत आपटत आम्ही हे आपटाळं-खुंटाळं-शिंकाळं शोधत होतो. जोशी काका शाळेत जीवशास्त्र शिकवायचे. त्यामुळे सगळी हाडं खिळखिळी होत असतांना त्यांना अर्थातच “हाडाचे शिक्षक” असा बहुमान मिळणं भागच होतं. त्यांनीही तो मनापासून स्वीकारला. (तसेही बिचारे न स्वीकारून जातात कुठे – रस्त्यात दुसरं कुठलं वाहन नव्हतंच. दिवसभर सोबत राहणं भागच होतं म्हणा त्यांना) आपटत आपटत आम्ही हे आपटाळं-खुंटाळं-शिंकाळं शोधत होतो. जोशी काका शाळेत जीवशास्त्र शिकवायचे. त्यामुळे सगळी हाडं खिळखिळी होत असतांना त्यांना अर्थातच “हाडाचे शिक्षक” असा बहुमान मिळणं भागच होतं. त्यांनीही तो मनापासून स्वीकारला. (तसेही बिचारे न स्वीकारून जातात कुठे – रस्त्यात दुसरं कुठलं वाहन नव्हतंच. दिवसभर सोबत राहणं भागच होतं म्हणा त्यांना) असे नसलेल्या रस्त्याने आम्ही एकदाचे त्या आपटाळ्याला पोहोचलो. पुर आणि कुकडेश्वर अजून त्याच्या पुढे. वाट सांगणारे “कुण्या गावाहून आलीत येडी इकडे” म्हणून बघत होते. कुकडेश्वराला पोहोचलो, आणि प्रवासात मिळालेल्या सगळ्या टेंगळांचं चीझ झालं. आसपास कुणीही माणूस नाही, नुसती शेतं. त्या शेतांमध्ये जुनं, मोडकळीला आलेलं, सुंदर कोरीव काम असणारं कुकडेश्वराचं मंदीर. मंदिराचा एक खांब पंचेचाळीस अंशाच्या कोनात फिरलेला, तरीही छत तोलून धरलेला. जवळ कुकडी नदीचा उगम. घरून आणलेला डबा तिथे खाल्ला, कुकडीच्या उगमाच्या डोहातलं पाणी प्यायलं, तिथल्या झाडांवर, शेतात जरा खेळलो, आणि “हाडाच्या शिक्षकांना” उत्तम जागा सुचवल्याबद्दल दाद दिली.\nकुकडी नदीचा उगम तेंव्हा असा दिसत होता\nएवढे सगळे (+ फोटो काढणारा) एका गाडीत बसून (नसलेल्या रस्त्याने) ट्रीपला गेले होते\nआता जोशी काका नाहीत. काकू, आई, बाबा अशा सहलींची दगदग झेपण्यासारख्या वयाचे राहिलेले नाहीत. तेंव्हाची आठ – दहा माणसांना घेऊन जाणारी मारुती व्हॅन इतिहासजमा झाली. त्या ट्रीपमधले तरूण तडफदार उत्साही मेंबर आता रोजीरोटीच्या जिंदगीत बुडालेत. त्यांना सगळ्यांना एका वेळी एका दिवसाच्या ट्रीपसाठी घराबाहेर काढणं अशक्य व्हावं. पण मस्त ट्रीप म्हणजे कुकडेश्वर सारखी असंच अजूनही हे सगळे म्हणतील.\nत्यामुळे कुकडेश्वरला नाश्ता करायला जायचं म्हटल्यावर मी खूशच झाले जुन्नर गेलं पण “आपटाळा स्पेशल” रस्ता काही लागला नाही. सगळा चांगला गुळगुळीत डांबरी रस्ता. त्यात रस्त्याला चक्क व्यवस्थित पाट्या. म्हणजे रस्ता विचारण्याचीही वेळ येणार नाही. आपटाळं गेलं, पुर आलं, कुकडेश्वरालाही पोहोचलो सहजच. इथवर रस्ता झालाय म्हटल्यावर मनात शंका आली माझ्या – इथे गर्दी झाली असणार का म्हणजे जुन्नर गेलं पण “आपटाळा स्पेशल” रस्ता काही लागला नाही. सगळा चांगला गुळगुळीत डांबरी रस्ता. त्यात रस्त्याला चक्क व्यवस्थित पाट्या. म्हणजे रस्ता विचारण्याचीही वेळ येणार नाही. आपटाळं गेलं, पुर आलं, कुकडेश्वरालाही पोहोचलो सहजच. इथवर रस्ता झालाय म्हटल्यावर मनात शंका आली माझ्या – इथे गर्दी झाली असणार का म्हणजे पण नाही, बघायला आलेल्यांची गर्दी नव्हती तिथे. पण जुनं मंदीर पडलं, त्यामुळे त्याचं नूतनीकरण, डागडुजी चालली होती. जुनं सगळीकडून प्रकाश, हवा येणारं मंदिर जाऊन आता भिंती झाल्यात. पण त्या दगडी आहेत, जुनं कोरीवकाम असलेल्या. सुदैवाने ऑईल पेंट नाही फासला त्याला अजून कुणी. (कुकडीच्या उगमाजवळ छोटंसं कुंड बांधलंय आता. हे मागे नव्हतं बहुतेक. आणि मंदिराच्या शेजारीच शाळा आहे. ही शाळा पूर्वी बघितलेली आठवत नाही, पण वीस वर्षंच काय जगाच्या सुरुवातीपासून ती अशीच असावी असा तिचा एकंदर अवतार वाटला.) जुन्यासारखं वाटणं शक्यच नव्हतं परत, पण नव्याने बघितलेल्याने फार निराशा नाही केली एकूण.\nमंदिराच्या मागचा प्रचंड पिंपळ छाटून अगदी भुंडा केलाय :(\nअसे कुठेतरी अचानक दिसणारे बाप्पा मला फार आवडतात\nकुकडी नदीचा उगम आता असा दिसतोय\nकुकडेश्वरहून मग गेलो नाणे घाटात. तिथल्या गुहेतला शिलालेख दक्षिण भारतातल्या सगळ्यात जुन्या आणि महत्त्वाच्या शिलालेखांपैकी. सम्राट अशोकानंतर थोड्यात वर्षांनी, इ.स. पूर्व पहिल्या शतकात खोदलेला, सातवाहन राजा सातकर्णी याची राणी नागनिका हिचा. ब्राह्मी लीपीमध्ये, प्राकृतातला. सातवाहन काळात कोकणातून देशावर जे व्यापार चालायचा, त्यात नाणे घाटाचं स्थान सगळ्यात महत्त्वाचं होतं. कल्याण – सोपारा ही त्या काळातली महत्त्वाची बंदरं. तिथून सातवाहनांच्या राजधानीला – पैठणला जाताना हा सगळ्यात जवळचा रस्ता. सातवाहनांच्या काळानंतर या घाटाचं महत्त्व कमी झालं. पण अजूनही खाली कोकणातून जुन्नरला सोयरिकी होतात. नाणे घाटात वाटसरूंना निवार्‍यासाठी गुहा खोदलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. संपूर्ण घाटात दगडी रस्ता होता बैलगाड्या, घोडी, माणसांची ये-जा करण्यासाठी. आणि घाट चढून वर आल्यावर तो प्रसिद्ध दगडी रांजण – टोल वसुलीसाठी.\n याचा नीट फोटो मी का काढला नाही हे मलाच कळत नाहीये\nनाणे घाटातला जुना रस्ता\nइथून बैलगाड्या चढून यायच्या इथून नुसतं सॅक घेऊन पायी जातांना नीट सांभाळून चालायला लागतंय. ठीक आहे, तेंव्हा रस्त्याची डागडुजी होत असेल, इतके उकललेले दगड नसतील. पण एवढ्या अंगावर येणार्‍या चढावरून भरलेली बैलगाडी घालणं म्हणजे चेष्टा नाही. बैलाचा पाय निसटला तर मालासकट, जोडलेल्या बैलांसकट गाडी घेऊन थेट निजधामाला पोहोचण्याची शक्यता. आजुबाजूला सगळं जंगल. आपल्याला घाट उतरून एखाद्या तासात कोकणात उतरता येतं. तेंव्हा लोक सामान घेऊन काही नुसता घाट चढत नसणार. त्यांना पुढे बाजारपेठेपर्यंत जाऊन मालाची खरेदी – विक्री पण करायची असणार. किती दिवस लागत असतील या प्रवासाला इथून नुसतं सॅक घेऊन पायी जातांना नीट सांभाळून चालायला लागतंय. ठीक आहे, तेंव्हा रस्त्याची डागडुजी होत असेल, इतके उकललेले दगड नसतील. पण एवढ्या अंगावर येणार्‍या चढावरून भरलेली बैलगाडी घालणं म्हणजे चेष्टा नाही. बैलाचा पाय निसटला तर मालासकट, जोडलेल्या बैलांसकट गाडी घेऊन थेट निजधामाला पोहोचण्याची शक्यता. आजुबाजूला सगळं जंगल. आपल्याला घाट उतरून एखाद्या तासात कोकणात उतरता येतं. तेंव्हा लोक सामान घेऊन काही नुसता घाट चढत नसणार. त्यांना पुढे बाजारपेठेपर्यंत जाऊन मालाची खरेदी – विक्री पण करायची असणार. किती दिवस लागत असतील या प्रवासाला आणि वाटेत अवघड वाटा, जंगली श्वापदं, चोर – लुटारू काय काय धोके असतील आणि वाटेत अवघड वाटा, जंगली श्वापदं, चोर – लुटारू काय काय धोके असतील आणि हे धोके असतांनाही असा प्रवास करणार्‍याला या व्यापारातून किती फायदा होत असेल आणि हे धोके असतांनाही असा प्रवास करणार्‍याला या व्यापारातून किती फायदा होत असेल त्याची कल्याणहून माल घेऊन देशावरची प्रत्येक फेरी म्हणजे सिंदबादची एकेक सफर असेल बहुतेक\nगुहेबाहेर थांबलेली वानरसेना :)\nघाटाशेजारी (टॉवरच्या मागे) जिवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका\nकाल हवा ढगाळ होती, त्यामुळे आजुबाजूचे किल्ले फारसे नीट दिसले नाहीत. येताना वाटेत चावंड किल्ला दिसला, हडसर – निमगिरी, भैरवगड आणि ढाकोबा धूसरच दिसले. कधी बघणार हे सगळं\nतोंड न उघडणं महत्त्वाचं. फिरायला गेल्यावर कुणी तिथल्या जागेची माहिती सांगत असेल तर आपण त्यात भर घातलीच पाहिजे असं नाही. ठीक आहे, लोक ‘ब्राम्ही भाषे’विषयी बोलायला लागल्यावर आपल्याला सांगायची खुमखुमी येते. पण म्हणून नीट आठवत नसणारी माहिती सांगू नये. असे बरेच घोळ घातलेत काल. सुदैवाने फारसं कुणी ऐकत नव्हतं म्हणून बरं. पण त्यातल्या एकाने जरी चुकीची माहिती लक्षात ठेवली, तरी ती माझी चूक.:(\nLabels: छायाचित्र, प्रासंगिक, भटकंती\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-20T11:37:56Z", "digest": "sha1:YZXUF5GGX4O6F2VL4NGUL4F5BTMYHXVB", "length": 22546, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय » इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले\nइन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले\nबंगळुरू, [२० जानेवारी] – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिनने कर्मचारी-कपातीची कुर्‍हाड उगारताना आठ हजारावर कर्मचार्‍यांना एका झटक्यात घरी बसविले.\nगेल्या एक वर्षापासूनच इन्फोसिसने कर्मचार्‍यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत आठ हजारापेक्षा जास्त कर्मचार्‍यांना आम्ही कमी केले आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य मनुष्य बळ व्यवस्थापक कृष्णमूर्ती शंकर यांनी दिली.\nगेल्या एक वर्षाच्या काळात आम्ही टप्प्याटप्प्याने कर्मचार्‍यांची कपात केल आहे. प्रत्येक टप्प्यात दोन हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कर्मचारी कपातीचे पाच टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. आमच्याकडून काढण्यात येत असलेल्या कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार नाही, याची काळजी घेताना आम्ही त्यांना नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही देण्यात येत आहे, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.\n२०१५ मध्ये कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारणारे कृष्णमूर्ती यांनी ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचे कारण पुढे केले आहे. कर्मचारी कपात सुरू असली, तरी त्यांच्या ठिकाणी नवीन कर्मचार्‍यांची भरती करण्याची कंपनीची योजना नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nआणखी २५०० कर्मचारी घरी जाणार\nआगामी काही दिवसांतच आणखी सुमारे २५०० कर्मचार्‍यांना घरी बसविण्यात येणार आहे, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. मागील वर्षी ऑटोमेशनमुळेच सुमारे १७ हजार कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय (73 of 2453 articles)\nमोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते\nनवी दिल्ली, [२० जानेवारी] - बराक ओबामा यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज शुक्रवारी संपला असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/546145", "date_download": "2018-08-20T11:27:17Z", "digest": "sha1:QB2D7NEXV4VOBZ7DZLPSBQSRQJ26RRIL", "length": 7480, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा बसस्थानकावर आता सीसीqिटव्हीची नजर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा बसस्थानकावर आता सीसीqिटव्हीची नजर\nसातारा बसस्थानकावर आता सीसीqिटव्हीची नजर\nसातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गुन्हेगारी कारावायांवर नजर ठेवण्यासाठी सातारा शहरा पोलीस ठाण्याने लोकसहभागातून याठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आठ पॅमेऱयांव्दारे बसस्थानकाचा परिसर नजरेखाली ठेवण्यात येणार आहे. बसस्थानक परिसर पोलिसांच्या नजर कैदेत राहिल्याने गुन्हेगारांना लवकर पकडण्यात आता सीसीटिव्ही मदत करणार आहे.\nसातारा मध्यवर्ती बसस्थानकात दरोरोज भांडणे, मारामारी, पाकिट मार, छेड छाड असे गुन्हे रोजच होत असतात. तसेच दिड ते दोन हजार एसटी बसेसमधून सुमारे एक ते दोन लाख प्रवासी येत असतात. चोवीस तास गर्दीने गजबजलेल्या या बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात असतात, मात्र परिसर, गर्दी लक्षात घेता त्यांच्या कामावर मर्यादा पडतात. सकाळी सर्व महाविद्यालये सुटण्याच्यावेळी, गर्दीच्या हंगामात या बसस्थानकावर मारा मारी, चोरी अशा घटना सतत घडत असतात. या घटना घटल्यानंतर त्यांच्या तक्रारी नोंद होतात, मात्र चोरटयांचा तपास करणे अवघड होत. गुन्हेगारांबरोबरच भुरटे चोर आणि हुल्लडबाजांचा त्रास याठिकाणी येणाऱया प्रवाशांना नेहमीच होत असतो. या ठिकाणी होणाऱया गुन्हेगारी कारवाया रोखता याव्यात तसेच त्यातील गुन्हेगारांना जेरबंद करता यावे यासाठी या परिसरात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचा विचार पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी केला होता. आता सीसीटिव्हीच्या वॉचमुळे बसस्थानक परिसर पोलीसांच्या नजर कैदेत राहणार आहे.\nसीसीटिव्हीमुळे पोलीसांची करडी नजर…\nमध्यवर्ती बसस्थानकात बसविण्यात आलेल्या यंत्रणेव्दारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठवण्यात येणार असून गर्दीच्या हंगामात होणाऱया चोऱया, हाणामाऱया रोखण्यात किंवा तसे गुन्हे घडल्यास त्यातील गुन्हेगारांपर्यत पोहचेण सीसीqिटव्ही मुळे शक्य होणार आहे.\nसागवेत दुचाकी अपघातामध्ये आयटीआयचा विद्यार्थी ठार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वारूंजीत सभा\nसाताऱयातील उड्डाणपुल ठरणार जीवघेणे\nसाताऱयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_7493.html", "date_download": "2018-08-20T10:21:52Z", "digest": "sha1:6AIVS5TOIB3KQ5T6SII4JA7RKUC6T32Z", "length": 7665, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: शेळीपालनाबाबत सविस्तर माहिती", "raw_content": "\nशुक्रवार, १५ जून, २०१२\n- दूध आणि मांस उत्पादनाच्यादृष्टीने संगमनेरी शेळी तर मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळ्या निवडाव्यात. या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी, छाती भरदार व रुंद असावी. पैदाशीचा बोकड निवडताना उत्तम शारीरिक क्षमता असलेला, मजबूत पाय, लयबद्ध चाल, चपळ असणारा व चांगली वंशावळ असणारा बोकड निवडावा. वंशावळीची नोंद असल्यास दूध उत्पादनासाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांपासून जन्मलेल्या पाटींची निवड करावी, तर मांसोत्पादनासाठी जुळे वा तिळे करडे देणाऱ्या शेळ्यांपासून तयार झालेले बोकड व शेळ्या निवडाव्यात. बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून करता येते. गोठ्याच्या जमिनीवर शक्‍यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते. करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब, तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारावे. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती, तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करावे. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण, आच्छादन बसविल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी. शेळ्यांचा गोठा नेहमी कोरडा राहील याची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण करून घ्यावे. ः 0724-2259262 कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ः02426 - 243455 संगमनेरी शेळी सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:३३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-terrorist-killed-56744", "date_download": "2018-08-20T11:26:14Z", "digest": "sha1:PGQSNMTSMHRZX2WO46JIIPTCUR7UM7FD", "length": 12628, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news terrorist killed 'लष्करे'चा म्होरक्‍या चकमकीमध्ये ठार | eSakal", "raw_content": "\n'लष्करे'चा म्होरक्‍या चकमकीमध्ये ठार\nरविवार, 2 जुलै 2017\nअनंतनागमध्ये चकमक; आणखी एक दहशतवादी आणि दोन नागरिकांचाही मृत्यू\nश्रीनगर : लष्करे तैयबाचा म्होरक्‍या बाशीर लष्कारीसह दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी चकमकीत ठार मारले. काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ही कारवाई झाली. या कारवाईदरम्यान दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.\nअनंतनागमध्ये चकमक; आणखी एक दहशतवादी आणि दोन नागरिकांचाही मृत्यू\nश्रीनगर : लष्करे तैयबाचा म्होरक्‍या बाशीर लष्कारीसह दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी चकमकीत ठार मारले. काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ही कारवाई झाली. या कारवाईदरम्यान दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.\nबाशीर लष्कारी हा जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या सहा पोलिसांच्या हत्येचा सूत्रधार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील ब्रेंती-बातपोरा भागात लष्कारी आणि त्याचे सहकारी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळीच या भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. ही शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला. या वेळी दहशतवाद्यांनी 17 नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. मात्र, अंतिम हल्ला करण्यापूर्वी पोलिसांनी या सर्व नागरिकांची सुटका केली आणि लष्कारी आणि आझाद दादा या दोन दहशतवाद्यांना ठार मारले.\nदरम्यान, पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असताना ताहिरा (वय 44) यांचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, शोधमोहिमेदरम्यान निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना शोदाब अहमद चोपन (वय 21) या युवकाचा मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे. इतर चारजणही या वेळी जखमी झाले. 16 जूनला दक्षिण काश्‍मीरमध्ये अचबल भागात लष्कारी आणि त्याच्या गटाने पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलिस हुतात्मा झाले होते.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/balsahitya/word", "date_download": "2018-08-20T11:24:28Z", "digest": "sha1:3S4BVX4AFGWKQDQUUCISSW727G622FYK", "length": 10525, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - balsahitya", "raw_content": "\nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\nबालगीते - संग्रह १\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - सांग मला रे सांग मला आई...\nबालगीत - आई व्हावी मुलगी माझी ,...\nबालगीत - आईसारखे दैवत सा र्‍या ज...\nबालगीत - आणायचा, माझ्या ताईला नवर...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - रुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आला आला पाउस आला बघ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आली बघ गाई गाई शेजारच्या ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आवडती भारी मला माझे आजोबा...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - लहान सुद्धा महान असते ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - इवल्या इवल्या वाळूचं , ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - इवल्या इवल्याशा, टिकल्या-...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - उगी उगी गे उगी आभाळ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एक कोल्हा , बहु भुकेला ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - उठा उठा चिऊताई सारीक...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एक झोका चुके काळजाचा ठो...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एक होता काऊ , तो चिमणी...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एका तळ्यात होती बदके ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - कर आता गाई गाई तुला...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/remembering-supriya-devi-1623709/", "date_download": "2018-08-20T11:35:13Z", "digest": "sha1:ONBOGKJJKHG22LG3U35KYHDRK26WVK43", "length": 14432, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Remembering Supriya Devi | सुप्रियादेवी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसुप्रियादेवी यांचा जन्म म्यानमार (तेव्हाचा बर्मा)मधील मायकिना गावचा.\nअजोड सौंदर्य, रेखीव चेहरा व भावोत्कट डोळे यांमुळे तिने बंगालीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीवर ५० वर्षे अधिराज्य केले. तिच्या निधनाने एक मंतरलेला काळ सरला आहे. तिचे नाव सुप्रियादेवी. सुप्रिया चौधुरी, मूळची बॅनर्जी. ‘बंगालची सोफिया लॉरेन’ असे तिला म्हटले जायचे ते तिच्या अभिनयगुणांमुळेच. बंगालच्या महामालिकांची जननी हे एक नामाभिधानही तिला प्राप्त होते. पद्मश्री व पद्मविभूषण तसेच ‘बंग विभूषण’ असे अनेक मानसन्मान सुप्रिया यांना मिळाले होते.\nया बंगाली अभिनेत्रीने उत्तमकुमार यांच्याबरोबर अनेक हिट चित्रपट दिले; त्यात ‘बासू पोरिबार’, ‘बिलम्बितो लॉय’, ‘शोनार होरिन’, ‘बाघ बोंडी खेला’, ‘चौरंगी’, ‘संन्यासी राजा’ यांचा समावेश होता. उत्तमकुमारसह तिचे नाव ‘गॉसिप’कथांतही जोडले जाई. ‘मेघे ढाका तारा’मधील तिचा अभिनय तर लाजवाबच. ऋत्विक घटक यांच्या या चित्रपटातील शिलाँगच्या पहाडी भागात चित्रित केलेल्या प्रसंगातील सुप्रियाचे आलाप-विलाप दरीखोऱ्यांत घुमले तेव्हा तिच्या अभिनयाची ताकद कळली. सुप्रियादेवी यांचा जन्म म्यानमार (तेव्हाचा बर्मा)मधील मायकिना गावचा. वडील गोपाल चंद्र बॅनर्जी यांनी तिला वयाच्या सातव्या वर्षांपासून नाटकाचे धडे दिले. दुसऱ्या महायुद्धावेळी दोन हजार किमीचा पायी प्रवास करून हे कुटुंब कोलकात्यात आले. ‘बासू पोरिबार’ या चित्रपटानंतर तिला नाव मिळाले. तिचा घटस्फोट झालेला असल्याने ती एकल माता पण त्याचा तिच्या कारकीर्दीवर काही परिणाम झाला नाही. हिंदूीत तिने ‘आप की परछाइयाँ’ (धर्मेद्र), ‘तीन देवियाँ’ (देव आनंद), ‘दूर गगन की छाँव में.’ (किशोरकुमार) हे चित्रपट केले. ‘आम्रपाली’तील तिच्या नृत्याची वैजयंतीमालाने प्रशंसा केली होती. मात्र तिला नावलौकिक मिळाला बंगाली ‘टॉलीवूड’मध्येच. ऋत्विक घटक यांनी १९६० मध्ये तिला ‘मेघे ढाका तारा’मध्ये नीताची भूमिका अन् १९६३ मध्ये पुन्हा कोमल गंधारमध्ये अनसूयाची भूमिका दिली. ‘लालपथोर’मधील जमीनदाराच्या सेवेत असलेली विधवा ते ‘बिलंबिता लॉय’मधील दारूडय़ा नवऱ्याची पत्नी अशा अनेक पदरी भूमिका तिने साकारल्या. तिची लांब मान, खोल आवाज, रेखीव बांधा यांचा वापर ऋत्विक घटक यांनी ‘मेघे ढाका तारा’ व ‘कोमल गंधार’मध्ये कोरियोग्राफीचा एक भाग म्हणून केला होता. अलीकडे मीरा नायर यांच्या ‘दी नेमसेक’मध्ये तिने चरित्र भूमिका केली. तिचा पडद्यावरचा वावर हा एक दरारा होता, त्यामुळेच ‘कल तुम आलेया’, ‘मोन निये’, ‘बोन पलाशीर पडाबोली’, ‘दूर गगन की छाव में, ‘शुधु एकटी बोछोर’ या चित्रपटांत ती वेगळी उठून दिसली. तिच्या जाण्याने एक मनस्वी अभिनेत्री आपण गमावली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-20T11:25:17Z", "digest": "sha1:76WLMAMG65ZQ6Z7DECHZQ5VPYA5QSMGE", "length": 4956, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "टेम्प्लेट | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nनवीन ब्लॉगरचे टेम्प्लेट सेटिंग\nकाल आपण गुगलचे बदलते स्वरुप आणि जीमेलचे नवे रुप याबाबत थोडक्यात माहिती पाहिली होती. मागील काही दिवसांपासून ब्लॉगरच्या रुपातही अमुलाग्र बदल झालेला …\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nब्लॉग मध्ये मेनूबार कसा जोडता येईल\nआपल्यापैकी अनेकांसाठी ही अगदी सोपी गोष्ट आहे. अनेक जुन्या ब्लॉगर्सना कदाचीत असंही वाटू शकेल की, त्यात काय इतकं विशेष मलाही अगदी तसंच …\nब्लॉगर ब्लॉगचे सर्व लेख आणि टेम्प्लेट कसे साठवाल\nपरवा ‘स्टार माझा’ च्या समारंभावेळी ब्लॉगर्सशी गप्पा मारत असताना माझ्या हे लक्षात आलं की, अनेक ब्लॉगर्सना ब्लॉगरवरील लेखांचा बॅकअप कसा घ्यायचा\nब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल\nमध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स‌ मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्‍या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/isro-receives-2014-indira-gandhi-peace-prize-46099", "date_download": "2018-08-20T10:48:29Z", "digest": "sha1:OLRDDF3BI6QEG446MW3S4LPFT5YZI7MI", "length": 11424, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ISRO receives 2014 Indira Gandhi Peace Prize इंदिरा गांधी पुरस्काराचे \"इस्रो'ला वितरण | eSakal", "raw_content": "\nइंदिरा गांधी पुरस्काराचे \"इस्रो'ला वितरण\nशुक्रवार, 19 मे 2017\nमंगळ मोहीम तसेच अवकाशसंबंधी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आला. जयपूर लघू चित्रकलेच्या परंपरेनुसार करंडकामध्ये इंदिरा गांधी यांचे चित्र तयार करण्यात आले आहे\nनवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो)ला आज 2014च्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.\nउपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2014 मध्ये या पुरस्काराची घोषणा केली होती. एक करंडक, एक कोटी रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.\nमंगळ मोहीम तसेच अवकाशसंबंधी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आला. जयपूर लघू चित्रकलेच्या परंपरेनुसार करंडकामध्ये इंदिरा गांधी यांचे चित्र तयार करण्यात आले आहे. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर, नामीबियाचे नेते साम नुजोमा, केनियाचे पर्यावरणवादी वांगरी माथाई आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांना देण्यात आला आहे.\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nहोमिओपॅथिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. शाकीर सय्यद यांना विशेष पुरस्कार\nमंगळवेढा - लापूर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्कार मंगळवेढा येथील डॉ. शाकीर सय्यद यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-proof-pujari-deletion-57715", "date_download": "2018-08-20T11:07:07Z", "digest": "sha1:ZXJWUG7ZRLKC5YXBWUEG6FN7MJ32VEMV", "length": 15695, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news proof for pujari deletion अंबाबाई मंदिर पुजारी हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दोन हजार पानांचे पुरावे | eSakal", "raw_content": "\nअंबाबाई मंदिर पुजारी हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दोन हजार पानांचे पुरावे\nगुरुवार, 6 जुलै 2017\nकोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे दोन हजार पानांचा विविध पुराव्यांचा संच बुधवारी सादर केला, त्यात तीनशे वर्षांपूर्वीपासूनच्या विविध सनदा, वटहुकूम, आज्ञापत्रे, पत्रव्यवहार, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या, इतिहास संशोधकांची विविध संशोधकीय मांडणी, पुजाऱ्यांनी दिलेले माफीनामे, न्यायालयीन निर्णय आदी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या छायांकित प्रती जोडल्या आहेत. समितीतर्फे आणखी काही पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले जाणार असून, त्याची पुढील सुनावणी 20 जुलैला होईल.\nपंढरपूर, शिर्डी आदी देवस्थानांप्रमाणे श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून पगारी पुजारी नेमावेत, यासाठी आंदोलन तीव्र झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संघर्ष समितीकडून पुरावे घेऊन सरकारच्या विधी व न्याय विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आज पहिली सुनावणी झाली.\nकरवीरचे संभाजी महाराज यांच्या आज्ञेने 1715 मध्ये अंबाबाई मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या सिधोजी हिंदूराव घोरपडे यांनी अंबाबाईची प्रधानकी दिलेल्या सावगावकर (प्रधान) यांना दिलेली सनद, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांची मंदिरासंबंधी व पुजाऱ्यांसंबंधीची आज्ञापत्रे, डॉ. कुंदनकर, प्रसिद्ध इतिहास संशोधक ग. ह. खरे, कोल्हापूर गॅझेटियर डॉ. ग. स. देगलूरकर, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. इंदुमती पंडित अशा प्रकांड पंडितांची संशोधकीय मांडणी, अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या सीडी आदी पुरावेही आज सादर केले.\nसंघर्ष समितीचे संजय पवार, आर. के. पोवार, विजय देवणे, दिलीप देसाई, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.\nखडीसाखर - फुटाण्यांचाच प्रसाद\nअंबाबाई मंदिरात प्रसाद म्हणून खडीसाखर व फुटाण्यांचाच प्रसाद दिला जातो. मात्र, काही वर्षांत जाणीवपूर्वक अंबाबाई विष्णुपत्नी असल्याचे सांगून तिरुपतीशी नाते जोडताना प्रसाद म्हणून लाडू दिला जातो आहे. त्याबाबतचे सर्व ऐतिहासिक पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे देवस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लाडूचा प्रसाद बंद करून खडीसाखर व फुटाण्यांचाच प्रसाद वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही समितीने केली आहे. लवकरच याबाबत सकारात्मक कार्यवाही होईल, असे दिलीप देसाई यांनी सांगितले.\nदहा पुजारी आणि वाटण्या...\nदेवस्थान समितीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीत केवळ दहाच पुजाऱ्यांची नोंद आहे. त्यांनी वाटून घेतलेल्या वारांमुळे पुजाऱ्यांची संख्या जास्त दिसते. ज्येष्ठ श्रीपूजक बाबूराव ठाणेकर कन्या वारसाने पुजारी आहेत. मात्र, देवस्थानच्या कुठल्याच अधिकृत यादीत अजित ठाणेकर यांच्या नावाचा उल्लेख नाही. मग, त्यांनी पूजा बांधलीच कशी, असा सवाल दिलीप देसाई यांनी उपस्थित केला. मंदिरात प्रवेश करताना पोलिसांकडून भाविकांची सुरक्षेच्या कारणावरून झाडाझडती घेतली जाते. त्यांनी पुजाऱ्यांचे \"आयडेंटिफिकेशन' कधी केले आहे का, असेही ते म्हणाले.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/wai-news-municipal-western-maharashtra-54582", "date_download": "2018-08-20T10:53:37Z", "digest": "sha1:EDNPS4B2X6ODRZMRFDZ3LBDV2K5FNM2K", "length": 15998, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "wai news municipal western maharashtra वाई पालिकेचा कारभार दोन अधिकाऱ्यांवरच! | eSakal", "raw_content": "\nवाई पालिकेचा कारभार दोन अधिकाऱ्यांवरच\nशुक्रवार, 23 जून 2017\nवाई - राज्य शासनाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई नगरपालिकेत मंजूर १८ पदांपैकी केवळ दोन पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. प्रशासकीय बदली अंतर्गत तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. या रिक्त जागांवर शासनाकडून अद्याप कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. पर्यायाने प्रशासकीय कामकाजाबरोबर शहरातील विकासकामेही ठप्प झालेली दिसतात. नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देण्यासाठी विविध कामे खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याकडे पालिकेचा कल आहे.\nवाई - राज्य शासनाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई नगरपालिकेत मंजूर १८ पदांपैकी केवळ दोन पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. प्रशासकीय बदली अंतर्गत तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. या रिक्त जागांवर शासनाकडून अद्याप कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. पर्यायाने प्रशासकीय कामकाजाबरोबर शहरातील विकासकामेही ठप्प झालेली दिसतात. नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देण्यासाठी विविध कामे खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याकडे पालिकेचा कल आहे.\nशासनाच्या राज्यस्तरीय गट ‘क’ संवर्ग पदाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई पालिकेत १८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी नगर अभियंता (विद्युत) व सहायक कार्यालय अधीक्षक या दोनच पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. शहर विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बांधकाम विभागाकडील नगर अभियंता (स्थापत्य) व पर्यवेक्षक (स्थापत्य) ही दोन्ही पदे तसेच नगररचना व विकास सेवा विभागातील नगर रचनाकार हे पद रिक्त आहे. या विभागात सक्षम व तज्ञ कर्मचारी नसल्याने शहरातील बांधकाम परवाने मिळण्यात विलंब होत आहे. बेकायदा व विनापरवाना बांधकामांवर अंकुश ठेवणे कठीण होत असल्याचे दिसते.\nबांधकाम विभागातील कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड यांची नुकतीच सिल्लोड (औंरगाबाद), सहायक लेखापाल नितीन नायकवडी यांची जालना, तर आरोग्य विभागाकडील सहायक कर निरीक्षक नारायण गोसावी यांची बदली महाबळेश्वर येथे झाली. या पदाचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे श्री. राठोड (सहायक अभियंता- विद्युत), राजाराम जाधव (लिपिक), गुणवंत खोपडे (वसुली लिपिक) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.\nपालिकेतील विविध विभागांत अधिकारी कमी असल्याने नागरिकांना नागरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनेक कामे खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यात येत आहेत. शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी, गटारामधील गाळ काढणे, पथदिव्यांची व्यवस्था, पाणीपुरवठा, उद्यानाची देखभाल करण्यासाठी वार्षिक ठेका देण्यात येतो. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने प्रशासनापुढे अनेक समस्या उभ्या राहात आहेत.\nही आहेत रिक्त पदे...\nजलनि:स्सारण व स्वच्छता अभियंता, आरोग्य निरीक्षक, लेखा परीक्षक व लेखापाल, कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, सहायक कर निरीक्षक, सहायक मिळकत पर्यवेक्षक, सहायक विधी व कामगार पर्यवेक्षक, सहायक खरेदी आणि भंडार पर्यवेक्षक, सहायक समाज कल्याण माहिती आणि जनसंपर्क पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक.\nनगराध्यंक्षावर लाचलुचपत विभागाकडून झालेल्या कारवाईनंतर सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणामुळे आधीच नगरपालिकेचा कारभार विस्कळित झाला आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत शासन दरबारी कोण आवाज उठविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(-premavar-marathi-charolya)/t5589/", "date_download": "2018-08-20T11:23:17Z", "digest": "sha1:RYNKPOBQDRPKUKXDSTJ4KOQ4U22S3PO2", "length": 1345, "nlines": 37, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "रिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण", "raw_content": "\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nरिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण\nरिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण\nरिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण\nदोन्हीही मला चिंब भिजवून जातात\nपाउस बाहेरून भिजवतो तर तुझी आठवण आतून\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nरिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95_(%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9)", "date_download": "2018-08-20T10:58:49Z", "digest": "sha1:2BK2KKHIOWWURD2BVIH4XW7SS2HPPMWH", "length": 14362, "nlines": 298, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जंबुक (तारकासमूह) - विकिपीडिया", "raw_content": "\nजंबुक मधील ताऱ्यांची नावे\n२६८ चौ. अंश. (५५वा)\n३.००m पेक्षा तेजस्वी तारे\n१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे\n(३३.५४ ly, १०.२८ pc)\n+९०° आणि −५५° या अक्षांशामध्ये दिसतो.\nसप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.\nजंबुक उत्तर खगोलार्धातील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Vulpecula (व्हुल्पेक्युला) म्हणतात. तो एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ \"लहान कोल्हा\" आहे. सतराव्या शतकात पहिल्यांदा त्याची रचना करण्यात आली होती.\n१.२ दूर अंतराळातील वस्तू\nनुसत्या डोळ्यांनी दिसणारे जंबुकमधील तारे\nया तारकासमूहात ४थ्या दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी एकही तारा नाही. अल्फा व्हुल्पेक्युले हा ४.४४ दृश्यप्रतीचा लाल राक्षसी तारा जंबुकमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. तो पृथ्वीपासून २९७ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.\n१९६७ साली केंब्रिजमध्ये जोसेलिन बेल यांनी अँटोनी हेविश यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआर बी१९१९+२१ या सर्वात पहिल्या पल्सारचा शोध लावला. क्वेसारपासून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध घेत असताना त्यांना १.३३७३ सेकंद अंतराने वारंवार येणारी स्पंदने आढळली.[१] हे सिग्नल सौर दिवसाऐवजी सायडेरिअल दिवसाच्या कालावधीने पुन्हा येत असल्याने त्यांचे उत्पत्तीस्थान पृथ्वीवर नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटी हे सिग्नल वेगाने फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यामुळे निर्माण होत असल्याचे आढळले. पहिल्या पल्सारच्या शोधानंतर पंधरा वर्षांनी पीएसआर बी१९३७+२१ या पहिल्या मिलीसेकंद पल्सारचा शोधदेखील जंबुकमध्येच लागला.[२]\nजंबुकमध्ये एचडी १८९७३३बी हा पृथ्वीपासून सर्वात जवळील परग्रहांपैकी एक परग्रह आहे. स्पिट्झर अवकाश दुर्बीण सध्या त्याचे निरीक्षण करत आहे. या ग्रहाच्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ असल्याचे आढळून आले आहे. या ग्रहाचे तापमान १०००° सेल्सिअसपेक्षा जास्त जात असल्याने तो वास्तव्ययोग्य नाही. असे असले तरी, भविष्यात एखाद्या पृथ्वीसदृश ग्रहावर जीवनासाठी आवश्यक असलेले पाणी सापडण्याची शक्यता वाढली आहे.\nडम्बेल तेजोमेघ (एम२७), एक मोठा तेजस्वी ग्रहीय तेजोमेघ आहे. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिए यांनी १७६४ साली त्याचा शोध लावला होता आणि त्याच्या प्रकारची पहिलीच वस्तू असे त्याचे वर्णन केले होते. एखाद्या चांगल्या द्विनेत्रीने त्याला पाहता येऊ शकते.\nजंबुकमधील हेन २-४३७ ग्रहीय तेजोमेघ.[३]\nएनजीसी ७०५२ एक एज-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे. ती पृथ्वीपासून २१.४ कोटी प्रकाश-वर्ष अंतरावर आहे. तिच्यामध्ये ३७०० प्रकाश-वर्ष व्यासाची धुळयुक्त तबकडी आहे. तिच्या केंद्रस्थानी ३० कोटी सौर वस्तुमानाचे कृष्णविवर आहे. खगोलशास्त्रज्ञ असा तर्क करतात की केंद्रीय तबकडी एक लहान दीर्घिका एनजीसी ७०५२ मध्ये विलीन झाल्यानंतरचे अवषेश आहेत. दीर्घिकेमधून फवारे निघताना दिसू शकतात आणि ती रेडिओ लहरींमध्ये अतिशय प्रकाशमान दिसते. याचा अर्थ तिचे रेडिओ दीर्घिका असेही वर्गीकरण केले जाते.[४]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/actor-sanjay-mone-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-3-1619531/", "date_download": "2018-08-20T11:33:00Z", "digest": "sha1:AV2M3XTT3BMWFYE4NTXB4JMFMZBBPBPB", "length": 27832, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Sanjay Mone Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 3 | आपुले सेलिब्रेटीपण अनुभवले म्या डोळा.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nआपुले सेलिब्रेटीपण अनुभवले म्या डोळा..\nआपुले सेलिब्रेटीपण अनुभवले म्या डोळा..\nसार्वजनिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आलाय\nसार्वजनिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आलाय एखादे महाविद्यालय किंवा एखादी सामाजिक संस्था, अगदी गेला बाजार एखाद्या ज्ञातीच्या किंवा अमुक नाहीतर तमुक आडनाव असलेल्या कुलोत्पन्नांचा फोफावलेला वटवृक्ष आणि त्याचा ऊहापोह मांडणारा एखादा समारंभ- या असल्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून कधी जायचा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवलाय एखादे महाविद्यालय किंवा एखादी सामाजिक संस्था, अगदी गेला बाजार एखाद्या ज्ञातीच्या किंवा अमुक नाहीतर तमुक आडनाव असलेल्या कुलोत्पन्नांचा फोफावलेला वटवृक्ष आणि त्याचा ऊहापोह मांडणारा एखादा समारंभ- या असल्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून कधी जायचा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवलाय आमच्या व्यवसायाचा सध्या तो एक अविभाज्य घटक बनलेला आहे. गावोगावी हे असले समारंभ सातत्याने घडत असतात. सुदैवाने या प्रचंड संख्येने फोफावलेल्या समारंभांना मालिकांत काम करणारे कलाकार सध्या उपलब्ध झालेले आहेत. आणि ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्रीय तत्त्वानुसार हे समारंभ अत्यंत जोरात सुरू आहेत. शिवाय या असल्या कार्याला उपस्थित राहणाऱ्या कलावंतांना मानधनाचे ‘लठ्ठ’पासून ‘रोड’पर्यंत सगळ्या आकारांत बसणारे पाकीट दिले जाते. वयपरत्वे आता ‘जाणते’ या गटात अजाणतेपणे वा मुद्दामहून माझा समावेश होत असल्याने मला येणारी आमंत्रणं जरा वेगळ्या स्वरूपाची असतात. बऱ्याचदा वार्षिक समारंभांना पारितोषिके प्रदान करायला मला बोलावणे येते. (‘प्रदान’ हा शब्द माझा नाही; छापील निमंत्रण पत्रिकेत तो असतो.)\nसाधारण महिना-पंधरा दिवस आधी अत्यंत कमावलेल्या कृत्रिम आवाजात एक फोन येतो. त्यांचा समारंभ किती दिमाखदार रीतीने साजरा होतो याबद्दल सूतोवाच केले जाते. कार्यक्रमासाठी आपली चरणकमले आमच्या शहराला लागली तर प्रभू रामचंद्रांचे चरण चौदा वर्षांच्या वनवासानंतर पुनश्च अयोध्येच्या भूमीवर पडले तेव्हा जसा आनंद अयोध्यावासीयांना झाला होता तसाच आनंद तिथल्या रहिवाशांना त्या विविक्षित दिवशी होणार आहे, असे फोनवर सांगितले जाते. फोन झाल्यावर मी माझी पावले (तो ‘चरणकमल’ म्हणाला होता. मी निदान ‘पावले’ तरी म्हणतो.) आरशात पाहतो. पावलांकडे बघताना फोन करणाऱ्या माणसाच्या गावात कशाला कमळ म्हणत असतील, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कार्यक्रमाला जाताना मी नेहमी आपली पावले दिसणार नाहीत असे बूट पायात घालून जातो. तर त्या पावलांना ‘चरणकमले’ म्हणणाऱ्या माणसाच्या संभाषणाची भूल पडून तिथे जायला मी तयार होतो. (का नाही जाणार पैसे मिळणार असतात ना पैसे मिळणार असतात ना)जाण्या-येण्याची व्यवस्था काय आणि कशी, याबद्दलची गहन चर्चा पुढच्या तीनेक दिवसांत रंगात येते. प्रवास रेल्वेचा असतो आणि त्यासाठी तिकीट आवश्यक असतं. नेमकं ते मिळत नसतं. मात्र, आपल्याला ‘वेटिंग २८’ वगैरे असलेलं तिकीट पाठवलं जातं. त्याबद्दल पुढचा फोन आल्यावर फोन करणारी व्यक्ती आपली ‘आतमध्ये’ओळख आहे, तेव्हा आयत्या वेळी तिकीट नक्की कन्फर्म होईल असं ठासून सांगते. बऱ्याच वेळेला ते होतंही. पण गाडीत बसेतो तिकिटाच्या परिस्थितीचा निश्चित अंदाज येईपर्यंत माझा जीव वरखाली होत असतो. शेवटी एकदाचा जाण्याचा दिवस किंवा रात्र उजाडते. (रात्र उजाडते हे थोडं चुकीचं आहे. रात्र मावळते असं लिहायला हवं होतं. असो)जाण्या-येण्याची व्यवस्था काय आणि कशी, याबद्दलची गहन चर्चा पुढच्या तीनेक दिवसांत रंगात येते. प्रवास रेल्वेचा असतो आणि त्यासाठी तिकीट आवश्यक असतं. नेमकं ते मिळत नसतं. मात्र, आपल्याला ‘वेटिंग २८’ वगैरे असलेलं तिकीट पाठवलं जातं. त्याबद्दल पुढचा फोन आल्यावर फोन करणारी व्यक्ती आपली ‘आतमध्ये’ओळख आहे, तेव्हा आयत्या वेळी तिकीट नक्की कन्फर्म होईल असं ठासून सांगते. बऱ्याच वेळेला ते होतंही. पण गाडीत बसेतो तिकिटाच्या परिस्थितीचा निश्चित अंदाज येईपर्यंत माझा जीव वरखाली होत असतो. शेवटी एकदाचा जाण्याचा दिवस किंवा रात्र उजाडते. (रात्र उजाडते हे थोडं चुकीचं आहे. रात्र मावळते असं लिहायला हवं होतं. असो पुढच्या वेळी लक्षात ठेवलं पाहिजे.) आता तिथल्या लोकांचे जणू काही त्या शहरात चोवीस तास दिवसच असतो अशा प्रकारे कुठल्याही वेळी फोन येऊ लागतात. त्या ठिकाणावर उतरल्यानंतर कोण तुम्हाला आणायला येणार आहे, हे वारंवार सांगितले जाते. ‘स्टेशनवर हजारोंची गर्दी असेल’पासून ते सगळ्यात महाग वाद्यवृंद तिथे माझ्यासाठी स्वागतपर गीत गाणार आहे याची जाणीव करून दिली जाते. शेवटच्या क्षणी एक फोन येतो, त्यात तिथे कार्यक्रम काय असतील याची यादी ऐकवली जाते. मूळ कार्यक्रमाला जोडून अजून एक-दोन कार्यक्रम त्यात कधी कधी सरकवलेले असतात.\nरात्रभर प्रवास करून जेव्हा पहाटे पहाटे मी त्या गावी पोहोचतो तेव्हा तिथे न्यायला येणाऱ्या हजारोंची गर्दी पंधरा-वीसवर आलेली असते. रेल्वेची शिट्टी हाच वाद्यवृंद समजून मी पुढे होतो. कोणीतरी एक माणूस पुढे होऊन हातात एक केविलवाणा गुच्छ ठेवतो. मग त्या आलेल्या पंधरा माणसांची आपसात चर्चा होऊन एका गाडीत मी आणि भलत्याच गाडीत माझी बॅग अशी विभागणी होते. गाडीत बसल्यानंतर मांडीवर ठेवलेल्या गुच्छातून पाणी गळायला लागते. कारण गुच्छ आदल्या रात्रीच आणून फ्रिजमध्ये ठेवलेला असतो. गाडीत संबंधित संस्थेविषयी सगळी माहिती माझ्या कानात ओतली जाते. माझा जीव चहाच्या कपासाठी कासावीस झालेला असतो. उतरायचे ठिकाण येता येत नाही आणि माहिती सांगणाऱ्याची माहिती संपता संपत नाही. यदाकदाचित माहिती संपलीच तर तो माणूस स्वत:ची माहिती सांगायला सुरुवात करतो. गाडी चालवणाऱ्याची झालेली झोपमोड आणि त्यामुळे त्याला माझ्याबद्दल वाटणाऱ्या नेमक्या भावना त्याच्या डोळ्यातून नको तितक्या स्पष्टपणे दिसत राहतात. म्हणूनच वाटेत आडव्या येणाऱ्या प्रत्येकाच्या आईविषयीच्या भावना त्याच्या शब्दांतून व्यक्त होत असतात. शेवटी एकदाचे हॉटेल येते. मी पटकन् जाऊन आपल्या खोलीत उरलेली झोप घ्यायचा विचार करत असतो; पण आलेल्या लोकांचा उत्साह उफाडय़ाचा असतो. माझ्याआधी तिथे आलेल्या प्रमुख पाहुण्यांची यादी मला ऐकवली जाते. ती ऐकताना त्यांच्या तुलनेत यंदा कमअस्सल पाहुणा लाभलाय, हे का कुणास ठाऊक; पण मला त्यांच्या बोलण्यातून दिसतंय असं मला सतत वाटत राहतं. सकाळी खायला काय मागवायचे याबद्दल त्यांच्यात चर्चा होते. माझे मत जाणून घ्यावेसे कुणालाच वाटत नाही. खूप चर्चेनंतर पोहेच मागवले जातात. खाणे उरकते आणि सगळे अचानक पांगतात. जाताना कार्यक्रमाला कधी जायचे आहे आणि कोण न्यायला येणार, ते पुन्हा एकदा सांगितले जाते. जाता जाता ‘तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो साहेब’ असं फोनवर सांगणाऱ्या माणसाचा ‘थोडी तुमची माहिती मिळेल का’ असं फोनवर सांगणाऱ्या माणसाचा ‘थोडी तुमची माहिती मिळेल का’ हा प्रश्न पोह्यचा घास घशात अडकवून जातो. हल्ली काही वर्ष मी माहितीचा कागद बरोबर घेऊनच जातो. तो त्याच्या हातात ठेवतो. न वाचताच तो घडय़ा घालायची स्पर्धा असल्यासारखा त्या कागदाच्या अगणित घडय़ा घालून मागच्या खिशात कोंबतो. माझी तीस-बत्तीस वर्षांची (चोख पैसे घेऊन केलेली) रंगभूमीची सेवा पुढच्या खिशात ठेवायच्याही लायकीची नाही की काय, हा विचार मनातून जाता जात नाही. मी अंघोळ वगैरे उरकून घेतो. एखादा चहा अजून प्यावा आणि स्थानिक वर्तमानपत्रे चाळावीत आणि अलगद थोडी झोप काढावी असा बेत आखतो. तितक्यात खोलीतला फोन वाजतो. शहर मोठे असल्यास तिथल्या एफ. एम.चॅनेलच्या माणसाला आपली ‘चॅनेल विजिट’ हवी असते. मात्र, हे सगळं त्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार हवे असते. म्हणजे झोपेचे खोबरे ठरलेले. मला दुपारच्या जागरणाचा अंमळ त्रास होतो म्हणून मी नकार द्यायचा प्रयत्न करतो. तरी ते गाडी पाठवतो म्हणतात. तुम्ही या व्यवसायाकडे कसे आलात’ हा प्रश्न पोह्यचा घास घशात अडकवून जातो. हल्ली काही वर्ष मी माहितीचा कागद बरोबर घेऊनच जातो. तो त्याच्या हातात ठेवतो. न वाचताच तो घडय़ा घालायची स्पर्धा असल्यासारखा त्या कागदाच्या अगणित घडय़ा घालून मागच्या खिशात कोंबतो. माझी तीस-बत्तीस वर्षांची (चोख पैसे घेऊन केलेली) रंगभूमीची सेवा पुढच्या खिशात ठेवायच्याही लायकीची नाही की काय, हा विचार मनातून जाता जात नाही. मी अंघोळ वगैरे उरकून घेतो. एखादा चहा अजून प्यावा आणि स्थानिक वर्तमानपत्रे चाळावीत आणि अलगद थोडी झोप काढावी असा बेत आखतो. तितक्यात खोलीतला फोन वाजतो. शहर मोठे असल्यास तिथल्या एफ. एम.चॅनेलच्या माणसाला आपली ‘चॅनेल विजिट’ हवी असते. मात्र, हे सगळं त्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार हवे असते. म्हणजे झोपेचे खोबरे ठरलेले. मला दुपारच्या जागरणाचा अंमळ त्रास होतो म्हणून मी नकार द्यायचा प्रयत्न करतो. तरी ते गाडी पाठवतो म्हणतात. तुम्ही या व्यवसायाकडे कसे आलात तुमचे आदर्श कोण भूमिकेत झोकून देता का तरुणांना काय मार्गदर्शन कराल तरुणांना काय मार्गदर्शन कराल या छापाची ती मुलाखत असते. आणि ती रात्री ऐकवली जाणार असते. त्या रात्री जेव्हा मी मार्गदर्शन करत असतो तेव्हा प्रत्यक्षात तरुणवर्ग न सांगण्याच्या ठिकाणी मजा करण्यात मग्न असतो. त्यामुळे अनेक वेळेला माझे बहुमोल मार्गदर्शन वाया गेलेले आहे. त्या सगळ्या भेटींचे सोपस्कार उरकेपर्यंत दुपार उलटून गेलेली असते. ‘‘हॉटेलवर जेवन घेऊन घ्या..’’ अशा सकाळी दिल्या गेलेल्या सूचनेनुसार मी ‘जेवन घेऊन घेतो.’ कार्यक्रम साडेसातचा असल्यामुळे निदान दोन तास विश्रांती घ्यावी असं ठरवून ‘‘इथे का आलो आणि आता परत कसा जाणार या छापाची ती मुलाखत असते. आणि ती रात्री ऐकवली जाणार असते. त्या रात्री जेव्हा मी मार्गदर्शन करत असतो तेव्हा प्रत्यक्षात तरुणवर्ग न सांगण्याच्या ठिकाणी मजा करण्यात मग्न असतो. त्यामुळे अनेक वेळेला माझे बहुमोल मार्गदर्शन वाया गेलेले आहे. त्या सगळ्या भेटींचे सोपस्कार उरकेपर्यंत दुपार उलटून गेलेली असते. ‘‘हॉटेलवर जेवन घेऊन घ्या..’’ अशा सकाळी दिल्या गेलेल्या सूचनेनुसार मी ‘जेवन घेऊन घेतो.’ कार्यक्रम साडेसातचा असल्यामुळे निदान दोन तास विश्रांती घ्यावी असं ठरवून ‘‘इथे का आलो आणि आता परत कसा जाणार’’ या विवंचनेत उरलेला वेळ काढतो. तितक्यात सकाळच्या लोकांपैकी काही व्यक्ती हजर होतात. त्यांच्या हातात दहशत वाटावी इतक्या जाडीचा एक अल्बम असतो. मागल्या काही वर्षांत ज्यांची चरणकमले त्या शहराला लागून गेली त्या मान्यवरांचे फोटो त्यात असतात. प्रत्येकाच्या डोळ्यांत अनावर झालेली झोप त्यात लख्ख दिसून येते. इतरही काही यावेळी हजर असतात. त्यांची ओळख करून दिली जाते. ठिबक सिंचन पाइपचा मालक, कुठल्यातरी जिल्हा बँकेचा पदाधिकारी, एखादा शोरूमचा मालक (होणाऱ्या कार्यक्रमाला त्याचे पैसे लागलेले असतात.) असे कोणीतरी. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत; पण पूर्वी यातले सगळे शरद पवार यांचे उजवे हात असायचे. त्यांना उजवे हात तरी किती आहेत\nमग पुन्हा एकदा चहापान होते आणि आम्ही सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला निघतो. जाताना त्या नवीन व्यक्तींपैकी कुणाच्या तरी गाडीतून जायची सोय झालेली असते. जाण्याच्या प्रवासात ती व्यक्ती ‘आपले’ या शहरात काय काय मालकीचे आहे याची माहिती पुरवत असते. ‘आपले’ असं म्हणून तो माणूस मलाही त्याच्या आर्थिक समृद्धीत सामावून घेतो. मीही त्या काल्पनिक श्रीमंतीत काही काळ रममाण होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतो.\nयानंतर कार्यक्रम कसा पार पडला आणि माझे काय झाले याची उत्सुकता तुम्हाला असेल. पण आपलीच निर्भर्त्सना आपण किती करावी, नाही का नाहीतर सांगतो पुढच्या भागात..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584465", "date_download": "2018-08-20T11:26:16Z", "digest": "sha1:VPGUELMUNPHZHRRMAWOBJ62ARWXDHDKV", "length": 7793, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवजयंती मिरवणुकीला निर्बंधाचा अडसर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवजयंती मिरवणुकीला निर्बंधाचा अडसर\nशिवजयंती मिरवणुकीला निर्बंधाचा अडसर\nप्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शहर व उपनगरांमध्ये भव्य अशी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार दि. 19 रोजी बेळगाव तर 18 रोजी वडगाव परिसरात ही भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी व शांतता निर्माण करण्यासाठी नुकतीच एक बैठक शहापूर पोलीस स्थानकात पार पडली. या बैठकीला शहापूर-वडगाव परिसरातील शिवप्रेमी व शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मे महिन्यात ढकलण्यात आली होती. परंतु शहरात निवडणूक विजयोत्सव मिरवणुकीदरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. हे कलम शनिवार दि. 18 पर्यंत लागू राहणार असल्याने शिवजयंती कशी साजरी करायची, असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे. याची चर्चा या बैठकीत करण्यात आली.\nगुरुवारी मध्यवर्ती महामंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. यामध्ये योग्य निर्णय झाल्यानंतर वडगाव शिवजयंतीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष राजू पाटील, माजी महापौर महेश नाईक, माजी उपमहापौर संजय शिंदे, नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, दीपक जमखंडी, दिनेश राऊळ, रमेश सोनटक्की, प्रितेश होसूरकर, तानाजी हलगेकर, भाऊ माळवी, शिवाजी बिर्जे, युवराज हाळवण्णावर, अविनाश शिंदे, संदीप पाटील, आकाश धामणेकर, योगेश पाटील, राकेश तळेकर उपस्थित होते.\nमध्यवर्ती महामंडळाची आज बैठक\nप्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शहर व उपनगरांमध्ये भव्य प्रमाणात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये शेकडो मंडळे सहभागी होत असतात. या चित्ररथ मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दि. 17 रोजी सायंकाळी 5.30 वा. जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठय़ा संख्येने शिवजयंती मंडळांचे कार्यकर्ते, शिवप्रेमी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.\n1.30 कोटीच्या जुन्या नोटा कारवारमध्ये जप्त\nदोन अपघातात चौघांचा मृत्यू\nजिह्यासाठी आज चिकोडी कडकडीत बंद\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016/02/why-i-have-no-political-future.html", "date_download": "2018-08-20T11:04:20Z", "digest": "sha1:EZX45UK3LOVNPAN7I5CTBYO5LFPILOCW", "length": 16267, "nlines": 296, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: Why I have no political future ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमी जेएनयूमध्ये शिकले आहे, आणि तिथलं स्वातंत्र्य मनापासून एन्जॉय केलेलं आहे. विशेषतः “खरं सांग, तो तुझा आतेभाऊच होता कशावरून” अशी उलटतपासणी घेणार्‍या, रात्री आठ वाजता कुलूप लागणार्‍या “भाऊच्या शाळेतल्या” होस्टेलच्या कहाण्या ऐकून तिथे गेल्यावर तर इथे आपल्याला ग्रोन अप म्हणून वागवताहेत आणि वाट्टेल त्या चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे हा फार सुखद अनुभव होता. रॅगिंग आहे, ड्रग्जचा अड्डा आहे, सेफ नाही असं काहीही मी जेएनयूला जाण्यापूर्वी ऐकून होते. पण दिल्लीसारख्या शहरात एकट्या मुलीने राहण्यासाठी जेएनयू कॅम्पसइतकी सुरक्षित जागा नसेल. And the best part was, you did not have to confirm” अशी उलटतपासणी घेणार्‍या, रात्री आठ वाजता कुलूप लागणार्‍या “भाऊच्या शाळेतल्या” होस्टेलच्या कहाण्या ऐकून तिथे गेल्यावर तर इथे आपल्याला ग्रोन अप म्हणून वागवताहेत आणि वाट्टेल त्या चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे हा फार सुखद अनुभव होता. रॅगिंग आहे, ड्रग्जचा अड्डा आहे, सेफ नाही असं काहीही मी जेएनयूला जाण्यापूर्वी ऐकून होते. पण दिल्लीसारख्या शहरात एकट्या मुलीने राहण्यासाठी जेएनयू कॅम्पसइतकी सुरक्षित जागा नसेल. And the best part was, you did not have to confirm तुम्हाला वाटेल ते करा, तुम्हाला रोखणारं कुणीही नाही. The diversity is beautiful. इतकं सुंदर वातावरण मला दुसर्‍या कुठल्याच शैक्षणिक संस्थेत बघायला मिळालं नाही.\nतिथे शिकत असताना चुकूनही विद्यार्थी संघटनांच्या वाटेला गेले नव्हते. एक तर राजकारण हे आपलं क्षेत्र नाही असं तेंव्हाही माझं ठाम म्हणणं होतं, आणि दुसरं म्हणजे आजूबाजूला दिसणारी एकही विद्यार्थी संघटना मला जवळची वाटली नव्हती. घोषणाबाजीची ऍलर्जी होतीच. सगळ्या संघटनांची सगळी पत्रकं मात्र आवर्जून वाचायचे, गंगा लॉनवरच्या डिबेट्स बघायचे. आणि हे आपलं क्षेत्र नाही, यातलं कुणीही आपल्या जवळचं नाही हे प्रत्येक वेळी अजून प्रकर्षाने वाटायचं.\nआजवर तसे डाव्यांपेक्षा मला उजवेच (त्यातल्यात्यात) जवळचे वाटत आले आहेत. उजव्यांच्या विचारच न करण्याच्या परंपरेपेक्षा डाव्यांच्या ढोंगाचा जास्त तिटकारा वाटत आला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हा या सरकारकडून बर्याजच अपेक्षा होत्या, आणि एका माणसाच्या हातात एवढी सत्ता, त्याला कुणीच शहाणा आणि तुल्यबळ विरोधक नाही हे बघून भीतीही वाटत होती. या सरकारला मला ढोंगी डाव्यांच्या बाजूचं करण्यात यश आलंय\nविद्यार्थी नेते फार शहाणे असतात असं मुळीच नाही. त्यांचे बोलविते धनी विद्यापीठाबाहेरच असतात, हे बाकी विद्यार्थ्यांनाही माहित असतं. दहा – बारा विद्यार्थी देशविरोधी घोषणा देत असतील तर त्या ऐकायला जेएनयूतले बाकी विद्यार्थीसुद्धा फिरकले नसते. फार तर कुणीतरी तक्रार केल्यावर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर कारवाई केली असती. मुलांचं हे वागणं समर्थन करण्यासारखं नक्कीच नाही, पण केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून विद्यार्थी नेत्यांवर कारवाई करावी एवढं मोठं होतं का हे Sedition म्हणण्याइतकं काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती चालते आणि इथे एकदम sedition\nत्यानंतर चाललेली समर्थकांची चिखलफेक दोन्ही पक्षांची पातळी दाखवतेय. जेएनयू मध्ये अमूक इतकी कंडोम्स वापरली गेली यावर मोदीसमर्थकांनी टीका करावी This is about consenting adults. It is none of their business. देशाचे पैसे वापरून (जे एन यूमधलं शिक्षण भरपूर subsidized आहे, म्हणूनच कितीतरी हुशार विद्यार्थी तिथे शिकू शकतात.) इथेले सगळे विद्यार्थी देशद्रोही कारवाया करत आहेत, हे विद्यापीठ बंद करा म्हणायचं This is about consenting adults. It is none of their business. देशाचे पैसे वापरून (जे एन यूमधलं शिक्षण भरपूर subsidized आहे, म्हणूनच कितीतरी हुशार विद्यार्थी तिथे शिकू शकतात.) इथेले सगळे विद्यार्थी देशद्रोही कारवाया करत आहेत, हे विद्यापीठ बंद करा म्हणायचं का विरोधकांनी देशात हिटलरशाही आली म्हणायचं का विरोधकांनी देशात हिटलरशाही आली म्हणायचं सद्ध्या जे काही चाललंय हे आणिबाणीपेक्षा वाईट आहे सद्ध्या जे काही चाललंय हे आणिबाणीपेक्षा वाईट आहे\nगौरी अतिशय संयत पोस्ट. मी या सगळ्या बातम्या आतातरी दुरून वाचते आहे म्हणून गेले काही महिने माझाच देश मला परका वाटतो आहे का, याचा विचार करताना असं वाटलं की याच बातम्या तिथे असून वाचल्या असत्या तरी ही परकेपणाची भावना आली असती हे जास्त वाईट आहे. :(\nहा जो काही विचार आहे तो इतरही कितीतरी बाबतीत वागणुकीत आणला तरी आपण पुढे जाऊ असं वाटतं. सरकारबद्दल म्हणशील तर मे२०१४ मध्ये जी आशा होती ती आत्ता आहे असं ठामपणे सांगता येणार नाही.\nअपर्णा, इतके दिवस मी यावर लिहायचं टाळतेय. आता राहवे ना\nPDP आणि BJP यांची काश्मिर मधे युती आणि sedition यांचा यंबंध कळला नाही.\nबाकी लिहिलं आहे छान\nराजीव फडके, ब्लॉगवर स्वागत\nभाजपासाठी घटनेचं ३७०वे कलम हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे, काश्मीरात लष्कराला विशेष अधिकार देणार्‍या AFSPAचं भाजपा समर्थन करत आली आहे. तर पीडीपीच्या दृष्टीने ३७०वे कलम राहिलंच पाहिजे, AFSPA जायला हवा, आणि काश्मीरला अजून स्वायत्तता हवी. हुरियत किंवा एकूणच फुटिरतावाद्यांविषयी पीडीपीला सहानुभूती. काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती करताना भाजपा या सगळ्याकडे काणाडोळा करायला तयार आहे. यातून देशाच्या सुरक्षिततेला पोहोचू शकणारा धोका जास्त असूनही. असं म्हणायचंय त्या वाक्यात मला.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nगोगलगाय आणि पोटात पाय\nअजून एक फसलेला प्रयत्न\nपुन्हा एकदा सर्च ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/swapnil-joshi-sachin-pilgaonkar-togather-esakal-news-55996", "date_download": "2018-08-20T11:27:19Z", "digest": "sha1:55V2AY3PPYZCA3ACGO33YUXNS7C4YJNM", "length": 10741, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swapnil joshi sachin pilgaonkar togather esakal news वारसमधून स्वप्नील जोशी व सचिन पिळगांवकर आमने-सामने | eSakal", "raw_content": "\nवारसमधून स्वप्नील जोशी व सचिन पिळगांवकर आमने-सामने\nबुधवार, 28 जून 2017\nस्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांचे नाते मानस पितापुत्रांचे आहे हे सर्व जाणतात. यापूर्वी आम्ही सातपुते या चित्रपटाद्वारे हे दोघे एका पडद्यावर आले होते. आता आगामी वारस या चित्रपटातून हे दोघे पुन्हा झळकत आहेत. विशेष म्हणजे, यात स्वप्नील नायकाच्या भूमिकेत असून खलनायकाच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर आहेत.\nपुणे: स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांचे नाते मानस पितापुत्रांचे आहे हे सर्व जाणतात. यापूर्वी आम्ही सातपुते या चित्रपटाद्वारे हे दोघे एका पडद्यावर आले होते. आता आगामी वारस या चित्रपटातून हे दोघे पुन्हा झळकत आहेत. विशेष म्हणजे, यात स्वप्नील नायकाच्या भूमिकेत असून खलनायकाच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर आहेत.\nया सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक राकेश सारंग करत असून, बर्याच काळानंतर ते पुन्हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळले आहेत. यात सचिन यांचा लूकही वेगळा असणार आहे. सिनेमाची गोष्ट सागण्यास सिनेमाच्या टिमने नकार दिला असला तरी या दोन मानस पितापुत्रांची आगळी जुगलबंदी रसिकांना या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nसांगली - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) ही कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातील ताईद बनली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध कॉलेजमध्ये जाळ पसरवत...\nकोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kattaonline.com/2013/07/spirituality-versus-science.html", "date_download": "2018-08-20T11:33:19Z", "digest": "sha1:FASTXSMHOTJKMTL7NHJQPI7RWHTG34W2", "length": 25225, "nlines": 48, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Article: श्रद्धा विज्ञानविरोधी आहे का?", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Article: श्रद्धा विज्ञानविरोधी आहे का\nसमजा … तुम्हाला रस्त्यात एक चकचकीत पिवळा धमक धातूचा तुकडा मिळाला तर तुम्ही डोळे झाकून असं म्हणता का की हा सोन्याचा आहे नाही. तुम्ही तो घेऊन सोनाराकडे जाता, तो सोन्याचाच आहे याची खात्री करून घेता, आगीत टाकून त्याची सत्वपरीक्षा करता आणि मग शेवटी कबूल करता की ते खरोखरच सोने आहे. श्रद्धेचेही तसेच आहे किंबहुना तसेच असले पाहिजे.\nदेव आहे की नाही असा एक वाद नेहमी रंगवला जातो. या प्रश्नाचे नेमके उत्तर कुणीच सांगू शकत नाही याची जाणीव असल्यानेच हा वाद चिरंतन ठरला आहे. वस्तुतः या मतभिन्नतेला \"वाद\" म्हणायचेही कारण नाही. कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. तो द्रुष्ट स्वरुपात दाखवता येणार नाही. पण त्याचबरोबर तो नाकारला तर निसर्गाच्या किंवा मनुष्याच्या अस्तित्वाचा अर्थही लावता येणार नाही यामुळे देव जेंव्हा श्रद्धेचा, भक्तीचा, मूल्यांचा विषय न राहता व्यापाराचा विषय होतो तेंव्हा वाद निर्माण होतो. राम हा मुल्यांचा विषय न होता मतांचा विषय होतो तेंव्हा वाद उदभवतो. काही रामभक्तांना सत्यवचनी रामाची आठवण होते व त्याचे मंदिर \"तिथेच\" बांधण्याचा निग्रह तयार होतो. त्याचवेळी काहीजणांना असे वाटते की रोजच्या व्यवहारात सतत खोटे बोलणारे, रामाचे पावित्र्य भंग करणारे लोक हे मंदिर बांधून कोणता सदाचार निर्माण करणार आहेत\nउदात्त तत्वांचा विचार करायचा आणि प्रत्यक्षात रोजच्या व्यवहारात फसवणूक करायची हा दांभिकपणा समाजात मुरतो तेंव्हा मूल्यव्यवस्था बिघडते. धर्म, नीती आणि विचार भ्रष्ट होतात. त्यामुळेच श्रद्धेचा व्यापार सहन न होणारे काही सुधारक त्याविरुद्ध उभे राहतात. कडक नियम करून समाजाचे वाहते-खळाळते जीवन अवरुद्ध करणारे पुराणमतवादी व वेळोवेळी हे बांध फोडून प्रवाहाला गतिमान करणारे पुरोगामी हाही एक सतत चालणारा संघर्ष आहे. त्यामुळे कधी कर्मकांडाविरुद्ध, कधी धर्मसत्तेविरुद्ध, कधी राजसत्तेविरुद्ध उठाव होतात आणि नवी नीतिमूल्ये प्रस्थापित होतात.\nप्रत्येक वेळी अशा नव्या नीतिमूल्यांचा स्वीकार होत असताना संघर्ष उद्भवतो. जे काळानुसार बदलत नाही ते नष्ट होते हा इतिहास आहे. जीवापाड जपलेल्या श्रद्धा व मुल्यांचा ऱ्हास होत असलेला पाहून काहीजण दुःखी होतात. त्यामुळेच आपल्या श्रद्धांची काळाच्या कसोटीवर तपासणी होणार म्हटले की परंपरावाद्यांना व संस्कृतिरक्षकांना असुरक्षित वाटते. तो धर्माचा अपमान वाटतो. पण ज्यांना काळाची आव्हाने समजतात ते दूरदृष्टीचे महामानव समाजाला भवितव्याची दृष्टी देतात. त्यांना संस्कृतीच्या विनाशाचे नव्हे तर उत्क्रांतीचे महत्व समजलेले असते.\nव्यवहारातले याचे सोपे उदाहरण द्यायचे झाले तर सुमारे शंभरएक वर्षापुर्वी महाराष्ट्रातले ज्वलंत सामाजिक प्रश्न कोणते होते एक प्रश्न होता \"संमती\" वयाचा. म्हणजे मुलगी वयात आल्यानंतर तिचा विवाह कोणत्या वर्षी करावा आणि तिचा शरीरसंबंध केंव्हा सुरु व्हावा, या संबंधाला संमती देण्याचा अधिकार तिला केंव्हा मिळावा हा. आणि दुसरा प्रश्न होता स्त्रियांनी साडी नेसावी ती सकच्छ की विकच्छ - म्हणजे कासोटा घालावा की घालू नये एक प्रश्न होता \"संमती\" वयाचा. म्हणजे मुलगी वयात आल्यानंतर तिचा विवाह कोणत्या वर्षी करावा आणि तिचा शरीरसंबंध केंव्हा सुरु व्हावा, या संबंधाला संमती देण्याचा अधिकार तिला केंव्हा मिळावा हा. आणि दुसरा प्रश्न होता स्त्रियांनी साडी नेसावी ती सकच्छ की विकच्छ - म्हणजे कासोटा घालावा की घालू नये आज हे दोन्ही प्रश्न काळानेच संदर्भहीन ठरवले आहेत. त्यामुळे आज जर कोणी पुन्हा एकदा हेच प्रश्न उकरून काढू पहिले तर समाज त्याची दाखलही घेणार नाही. कारण ती चर्चा करू पाहणाऱ्यांना आपल्या संस्कृतीचे प्रेम नसून केवळ परंपरेचे वेड त्यामागे आहे हे सहज लक्षात येईल. शंभर वर्षापूर्वी मात्र हे विचार समाजाने सहजासहजी मान्य केले असते का\nस्त्रिया त्यांचा मासिक धर्म पाळताना \"अस्पृश्य\" असतात काय आणि धार्मिक कार्यासाठी अपवित्र ठरतात काय असा एक वाद रंगवला गेला. याच कारणास्तव कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी प्रसादाचे लाडू करण्याचे कंत्राट स्त्रियांना देऊ नये असे या परंपरावाद्यांना वाटले. त्यासाठी त्यांनी शोधलेली करणे विचित्र होती. या काळात स्त्रियांच्या अंगी \"हार्मोनल\" बदलामुळे रजोगुण वाढतात व धर्माला हे मान्य नाही अशा काहीतरी वैचारिक कोलांटीउड्या त्यांनी मारल्या. अर्थात यामागे धार्मिकतेपेक्षा \"आर्थिक\" हितसंबंध जास्त महत्वाचे आहेत ही गोष्ट वेगळी. पण पुरुष कंत्राटदाराला हे लाडू कंत्राट मिळाले तर तोही स्त्रियांकडूनच हे लाडू तयार करून घेईल व ते मात्र ह्या संस्कृतीरक्षकांना चालेल ही यातली गोम आहे. शिवाय स्त्री-पुरुष शरीरात निसर्गानेच भेद ठेवला आहे व प्रजोत्पादनाचे व मानवजातीला सावरण्याचे, पुननिर्माणाचे, नवजीवनाचे महान कार्य करणारे जे देहव्यापार स्त्रीला सोसावे लागतात ते तिला अपवित्र कसे करू शकतात हा समंजस मनाला सतावणारा प्रश्न आहे.\nयाच चिकित्सक दृष्टीमुळे बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानवही श्रद्धेची चिकित्सा करतो. ते म्हणतात \"समजा … तुम्हाला रस्त्यात एक चकचकीत पिवळा धमक धातूचा तुकडा मिळाला तर तुम्ही डोळे झाकून असं म्हणता का की हा सोन्याचा आहे नाही. तुम्ही तो घेऊन सोनाराकडे जाता, तो सोन्याचाच आहे याची खात्री करून घेता, आगीत टाकून त्याची सत्वपरीक्षा करता आणि मग शेवटी कबूल करता की ते खरोखरच सोने आहे. श्रद्धेचेही तसेच आहे किंबहुना तसेच असले पाहिजे.\"\nपरंतु वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय भौतिकशास्त्राचे नियम किंवा प्रयोगशाळेतील पडताळा म्हणजेच विज्ञान आहे काय भौतिकशास्त्राचे नियम किंवा प्रयोगशाळेतील पडताळा म्हणजेच विज्ञान आहे काय की सृष्टीच्या विज्ञानाची मर्मे हे खरे विज्ञान आहे की सृष्टीच्या विज्ञानाची मर्मे हे खरे विज्ञान आहे मनुष्याने रचलेल्या ज्ञानशाखा व त्यातून सिद्ध झालेली तत्वे ही अंतिम मानावीत की नाही मनुष्याने रचलेल्या ज्ञानशाखा व त्यातून सिद्ध झालेली तत्वे ही अंतिम मानावीत की नाही असे प्रश्न जेंव्हा उत्तरे मागतात तेंव्हा लक्षात येते की प्राप्त विज्ञानाच्या अभ्यासातून सर्व अज्ञानाची उत्तरे शोधता येतील हाही एक भ्रमच आहे. विज्ञान ही मनुष्याच्या हातातील एक मोजपट्टी आहे. तिच्या सहाय्याने विश्वाचे माप मोजायचे असेल तर कधी न कधी संपूर्ण विश्वाचे मोजमाप आपल्याला करता येईल असे म्हणायला हरकत नाही. पण याचा अर्थ ती मोजण्याचे \"धोरण\" पक्के झाले. मोजणी पूर्ण झाली असा त्याचा अर्थ नव्हे. मग हे \"धोरण\" तरी चिरकाल अबाधित असू शकते का, हा प्रश्न विज्ञानवाद्यांनी सोडवायला हवा.\nविज्ञानवाद्यांनी हा प्रश्न सोडवताना केवळ भौतिकशास्त्राचा आधार घेऊन चालत नाही. मॅक्सम्युलर या जर्मन पंडिताने संस्कृत भाषेतील महान ग्रंथाचा अभ्यास केला. अभ्यासानंतर त्याचे असे मत बनले की भारत हा एकेकाळी तत्वव्येत्यांचे राष्ट्र होते. सर्व लोक अध्यात्मिक जीवनात दंग होते. अध्यात्मिक निष्ठेमुळे त्यांच्या राष्ट्रभावनेच्या शक्ती क्षीण झाल्या. त्यांची संहारक शक्ती नष्ट झाली व जगाच्या इतिहासात भारताला स्थान उरले नाही. हा विज्ञानवाद म्हणायचा की शास्त्रवाद\nविज्ञानवादी व विशेषतः प्रयोगवादी शास्त्रज्ञांनी आजवर अनेक शोध लावले. ही परंपरा खरी सुरु झाली ती चाकाच्या शोधापासून. अग्नीच्या शोधानंतर. नंतर गणितातला शून्याचा शोध आणि हजार वर्षापूर्वीचा वराहमिहीराचा \"पृथ्वी आकाशात तरंगते\" हा सिद्धांतही जुनाच. हे शोध धर्माने पचवले. कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिद्धांत किंवा डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत धर्माने मान्य केला. विज्ञान व तत्वज्ञान हे दोघे मात्र असे लवचिक नाहीत. त्यामुळे धर्माला हटवणे विज्ञानाला शक्य होत नाही. मनुष्यात \"अतिमानवी\" शक्तीवर विश्वास ठेवण्याची एक (urge) प्रेरणा असते. त्याला मानवी मेंदूतील रचना व जेनेटिक यंत्रणेचा पाया आहे. लहान वयातच धर्म आणि अध्यात्माशी तो निगडीत होतो. विज्ञान मात्र त्याला अभ्यासातून शिकावे लागते. म्हणूनच अध्यात्म आयुष्यभर टिकते व विज्ञानाचा पगडा आयुष्याच्या अखेरीस धुसर व्हायला लागतो. त्यामुळेच अनेक महान शास्त्रज्ञांना आयुष्यभर विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर शेवटी अध्यात्माच्या गूढ प्रवासाची अधिक गोडी वाटू लागते.\nआर्किमिडीज, न्यूटन, एडिसन, आईनस्टाईन हे सर्व महान शास्त्रज्ञ होते. त्यांच्या अफाट बुद्धीमत्तेबद्दल मानवजातीला अपरंपार आदर आहे. तरीही या शास्त्रज्ञांनी जगाच्या इतिहासातील जे क्रांतीकारी शोध लावले ते सृष्टीच्या रहस्याचा पूर्ण भेद करणारे होते काय निसर्गाने जी अगणित रहस्ये चराचरात साठवून ठेवली आहेत त्यातली दोन-चार रहस्ये मनुष्याला समजली असे म्हणावे इतकेच या शोधांचे स्थान आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा कोपर्निकसने लावलेला शोध शास्त्रीय जगात महान क्रांतीकारी मानला गेला. त्यांनी लावलेले शोध मनुष्यजातीला क्रांतीकारी वाटले तरी माणसाने ह्या शोधांचा किती अहंकार बाळगावा\nएका आकाशगंगेत दोनशे अब्ज सूर्य आहेत आणि त्यातल्या एका सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरते. त्या सूर्यावर रोज अणुबॉम्ब-हायड्रोजन बॉम्बचे स्फोट हजारांनी होतात. अशावेळी अणुबॉम्बचे रहस्य शोधले याचा मानवाने किती गर्व करावा\nशिवाय निसर्गाची ही रहस्ये शोधून मानवाने आजवर जी वाटचाल केली तिला तरी प्रगती म्हणायचे का हाही प्रश्नच आहे. पिएरे क्यूरी या नोबेल पारितोषिक विजेत्याने (त्याची शास्त्रज्ञ पत्नी मेरी क्यूरी हिलासुद्धा पारितोषिक विभागून मिळाले होते) नोबेल पदक स्वीकारताना जे भाषण केले त्यात तो म्हणाला की निसर्गाची रहस्ये समजून घेऊन माणसाचं नक्की भलं होणार आहे काय मला तरी या शोधामुळे विकास नव्हे तर विनाशाकडेच जात असल्यासारखे वाटते.\nक्यूरी दांपत्याने रेडियम या धातूचा व किरणोत्सर्गाचा शोध लावला. अणूचे रहस्य उलगडण्याची ती पहिली पायरी होती. त्यानंतर ४० वर्षांनी जेंव्हा अणुरचना व त्यातून अणुस्फोटाचा विध्वंसकारी शोध लागला तेंव्हा क्यूरीची भविष्यवाणीच जणू खरी ठरली. कारण या महास्फोटाची विनाशकारी शक्ती लक्षात घेऊन व तिचा उपयोग मानवी संहारासाठी होणार आहे याची स्पष्ट कल्पना शास्त्रज्ञांना आली तेंव्हाही त्यांनी हा प्रयोग थांबवला नाही. जर्मन व इटली हे प्रबळ शत्रू पराभूत झालेले असताना व दुबळा जपान शरणागतीसाठी गुडघे टेकत असताना त्यांच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून ७० हजार माणसे क्षणात जाळून टाकली ते क्रूरकर्म अपुरे वाटले म्हणून पुढचा बॉम्ब चार दिवसांनी टाकण्याचे नियोजन रद्द करून तीनच दिवसांनी पुन्हा नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकून त्याही शहराची राखरांगोळी केली.\nशास्त्रज्ञांनी लावलेले शोध किंवा निसर्गाची उकललेली रहस्ये आजवर माणसाच्या सुखसमाधानापेक्षा त्याच्यातील हिंसक वृत्ती, लढाया, रक्तपात यासाठीच वापरली गेली असे इतिहास सांगतो. त्यामुळे श्रद्धेने विज्ञानाच्या विरोधात उभे राहू नये आणि त्याचबरोबर विज्ञानानेही श्रद्धेची मुळे तोडू नयेत\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/11/sochiye-aur-amir-baniye-think-and-grow_40.html", "date_download": "2018-08-20T10:57:59Z", "digest": "sha1:FZEKBZMPND7FKPOSHWWOLITTDSHO6CNP", "length": 11558, "nlines": 88, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "Sochiye aur Amir Baniye | Think and Grow Rich in Hindi Part 5 (DESIRE)", "raw_content": "\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T10:56:52Z", "digest": "sha1:UVZ42BIHLIFSMVN6OUGRVCG5PC2O5LJC", "length": 11469, "nlines": 272, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९८२ फिफा विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ जून – ११ जुलै\n१७ (१४ यजमान शहरात)\n१४६ (२.८१ प्रति सामना)\n२१,०९,७२३ (४०,५७२ प्रति सामना)\n१९८२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची बारावी आवृत्ती स्पेन देशामध्ये १३ जून ते ११ जुलै १९८२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\nइटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.\nह्या विश्वचषक स्पर्धेत प्रथमच १६ ऐवजी २४ संघांचा समावेश केला गेला.\nक्षमता: 91,000 क्षमता: 66,000 क्षमता: 120,000 क्षमता: 44,000 क्षमता: 31,800 क्षमता: 34,600\nक्षमता: 47,000 क्षमता: 23,000 क्षमता: 40,000 क्षमता: 38,000 क्षमता: 47,000 क्षमता: 30,000\n[ चित्र हवे ] |\nक्षमता: 55,000 क्षमता: 42,000 क्षमता: 68,000 क्षमता: 50,000 क्षमता: 44,000\nह्या स्पर्धेमध्ये २४ पात्र संघांना ६ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला ज्यांत पुन्हा १२ संघांचे चार गट केले गेले. ह्या दुसऱ्या साखळी फेरीमधून ४ संघांना उपाम्त्य फेरीसाठी निवडणात आले.\nउपांत्य सामना अंतिम सामना\n8 July – बार्सिलोना\n11 July – माद्रिद\n8 July – सेव्हिया 10 July – आलिकांते\nपश्चिम जर्मनी (पेशू) 3 (5) पोलंड 3\nफ्रान्स 3 (4) फ्रान्स 2\nउरुग्वे १९३० • इटली १९३४ • फ्रान्स १९३८ • ब्राझील १९५० • स्वित्झर्लंड १९५४ • स्वीडन १९५८ • चिली १९६२ • इंग्लंड १९६६ • मेक्सिको १९७० • पश्चिम जर्मनी १९७४ • आर्जेन्टिना १९७८ • स्पेन १९८२ • मेक्सिको १९८६ • इटली १९९० • अमेरिका १९९४ • फ्रान्स १९९८ • कोरीया/जपान २००२ • जर्मनी २००६ • दक्षिण आफ्रिका २०१० • ब्राझील २०१४ • रशिया २०१८ • कतार २०२२\n१९३० • १९३४ • १९३८ • १९५० • १९५४ • १९५८ • १९६२ • १९६६ • १९७० • १९७४ • १९७८ • १९८२ • १९८६ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४\nइ.स. १९८२ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B5%E0%A4%B8-2/", "date_download": "2018-08-20T11:14:49Z", "digest": "sha1:ZFHWCHZC7IAPZTNRORRTNN43J2N5HKVQ", "length": 14505, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "१०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications १०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान\n१०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान\nमुंबई, दि. २ (पीसीबी) – मुंबईतील गिरीविहार या ट्रेकर्सच्या क्लबशी संबंधित असलेले व शंभरी गाठलेले ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे काल निधन झाले आहे. विश्वास देसाई यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही बातमी ट्रेकर्सना व दुर्गप्रेमींना कळवली आहे. डॉ. वसंत देसाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे १९६६च्या हनुमान एक्सपिडिशनमध्ये ते डॉक्टर म्हणून सहभागी झाले होते.\nPrevious article‘अॅट्रोसिटी’ कायदा पूर्ववत होणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nNext articleचाकण हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरु; २० जण पोलिसांच्या ताब्यात; १०० हून अधिक आंदोलकांची ओळख पटली\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\n‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’ शेहला...\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमोशीत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला; चाकणमध्ये आंदोलकांवर ड्रोनद्वारे...\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584467", "date_download": "2018-08-20T11:26:21Z", "digest": "sha1:X44YRROONXMUYGVM67OHTJ34X6KRFF64", "length": 6427, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘रोहिणी’ नक्षत्राच्या मूहूर्तावर पेरणीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘रोहिणी’ नक्षत्राच्या मूहूर्तावर पेरणीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू\n‘रोहिणी’ नक्षत्राच्या मूहूर्तावर पेरणीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू\nमहिनाभर वळिव पावसाने अधुन-मधून हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग खरीप हंगाम साधण्यासाठी मशागतीच्या कामाला लागला आहे. त्यातच काही शेतकरी आपली परंपरा जपत ‘राहिणी’ मूहूर्त साधत 17 मे रोजी रोहिणी नक्षत्रावर पेरणी करण्यासाठी धडपडत आहेत.\nयंदा हवामान खात्याने मान्सून लवकर येण्याचे अंदाज व्यक्त केला आहे. अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या मशागतीचे काम जोरदार सुरू असून, वादळी पावसामुळे सुक्या चाऱयाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी माळरानावरील जमीन कसण्यात शेतकरी दंग झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱयांतून खरीप हंगामाबाबत समाधान व्यक्त होत आहे.\nअवकाळी पाऊस वेळेवर झाल्यामुळे जनावरांना ओला चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकरी जोंधळा, मक्का, बाजरीची पेरणी करत आहे. मार्च महिन्यापासून तापमानात कमालीची वाढ झाली होती. मात्र, अधुन-मधून पडणाऱया पावसामुळे गारवा निर्माण होत आहे. काही गावातून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह शेती कामासाठी पाण्याची नितांत गरज असताना अवकाळी पावसाने योग्य वेळी साथ दिल्याने बळीराजा सुखावला आहे. महिन्याभरापासून अधुन-मधून झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग पेरणी पूर्व मशागती करण्यात गुंतला आहे.\nदोन गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील टपऱया हलविण्यासाठी नोटीस\nतालुका म.ए.समिती अध्यक्षपदी म्हात्रू झंगरूचे\nपेट्रोल-डिझेल किमतीतील तफावतीने जिल्हय़ातील पेट्रोलपंपांची चलती\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amar-puranik.blogspot.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:02:28Z", "digest": "sha1:HBRVHIEBGLJPOOLIFWKZUJQ5CCNMPSQQ", "length": 33163, "nlines": 289, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nराष्ट्रीय : अमर पुराणिक\nमंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग\n•चौफेर : •अमर पुराणिक•\nमोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही.\nमे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची धूरा हाती घेतली. त्यावेळी मंत्रीमंडळ स्थापन करताना त्यांनी कोणताही पसारा न वाढवता आपले मंत्रीमंडळ संक्षिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. ’लेस गव्हर्मेट’चा यशस्वी वापर करत मोदींनी देशाची प्राथमिक घडी बसवण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. पण वेगवान प्रगतीची कास धरणार्‍या मोदींनी गेल्या रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. गेल्या पाच महिन्यात मोदींनी ज्या वेगाने विकास कामांचा सपाटा लावला आहे ते पाहता मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मंत्रीमंडळातील हा पहिला फेरबदल अंतिम नसून भविष्यात आणखीन परिवर्तनाची शक्यता आहेच. मंत्रीमंडळाचा विस्तार करताना येथून पुढची वाटचाल आणखी दमदार असेल याचे संकेत मोदींनी दिले आहेत. गोव्याची माजी मुख्यमंत्री मनोेहर पर्रिकर आणि सुरेश प्रभु यांची केंद्रिय मंत्रीमंडळातील निवड याचे द्योतक आहे.\nप्रगती आणि विकास या दोन संकल्पनांनी सध्या भारतीय जनमानसावर चांगलीच पकड घेतली आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्था आणि जगातील अन्य प्रगत देशांतील उद्योग, राहणीमान व जीवनशैली यांच्याशी परिचित होण्याच्या संधी गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि सोशल मिडियामुळे वाढल्या आहेत. त्यामुळे आर्थिक वाढ, जीडीपी, विकास हे शब्द थोडेबहुत सामान्य भारतीयांच्या तोंडी रुळू लागले आहेत. उदारीकरणाचा प्रभाव असलेल्या व त्याचा हिस्सा असलेल्या भारतीयांच्या किमान दोन पिढ्यांनी आर्थिक वाढीचा दर आणि विकास या मुद्द्यावरच केंद्रातील सत्ता पालटली आहे. या जागरूक अशा कोट्यवधी भारतीयांनी देशाच्या वेगवान विकासाच्या दृष्टीने भाजपाच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच महिन्यात विकास कामांची चूणूक दाखवली आहे.\nपंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार तसेच काही फेरबदल करताना विकासाचा दमदार वेग साधण्याचा प्रयत्न करत तीन राज्यांत होणार्‍या निवडणुकांवर देखील लक्ष ठेवले आहे. मे महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर विस्तार कधी होणार याची अनेकांना उत्सुकता होती. क्षमतेपेक्षा अधिक खाती सांभाळावी लागत असल्याने काही मंत्र्यांची दमछाक होत होती. आता ही अडचण काही प्रमाणात दूर झाली असे म्हणता येईल. मंत्र्यांची संख्या कमी ठेवूनही उत्तम सरकार देता येते असे मोदी यांचे तत्व असून त्यात गैर काही नाही. त्यामुळेच त्यांनी संख्या कमी ठेवण्यावर भर दिला. मात्र एवढ्‌या मोठ्‌या देशाच्या तेवढयाच मोठ्‌या समस्या लक्षात घेता तत्वाला मुरड घालणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे नव्या विस्तारात ४ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. मंत्र्यांची संख्या आता ६६ वर गेली असली तरी यापूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत ती कमीच आहे. त्या मंत्रीमंडळात ७८ मंत्री होते. मोदींच्या मंत्रीमंडळात काही नवख्या-अनानुभवी लोकांना संधी दिल्याची काहींची तक्रार आहे. पण मोदींनी जुन्या जाणत्या अनुभवी लोकांच्या अनूभवाचा, कार्यशैलीचा देशाला फायदा करुन देत असतानाच तरुण व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मंत्रीमंडळात संधी देऊन पुढची पीढी तयार करण्याचा सुवर्णमध्य साधला आहे.\nमंत्रीमंडळ विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारपूर्वक पावले टाकत चार हुशार नेते केंद्रीय मंत्री मंडळात सहभागी करून घेतले आहेत. ते म्हणजे मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू, जयंत सिन्हा आणि राजीवप्रताप रुडी.\nमनोहर पर्रीकर आणि सुरेश प्रभू यांची राजकारणातील प्रतिमा अतिशय स्वच्छ, प्रामाणिक असून दोघेही कामसू व अभ्यासू म्हणून ओळखले जातात. आयआयटीयन असलेले मनोहर पर्रीकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपदावर आरुढ झाले आहेत. मनोहर पर्रीकर हे अतिशय परिश्रमी, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. अतिशय साधी राहणी आणि सातत्याने जबाबदारीची जाणीव असलेला नेता,करारी व्यक्तिमत्त्व आणि शिस्तबद्ध संघस्वयंसेवक अशी त्यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी योग्य निवड केली आहे. निर्णय घेताना ते कायम देशहिताचाच विचार करतील याची सर्वांनाच खात्री आहे. चीन आणि पाकिस्तान सीमांवर सध्या जो ताणतणाव दिसून येतो त्यामुळे उत्पन्न होणार्‍या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला राजनीतीज्ञ आणि जाणकार तंत्रज्ञ अशी दुहेरी क्षमता असलेल्या नेत्याची आवश्यकता होती. राजकारण आणि अभियंते अशा दोन्ही भूमिका लीलया पेलणारे पर्रीकर यांच्या रुपाने ती भरून निघेल. त्यांच्या शैलीला नवे आयाम लाभू शकतील. हे महत्वपूर्ण खाते सांभाळणे म्हणजे कोणा येरागबाळ्याचे काम नव्हे. मनोहर पर्रीकर यांची आज ज्या संरक्षणमंत्री पदावर नियुक्ती झाली त्या पदास न्याय मिळाला असे म्हणण्यास वाव आहे.\nचार्टड अकाऊंटन्ट असलेले सुरेश प्रभू राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. सुरेश प्रभूंचा पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळात सहभाग होईल असे वाटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे मंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला. वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील अशी आशा करायला हरकत नाही. पण ते नद्याजोड, उर्जा, तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त माहीर आहेत. तसे मंत्रीपद त्यांना मिळाले असते तर ते जास्त योग्य झाले असते.\nजयंत सिन्हा यांची नियुक्ती काहीशी अनपेक्षित परंतु सुखद म्हणायला हवी. माजी केद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा याचे सुपुत्र असलेले जयंत सिन्हा हे उच्चविद्याविभूषित आहेत. पर्रीकर यांच्याप्रमाणे आयआयटीयन तर आहेतच परंतु हार्वर्ड बिझीनेस स्कूलमधून व्यवस्थापन शिकलेले आहेत.\nकेद्रीय मंत्रीमंडळात हंसराज अहीर यांचा समावेश ही महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बाब. गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून येणारे अहीर स्वभावाने सौम्य भासत असले तरी त्याच्या कामाचा उरक मात्र प्र्रचंड आहे. हंसराज अहिरांनी संपुआ सरकारचा कोळसा गैरव्यवहार उघडकीस आणाल होता.\nमंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेल्या काही राज्यमंत्र्यांची नियुक्ती येत्याकाळात होणार्‍या निवडणूका लक्षात ठेवून केलेली दिसते. नवी दिल्ली, बिहार आणि बंगाल या तीन राज्यांत नजीकच्या काळात निवडणुका व्हायच्या आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी डॉ. हर्षवर्धन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी हर्षवर्धन यांच्याकडील आरोग्य खाते बदलून त्यांना विज्ञान खाते देण्यात आलेले असावे. याचा अर्थ निवडणुकीकडे ते जास्त लक्ष पुरवू शकतील. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीवप्रताप रूडी, गिरीराजसिंह यांच्याबरोबरच लालूप्रसाद यादव यांचे कट्टर विरोधक रामकृपाल यादव यांची मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. यातून मोदीं यांनी विकासाबरोबरच राजनीतीही साध्य केल्याचे दिसते.\nएकूणच मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nअंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार\nमंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4628269492071169989&title=Distribution%20of%20School%20Uniform&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:45Z", "digest": "sha1:P6H6BS4JK32T4NMESD62EFSGFFD74A6W", "length": 6728, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कन्याशाळेतील गरजू विद्यार्थिनींना गणवेश प्रदान", "raw_content": "\nकन्याशाळेतील गरजू विद्यार्थिनींना गणवेश प्रदान\nपुणे : श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेतील ५० गरजू विद्यार्थिनींना अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड यांच्यातर्फे गणवेश व शाळेचे बूट यांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थिनींचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क देखील संस्थेने भरले आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गुरूवारी अमित एंटरप्रायझेसच्या संचालिका भारती किशोर पाटे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.\nशाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णलता काळे, एसएनडीटी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य माधवी कुलकर्णी, श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद जुमळे, समर्थ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भगवान देशपांडे, अमित एंटरप्रायझेसचे सहाय्यक महाव्यवस्थापक (आस्थापना) दिनेश बोरलीकर या वेळी उपस्थित होते.\nTags: पुणेश्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळाभारती पाटेअमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेडKanyashalaPuneAmit Enterprises Housing LtdBharati Pateप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5596731424756836442&title=Story%20of%20a%20Letter%20not%20being%20used&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:33:14Z", "digest": "sha1:XS3D7TUXUGZA663ZTDQNRMBEEWG4VK5W", "length": 20131, "nlines": 139, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गोष्ट एका ‘ञ’सलेल्या अक्षराची!", "raw_content": "\nगोष्ट एका ‘ञ’सलेल्या अक्षराची\nमराठीला आधुनिकीकरणाचा सोस चढला आणि या प्रक्रियेत कधीतरी ‘ञ’ गळून पडला. ‘च’ वर्गातील व्यंजनांसाठी अनुनासिक वापरायचे, तर ‘ञ’ हे अक्षर वापरले जाते. अर्थात ही अशी सुबक रचना मूळ संस्कृतची आणि काही प्रमाणात तमिळचीही. सध्याच्या घडीला मात्र मराठीत वा हिंदीत हे अनुनासिक अक्षर न वापरता सर्रास अनुस्वार दिला जातो. सोशल मीडियावरील लेखनात ‘ञ’ वापरला जातो; मात्र तो ‘त्र’ या अक्षराऐवजी... काय आहे नेमकी या अक्षराची गोष्ट...\nअलीकडेच घडलेली गोष्ट. एका प्रख्यात प्रकाशन संस्थेत आगामी दिवाळी अंकासाठी प्रसिद्धीपत्रक तयार करण्याचे काम चालू होते. त्यातील पहिल्याच पानावर पत्रक हा शब्द होता. अन् हा पत्रक शब्द ‘पञक’ असा लिहिला होता. ही गफलत मी त्या ऑपरेटरच्या लक्षात आणून दिली आणि ते अक्षर ‘त्र’ असे करून घेण्यास सांगितले.\n‘पण त्र असाच असतो ना’ त्याने एक भाबडा प्रश्न केला. त्यावर मी त्याला ‘नाही’ असे सांगितले आणि प्रत्यक्ष ‘त्+र’ करायला लावले. संगणकाच्या पडद्यावर जिवंत ‘त्र’ उमटलेला पाहून तोही हरखला. मला यात काहीही आश्चर्य वाटले नाही. एका अडगळीत टाकलेल्या आणि म्हणून स्वतःची ओळख हरवून बसलेल्या अक्षराच्या चैतन्याला तो बळी पडला होता. परंतु अशा प्रकारे ञ आणि त्र मध्ये गल्लत करणारा तो एकटा थोडाच होता’ त्याने एक भाबडा प्रश्न केला. त्यावर मी त्याला ‘नाही’ असे सांगितले आणि प्रत्यक्ष ‘त्+र’ करायला लावले. संगणकाच्या पडद्यावर जिवंत ‘त्र’ उमटलेला पाहून तोही हरखला. मला यात काहीही आश्चर्य वाटले नाही. एका अडगळीत टाकलेल्या आणि म्हणून स्वतःची ओळख हरवून बसलेल्या अक्षराच्या चैतन्याला तो बळी पडला होता. परंतु अशा प्रकारे ञ आणि त्र मध्ये गल्लत करणारा तो एकटा थोडाच होता एक संपूर्ण पिढी या दोन अक्षरांमध्ये फरक न करता वाढली आहे, वाढत आहे. व्हॉट्सअॅपसारख्या अगंभीर व्यासपीठांवर तर या गफलतीने नुसता उच्छाद मांडला आहे. त्यामुळे कुत्रे ‘कुञे’ होतायत आणि कार्यकर्ते ‘कार्यकञे’ होताहेत.\nवास्तविक, देवनागरी लिपीची खासियत ही, की प्रत्येक व्यंजनांचा एक वर्ग आणि त्या प्रत्येक वर्गाचे एक अनुनासिक अक्षर. देवनागरीच कशाला, बहुतेक सर्व भारतीय भाषांचे हे एक वैभवच होय. बंगाली, तमिळ आणि मल्याळम यांसारख्या भाषांनी या वैभवाचा दागिना जपून ठेवला आहे. परंतु मराठीला आधुनिकीकरणाचा सोस चढला आणि या प्रक्रियेत कधीतरी हा ‘ञ’ गळून पडला. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ‘ङ’ आणि ‘ञ’ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे. ‘क’ वर्गातील व्यंजनासाठी ‘ङ,’ ‘ट’ वर्गासाठी ‘ण’ आणि ‘त’ वर्गासाठी ‘न’ ही अनुसासिके आहेत, तसे ‘च’ वर्गासाठी ‘ञ’ हे अनुनासिक होय. ‘च’ वर्गातील व्यंजनांसाठी अनुनासिक वापरायचे, तर हे अक्षर वापरले जाते. उदा. - चञ्चल, वाञ्छा, रञ्जन इत्यादी. अर्थात ही अशी सुबक रचना मूळ संस्कृतची (आणि काही प्रमाणात तमिळचीही). सध्याच्या घडीला मात्र मराठीत वा हिंदीत हे अनुनासिक अक्षर न वापरता सर्रास अनुस्वार दिला जातो.\nअन् येथेच या अक्षराचे पतन सुरू झाले. जुन्या काळी खिळ्यांच्या छापखान्यात ङ् आणि ञ् असे असे अर्धे अक्षर घडविणे जिकिरीचे ठरू लागले. त्यामुळे त्यांच्याऐवजी अनुस्वारावर भागविण्याची पद्धत रूढ झाली. त्यामुळे वेदान्त हा शब्द ‘वेदांत’ असा झाला आणि स्वरान्त शब्दाचा ‘स्वरांत’ झाला. वास्तविक या सर्व शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. परंतु संदर्भानुसार ते अर्थ समजून घेणे हे वाचकांवर सोपवण्यात आले. हळूहळू हे अक्षर वापरातून हरवले आणि नित्याच्या व्यवहारातून बाद झाल्यामुळे त्याचा उच्चारही गायब झाला. ङ् या अक्षराचीही तीच गत. तरीही लाजेकाजेस्तव का होईना, ‘वाङ्मय’सारख्या शब्दांत आजही त्या अनुनासिकाचे अस्तित्व टिकून आहे. वि. आ. बुवा यांच्या एका लेखात हा शब्द वापरून त्याच्यापुढे कंसात ‘याचा उच्चार ‘वांगंमय’ असा केला तरी चालेल’ अशी मल्लिनाथी केली आहे. यातून या अक्षराबाबतचे लोकांचे अज्ञानच त्यांना समोर आणायचे आहे.\nपरंतु सुदैवाने सगळेच काही गमावलेले नाही. उत्तरेत बंगालीने त्याला अद्याप जवळ बाळगले आहे. हिंदी पट्ट्यात काही शुद्धतावादी तो वापरतात. संस्कृतचा तर प्रश्नच नाही. दक्षिणेकडील तमिळ आणि मल्याळम यांसारख्या भाषांनी आपला ‘ञ’ जपून ठेवला आहे. तमिळचीही लेखनाची परंपरा संस्कृतसारखीच सुनियोजित आहे, फक्त तेथे व्यंजनांचा गजबजाट कमी आहे. त्यामुळे आजही तेथे पञ्ज (भिती), अञ्जल (टपाल), अञ्जनेयर (हनुमान) अशा शब्दांमध्ये हे अक्षर ठसठशीतपणे दिसून येते. शिवाय ञाबगम (आठवण) असे खास या अक्षरानेच सुरू होणारे शब्दही आहेतच. दुर्दैवाने आपल्या भाषांमध्ये काय लिहिलेय, हे आपल्यालाच माहीत नसते. गेल्या आठवड्यात तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे निधन झाले, तेव्हा हा गोंधळ प्रकर्षाने जाणवला. कवी, लेखक, पटकथा लेखक व समीक्षक असलेल्या करुणानिधी यांना तमिळनाडूत ‘कलैञर’ असे म्हटले जाते. कला मर्मज्ञ किंवा कलेचा विद्वान असा त्याचा अर्थ. आपल्याकडे ज्या प्रमाणे विधिज्ञ म्हणजे कायदेतज्ज्ञ, तंत्रज्ञ म्हणजे तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, तसाच हा ‘कलैञर.’ अरिञर म्हणजे विद्वान, अशी त्या शब्दाची उत्पत्ती. तमिळमध्ये ज्ञ नसल्यामुळे त्यासाठी ञ कामी येतो.\nआता हा ‘कलैञर’ इंग्रजीत कसा आणायचा तर तमिळनाडूतच विकसित झालेल्या लिप्यंतराच्या पद्धतीनुसार त्याचे स्पेलिंग Kalaignar असे करण्यात आले. (वास्तविक शुद्ध भाषाशास्त्रानुसार ते Kalaijnar असे व्हायला हवे.) आता या स्पेलिंगचे पुन्हा भारतीय लिपीत लिप्यंतरण करायचे झाले, तेव्हा ते ‘कलैग्नार’ असे करण्यात आले. म्हणजे आधी घरातून हाकललेल्या मुलाचे कुटुंबीयांनी नावही टाकून द्यावे, असा हा प्रकार होता.\nपरंतु ‘ञ’ ही कसला चिकट. रावणाच्या दरबारात अंगदाने रोवलेल्या पायाप्रमाणे तो भाषेत उभा राहिला आहे, अगदी घट्टपणे मराठी व्यक्तींसाठी तर अत्यंत जिव्हाळ्याचा ठराव्या अशा चिवटपणे. मराठीला अस्मिता देणाऱ्या ज्ञानदेवांच्या नावामध्येच तो लपून राहिला आहे. कारण वर म्हटल्याप्रमाणे भाषाशास्त्राच्या दृष्टीने ‘ज्ञ’ हे अक्षर ‘ज्+ञ’ असेच बनलेले आहे. सुदैवाने संगणकासाठी सर्व भारतीय लिप्यांचे की-बोर्ड बनविणाऱ्या ‘सी-डॅक’च्या तज्ज्ञांनीही (परत ज्ञ मराठी व्यक्तींसाठी तर अत्यंत जिव्हाळ्याचा ठराव्या अशा चिवटपणे. मराठीला अस्मिता देणाऱ्या ज्ञानदेवांच्या नावामध्येच तो लपून राहिला आहे. कारण वर म्हटल्याप्रमाणे भाषाशास्त्राच्या दृष्टीने ‘ज्ञ’ हे अक्षर ‘ज्+ञ’ असेच बनलेले आहे. सुदैवाने संगणकासाठी सर्व भारतीय लिप्यांचे की-बोर्ड बनविणाऱ्या ‘सी-डॅक’च्या तज्ज्ञांनीही (परत ज्ञ) ही गोष्ट लक्षात घेतली. त्यामुळे इन्स्क्रिप्ट कळफलकात (की-बोर्ड) ‘ज्ञ’ लिहायचे झाले, तर हीच जोडी वापरावी लागते.\nअन् या उप्परही कोणी ‘ञ’ला घालवून देण्याची इच्छा करीत असेल, तर त्याला सांगावे लागेल, की जोपर्यंत या जगाच्या पाठीवर मल्याळम भाषा आहे, तोपर्यंत ‘ञ’ या भूतलावर राहील. याचे कारण असे, की मल्याळम भाषेत पहिले सर्वनामच ‘ञ’ या अक्षरापासून सुरू होते. मल्याळममध्ये ‘ञान्’ म्हणजे मी. आपण दररोज म्हणत असलेल्या ‘भारत माझा देश आहे’ या प्रतिज्ञेतील पुढचे वाक्य मल्याळममध्ये असे आहे ‘ञान् एन्टे नाडिने स्नेहिक्कुन्नु’ (माझ्या देशावर माझे प्रेम आहे).\nतेव्हा ‘ङ’ असो वा ‘ञ’ असो, एका मोठ्या कालप्रवाहात नांदलेल्या संस्कृतीचे हे संचित आहे. केवळ आपल्या आळसापायी आपण ते टाकून देता कामा नये. वाडवडिलांच्या संपत्तीत भर घालता येत नसेल, तर तिची नासधूस तरी करू नये. ‘ञ’पासून एवढे ज्ञान घेतले तरी पुरे\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: Devidas DeshpandeBOIञङ्कलैञरवाङ्मयअञ्जलसोशल मीडियामराठी शुद्धलेखनमराठी वर्णमालाअनुनासिक वर्णColumnMarathiTamilSanskritUnicodeInscript Keyboard Layout\nखूपच सुंदर आर्टिकल आहे... अशा आर्टिकल ची गरज आहे... bytes of india👍👌👌\nवाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का देवा तूचि ‘गाणे’शु जग आमच्याकडे येत आहे देवा तूचि ‘गाणे’शु जग आमच्याकडे येत आहे शपथ न घालता वाजणारा ‘डीजे’ पेट(वि)त्याचे घर असावे शेजारी...\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-20T11:20:21Z", "digest": "sha1:QUR464VT6274262IUFB25NDFLEKUYN6T", "length": 22611, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri पिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल\nपिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल\nपिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्यासाठी वाढत्या गुन्हेगारीचे कारण दिले जाते. परंतु, येथील पोलिसच गुन्ह्यांना खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन १३ ते १४ जणांना विकून फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित तक्रारदाराला वाकड पोलिसांनी तब्बल आठ महिने चकरा मारायला लावल्या. स्वतः पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही याप्रकरणात गुन्हा दाखल होणार नसल्याचे तक्रारदाराला सांगितले. परंतु, अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या दट्ट्यानंतर तक्रार दाखल करून घेत चार आरोपींना अटक करावी लागली.\nया प्रकरणी पत्रकार संतलाल रोशनलाल यादव (वय ४७, रा. काळेवाडी) यांनी पाठपुरावा केला. काळेवाडीतील साई डेव्हलपर्सचे संचालक बाबासाहेब चितळे, भाऊसाहेब काळे, आणि जितेंद्र तोरे यांनी पत्रकार यादव यांना बोरज-मळवली येथील गट क्रमांक १०० मधील ७१ गुंठ्यांपैकी ३ गुंठे जमीन देण्याच्या मोबदल्यात ८ लाख रुपये घेतले. यादव यांना जमीन दिल्याचा वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केली. परंतु, दीड वर्षे जमीन ताब्यात दिली नाही. त्यामुळे शंका बळावली आणि पत्रकार यादव यांनी बोरज-मळवली येथे जाऊन चौकशी केली असता जागा मालक नथु खिलारी, खंडु खिलारी आणि साई डेव्हलपर्सच्या भागिदारांनी गट क्रमांक १०० मधील ७१ गुंठे जमीन आधी १३ ते १४ जणांना आणि नंतर ती अन्य चार जणांना विकल्याचे समोर आले.\nबनावट सात-बारा, तलाठ्याचा खोटा शिक्का आणि सहीद्वारे एकच जमीन अनेकांना विकून त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे पत्रकार संतलाल यादव यांनी २ ऑक्टोबर २०१७ रोजी वाकड पोलिसांकडे तक्रार अर्ज आणि सोबत फसवणुकीचे पुरावे दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी यादव यांना सहा महिने खेटे मारायला लावले. पोलिस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे पत्रकार यादव यांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन फसवणुकीचे सर्व पुरावे सादर केले. परंतु, शिंदे यांनीही याप्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पत्रकार यादव यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.\nअप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि वाकड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पुण्यात बोलावून घेत याप्रकरणात गुन्हा का दाखल होऊ शकत नाही, असा प्रश्न केला. त्यामुळे पोलिस उपायुक्त शिंदे निरूत्तर झाले. अप्पर पोलिस आयुक्त देशपांडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर वाकड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच दोन बिल्डर आणि दोन शेतकऱ्यांना अटक केली. त्यामध्ये नथू चिंधु खिलारी (वय ५५), खंडू चिंधु खिलारी (वय ५२, दोघेही रा. बोरज, मळवली, ता. वडगाव मावळ), बाबासाहेब तोलाजी चितळे (वय ४७) आणि भाऊसाहेब बाबुराव काळे (वय ४५, रा. सहकार कॉलनी क्रमांक १, ज्योतिबानगर, काळेवाडी) या चौघांचा समावेश आहे. जितेंद्र रामदास तोरे (वय ४५, रा. जळगाव) हा आरोपी पसार झाला आहे. अटक केलेल्या चौघांनाही मोरवाडी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nएकच जमीन अनेकांना विकलेल्या या प्रकरणात पत्रकार, माजी सैनिकांसह सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. स्वतः संबंधित पत्रकाराने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. त्यानंतरच पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला. आठ महिने चकरा मारायला लावून पोलिसांनी पत्रकार आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास दिला. पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांचा पत्रकारांना असा अनुभव येत असेल, तर तक्रार घेऊन जाणाऱ्या सर्वसामान्यांना किती भयानक अनुभव येत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यास येथील गुन्हेगारीवर खरोखरच नियंत्रण मिळणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.\nPrevious articleअणवस्त्र युद्ध होत नाही तो पर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताला मिळणार नाही- सैफुद्दिन सोझ\nNext articleगांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपरतीच्या प्रवासावरील तुकोबांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तीभावाने स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/", "date_download": "2018-08-20T10:50:01Z", "digest": "sha1:NVZXWUD3I2KTV7OQFQFNKSBM5MRGUX75", "length": 8125, "nlines": 221, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "महाराष्ट्र Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nमान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष\nमालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग\nराजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या\nपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल\nठाण्यात: देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nइंधनाच्या दरवाढीमुळे ‘एसटी’चा प्रवास महागणार: दिवाकर रावते\nमोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Sanvadu-Anuvadu/2081.aspx", "date_download": "2018-08-20T10:37:45Z", "digest": "sha1:QSNTG3LTJTEVQKCEEXLZRMEEJFIFY4S2", "length": 80481, "nlines": 169, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SANVADU ANUVADU", "raw_content": "\nअनुवादाच्या क्षेत्रात उमातार्इंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमातार्इंना ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n‘संवादु-अनुवादु’ वाचले. पुस्तक सुंदर आहे. तुमची शैली सरळ, सोपी, जीवनाची गोष्ट सांगितल्यासारखी आहे. सोडवत नाही. तुमच्या एका आत्मकथनात दोन आत्मकथनं आहेत, (एक झाड-दोन पक्षी) एका बाईचं आत्मकथन व एका अनुवादिकेचं आत्मकथन. लहानपणाची व पुढे ससारिक जीवनाची, भेटलेल्या माणसांची बारकाईने व जिव्हाळ्याने केलेली वर्णनं – हा स्त्रीचा गुण. तो नि:संकोच प्रकट केल्याने आत्मकथन ऑथेन्टीक आहे. कृत्रिम वैचारिक, साहित्यिक नाही. खरखुरे वाटते. तुमच्या व विरुपाक्षांच्या एकत्रिक पण स्वतंत्र व्यक्तीत्वांचं व सहप्रवासाचं कौतुक वाटते. घट्ट बांधलेली दोन स्वतंत्र व्यक्तीत्वं आणि तरी एवढा समजूतदारपणा विरळा. अनुवादक म्हणून कन्नड साहित्य व साहित्यिक यांचा महाराष्ट्राला परिचय करून देण्याचं तुमचं कार्य अद्वितीयच आहे. घरात साध्या गाऊनमध्ये आपल्याला चहा-नाश्ता देणाऱ्या उमताईंच एकूण कार्य किती मोठं आहे हे लक्षात येऊन दडपण आलं. उत्तम आत्मकथनासाठी मन:पूर्वक अभिनंदन. सस्नेह अभय बंग. ...Read more\nअनुवादाच्या जगातील सफर... उमा कुलकर्णी यांचे प्रांजल, अनलंकृत आत्मकथन. नेमाडे त्यांना म्हणाले, ‘अनुवाद क्षेत्रात आता तुम्ही विचार मांडण्याची वेळ आली आहे.’ त्याचे फलित म्हणजे हे आत्मकथन. केव्हा, काय व कसे घडले, या संदर्भातील स्मरणे या लेखनामागे नैतक अधिकार. आजपर्यंत त्यांचे पन्नासच्या वर अनुवाद प्रसिद्ध झालेत. गेली ३७ वर्षे उमा अनुवादक्षेत्रात कार्यरत आहेत. अजून काही अनुवाद संकल्प त्यांच्या मनात आहेत. भारतीय दर्जाचे कादंबरीकार भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, साक्षात गिरीश कर्नाड अशा दिग्गजांचे साहित्य त्यांनी मराठीत आणले आहे. अनुवादाच्या ‘वेल बिगन इज हाफ डन’प्रमाणे त्यांनी डॉ. शिवराम कारंथ यांचे ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ हे पुस्तक प्रथम अनुवादित केले, क्वॉलिटेटिव्ह आणि क्वॉन्टिटेटिव्ह या दोन्ही दृष्टीनी त्याचे अनुवाद लेखन गुणवंत ठरते, एखाददुसरा राज्यपुरस्कार मिळाला की, ‘जितं मया’ म्हणत ‘कोई है या लेखनामागे नैतक अधिकार. आजपर्यंत त्यांचे पन्नासच्या वर अनुवाद प्रसिद्ध झालेत. गेली ३७ वर्षे उमा अनुवादक्षेत्रात कार्यरत आहेत. अजून काही अनुवाद संकल्प त्यांच्या मनात आहेत. भारतीय दर्जाचे कादंबरीकार भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, साक्षात गिरीश कर्नाड अशा दिग्गजांचे साहित्य त्यांनी मराठीत आणले आहे. अनुवादाच्या ‘वेल बिगन इज हाफ डन’प्रमाणे त्यांनी डॉ. शिवराम कारंथ यांचे ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ हे पुस्तक प्रथम अनुवादित केले, क्वॉलिटेटिव्ह आणि क्वॉन्टिटेटिव्ह या दोन्ही दृष्टीनी त्याचे अनुवाद लेखन गुणवंत ठरते, एखाददुसरा राज्यपुरस्कार मिळाला की, ‘जितं मया’ म्हणत ‘कोई है’ ची गर्जना करण्याच्या आणि बनचुके होण्याच्या जमान्यात त्यांच्या ‘वंशवृक्ष, पर्व, पारख, सह अनेक अनुवादांना ‘आ पारितोषात् विदुषाम्’ प्रशस्ती मिळाली असूनही आधल्या लेखनांच्या संदर्भात अजूनही ‘न साधुमन्येहं’ ही त्यांची भूमिका आहे. त्यांची ‘नागमंडल’ कार कार्नाड वगैरे कन्नड साहित्यिक अनुवाद. केंद्र साहित्य अकादमीने उत्कृष्ट अनुवादाचाही गौरव आपण करायला हवा. ही सुयोग्य भूमिका घेतल्यानंतरचा १९८९ मध्ये त्यांना अकादमीने पहिला पुरस्कार देऊन अनुवाद क्षेत्र हेही साहित्य निर्मितीच्या दर्जाचे आहे हे प्रकट केले. उमाची अनुवादक्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ही घटना विशेष लक्षवेधी ठरते. नेमाडेंच्या सूचनेचा अर्थ आता तुम्ही आत्मकथन लिहायला हवे असाही होतो. पण उमा या सुगृहिणी, विनयवती पत्नी, नातेवाइकांशी अनेक नातेसंबंधांनी जोडल्या गेलेल्या, आतिथ्यशील, विद्याप्रेमी वाचक. आपल्याला जे आस्वाद्य वाटते त्यात इतरांना सहभागी करून घ्यायला हवे या दृष्टिकोनातून त्या अनुवादाकडे वळल्या. उमा आणि विरुपाक्ष यांच्या आस्थेचे विषय म्हणजे लेखक, त्यांची पुस्तके, कलावंत आणि ते ते कलाक्षेत्र, सभा आणि संमेलने, वक्ते आणि त्यांची भाषणे, त्यांचे जीवन हीच एक कलानंद व जीवनानंद यांची मैफिल. तेव्हा स्वत:ला अलग करून आपल्या लेखन प्रपंचाला वेगळेपणाने कसं पाहायचं, कसं विचारात घ्यायचं हा प्रश्न होता. मनाने बहुधा त्यांना कौल दिला. आत्तापर्यंत तू जशी ज्यासाठी ज्यामुळे जगलीस ते आहे तसं सांग ना. त्यात त्यामुळे ‘होलियर दॅन दाऊ’ असा अभिनिवेष नाही, उपदेश किंवा मार्गदर्शन नाही, टीकाटिपणी नाही. साधेपणा हे उमांच्या जगण्याचे वैशिष्ट्य जे या आत्मकथनात उतरतं. विरुपाक्ष हे उच्च विद्याविभूषित वाचक रसपूर्ण जीवन जगणारे... त्यांचा एक विशेष गुण उमांपुरता मर्यादित राहिला. ते गानप्रेमी आहेत आणि नि:संकोची बाथरुमसिंगर आहेत. स्नान करतांना गायचं. नि:संकोच मन:पूत. त्यात नाट्यगीते, भावगीते, क्लासिकल काहीही असेल. ताल, ठेका, लय, पट्टी, गाण्याची संहिता यांचंही बंधन नाही. एकदा पहिला तांब्या डोक्यावर घेताना त्यांना (बहुधा) परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला हे गाणं म्हणावसं वाटलं. शब्दांची जरा गफलत होती, पण ते अडणारे नाहीत. त्यांनी मन:पूत आवाज लावला. ‘परवताच्या पायथ्याशी त्याचा गळा दाबला’ अगदी मीटरमध्ये, चालीत बसणारे गाणे. उमा घाबऱ्याघुबऱ्या झाल्या. बाथरुमचे दार ठोकत ओरडल्या, अहो, काय गाताय हे’ ची गर्जना करण्याच्या आणि बनचुके होण्याच्या जमान्यात त्यांच्या ‘वंशवृक्ष, पर्व, पारख, सह अनेक अनुवादांना ‘आ पारितोषात् विदुषाम्’ प्रशस्ती मिळाली असूनही आधल्या लेखनांच्या संदर्भात अजूनही ‘न साधुमन्येहं’ ही त्यांची भूमिका आहे. त्यांची ‘नागमंडल’ कार कार्नाड वगैरे कन्नड साहित्यिक अनुवाद. केंद्र साहित्य अकादमीने उत्कृष्ट अनुवादाचाही गौरव आपण करायला हवा. ही सुयोग्य भूमिका घेतल्यानंतरचा १९८९ मध्ये त्यांना अकादमीने पहिला पुरस्कार देऊन अनुवाद क्षेत्र हेही साहित्य निर्मितीच्या दर्जाचे आहे हे प्रकट केले. उमाची अनुवादक्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ही घटना विशेष लक्षवेधी ठरते. नेमाडेंच्या सूचनेचा अर्थ आता तुम्ही आत्मकथन लिहायला हवे असाही होतो. पण उमा या सुगृहिणी, विनयवती पत्नी, नातेवाइकांशी अनेक नातेसंबंधांनी जोडल्या गेलेल्या, आतिथ्यशील, विद्याप्रेमी वाचक. आपल्याला जे आस्वाद्य वाटते त्यात इतरांना सहभागी करून घ्यायला हवे या दृष्टिकोनातून त्या अनुवादाकडे वळल्या. उमा आणि विरुपाक्ष यांच्या आस्थेचे विषय म्हणजे लेखक, त्यांची पुस्तके, कलावंत आणि ते ते कलाक्षेत्र, सभा आणि संमेलने, वक्ते आणि त्यांची भाषणे, त्यांचे जीवन हीच एक कलानंद व जीवनानंद यांची मैफिल. तेव्हा स्वत:ला अलग करून आपल्या लेखन प्रपंचाला वेगळेपणाने कसं पाहायचं, कसं विचारात घ्यायचं हा प्रश्न होता. मनाने बहुधा त्यांना कौल दिला. आत्तापर्यंत तू जशी ज्यासाठी ज्यामुळे जगलीस ते आहे तसं सांग ना. त्यात त्यामुळे ‘होलियर दॅन दाऊ’ असा अभिनिवेष नाही, उपदेश किंवा मार्गदर्शन नाही, टीकाटिपणी नाही. साधेपणा हे उमांच्या जगण्याचे वैशिष्ट्य जे या आत्मकथनात उतरतं. विरुपाक्ष हे उच्च विद्याविभूषित वाचक रसपूर्ण जीवन जगणारे... त्यांचा एक विशेष गुण उमांपुरता मर्यादित राहिला. ते गानप्रेमी आहेत आणि नि:संकोची बाथरुमसिंगर आहेत. स्नान करतांना गायचं. नि:संकोच मन:पूत. त्यात नाट्यगीते, भावगीते, क्लासिकल काहीही असेल. ताल, ठेका, लय, पट्टी, गाण्याची संहिता यांचंही बंधन नाही. एकदा पहिला तांब्या डोक्यावर घेताना त्यांना (बहुधा) परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला हे गाणं म्हणावसं वाटलं. शब्दांची जरा गफलत होती, पण ते अडणारे नाहीत. त्यांनी मन:पूत आवाज लावला. ‘परवताच्या पायथ्याशी त्याचा गळा दाबला’ अगदी मीटरमध्ये, चालीत बसणारे गाणे. उमा घाबऱ्याघुबऱ्या झाल्या. बाथरुमचे दार ठोकत ओरडल्या, अहो, काय गाताय हे’ उमाच्या आत्मकथनात हेही क्षण येतात आणि नात्यातील भाबडेपणा जपण्याचे. ‘इट्स ए मॅड, मॅड, मॅड वर्ल्ड’सारखा सिनेमा पाहिल्याचे, अनिल अवचटांसारख्या समाजवेध घेणाऱ्या लेखकाशी झालेल्या गप्पांचे क्षण येतात. सत्कार आणि पुरस्कार प्रदान झाल्याचे सुखद क्षण येतात. कन्नड साहित्यात कुवेंपू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला ही राष्ट्रीय स्तरावरची घटना होती. त्यानंतर डॉ. शिवराम कारंथ, डॉ. द. रा. बेंद्रे असे कन्नड साहित्यिकांना पुरस्कार मिळत गेले. पुरस्कारात श्रेणी असतात. तळातले पुरस्कार म्हणजे संस्था व व्यक्तीचे. नंतर राज्यपुरस्कार. नंतर सरस्वती सन्मान, उच्च म्हणजे साहित्य अकादमी दिल्ली, ज्ञानपीठ हा सर्वोच्च हा मिळाला की तुमच्या भाषेचा / साहित्याचा अत्युच्च गौरव होतो. मग अर्थातच कारंथाची, ‘मुकाज्जेय कनसगळू’ ही कादंबरी विरुपक्षांनी उमांना वाचून दाखवली. ‘मुकज्जीची स्वप्ने’ हा उमांनी अनुवाद केला. हा केवळ स्वत:साठी होता. नंतर लेखिका त्रिवेणी यांची ‘बेक्कीन कण्णू’. विरुपक्षांनी ही कादंबरी वाचली. टेप केली. उमांनी त्याचा अनुवादही केला. पण कॉपीराईटचा काही घोळ झाल्यामुळे अनुवाद प्रसिद्ध झाला नाही. पण एव्हांना विरुपाक्ष-उमा टीम तयार झाली होती. कन्नड मराठी शब्दकोशही विकत घेऊन झाला. त्यानंतर उमांनी ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ (कारंथकृत) कादंबरीचा अनुवाद तयार केला. तो तोरणा प्रकाशनने प्रसिद्ध केला. इथून पुढे विरुपाक्ष-उमा टीमने मागे पाहिले नाही. त्यांचे अनुवाद येत राहिले. मराठी वाचक प्रतिसाद देत राहिले. अनुवादाच्या जगात उमांची नाममुद्रा झाली. मेहता प्रकाशनाने त्यांना अधिक लिहिते केले. असा आत्तापर्यंत ५५ अनुवादांचा प्रपंच झाला. अजून या जोडीपुढे नववर्ष संकल्प आहेत. अनुवादाच्या क्षेत्रातले काही खास प्रश्न असतात. त्या त्या प्रादेशिक काही रुढी-चौकटी-टॅबूज-तांत्रिक नावे असतात. शब्दप्रयोग, म्हणी, वाक्प्रचार असतात. शब्दश: भाषांतराचा इथे उपयोग नसतो. मग ते भावार्थाने घ्यावे लागते. ‘दहा जणांनी तुडवलेल्या जमिनीत पेरलेलं बी उगवत नाही.’ याचा अर्थ प्रत्येक कन्नड वाचकाला कळतो. नॉनकन्नड वाचकाला तो अर्थ चटकन कळणार नाही. सैल कासोट्याच्या स्त्रीचा उल्लेख इथे सूचित आहे. हे समजावून सांगावे लागते. भिन्न देश संस्कृती, जीवनरीती अनुवादात आणताना प्रयास पाडतात. गुड अर्थ मराठीत ‘धरित्री’मध्ये आणतांना सातोस्करांना किती प्रयास पडले असतील. यातले एक उदाहरण देतो. मोठ्या वाड्यातल्या मालकिणीला आपले पहिले अपत्य वाँग लुंगने ओ-लॅनसह नेले. परत येत असताना वाँग लुंगला पहिल्या अपत्याचा खूप अभिमान वाटत होता. त्या क्षणी तो दचकून म्हणतो, ‘या मुलीचा नसता त्रास होऊन बसलाय. देवीच्या व्रणांनी भयाण झालेल्या चेहेऱ्याच्या मुलीसाठी इथे कोणी नवस केला होता’ उमाच्या आत्मकथनात हेही क्षण येतात आणि नात्यातील भाबडेपणा जपण्याचे. ‘इट्स ए मॅड, मॅड, मॅड वर्ल्ड’सारखा सिनेमा पाहिल्याचे, अनिल अवचटांसारख्या समाजवेध घेणाऱ्या लेखकाशी झालेल्या गप्पांचे क्षण येतात. सत्कार आणि पुरस्कार प्रदान झाल्याचे सुखद क्षण येतात. कन्नड साहित्यात कुवेंपू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला ही राष्ट्रीय स्तरावरची घटना होती. त्यानंतर डॉ. शिवराम कारंथ, डॉ. द. रा. बेंद्रे असे कन्नड साहित्यिकांना पुरस्कार मिळत गेले. पुरस्कारात श्रेणी असतात. तळातले पुरस्कार म्हणजे संस्था व व्यक्तीचे. नंतर राज्यपुरस्कार. नंतर सरस्वती सन्मान, उच्च म्हणजे साहित्य अकादमी दिल्ली, ज्ञानपीठ हा सर्वोच्च हा मिळाला की तुमच्या भाषेचा / साहित्याचा अत्युच्च गौरव होतो. मग अर्थातच कारंथाची, ‘मुकाज्जेय कनसगळू’ ही कादंबरी विरुपक्षांनी उमांना वाचून दाखवली. ‘मुकज्जीची स्वप्ने’ हा उमांनी अनुवाद केला. हा केवळ स्वत:साठी होता. नंतर लेखिका त्रिवेणी यांची ‘बेक्कीन कण्णू’. विरुपक्षांनी ही कादंबरी वाचली. टेप केली. उमांनी त्याचा अनुवादही केला. पण कॉपीराईटचा काही घोळ झाल्यामुळे अनुवाद प्रसिद्ध झाला नाही. पण एव्हांना विरुपाक्ष-उमा टीम तयार झाली होती. कन्नड मराठी शब्दकोशही विकत घेऊन झाला. त्यानंतर उमांनी ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ (कारंथकृत) कादंबरीचा अनुवाद तयार केला. तो तोरणा प्रकाशनने प्रसिद्ध केला. इथून पुढे विरुपाक्ष-उमा टीमने मागे पाहिले नाही. त्यांचे अनुवाद येत राहिले. मराठी वाचक प्रतिसाद देत राहिले. अनुवादाच्या जगात उमांची नाममुद्रा झाली. मेहता प्रकाशनाने त्यांना अधिक लिहिते केले. असा आत्तापर्यंत ५५ अनुवादांचा प्रपंच झाला. अजून या जोडीपुढे नववर्ष संकल्प आहेत. अनुवादाच्या क्षेत्रातले काही खास प्रश्न असतात. त्या त्या प्रादेशिक काही रुढी-चौकटी-टॅबूज-तांत्रिक नावे असतात. शब्दप्रयोग, म्हणी, वाक्प्रचार असतात. शब्दश: भाषांतराचा इथे उपयोग नसतो. मग ते भावार्थाने घ्यावे लागते. ‘दहा जणांनी तुडवलेल्या जमिनीत पेरलेलं बी उगवत नाही.’ याचा अर्थ प्रत्येक कन्नड वाचकाला कळतो. नॉनकन्नड वाचकाला तो अर्थ चटकन कळणार नाही. सैल कासोट्याच्या स्त्रीचा उल्लेख इथे सूचित आहे. हे समजावून सांगावे लागते. भिन्न देश संस्कृती, जीवनरीती अनुवादात आणताना प्रयास पाडतात. गुड अर्थ मराठीत ‘धरित्री’मध्ये आणतांना सातोस्करांना किती प्रयास पडले असतील. यातले एक उदाहरण देतो. मोठ्या वाड्यातल्या मालकिणीला आपले पहिले अपत्य वाँग लुंगने ओ-लॅनसह नेले. परत येत असताना वाँग लुंगला पहिल्या अपत्याचा खूप अभिमान वाटत होता. त्या क्षणी तो दचकून म्हणतो, ‘या मुलीचा नसता त्रास होऊन बसलाय. देवीच्या व्रणांनी भयाण झालेल्या चेहेऱ्याच्या मुलीसाठी इथे कोणी नवस केला होता ती मेली तर आमची सुटका तरी होईल. फर्स्ट बॉर्न तोही सोन्यासारखा मुलगा. वातावरणात संचार करणाऱ्या भूतपिशाच्यांची दृष्टी या मुलावर पडू नये म्हणून असं बोलायचं. भाषा संगम, संस्कृती संगम, त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये लक्षात घेत अनुवाद करणे हे एकाअर्थी अनुसर्जन आहे. ते शब्दश: भाषांतर नव्हे. ती एकाअर्थी नवनिर्मिती आहे. राम पटवर्धनांच्या ‘दि यर्लिंग’च्या ‘पाडस’सारखी. शिवाय आपण अनुवाद वाचत आहोत या दृष्टीने वाचकही सुजाण होत जातो. जाणून घेण्याच्या त्याच्या कक्षा वाढत जातात. अनुवाद करणाऱ्याने मूळ कलाकृतीशी इमान ठेवायचे असते. तळटीपा देऊन लेखकाचे मुद्दे सोडण्यासाठी अनुवाद नसतो. अनुवादकाने अनुवाद तिसऱ्याच कोणाला अर्पण करणे उमांना अयोग्य वाटते. अनुवाद केला ही तुमच्या स्वत:ची निर्मिती नसते. उमांच्या प्रसंगाप्रसंगाने निशिकांत क्षोत्री, स. शि. भावे, कमल देसाई, वि. म. कुलकर्णी, प्रभाकर व कमल पाध्ये, डॉ. द. दि. पुंडे, मृणालिनी जोगळेकर, गंगाधर गाडगीळ, विद्याधर पुंडलिक वगैरे लेखक मंडळीशी परिचय होत गेला. शिवराम कारंथ तर उमा विरुपाक्षांच्या घरी एका रात्रीसाठी आले आणि येतच राहिले. भैरप्पा त्यांच्या घरातले बनले. मग विरुपाक्ष मराठी साहित्य कन्नडमध्ये नेऊ लागले. नाही म्हटलं तरी विरुपाक्षांच्या लेखांचे संदर्भही दिले जात असत. बघता बघता उमाविरुपाक्षांच्या संसाराचे सहजीवन झाले. या घराला शब्दांचे वेड लागले. शब्द, सूर, रंग, यांचं वेड फार वाईट असते. अवघं जीवन नादमय होतं. जे जे उन्नत, उदात्त, उत्कट ते ते आपल्या भाषेत आणावं असा ध्यास निर्माण होतो. ‘तिळा उघड’ हा मंत्र उमा-विरुपाक्षांना मिळून गेला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसला अभिमान वाटावा असं हे पुस्तक आहे. – अनंत मनोहर ...Read more\nसमृद्ध आत्मकथन... वाचनाच्या धुंदीत अनेक पुस्तकं हातात येत राहतात. आपण पुस्तकांना शोधतो; तसेच पुस्तकेही आपल्याला शोधत असतात. वाचनाला शिस्त असावी असे सगळेच पट्टीचे वाचक सांगत राहतात; पण ती प्रत्येक वेळी अंमलात येतेच असे नाही. गेल्यावर्षी आशय परिवारच्य नितीन वैद्यांनी ठरवून, संकल्प करून वर्षभरात शंभर पुस्तके वाचून त्यांच्या नीट नोंदीही ठेवल्या. असे कधीतरी आपल्याला ही जमेल, जमावे ही इच्छा मनात आहे. तर पुस्तकांचा ओघ सतत सुरू असतो. यावेळी उमा वि. कुलकर्णी यांचे ‘संवादु-अनुवादु’ पुस्तक हाताशी लागले. खूप दिवसांनी झपाटून वाचावे, असे पुस्तक हाताशी लागले. एका झटक्यात वाचून हातावेगळे केले. कन्नडमधील कारंत / कार्नाड / कंबर / भैरप्पा / कटपाडी / वैदेही तेजस्वी अशा नामवंत लेखकांची ओळख माझ्यासारख्या तमाम मराठी वाचकांना उमातार्इंमुळेच झाली. त्यातही भैरप्पासारखे लेखक मलाही खूप आवडले. त्यांची इतकी मोठाली पुस्तके अनुवादित होऊन आपली कधी झाली ते कळलेच नाही. मग त्यांना त्यांचे पती विरुपाक्ष पुस्तके कानडीत ऐकवतात आणि त्यानंतर त्याचा अनुवाद होतो हे ही त्यांच्या कुठल्यातरी लेखातून कळत गेले. खरे तर अनुवादाचा हाच उत्तम मार्ग; कारण त्यात भाषेचा लहेजा टिकवून ठेवता येतो. अनुवाद करणाऱ्या लेखकांना साहित्याच्या मुख्य धारेत पुरेसा सन्मान मिळत नाही, ही बाब संपूर्ण पुस्तकातून उमा वि. कुलकर्णी यांनी वारंवार मांडली आहे; पण यातून त्या बाहेर आल्याचंही आपल्याला त्यांच्या लिखाणातून जाणवतं. मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे बघताना कुठलाही रडका, तक्रारीचा सूर पुस्तकातल्या कुठल्याही पानावर उमटताना दिसत नाही हे या पुस्तकाचं सर्वांत मोठं यश. उमाताई आत्मचरित्र लिहीत आहेत, हे कळल्यावर मुंबईतल्या एका कुणीतरी लेखक - लेखिकेनं हिच्याकडे काय आहे लिहिण्यासाखं असंही म्हणाल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. खुशवंत सिंग यांच्याकडे अमृता प्रीतम जेव्हा अगदी ठरवून वेळ मागून स्वत:च्या आयुष्याचा दु:खद पट मांडत होत्या तेव्हा खुशवंत सिंग म्हणाले होते, म्हणे की, अगं तुझी कहाणी बसच्या तिकिटावरदेखील अर्ध्या भागात मावेल. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचं नाव ‘रसिदी टिकट’च ठेवलं होतं. साधारण आत्मचरित्र म्हणजे नवऱ्याने केलेला मानसिक छळ, समाजाचा बहिष्कार, हवं ते करू न देणारे आई-बाप, भावंडांशी मांडलेला उभा दावा असेच साधारण चित्र असते. स्वत:च्या समृद्ध, जाणते होण्याचा प्रवास मांडण्याची संधी लेखक बऱ्याचदा गमावतो. यात हेच नेमकेपणे आलंय. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कुणाच्याबद्दल निरगाठ नाही, निराश, हताश होणे नाही. खरे तर मूल न होण्याचे दु:ख आपल्यापेक्षा इतरांनाच जास्त होण्याच्या काळात लेखिकेने या दु:खावरदेखील हसत हसत मान केलेली जाणवते. (आजकाल भोवतालात ठरवून मूल होऊ न देणारी जोडपी सर्रास दिसतात) विजापूरकडची भाषा आणि बंगळुरुच्या परिसरातील भाषा यात जमीन-आसमानचा फरक आहे. कन्नड भाषेत तब्बल ८ ज्ञानपीठ मिळवणारे लेखक आहेत आणि त्यांनी भाषेचं सौष्ठव वाढवलंय, त्याचा थांगपत्ता आम्हा मराठी वाचकांना उमातार्इंमुळेच लागला. तब्बल पन्नास एक पुस्तके उमातार्इंनी आजतागायत अनुवादित केली आहेत. हे करतानाच त्यांचा चित्रपट, दूरदर्शन, नाटक या सगळ्या पूरक कलांच्या निर्मितीशी अगदी जवळचा संबंध आला. हा सगळा पैसा त्यांनी या पुस्तकात रेखीवपणे मांडला आहे. अनुवाद करताना आलेले अनुभव, त्यातल्या अडचणी, एकंदरच अनुवादाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन यावर त्यांनी विवेचकपणे लिहिलं आहे. सुरुवातीचा लहानपणीचा काळ, त्यातल्या जडणघडणीच्या शक्यता त्यांनी नेमकेपणाने टिपल्या आहेत. ‘कानडी मराठी’ संसार आणि मोठी कुटुंबं त्या काळात सर्रास दिसायची. अशा कुटुंबात दोन मुली, पाच मुलं असा संसार आईनं कसा नेकीनं केला हे त्यांनी फारच हळवेपणानं लिहिलं आहे. आईशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांनी फारच उत्कटपणे लिहिलं आहे. आईशी वेळी-अवेळी केलेली फोनवरची चर्चा आणि त्यानंतर त्यांचा झालेला मृत्यू मनाला फारच चटका लावून जातो. लहानपणी रात्री-अपरात्रीसुद्धा पाहुणे आले की, काहीतरी गरम जेवण करून वाढणारी आई त्यांच्या कुशीतल्या बाळाला उमातार्इंच्या मांडीवर देऊन चटकन स्वयंपाकाला लागायची. अशावेळी अर्धवट झोपेत लहान भावाला मांडीवर झोपवत, थोपटत राहावे लागे. या ठिकाणी शं. ना. नवरेंची एक कथा आठवत राहिली. लेखक रात्री-अपरात्री कार्यक्रम करून ओळखीच्या माणसाकडे मुक्काम करायचे. एकदा कोकणात अशाच त्यांच्या ओळखीच्या माणसांकडे अपरात्री पोहोचल्यावर घरातील यजमानीण पटकन चुलीवर पिठलं भात टाकायला उठली. तेव्हा घरात इतस्तत: गाढ झोपलेल्या मुलांना दरादरा ओढत, जागे करत त्या पुरुषाने लेखकासाठी जागा केली. तेव्हा लेखक संकोचून जातो. मग जेवण ताटात वाढू की केळीच्या पानावर या प्रश्नावर लेखक विचार करून केळीच्या पानाची तयारी दाखवतो. जेणे करून माऊलीला एक ताट कमी घासावे लागेल. कर्ता पुरुष चटकन आत जातो. हातात अक्षता घेऊन बाहेर येतो. केळीच्या पानावर अक्षता टाकतो आणि एक झकास पान काढून लेखकाला जेवण वाढतो. याला राहवत नाही. तो विचारतो, या अक्षतांचं काय प्रयोजन. मालक म्हणतो, ‘केळ झोपलेली असते ना) विजापूरकडची भाषा आणि बंगळुरुच्या परिसरातील भाषा यात जमीन-आसमानचा फरक आहे. कन्नड भाषेत तब्बल ८ ज्ञानपीठ मिळवणारे लेखक आहेत आणि त्यांनी भाषेचं सौष्ठव वाढवलंय, त्याचा थांगपत्ता आम्हा मराठी वाचकांना उमातार्इंमुळेच लागला. तब्बल पन्नास एक पुस्तके उमातार्इंनी आजतागायत अनुवादित केली आहेत. हे करतानाच त्यांचा चित्रपट, दूरदर्शन, नाटक या सगळ्या पूरक कलांच्या निर्मितीशी अगदी जवळचा संबंध आला. हा सगळा पैसा त्यांनी या पुस्तकात रेखीवपणे मांडला आहे. अनुवाद करताना आलेले अनुभव, त्यातल्या अडचणी, एकंदरच अनुवादाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन यावर त्यांनी विवेचकपणे लिहिलं आहे. सुरुवातीचा लहानपणीचा काळ, त्यातल्या जडणघडणीच्या शक्यता त्यांनी नेमकेपणाने टिपल्या आहेत. ‘कानडी मराठी’ संसार आणि मोठी कुटुंबं त्या काळात सर्रास दिसायची. अशा कुटुंबात दोन मुली, पाच मुलं असा संसार आईनं कसा नेकीनं केला हे त्यांनी फारच हळवेपणानं लिहिलं आहे. आईशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांनी फारच उत्कटपणे लिहिलं आहे. आईशी वेळी-अवेळी केलेली फोनवरची चर्चा आणि त्यानंतर त्यांचा झालेला मृत्यू मनाला फारच चटका लावून जातो. लहानपणी रात्री-अपरात्रीसुद्धा पाहुणे आले की, काहीतरी गरम जेवण करून वाढणारी आई त्यांच्या कुशीतल्या बाळाला उमातार्इंच्या मांडीवर देऊन चटकन स्वयंपाकाला लागायची. अशावेळी अर्धवट झोपेत लहान भावाला मांडीवर झोपवत, थोपटत राहावे लागे. या ठिकाणी शं. ना. नवरेंची एक कथा आठवत राहिली. लेखक रात्री-अपरात्री कार्यक्रम करून ओळखीच्या माणसाकडे मुक्काम करायचे. एकदा कोकणात अशाच त्यांच्या ओळखीच्या माणसांकडे अपरात्री पोहोचल्यावर घरातील यजमानीण पटकन चुलीवर पिठलं भात टाकायला उठली. तेव्हा घरात इतस्तत: गाढ झोपलेल्या मुलांना दरादरा ओढत, जागे करत त्या पुरुषाने लेखकासाठी जागा केली. तेव्हा लेखक संकोचून जातो. मग जेवण ताटात वाढू की केळीच्या पानावर या प्रश्नावर लेखक विचार करून केळीच्या पानाची तयारी दाखवतो. जेणे करून माऊलीला एक ताट कमी घासावे लागेल. कर्ता पुरुष चटकन आत जातो. हातात अक्षता घेऊन बाहेर येतो. केळीच्या पानावर अक्षता टाकतो आणि एक झकास पान काढून लेखकाला जेवण वाढतो. याला राहवत नाही. तो विचारतो, या अक्षतांचं काय प्रयोजन. मालक म्हणतो, ‘केळ झोपलेली असते ना तिला जागी केली. मग पान कापून आणले.’ उमातार्इंना अनेक कानडी तसेच मराठी लेखकांचा सहवास लाभला. त्याचा त्यांनी यथोचित उल्लेख केला आहे. अवचट / पु.ल. / सुनीताबाई यांच्याबरोबरच्या अगदी बारीकसारीक आठवणी त्यांनी मांडल्या आहेत. कानडीतील प्रसिद्ध तेजस्वी या लेखकाबरोबर जेव्हा उमाताई अवचटांचा उल्लेख करतात तेव्हा विरुपाक्षांचे परखड मत आपल्यालाही पटते. तेजस्वी या निसर्ग विज्ञानाची आस्था असलेल्या लेखकाबद्दल मारुती चितमपल्लीदेखील खूप आदर करतात. लग्नानंतरच्या मोठ्या कानडी कुटुंबातला प्रवेश उमातार्इंना बरेच काही शिकवून गेलेला दिसतो. पहिले सहा महिने पाहुणे कोण आणि आपले कोण तिला जागी केली. मग पान कापून आणले.’ उमातार्इंना अनेक कानडी तसेच मराठी लेखकांचा सहवास लाभला. त्याचा त्यांनी यथोचित उल्लेख केला आहे. अवचट / पु.ल. / सुनीताबाई यांच्याबरोबरच्या अगदी बारीकसारीक आठवणी त्यांनी मांडल्या आहेत. कानडीतील प्रसिद्ध तेजस्वी या लेखकाबरोबर जेव्हा उमाताई अवचटांचा उल्लेख करतात तेव्हा विरुपाक्षांचे परखड मत आपल्यालाही पटते. तेजस्वी या निसर्ग विज्ञानाची आस्था असलेल्या लेखकाबद्दल मारुती चितमपल्लीदेखील खूप आदर करतात. लग्नानंतरच्या मोठ्या कानडी कुटुंबातला प्रवेश उमातार्इंना बरेच काही शिकवून गेलेला दिसतो. पहिले सहा महिने पाहुणे कोण आणि आपले कोण याचा त्यांना थांगपत्ताच लागत नव्हता. त्यांच्या रंगाचा उल्लेख करताना सासूबाई म्हणायच्या की तुमच्या आईने तुमच्याकडून जुईची फुलं देवावर वाहिल्यामुळे तुम्हाला गोरे नवरे मिळाले. (विरुपाक्ष रूपाने गोरे याचा त्यांना थांगपत्ताच लागत नव्हता. त्यांच्या रंगाचा उल्लेख करताना सासूबाई म्हणायच्या की तुमच्या आईने तुमच्याकडून जुईची फुलं देवावर वाहिल्यामुळे तुम्हाला गोरे नवरे मिळाले. (विरुपाक्ष रूपाने गोरे) बऱ्याचदा हेच ऐकल्यावर एके दिवशी तुम्ही पण तुमच्या मुलांना जुईची फुलं वाहायला लावायची, म्हणजे त्यांनाही गोऱ्या बायका मिळाल्या असत्या, हे बाणेदार उत्तर देणाऱ्या उमाताई पुस्तकातून सतत डोकावत राहतात. त्यांच्या घराचा किस्सा तुकड्या तुकड्यातून उत्कंठा वाढवत राहतो. त्यांना घराचा ताबा मिळाल्यावर वाचकही नि:श्वास टाकतो. बाकी फार कुठला टोकाचा संघर्ष करावा लागल्याचा कुठलाही उल्लेख नाही; कारण नवरा समजूतदार, लेखनाला वेळ देणारा मिळाला. हे त्यांनी मनापासून मान्य केलं आहे. सहजीवनाचा संपूर्ण आनंद घेत त्यांचे जगणे सुरू आहे. अनुवादामुळे अनेकांशी संपर्क आला. कर्नाटकातल्या अति दुर्गम भागात फिरता आले. हा सगळा भाग अतिशय रोमांचकपणे उतरला आहे. अनेक सन्मान-सत्कार उमातार्इंना मिळाले. त्या त्यावेळी त्यांच्या भावना त्यांनी संयतपणे मांडल्या आहेत. खरे तर मेहता प्रकाशनाची अनुवादामध्ये मातब्बरी आहे. उमातार्इंच्या अनेक अनुवादांचे प्रकाशक मेहताच आहेत; एकंदरच एक उत्तम सोज्वळ, सात्त्विक आत्मचरित्र वाचल्याचे समाधान या पुस्तकाने लाभले. - गणेश कुलकर्णी ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-08-20T10:56:30Z", "digest": "sha1:XMSCV5XPRMQWZ34L6HUA5RJEFVFPNRN3", "length": 16445, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदुराई - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मदुराई शहराविषयी आहे. मदुराई जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nमहापौर तेनमोळी गोपीनादन ( मदुरैच्या पहिल्या महिला महापौर)\n• त्रुटि: \"६२५ ०xx\" अयोग्य अंक आहे\n• +त्रुटि: \"(९१)४५२\" अयोग्य अंक आहे\n• टी.एन.-५८, टी.एन.-५९ तसेच टी.एन.-६४\nगुणक: 9°48′N 78°06′E / 9.8°N 78.1°E / 9.8; 78.1 मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळःமதுரை इतर उच्चार : मदुराय] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.\nमदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरेला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगर्‍याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते.\n२ भाषा (तमिळमध्ये मोळी )\n३ स्थापत्य व प्रमुख धार्मिक स्थळे\nभाषा (तमिळमध्ये मोळी )[संपादन]\nमदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजराती व उर्दुू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसुून येतो.\nस्थापत्य व प्रमुख धार्मिक स्थळे[संपादन]\nमीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मीनाक्षी मंदिर)\nमीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मीनाक्षी मंदिर) :\nभगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते.\nमदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे.\nमीनाट्चीअम्मन कोविल -मीनाक्षी मंदिर, अजून एक चित्र\nकूडल अळगर कोविल/अळगराचे देऊळ)\nमदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू \"अळगर\"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते.\nवंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम (मरीआईचे कुंड)\nतिरुमलै नायगन पॅलेस (नायक महाल)\nमदुराई मंदिराचे एक दृश्य\nमदुराई मंदिराचे एक दृश्य - समोरुन वरचा फोटो\nमदुराई मंदिरातील एक शिल्प\nमदुराई मंदिरातील एक शिल्प - १\nमदुराई मंदिराचे पूर्वी प्रवेशद्वार\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल -आतील दृश्य\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल - अजून एक दृश्य\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल - आतील दृश्य\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - १\nमदुराई मंदिरातील शिल्पकला -२\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ३\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ४\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ५\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ६\nमदुराई मंदिरात यात्रेकरुला आशिर्वाद देतांना एक गजराज\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • ए‍म.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nतमिळनाडू राज्यातील शहरे व गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/protest-raosaheb-danves-statement-buldhana-44725", "date_download": "2018-08-20T11:19:14Z", "digest": "sha1:YY27CE32ZQ42YMWAZPZ2VBQ5UZHFRS5T", "length": 11669, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Protest of Raosaheb Danve's statement in Buldhana दानवेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी थांबवला | eSakal", "raw_content": "\nदानवेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी थांबवला\nशुक्रवार, 12 मे 2017\nमोताळा (जि. बुलडाणा) - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात येणार होता. मात्र, दानवेंचा पुतळा ताब्यात घेत पोलिसांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न थांबविला.\nमोताळा (जि. बुलडाणा) - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात येणार होता. मात्र, दानवेंचा पुतळा ताब्यात घेत पोलिसांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न थांबविला.\nदानवे यांनी बसस्थानक चौकात तुरीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची खिल्ली उडवत शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्ते त्यांचा पुतळा घेऊन येथील बसस्थानक चौकात निदर्शने केले. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत दानवेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. बोराखेडी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i090322003828/view", "date_download": "2018-08-20T11:25:19Z", "digest": "sha1:TMIAZGPXYI4RRKQBZZPTP6PSE4NTXGFT", "length": 22032, "nlines": 175, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसागरी - तृतीयोऽध्यायः", "raw_content": "\nअध्याय ३ - द्वादशभावस्यतनुभवनेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभावस्थधनभावेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभावस्थसहजभवनेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभवनस्थचतुर्थभवनेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभवनस्थपंचमभावेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभावस्थष्ठस्वामिफलम्\nअध्याय ३ - द्वादशभवनस्थसप्तमेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभवनस्याष्टमेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभावस्थनवमेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभावस्थदशमेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभवनस्थलाभेशफलम्\nअध्याय ३ - द्वादशभवनस्थव्ययेशफलम्\nअध्याय ३ - नीचग्रहफलम्\nअध्याय ३ - उच्चस्थग्रहफलम्\nअध्याय ३ - मूलत्रिकोणफलम्\nअध्याय ३ - स्वगृहस्थग्रहफलम्\nअध्याय ३ - स्वगृहस्थग्रहफलम्\nअध्याय ३ - मित्रगृहस्थग्रहफलम्\nअध्याय ३ - शत्रुगृहस्थप्रहफलम्\nअध्याय ३ - तनुभावस्थितराशिफलम्\nअध्याय ३ - धनभावस्थितराशिफलम्\nअध्याय ३ - तृतीयभावस्थराशिफलम्\nअध्याय ३ - सुहदभावस्थराशिफलम्\nअध्याय ३ - पंचमभावस्थराशिफलम्\nअध्याय ३ - षष्ठभावस्थराशिफलम्\nअध्याय ३ - सप्तमभावस्थराशिफलम्\nअध्याय ३ - अष्टमभावस्थराशिफलम्\nअध्याय ३ - धर्मभावस्थितराशिफलम्\nअध्याय ३ - दशमभावस्थितराशिफलम्\nअध्याय ३ - लाभभावस्थितराशिफलम्\nअध्याय ३ - व्ययभावस्थितराशिफलम्\nअध्याय ३ - तत्रादौ रविफलम्\nअध्याय ३ - चन्द्रफलम्\nअध्याय ३ - भौमफलम्\nअध्याय ३ - बुधफलम्\nअध्याय ३ - गुरुफलम्\nअध्याय ३ - शुक्रफलम्\nअध्याय ३ - शनिफलम्\nअध्याय ३ - मित्रामित्रकथनम्\nअध्याय ३ - मैत्रीचक्रम्\nअध्याय ३ - षड्वर्गशुद्धिः\nअध्याय ३ - तव प्रथमं होराकरणम्\nअध्याय ३ - द्रेष्काणमाह\nअध्याय ३ - सप्तांशानाह\nअध्याय ३ - नवांशविधिमाह\nअध्याय ३ - द्वादशांशमाह\nअध्याय ३ - त्रिंशांशविधिमाह\nअध्याय ३ - षड्वर्गफलानि\nअध्याय ३ - द्रेष्काणफलम्\nअध्याय ३ - सप्तमांशफलम्\nअध्याय ३ - नवांशफलम्\nअध्याय ३ - पञ्चमस्थाने ग्रहफलम्\nअध्याय ३ - द्वादशांशफलम्\nअध्याय ३ - त्रिंशांशफलम्\nअध्याय ३ - चोक्तं बृहज्जातके\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभावस्यतनुभवनेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभावस्थधनभावेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभावस्थसहजभवनेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभवनस्थचतुर्थभवनेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभवनस्थपंचमभावेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभावस्थष्ठस्वामिफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभवनस्थसप्तमेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभवनस्याष्टमेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभावस्थनवमेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभावस्थदशमेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभवनस्थलाभेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - द्वादशभवनस्थव्ययेशफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - नीचग्रहफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - उच्चस्थग्रहफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - मूलत्रिकोणफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - स्वगृहस्थग्रहफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - स्वगृहस्थग्रहफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - मित्रगृहस्थग्रहफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - शत्रुगृहस्थप्रहफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nमानसागरी - अध्याय ३ - तनुभावस्थितराशिफलम्\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय. The horoscope is a stylized map of the ...\nअनेक पुटकुळ्या (चामखिळीसारख्या) असलेले पान (उदा. Pleopeltis phymatodes)\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.ycmou.ac.in/marathi/home/index", "date_download": "2018-08-20T11:24:19Z", "digest": "sha1:U4SAODY7IUXMNIMSDUWDABTJHOXIDIJC", "length": 22789, "nlines": 164, "source_domain": "www.ycmou.ac.in", "title": "Welcome to Yashwantrao Chavan Maharashtra Open University", "raw_content": "\nपुरस्कार, बहुमान व सहयोग\nमानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा\nवाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा\nवास्तुकला, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा\nजुने / नमुना प्रश्नसंच\nऑनलाईन प्रवेशासाठी : २०१८-१९ (Click Here)\nयूजीसीच्या नियमांनुसार एम.फिल. / पीएच.डी. शिक्षणक्रम नियमित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी.\nअधिक माहितीसाठी - बातम्या, सूचना, घोषणा आणि कार्यक्रम\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nमानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nवाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nवास्तुकला, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nविद्याशाखेची माहिती ध्येय शिक्षणक्रम – कोर्सेस अभ्यासकेंद्रे संचालकांचे मनोगत विद्याशाखा / कर्मचारी उपक्रम उपलब्धी डाउनलोड\nग्रंथालय आणि संसाधन केंद्र\nग्रंथालय आणि संसाधन केंद्र कर्मचारी उपक्रम डाउनलोड\nदृकश्राव्य निर्मिती केंद्र (AVC)\nदृकश्राव्य निर्मिती केंद्र (AVC) कर्मचारी उपक्रम डाउनलोड\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nविभागीय केंद्राची माहिती शिक्षक व कर्मचारी अभ्यासकेंद्रे डाउनलोड संपर्क\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nशैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फोर मोठा वारसा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या थोर विचारवंतांचे या राज्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाने १ जुलै १९८९ रोजी विशेष कायदा क्रमांक २० अन्वये या विद्यापीठाची स्थापना करून त्यास महाराष्ट्राचे थोर नेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले.\nकायदा क्रमांक २०(१९८९) ने प्राप्त करून दिलेल्या वैधानिक दर्जामुळे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिल्या मुळे या विद्यापीठास विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक अशा पातळीवरील शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. शिक्षांक्रम विकसित करण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर उत्तम काळजी घेतल्यामुळे शिक्षणक्रमांचा दर्जा राखणे शक्य झाले आहे. या शिक्षणक्रमांचे विकसन अशा प्रकारे करण्यात आले आहे की ते अन्य विद्यापीठांशी समकक्षता राखू शकतील, तसेच प्रमाणपत्र दर्जाचे काही असे स्वतंत्र शिक्षणक्रम विकसित करण्यात आले आहेत की ते अन्य विद्यापीठांत उपलब्ध नाहीत. या स्तरावरील शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यास तो उत्तीर्ण झाल्या बरोबर दिले जाते. त्यासाठी पदवीप्रदान कार्यक्रमाची गरज नसते.\nहे विद्यापीठ ‘लोकविद्यापीठ व्हावे’\nशास्त्रशुद्ध संप्रेषणाचा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, दूरशिक्षण पद्धतीने तांत्रिक, व्यावसायिक, रोजगाराभिमुख व जीवनोपयोगी शिक्षणक्रम देण्यासाठी नाविन्यपूर्ण व लवचिक दूरशिक्षण पद्धती विकसित करणे.\nया विद्यापीठाचे कुलपती :\nमहामहीम राज्यपाल श्री. सी.एच. विद्यासागर राव\nया विद्यापीठाची खास वैशिष्ट्ये\nरोजगाराभिमुख व तांत्रिक कौशल्यावर भर\nअत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर\nसुलभ प्रवेश, शिक्षणक्रमांच्या निवडीचे स्वातंत्र्य, श्रेयांकांतर लाभ\nसर्वदूर अभ्यास केंद्रांची सहज उपलब्धता\nदर्जेदार शिक्षणावर विशेष भर\nअनुभवपूर्ण सखोल संशोधनावर निष्ठा\nअन्य विद्यापीठात व व्यावसायिक संस्थांत या विद्यापीठाच्या शिक्षणाला समकक्षता\nश्री. चेन्नमनेनी विद्यासागर राव\nपुरस्कार, बहुमान व सहयोग\nमीडिया आणि चित्र प्रदर्शनी\nमाजी विद्यार्थी मंडळ विनामूल्य नोंदणी\nउपक्रम / सेवा / माहिती\nजुने / नमुना प्रश्नसंच\nपरिपत्रके, घोषणा व सूचना\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nभारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, अभियांत्रिकीसाठी भारतातील सर्वोच्च विद्यापीठे, भारतातील टॉप 10 खाजगी विद्यापीठे, भारतातील विद्यापीठ क्रमवारी 2017, भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, भारतामध्ये एमएस विद्यापीठ, 2018 मध्ये भारतातील उच्च पदवी, वाणिज्य क्षेत्रात भारतातील उच्च विद्यापीठे, भारतातील उच्च विद्यापीठे एमएससी, भारतातील शेतीसाठी सर्वोत्तम विद्यापीठे, भारतातील टॉप 10 कृषी विद्यापीठ 2017, भारतातील सरकारी कृषी महाविद्यालये, भारतातील टॉप 10 खाजगी बीएससी कृषि महाविद्यालये, भारतातील सर्वोच्च 10 कृषी अभियांत्रिकी महाविद्यालये, भारतातील खासगी कृषी महाविद्यालय, सर्वोत्तम कृषी विद्यापीठ भारत, भारतीय कृषी विद्यापीठांची सूची, बीएससी कृषी महाविद्यालयांची यादी, भारतातील आर्किटेक्चरसाठी सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, भारतातील टॉप 50 आर्किटेक्चर महाविद्यालये, भारतातील सर्वोच्च आर्किटेक्चर महाविद्यालये, भारतातील सर्वोच्च सरकारी आर्किटेक्चर महाविद्यालये, भारतातील सर्वोच्च आर्किटेक्चर महाविद्यालये, नातामार्गे सर्वोत्तम वास्तुकला जगातील महाविद्यालये, भारतातील टॉप 100 आर्किटेक्चर महाविद्यालये, भारतातील आर्किटेक्चर महाविद्यालये यादी, सर्वोत्तम विद्यापीठे भारतातील वाणिज्य क्षेत्रात, भारतातील टॉप कॉमर्स महाविद्यालये 2017, भारतातील टॉप कॉमर्स महाविद्यालये कट ऑफ, भारतातील टॉप 50 कॉमर्स महाविद्यालये, भारतातील सर्वोच्च वाणिज्य महाविद्यालये 2018, भारत वाणिज्य महाविद्यालयांची यादी, भारतातील टॉप 100 वाणिज्य महाविद्यालये, टॉप वाणिज्यक महाविद्यालये, 2017 मध्ये सर्वोत्तम संगणक विज्ञान महाविद्यालये, भारतातील सर्वोत्तम संगणक विज्ञान महाविद्यालये 2018, भारतातील सर्वोत्तम संगणक विज्ञान महाविद्यालये 2016, भारतातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर अभियांत्रिकी महाविद्यालये, जगातील सर्वोच्च संगणक विज्ञान महाविद्यालये, भारतातील सर्वोत्तम खाजगी सॉफ्टवेअर महाविद्यालये भारतातील सर्वोत्तम आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बॅचलर ऑफ हेल्थ सायन्स इन इंडिया, भारतातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची यादी, भारतातील टॉप 10 खाजगी विद्यापीठे, भारतातील मानविकी आणि सामाजिक विज्ञान महाविद्यालये, भारतातील टॉप 10 मानवता महाविद्यालये, टॉप 20 कला महाविद्यालये भारत, जगातील सर्वोत्तम मानविकी महाविद्यालये, भारतातील टॉप 10 कला महाविद्यालये 2017, भारतातील सर्वोच्च सरकारी कला महाविद्यालये, मानवतेसाठी उत्तम महाविद्यालये, भारतातील बीए अर्थशास्त्र महाविद्यालये, सामाजिक विज्ञान अभ्यासक्रम भारत\n© यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. सर्व हक्क सुरक्षित.\nखाजगी हक्क माहिती | जाहीर निवेदन |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan", "date_download": "2018-08-20T11:33:36Z", "digest": "sha1:3IHHH22OFHRSFMJJBKTQ334K7BC3CW66", "length": 4994, "nlines": 68, "source_domain": "weeklyamber.com", "title": "चित्रपट परीक्षण \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन\n1\t अशोक सराफ प्रथमच ‘लव्हगुरू’च्याभूमिकेत\n2\t दीलीप कुमार यांचा यूपीचा लहेजा ऐकून शूटिंग सोडून गेले होते राजकुमार, असेच 3 किस्से\n4\t 'साहेब बिबी और गँगस्टर 3\n5\t 'धडक'च्या फर्स्ट डे कमाईने मोडलारेकॉर्ड\n6\t रिता भादुरी यांचेही निधन\n7\t ‘अब तक छप्पन’च्या पटकथा लेखकाची आत्महत्या\n8\t सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर\n9\t 'रेस 3' रव्ह्यू\n11\t 'वीरे दि वेडिंग'ची छप्परफाड कमाई\n12\t लोकेशन पाहताना धबधब्यात पडून सिने दिग्दर्शकाचा मृत्यू\n13\t अदनान सामीने सेलिब्रेट केला मुलीचा पहिला वाढदिव\n14\t भारावून टाकणारा अभिनेता\n15\t 'राझी'चा ट्रेलर रिलीज\n16\t तमन्ना भाटिया पहिल्या श्रीदेवी पुरस्काराची मानकरी\n19\t करीनाने काय केली आहे स्वतःची अवस्था, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, 'जरा काही खात जा'\n20\t 2.1 Cr ची वॉच घालतो इमरान\n21\t माझ्यावर सहाव्या वर्षी झाला होता बलात्कार, डेझी इराणीं\n22\t बंदगी कालराच्या 18 वर्षांच्या भावाचा झाला मृत्यू, 1 आठवड्यापुर्वीच झाले होते आजाराचे निदान\n23\t निर्माते संजय बैरागी यांची आत्महत्या\n25\t ष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे दीर्घ आजाराने निधन\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 84\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-20T11:37:51Z", "digest": "sha1:5I2VH2KNN66JFIXZUCIILBR2DO3ANP62", "length": 22902, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका\nवारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका\n=वाद अधिकारांचा, राजनाथसिंहांचा केजरीवाल, सिसोदियांना सल्ला=\nनवी दिल्ली, [१५ जून] – दिल्लीत प्रशासन चालविताना अधिकारांच्या न्यायालयीन लढाईत झटका बसल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि सरकारशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली. वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका, असा सल्ला राजनाथसिंह यांनी या भेटीत केजरीवालांना दिला.\nदिल्लीचा राज्यकारभार चालविण्याबाबत केंद्र सरकारने जी नियमावली जारी केली आहे, ती राज्यघटनेनुसार आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीच्या कायद्यानुसारच असल्याने, दिल्ली सरकारने वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नये. या वादातून काहीच साध्य होणार नाही. कायदा व घटनेने लोकनियुक्त सरकारला जे अधिकार दिले आहेत, त्याच चौकटीत राहून सरकारने काम करायला हवे, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.\nया बैठकीत नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासोबत विविध मुद्यांवर निर्माण झालेल्या वादाचा विषयही केजरीवालांनी उपस्थित केला. अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे सर्व अधिकार नायब राज्यपालांकडेच असल्याने आपल्या सरकारला काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रारही केजरीवालांनी राजनाथसिंह यांच्याकडे केली.\nसुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सरकारचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंती केली. नायब राज्यपालांसोबत नेहमीच वाद होत असल्याने, त्याचा थेट परिणाम सरकारच्या कामकाजावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nदिल्ली सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये निर्माण झालेला वाद सलोख्याने सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सहकार्य करावे, असे आवाहनही केजरीवालांनी केले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=सहा टक्क्यांची दरवाढ= नवी दिल्ली, [१५ जून] - कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आश्‍वासनही फोल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/this-afternoon-1st-or-2nd-result-will-be-announced/", "date_download": "2018-08-20T10:46:03Z", "digest": "sha1:CUJDDXBTQ3R54VB4SAEEHF7WJSKHTFKB", "length": 7748, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "आज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र आज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.\nबोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल.\nराज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.\nबोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे.\nमागिल लेख सीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nपुढील लेख महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/08/blog-post.html", "date_download": "2018-08-20T10:22:06Z", "digest": "sha1:ERBYYXWTKUOGGESWWVRQUUGUQ4P6ZSSH", "length": 8072, "nlines": 40, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: सोरायसिसवर प्रभावी उपचार", "raw_content": "\nशुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२\nसोरायसिसवर प्रभावी उपचार - Friday, August 03, 2012 AT 02:00 AM (IST) Tags: agro guide सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. यात त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन प्रचंड खाज सुटते. त्वचा जाड होते व त्वचेतून चंदेरी रंगाचे माशाच्या खवल्यांप्रमाणे खवले पडतात. रोगाची सुरवात डोक्‍यात झाल्यास, कोंडा म्हणून याकडे दुर्लक्ष होते. सोरायसिस प्रामुख्याने डोक्‍यात, कानामागे, हाताचे ढोपरे, गुडघे या भागांवर सुरू होतो. म्हणून हा रोग संसर्गजन्य नाही. शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा रोग होतो. सोरायसिस या आजारात रोग प्रतिकारशक्तीत बिघाड निर्माण होतो त्यामुळे जास्त त्वचा निर्माण होते. त्वचेचे थरावर थर जमतात. त्वचा जाड होते. प्रतिकारशक्तीतील बिघाड हा रक्तातील पांढऱ्या पेशीत जनुकीय बदल झाल्यामुळे निर्माण होतो. सोरायसिसचे प्रकार - 1) प्लाक सोरायसिस - त्वचा जाड व कोरडी होते. खूप खाज येते. पांढरा कोंडा भरपूर पडतो. रोगाची सुरवात सांध्यांभोवती होते. उदा. हाताचे ढोपरे, गुडघ्यात हा प्रकार सर्वांत जास्त आढळून येतो. 2) गटेट सोरायसिस - त्वचेवर लहान लहान बिंदूप्रमाणे स्वतंत्र चट्टे पडतात. त्यांना खाज कमी असते व कोंडाही कमी पडतो. रोगाची सुरवात पाठ, छातीपासून होते. हा अतिशय हट्टी प्रकार आहे. 3) पस्टुलर सोरायसिस - त्वचेला सूज येते. त्वचेतून पाणी व पू निघतो. त्वचेला तडे जातात. खवले पडण्याचे प्रमाण जास्त असते. 4) इनव्हर्स सोरायसिस - रोगाची सुरवात सांध्यांच्या खोबणीत होते. उदा. काखेत, जांघेत. या प्रकारात त्वचेला जास्त प्रमाणात सूज येते व खवलेही पडतात. 5) एरिथ्रोडर्मिक सोरायसिस - त्वचा गर्द लाल झाल्यामुळे खूप जळजळ होते. खवले पडण्याचे प्रमाण मात्र कमी असते. 6) नखांचा सोरायसिस - त्वचेप्रमाणे नखांनाही सोरायसिस होतो. नखे जाड होतात, वेडी वाकडी वाढतात. नखांमध्ये वेदना होतात, पण खवले पडत नाहीत. 7) प्लांटर सोरायसिस (तळहात व तळपायांचा सोरायसिस) - यात प्रथम त्वचेचे पापुद्रे निघतात. त्वचेला तडे पडतात. हा प्रकार दुरुस्त होण्यास कठीण असतो. 8) सोरियाटिक आथ्रायटिस - त्वचेच्या सोरायसिसमुळे सांध्यांना संधिवाताप्रमाणे सूज येऊ लागते. प्रथम सुरवात लहान सांध्यांपासून होते. उदा. पायाचा अंगठा, हाताचे बोट. सांध्यांच्या सोरायसिसमध्ये सांधे पूर्णपणे झिजतात. ही झीज कायम स्वरूपाची असते. त्यामुळे हातापायाची बोटे वाकडी होतात. सांधे चिकटतात व कायमस्वरूपी निकामी होतात. होमिओपॅथिक शास्त्रात सोरायसिसवर प्रभावी उपचार आहेत. होमिओपॅथिक औषधांचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम नाहीत. होमिओपॅथिक औषधे रोग प्रतिकारशक्तीत निर्माण झालेला बिघाड नाहीसा करून पूर्ववत संतुलन मिळवितात. त्यामुळे उपचार बंद केल्यानंतर 10-15 वर्षांनंतरही पुन्हा सोरायसिस उद्‌भवला नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. सोरीयट्रिट या संशोधन संस्थेत 25 वर्षांपासून 11,000 हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. संपर्क - 020-65601596 डॉ. सोनावणे, पुणे\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १२:४६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकृषि संस्था,आधुनिक शेती,कृषि विषयक उद्योग,पुरवठा- ...\nकापूस बियाणे विक्रीस \"महिको'वर कायमची बंदी\nविस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-july-september-2007/", "date_download": "2018-08-20T10:33:39Z", "digest": "sha1:MP7VNUPSVDTFDQWYKZUBP52AKN47OYHK", "length": 5117, "nlines": 74, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (July – September 2007) संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nमिळे यश तसे न मिळो, तेथे असे सदा समभावे\nजरी आचरे कर्म सकाळ तो, कर्म – बंध न च पावे ||\nपरमपूज्य स्वामी स्वरूपानंद (पुण्यतिथी श्रावण करू.१२, सप्टेंबर ८) रचित ‘भावार्थ गीता’ म्हणजे मराठी सारस्वताचं वैभव, सुगंधाचा मोहक दरवळ आणि बावनखणी सओन्दार्यांनी नटलेल असामान्य प्रतिभेचं लेण आहे.\nकर्मचक्राच्या फेऱ्यामध्ये राहूनही कर्माच्या बंधनामध्ये न राहणे ज्याला जमले तो यशापयशाच्या प्रसंगी समतोल राखून असतो. यश-अपयश, सुख-दुःख हे मानवी जीवनाचं अंग आहे, हे प्रथम नीट समजून घ्यायला हंवं. अपयश आलेल्याला यशप्राप्तीचा होणारा आनंद वा दुःखाने वेढलेल्याला झालेली सुखाची खरी किंमत समजावून देणारी आहे. अपयशाच्या लाटेवर हेलकावे खात असताना मनाचा तोल ढळू न देता त्यावर स्वार होऊन पैलतीर गाठणे ज्याला जमले तोच आयुष्यात यशवंत होऊ शकतो.\nपरीक्षेतील, व्यवसायातील वा नित्यकर्मातील यशापयशाचे अनुभव सामान्य माणसाला नेहमीच येत असतात पण या द्वंद्वामध्ये अडकून न राहता ज्याच्या ठायी समभाव आहे तो मार्गक्रमणा करीतच राहतो आणि जीवन समृद्ध करनुआसाथि आपले विहित कर्मात कसूर करत नाही. विचार, शोध व बोध यामुळे माणूस समृद्ध होत जाहो. मीपणाच्या नुसत्या भावनेपासूनही तो शातायोजाने दूर जातो. कोणतीही समस्या पळुन जाऊन सुटत नाही तर सामोरे जाऊन ती नीट समजून घ्यावी लागते. समाधान किंवा उत्तर शोधणे हा खरा अनुभव असतो आणि म्हणूनच ज्याला कार्माकौशाल्या साधलं त्याला मनःशांती लाभली हे निश्चित\nजुलै ते सप्टेंबर – २००७\nमला असं वाटलं नव्हतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC-%E0%A4%8F-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:12:48Z", "digest": "sha1:FH5NS4JLJAEBIIFVI5W64NGWH7JZEL4P", "length": 31514, "nlines": 109, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "अरेबिक तहजीब-ए-जायका – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमला असं वाटतं, श्वासाएवढंच महत्वाचं असतं खाणं. मोरोकोपासून पर्शियन गल्फपर्यंत पसरलेल्या बावीस देशातल्या वीस कोटी अरब लोकांच्या बाबतीत ते वेगळं कसं असू शकतं\nआखाती अरबांचं आजचं खाद्यजीवन हा पर्शियन, भारतीय, लेबनीज, चिनी, टर्किश अशा विविध खाद्यसंस्कृतींचा मिलाफ आहे. सततची भटकंती, टोळीयुद्धं, लूटमार, आक्रमणं, जीवघेण्या सागरसफरी, हवामानातले उतार-चढाव असे विविध टप्पे पार करत करत खाद्यसंस्करणाचे विविध पाडाव येत गेले. प्रत्येक पाडावावर त्या काळच्या राजवटीनुसार वेगवेगळे संस्कार होत गेले. तसं बघता, आखाती भूभाग बदायुनी जमातींचा. त्यांचं पारंपरिक काम समुद्रातील मोती काढणं. भला मोठा दर्या अंगाखांद्यावर खेळवत, भयंकर तापमान रिचवत, प्रसंगी वाळवंटी तुफान अंगाशी लपेटत, टोळक्या-टोळक्याने राहणारे लोक खाणार काय तर समुद्री मासे आणि इतर तत्सम प्रकार.\nसुरुवातीला आपल्या छोट्याछोट्या दावूतुन समुद्री सफरी करणारे बदायुनी पुढे शिडाच्या मोठमोठया जहाजांतून पार पश्चिमेला उत्तर आफ्रिकन देशांत, तर पूर्वेला भारतीय महाद्वीपापर्यंत जाऊ लागले. व्यापारामुळे संपर्ककक्षा दूर दूर फैलावत गेल्या. तसा रोमन, पर्शियन, भारतीय, ऑट्टोमन अशा राजवटींचा प्रभाव खाण्यातून दिसू लागला होता. कोणे काळी, पेटलेल्या निखार्‍यात, ओल्या मांसाचा भाजका दर्प आणि भातात घातलेल्या खड्या मसाल्यांचा सुगंध, विसावलेल्या रात्रीत, विस्तीर्ण वाळवंटात, वारा जाईल तिथपार घुमत होता. वाळवंटात तंबू लावून मेहमानांची सरबराई केली जात होती. शिजलेला भात एका भल्या मोठ्या पर्शियन कोरीव नक्षीच्या पसरट परातीत अंथरून त्यावर भाजलेलं बोकड ठेवलं जात होतं. ती परात गोलाकार बसलेल्या पाहुण्यांच्या मधोमध ठेवली जात होती. तीच प्रथा आजही कायम आहे.\nआता लेबनॉन संस्कृतीचे लाबान आलं (घट्ट ताक), मूलतः पर्शियन सभ्यतेचं देणं असलेले ऑट्टोमन राजवटीतले कबाब, बदायुनीचे खजूर, दूध आणि मांस, मोरक्कोने शिकवलेलं सुका मेवा घालून भाजलेलं चिकन, भारतीय मसाले आणि बासमती तांदूळ अरब संस्कृतीत कायमसाठी स्थिरावलं आहे. मसाल्यांच्या सुगंधाने मोहीत झालेले अरब खाण्यामध्ये त्यांचा कल्पकतेने वापर करू लागले. त्यामुळेच कदाचित, ‘दीर्घकाळ अत्यंत विपरीत परिस्थितीत राहून रासवटलेल्या अरब टोळ्या, सुवासिकतेच्या संमोहनाने, अदबीत येऊ लागल्या’, असं लेखिका आफ़नांन आर झायनींने तिच्या Taste of the Arabian Gulf या पुस्तकात म्हटलं आहे. अरोमायुक्त मसालेदार सुगंधित भोजन ही भारतीय अर्वाचीन खाद्यसंस्कृतीची अमूल्य देणगी कित्येक शतकांनंतर अरबांना आजही खूप प्यारी आहे. सुवासिकतेचं अरबांच्या नसानसात भिनलेले वेड आजतागायत कायम आहे.\nमला आठवतंय, कतारमध्ये, एकदा मैत्रिणीच्या घरी दावतसाठी आमंत्रित केलं होतं. पहिलाच प्रसंग असल्याने थोडं दबकायला झालं होतं. पण खरं सांगते – वातावरणातला मसाल्यांचा वास, उदचा दरवळ, आल्हाददायक गुलाबाचा सुगंध, तरतरी आणणारा लिंबाचा गंध, झिंग आणणारा ओल्या पुदिनाचा सुवास आणि केशरगंध… या सगळ्यामुळे बावरलेलं मन असं काही संमोहित झालं…\nचला.. अरबी स्वयंपाकघरात शिरण्याआधी आपण त्यांच्या पारंपरिक बाजारपेठेचा फेरफटका मारूया असं म्हणतात की, कुठल्याही खाद्यसंस्कृतीच्या खुणा तिथल्या बाजारपेठेत सापडतात. आधीची सवय होती, आपल्या बाजारांची. ते कसे असं म्हणतात की, कुठल्याही खाद्यसंस्कृतीच्या खुणा तिथल्या बाजारपेठेत सापडतात. आधीची सवय होती, आपल्या बाजारांची. ते कसे नीचे जमीन उपर आस्मान, त्यात मळ्यातून आलेल्या ताज्या ताज्या हिरव्याकंच भाज्या, ताजी रसाळ फळं आणि बरंच काही. अरब लोकांचे पारंपरिक बाजार म्हणजे ‘सुक’. सुक थाटलेला असतो बंदिस्त, मजबूत, दगडा-मातीच्या विस्तृत मंडपात. आतमध्ये शिरल्यावर, प्रथम समोर येतात त्या हलक्या हलक्या अंधारलेल्या, लांबच लांब गल्ल्यांचा भूलभुलैया नीचे जमीन उपर आस्मान, त्यात मळ्यातून आलेल्या ताज्या ताज्या हिरव्याकंच भाज्या, ताजी रसाळ फळं आणि बरंच काही. अरब लोकांचे पारंपरिक बाजार म्हणजे ‘सुक’. सुक थाटलेला असतो बंदिस्त, मजबूत, दगडा-मातीच्या विस्तृत मंडपात. आतमध्ये शिरल्यावर, प्रथम समोर येतात त्या हलक्या हलक्या अंधारलेल्या, लांबच लांब गल्ल्यांचा भूलभुलैया उभ्या आडव्या सुस्तावलेल्या. त्यांच्या दोन्ही बाजूला, दाटीवाटीने एकमेकांना खेटून रेटून उभी असलेली, पारंपरिक सामानाने खच्चून भरलेली छोटी छोटी कायमस्वरूपी दुकानं. मुख्य भर सुक्या मेव्यावर. शिगोशीग भरून विक्रीसाठी ठेवलेला विविध प्रकारचा सुका मेवा.\nकिराणायादीत शेंगदाणे, डाळी सहज लिहाव्यात तसे काजू, बदाम, पिस्ते, आक्रोड, खजूर इथे सहज खरीदले जातात. त्यातही पिस्ते विशेष आवडीचे. मेवा आणि मसाले. काजू, किशमिश, बदाम, टरबुजाच्या बिया, अक्रोड, इलायची, मिरे, केशर, जिरे, दालचिनी, लवंग, खडी हळद, शाही जीरा, तेज पत्ता, जायपत्री, जायफळ, खसखस, बेसिल, झात्तर, सौफ अशी भरपूर विविधता आहेच. एक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते – दुकानांच्या बाहेर रचून ठेवलेल्या गोण्या. त्यात सुकवलेल्या सुपारीच्या आकाराएवढ्या लहान लहान गुलाबी गुलाबकळ्या. त्यालाच बिलगून लिंबाच्या, पुदिनाच्या, हिरव्या कोथिंबिरीच्या कोरड्या पानांची पोती. ही सारी सुवासिक बिर्याणी बनविण्याची सामग्री.\nहे सगळं येतं इराणच्या बाजारातून. इराण्यांचं आधिपत्य या बाजारपेठांवर आहे. इथले बहुतांश दुकानदार आजही इराणी आहेत. आपण भारतीय आहोत, हे ओळखून तो इराणी दुकानदार आपल्याशी पर्शियन लहेजातलं हिंदी बोलतो, आपुलकी दर्शवतो, तेव्हा आठवतं ते आपल्या दूर राहिलेल्या देशीचं इराण्याचं दुकान, तिथला चहा,बन-मस्का… सगळं नॉस्टॅल्जिक होऊन जातं. काहीतरी मागे सुटतंय.. की आतून काही तुटतंय\nतशीच कावरीबावरी नजर दुकानातली प्रत्येक छोटी मोठी वस्तू स्कॅन करत सुटते आणि स्थिरावते मसाला कॉर्नरवर. उंची अस्सल खानदानी मसाल्याच्या विविधतेने सजलेलं दालन बघताना आपण आधी सुवासानेच सुखावतो. नंतर समाधान वाटतं, ते त्यांवर लिहिलेल्या ‘क्वालिटी इंडियन स्पायसेस’ या शब्दांनी. मोठा कालखंड सरला, तरी अरबांचं भारतीय मसाल्यावरचं प्रेम तसूभरसुद्धा कमी झालेलं नाही. रचून ठेवलेले मसाल्यांचे विविध प्रकार, त्यांचा दरवळ आणि अरबी पेहेरावातले दुकानदार हे दृश्य एकत्रित असा काही परिणाम घडवून आणतं की, लहानपणी वाचलेल्या अरेबियन नाइट्सच्या रंजक समुद्री सफरींवर निघालेच म्हणून समजा कोणत्या तरी जन्मात मसाल्यांच्या निमित्ताने देशोदेशी मुशाफिरी करणारा, हाच अरब असावा का कोणत्या तरी जन्मात मसाल्यांच्या निमित्ताने देशोदेशी मुशाफिरी करणारा, हाच अरब असावा का असेलही कदाचित. आणि आपण असेलही कदाचित. आणि आपण इथे परक्या भूमीत येऊन आपल्याच देशाचे मसाले खरेदी करतोय. कदाचित आवर्तन इथेच पूर्ण होत असावं. याच ऋणानुबंधाच्या गाठी.\nबाहेरचा नको-नकोसा तीव्र पाढंराभक्क उष्ण सूर्यप्रकाश, अंगांगाला खरपूस भाजायला निघालेला असतो, तेव्हा पारंपरिक पद्धतीचे सुक, तिथे येणाऱ्या प्रत्येक हौशा-नवशा खरेदीदाराला, मायेने अलगद आपल्या कुशीत घेतात. बाहेरच्या दाहकतेत सावली देतात. आणि नकळत तिथल्या सुवासिक वातावरणाची मंद मंद जादुई-भूल चढत जाते.\nसुरुवातीला आम्ही ‘सुक’ शब्दावरून शेरेबाजी करायचो. ‘सुक’मध्ये खरंच सुखाने ओलावतो. ‘सुक’मध्ये सगळं सुकं मिळतं म्हणून त्याला सुक म्हणतात… वगैरे. नंतर कळलं की सुक ही कशाचीही बाजारपेठ असू शकते. चकाकत्या लखलखीत सोन्याचीसुद्धा दुबईची झगमगती ‘गोल्ड सुक’ बघायला नाही का लोक धडपडतात\nमेहेमाननवाजी हे अरबी खाद्यसंस्कृतीच्या कोंदणातलं झळाळतं रत्न. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत सुंदरशा टर्किश सजावटीच्या ट्रेमध्ये सुका मेवा देऊन केलं जातं. त्यातही अंजीर, खजूर, आक्रोड, पिस्ते हे विशेष आवडीने दिले जातात. घरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई शाही अंदाजातच होते. काही सर्वसामान्य लोक सोडले, तर बरीचशी अरब मंडळी इथे, अत्यंत अत्याधुनिक सेजोसामानाने मंडित, अरबी पद्धतीच्या महालात राहतात. दिवाणखाने अत्यंत महाग दुर्मीळ उंची कलात्मक वस्तूंनी सजलेले असतात. दिवाणखान्याच्या सजावटीच्या दर्जावरून मेजवानीचा सरंजाम केवढा असेल, ते लक्षात येतंच.\nप्रत्यक्ष जेवणाचं शाही मेज ढीगभर पदार्थांनी भरलेलं असतं. तो सरंजाम बघून मन व्याकुळतं, ते जगातल्या असंख्य उपाशीपोटी राहाणार्‍या लोकांसाठी. ज्यांना ताटभर मिळतंय त्यांनी उष्ट सोडू नये, अन्न वाया घालवू नये ही आपली भारतीय संस्कृती. या उलट सगळं ताट चाटून-पुसून खाऊ नये, ताटात थोडं खाणं शिल्लक सोडावं, त्याने तुम्ही खात्या-पित्या घरचे आहात असं मानलं जातं; ही अरब वृत्ती. टेबलावरचे बरेच पदार्थ नंतर खाल्लेही जात नाहीत, वाया जातात. शोकान्तिका बघा, ज्या वाळवंटात काही उगवत नाही तिथे मेजवानीसाठी अन्नाची वारेमाप उधळण आणि आपल्या कृषीप्रधान देशात सुपीक मातीत वर्षभर राबून धान्य पिकवणाऱ्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतायत. कुपोषित बालके, कुपोषित अल्पवयीन माता हे वास्तव आहेच.\nमांसाहाराचं प्रचंड वेड अख्ख्या जगात आखाती प्रदेशाइतकं कुठेच नसेल. यत्र, तत्र, सर्वत्र नॉन व्हेज. कोपर्‍यावरच्या छोट्या सुपर मार्केटपासून मोठमोठाल्या मॉल्सपर्यंत सगळीकडे तेच. मी पक्की शाकाहारी. या मांसाहारी प्रदेशात खाण्यावरून कधी कधी कोंडी होतेच. जेव्हा केव्हा कॉन्फरन्स प्रेझेंटेशन्स ऐकून-ऐकून, पिकलेल्या कानांना, सुस्तावलेल्या मनाला, कुंदलेल्या बुद्धीला आणि भुकेलेल्या पोटाला, ऑफिशिअल भूक लागते, तेव्हा मला मात्र पहिल्या रंगीबेरंगी सजावटीच्या अरेबिक सॅलडच्या टेबलावरून सरळ शेवटचा डेझर्टचा टप्पा गाठावा लागतो. “अगं मग तू फिश का नाही खात फिश तर वेजिटेरिअन आहे ना फिश तर वेजिटेरिअन आहे ना” माझी शाकाहारी खाण्याची तर्‍हा इथे झालेल्या मैत्रिणींना विचित्र वाटते. लेबनीज आणि ट्युनिशियन मैत्रिणी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या; जणू मी पालापाचोळा खाऊन सर्व्हाइव्ह तरी कशी करतेय” माझी शाकाहारी खाण्याची तर्‍हा इथे झालेल्या मैत्रिणींना विचित्र वाटते. लेबनीज आणि ट्युनिशियन मैत्रिणी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या; जणू मी पालापाचोळा खाऊन सर्व्हाइव्ह तरी कशी करतेय हा त्यांचा मूक प्रश्न.\nकामाच्या निमित्ताने बॅचलर्स इथे खूप मोठ्या संख्येने येत असतात. खाण्याची तशी गैरसोय नसते. ज्यांचं पोळीशिवाय भागत नाही अशांना, अफगाण पठाणांच्या छोट्या कॉर्नर बेकरीत गरम गरम ‘खुबूस’, कुठलीही भाजी, किंवा ऑलिव, ढोबळी मिरची, गाजर इत्यादींची कच्ची लोणची (हा इथला विशेष प्रकार) यासह खाऊन वेळ मारून नेता येते. खुबूस भाजण्याआधी किंवा शेकण्याआधी ‘झात्तर’ शिंपडलं की मग चव झालीच अप्रतिम हे झात्तर प्रकरण फारच मस्त आहे. सुगंधित औषधी हर्ब्स वाळवून एकत्रित जाडसर भरडून बरणीत ठेवून दिल्या जातात. हवं तेव्हा त्यात ऑलीव ऑइल टाकून खा. एकदम भन्नाट. इथे भारतीय रेस्टॉरंट्स, विशेषतः केरळी हॉटेल्स, बरीच असल्याने कोणी भारतीय उपाशी राहात नाही.\nअरबांच्या रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे पदार्थ आहेत योगर्ट, लाबान, मायोनिसे, ऑलिव्हज, क्रीम, बटर, लेमन, पार्सेली, ताहिनी (तिळाची पेस्ट), पुदिना, बारीक कांदा, लसूण इत्यादी. घरोघरी स्वयंपाकासाठी ऑलिव ऑइल किंवा तिळाचं तेल वापरलं जातं. फलाफल हा अरबस्थानातला आपल्या सगळ्यांनाच आवडेल असा मस्त वडे प्रकार. तसा तो प्राचीन. त्याचं उगमस्थान अलेक्झांड्रिया हे बंदर. इथे येणारे दूरदूरचे नाविक, खलाशी परतीच्या प्रवासात रुचकर कुरकुरीत फलाफल नेत, तेच पुढे मध्य आशिया भागात अत्यंत आवडीने खाल्लं जाऊ लागलं. नव्यानेच येणाऱ्याला इथे आकर्षित करतात फळांचे रस. पृथ्वीतलावर असणारी फळं आणि त्यांचे ज्युसेस, मैलोन्‍मैल प्रवास करून इथल्या अद्यययावत मॉलमध्ये फ्रुट, ज्यूस कॉर्नरला विराजमान होतात.\nइथले शासक प्राचीन वास्तू, रस्ते, पेठा पुनरुज्जीवित करत आहेत. भूतकाळ पुढयात उभा ठाकतो आहे. अशा गतकाळाच्या स्मरणरंजनात संध्याकाळचा फेरफटका मारणं, हा एक वेगळाच अनुभव ठरतो. हातात मोठ्ठाले कॉफीचे मग्ज, पुरुष ट्रोब आणि स्त्रिया आबाया पहनलेल्या. आपापल्या कळपाने फिरतायत. दगडी पायवाटेच्या दोन्ही बाजूने आपल्यासारख्या खाऊगल्लीतली खाण्यापिण्याची दुकानं गजबजलेली. त्यात कुनाफाह, बेसबॉऊस, बक्लावा, महलाबिया, उम्म अली, मोलोकहिता, मान्साफ, गाईमत, खाबीस, असिधा, कब्स, घुझी, हुम्मुस, मोटाबेल असे पारंपरिक खाण्याचे पदार्थ.\nमजलीसांमध्ये अरब पुरुष टोळक्याटोळक्याने बसलेले, सल्लामसलती झडत असतात. मधोमध निखार्‍याचा स्टोव्ह धगधगत असतो. गरमागरम कॉफी आणि काहवाची पर्शियन बनावट सुराहीने पेश केली जात असते. कुठे कुठे दिसतात टेबलाभोवती पारंपरिक वेशभूषेत, स्त्रीपुरुषांमधलं अंतर नेमकेपणाने सांभाळत बसलेली कुटुंबं. मिठायांच्या साथीने अरेबियन कॉफी आणि काहवाचा गरम घोट एक-एक करून झिरपत असतो. हर्ब्स आणि मसाल्याचा सुगंध वातावरण व्यापून असतो. कुठेतरी मधेच गूढ धुंद भासणारे हुक्के. शीशाच्या मुगलकालीन सजावटीचे मयखान्यासारखे देसणारे बार आणि त्याभोवती घोटाळणारी जीन्स संस्कृतीतली तरुण मंडळी.\nआज पारंपरिकतेची जागा आधुनिकतेने घेतली आहे. त्याला अरब आखात अपवाद कसं असेल तरी जी अदब, रईसी, खानदानी मेहमानवजी इथे अनुभवायला मिळते ती मनाच्या तिजोरीत, सोनेरी कप्प्यात अलगद बंदिस्त होऊन जाते. कायमची\nकतार युनिव्हर्सिटी, बिझनेस कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर. बँकिंग अँड फायनान्समध्ये पीएचडी. वाचन, लेखन, गायन, संगीत, स्वयंपाक, शिकवणं, भटकणं असं सगळं करायला आवडतं.\nफोटो – अरूणा धाडे व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स\nNext Post शिकाम्बा-मशाम्बा – मोझांबिक\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2018-08-20T10:56:11Z", "digest": "sha1:JLEOXIZ7YMUBXRXLCO3SXWZQ7XSTZTAP", "length": 4766, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८५१ मधील जन्म‎ (९ प)\n► इ.स. १८५१ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १८५१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१५ रोजी २३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577147", "date_download": "2018-08-20T11:24:17Z", "digest": "sha1:UYFJD2I4BQFXMZ3CCRM4ZDMKUJ43WHLL", "length": 5133, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क\nलहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क\nलहान शहरांतील रिटेल आऊटलेटमधील पीओएस (पॉईन्ट ऑफ सेल)मधून 2000 रुपये काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही असे भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले. आरबीआयच्या निर्देशानुसार, टिअर 1 आण 2 शहरांमध्ये प्रतिकार्ड एक हजार रुपये आणि लहान शहरांमध्ये 2 हजार रुपयांचे मर्यादा निश्चित करण्यात आली. देशातील 4.78 लाख पीओएसमधून या सेवेचा लाभ घेता येईल असे एसबीआयकडून सांगण्यात आले. एसबीआय अथवा अन्य बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करत प्रतिदिनी टिअर 3 ते 6 मध्ये 2 हजार रुपये आणि टिअर 1, 2 मध्ये 1 हजार रुपये कोणत्याही शुल्काशिवाय काढू शकतात. एसबीआयकडून 6.08 लाख पीओएस मशिन वितरित करण्यात आली असून यापैकी 4.78 लाखमधून रोकड काढण्याची सुविधा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील एटीएममध्ये रोकडची कमतरता भासत असल्याने एसबीआयकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला.\nबंदर विकासात मैलाचा दगड\nचलन तुटवडा- कारणे व उपाय\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%B9%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A.html", "date_download": "2018-08-20T11:38:22Z", "digest": "sha1:W7MZKEUZOYQY4YBLCWFYFDY6VSIJPCFD", "length": 24971, "nlines": 297, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ७१७ ठार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ७१७ ठार\nहज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ७१७ ठार\n७१७ ठार, ८६० जखमी\n२५ वर्षांतील भीषण दुर्घटना\nमिना, [२४ सप्टेंबर] – जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का येथे क्रेन कोसळून शंभरावर भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज गुरुवारी मक्का येथून जवळच असलेल्या मिना येथील हजदरम्यान भीषण चेंगराचेंगरी होऊन ७१७ जणांचा मृत्यू झाला असून, इतर ८६० जण जखमी झाले. मृतांमध्ये एक आणि जखमींमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. हज यात्रेदरम्यान सौदी अरेबियात घडलेली ही गेल्या २५ वर्षांतील सर्वांत भीषण दुर्घटना आहे. यापूर्वी जुलै १९९० मध्ये मक्काजवळील बोगद्यात १४२६ भाविकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंगराचेंगरीच्या या घटनेत मोठ्या संख्येत भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.\nमक्केत शैतानाला दगड मारण्याच्या परंपरेदरम्यान मिना येथील रस्ता क्रमांक २०४ वर अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली. दीड लाख भारतीयांसह जगभरातील सुमारे २० लाख भाविक यावर्षी हज यात्रा करत आहेत. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांमध्ये आसामातील दोन भारतीयांचाही समावेश आहे, अशी माहिती जेद्दाह येथील भारतीय कॉन्सुलेटमधील अधिकार्‍यांनी दिली. या दुर्घटनेत वेगवेगळ्या देशांच्या ७१७ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सौदीच्या नागरी संरक्षण संस्थेकडून देण्यात आली. ११ दिवसांपूर्वी मक्का येथील मशिदीत क्रेन कोसळून ११ भारतीयांसह ११५ जणांचा मृत्यू झाला होता. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मिना येथे मदत आणि बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे.\nप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ज्याठिकाणी शैतानाला दगड मारले जातात तिथे ही घटना घडली नसून, रस्ता क्रमांक २०४ वरील जमारत पुलाजवळ गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दोन वैद्यकीय पथकं घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. वैद्यकीय पथकात सुमारे चार हजार कर्मचारी आणि २२० रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत.\nमिना येथे चेंगराचेंगरीच्या घटना नव्या नसून, २००६ साली झालेल्या चेंगराचेंगरीत ५१ भारतीयांसह ३६४ भाविकांचा मृत्यू झाला होता. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुस्लिमाने आपल्या जीवनात एकदातरी हज यात्रा केली पाहिजे, अशी श्रद्धा आहे.\nमिना येथील चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणात भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मक्का येथून मन हेलावून टाकणारे वृत्त आले. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1424 of 2483 articles)\nसोनिया, राहुलने देशाची माफी मागावी\n=नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची मागणी= नवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] - पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5.html", "date_download": "2018-08-20T11:38:28Z", "digest": "sha1:ZJ6LCV3OM7OP6KKDE3W2KLXLHIHMI5WV", "length": 22366, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आपचे राजकारण अपरिपक्व", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आपचे राजकारण अपरिपक्व\n=संधीचे सोने करून दाखवा : अरुण जेटली यांचा सल्ला=\nवाराणसी, [२८ मार्च] – आम आदमी पार्टीत सध्या जो अंतर्गत कलह सुरू आहे, तो त्यांच्या अपरिपक्व राजकारणाचेच प्रतीक आहे, असा चिमटा काढतानाच, अशाप्रकारे लाथाळ्या करण्यापेक्षा या पक्षाने दिल्लीकरांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवायला हवे, असा सल्ला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे.\nदिल्लीकरांनी मोठ्या अपेक्षेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला भरघोस मतदान केले. इतर राजकीय पक्षांपेक्षा हा पक्ष वेगळा असेल, अशीच दिल्लीकरांची धारणा होती. या पक्षातही इतके घाणेरडे राजकारण असेल, अशी अपेक्षा नागरिकांनी कधीच केली नव्हती. या पक्षातील राजकारण काही वेगळेच दिसून येत आहे. जेव्हा एक नेता बोलतोे, तेव्हा दुसरा नेता त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून स्टिंग करतो. अशा प्रकारच्या राजकारणाची कदाचितच कुणी अपेक्षा केली असावी, असे जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nकॉंगे्रस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनीही आपमधील अंतर्गत लाथाळ्यांवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, त्याच लोकांना आता आपमधील कलहामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या पक्षाने आधी आपली अंतर्गत घडी नीट बसवावी आणि दिल्लीकरांना दिलेल्या वचनांची शक्य तितक्या लवकर पूर्तता करावी, असे सिंघवी आपमध्ये शनिवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.\nजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही आपवर टीका करताना, इतर राजकीय पक्षांपेक्षाही या पक्षातील राजकारण घाणेरडे आहे, असे सांगितले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमेधा पाटकरांचा आपला रामराम\n=पक्षाचा तमाशा झाला= मुंबई, [२८ मार्च] - आम आदमी पार्टीचा आता तमाशा झाला आहे, असा आरोप करीत प्रख्यात समाजसेविका आणि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5383378805871694720&title=Kidney%20and%20Pancreatic%20Implants&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:32:00Z", "digest": "sha1:7EKHTNOZX6VCTO4PJZU2LYVTFKL2TZCH", "length": 18483, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सह्याद्री’मध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण", "raw_content": "\n‘सह्याद्री’मध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण\nपुणे : सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाची एकाच वेळेस अतिशय गुंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. याआधी मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळेस प्रत्यारोपण करण्याच्या शस्त्रक्रिया चार वेळा करण्यात आल्या होत्या. पश्‍चिम भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळेस प्रत्यारोपण पाच वेळा करणारे सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पहिलेच केंद्र ठरले आहे.\nयाविषयी बोलताना सह्याद्री हास्पिटल्सचे यकृत व प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे मुंबई येथील कुणाल पंडित या ५२ वर्षीय रुग्णावर अशाप्रकारे एकाच वेळेस मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या रुग्णाचे मूत्रपिंड सात वर्षांपासून निकामी झाले होते. त्यांना २५ वर्षे मधुमेह असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्यांना आठवड्यात दोनदा डायलिसिस व इन्सुलिनच्या मोठ्या डोसवर अवलंबून राहावे लागायचे. ते पूर्णपणे आपल्या निवृत्त आई-वडिलांवर अवलंबून होते.’\nयाप्रसंगी बोलताना मल्टीविसेरल ट्रान्सप्लांट सर्जन प्रा. डॉ. अनिल वैद्य म्हणाले, ‘मधुमेहाने ग्रस्त असलेल्या कुणाल पंडित यांची आरोग्य समस्या फक्त मुत्रपिंडापर्यंत मर्यादित नव्हती, तर त्यांचे हृदयाचे कामकाजही कमकुवत होते आणि त्यामुळे प्रत्यारोपणासाठी ते शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार नव्हते. आम्ही शस्त्रक्रिया सुरू करताना त्यांच्या पोटावरती भरपूर चरबी होती आणि त्यांच्या मुख्य रक्तवाहिन्या ज्या हृदयापासून जठर आणि पायांपर्यंत प्राणवायू घेऊन जातात, ते संपूर्ण कॅल्शियम साठल्याने भरले होते. त्यामुळे स्वादुपिंड व मुत्रपिंडाला रक्तपुरवठा करण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे आम्हाला एक क्षण असे वाटले, की त्यांच्यावर प्रत्यारोपण होऊ शकत नाही; पण प्रदीर्घ चर्चेनंतर आम्ही अजून एक पर्याय अवलंबिण्याचे ठरविले. कारण त्याशिवाय त्यांना जास्त वेळ जिवंत राहाणे अवघड होते. म्हणून आम्ही पायातील रक्तवाहिन्यांमध्ये छिद्र केले. ज्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकतो की नाही हे आम्हाला कळेल. सुदैवाने आम्हाला एक सेमीचा पॅच मिळाला ज्याद्वारे नवीन स्वादुपिंड व मुत्रपिंडाला रक्तपुरवठा होऊ शकेल. एरवी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यारोपण करण्यात येणारे हे दोन अवयव यावेळेस आम्ही एकावर एक असे प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपण यशस्वी झाले व शस्त्रक्रियेनंतरही देखरेखीदरम्यान रुग्ण स्थिर राहिले व त्यांना प्रत्यारोपणानंतर सातव्या दिवशी घरी सोडण्यात आले.’\nवरिष्ठ भूलतज्ञ डॉ. दिनेश बाबू म्हणाले, ‘शस्त्रक्रियेनंतर रुग्ण काही दिवस इन्सुलिनच्या छोट्या डोसांवर होते, तरी त्यांना डायलिसिसची गरज आतापर्यंत भासली नाही व आता इन्सुलिन व मधुमेहाशी निगडीत इतर औषधांची देखील गरज नाही. मुत्रपिंडाच्या शेवटच्या टप्प्याच्या आधाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णाला अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे जीवनदान मिळाले असून, अशा प्रकारची अभिनव शस्त्रक्रिया ही जगातील बहुधा पहिलीच असावी. प्रत्यारोपणानंतर रुग्णाची तब्येत चांगली असून, इन्सुलिन व डायलिसिसची गरज पडली नाही. त्या रुग्णाच्या प्रगतीवर आमची सतत देखरेख आहे.’\nमधुमेह हा भारतातील सर्वांत सामान्य समस्यांपैकी एक असून, ती विविध अवयवांवर प्रभाव पडू शकते. मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपण हा सर्वांत उपयुक्त उपाय आहे; मात्र स्वादुपिंड प्रत्यारोपण अजूनही भारतात दुर्मिळ आहे. मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे एकाच वेळेस प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया ज्यांना साखर नियंत्रणात ठेवायला इन्सुलिनचा जास्त डोस लागतो व ज्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आहे, अशांवर एकाच वेळेस मूत्रपिंड व स्वादुपिंड पुर्नप्रस्थापित करण्याची प्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे साखरेचे प्रमाण योग्यरित्या नियंत्रित ठेवणे शक्य होते व मधुमेहाच्या प्रतिकुल परिणामांपासून प्रत्यारोपण केलेल्या मुत्रपिंडाचे संरक्षण करते. याशिवाय मधुमेहामुळे इतर अवयव व शरीरातील व्यवस्थांवर होणार्‍या प्रतिकुल प्रभावापासून दूर राहता येते.\nरुग्ण कुणाल पंडित म्हणाले, ‘ज्यांना मोठ्या प्रमाणावर मधुमेह असतो त्यांना माझी याआधीची अवस्था व व्याधी कळू शकेल. या आजारामुळे जीवन हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते आणि त्याचा प्रभाव माझ्या संपूर्ण कुटुंबावर पडत होता. मी ‘सह्याद्री’मधील सर्व डॉक्टरांचा व प्रत्यारोपण टीमचा आभारी आहे, ज्यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले आणि जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवता येत आहे. डायलिसिस व इन्सुलिनची गरज नसणे हे या प्रत्यारोपणामुळे शक्य झाले असून, माझ्यासाठी जणू ही स्वप्नपूर्ती आहे. माझे यापुढे ध्येय हे अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे असेल. कारण यामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळू शकते.’\nसह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘नवा मापदंड प्रस्थापित करणार्‍या आमच्या डॉक्टर्सच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो. हे अभूतपूर्व यश पुन्हा आमच्या ऑल अबाउट पॉसिबिलिटीज या ध्येयाशी पूरक असून डॉक्टर्स व कर्मचारी जेव्हा त्यांच्या कामकाजाच्या सर्व परिसीमा रुग्णांच्या भल्यासाठी ओलांडतात तेव्हा नव्या व चांगल्या शक्यता निर्माण होतात हे अधोरेखित होते.’\nही गुंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अनेक तज्ज्ञ डॉक्टरांमुळे यशस्वी झाली. त्यामध्ये डॉ. बिपीन विभूते, डॉ. अनिल वैद्य, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. सेंथील कुमार, डॉ. अभिजित माने यांसारखे प्रत्यारोपण शल्यविशारद यांचा समावेश होता; तसेच डॉ. मनीष पाठक, डॉ. निवास व डॉ. दिनेश बाबू हे प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन पाटील, हेपेटोलॉजिस्ट व गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप कुलकर्णी, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स अरुण अशोकन, अमन, राहुल तांबे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांचा समावेश होता.\nTags: PuneSahyadri HospitalSahyadri Super Speciality HospitalKunal PanditDr. Ketan ApateDr. Bipin VibhuteDr. Dinesh Babuपुणेसह्याद्री हॉस्पिटलसह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलडॉ. केतन आपटेकुणाल पंडितडॉ. बिपीन विभुतेडॉ. दिनेश बाबूप्रेस\n‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे यशस्वी यकृत प्रत्यारोपण सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण ‘रोटरी’तर्फे अवयवदानाबाबत ऑनलाइन प्रतिज्ञा मोहीम ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे बालकांवर हृदय शस्त्रक्रिया हडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/500-2000-currency-missing-bank-45435", "date_download": "2018-08-20T10:45:54Z", "digest": "sha1:LXCY4IE4FK36QSYTCMDX5576K45OKDFE", "length": 14871, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "500, 2000 currency missing in bank पाचशे, दोन हजारच्या नोटा बॅंकांतून होताहेत गायब | eSakal", "raw_content": "\nपाचशे, दोन हजारच्या नोटा बॅंकांतून होताहेत गायब\nमंगळवार, 16 मे 2017\nऔरंगाबाद - काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी मोठ्या चलनी नोटा रिझर्व्ह बॅंकेने चलनातून बाद केल्या; मात्र त्याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे लाखो रुपये सांभाळणे सोपे झाले. त्यामुळे काळा पैसा पांढरा करून दोन हजार रुपयांच्या नोटा दडवून ठेवल्या. परिणामत: बॅंकांतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत आहेत.\nऔरंगाबाद - काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी मोठ्या चलनी नोटा रिझर्व्ह बॅंकेने चलनातून बाद केल्या; मात्र त्याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे लाखो रुपये सांभाळणे सोपे झाले. त्यामुळे काळा पैसा पांढरा करून दोन हजार रुपयांच्या नोटा दडवून ठेवल्या. परिणामत: बॅंकांतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत आहेत.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीत नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या तब्बल सहाशे कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडून औरंगाबादेत आल्या. त्यानंतर दैनंदिन व्यवहारासह जुन्या चलनी नोटांऐवजी बदलून देण्यासाठी या नोटांचा वापर झाला. यादरम्यान 12 मार्चपासून एटीएम आणि बॅंकेतून खातेधारकांनी काढावयाच्या पैशावरील मर्यादा उठविण्यात आली. मर्यादा उठविल्यामुळे खातेधारकांनी रोख पैसे मोठ्या प्रमाणात काढण्यास सुरवात केली. त्यामुळे बॅंकांच्या तिजोऱ्या पटापट रिकाम्या होऊ लागल्या. त्या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडून करन्सी चेस्टला पैशांचा पुरवठा कमी झाला.\nदरम्यान, काळा पैसा नव्या नोटांच्या माध्यमातून पांढरा केला. तोच पैसा पुन्हा काळा होऊ लागला आहे. त्याशिवाय बॅंकेत पैसे मिळत नसल्याने खातेधारक गरजेपेक्षा अधिक पैसे अगोदरच काढून ठेवताहेत. दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे अधिक पैसा बाळगणे अधिक सोपेही झाले. त्याशिवाय बॅंकांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध सेवाकरांमुळेही खातेधारक एकाच वेळी मोठी रक्‍कम काढून घेताहेत. परिणामत: बॅंकेत नव्या नोटांचे प्रमाण कमी होत आहे.\nसाडेसातपैकी एक कोटी नव्या नोटा\nनाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अकाउंटंटने सांगितले, की मे महिन्याच्या सुरवातीला साडेसात कोटी रुपयांची रक्‍कम बॅंकेत जमा झाली होती. वास्तविक किमान निम्म्या नोटा दोन हजार रुपयांच्या हव्या होत्या; मात्र यामध्ये दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण अधिक होते. दुसरीकडे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या केवळ एक कोटी रुपयांच्या नोटा होत्या. दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा पुन्हा काळा पैसाधारकांकडे जात असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्‍त केला.\nनिम्म्याहून अधिक एटीएम बंद\nरिझर्व्ह बॅंकेकडून होणारा कमी चलन पुरवठा व बॅंकेत खातेधारकांकडून जमा होणाऱ्या कमी पैशांमुळे बॅंकांच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून निम्म्याहून अधिक एटीएम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे एटीएमची अवस्था असतील तर मिळतील अशी झालेली आहे.\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\nतयारी, अंमलबजावणीसाठी स्वतंत्र गट\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/492827", "date_download": "2018-08-20T11:23:34Z", "digest": "sha1:VGTTMC5JGBAF6M4S2A4K7M5XMKZYQNGL", "length": 5559, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रपती निवडणूक ; राजनाथसिंह, वेंकय्या नायडू उद्या घेणार सोनिया गांधींची भेट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » राष्ट्रपती निवडणूक ; राजनाथसिंह, वेंकय्या नायडू उद्या घेणार सोनिया गांधींची भेट\nराष्ट्रपती निवडणूक ; राजनाथसिंह, वेंकय्या नायडू उद्या घेणार सोनिया गांधींची भेट\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंदीय शहर विकासमंत्री वेंकय्या नायडू हे उद्या सकाळी अकरा वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत यावेळी चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतिपदाचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विरोधकांनीही एकत्र येत राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर वेंकय्या नायडू आणि राजनाथसिंह हे दोन्ही नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार असून, याबाबत चर्चा केली जाणार आहे.\nमी जन्मतःच काँग्रसी, ही तर माझी घरवापसी ; सिध्दू\nसीमेनजीक चीनचा शस्त्रास्त्रांचा साठा\n‘आधार’च्या निर्णयास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nभारतातील पेयजल साठय़ात वेगाने घट : नासा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:14:19Z", "digest": "sha1:DROFOXNRLP4SWEOBUWN4DQGS4SBUDIIB", "length": 15067, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, लाठी चार्ज - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune चाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, लाठी चार्ज\nचाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, लाठी चार्ज\nचाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (सोमवार) आळंदी, खेड आणि चाकण येथे बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र काही संतप्त आंदोलकांनी २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली.\nतसेच काही एसटी बस आणि पीएमपी बस जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठी चार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या तर काही ठिकाणी हवेत गोळीबार केल्याचे समजते. यामुळे संपूर्ण चाकण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरात सध्या जमाव बंदीचा कायदा लागू केला आहे.\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे देणार \nNext articleचाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, लाठी चार्ज\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची सीबीआय कोठडी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nऔरंगाबादेतील वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरणी मराठा मोर्चाचा संबंध नाही – पोलिस...\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nचाकण हिंसाचार प्रकरणी ५ हजार जणांवर सामूहिक गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:14:10Z", "digest": "sha1:ZZ5WPTEDERWYB4LOK7LYRYAP45HIZHMC", "length": 15298, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किट वाटप - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किट वाटप\nपोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किट वाटप\nपिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या अध्यक्षतेखाली निगडी येथे बिस्किट वाटप करण्यात आले.\nदरम्यान, साधारण ५० ते ५५ कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणुन निगडी येथे बंदोबस्ताला व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, उपाध्यक्ष अतुल राऊत, हरिष आप्पा मोरे, अमोल गाडेकर, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, तेजस खेडेकर, मयुरेश मडके, अक्षय पवार, अक्षय इंदलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleदेशाचा स्वातंत्र्यलढा मोठा आहे; ‘चले जाव’ म्हटल्याने इंग्रज गेले नाही- सुमित्रा महाजन\nNext articleपावसामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जाईल- मुख्यमंत्री\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपुण्यात बापाला संपवण्यासाठी मुलाने केल्या तीन घरफोड्या\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेशाचा स्वातंत्र्यलढा मोठा आहे; ‘चले जाव’ म्हटल्याने इंग्रज गेले नाही- सुमित्रा...\nगुन्हेगारी थोपविण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’; सुमारे १५० जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-pandharpur-news-agriculture-news-farmers-strike-madhav-bhandari-bjp", "date_download": "2018-08-20T10:55:32Z", "digest": "sha1:M2WVYKECWNPK34IOXCNNVTC7QQFW2ZS4", "length": 19396, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur News Pandharpur News Agriculture news farmer's strike Madhav Bhandari BJP शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी | eSakal", "raw_content": "\nशेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी\nमंगळवार, 30 मे 2017\nगेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे केली. तूर, हरभरा, ऊस यासारख्या नगदी पिकांना हमीभाव मिळवून दिला. दुधाला भाव वाढवून दिला. शेती उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते, त्या वेळी भाव पडतात हे त्रिकाल सत्य आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून सरकारने 40 टक्के तुरीची हमीभावाने खरेदी केली. यापूर्वी कोणत्याही सरकारने ती केली नाही. तूर विक्रीमध्ये काही व्यापारी आणि दलालांनी घोटाळे केले आहेत. अशा लोकांची चौकशी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे\nपंढरपूर : ''कोणत्याही शेतकऱ्यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही'', अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी (मंगळवार) उधळली. दरम्यान, नंतर 'सकाळ'शी बोलताना ते म्हणाले की, \"शेतकऱ्याला संपावर जाण्यासाठी जे लोक चिथावणी देत आहेत ते शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत. संपावर जाऊन शेतकरी साध्य काही करू शकत नाही. उलट त्याचा पेरण्यांचा दहा दिवसांचा हंगाम गेला तर त्याचं पुढचं संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे.\nया पद्धतीने शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यामुळे अशा चिथावणीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतकऱ्यांच्या संपाने काहीही बिघडणार नाही अशा आशयाचं विधान मी केलेलं नाही. शेतकऱ्याला संपावर जाण्यासाठी कोणीही त्याची दिशाभूल करू नये, असं आवाहन मी करतो.\"\nखासगी कामाच्या निमित्ताने भंडारी आज पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांविषयी ही भाषा वापरली. तसेच 'शेतकऱ्यांच्या संपामुळे अन्नधान्य कमी पडले तर आयात करू किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करू', असेही वक्तव्य केले.\nभंडारी म्हणाले, ''विरोधी पक्षांनी यापूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. त्यांच्या संघर्ष यात्रेला किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडूंनीही सरकारच्या विरोधात आसूड यात्रा काढली. आता खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्‍लेष यात्रा सुरू आहे. अशा यात्रांमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. अशा यात्रा काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. खासदार शेट्टींचे काय दुखणे आहे, हे अजून तरी आम्हाला कळाले नाही.''\n'भाजपने आश्‍वासन दिल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेत वाटा दिला. सदाभाऊ खोत यांना आमदारकी व मंत्रिपद हे स्वाभिमानीच्या नेत्यांच्या सूचनेप्रमाणे दिले. कोणाला आमदार किंवा मंत्री करायचे, हा निर्णय संघटनेच्या नेत्यांनी यापूर्वीच घ्यायला हवा होता. त्यामुळे आता भाजपच्या नावाने बोटे मोडून उपयोग नाही,' असेही ते म्हणाले.\nमाजी मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते हे भाजपच्या संपर्कात आहेत का, या प्रश्‍नावर भंडारी यांनी 'राष्ट्रवादीतील इतरही अनेकजण आमच्या संपर्कात आहेत', असे सांगितले.\n'गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे केली. तूर, हरभरा, ऊस यासारख्या नगदी पिकांना हमीभाव मिळवून दिला. दुधाला भाव वाढवून दिला. शेती उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते, त्या वेळी भाव पडतात हे त्रिकाल सत्य आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून सरकारने 40 टक्के तुरीची हमीभावाने खरेदी केली. यापूर्वी कोणत्याही सरकारने ती केली नाही. तूर विक्रीमध्ये काही व्यापारी आणि दलालांनी घोटाळे केले आहेत. अशा लोकांची चौकशी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे,' असे भंडारी यांनी सांगितले.\nदरम्यान, विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी आपले नाव चर्चेत आहे, याबाबत विचारले असता त्यांनी, मंदिर समितीसाठी इच्छुक नसल्याचे सांगत, संधी मिळाली तरीही आपण अध्यक्षपद घेणार नाही.\nसदाभाऊ लवकरच भाजपत येतील\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा वाढला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्‍वास व्यक्त करत खोतांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे काही बडे नेते देखील संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत भंडारी यांनी आज येथे दिले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या\n'साहेब तेथे कार जाणार नाही, दुचाकीने जावे लागेल'\nप्रियांका चोप्राने जर्मनीत साधला मोदींच्या भेटीचा 'सुंदर योग'\n'इसिस'कडून जळगाव जिल्हाधिकाऱयांना धमकी\nचारशे रुपयांसाठी पाचशे रुपयांचे खाते उघडणार कसे \nबारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी\nनांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी\nऔरंगाबाद विभागाचा बारावीचा 89.83 टक्के निकाल\nहौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं\nपहिलं पाऊल - गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा महसूलमंत्री\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-20T11:36:46Z", "digest": "sha1:2YRKNCEMN2YFG5MEBCFESTZIKNWAJVXJ", "length": 34675, "nlines": 304, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आठ जिल्ह्यांमध्ये उभारणार टेक्सस्टाईल पार्क", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आठ जिल्ह्यांमध्ये उभारणार टेक्सस्टाईल पार्क\nआठ जिल्ह्यांमध्ये उभारणार टेक्सस्टाईल पार्क\n=मुख्यमंत्र्यांची घोषणा , नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रात टेक्सस्टाईल पार्कचे उद्घाटन=\nअमरावती, [२१ मे] – राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणार्‍या आठ जिल्ह्यांमध्ये नांदगाव पेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान (टेक्सस्टाईल पार्क) उभारण्यात येणार असून स्थानिक खाजगी उद्योजकांना अर्थसहाय्य करून प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nनांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योग उद्यानाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. याशिवाय पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खा. आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आ. डॉ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. रवी राणा, आ. रमेश बुंदिले, आ. डॉ. अनिल बोंडे, वस्त्रोद्योग विभागाचे अपर सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कापूस पिकविणार्‍या भागातच प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे, हे शासनाचे धोरण असून याची सुरुवात अमरावतीपासून झाली आहे. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत उद्योग विभागाने वस्त्रोद्योग उद्यानासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा उत्तम पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. हे मॉडेल देशात सर्वोत्तम ठरणार असून याचे अनुकरण इतरही राज्य करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nकापसावर आधारित उद्योग सुरू झाले, तर स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर कापसाला चांगला भावही मिळेल. नांदगांव पेठच्या धर्तीवर यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांतही वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येईल. ज्या भागात कापसाचे अधिक उत्पादन होते, त्याच भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले असून जलयुक्त शिवार अभियान हा त्याचाच एक भाग आहे. पाण्याचे विकेंद्रित साठे तयार झाले पाहिजे.\nविहिरींची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणार नाही, या जाणिवेतून शासनाने प्रक्रिया उद्योग व सिंचन या बाबींवर विशेष भर दिला आहे. विदर्भातील शेतीला उर्जितावस्था मिळण्यासाठी अमरावती विभागात सहा हजार विहिरी लवकरच पूर्ण होणार आहेत. ‘मागेल त्याला वीज कनेक्शन’ देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भू-संपादनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यातून शेतकर्‍यांना रेडीरेक्नरपेक्षा जवळपास पाच टक्के जादा मोबदला मिळणार आहे. भू-संपादनासाठी आवश्यक असलेला अधिकारी वर्ग पाच जिल्ह्यात नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कामे तातडीने मार्गी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, जिथे कापूस पिकतो, तिथे वस्त्रोद्योग उभारण्याचे शासनाचे धोरण आहे. अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यानांमध्ये उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आल्या आहेत. यापुढे देशात जिथे वस्त्रोद्योग उद्यान उभारले जाईल, त्यांच्यासाठी अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यान हे मॉडेल ठरेल, असे ते म्हणाले. या वस्त्रोद्योग उद्यानामुळे हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाचे वस्त्रोद्योग धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nपालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रास्ताविकात, अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यानात पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. एमआयडीसीत पुढील काही वर्षांमध्ये १४ हजारांवर बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. बेलोरा विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावून तिथे प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.\nवस्त्रोद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेणार्‍या उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. शाम इंडोफॅबचे संदीप गुप्ता, सूर्यलक्ष्मी कॉटनमिल्सचे परितोषकुमार अग्रवाल, तसेच अभिषेक मेहता आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. पवन पोतदार, शिवरतन बियाणी, अशोक तुलसियानी आदी उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूखंडाचे वाटप करण्यात आले. आभारप्रदर्शन एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य अभियंता एस. आर. वाघ यांनी केले.\nउद्योजकांना एक महिन्यात परवानगी\nएकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारताना रस्ते, वीज , पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी एका महिन्यात सर्व परवानग्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे इन्सपेक्टर राज संपुष्टात येईल. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन राज्य शासन प्रोत्साहन म्हणून उद्योजकांना अर्थसहाय्य देत होते. परंतु आता खाजगी उद्योग व जो कुणी या स्वरूपाचे उद्योग सुरू करू इच्छितो, त्यांना प्रोत्साहन म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘ऍडव्हांटेज विदर्भ’च्या वेळी ज्या उद्योजकांनी सामंजस्य करार केला आहे, परंतु त्यांचे उद्योग विदर्भात सुरू झाले नसतील, त्यांची अडचण समजावून घेऊन त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी उद्योग विभागाला केले.\nआज देशात ५० टक्के तरुण पंचवीस वर्षांखालील आहे. त्यांच्या हाताला काम देणे व त्यासाठी त्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने तरुणांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. कारण उद्योजकांना प्रशिक्षित युवकांचीच गरज असते. आज सहा उद्योजकांना एकाचवेळी परवानग्या देण्यात आल्या. या उद्योगामुळे ३ हजार ७०२ लोकांना रोजगार मिळणार असून भविष्यात २५ हजार स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी त्यांनी प्रवीण पोटे यांच्याकडे पुढाकार घेण्याचा आग्रह धरला.\nअमरावतीचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करणार\nअमरावती शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. अमरावती हे विभागीय शहराचे ठिकाण आहे. त्यामुळे या शहराचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. शासन त्या दृष्टीने विचार करीत असून योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल. त्याची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअकबर ‘ग्रेट’, महाराणा प्रताप नाही का\n=गृहमंत्री राजनाथसिंह यांचा सवाल, नव्याने इतिहास लिहिण्याचे आवाहन= प्रतापगड, [१८ मे] - मुघल सम्राट अकबर यांच्यापुढे कायम ‘ग्रेट’ ही उपाधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/578635", "date_download": "2018-08-20T11:24:28Z", "digest": "sha1:56WUP2U6PCMZQK4B4GSMYXEQC2GXPI7D", "length": 8736, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप\nआसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nजोधपूर नजीकच्या आपल्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आसाराम बापू या आध्यात्मिक गुरूला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आसारामचे दोन साथीदार शिल्पी आणि शरद यांनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. तर त्याचे आणखी दोन साथीदार शिवा आणि प्रकाश यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nयाच गुन्हय़ाखाली आसाराम 31 ऑगस्ट 2013 पासून कारावासात आहे. त्याने या कालावधीत 12 वेळा जामिनावर सुटण्यासाठी प्रयत्न केले होते. तथापि, ते वाया गेले. साधारणतः पावणेपाच वर्षांच्या कालखंडानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन पिडितेला न्याय मिळाला आहे. याबद्दल पिडितेच्या माता-पित्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, निर्दोष सुटलेल्या दोन व्यक्तींविरोधातही उच्च न्यायालयात अपील करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली.\nआसारामच्या आश्रमात काही काळ राजस्थानातील जोधपूर शहरानजीकच्या मानाई खेडय़ातील पिडीत मुलगी वास्तव्यास होती. आई-वडिलांनी तिला उपचारांसाठी तेथे आणले होते. तिच्या असहायतेचा गैरफायदा उठवत आसारामने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्यावर निर्घृण बलात्कार केला. या मुलीने तक्रार करण्याचे धाडस दाखविल्याने आसारामवर बालक लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला.\nआसाराम विरोधात गुजरातमधील सुरत येथेही बलात्कार प्रकरण दाखल आहे. या प्रकरणात त्याचा पुत्र नारायण साई हाही एक आरोपी आहे. सुरतच्या दोन बहिणींनी त्यांच्यावर बलात्कार आणि बेकायदेशीरित्या डांबून ठेवल्याचे आरोप दाखल केले आहेत. हे प्रकरण सुनावणीच्या स्थितीत असून काही दिवसात त्याचाही निकाल लागणार आहे.\nहा निकाल न्यायालयात न देता जोधपूर येथील कारागृहातील विशेष कक्षात घोषित करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. निकालाआधी जोधपूर व आसपासच्या परिसरात 10 दिवसांसाठी जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारांनाही सावध करण्यात आले आहे. आसारामची शिष्यसंख्या मोठी असल्याने ही खबरादारीची उपाययोजना करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. या सर्व राज्यांमध्ये काही ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.\nसैन्य, निमलष्करी दलाच्या हुतात्म्यांना समान भरपाई नाही\nबाबा राम रहिमप्रकरण ; तुरुंगात तयार होणार कोर्ट रुम\nसौदी अरेबियात ‘योग’ला खेळाचा दर्जा\nराहुल गांधीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने 9 प्राध्यापकांना नोटीस\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584278", "date_download": "2018-08-20T11:26:14Z", "digest": "sha1:5ECTKIGVLWSDRKLS6ZAOJ6LHL6BBZNXB", "length": 4727, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018\nमेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.\nवृषभः कुलदेवताला अभिषेक करुन पुढच्या कामास सुरुवात करावी.\nमिथुन: घराण्यातील दोषांमुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतील.\nकर्क: एखाद्या कृत्यास धाडसाने पुढे गेल्यास यश मिळेल.\nसिंह: गैरसमजुतीमुळे घरात विचित्र परिस्थिती निर्माण होईल.\nकन्या: विश्वासू व्यक्तीकडून फसवणूक झाल्याने मनस्ताप होईल.\nतुळ: पैशांच्या बाबतीत बेफिकीर राहिल्याने अडचणीत सापडाल.\nवृश्चिक: दोघांच्या भांडणात तिसऱयाचा लाभ अशी घटना घडेल.\nधनु: चोरीच्या आळ तुमच्यावर येईल यासाठी आधीच सावध राहा.\nमकर: दुधाच्या व्यवसायात अधिक फायदा होण्याची शक्मयता.\nकुंभ: कापूस व कापूस कारखाना याच्याशी संबंध येतील.\nमीन: मेकॅनिकल, इलेक्ट्रीक, सोनार यासारख्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल.\nश्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण\nआजचे भविष्य मंगळवार दि. 4 एप्रिल 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 13 जानेवारी 2018\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82-2/", "date_download": "2018-08-20T11:15:54Z", "digest": "sha1:GGC2MDFTWXKD2CGFZMABDGUHEOVLCPFL", "length": 15169, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications मराठा आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस\nमराठा आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस\nमुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिना संपेपर्यंत कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी काही निकष दिले आहेत. त्या पूर्ण केल्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीच राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली आहे. हा आयोग सरकारने स्थापित असून पूर्णपणे स्वायत्त आणि स्वतंत्र आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nPrevious articleमराठा आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस\nNext article‘सब घोडे बारा टके’ घेऊन भाजपने विजय मिळवला – उद्धव ठाकरे\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nपुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला; ९४ कोटी हाँगकाँग बँकेत ट्रान्सफर\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल – के. चंद्रशेखर राव\nठाण्याचे सुपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2017/09/blog-post_27.html", "date_download": "2018-08-20T11:03:28Z", "digest": "sha1:UFYEF6QLXC5WPYVSW3QAHPASMYZX6BSJ", "length": 19367, "nlines": 288, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: जर्मन रहिवास", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकाही लोकांना आपण “बॅटरी चार्ज करून घ्यायला” भेटतो. राजगुरू सर त्यापैकी एक. सर आता सत्तरीच्या वर आहेत. कॉलेजमध्ये ते आम्हाला शिकवायचे त्या काळात ते टेनीस खेळायचे. बत्तीस वर्षं खेळल्यावर आता टेनीस बंद झालेय, पण व्यायाम आणि तंदुरुस्तीविषयी जागरूकता अजूनही आहे. सरांच्या दोघी मुली लग्न होऊन परगावी / परदेशी राहणार्‍या, घरात ते दोघेच. पण त्यांचं घर आणि मन स्वतःच्या म्हातारपणातच अडकलेलं नाही. “आमच्या वेळी असं होतं, आता सगळं कसं वाईट झालंय” किंवा ”हल्ली मान दुखते, चालायला त्रास होतो, ऐकू येत नाही” यापलिकडेही बर्‍याच गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा होतात. (त्यांना म्हातार्‍यांपेक्षा तरुणांचा सहवास आवडतो, “आम्हाला तू टाळतोस” अशी त्यांच्या म्हातार्‍या मित्रांची तक्रार असते.;) ) अजूनही ते घरी येणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवतात. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेंव्हा सरांनी सांगितलेलं आठवतंय, “ग्रेसफुली म्हातारं होणं ही सुद्धा कला असते.” हे ग्रेसफुली म्हातारं होणं कसं असतं ते सरांकडून शिकावं. खूप दिवसांपासून त्यांना भेटायला जायचं होतं. अखेर या महिन्यात तो योग जुळून आला, आणि सरांची भेट झाली.\nसरांकडे “जर्मन रहिवास” असं पुस्तक दिसलं, सहज चाळायला घेतलं, आणि पहिल्या काही पानातच पुस्तकात गुंगून गेले. खानदेशातल्या भालोद या छोट्याशा गावातला तुकाराम गणू चौधरी हा तरूण आपल्या दोघा मित्रांसह १९२२ ते १९२५ अशी तीन वर्षं कापडनिर्मिती तंत्रज्ञान शिकायला जर्मनीमध्ये राहिला. या काळाविषयीचे आत्मकथन या पुस्तकात आहे. पुस्तकातल्या काही जर्मन भागाच्या भाषांतरामध्ये सरांचा सहभाग होता. सरांकडून घेऊन ते पुस्तक वाचून काढलं.\nदोन महायुद्धांच्या मधला काळ हा जर्मनीमधला मोठा धामधुमीचा. पहिल्या महायुद्धात झालेला पराभव, त्यातली फसवलं गेल्याची भावना, तरुणांची एक अख्खी पिढी युद्धभूमीवर गमावल्यामुळे घराघराला बसलेले त्याचे चटके, बेकारी, दुर्भिक्ष्य, महागाई, कवडीमोल झालेलं आणि अजून गर्तेतच चाललेलं चलन, राजकीय परिस्थितीमध्ये होत असणारे बदल आणि अस्थिरता, त्यातून आलेली गुन्हेगारी असा सगळा हा काळ. या काळातल्या जर्मनीमध्येच हिटलरच्या उगमाची बीजं सापडतात. त्यामुळे जर्मनीकडे अशा परिस्थितीमध्ये कुणी संधी म्हणून बघत असेल असा मी विचारही केला नव्हता कधी.\nजर्मनीमध्ये तेंव्हा प्रचंड चलन फुगवटा (hyperinflation) होता. म्हणजे एका ब्रिटिश पौंडाचे जर्मन मार्क हजारांमध्ये मिळत. (आज मिळालेल्या पैशांना उद्या काही किंमत राहीलच याची शाश्वती नसे ब्रिटिश पौंडाचा भाव २००० मार्क वरून काही महिन्यात २०००० मार्कपर्यंतसुद्धा घसरला या काळात.) त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये राहून शिकणे स्वस्त पडे. याच विचाराने हे खानदेशातले शेतकरी घरातले तिघे तरूण कुठलं आर्थिक पाठबळ नसताना, घरात विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना, कुठली ओळखदेख नसतांना हिकमतीने माहिती काढून, कसेबसे उधार – कर्जाऊ पैसे जमवून जर्मनीला जमवून शिक्षण घेण्याचं ठरवतात. त्यासाठी स्वतःच्या हिंमतीवर पैसा उभा करतात. तिथल्या कोर्सेसविषयी माहिती मिळवतात, जर्मन भाषेची तोंडओळख करून घेतात, आणि बोटीवर चढतात ब्रिटिश पौंडाचा भाव २००० मार्क वरून काही महिन्यात २०००० मार्कपर्यंतसुद्धा घसरला या काळात.) त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये राहून शिकणे स्वस्त पडे. याच विचाराने हे खानदेशातले शेतकरी घरातले तिघे तरूण कुठलं आर्थिक पाठबळ नसताना, घरात विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना, कुठली ओळखदेख नसतांना हिकमतीने माहिती काढून, कसेबसे उधार – कर्जाऊ पैसे जमवून जर्मनीला जमवून शिक्षण घेण्याचं ठरवतात. त्यासाठी स्वतःच्या हिंमतीवर पैसा उभा करतात. तिथल्या कोर्सेसविषयी माहिती मिळवतात, जर्मन भाषेची तोंडओळख करून घेतात, आणि बोटीवर चढतात त्यांच्या नजरेतून जर्मनीकडे बघणे खूपच रोचक आहे.\nमुंबईहून निघाले, जर्मनीमध्ये पोहोचले, दुसर्‍यां दिवशीपासून शिकायला सुरुवात, कोर्स संपवल्यावर मायदेशी परत असा साधा सरळ प्रवास त्यांचा नाही. आर्थिक चणचण आहे, भाषेचं ज्ञान तसं तोकडं आहे. तिथल्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळालेली नाही. व्हिसा पॅरीसला पोहोचल्यावर काढायचा. तिथल्या रीतेरिवाजांची, पद्धतींची माहिती तितकीशी नाही. घरची पार्श्वभूमी बघता वातावरणातली तफावत तर खूपच आहे. (तिघातला एक मित्र तर शाकाहार न सोडण्यावर ठाम राहिल्यामुळे जर्मनीच्या थंडीमध्ये तग धरून राहू शकला नाही, तिथेच त्याचा मृत्यू झाला.:( ) जर्मन मार्क कोलमडल्यामुळे परकीय चलन घेऊन येणार्‍यांसाठी तिथे अभूतपूर्व स्वस्ताई होती. आणि जर्मन लोक उपाशी मरत असतांना, अन्नासाठी, उबेसाठी पैसे नाहीत म्हणून कुटुंबंच्या कुटुंबं आत्महत्या करत असतांना तिथल्या लोकांच्या डोळ्यावर येईल अशा चैनीवर पैसे उधळणारे परदेशी (भारतीय सुद्धा) होतेच. त्यामुळे वातावरणात परक्यांविषयीची एक तेढ होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या तरुणाची वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची, नव्याशी जुळवून घेण्याची, माणसं जोडण्याची कला आचंबित करणारी आहे. जर्मनीमध्ये तो ज्या ज्या ठिकाणी राहिला, त्या त्या गावात त्याला घरचा मानणारे आप्तस्वकीय तयार झाले. त्याला आपला मुलगा मानणार्‍या आया - मावशा मिळाल्या. आईच्या मायेने त्यांनी त्याच्या आजारपणात सेवा केली. परदेशात हातात पैसा नसतांना, तिथल्या रहिवाशांचीच आर्थिक ओढगस्ती असतांना महिनेच्या महिने काढणं त्याला जमलं ते या जोडलेल्या माणसांमुळे.\nभारतीय संस्कृती, लग्न झालेलं असताना एकट्याने शिक्षणासाठी परदेशात दीर्घ काळासाठी येणे किंवा या तिघा मित्रांमधलं प्रेम या सगळ्याविषयी त्यांच्या जर्मन स्नेह्यांना कुतुहल आहे. तिथल्या समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयीच्या यांच्या टिप्पण्याही वाचण्यासारख्या आहेत.\nपुस्तक वाचतांना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे, युद्धानंतरच्या इतक्या अस्थिर, खालावलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर्मनीमध्ये शिक्षणाचा, कापड गिरणीतल्या कामाचा दर्जा टिकून होता. युद्धानंतर हालाखीची परिस्थिती आली, मग थर्ड राईश आलं, दुसरं महायुद्ध झालं, जर्मनीची परिस्थिती अजून हालाखीची झाली, आणि मग हळुहळू मार्शल प्लॅनच्या सहाय्याने हा देश पुन्हा उभा राहिला. आज युरोपच्या एकीकरणानंतरच्या काळात तर युरोपाच्या कुठल्याही भागातून आलेले लोक हक्काने जर्मनीमध्ये काम करू शकतात. पण तरीही जर्मन दर्जा आणि युरोपियन दर्जा यात तफावत जाणवतेच. हे रक्तातच असतं का एकेका देशाच्या\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमाऊचा आणि आजीचा बाप्पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584578", "date_download": "2018-08-20T11:25:02Z", "digest": "sha1:RX6TJ2ZTWPFWOOEYUXJRROSDGVDL6N66", "length": 4549, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 मे 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 मे 2018\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 18 मे 2018\nमेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी होईल.\nवृषभः अडलेल्या सरकारी कामात यश, वस्त्रालंकार, वाहन खरेदी योग.\nमिथुन: स्वतःची जागा होईल पण दिखावा करु नका.\nकर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, काही बाबतीत अतिरेक टाळा.\nसिंह: शब्दाला मान-सन्मान, धनलाभ आणि विद्येत यश.\nकन्या: स्वतःचे वाहन होईल, कामे होतील, ताण कमी होईल.\nतुळ: नवीन वाहन खरेदी केला असाल तर विकू नका.\nवृश्चिक: महत्त्वाची कामे व भाजीपाला व्यवसायात यश मिळेल.\nधनु: करणीबाधेचा प्रभाव, प्रवासात त्रास होण्याची शक्मयता.\nमकर: कामात अडथळे, अपयश, पण खचू नका, यश लाभेल.\nकुंभ: नवख्या ठिकाणी प्रवास कराल, नवे ज्ञान मिळवाल.\nमीन: अडकलेली जुनी रक्कम वसूल होण्याची शक्मयता.\nआजचे भविष्य शनिवार दि. 11 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2018\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 6 एप्रिल 2018\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 8 जून 2018\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-20T11:30:49Z", "digest": "sha1:Y2VWDZZIOQIV3HRLUHWAIJW7TTWAFDP3", "length": 32904, "nlines": 303, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | १५ वर्षांनंतर गीता मायदेशी परतली", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » १५ वर्षांनंतर गीता मायदेशी परतली\n१५ वर्षांनंतर गीता मायदेशी परतली\nनवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] – सुमारे १५ वर्षांपूर्वी अनावधानाने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करणारी आणि तेव्हापासून तिथेच राहिलेली मूक-बधिर भारतीय कन्या गीताचे आज सोमवारी पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाने राजधानी दिल्लीत आगमन झाले. यावेळी तिचे भव्य स्वागत करण्यात आले.\nसात ते आठ वर्षांची असताना गीता समझोता एक्सप्रेसने पाकमध्ये पोहोचली होती. पाकी सैनिकांनी तिला ताब्यात घेतले आणि ईधी या स्वयंसेवी संस्थेच्या स्वाधीन केले होते. याच संस्थेने तिला दत्तक घेऊन पालनपोषण केले आणि तिचे नाव गीता असे ठेवले होते. अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे गीताचा शोध लागला आणि तिला मायदेशी परत आणण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया आज सोमवारी संपली. विशेष म्हणजे, तिच्या इच्छेनुसार सलमान खानसोबत तिची भेट करून देण्यात येणार आहे.\nकराची विमानतळावरून साडेनऊच्या सुमारास पाक एअरलाईन्सच्या विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतले आणि साडेदहा वाजता विमान दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर उतरले. यावेळी विमानतळावर भारतीय परराष्ट्र मंत्रालय तसेच पाकिस्तान उच्चायोगातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता २५ वर्षे वय असलेल्या गीतासोबत ईधी फाऊंडेशनचे पाच सदस्यही भारतात आले आहेत. भारत सरकारने ईधी फाऊंडेशनच्या सदस्यांना शासकीय अतिथीचा दर्जा दिला आहे. दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून गीताचे भारतात स्वागत केले.\nभारतात आल्यानंतर गीताला दिल्लीतील हॉटेल पार्क प्लाझा येथे आणण्यात आले. यावेळी सुषमा स्वराजही प्रामुख्याने उपस्थित होत्या. तिचे डीएनए घेण्यासाठी अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेतील दोन वरिष्ठ डॉक्टर या हॉटेलात आले असून, काही वेळातच तिचे डीएनए घेण्यात आले. यावेळी गीताने संकेतानेच सुषमा स्वराज यांना, ‘मी आपल्या देशाला एक क्षणही विसरू शकली नाही. आयुष्याची १५ वर्षे पाकमध्ये राहिली असली, तरी भारत माझ्या हृदयात बसला होता,’ असे सांगितले.\nअसे राबवण्यात आले ‘ऑपरेशन गीता’\nपाकिस्तानात एक दशकापेक्षा जास्त काळ राहिलेली गीता आज भारतात परतली असली तरी तिला शोधण्याची मोहीम मोदी सरकारने अतिशय चिकाटीने राबवली. त्यामुळेच गीता भारतात परतू शकली.\nपरराष्ट्र मंत्रालयात सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘ऑपरेशन गीता’ ची माहिती दिली. भारतातील एक मुलगी पाकिस्तानात असल्याची आणि तिची भारतात परतण्याची इच्छा असल्याची बातमी एका चॅनेलवरून पाहण्यात आली, ही बातमी पाहिल्यानंतर आपण पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त राघवन यांना आपल्या पत्नीसह कराचीला जाऊन या वृत्ताची पडताळणी करण्याचे निर्देश दिले, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.\nत्यानुसार राघवन यांनी आपल्या पत्नीसह कराचीला जाऊन ईधी फाऊंडेशनमध्ये गीताची भेट घेतली आणि ती मुलगी भारतातील असल्याचे तसेच तिची मायदेशात परतण्याची इच्छा असल्याचा अहवाल मला पाठवला. गीताने राघवन यांना आपल्या कुटुंबाची माहिती दिली, एवढेच नाही तर आपले घर कुठे आहे, याबाबतची त्रोटक माहितीही दिली, असे स्पष्ट करत स्वराज म्हणाल्या की, त्यानंतर गीताच्या आईवडिलांचा शोध घेण्याची तसेच तिला भारतात परत आणण्याची मोहीम सुरू झाली.\nगीताच्या आईवडिलांचा शोध लागला नाही तरी तिला भारतात आणण्याचा निर्धार सरकारने केला होता, याकडे लक्ष वेधत स्वराज म्हणाल्या की, गीताच्या आईवडिलांचा शोध लागला नाही तर तिला कुठे ठेवायचे याचाही विचार केंद्र सरकारने केला होता. त्यानुसार इंदूर येथील अत्यंत प्रतिष्ठित अशा मूक-बधिर संस्थेची निवड करण्यात आली. ही मूक-बधिर संस्था मोनिका पंजाबीचे आईवडील चालवतात. विशेष म्हणजे हे दोघेही मूक-बधिर असले तरी त्यांची दोन्ही मुले पूर्णपणे धडधाकट आहेत. मोनिकानेही आपल्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या संस्थेचे काम सुरू केले. या संस्थेच्या वसतिगृहात ६०० मुले आहेत. याठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. त्यामुळे याठिकाणी गीताला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे गीताची आणि मोनिका पंजाबी तसेच त्यांच्या संस्थेतील एक महिला वॉर्डनची, जी मोनिकासोबत दिल्लीत आली, यांची ‘वेवलेंथ’ जुळली असून गीतानेही इंदूरच्या मूक-बधिर संस्थेत जाण्याची तयारी दर्शवली, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.\nगीताच्या आईवडिलांचा शोध सुरू झाल्यावर चार कुटुंबांनी ती आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. ही कुटुंबे पंजाब, बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंडमधील होती. त्यामुळे संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या कुटुंबाच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली. गीताने आपल्या लहानपणच्या ज्या आठवणी सांगितल्या, त्या या कुटुंबाशी पडताळून पाहण्यात आल्या. यात काही कुटुुंबे बाद झाली. कारण त्यांची माहिती गीताने दिलेल्या माहितीशी जुळत नव्हती, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.\nउत्तरप्रदेशातील एका कुटुंबाने गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळे या कुटुंबाचे फोटो मागवून ते पाकिस्तानात पाठवण्यात आले. मात्र, गीताने ते ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, झारखंडच्या महतो कुटुंबीयांनी आपली भेट घेत गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. मात्र, आपल्या मुलीचे लग्न झाले असून तिला मुलगीही होती, असा या कुटुंबाचा दावा होता. मात्र, अन्य माहिती जुळत असल्यामुळे या कुटुंबातील मुलांचे फोटो पाकिस्तानात पाठवण्यात आले. यातील काही जणांना गीताने ओळखले आणि ते आपले भाऊबहीण असल्याचे सांगितले. त्यानंतर गीताला भारतात परत आणण्याच्या मोहिमेला गती आली, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.\nमात्र, आज मायदेशी परतल्यावर गीताने आपल्या आईवडिलांना ओळखले नाही. त्यामुळे आता गीताच्या कुटुंबीयांचा शोध डीएनए चाचणीवरून करण्याची सरकारची भूमिका आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच गीताच्या आईवडिलांचा शोध लागेल, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले.\nगीताला भारतात परत पाठविण्यासाठी पाकिस्तान सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सुषमा स्वराज यांनी त्यांचे आभार मानले. २०१४ मध्ये आमचे सरकार आले आणि त्यानंतर गीताला परत आणण्याच्या मोहिमेचा आम्ही पाठपुरावा केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज गीता मायदेशी परतली, असे सुषमा स्वराज यांनी अभिमानाने सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1274 of 2477 articles)\nछोटा राजनला इंडोनेशियात अटक\nजकार्ता, [२६ ऑक्टोबर] - अंडरवर्ल्डचा मोस्ट वॉंटेड डॉन ‘छोटा राजन’ याला इंडोनेशियातील बाली येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_7089.html", "date_download": "2018-08-20T10:20:49Z", "digest": "sha1:27TFIXNOYDDUHEGWGYJAH56UVVEKQID6", "length": 28409, "nlines": 74, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: असा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम", "raw_content": "\nसोमवार, २४ डिसेंबर, २०१२\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nदेशात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1947 व 1988 असे दोन महत्त्वाचे कायदे आहेत. देशातील भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अशा प्रकारे वेळोवेळी सुधारण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1947 हा दोन क्रमांकाचा कायदा आहे. त्याच वेळी पाकिस्तानसाठीही हा कायदा अस्तित्वात आला. त्यापूर्वी ब्रिटिश काळात प्रथम 1836 मध्ये हा कायदा तयार करण्यात आला. त्यानुसार क्रमांक एक कायदा पुढे 1872 मध्ये अस्तित्वात आला. त्यात सुधारणा करून ब्रिटिश सरकारने 1882 मध्ये क्रमांक दोन कायदा अस्तित्वात आणला. तोच जसाच्या तसा 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे भारतात आणि पाकिस्तानमध्ये अमलात आला.\nहा कायदा प्रामुख्याने लाचलुचपतविषयक भ्रष्टाचाराबाबतचा कायदा आहे. लाच घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी कायद्यानुसार गुन्हा असून, तो भ्रष्टाचार म्हणून संबोधला जातो, तसेच अफरातफर करणे म्हणजेच भ्रष्टाचार होय. कार्यालयीन शिस्तपालनात लाच आणि भ्रष्टाचार गैरवर्तन समजून त्यानुसार अशा व्यक्तींना शिक्षा होण्यासाठी कायदा अस्तित्वात आला आहे. त्यानुसार तो भारतात, पाकिस्तानमध्ये आणि पुढे बांगलादेशमध्ये अस्तित्वात आला. इंडियन पिनल कोड 21 नुसार लोकसेवक म्हणजे कॉर्पोरेशनच्या नोकरीत असलेला नोकर किंवा कायद्याने स्थापन झालेल्या सरकार मान्यताप्राप्त संस्थेतील नोकरी की ज्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अधिकारी, संचालक, कार्यकारी संचालक, ट्रस्टी, सभासद किंवा इतर नोकर या सर्वांचा समावेश होतो.\nकोणतीही घटना जी शिक्षेस पात्र आहे, अशी सेक्‍शन 161, 162, 163, 164, 165 मध्ये नमूद केली आहे आणि जो पिनल कोड 1898 च्या कायद्यानुसार गुन्हा ठरतो.\nलाच घेणारी व्यक्ती - एखाद्या घटनेमध्ये कलम 161 नुसार आणि कलम 165 नुसार असे सिद्ध झाले, की घटनेत दोषी आढळलेल्या व्यक्तीने वस्तू, पैसे त्याला मिळणाऱ्या कायदेशीर पगाराशिवाय घेण्याचे मान्य केले किंवा घेतले किंवा त्या कामाचा वेगळा मोबदला मागितला आणि असे मानले, की त्याला नियमानुसार मिळणारी पगाराची रक्कम कमी आहे आणि त्यासाठी तो अधिक अपेक्षा करीत आहे, तर पिनल कोड 161 नुसार तो गुन्हा ठरतो. व्यक्ती लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा होते.\nलाच देणारी व्यक्ती - एखाद्या घटनेमध्ये कलम 165 अ नुसार एखाद्या व्यक्तीने आपले काम करून घेण्यासाठी काही किमतीवान वस्तू किंवा पैसा एखाद्या कामात ते काम करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीररीत्या मिळत असलेल्या पगार कमी वाटल्याने देण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या कामाचे मोबदल्यासाठी मौल्यवान वस्तू किंवा पैसा दिला असल्यास किंवा तशा प्रकारचे आमिष दाखवले असल्यास तो पिनल कोड 165 अ नुसार गुन्हा आहे. अशा व्यक्तीस शिक्षा होऊ शकते.\nवरील दोन्ही प्रकारांनुसार एखादी घटना घडली असल्यास न्यायाधीश घटनेतील बाबी आणि पुरावे लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप ठरवते. लोकसेवकाने त्याच्या वागण्याने गुन्हा केला आहे, तसेच त्याची वर्तणूक अयोग्य आहे असे लक्षात आल्यास ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. अशा व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा दुसऱ्या इतर व्यक्तीसाठीही अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल तर ती व्यक्ती दोषी ठरते. त्यात एखाद्या मालमत्तेचाही भाग असू शकतो, की ज्यामध्ये अप्रामाणिकपणा किंवा भ्रष्टाचाराचा प्रकार आढळल्यास म्हणजेच सेवकाने आपल्या स्वतःसाठी असा प्रयत्न केला असल्यास किंवा त्याच्या ताब्यातील मालमत्तेची अशा प्रकारे विल्हेवाट लावली असल्यास तोही गुन्हा ठरतो.\nगुन्ह्याची चौकशी - एखाद्या व्यवहारात भ्रष्टाचार आढळल्यास किंवा त्यास प्राप्त झालेल्या पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करून काही मौल्यवान वस्तू किंवा पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्यास किंवा इतरांना तसे करण्यास प्रवृत्त केल्यास किंवा तसे करण्यास परवानगी दिल्यास ती व्यक्ती दोषी ठरू शकते, तसेच एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न माहीत आहे अशा व्यक्तीने त्याच्या कुटुंबाच्या किंवा नातेवाइकांच्या नावावर अशा प्रकारचे गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आल्यास, ती व्यक्ती दोषी ठरू शकते. ज्यामध्ये त्या व्यक्तींच्या उत्पन्नापेक्षा किती तरी अधिक मालमत्ता धारण केलेली आहे. त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींमध्ये बायको, मुले, दत्तक मुलगा किंवा मुलगी, पालक, बहीण, लहान भाऊ यांचाच समावेश होतो. या कायद्यानुसार अशा व्यक्तीस सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते किंवा त्यात याशिवाय दंडाची तरतूदही असू शकते.\nगैरमार्गाने मिळविलेली मालमत्ता राज्याची मालमत्ता म्हणून घोषित केली जाते. त्यात एखाद्या व्यक्तीने कितीही चांगला युक्तिवाद न्यायालयासमोर केला, तरी न्यायालयाच्या असे लक्षात आल्यास की संपत्तीही गैरमार्गाने मिळवलेली आहे, अशी व्यक्ती दंड आणि कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरते. अशा शिक्षा कमी करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही. या सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 1898 च्या कायद्यानुसार इन्स्पेक्‍टर ऑफ पोलिस या दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करू नये, तसेच चौकशी अधिकारी इन्स्पेक्‍टर ऑफ पोलिस याच दर्जाचा असला पाहिजे. त्याशिवाय एखाद्या व्यक्तीस कोर्ट वॉरंटशिवाय अटक करता येत नाही. त्यासाठी वर्ग-1 च्या न्यायाधीशांनी अशा प्रकारचे वॉरंट जारी करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र 1953 च्या कायद्यानुसार अटक वॉरंट जारी करण्यामध्ये काही बदल केले आहेत आणि त्यातून वरील बऱ्याच तरतुदी वगळून अशा व्यक्तीस अटक करता येऊ शकते अशी सुधारणा करण्यात आली आहे. तसेच जी व्यक्ती सेक्‍शन 161 किंवा 165 नुसार दोषी आढळून आली असेल, अशा व्यक्तीस पुरावे सादर करण्यासाठी आणि स्वतःची बाजू मांडण्यासाठी, तसेच त्यावर केलेले आरोप कसे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी शपथेवर पुरावे सादर करू शकते आणि त्या व्यक्तीवर केलेले दोषारोप कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करू शकते. मात्र त्या व्यक्तीची फक्त साक्ष त्यात ग्राह्य धरली जात नाही, तर त्यासाठी त्या व्यक्तीस भक्कम पुरावे द्यावे लागतात. जर अशी व्यक्ती प्राथमिक चौकशीच्या वेळी काही पुरावे देऊ शकली नाही किंवा त्या व्यक्तीबरोबर आणखी काही व्यक्ती दोषी आढळलेल्या असल्यास त्याही पुरावे देऊ शकल्या नाहीत, तर त्या व्यक्ती दोषी ठरू शकतात. अशा व्यक्तींना चालू असलेल्या प्रकरणाशिवाय इतर प्रकरणांचे प्रश्‍न विचारता येणार नाहीत.\nचौकशी ही झालेल्या घटनेबाबत अथवा घडलेल्या गुन्ह्याबाबतच असेल, तसेच या गुन्ह्याबाबत अथवा घटनेबाबत चौकशीत असेही आढळून आले, की त्या व्यक्तीचे इतर गुन्ह्यांत संबंध आहेत किंवा ती व्यक्ती चारित्र्याने खराब आहे, तरी त्याचा संबंध या गुन्ह्याशी लावता येणार नाही अशी कायद्यात तरतूद आहे. केवळ त्या भ्रष्टाचार प्रकरणापुरतेच प्रश्‍न विचारण्याचा आशय चौकशी प्रकरणाशी संबंधित राहील.\nज्या गुन्ह्यामध्ये अशी व्यक्ती दोषी आढळली असेल त्या गुन्ह्याच्या घटनेबाबत चौकशी मर्यादित राहील. त्यामुळे या गुन्ह्यात आढळलेले पुरावेच फक्त ग्राह्य धरण्यात येतील. ज्या गुन्ह्यामध्ये ती व्यक्ती दोषी असेल, तसेच त्या व्यक्तीने तो गुन्हा मान्य केला असेल अशा स्वरूपाचे प्रकरण न्यायप्रविष्ट करून ते कोर्टात दाखल केले जाईल आणि त्या प्रकरणाबरोबर सबळ पुरावे असतील. एखाद्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीच्या वकिलाने असे प्रश्‍न विचारले असतील, की ज्यामुळे त्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे हे सिद्ध होईल तर तशा प्रकारे युक्तिवाद या प्रकरणात ग्राह्य धरला जाईल. काही पुराव्यांबाबत शंका निर्माण केल्यास, तसेच सबळ पुराव्यांची मागणी केल्यास किंवा त्या व्यक्तीने सबळ पुरावे सादर करून आपण चारित्र्यवान आहोत आणि दोषी नाही हे सिद्ध केल्यास न्यायाधीश कायद्याच्या कक्षेतून योग्य तो निर्णय देतील. भ्रष्टाचाराच्या संदर्भात 2011 मध्ये लोकसभेत आणि राज्यसभेत लोकपाल बिल सादर करण्यात आले होते. त्याच प्रकारचे जनलोकपाल बिल आहे.\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 जम्मू व काश्‍मीर वगळून हा कायदा संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला आहे, तसेच भारतीय नागरिक परदेशात राहत असले तरी त्यांना तो लागू करण्यात आला आहे. निवडणुका म्हणजे लोकसभा सदस्यासाठीच्या निवडणुका किंवा इतर कायदे बनविणाऱ्या सभागृहाचे सदस्य म्हणजे विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद किंवा तत्सम निवडणुका. अशा निवडणुकांमध्ये होणारा भ्रष्टाचार या कायद्याच्या कलम 49 अन्वये गुन्हा ठरतो. हा कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला. त्यात सरकारी कार्यालये आणि व्यापारविषयक संस्थांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा हा उद्देश आहे.\nया कायद्याचे प्रमुख तीन विभाग असून, त्यात 31 उपविभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पहिल्या प्रमुख भागात (1) खास न्यायाधीशाची नेमणूक करणे. त्यात सेशन जज्ज, ऍडिशनल सेशन जज्ज किंवा असिस्टंट सेशन जज्ज दर्जाचे न्यायाधीश असतील. (2) केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशा न्यायाधीशांच्या नेमणुका करतील. (3) खास न्यायाधीशाची नेमणूक केलेली असल्यास त्याच्या तारखा दररोज होतील आणि खटला निकाली करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल. (4) खास न्यायाधीशाची नेमणूक केलेली असल्यास ते \"क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ इंडिया' नुसार आपले तपासणीचे अथवा उलट तपासणीचे काम पूर्ण करतील आणि त्यानुसार न्यायदानाचे कार्य पार पाडतील. (5) गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षा ठोठावली जाईल. (6) स्पेशल सी.बी.आय.देखील चौकशीचे काम पार पाडतील.\nमाहितीचा अधिकार कायदा - भारताची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती मजबूत असली तरी त्यातूनच सामाजिक तणाव निर्माण होण्यास भ्रष्टाचार कारणीभूत ठरत आहे. पूर्वीच्या व्हिजलन्स कमिशनरपदी असलेले एन. विठ्ठल यांनी भ्रष्टाचाराच्या कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची सूचना पूर्वीच केली आहे. हा कायदा 9 सप्टेंबर 1988 ला लागू करण्यात आला. या कायद्यात सन 1947 आणि त्यात सुधारणा करण्यात आलेला सन 1952 म्हणजेच कलम 161 आणि 165 यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. हा कायदा प्रामुख्याने पब्लिक ड्यूटी आणि पब्लिक सर्व्हंट यांच्यावर तो आधारलेला आहे.\n1) पब्लिक ड्यूटी म्हणजे राज्यातील समाजासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी, फायद्यासाठी करावयाचे कार्य होय. त्यासाठी राज्यांचे कायदे अस्तित्वात आहेत. त्यानुसार 1956 च्या कंपनी कायद्याचा विचार करून आणि त्याचाही त्यात अंतर्भाव करून सर्वच क्षेत्रांत तो दृष्टिकोन जपण्याचे धोरण आहे.\n2) \"पब्लिक सर्व्हंट' म्हणजे जो कार्यालयात कामकाज पार पाडतो ती व्यक्ती. त्यात रजिस्टर को-ऑप. सोसायटी आणि ज्या सोसायटीस सरकारी लाभ मिळतात अशी संस्था. सरकारमान्य कार्पोरेशन किंवा कंपनी, विद्यापीठाचे नोकर, पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि सर्व बॅंकांमध्ये काम करणारे कर्मचारी या\nकायद्याच्या कक्षेत येतात, तसेच -\n1) ज्या कर्मचाऱ्यांना सरकारद्वारे पगार मिळतो ते कर्मचारी.\n2) तसेच सरकारी लाभ मिळणाऱ्या कंपन्यांतील कर्मचारी, कॉर्पोरेशनचे कर्मचारी, विद्यापीठाचे कर्मचारी.\n4) सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि कर्मचारी.\n5) लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य तसेच नेमणूक करण्याचे अधिकार असलेल्या व्यक्ती.\n6) विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, विभागप्रमुख.\n7) ज्या व्यक्तीस शासकीय कामकाजात प्रशासक म्हणून अधिकार प्राप्त झाले आहेत अशा व्यक्ती.\n8) शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्थांचे कार्यालय प्रमुख.\nअशा प्रकारे जे लोकप्रतिनिधी, नोकरीतील अधिकारी, अधिकार प्रदान असलेले आणि लोकांच्या सेवेसाठी नेमलेले किंवा निवडलेले सर्व प्रतिनिधी अथवा कर्मचारी या कायद्याच्या कक्षेत येतात. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामुळे सर्व बाबी आता उघड होऊ लागल्या आहेत. त्यानुसार अद्यापही या कायद्याची चौकट अपुरी पडत असल्याचे चित्र सर्वसामान्य नागरिकांना पदोपदी जाणवत आहे. त्यासाठी हा कायदा आणखी कडक करणे, त्याची अंमलबजावणी त्वरित करणे आणि कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:३४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ru.nickoledrake.com/video/yOANL-dASPEc", "date_download": "2018-08-20T11:15:22Z", "digest": "sha1:3HGDUD5AWO2Q4R5HPOPORYT7BNEEZIWA", "length": 11428, "nlines": 205, "source_domain": "ru.nickoledrake.com", "title": "Veer Marathe Song Video | Marathi Songs 2017 | Shreyash Jadhav (The King JD) | मराठी गाणी", "raw_content": "\nमर्द मावळे आम्ही मराठी\nभीती ना आमच्या कधी मनाशी\nआई भवानी सदैव पाठी\nनवीन बळ ती देती अमहासी,\nआभाळाला हात टेकूनी मन हे आमचे मातीत\nआभाळाला हात टेकूनी मन हे आमचे मातीत आहे ....\nमोडेल पण झुकणारी नाही स्वाभिमान जातीत\nमोडेल पण झुकणारी नाही स्वाभिमान जातीत ....\nकाय सांगू महाराजांचे अशे किस्से आहे किती\nअरे काय सांगू भाऊ महाराजांचे किस्से आहे किती ...\nशुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती\nशुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती...\nशुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती\nशुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती .....\nस्वराज्य ची रीत आम्ही वीर मराठे\nविधी चे लिखित आम्ही वीर मराठे\nनाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे\nवीर मराठे आम्ही वीर मराठे\nएक मराठा हो लाख मराठे\nभगवे आमचे रक्त भगवा आमच्या मनात\nशिवाचे हे भक्त आम्ही वीर असतो रणात\nखंबीर आमचे सामर्थ्य चुकून पण मोडणार नाही\nवाकड्यात जाईल आमच्याशी जो त्याला आम्ही सोडणार नाही\nखोडणार नाही, आमच्या हृदया वरची नावा\nशिवबा शंभू बाजी यांच्या सारखा बनाव ...\nएकाच गर्व आणि एकाच खाज\nमराठी हे पर्वा मराठी हा माज\nस्वराज्य साठी लढले धरती वर जे पडले\nत्याग करून सुखाचा मराठे हे घडले\nवीर मराठे भाई सर्वांवर भारी\nवाऱ्या सारख्या सुसाट आमच्या तलवारी\nअहो वारी असो बारी असो\nसोमोर दुनिया सारी असो\nवाघ ची हे जात सोमोर कोण शिकार असो\nकिती आले किती गेले मुगल इंग्रज त्यांचे चेले\nमराठ्यांचा तलवारीने किती जण जीवाशी गेले\nअसो कुठला राजा किंवा असो कुठली राणी\nअसो खराब वेळ किंवा आणीबाणी\nमोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी ... yeah\nमोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी ... Aah\nमोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी ... Yow\nमहाराष्ट्रा ची शान आम्ही वीर मराठे\nअख्या दुनियेत महान आम्ही वीर मराठे\nकरू सर्वांचे कल्याण आम्ही वीर मराठे\nगड किल्याची लाज राखू वीर मराठे\nएक मराठा हो लाख मराठे\nस्वराज्य ची रीत आम्ही वीर मराठे\nविधी चे लिखित आम्ही वीर मराठे\nनाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे\nवीर मराठे आम्ही वीर मराठे\n(शिवाजी महाराज घोषणा )\nश्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की .... जय .....\nमर्द मावळे आम्ही मराठी\nजय भवानी जय शिवाजी\nभीती ना आमच्या कधी मनाशी\nजय भवानी जय शिवाजी\nआई भवानी सदैव पाठी\nजय भवानी जय शिवाजी\nनवीन बळ ती देती अमहासी,\nजय भवानी जय शिवाजी\nबाळासाहेब ठाकरे,एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि.\nमाझ्या राज्याचं नाव गाजताय गड किल्ल्याच्या दगडावर\nमाझ्या राज्याचं नाव गाजताय गड किल्ल्याच्या\nभाऊ लय गोंधळ | इंदुरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन| indurikar maharaj comedy kirtan 2018\nपोलिस भारतीत मुलींनी केली कमाल.. इंदुरीकर महाराज नवीन कॉमेडी किर्तन जुलै\nरोहित पाटील अलिबाग 7744811151 शिवराज्यभिषेकाचं औचित्य साधून शिवाजी\nप्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं आयुष्य | मराठी किडा\nराम राम मंडळी _/\\_ आम्ही तुमच्यासाठी यावेळी घेऊन आलोय इंजीनियरिंग करणाऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4734968946424685272&title=Statement%20of%20Ramdas%20Athawale&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:47Z", "digest": "sha1:OEFGEKT7DXVKT3ZINR6MO4RHXZRPMT4Y", "length": 6424, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘वन नेशन वन इलेक्शन’ला ‘आरपीआय’चा पाठिंबा’", "raw_content": "\n‘वन नेशन वन इलेक्शन’ला ‘आरपीआय’चा पाठिंबा’\nमुंबई : देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक एकत्र घेण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना योग्य असून, ‘वन नेशन वन इलेक्शन’ या संकल्पनेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे,’ अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केली.\n‘वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना योग्य असून, त्यामुळे निवडणुकांसाठी होणारा प्रचंड खर्च रोखला जाईल. खर्च वाचविण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचे स्वागत झाले पाहिजे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिला आहे,’ असे आठवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nTags: Ramdas AthawaleMumbaiOne Nation One Electionमुंबईरामदास आठवलेवन नेशन वन इलेक्शनप्रेस रिलीज\n‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ ‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’ आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट ‘दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा लढणार’ आठवलेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-20T11:35:25Z", "digest": "sha1:WBQB7QR77HGFMYIVVTHJMW6VUBAVBJVA", "length": 24464, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » ‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार\n‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार\n=केवळ घोषणा कामाच्या नाहीत – सरसंघचालक=\nकानपूर, [१५ फेब्रुवारी] – आज संपूर्ण समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघाचा विस्तार करणे आवश्यक असून, गाव तेथे संघाची शाखा सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे. हिंदू समाजाला संघटित करणे हेच संघाचे कार्य आहे. पण, केवळ भाषणबाजी करून हे कार्य पूर्ण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रविवारी येथे केले.\nदेशातील हिंदू समाजाच्या रा. स्व. संघाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी संघाचा विस्तार करावाच लागणार आहे, असे सरसंघचालकांनी राष्ट्र रक्षा संगमात बोलताना सांगितले.\n‘‘हिंदूंना संघटित करणे, त्यांना निर्भय, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करणे, तसेच देशासाठी जगण्याची व मरण्याची तयारी ठेवणार्‍या हिंदू समाजाची निर्मिती करणे हे संघाचे कार्य आहे. पण, नुसत्या भाषणांनी हा उद्देश साध्य होणार नाही. त्यासाठी कृती करावी लागणार आहे… रा. स्व. संघाच्या शाखांचा काय अर्थ आहे आपण तिथे एकत्र येतो आणि सर्वकाही विसरतो. आपल्यासमोर केवळ भगवा ध्वज असतो आणि तोच आपल्या गर्वाचे प्रतीक आहे,’’ असे सरसंघचालक म्हणाले.\nशक्तिप्रदर्शन या शब्दातून वातावरण तापते. जेव्हा आम्ही असे कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा संघ आपल्या शक्तीचे प्रदर्शन करीत आहे, असे बोलले जाते. पण, ज्यांच्याजवळ शक्ती नसते, त्यांनाच शक्ती प्रदर्शन करण्याची गरज असते. आम्हाला त्याची गरजच नाही. आमचे स्वत:चेच बळ आहे आणि स्वबळावरच आम्ही पुढील वाटचाल करतो. हे आमचे ‘आत्मदर्शन’ आहे, असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.\n‘इतिहास साक्षी आहे… आपण कुणापेक्षाही मागे नव्हतो. पण मूठभर लोकांनी आपल्याला गुलाम बनविले. संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आपला देश कुठल्याही बाबतीत मागे नाही. पण, काही स्वार्थी लोकांनी हा देश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. आपण जोपर्यंत बंधुभाव जोपासणार नाही, तोपर्यंत हा धोका कायम राहील,’ असा इशाराही त्यांनी दिला.\nरा. स्व. संघाच्या विचारसरणीत नवीन असे काहीच नाही. नावीन्य केवळ संघाच्या आजच्या कार्यपद्धतीत आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. भाषा, जात आणि प्रांत यांचा विचार न करता आम्ही सर्वच भारताला आपली माता समजतो आणि म्हणूनच आम्ही ‘भारत माता की जय’ असे अभिमानाने म्हणतो, असे सरसंघचालकांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (2062 of 2455 articles)\nआंदोलनाचा फज्जा उडण्याची अण्णांना भीती\n=मोदी सरकारविरोधात मुद्देच नाही= अहमदनगर, [१५ फेब्रुवारी] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात कोणताही मुद्दा नसताना केवळ काही जुन्या सहकार्‍यांच्या आग्रहाखातर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi/", "date_download": "2018-08-20T11:34:03Z", "digest": "sha1:ARKEPBWLO2FTOWHOO7OGM4JL6QYE5OT7", "length": 15788, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गाथा शस्त्रांची | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nकोरिया आणि व्हिएतनाम येथील युद्धांतून आणखी एक अनुभव आला होता.\nगाथा शस्त्रांची : वेग : ताशी ३६०० किमी फक्त\nअमेरिका १९६० च्या दशकात बी-७० वाल्किरी या अतिवेगवान बॉम्बर विमानाची निर्मिती करत होती.\nगाथा शस्त्रांची : लांब पल्ल्याची अण्वस्त्रवाहू बॉम्बर विमाने\nटय़ुपोलेव्ह टीयू-९५ बेअर ही विमाने सोव्हिएत हवाई दलात १९५७ साली दाखल झाली.\nगाथा शस्त्रांची : जगाला अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर आणणारे यू-२\nअमेरिकेच्या लॉकहीड कंपनीने १९५० च्या दशकात यू-२ या टेहळणी विमानाचा विकास केला.\nगाथा शस्त्रांची : मिग-२३/२७ आणि मागे वळणाऱ्या पंखांचे तंत्रज्ञान\nया विमानाचे पुढील मुख्य पंख उड्डाणादरम्यान मागे वळून मागील लहान पंखांना साधारण जुळत.\nगाथा शस्त्रांची: शीतयुद्धाचा काळ गाजवणारे मिग-२१\n१९८०च्या दशकापर्यंत भारतासह साधारण ६० देशांच्या हवाईदलांची मुख्य भिस्त या विमानावर राहिली आहे\nगाथा शस्त्रांची : अमेरिकी एफ-४ फँटम\nफँटम हे दोन इंजिने असलेले आणि दोघांना बसण्याची सोय असलेले विमान होते.\nगाथा शस्त्रांची : कोरियातील युद्ध : एफ-८६ सेबर आणि मिग-१५\nएमई-२६२ ची मागे वळलेल्या पंखांची (स्वेप्ट बॅक विंग्ज) रचना सेबर आणि मिग-१५ मध्ये स्वीकारली होती.\nगाथा शस्त्रांची : दुसऱ्या महायुद्धानंतरची लढाऊ जेट विमाने\nब्रिटिश हॅविलँड कंपनीच्या व्हॅम्पायर या लढाऊ जेट विमानाचे डिझाइन नावीन्यपूर्ण होते\nगाथा शस्त्रांची : बी-२९ : जपानवर अणुबॉम्ब टाकणारे विमान\nसप्टेंबर १९४२ मध्ये या विमानाने प्रथम उड्डाण केले तेव्हा ते जगातील सर्वात आधुनिक बॉम्बर विमान होते.\nगाथा शस्त्रांची : एमई-२६२ आणि जेट युगाची सुरुवात\nजेट इंजिनमध्ये मोठय़ा गोलाकार फिरत्या पंख्यांच्या मदतीने हवा आत खेचून घेतली जाते.\n‘कॅडिलॅक ऑफ द स्काइज’: पी-५१ मस्टँग\nदुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात युरोपच्या आकाशातील जर्मनीचे हवाई प्रभुत्व संपत चालले होते.\nदुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरवणारी विमाने\nसिडनी कॅम यांनी डिझाइन केलेले हॉकर हरिकेन विमान १९३७ साली ब्रिटिश हवाई दलात सामील झाले.\n‘बॅटल ऑफ ब्रिटन’: बीएफ १०९ विरुद्ध स्पिटफायर\nख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित डंकर्क या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एक दृष्य ..\nब्लिट्झक्रिग आणि श्टुका डाइव्ह बॉम्बर\nनेहमीप्रमाणे हवेत विमान क्षितिजसमांतर पातळीवर ठेवून जमिनीवर केलेली बॉम्बफेक तितकीशी अचूक होत नव्हती.\nदोन महायुद्धांदरम्यानची लढाऊ विमाने\nइंजिनांची शक्ती वाढल्याने विमानांचा वेगही वाढला.\nपहिल्या महायुद्धातील बॉम्बफेकी विमाने\nतुर्कस्तानशी लिबियाच्या वर्चस्वावरून झालेल्या युद्धात १९११ साली देर्ना येथील लढाईत इटलीने सर्वप्रथम विमानातून बॉम्बफेक केली.\nगाथा शस्त्रांची : फॉकर ट्रायप्लेन आणि सॉपविथ कॅमल\nपहिल्या महायुद्धादरम्यान हवाई युद्धक्षेत्र डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार काम करत होते\nपहिल्या महायुद्धातील लढाऊ विमाने\nयुद्धात सर्वप्रथम विमानांचा उपयोग टेहळणी, संदेशांची देवाणघेवाण आणि तोफखान्याला अचूक मारा करण्यासाठी मदत म्हणून झाला.\nपहिल्या महायुद्धातील टेहळणी विमाने\nराइट बंधूंच्या १९०३ सालच्या विमान उड्डाणाने नैसर्गिक शक्तींवर मानवी विजयाचे नवे दालन उघडले.\nहवेत संचाराचे स्वप्न आणि राइट बंधूंची भरारी\nपक्ष्यांप्रमाणे हवेत संचार करता यावा, हे माणसाचे खूप पूर्वीपासूनचे स्वप्न.\nगाथा शस्त्रांची : भविष्यवेधी युद्धनौका – यूएसएस झुमवाल्ट\nया युद्धनौकेचे झुमवाल्ट हे नाव अमेरिकेचे माजी अ‍ॅडमिरल एल्मो झुमवाल्ट यांच्या नावावरून घेतले आहे.\nगाथा शस्त्रांची : आधुनिक नौदलाचे बदललेले स्वरूप\nवाफेच्या शक्तीच्या शोधानंतर युद्धनौकांना नवे बळ मिळाले आणि त्यांचा पल्ला वाढला.\nगाथा शस्त्रांची : आधुनिक विनाशिका\nस्प्रुआन्स वर्गातील विनाशिकांची रचना आधुनिक काळातील सर्वात प्रभावी मानली जाते.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5039053160829507085&title=Ford%20India%20delivered%20ten%20lakhs%20car&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:34:12Z", "digest": "sha1:MF5GWXS6RWE3WDDOHQ2Q5R6UBYCQWYAM", "length": 10563, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "फोर्ड इंडियाचा दहा लाख ग्राहकांचा टप्पा पार", "raw_content": "\nफोर्ड इंडियाचा दहा लाख ग्राहकांचा टप्पा पार\nनवी दिल्ली : फोर्ड इंडिया या आघाडीच्या प्रवासी वाहन उत्पादक कंपनीने भारतात दहा लाख ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. एका विशेष समारंभात फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी नवी दिल्लीच्या निखिल कक्कर यांचे कंपनीचे १० लाखावे भारतीय ग्राहक म्हणून स्वागत केले आणि फोर्ड फ्रीस्टाइल मोटार त्यांना प्रदान केली.\n‘भारतात दहा लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आमच्या ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वास आणि भरवशाबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू’, अशी भावना अनुराग मेहरोत्रा यांनी व्यक्त या वेळी केली. ‘भारतात चार स्तंभांवर- मजबूत ब्रॅण्ड, योग्य उत्पादने, स्पर्धात्मक खर्च आणि प्रभावी प्रमाण- अविरत भर देत आम्ही यापुढेही अन्य उद्योगांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढ साधत राहू आणि फोर्ड परिवारात अधिकाधिक सदस्य आणत राहू’,असेही मेहरोत्रा यांनी सांगितले.\nफोर्डने भारतात १९९८ पासून दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या वाहन बाजारपेठांपैकी एक असलेल्या बाजारपेठेत एक शाश्वत, लाभदायी उद्योग उभा करण्यासाठी फोर्ड वचनबद्ध आहे. सुरक्षितता आणि दर्जा यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फोर्डने आपल्या सर्वाधिक प्रसिद्ध आयकन, एण्डेव्हर, फिएस्टा, फिगो आणि इकोस्पोर्ट या गाड्या भारतात आणल्या आहेत.भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. फोर्डच्या उत्पादनश्रेणीमध्ये आज प्रत्येक ग्राहकाच्या गरजांना अनुकूल असलेल्या गाड्या आहेत. अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरील फिगो आणि अॅस्पायरसारख्या हॅचबॅक आणि सेदानमधील गाड्यांपासून ते फ्रीस्टाइलसारखी सीयूव्ही आणि इकोस्पोर्ट आणि एण्डेव्हरसारख्या एसयूव्हीजपर्यंत सर्व गाड्या या श्रेणीत आहेत. फोर्डच्या भारतातील उत्पादनश्रेणीत वैशिष्ट्यपूर्ण मुस्टँग या जगातील सर्वाधिक विक्रीच्या गाडीचाही समावेश आहे. या नवीन उत्पादनांच्या जोडीनेच फोर्डने आपल्या डीलर्सच्या राष्ट्रव्यापी जाळ्याचा सातत्याने विस्तार करत; तसेच जागतिक दर्जाच्या विक्रीउत्तर सेवा देत ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ करणेही सुरू ठेवले आहे. सध्या, फोर्डची भारतभरातील २६७ शहरांमध्ये ४६५ विक्री आणि सेवा केंद्रे आहेत. गाडीचा खर्च परवडण्याजोगा राहावा यासाठी फोर्डने अनेक उपक्रम प्रथमच सुरू केले. ग्राहकांच्या सोयीसाठी फोर्डने देशभरात अस्सल भाग विकण्यासाठी रिटेल वितरकांची नियुक्तीही केली असून, तीन हजार ५०० केंद्रांवर फोर्डचे अस्सल भाग उपलब्ध आहेत.\nTags: नवी दिल्लीफोर्ड इंडियादहा लाखावी मोटारअनुराग मेहरोत्राNew DelhiFord IndiaAnurag MehrotraFordCarsप्रेस रिलीज\n‘फोर्ड’तर्फे ‘फोर्ड फ्रीस्टाइल’चे अनावरण फोर्डची कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेइकल ‘फ्रीस्टाइल’ दाखल ‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘ट्रम्फ’तर्फे ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ सादर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-08-20T10:56:18Z", "digest": "sha1:S7LNG66AKDLOR53Q4KWAUBFW3YQRD5B5", "length": 48857, "nlines": 468, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शांता शेळके - विकिपीडिया", "raw_content": "\nइंदापूर (पुणे जिल्हा), महाराष्ट्र, भारत\nसाहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण\nचरित्र लेखन, वृत्तपत्रांत सदरलेखन\nशांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या.\n३ शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार\n४ शांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार\n६ शांता शेळके यांच्यावर लिहिलेली पुस्तके\nशांता शेळके यांचा १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या \"नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.\nअनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [१].\nशांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या.\nशांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. [२]\n६ जून २००२ रोजी ७९व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.\nआतला आनंद ललित लेखसंग्रह सुरेश एजन्सी\nआंधळी अनुवाद (हेलन केलरच्या चरित्राचा) मेहता प्रकाशन\nआंधळ्याचे डोळे मेहता प्रकाशन\nएक गाणे चुलीचे काव्यसंग्रह स्नेहवर्धन प्रकाशन\nकविता विसावया शतकाची काव्यसंग्रह उत्कर्ष प्रकाशन\nकविता स्मरणातल्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन\nकळ्यांचे दिवस फुलांच्या राती सुरेश एजन्सी\nकाही जवळ काही दूर\nकिनारे मनाचे मेहता प्रकाशन\nगोंदण काव्यसंग्रह मेहता प्रकाशन\nचौघीजणी अनुवाद (लिटल विमेन, गुड वाइव्ह्‌ज) मेहता प्रकाशन\nजाणता अजाणता उत्कर्ष प्रकाशन\nतोच चंद्रमा काव्यसंग्रह सुरेश एजन्सी\nत्रिवेणी : गुलजार मेहता प्रकाशन\nधूळपाटी ललित सुरेश एजन्सी\nनक्षत्रचित्रे व्यक्तिचित्रे सुरेश एजन्सी\nनिवडक शांता शेळके काव्यसंग्रह उत्कर्ष प्रकाशन\nपत्रम्‌ पुष्पम्‌ ज्ञानदा पब्लिकेशन्स\nपावसाआधीचा पाऊस ललित मेहता प्रकाशन\nपूर्वसंध्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन\nमेघदूत अनुवाद मेहता प्रकाशन\nललित नभी मेघ चार ज्ञानदा पब्लिकेशन्स\nवडीलधारी माणसं ललित सुरेश एजन्सी\nश्रावण शिवरा उत्कर्ष प्रकाशन\nसतीचा वाडा उत्कर्ष प्रकाशन\nसांगावेसे वाटले म्हणून मेहता प्रकाशन\nअपर्णा तप करिते काननी\nअशीच अवचित भेटून जा\nअसता समीप दोघे हे\nअसेन मी नसेन मी\nआई बघ ना कसा हा\nआज चांदणे उन्हात हसले\nआज मी आळविते केदार\nआज मी निराधार एकला\nआज सुगंध आला लहरत\nआला पाऊस मातीच्या वासात\nआली सखी आली प्रियामीलना\nआले वयात मी बाळपणाची\nऋतु हिरवा, ऋतु बरवा\nएक एक विरते तारा\nकर आता गाई गाई\nकशी कसरत दावतुया न्यारी\nकुणीतरी सांगा हो सजणा\nखोडी माझी काढाल तर\nगाव असा नि माणसं अशी\nगीत होऊन आले सुख माझे\nचांदणं टिपूर हलतो वारा\nचित्र तुझे हे सजीव होऊन\nजा जा रानीच्या पाखरा\nजा जा जा रे नको बोलु\nजिवलगा राहिले रे दूर\nजे वेड मजला लागले\nजो जो गाई कर अंगाई\nझाला साखरपुडा गं बाई\nझुलतो झुला जाई आभाळा\nटप टप टप टाकित टापा\nतळमळतो मी इथे तुझ्याविण\nतुझा गे नितनूतन सहवास\nतुझी सूरत मनात राया\nतुला न कळले मला न\nतू नसता मजसंगे वाट\nतू येता सखि माझ्या\nदिवस आजचा असाच गेला\nदुःख हे माझे मला\nदूर कुठे चंदनाचे बन\nना ना ना नाही नाही\nना मानो गो तो दूँगी\nनाही येथे कुणी कुणाचा\nपहा टाकले पुसुनी डोळे\nपाऊस आला वारा आला\nपाखरा गीत नको गाऊ\nपावनेर गं मायेला करू\nबाळ गुणी तू कर अंगाई\nबाळा माझ्या नीज ना\nमराठी पाउल पडते पुढे\nमला आणा एक हिर्‍याची\nमागते मन एक काही\nमाजे रानी माजे मोगा\nमाजो लवताय डावा डोळा\nमाझी न मी राहिले\nमाझ्या मना रे ऐक जरा\nमारू बेडूक उडी गड्यांनो\nमी ही अशी भोळी कशी गं\nराम भजन कर लेना\nवहिनी माझी हसली गं\nविकल मन आज झुरत\nशालू हिरवा पाच नि\nशोधू मी कुठे कशी\nसब गुनिजन मिल गावो\nसांग सांग नाव सांग\nसांगू कशी प्रिया मी\nसूर येती विरुन जाती\nहा माझा मार्ग एकला\nही कनकांगी कोण ललना\nही वाट दूर जाते\nशांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nगदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६\nसुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी)\nकेंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल\nशांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार[संपादन]\nमंचरच्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ’शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार. २०१५ साली हा पुरस्कार लेखक गोविंद गणेश अत्रे यांना मिळाला.\nकवयित्री प्रज्ञा दया पवार यांना मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा \"कवयित्री शांता शेळके पुरस्कार' दिला गेला (२००८)\nसुधीर मोघे यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. (२००७)\nमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार. हा पुरस्कार २०१४ साली 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना मिळाला होता.\nमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१३)\nकवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१२)\n१९९६ या वर्षी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद\nशांता शेळके यांच्यावर लिहिलेली पुस्तके[संपादन]\nआठवणीतील शांताबाई (संपादक - शिल्पा सरपोतदार)\nशांताबाईंची स्मृतिचित्रे (संपादक - यशवंत किल्लेदार)\nशांता शेळके लिखित चित्रगीते\n↑ शांता शेळके १\n↑ \"डॉ. वसंत अवसरे मागचा इतिहास\" (मराठी मजकूर). २८ मार्च २००९. २१ ऑक्टोबर २०११ रोजी पाहिले.\nआर्योद्धारक नाटक मंडळी · इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी · कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी · तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी · बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी · भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९२२ मधील जन्म\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१८ रोजी २०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/esakal-news-competitive-exam-series-upsc-mpsc-ethanol-56323", "date_download": "2018-08-20T11:12:12Z", "digest": "sha1:FPV36DJDG6DAMDOIIVBMIRENGHNUXXTS", "length": 18223, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news competitive exam series upsc mpsc Ethanol #स्पर्धापरीक्षा - इथेनॉल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जून 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत.\nइथेनॉल 'ईथिल अल्कोहोल' किंवा 'ड्रिकिंग अल्कोहोल' असेही म्हणतात. साखरेवर यीस्टमार्फत फर्मंटेशन प्रक्रिया करून इथेनॉल तयार करतात.\nवैद्यकीय क्षेत्रात अँटीसेप्टीक म्हणून तसेच केंद्रीय मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये इथेनॉलचा वापर करण्यात येतो\nवाहनातील इंधन म्हणून इथेनॉलचा सर्वाधिक वापर ब्राझीलमध्ये होतो. येथे पेट्रोलमध्ये 25 टक्के इथेनॉल मिसळण्यात येते.\nसध्या 'रॉकेट फ्युएल' मध्येही याचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.\nतेल विपणन कंपन्यांना साखर उत्पादक कंपन्यांकडून विकत घ्याव्या लागणाऱ्या इथेनॉलच्या किंमती निर्धारित करण्यासाठी नवीन यंत्रणा अंमलात आणण्याचा निर्णय आर्थिक बाबींविषयीच्या केंद्रीय कॅबिनेट समितीने दि. 13 ऑक्‍टोबर 2016 रोजी जाहीर केला. यामुळे या विपणन कंपन्यांना दर लिटर इथेनॉलमागे 1 ते 1.5 रुपये कमी भरावे लागणार आहेत.\nतेल उत्पादक कंपन्यांवर पेट्रोलमध्ये कमाल 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचे बंधन असून 2016-17 या हंगामासाठी तेलकंपन्या 39 रुपये प्रतिलिटर या दराने इथेनॉल विकत घेऊ शकणार आहेत. 1 ऑक्‍टोबर 2016 पासून 30 नोव्हेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी हा दर निश्‍चित करण्यात आला आहे.\nया इथेनॉलवरील उल्पादन कर, वस्तू व सेवा कर / मूल्यवर्धित कर आणि वाहतुकीवरील खर्च तेल कंपन्यांना करावा लागणार आहे. यापूर्वी या सर्व करांचा भार इथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या साखर उद्योगांवर होता.\n2014 साली केंद्रशासनाने या खरेदीचा दर (सर्व करांसह) 48.5 ते 49.5 रुपये प्रतिलिटर असा निश्‍चित केला होता. त्यावेळी सर्व कर वगळता विक्री किंमत अंदाजे 42 रुपये प्रतिलिटर होती. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथेनॉलच्या विक्री किंमतीत 2.5 ते 3 रुपयांची घट करण्यात आली.\nतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यायी पर्यावरणपूरक इंधनाचा विकास करण्यासाठी 2003 साली केंद्र शासनाने या कार्यक्रमाची सुरुवात केली.\nमात्र काही राज्यविशिष्ट प्रश्‍न आणि इथेनॉलच्या अनियमित पुरवठ्यामुळे 2006 पर्यंत तेल कंपन्यांना पुरेशा प्रमाणत इथेनॉल उपलब्ध होऊ शकले नाही.\nत्यानंतर इथेनॉलच्या निश्‍चित पुरवठ्यासाठी इथेनॉल किंमत निर्माण धोरण स्वीकारण्यात आले.\nराष्ट्रीय जैव - इंधन धोरण 2009 नुसार तेलकंपन्यांना पेट्रोलमध्ये कमीत कमी 5 टक्के इथेनॉलचे मिश्रण करणे बंधनकारक करण्यात आले.\nतत्पूर्वी 2001 सालापासूनच भारतात इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यास सुरुवात झाली असून 1 ऑटो फ्युएल पॉलिसी 2003' मध्येच या पद्धतीचा समावेश करण्यात आला होता.\nउसापासून साखर तयार करत असताना सह उत्पादन म्हणून इथेनॉलची निर्मिती होते. याशिवाय मका आणि सोरघुम (ज्वारीचा एक प्रकार) यापासूनही इथेनॉलची निर्मिती करता येते.\nपेट्रोलच्या आयातीत घट होऊन देशाच्या परकीय चलनाची बचत होते.\nअशा इंधनामुळे वाहनांमधून होणाऱ्या कार्बन डाय ऑक्‍साइडच्या उत्सर्जनात घट होते.\nइथेनॉलच्या उत्पादनासाठी पेट्रोलपेक्षा कमी खर्च येतो याशिवाय इथेनॉलचे 'ऑक्‍टेन रेटिंग' पेट्रोलपेक्षा अधिक असल्याने इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराने वाहनाच्या इंजिनची कार्यक्षमता सुधारते.\nइथेनॉलच्या उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला उच्च भाव मिळून याचा ग्रामीण विकासास फायदा होऊ शकतो.\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-\n#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प\n#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण\n#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली\n#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण\n#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'\n#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना\n#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना\n#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'\n#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार\n#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nशाहूवाडी तालुक्‍यात आज शाळा बंद आंदोलन\nशाहूवाडी - तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या...\nAsian Games 2018 : कबड्डीत भारताची जोरदार चढाई\nजाकार्ता (इंडोनेशिया) - भारतीय कबड्डी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी जोरदार चढाई केली. पुरुषांनी सलग दोन, तर महिलांनी एक विजय मिळवला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2018-08-20T10:56:45Z", "digest": "sha1:SN5NNVRNTJUGDBUHBLTE7XVXPLADGML5", "length": 7196, "nlines": 241, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८१२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे\nवर्षे: १८०९ - १८१० - १८११ - १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ११ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हालची हाउस ऑफ कॉमन्समध्ये हत्या.\nजून २२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.\nजुलै १२ - १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.\nऑगस्ट १६ - १८१२चे युद्ध - अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.\nफेब्रुवारी ७ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.\nमार्च ११ - जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.\nमार्च ११ - पिटर ब्लुस व्हॅन औड अल्ब्लास, डच अर्थमंत्री.\nमार्च ११ - विल्यम व्हिंसेंट वॉलेस, रचनाकार.\nमे ११ - स्पेन्सर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nइ.स.च्या १८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://play.google.com/store/books/author?id=Dr.+Snehal+Ghatage+", "date_download": "2018-08-20T11:55:14Z", "digest": "sha1:37CFSD6KDRZ6AWH7RLEYAYARQFB26BMS", "length": 8343, "nlines": 135, "source_domain": "play.google.com", "title": "Dr. Snehal Ghatage - Books on Google Play", "raw_content": "\n‘कायापालट’ ही ओडिशात चिल्का या नयनरम्य सरोवराच्या किना-यावरील खेड्यातील, नंतर गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालेल्या डॉ. विशाल पटनाईकची कथा. ज्योती महापात्रा ही साधी, देवभोळी व सतत हाती गीतेचा ग्रंथ बाळगणारी, दैवगतीवर विलक्षण विश्वास असणारी, म्हणून सर्वांनाच हास्यास्पदही वाटणारी मुलगी. तिचे वडील प्रा. महापात्रा हे विशालसहितच्या टारगट मुलांचे टार्गेट.\nपिग्मेलिअन या जगप्रसिद्ध शिल्पकाराच्या मिथकावरील त्यांनीच लिहिलेल्या नाटकात प्रसंगवशात विशाललाच पिग्मेलिअनची भूमिका करावी लागते. गॅलेटिया बनते ज्योती. येथून कादंबरी विलक्षण वळणे घेत पुढे सरकते. पिग्मेलियनच्या अजरामर प्रीतीमुळे त्याने बनविलेल्या निर्जीव पुतळ्याचा कायापालट होऊन तो सजीव होतो. हा मिथकात्मक शारीरिक ‘कायापालट’ इथे अत्यंत वेगळ्या अर्थाने दर्शविला गेल्याने संपूर्ण कथानकात अनेकांचा वेगवेगळा ‘कायापालट’ होतो.\nभग्वद्गीताही या कादंबरीत एका प्रतीकासारखी अवतरते. ज्योतीच्या हातातील ‘गीता’ तिला (आणि गीतेलाही) हास्यास्पद ठरवत असतानाच ते प्रयोजन सहेतूक आहे याची जाण वाचकाला करून दिली जाते. त्याच वेळेस पिग्मेलिअनचे मिथक, अजरामर असले तरी ते शारीर...आणि गीता हे अशारीर अमरतेचे प्रतीक म्हणून इथे वापरले गेले आहे.\nविलक्षण शब्दचित्रप्रवास करीत वरकरणी साध्यासुध्या वाटणा-या कथेची नाळ मानवाच्या चीरवेदनांशी येऊन ठेपली असल्याने ही कादंबरी वाचकांना प्रगल्भ करण्यास निश्चित मदत करेल.\nदुर्दैवाच्या फे-यात अडकल्यामुळे आपला व्यवसाय, शहर व घर सोडलेली व जगापासून दूर राहण्यासाठी स्वत:भोवती अनामिकतेचा कोष विणलेली एक व्यक्ती दूरच्या शहरी एका अनाम गल्लीतील भाड्याच्या खोलीत आपला ’अज्ञातवास’ शांततेत व्यतीत करण्यासाठी येते. व्यक्तीच्या अनामिकतेविषयी गल्लीला काही माहीत नसते वा त्याविषयी देणे-घेणेही नसते. पण गल्लीतील साहचर्य तसेच एकमेकांच्या गोष्टीत नाक खुपसण्याच्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणामुळे ती व्यक्ती त्या गल्लीच्या चैतन्यपूर्ण जीवनप्रवाहात नकळतच ओढली जाते. इतरांच्या मदतीस सदैव तत्पर असलेली ती व्यक्ती गल्लीतील काहींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते तर काहींच्या प्रेमाला पात्र होते.\nअज्ञातवासाचे दिवस असे सरत असतानाच असे काही प्रसंग घडतात की त्या व्यक्तीची खरी ओळख पुढे येते. गल्ली आता त्या व्यक्तीवर प्रेम करू लागलेली असतानाच ती पुन्हा आपल्या पूर्वजगात जाण्याचा निर्णय घेते. कोण असते ती व्यक्ती व काय असते तिची ओळख आणि काय असते कारण, ज्यामुळे ती व्यक्ती ‘अज्ञातवास’ कंठीत असते\nकाहीही सनसनाटी न घडणा-या त्या शांत-निवांत, सुस्तावलेल्या शहरी त्या अज्ञावसाच्या काळात त्या व्यक्तीच्या व गल्लीवासीयांच्या जीवनात घडणा-या काही सनसनाटी घडामोडी - प्रेम प्रकरणे, अपघात, मृत्य़ू, गोळीबार इत्यादीं शब्दांकीत करणारी ही ‘अज्ञातवास’ कादंबरी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584470", "date_download": "2018-08-20T11:25:57Z", "digest": "sha1:4SNZV37JNHXOZKNKCYHZEL2AQU3RR54A", "length": 10353, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिरगावात वीज कोसळून चौघे जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिरगावात वीज कोसळून चौघे जखमी\nशिरगावात वीज कोसळून चौघे जखमी\nविजेच्या प्रचंड कडकडाटासह 15 रोजी रात्री सर्वत्र वळीव पावसाने हजेरी लावली. याचवेळी शिरगाव (ता. चिकोडी) येथील दोन घरांवर वीज पडून घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामध्ये चार लोकांना विजेची झळ बसल्याने ते जखमी झाले आहेत. मंजुनाथ निंगाप्पा बन्ने व बिराप्पा सत्याप्पा बन्ने अशी नुकसानग्रस्त घर मालकांची नावे आहेत. तर पद्मावती मंजुनाथ बन्ने (वय 25), मायाप्पा निंगाप्पा बन्ने (वय 38), ओंकार मंजुनाथ बन्ने (वय 5) व भिमव्वा राजू बन्ने (वय 5) हे जखमी झाले आहेत.\nयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, 15 रोजी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसास सुरुवात झाली. रात्री 9 वाजता येथील घर नं. 4/150 व 4/154 या घरांवर अचानक वीज कोसळली. घरात सुमारे 10 ते 12 व्यक्ती बसले होते. पण अचानक डोळ्य़ासमोर मोठा प्रकाश पडल्याने डोळे बंद झाले. डोळे उघडल्यानंतर घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळत होत्या. सर्वत्र मोठय़ा प्रमाणात धूर पसरला होता.\nघरातील सर्वजण घाबरून घरातून बाहेर पडले. तर शेजारच्या घराचेही मोठे नुकसान झाले. यामुळे आरडाओरड सुरु झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेत घरावरील कौले, भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. टीव्ही, फॅन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच शोभेच्या व काचेच्या वस्तू फुटून सर्वत्र विखुरल्या होत्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली तरी चौघांना हात-पाय व सर्वांगाला जखम झाली आहे. जखमींना ताबडतोब खासगी इस्पितळात दाखल करुन उपचार करण्यात आले. घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.\nवादळी वाऱयाने कुर्लीत घरांचे नुकसान\nकुर्ली : परिसरात जोराच्या वादळी वाऱयाने अनेक घरांचे नुकसान झाल्याची घटना 15 रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. जोराच्या वादळी वाऱयामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेले. सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली. यामुळे रात्री वीजपुरवठा बंद खंडित करण्यात आला होता. 16 रोजी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. रंजना दत्तात्रय बेलवळे-गोंधळी यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण छप्पर अँगल व सिमेंट पत्र्यासह उडून बाजूला जाऊन पडले आहे. शैलेश वडर, शहाजी वडर, संजय मगदूम यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे वाऱयाने उडून गेले आहेत. तर हुतात्मा जोतीराम चौगुले युवक मंडळाच्या व्यायाम शाळेवरील छताचे पत्रे उडून गेले आहेत. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे, पीडीओ टी. के. जगदेव यांनी केली व शासनाच्या परिहार निधीतून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.\nसंकेश्वर : बुधवारी कडक उन्हानंतर दुपारी सुमारे 30 मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावली. मोठय़ा पावसामुळे रस्ते, गटारीतू पाणी वाहू लागले. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला पण पाऊस थांबताच पुन्हा उष्म्याने नागरिक हैराण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मे हिटचा यंदा चांगलाच झटका बसत असून दररोज सकाळच्या टप्प्यात बसणारे उन्हाचे चटके व दुपारी निर्माण होणारे ढगाळी वातावरण, वादळी वाऱयासह पावसाच्या हजेरीने कमालीचे दूषित वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात उष्म्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत\nउचगाव बसस्थानकावर संतप्त गावकऱयांचा रास्तारोको\nतवंदी घाटात 70 फूट दरीत ट्रक कोसळला\nचिकोडीचा पारा 40 अंशावर\nवेदनेचा प्रवास उलगडणारा एकपात्री प्रयोग सादर\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-vinod-mehra-birthday-marriage-with-rekha-mother-beating-chappals-1631099/", "date_download": "2018-08-20T11:39:29Z", "digest": "sha1:RAJW7EZGCQ3MLKKEV6QE3MXP3OMWAHL6", "length": 16384, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "actor vinod mehra birthday marriage with rekha mother beating chappals | या अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nया अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल\nया अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल\nकमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ केली\nरेखा आणि विनोद मेहरा (सौजन्य - यूट्युब)\nहिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांकडे पाहून अनेक होतकरु तरुण प्रेरणा घेतात. त्यांच्यासारखेच आपणही आयुष्यात काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर यशस्वी छाप पाडली आहे. अनेक कलाकारांची सिनेकारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता नाही. याच कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा.\n१३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म झाला. ‘रागनी’ या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक थी रिटा’ या सिनेमात विनोद यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘ऐलान’, ‘घर’, ‘नागिन’, ‘अनुरोध’, ‘अमर दीप’ या विविध धाटणीच्या सिनेमांतून विनोद यांनी आपला असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. सिनेसृष्टीत सुगीचे दिवस सुरु असतानाच विनोद मेहरा यांनी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nरुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्यही तितकेच वादग्रस्त घटनांनी ग्रासलेले होते. वैवाहिक आयुष्य आणि सिनेकारकिर्दीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे कळत- नकळत त्यांच्या आयुष्यावरही त्या सर्व घटनांचा परिणाम झाला. ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेत्री रेखासोबतचे त्यांचे नाते सर्वांसमोर उघड झाल्यानंतर.\nआपल्या अभिनयाने ८०-९० चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. पण रेखा आणि विवेक यांचे लग्नही त्यांच्या करिअरप्रमाणेच वादग्रस्त ठरले. यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाचा एक किस्सा मांडण्यात आला. रेखा जेव्हा कलकत्ता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी गेल्या तेव्हा रेखा यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हकलवून लावले होते. रेखा यांच्या आयुष्यातील अनेक घटनांपैकी ही एक अशी घटना आहे जी रेखा अजूनही विसरलेल्या नाहीत.\nकलकत्ता येथे लग्न केल्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा मुंबईला आले. त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहचले. मेहरा रेसिडेंस येथे पोहचताच रेखा त्यांच्या सासूचा म्हणजेच कमला मेहरा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्या पाया पडण्यासाठी वाकताच कमला यांना त्यांना हटकले. तसेच, त्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला. कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा विनोद यांनी आपल्या आईला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी काहीच ऐकले नाही. उलट त्यांनी पायातली चप्पल काढून रेखा यांना जवळपास मारण्याचाच प्रयत्न केला. आपल्या सासूच्या अशा वागण्याने रेखा अचंबित झाल्या होत्या. आजूबाजूची सर्व मंडळी जमली होती. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. पण विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. रेखासोबत विनोद मेहराचे हे तिसरे लग्न होते. पण, त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. या घटनेने रेखा यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Vidnyanatil-Gamti-Jamti/1885.aspx", "date_download": "2018-08-20T10:31:26Z", "digest": "sha1:JL4D2FV7BUKRPHZEGD67GQMPGJO72HLY", "length": 29813, "nlines": 162, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "VINDNYANATIL GAMTI JAMATI", "raw_content": "\nकाही मुलांना विज्ञान हा कंटाळवाणा किंवा रुक्ष विषय वाटतो; पण अशा मुलांना सोप्या भाषेत, सप्रयोग विज्ञानातील गमती सांगितल्या तर त्यांनाही विज्ञान आवडू लागेल आणि जी मुलं विज्ञानप्रेमी आहेत त्यांनाही आवडतील अशा प्रयोगांची सचित्र माहिती देणारं पुस्तक आहे ‘विज्ञानातील गमती.’ बाटलीतील कारंजे कसे तयार करायचे हे तर त्यांनी सांगितले आहेच. शिवाय परावर्तनाची गंमतही एका प्रयोगाद्वारे सांगितली आहे. गरगर फिरणारी बाटली, न फुगणारा फुगा, जादूचे फूल, रंगीत कारंजे, अदृश्य होणारे नाणे, सरकणारे नाणे हे प्रयोग तर मुलांना आवडतील असेच आहेत. सेफ्टी फ्यूजचे कार्य, विद्युत प्रवाह दर्शक, बटण, बझर आणि बॅटरी असे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित प्रयोगही सांगितले आहेत. घरगुती होकायंत्र कसे तयार करावे याचीही माहिती मुलांना या पुस्तकातून मिळेल. एकूणच या पुस्तकातील सगळे प्रयोग मुलांना आवडतील असेच आहेत. पालकांनी मुलांना हे पुस्तक वाचायला उद्युक्त करावे. यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.\nविज्ञानाशी करूया दोस्ती... विज्ञान विश्वात सतत रंजक प्रयोग केले जात असतात. त्यांचा शैक्षणिक जीवनावर अधिक प्रभाव पडतो. अवघड विषयांच्या धास्तीने विद्यार्थी अभ्यासात मागे पडू नयेत म्हणून विज्ञानविषयक अभ्यासक्रमबाह्य पुस्तके मुलांनी वाचावीत म्हणून ‘विज्ानातील गमती जमती’ हे पुस्तक डी.एस. इटोकर यांनी लिहिले आहे. बाटलीतील कारंजे, परावर्तनाची गंमत, चुंबकीय खेळाडू, थर्मामीटरचे तत्त्व, गरम आणि थंड पाणी, गरगर फिरणारी बाटली या शीषकांवरूनच प्रस्तुत पुस्तकातील प्रयोगांचा अंदाज येतो. विज्ञानासारखा कठीण विषय या प्रयोगाद्वारे रंजक पद्धतीने समजतो. शास्त्रीय तत्त्वाने घडणाऱ्या घटनांची योग्य माहिती कळते. या मुलांमध्ये असलेले दडपण कमी करून त्यांना विज्ञान विषय सोपा वाटावा यासाठी प्रयत्न करणारे असेच हे पुस्तक म्हणावे लागेल. यातील सर्व प्रयोग साधे, सोपे आणि स्वस्त आहेत. या माध्यमातून विज्ञान विषयाबाबत गोडी वाढू शकते. स्वनिर्मितीचा आनंद वेगळा असतो. शिवाय विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढीसाठी उपयुक्त आहे. इतरांना हे प्रयोग जादूचे वाटतील इतके मजेदार आहे. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि ‘नेट’ प्रॅक्टिस टाळण्यासाठी विज्ञानाशी दोस्ती करणे केव्हाही उत्तम. टीव्हीसमोर तासनतास ‘पोगो’ बघण्यापेक्षा अशी ही शैक्षणीक करमणूक केव्हाही चांगली असते, असे मुलांचे मानसतज्ज्ञ सांगतात. खेळणी, वाचनातून विज्ञान, छंदातून विज्ञान अशा मालिकेतील हे एक पुस्तक सप्रेम भेट देण्यासारखे\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T10:57:33Z", "digest": "sha1:3IS4RLXGKZ32O5AV5SCJV45FKUJ3ZOLM", "length": 35560, "nlines": 301, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयंत विष्णू नारळीकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(जयंत नारळीकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nश्री जयंत विष्णु नारळीकर\nपूर्ण नाव श्री जयंत विष्णू नारळीकर\nजन्म जुलै १९, १९३८\nटाटा मूलभूत संशोधन संस्था\nप्रशिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक फ्रेड हॉईल\nवडील विष्णू वासुदेव नारळीकर\nआई सुमती विष्णू नारळीकर\nपत्नी मंगला जयंत नारळीकर\nअपत्ये गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या)\nडॉ. जयंत विष्णू नारळीकर (जुलै १९, १९३८ - हयात) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.\n३.२ इतर विज्ञानविषयक पुस्तके\nनारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.\n१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.\nडॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.\nवाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर\nडॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.\nचार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.\nविविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.\nचला जाऊ अवकाश सफरीला\nयाला जीवन ऐसे नाव\nवामन परत न आला\nनभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)\nनव्या सहस्रकाचे नवे विज्ञान\nयुगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)\nचार नगरांतले माझे विश्व\nपाहिलेले देश भेटलेली माणसं\n१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.\n२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.\n२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.\nत्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.\n२०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३\nजयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.\n’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार\nअमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)\nफाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार\nडॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.\nखगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.\nजयंत नारळीकरांचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nजयंत नारळीकरांची मुलाखत (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते\nश्रीकांत लेले‎ (१९८७) • जेष्ठराज जोशी‎ (१९९१) • योगेश जोशी (२०१५)\nप्रफुल्लचंद्र विष्णू साने (१९८१) • दिनकर मश्नू साळुंखे (२०००)\nबाळ दत्तात्रेय टिळक (१९६३) • भास्कर दत्तात्रय कुलकर्णी‎ (१९८८) • श्रीधर रामचंद्र गद्रे (१९९३) • विवेक विनायक रानडे (२००४) •\nचेतन एकनाथ चिटणिस (२००४) • संतोष गजानन होन्नावर (२००९) • विदिता वैद्य (२०१५)\nविक्रम साराभाई (१९६२) • राजा रामण्णा (१९६३) • जयंत विष्णू नारळीकर (१९७८) • निस्सीम काणेकर (२०१७) •\nइ.स. १९३८ मधील जन्म\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१८ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/ltt-darbhanga-pawan-express-passengers-prevented-passengers-from-sleeping-the-whole-night-because-of-his-snorts-1630965/", "date_download": "2018-08-20T11:35:42Z", "digest": "sha1:MRZACQ64OBDRNC3FKCWJ4YH7HE27V3CP", "length": 12881, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "LTT Darbhanga Pawan Express passengers prevented passengers from sleeping the whole night because of his snorts | पवन एक्स्प्रेसमध्ये हास्यास्पद प्रकार, घोरणाऱ्या प्रवाशाला ठेवलं दिवसभर जागं | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nपवन एक्स्प्रेसमध्ये हास्यास्पद प्रकार, घोरणाऱ्या प्रवाशाला दिली जागरणाची शिक्षा\nपवन एक्स्प्रेसमध्ये हास्यास्पद प्रकार, घोरणाऱ्या प्रवाशाला दिली जागरणाची शिक्षा\nत्यांच्यामुळे इतरांना झोप येत नव्हती\nप्रवासात सहप्रवाशांच्या घोरण्याचा त्रास अनेकांना होतो. घोरण्याची समस्या ही नैसर्गिक त्यामुळे सहप्रवाशांना आपण बोलणार तरी काय तेव्हा कानात बोळे घालून याकडे दुर्लक्ष करण्यापलिकडे आपल्याकडे काही पर्यायच नसतो. पण पवन एक्स्प्रेसमध्ये मात्र घोरणाऱ्या प्रवाशाला इतर प्रवाशांनी चक्क दिवसभर जागं ठेवल्याचा हास्यास्पद प्रकार घडला आहे.\nलोकमान्य टिळक टर्मिनन्सवरून धारबंगाला निघालेल्या पवन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला इतर प्रवाशांनी संध्याकाळपर्यंत जागं ठेवलं असल्याचं मुंबई मिररनं आपल्या बातमीत म्हटलं आहे. रामचंद्र असं या प्रवाशाचं नाव असून पहाटे ४ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत सहप्रवाशानं त्यांना झोपू दिलं नाही. यावेळी बोगीत जवळपास १० माणसं होती. रामचंद्र यांच्या घोरण्याचा आवाज जास्त असल्यानं इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यांची झोपमोड होत होती त्यामुळे प्रवाशांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. बोगीत सुरू असलेला गोंधळ पाहून तिकीट तपासनिस गणेश विरा तिथे पोहोचले. प्रवाशाची झोपमोड करणं योग्य दिसत नाही असं त्यांनी इतर प्रवाशांना समजावले. पण घोरणाऱ्या रामचंद्र यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी लावून धरली.\nअखेर तडजोड करत रामचंद्र यांनी पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत न झोपण्याचं मान्य केलं. यामुळे प्रवासात आठ ते दहा जणांना शांतपणे झोपता आलं. अनेकदा घोरण्यामुळे सहप्रवाशांना त्रास होतो आणि यामुळे गाडीत भांडणं होतात. दर महिन्यात अशी एक तरी तक्रार आमच्याकडे येते असंही विरा यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या प्रतिक्रीयेत सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5678178452835598213&title=Award%20Distributed%20to%20Rhythm%20Wagholikar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:24Z", "digest": "sha1:LMFDJ6NMBT332CVRXD3RMSZ5VPIZTGJN", "length": 7011, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "र्‍हिदम वाघोलीकर यांना पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nर्‍हिदम वाघोलीकर यांना पुरस्कार प्रदान\nपुणे : संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर यांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफुल ऑफ द इअर २०१८’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\n​येथील ग्रँड हयात ​येथे ​२३ जुलै ​रोजी झालेल्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्या हस्ते वाघोलीकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सुधीर वाघोलीकर, ​अनु वाघोलीकर, प्रतीक रोकडे, अविनाश गवई उपस्थित होते.\nवाघोलीकर हे पुण्यातील २४ वर्षीय युवा लेखक असून, त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. ‘स्वरलता-रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी’ हे ​लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते; तसेच किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिंग व्हॉइस- गानसरस्वती किशोरी आमोणकर’ हे ​पुस्तक ‘स्वरमंङळ’ (इंडियन हार्प) आकारात ​छापण्यात आले आहे.\nTags: अमृता फडणवीसर्‍हिदम वाघोलीकरफेमिना मोस्ट पॉवरफुल २०१८पुणे​​Rhythm WagholikarPuneFemina Most Powerful 2018Amruta Fadanvisप्रेस रिलीज\n‘कुटुंबाच्या पाठिंब्यानेच महिला होतील स्वयंसिद्धा’ अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन किशोरीताईंच्या सुरेल आठवणी पुस्तकरूपात वाघोलीकर, रचना यांना ​इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार वाघोलीकर, रचना शहा यांना वॉव अॅवॉर्ड\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://jagdish9.wordpress.com/", "date_download": "2018-08-20T10:18:11Z", "digest": "sha1:SK3PR4UNR44IR2RAAADUR3M4AHHNNHKX", "length": 13233, "nlines": 126, "source_domain": "jagdish9.wordpress.com", "title": "'एक आठवण'….♥ | अथांग मनाच्या सागरातील आठवणींच्या ह्या काही लाटा. 'एक आठवण'….♥ – अथांग मनाच्या सागरातील आठवणींच्या ह्या काही लाटा.", "raw_content": "\nअथांग मनाच्या सागरातील आठवणींच्या ह्या काही लाटा.\nदसर्‍याला शस्रांची पुजा केली जाते. म्हणतात ना शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण असते. शस्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्द खोलवर मनात घाव करतात. मग या दसर्‍याला शब्दांची पुजा का करू नये दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा. ​\nतू समोर आलीस आणि\nमनाला तुझीच ओढ लागली.\nरस्ता तर रोजचाच सवयीचा\nनेहमीसारखाच तो घरी चालला होता, काहीसा विचारात हरवलेला, कधीही न सुटणाऱ्या कोड्यांची उत्तरे शोधत. प्रश्न तर सोपेच होते पण उत्तरे सापडत नव्हती.\nनेहमी आनंदात असतांना, घरातूनही हसत बाहेर पडलेला. पण परततांना इतका उदास, जड अंतकरणाने का चालला होता हेच त्याला समजत नव्हते. बाजारातून आपली सर्व कामे उरकून तो मित्रासोबत बाहेर पडत होता, अचानक समोर आलेली ती व्यक्ती त्याच्या पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती. कोण होती ती, जिच्या एक क्षण समोर दिसण्याने मनाच्या गाभाऱ्यात इतकी उलथापालथ झाली होती. निरभ्र आकाशात पाहता पाहता दाटून आलेले काळे कुट्ट ढग आणि विजांचा कडकडाट.\nमनाच्या सागरात उठणाऱ्या आठवणींच्या लाटांना तो बांध घालण्याचा अशक्य प्रयत्न पुन्हा करू पाहत होता, पण उंचच उंच उठणाऱ्या लाटांना थांबवण त्याला शक्य नव्हतं. त्याला आठवत होते कॉलेज मधले ते गुलाबी दिवस.\nएका अनोळखी चेहऱ्यासाठी वेड झालेलं मन, तासंतास तिची वाट पाहणारे डोळे आजही त्याला धोका देत होते. इतक्या दिवसानीही गर्दीतून तिला शोधून काढणाऱ्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कधी तिच्या आठवणीत हरवून जाणारं मन आज तिच्या आठवणीने असं बेचैन का होत होतं.\nत्याने वाचली होती ती जगाला वेड लावणारी कविता\n‘’प्रेम कर भिल्लाव सारखं\nतिच्या नकळत तिच्यावर इतकं जिवापाड प्रेम करणारा तो आज तिला विसरण्याचा प्रयत्न करत होता. असं कोणत कारण होत की त्यासाठी तो तिलाही विसरायला तयार होता, पुन्हा तेच तेच प्रश्न आणि उत्तर मात्र एक, तेही न सापडणारं. तो चालला होता पुढे पण त्याचे मन मात्र त्याला मागे मागे कुठेतरी खोल काळोखात घेऊन चालले होते………………जायची इच्छा तर नव्हती पण समोरचा प्रकाश हि त्याला सहन होत नव्हता.\nमंदिरात कधीतरी त्याला एका व्यक्तीने सांगितलेलं वाक्य आठवलं, ‘’ अरे तो तुझी परीक्षा पाहतोय.’’\nप्रेम हे किती विलक्षण आहे, आज ही कळत नाही.\nप्रेमात पडलेला माणूस कधी वेडा होतो कळतच नाही.\nतुला एक क्षण पाहण्यासाठी मी तासंतास वाट पाहत थांबतो. तुझ्या सहवासात घालवलेला एक एक क्षण मला दिवसासारखा वाटतो. तुझ्याकडे पाहतांना मला जगातील सारी दुख हलकी झाल्यासारखी वाटतात. तुझ्या समोर असण्याने मनाला होणारा आनंद मला कधीच वर्णन करता येणार नाही. कदाचित तुला हे सारे काही खोटं ही वाटत असेल पण प्रेमात पडलेला माणूस कधी वेडा होतो कळतच नाही.\nहसता हसता कधी रडू येतं आज ही कळत नाही,\nप्रेमात पडलेला माणूस कधी वेडा होतो कळतच नाही.\nPosted in प्रेमयावर आपले मत नोंदवा\nदेव आणि दगड या मधील फरक कुणी सांगू शकेल का \nमानला तर देव नाहीतर दगड अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. पण दगडाला देव मानणारी आपली भारतीय संस्कृती समजणं खरच कठीण आहे. रस्त्याला अनेक दगड पडलेले असतात त्याकडे कोणाचेही लक्ष नसते . पण त्याच दगडाला शेंदूर फासला तर त्यापुढे रांगच लागते .\nते काही असो देव कसलाही असला तरी श्रद्धा महत्वाची आहे . देव दगडाचा असला तरी त्यासमोर उभे राहून हात जोडल्यावर किती शक्ती मिळते, हे मंदिरात गेल्या शिवाय कळत नाही .\nअसं एकांतात बसनं .\nपाहतय तुलाच वेडं मन.\n“अंखियों के झरोखों से मैंने देखा जो सांवरे\nतुम दूर नज़र आये बड़ी दूर नज़र आये\nबंद करके झरोखों को ज़रा बैठी जो सोचने\nमन में तुम्ही मुस्काए मन में तुम्ही मुस्काए “.\nमाझ्या सर्वाधिक आवडीच्या गाण्यांपैकी हे एक हिंदी गाणं . आज ही हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा वाटत नाही.\nकुणाला गाणी आवडत नाहीत. गाणी ऐकायची आवड असली तरी ऐकायची सवयच जास्त असते. व्यसनच म्हणाना हव तर.\nगाणी ऐकल्यावर मन कसं प्रसन्न होतं. मनावरील ताण कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे हा . रोजच्या धकाधकीच्या जीवनात थकलेल्या मनाला ताज करण्यासाठी कामातून थोडा वेळ काढून गाणी ऐकायला विसरू नका. कितीही दु:ख असलं तरी थोडा वेळ शांत एकांतात बसून गाणी ऐकायल्याने दु:ख सहन करण्याची शक्ती आपल्यात येते.\nखरचं संगीतात काय जादु आहे कळत नाही. रागावर विजय मिळविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.\nएखाद्या शांत ठिकाणी बसून गाणी ऐकण्याची मजा काही औरच आहे. गाणी हिंदी असोत वा मराठी ऐकण्याचा आनंद\nशब्द ऑक्टोबर 11, 2016\nरस्त्यात मे 16, 2015\n”परीक्षा” नोव्हेंबर 18, 2014\nकळतच नाही. ऑक्टोबर 8, 2014\nदेव आणि दगड सप्टेंबर 11, 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amar-puranik.blogspot.com/2015/04/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:02:20Z", "digest": "sha1:URE2NAUKJBF2U3D257YTPXI4RUBGFTMH", "length": 31487, "nlines": 285, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: या करताच हवं होत का ‘आप’ला स्वराज्य?", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nराजकीय : अमर पुराणिक\nया करताच हवं होत का ‘आप’ला स्वराज्य\n•चौफेर : अमर पुराणिक•\n२८ मार्च रोजी आम आदमी पार्टीच्या तीनशेहून अधिक सदस्यीय राष्ट्रीय परिषदेत जे झाले त्याचा थोडा फार अंदाज येऊ शकत होता. पण हा वाद या थराला जाईल याची मात्र कोणाला कल्पनाही आली नसेल. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकलपट्‌टी करण्यात आली. नंतर एक एक करत बर्‍याच समित्यांतून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्याच बरोबर एक एक स्टिंग ऑपरेशनचे बॉम्ब फुटू लागले. अनेक आरोप प्रत्यारोप, व्हिडीओ, ऑडीओ टेप्स बाहेर आले. सोशल मिडीयातून याचा मुक्त प्रसार होऊ लागला. नंतर आपच्या वरीष्ठांकडून यावर समझोते करण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल ठरला. सत्तेची नशा आम आदमी पार्टीला खूपच चढली आहे. पण का चढली याचे उत्तर एक हाती सत्ता आणि सत्तालोलूपता हेच आहे.\nशिमगा संपून एक महिना झाला तरीही आम आदमी पार्टीतील शिमगा काही संपेना. हे तर होणारच होतं हे वाक्य आम आदमी पार्टीत गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या कलहावरुन लोकांच्या तोंडून येतं. दिल्लीकरांना दिलेल्या भरमसाठ आश्‍वासनांना हरताळ फासत आपवाले पाडवा येऊन गेला तरीही अजून धूळवड खेळतच आहेत. २८ मार्च रोजी आम आदमी पार्टीच्या तीनशेहून अधिक सदस्यीय राष्ट्रीय परिषदेत जे झाले त्याचा थोडा फार अंदाज येऊ शकत होता. पण हा वाद या थराला जाईल याची मात्र कोणाला कल्पनाही आली नसेल. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकलपट्‌टी करण्यात आली. नंतर एक एक करत बर्‍याच समित्यांतून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्याच बरोबर एक एक स्टिंग ऑपरेशनचे बॉम्ब फुटू लागले. अनेक आरोप प्रत्यारोप, व्हिडीओ, ऑडीओ टेप्स बाहेर आले. सोशल मिडीयातून याचा मुक्त प्रसार होऊ लागला. नंतर आपच्या वरीष्ठांकडून यावर समझोते करण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल ठरला. सत्तेची नशा आम आदमी पार्टीला खूपच चढली आहे. पण का चढली हे वाक्य आम आदमी पार्टीत गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या कलहावरुन लोकांच्या तोंडून येतं. दिल्लीकरांना दिलेल्या भरमसाठ आश्‍वासनांना हरताळ फासत आपवाले पाडवा येऊन गेला तरीही अजून धूळवड खेळतच आहेत. २८ मार्च रोजी आम आदमी पार्टीच्या तीनशेहून अधिक सदस्यीय राष्ट्रीय परिषदेत जे झाले त्याचा थोडा फार अंदाज येऊ शकत होता. पण हा वाद या थराला जाईल याची मात्र कोणाला कल्पनाही आली नसेल. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकलपट्‌टी करण्यात आली. नंतर एक एक करत बर्‍याच समित्यांतून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्याच बरोबर एक एक स्टिंग ऑपरेशनचे बॉम्ब फुटू लागले. अनेक आरोप प्रत्यारोप, व्हिडीओ, ऑडीओ टेप्स बाहेर आले. सोशल मिडीयातून याचा मुक्त प्रसार होऊ लागला. नंतर आपच्या वरीष्ठांकडून यावर समझोते करण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल ठरला. सत्तेची नशा आम आदमी पार्टीला खूपच चढली आहे. पण का चढली याचे उत्तर एक हाती सत्ता आणि सत्तालोलूपता हेच आहे. याचे उत्तर नेपाळ मधील माओवाद आणि आसाम गण परिषद यांच्या इतिहासात पण मिळू शकते. रस्त्यावरुन दिल्ली विधानसभेपर्यंत पोहोचलेला हा पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरला आहे ते ही पक्षांतर्गत मतभेद सार्वजनिक करण्यासाठी. टिळक, गांधीजींच्या ‘स्वराज्य’ या शब्दाची व्याख्या आपापल्या सोयीप्रमाणे प्रत्येक आपचे नेते करु लागला आहे.\nआम आदमी पार्टीने ज्या ‘हमे चाहिये स्वराज्य’चा नारा देत आपली राजकीय यात्रा सुरु केली होती त्याचा मात्र आता निव्वळ दोन पैशाचा तमाशा झाला आहे. पक्षांतर्गत भांडणाचा परिणाम आता आम आदमी पार्टीच्या उत्पन्नावरही पडू लागला आहे. त्यांना मिळणार्‍या देणग्याही आता ७३३ रुपये, २६४ रुपये अशा स्वरुपात मिळू लागल्या आहे. आपच्या देणग्यांचा सेन्सेक्स इतका घसरेल याचा कोणालाही अंदाज आला नसेल. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव ही जोडी पक्षाला मिळणारा निधी, पक्षांतर्गत आरटीआय लागू करणे आणि अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय संयोजक पदावर न रहाणे अशा तीन-चार मुद्द्यांवरुन मागे हटायला तयार नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये विधीज्ञ शांती भूषण यांनी आम आदमी पार्टीला एक कोटी रुपयांची देणगी दिली तेव्हापासून गेल्या दोन-तीन महिन्यांपर्यंत हा पक्ष परिवारवादी ठरला नव्हता. जेव्हा केजरीवाल आणि कंपनीला वाटले की दिल्ली निवडणूकीसाठी विदेशी देणग्या रोखल्या जात आहेत तेव्हा मात्र प्रशांत भूषण यांच्यावर परिवारवादी असल्याचे ब्रह्मास्त्र चालवले गेले. निवडणूका जिंकल्यानंतरच्या विजयी सभेत बोलताना केजरीवाल यांनी आपली पत्नी सुनीता यांच्या समावेत व्हिक्टरीचे व्हि निशान दाखवत आपच्या विजयाचे श्रेय आपली पत्नी आणि वडिलाना देत होते तेव्हा हा परिवारवाद ठरला का नाही. यालाच म्हणतात सोयीचं राजकारण\nअरविंद केजरीवाल हे प्रचंड सत्तालोलूप आहेत हे लपत नाही आणि त्यांच्या जवळचे लोक सुद्धा हे बोलून दाखवतात. मफलर गुंडाळलेला, सामान्य कपडे घालणारा हा मृदूभाषी व्यक्ती आतून किती सत्तालोलूप आहे हे आता चव्हाट्‌यावर आले आहे. योगेंद्र यादवही असेच विनम्र, अहिंसावादी अशी प्रतिमा बनवण्यात यशस्वि झाले आहेत पण या मागे ते नैतिकेची केलेली हिंसा लपवत आहेत. केजरीवाल पाच वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर चिटकून राहतील हे सर्व ठिक आहे. पण पक्षाला राष्ट्रीय स्वरुप देण्याबाबतीत मात्र ते खूप जागृक आहेत. ती कमान ते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या ताब्यात देऊ इच्छित नाहीत. आणि वादाचे हेच प्रमुख कारण असल्याचे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जातेय. केजरीवाल यांना सर्वसत्ताधीश व्हायची स्वप्ने पडत आहेत. त्यांना दिल्लीही आपल्याच ताब्यात हवी आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदही हवं आहे, आणि राष्ट्रीय राजकारणातही पक्षावर आपली हूकुमत ठेवायची आहे. आता पुन्हा आम आदमी पार्टी इतर राज्यात आपले बस्तान बसवू पहात आहे. हे आम आदमी पार्टीचे संकेतस्थळ पाहिल्यावर लपून रहात नाही. योगेंद्र यादव यांना शेतकरी आंदोलनाशी जोडून दक्षिण भारतात कुच करण्याची योजना आम आदमी पार्टीचा सर्वसाधारण कार्यकर्ताही समजू शकतो पण कृत्य मात्र योगेंद्र यादव यांना काळ्यापाण्यावर पाठवण्याचे सुरु आहे. योगेंद्र यादव हरियाणात आपली पकड जमवू पहात आहेत पण त्यांची पकड ढिली करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे नवीन जयहिंद यांना जाणून बुजून लावले आहे. आरटीआयच्या जोरावर आपली राजकीय धार निर्माण करणारे नवीन जयहिंद यांचे कधी योगेंद्र यादव यांच्याशी जमले नाही. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवणारे नवीन जयहिंदच होते. त्यानंतर अंजली दमानियांसारख्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पक्ष सोडला तेव्हाच अंदाज आला की हे वादळाचे पुर्व संकेत आहेत. किरण बेदी तर पक्षात कधी नव्हत्या पण शाजिया इल्मी, दिलीप पांडे, विनोदकुमार बिन्नींसारखे नेते जेव्हा भाजपात सामिल झाले तेव्हा त्यांच्यावर संधीसाधू असल्याचा आरोप केला गेला. पण आजच्या तिथीला या नेत्यांचे चेहरे पाहिले तर ते त्यांच्या निर्णयावर ते समाधानी असल्याचे दिसून येते, की त्यांचा निर्णय योग्य होता.\nतीस वर्षांपुर्वी आम आदमी सारखा प्रयोग आसाममध्ये झाला होता. १९८५ च्या निवडणूकीत तेथे आसाम गण परिषद सत्तेवर आली होती. तेव्हा प्रफुल्लकुमार महंत सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री झाले होते. प्रफुल्लकुमार महंत यांचे नेतृत्व पाहून अनेकांना भ्रम झाला होता की आता महंत देशाचे नेतृत्व सांभाळतील. हा किस्सा अनेक जुने लोक, अभ्यासक सांगतात. १९८५ च्या निवडणूकीत आसाम गण परिषदेने ६७ जागांवर विजय मिळवला होता. अगदी तसेच २०१५ च्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने बहूमत मिळवले. पण काही वर्षात आसाम गण परिषदेत पक्षांतर्गत धूसफुस सुरु झाली. महंत यांना एकाधिकारशाहीची नशा चढली आणि इतरांची सत्तेची महत्त्वकांक्षा जागृत झाली आणि पक्षात फुट पडली. यातील भृगुकुमार फुकन, दिनेश गोस्वामी, वृंदावन गोस्वामी, पुलकेश बरुआ अशा नेत्यांनी मिळून नूतन आसाम गण परिषद या नव्या पक्षाची स्थापना केली. नंतर प्रफुल्लकुमार महंत यांना पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर आसाम गण परिषद(प्रोग्रेसिव्ह)ची स्थापना करण्यात आली. नंतर त्यातही फूट पडली. काही वर्षांनी सर्व आसाम गण परिषदेचे फुटलेले गट एकत्र करण्याचा प्रयत्न झाला पण जनतेने पुन्हा कधीच त्यांना सत्तासोपान चढण्याची संधी दिली नाही.\nआजच्या स्थितीत आसाम गण परिषदेच्या नेत्यांना न केंद्रात कोण किंमत देत ना राज्यात. अगदी अशीच स्थिती आम आदमी पार्टीची होणार आहे, आणि तीही वेगात. आम आदमी पार्टीचे भविष्यात लवकरच पतन झाले तर त्यात काही आश्‍चर्य राहणार नाही. कारण आजच्या राजकारणाचा वेग खूप वाढला आहे. दिल्लीची जनता आज मुर्ख ठरली असली तरीही येत्या काळात आम आदमी पार्टीला आपली जागा दाखवेलच.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nभूमी अधिग्रहण विधेयकातील गतिरोध\nप्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहमिका\nभाजपाला शेतकरीविरोधी ठरवण्याची कसरत\nया करताच हवं होत का ‘आप’ला स्वराज्य\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/human-organisation-life-cycle/", "date_download": "2018-08-20T10:31:22Z", "digest": "sha1:LS73DURDWHG2N6P5X467HJWTEXIBCMVH", "length": 9218, "nlines": 71, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "व्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nव्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\nदेशातील संस्थात्मक जीवनाचा ह्रास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी आहे. ज्येष्ठ विचारवंत व व्यासंगी पत्रकार श्री. गोविंद तळवलकर यांनी केलेल्या ह्या विधानावर दै.लोकसत्ताच्या दि. २७ नोव्हेंबर च्या अग्रलेखात यावर उत्तम भाष्य केले गेलेले आहे. तरीही , मा. गोविंदरावांच्या मूळ विवेचनासोबत हे वाचायला हवे आणि योग्य तो बोधही घ्यायला हवा.\nमाणूस हा समाजप्रिय आहे असे म्हटले जाते . म्हणजेच तो व्यक्तिगत असण्यापेक्षा समाजगत असणे हे ओघानेच आले. समाजातील अनेक धुरिणांनी आजपर्यंत विविध संस्थाना जन्मास घातले ते राष्ट्रउभारणीच्या उद्देशानेच .अशा धुरिणांचे व्यक्तिगत जीवन हे संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच संस्थागत राहिले कारण बलशाली समाजामुळेच राष्ट्र समर्थ होते.ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच संस्थात्मक विचारांशी अधिकाधिक जुळते घेवून कार्य करणे हेच प्रत्येकाच्या हिताचे ठरते.\nतुमच्या आमच्या आणि प्रत्येकाच्या संस्थास्थापनेमागे हाच विचार प्रामुख्याने होता व आहे. पण त्याकडे लक्ष देण्यास व त्याचे महत्त्व जाणण्यास अनेकांना रस नाही हे खरे दुर्दैव आहे. खरे पाहता , कुटुंबसंस्थेपासून आपले संस्थाजीवन सुरु होते म्हणजेच कुटुंब ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्था आहे, व्यवस्था आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण साधणे हे त्या व्यवस्थेचे निदर्शक आहे. कुटुंबातील प्रमुख त्याची जबाबदारी घेत असून तोच ह्या व्यवस्थेचा पालक असतो. तद्वतच जबाबदारी स्वत:हून स्विकारणाऱ्या अशा विविध पालकांकडून संस्थांची निर्मिती होत आली आहे. स्वत:बरोबरच अशा समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेवून या संस्था प्रगती करत आहेत. कारण व्यक्ती ही संस्थेपेक्षा कधीच मोठी नसते हे तत्व त्यांनी पुरेपूर जाणले आणि पाळले.\nपरंतु हे चित्र आता झपाट्याने बदलते आहे. बदल हवा हे ही खरे पण तो व्यक्तिगत स्वार्थ वा असूयेतून येता नये. व्यक्तिस्तोम माजतं ते इथे आणि म्हणूनच व्यक्तीची इमेज ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्याची इथे स्पर्धा लागते. रचनात्मक विधायक बदल करायचे तर त्यासाठी हवी ती निरलस वृत्ती, मेहनतीची तयारी आणि विचारांचा मोकळेपणा , दुसऱ्याचा आदर करण्याचा मोठेपणा आणि मुख्यत: पत्करलेल्या कामाचे संपूर्ण पालकत्व. माणसं जोडणे ही जर कला आहे तर ती आत्मसात करून एखादी संस्था आपलीशी करावी. काम असं असावं की व्यक्ती म्हणजे संस्था आणि संस्था म्हणजे व्यक्ती होऊन जावं मग तिथे मी पणाचा लवलेश राहत नाही. ‘आम्ही ‘च्या भक्कम पायावर अनेक मी ना उभे करून यशाचा मार्ग दाखवता येतो आणि म्हणूनच मा. स्वामी विवेकानंदांचे उत्तुंग व्यक्तिजीवन आदर्श संस्थाजीवनातून आविष्कृत करणारे मा. एकनाथजी रानडे आज हवे आहेत.\nआपला ब्राह्मण समाज अशा व्यक्तीजीवनाचा आणि संस्थाजीवनाचा आदर्श आहे. व्यक्तीनं संस्थागत , समाजगत असणं हाच राष्ट्राला बलशाली करण्याचा मंत्र आहे. हा मंत्र आपण प्रत्येकाने जाणूया, उच्चारुया आणि जपूया . संस्थाउभारणीच्या कार्यात झोकून देणाऱ्यांना बळ देणे ही काळाची गरज आहे. भगवान श्री परशुरामांचे तेज पुन्हा आम्हाला हे सामर्थ्य खचितच देईल पण समर्पित वृत्तीनं त्यांना शरण जायला हवं.\nकुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\nपरशुरामांचे बालपण , शिक्षण आणि विविध अस्त्र – शस्त्रांची प्राप्ती – माधव घुले – एप्रिल २०१५ ते जून २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-20T11:35:00Z", "digest": "sha1:TBWA2DMNHNLUVIRHRM24Y5PAXETJGYWH", "length": 22411, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | राहुल गांधी बेजबाबदार, प्रसिद्धीलोलुप नेते", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी बेजबाबदार, प्रसिद्धीलोलुप नेते\nराहुल गांधी बेजबाबदार, प्रसिद्धीलोलुप नेते\n=मनोहर पर्रिकर यांचा सणसणीत टोला=\nनवी दिल्ली, [९ मे] – राजकारणातून काही दिवसांची विश्रांती घेऊन परत आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीका सुरू झाली आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर संधान साधले. ‘राहुल गांधी बेजबाबदार नेते असून ते प्रसिद्धीलोलुप आहेत,’ असे मत पर्रिकर यांनी व्यक्त केले आहे.\nदोन दिवसांपूर्वी लोकसभेत अमेठीतील मेगा फूड पार्कचा प्रश्‍न राहुल यांनी उपस्थित केला होता. हा प्रकल्प होऊ न देण्यास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यावर उत्तर देताना पर्रिकर म्हणाले की, त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कंपनीने पुढाकार घेतला नाही. ‘स्वत: लोकांमध्ये जाऊन, काम करून निर्माण झालेली प्रतिमा आणि भाडोत्री जनसंपर्क कंपन्यांच्या सहकार्यातून निर्माण झालेला जनसंपर्क यात फरक असतो. लोकप्रियता मिळविण्यासाठी राहुल हपापलेले आहेत. मात्र, तरीही अमेठीतील फूड पार्कसाठी राहुल स्वत: एखादी कंपनी आणणार असतील तर आमचे सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करेल,’ असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सहभागी झालेले भाजपा नेते संबित पात्रा यांनी, राहुल पूर्वतयारीशिवाय सभेत येत असल्याची टीका केली. कॉंग्रेसवर हल्लाबोल करताना पर्रिकर म्हणाले की, ‘कोरवामध्ये आयुधनिर्माणीच्या नावावर कॉंग्रेसने २१८ कोटी रुपये खर्च केले. पण, त्यातून अद्याप काहीही उत्पन्न निघालेले नाही.’\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1716 of 2453 articles)\nसलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती\n३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन परवानगी शिवाय विदेशात जाण्यावर बंदी पासपोर्ट जप्त १५ जूनला होणार पुढील सुनावणी मुंबई, [८ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbhavti-astana-ashee-ghya-tvachechee-kalji", "date_download": "2018-08-20T11:24:41Z", "digest": "sha1:PIFJBNOL3WQFP2Y5LAPPZR7ABG46U2WZ", "length": 11679, "nlines": 218, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भवती असताना अशी घ्या त्वचेची काळजी - Tinystep", "raw_content": "\nगर्भवती असताना अशी घ्या त्वचेची काळजी\nप्रत्येक आईसाठी तिचा गर्भारपणातील काळ हा अत्यंत आशेचा आणि आनंदाचा असतो. पण आईच्या त्वचेसाठी हा काळ म्हणजे थोडा वेदनादायी ठरू शकतो. या दरम्यान ताणली जाणारी त्वचा ही खूप मर्यादेपेक्षा जास्त असते. या प्रक्रियेमुळे त्या स्त्रीची ही जबाबदारी असते की, गर्भवती असताना आपल्या त्वचेची नियमित काळजी घेणे. जशी आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी तयार असता तशीच काळजी स्वत:च्या त्वचेची घेणे गरजेचे असते. आज आपण त्वचेच्या आरोग्यासाठी काही टिप्स घेऊ :\n- झोपताना मेकअप काढावा : मेकअपसाठी वापरण्यात येणारी उत्पादने दिर्घकाळ आपल्या त्वचेवर राहिल्याने वाईट परिणाम होतात. हे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी सर्व मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुवणे आवाश्यक असते. रात्री झोपताना किमान त्वचेला ऑक्सिजन मिळावा हा त्यामागचा उदेश्य आहे.\nरात्री त्वचेचा श्वासोत्छवास चांगला होतो. मेकअप त्वचेवर तसाच असल्यास ही प्रक्रिया होत नाही.\n- दररोज आठ ते दहा तास झोपावे : झोपेमुळे शरीराला नवीन उर्जा निर्माण करण्यासाठी शक्ती मिळते. दुसèया दिवशी कामासाठी नवी उर्जा मिळण्याकरता दररोज आठ ते दहा तास झोप आवश्यक असते. कमी वेळ झोपल्याचे परिणाम जसे शरीरावर होतात तसेच ते त्वचेवर देखील होतात. तुमच्या त्वचेचर आलेली गडद काळी वर्तुळे तुम्हाला हेच सांगतात की,तुमची झोप अपूर्ण आहे.\n- समतोल आहार : तुमचा यावर विश्वास असो qकवा नसो जसा तुमचा आहार तसेच तुमचे आरोग्य राहते. त्यामुळे तुमचा आहार हा समतोल, चौरस आणि परिपूर्ण असणे आवश्यक असते. तुमच्या दैनंदिन आहारात पोषणमूल्य असलेले पदार्थ,जीवनसत्वे, खनिजांनीयुक्त असावा. चांगल्या त्वचेचे आरोग्य हे आहारावर अवलंबून असते. समतोल आहारानी त्वचेला उजळपणा येतो तसेच त्वचा सैल पडण्यासारख्या समस्या दूर होतात. गर्भवती महिलांनी विशेषत: त्वचेसाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते.\n- कठीण साबणाचा वापर टाळा : साबणातील रसायनांमुळे त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते आणि ती कोरडी पडते. रसायनांनीयुक्त साबणाने मृत त्वचेचे प्रमाण वाढते. परिणामी त्वचेवर व्रण उठतात qकवा इतर समस्या उदभवतात. गर्भवती असताना शक्यतो सॉफ्ट qकवा कमी रसायने असलेला साबण,बॉडी वॉश वापरावा. यामुळे त्वचेची होणारी हानी तुम्ही रोखू शकता.\n- अनावश्यक ताण घेऊ नका : त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ताण-तणाव हे एक महत्वाचे कारण आहे.ताणामुळे तुमचा मेंदू जास्त प्रयत्न करेल काही गोष्टी सुधारतील मात्र काही गोष्टींसाठी लागणारे अधिक कार्य तो कमी वेळात करू शकणार नाही. या तणावाचा सर्वाधिक वेगाने पहिला परिणाम हा\nत्वचेवर होतो. यासाठी शक्यतो जास्ती ताण घेऊ नये. ही तणावाची परिस्थिती त्वचेवर परिणाम करणार नाही याची काळजी घ्या. ताण-तणावाचे नियोजन जर तुम्हाला जमले तरच तुमची त्वचा निर्धोकपणे श्वासोत्छवास करू शकेल आणि सुरकुत्या कमी पडतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/matoshree-member-test-panvel-municipal-election-42098", "date_download": "2018-08-20T11:02:39Z", "digest": "sha1:QKB7CD722OPSBKRZHC2AKMWSXRPS2GL6", "length": 11464, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "matoshree member test in panvel for municipal election 'मातोश्री'चे दूत करणार पनवेलमध्ये चाचपणी | eSakal", "raw_content": "\n'मातोश्री'चे दूत करणार पनवेलमध्ये चाचपणी\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nमुंबई - नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीबाबत शिवसेनेने \"वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. मुंबईहून \"मातोश्री'चे खास दूत त्यासाठी पनवेलला जाणार आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन युतीबाबत ते निर्णय घेतील. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह कायम आहे.\nमुंबई - नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीबाबत शिवसेनेने \"वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. मुंबईहून \"मातोश्री'चे खास दूत त्यासाठी पनवेलला जाणार आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन युतीबाबत ते निर्णय घेतील. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह कायम आहे.\nरायगड जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेची पहिली निवडणूक 24 मे रोजी होणार आहे. कोकणात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने ही निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी \"मातोश्री'वर स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढण्याची मागणी करण्यात आली.\nयापूर्वी शिवसेनेने रायगड जिल्ह्यात अनेकदा \"शेकाप'बरोबर युती केली आहे. या वेळी भाजपला बाजूला ठेवण्यासाठी \"शेकाप'शी युती करावी का, याची चाचपणी करून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-20T11:18:47Z", "digest": "sha1:4Z5G3FSLZP5SUH3WK4V6MQ33Q3O7FBW2", "length": 16177, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "उरुळी कांचनमध्ये कार विहिरीत कोसळून सुन आणि सासऱ्याचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune Gramin उरुळी कांचनमध्ये कार विहिरीत कोसळून सुन आणि सासऱ्याचा मृत्यू\nउरुळी कांचनमध्ये कार विहिरीत कोसळून सुन आणि सासऱ्याचा मृत्यू\nउरुळीकांचन, दि. १० (पीसीबी) – कार चालवण्याचा मोह सुन आणि सासऱ्याच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांचा लग्न सोहळा आटपून सासऱ्यासोबत कारने घरी निघालेल्या सुनेने कार चालवण्याचा हट्ट केला. यावेळी कारवरील नियंत्रण सुटून कार तुडुंब भरलेल्या खोल विहिरीत पडली यामध्ये सासरा आणि सुनेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.९) सायंकाळी सहाच्या सुमारास उरुळी कांचन जवळील शिंदवणे गावात घडली.\nसोनाली गणेश लिंभोणे (वय २२, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे) आणि मारुती उर्फ दादा बबन खेडकर (वय ६०, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) अशी मृत दोघांची नावे आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उरळी कांचन जवळील एका गावातून लग्न सोहळा आटपून सोनाली आणि तीचे सासरे मारुती हे त्यांच्या (एमएच/१२/पीझेड/२८२७) कारने गावी परत येण्यासाठी निघाले होते. यावेळी सोनालीने सासऱ्यांकडे कार चालवण्याचा हट्ट धरला. यावर मारुतींनी तिला कार चालवण्यास दिली असता सोनालीचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पाण्याने तुडुंब भरलेल्या खोल विहिरीत जाऊन कोसळली. यामध्ये दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने गाडी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढले आहेत.\nPrevious articleतिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार\nNext articleराम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा; मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून इंजिनिअरचा मृत्यू\nकर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे...\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबारामतीत तरुणीचे अपहरण करुन बलात्कार\nबेगडेवाडीत रेल्वेच्या धडकेने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T11:16:27Z", "digest": "sha1:MUZW7TLBCEZTZA26LX4USVGNPVH5HFHX", "length": 16726, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीच्यावतीने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari भोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीच्यावतीने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती\nभोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीच्यावतीने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती\nभोसरी, दि. ११ (पीसीबी) – पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित ‘डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने यावर्षी ‘पर्यावरण वारी’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, वारीदरम्यान वारक-यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश असलेल्या छत्री, टी-शर्ट वाटपही करण्यात आले.\nविशेष म्हणजे, कंपनीतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांनी उत्साहात वारीमध्ये सहभाग दर्शवला. तसेच, पालखी मार्गावर वारी पुढे गेल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आणि कृतीशील पुढाकार घेणा-या या कंपनीचा आदर्श उद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.\nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान दिघीतील, मॅगझीन चौकात कंपनीच्यावतीने स्वागत मंडप उभारण्यात आला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ‘पर्यावरण वारी’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारक-यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, गुरुप्रसाद तेलकर, दर्शना देशपांडे, प्राजक्ता पाटील, सुभाष धोंडकर, सतीश पाटील, युवराज शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleनाशकात धारदार शस्त्राने वार करुन एकाची निघृर्ण हत्या\nNext articleसोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घाला – धनंजय मुंडे\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nपराभव दिसत असल्याने भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nभारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेहूरोड येथील घोरावडेश्वर डोंगरावर वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण\nचिखलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/notifications/", "date_download": "2018-08-20T11:18:44Z", "digest": "sha1:3Y4MME2ASBE447IC67AKAXZEKNNV5S2E", "length": 14283, "nlines": 193, "source_domain": "pcbtoday.in", "title": "Notifications - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन...\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून सिनियर सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन...\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nमुळशीत कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/family-dispute-niece-burned-it-aunts-house-in-pimpri-chinchwad-both-injured-1631461/", "date_download": "2018-08-20T11:38:09Z", "digest": "sha1:VCZHBOHKYBX4VAMRUDFZJCSD2WXOBJFI", "length": 11486, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "family dispute Niece burned it aunts house in pimpri chinchwad both injured | कौटुंबिक वादातून पुतण्याने चुलतीचे घर पेटवले, दोघेही गंभीर जखमी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nकौटुंबिक वादातून पुतण्याने चुलतीचे घर पेटवले, दोघेही गंभीर जखमी\nकौटुंबिक वादातून पुतण्याने चुलतीचे घर पेटवले, दोघेही गंभीर जखमी\nअग्निशमन दलाने दोघांना वाचवून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.\nकौटुंबिक वादातून चुलतीचे घर पुतण्याने जाळल्याचा गंभीर प्रकार काळेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथील तापकीर नगर येथे घडला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेत चुलती आणि पुतण्या गंभीर भाजले आहेत. प्रीती संदीप सावंत आणि आरोपी नितीन सावंत अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.\nअधिक माहिती अशी की, प्रीती संदीप सावंत (वय ६०) आणि नितीन सावंत (वय २५, दोघे रा. तापकीर नगर, भैया वाडी) हे दोघे चुलती आणि पुतण्या आहेत. या दोघांत कौटुंबिक वाद आहे. याच वादातून मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पुतण्या नितीनने चुलतीच्या घरात जाऊन रॉकेल ओतून घर पेटवून दिले. यात स्वतः नितीनही भाजला असून चुलती प्रीती सावंत देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. अग्निशमन दलाने माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी दोघांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना घडली तेव्हा घरात प्रीती सावंत यांची सून होती. त्या या घटनेतून बचावल्या आहेत. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/mumbai/ironworkers-collapsed-when-the-metro-was-in-operation/", "date_download": "2018-08-20T10:53:22Z", "digest": "sha1:A447WIREPWWFN47RNI57ZGZ2ZHDW4EH6", "length": 9092, "nlines": 196, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मेट्रोचे काम सुरु असताना लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र मुंबई मेट्रोचे काम सुरु असताना लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला\nमेट्रोचे काम सुरु असताना लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला\nमुंबई: मालाड पश्चिम लिंक रोड येथे मेट्रो २चे काम सुरू असताना पिलरचा लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला आहे. मालाड पश्चिम लिंक रोडवर दहिसर ते वर्सोवा याठिकणी दुपारी २च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सतत वाहतुकीने गजबजलेल्या मालाड-लिंक रोडवर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली. या मार्गावर सतत दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. मुंबईत मेट्रोच्या पिलरच्या सळयाचा सांगाडा कोसळण्याची ही तीसरी घटना आहे.\nमागील काही दिवसांपासून मेट्रोच्या पिलरचा सांगाडा कोसळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापूर्वी दोन वेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत मेट्रो ७ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना २०१७ मध्ये जोगेश्वरीतील शंकरवाडी बसस्टॉपजवळ पिलरचा लोखडी सांगाडा कोसळण्याची घटना घडली होती. तर दुसरी घटना ही गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील गोरेगाव चेकनाक्याजवळ घटना घडली होती. या घटनेत दोन कामगार जखमी झाले होते.\nमागिल लेख सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई दिवाकर रावतेंची सूचना\nपुढील लेख कर्नाटक: उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत सिध्द करा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/supreme-court-cancels-88-mining-leases-in-goa-2-1629028/", "date_download": "2018-08-20T11:35:26Z", "digest": "sha1:WTXSVCCNDCSEZAJFCPDZGMJI2YDYA7TX", "length": 25300, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Supreme Court Cancels 88 Mining Leases in Goa | खाणी आणि खाणे | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nव्यवस्थाशून्यतेची बाबदेखील अधोरेखित करणारा आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसर्वोच्च न्यायालयाचा ताजा निर्णय तांत्रिक बाबींबाबत असला तरी आपल्या व्यवस्थाशून्यतेची बाबदेखील अधोरेखित करणारा आहे.\nगोव्यातील ८८ खाणींची कंत्राटे रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनेकार्थानी महत्त्वाचा आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती महत्त्वाची खरीच. देशाच्या वा प्रदेशाच्या प्रगतीत तिचा वाटा महत्त्वाचा असतो, हेही खरेच. परंतु ती किती ओरबाडावी, त्या ओरबाडण्याची किंमत काय, ती कोणी चुकती करायची आणि या सगळ्याचे दीर्घकालीन परिणाम काय याचा कोणताही हिशेब वा समीकरण आपल्याकडे मांडले जात नाही. तसे करणारी कोणतीच व्यवस्था आपण निर्माण करू शकलेलो नाही. त्यामुळे हे असे विषय केवळ दोन बाजूंत विभागले जातात. कर्कश पर्यावरणवादी आणि दुसरीकडे तितकेच कट्टर विकासवादी. वास्तवात सत्य या दोन टोकांच्या मध्यावर असते. केवळ पर्यावरणवाद्यांच्या नादास लागून विकास थांबवणे शक्य नसते आणि काहीही करून विकास हवा ही भूमिका विनाशाकडे नेणारी असते. जगात जे जे म्हणून विकसित देश आहेत त्या त्या देशांतील विकास त्या देशांतील पर्यावरणास झळ न लागता झाला आहे, असे मानणे केवळ दुधखुळेपणाचे ठरेल. परंतु या सम्यक विकासवादी देशांनी विकासासाठी झालेल्या पर्यावरणाचा ऱ्हास पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात भरून काढण्यासाठी योग्य ती पावले उचलली. त्याचमुळे विकासाची परिसीमा गाठूनही युरोप वा अमेरिका निसर्गसुंदर राहू शकले. म्हणूनच अभियांत्रिकीत सर्वोच्च स्थानी असूनही जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात वा अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहरात जगातील उत्तम जंगल शाबूत आहे. तेव्हा विकास अणि पर्यावरण हे दोन्ही घटक हातात हात घालून चालू शकतात, ते एकमेकांविरोधी नाहीत, हे आधी लक्षात घ्यायला हवे.\nगोव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा विचार करावयाचा तो या पाश्र्वभूमीवर. महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्य़ाइतक्या आकाराचे हे राज्य. परंतु सांस्कृतिकदृष्टय़ा पूर्ण भिन्न. त्यामुळे कोकण ते कारवार या एकाच किनारपट्टीचा हिस्सा असूनही गोवा या सगळ्यापेक्षा वेगळे आणि सुंदर ठरते. कोकणातील दारिद्रय़ गोव्यात नाही आणि कारवारी कर्मठपणाही गोव्यास शिवलेला नाही. हे गोव्याचे वेगळेपण दोन कारणांमुळे. तेथील निसर्ग आणि त्या निसर्गाची किंमत राखणारी, त्याच्याशी तादात्म्य पावलेली त्या राज्यातील संस्कृती. गोव्यातील खाण उद्योगाने हे शेवटचे दोन घटक उद्ध्वस्त केले. गोव्यातील, विशेषत: मध्य गोव्यातील जमिनीखाली लोहखनिज आहे. त्याचे मोल कमी नाही. तेव्हा हे लोहखनिज जमिनीबाहेर काढण्यास पर्याय नाही, हे उघड आहे. परंतु जागतिक पातळीवर हे खनिज कसे काढावे याचे काही पर्यावरणपूरक संकेत आहेत. त्यानुसार खनिज काढल्यानंतर जमीन विद्रूप होणार नाही, याची खबरदारी घेणारे काही मार्ग आहेत. खनिकर्माच्या उद्योगानंतरही संबंधित भूप्रदेश जिवंत राखता येतो. गोव्यातील खाणमालकांनी यातील काहीही केले नाही. याचे कारण आपला उद्योग पर्यावरणस्नेही राखावयाचा असेल तर भांडवली खर्च करावा लागतो. तो या मंडळींनी केला नाही आणि आपली सर्व ताकद आपल्याविरोधातील आवाज ऐकलाच जाणार नाही, या प्रयत्नांतच खर्च केली. याचा अर्थ प्रसारमाध्यमे ताब्यात ठेवली. गोव्यातील वर्तमानपत्रे वा अन्य माध्यमे खाणमालकांहाती आहेत, यामागचे हे कारण. हाती पैसा आणि माध्यमे एकदा का आली की राजकारणावरही सुलभ कब्जा करता येतो. गोव्यातील खाणमालकांनी नेमके तेच केले. खाणमालक आणि त्यांचे मिंधे हे सर्वपक्षीय आहेत. एकही पक्ष यास अपवाद नाही. त्यामुळे इतका काळ या खाणमालकांचे उद्योग बिनबोभाट सुरू राहिले. गोवा फाऊंडेशनसारखे काही सन्माननीय अपवाद वगळता या खाणमालकांनी कवेत घेतले नाहीत, असे घटक गोव्यात फार नाहीत. अलीकडच्या काळात गोव्याबाहेरील माध्यमांनी त्या राज्यात मुसंडी मारल्याने खाणमालकांची बाजू अधिक जोमाने प्रकाशात आली. या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या खनिज वाहतूक प्रदूषण मालिकेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तथापि सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निर्णय हा पर्यावरणीय चिंतांवर आधारित नाही. तो खाण परवान्यांच्या वैधतेशी संबंधित आहे. तो महत्त्वाचा अशासाठी की राजकारणावर पकड असली आणि माध्यमे खिशात असली की काय करता येते हे समजून येते.\nगोव्यातील ८८ खाणींचे परवाने २००७ सालीच संपुष्टात आले. सर्वसाधारणपणे कोणताही परवाना संपला की ज्यासाठी तो आहे ते काम थांबणे अपेक्षित असते. परंतु जनसामान्यांचे असे कोणतेही नियम धनदांडग्यांना लागू होत नाहीत. गोव्यातही तेच दिसून आले. परवान्यांची मुदत संपल्यानंतरही जवळपास सात वर्षे या खाणींचे तसेच उत्खनन सुरू होते. देशातील अनेक खाणींबाबतही असेच घडले. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने २०१४ साली ही बाब उघडकीस आल्यानंतर या सर्व खाणींच्या कंत्राटांना स्थगिती दिली गेली. ती अद्याप उठवलेली नाही. २००७ सालात संपुष्टात आलेल्या परवान्यांच्या आधारे २०१४ सालीही खाण उद्योग सुरू असल्याने झालेले नुकसान दुहेरी आहे. एक म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आणि दुसरे म्हणजे खाणींच्या बोली नव्याने न मागवल्या गेल्याने सरकारचा महसूलही बुडाला. हे ध्यानात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने या खाणींचे परवाने नव्याने दिले जावेत असा आदेश दिला. याचा अर्थ या खाणींच्या लिलावांची प्रक्रिया केली जाऊन नवे परवाने देणे. परंतु बडय़ा धेंडांसाठी सर्व ते नियम वाकविण्याची सवय झालेल्या व्यवस्थेने याचा सोयीस्कर अर्थ काढला. तो म्हणजे त्याच खाणकंपन्यांना आहे त्याच खाणीत उत्खनन सुरू ठेवू दिले. हे नियमांचे सोयीस्कर अर्थ काढणे पुन्हा सर्वोच्च न्यायालयासमोर आल्यानंतर यामागील सत्य उजेडात आले आणि अखेर या खाणींना बंदीच करण्याचा आदेश न्यायालयास द्यावा लागला. जे झाले ते इतकेच. परंतु ते आपल्या व्यवस्थाशून्यतेचे प्रतीक असल्याने दखलपात्र ठरते.\nआणि म्हणून खाणींमुळे गोवा राज्यास, खरे तर देशास, मिळणारा महसूल आणि त्याची पर्यावरणीय किंमत हा मुद्दा ऐरणीवर येतो. गोव्यातील बहुतांश खनिजाची निर्यात होते. जपानसारख्या देशात हे कवडीमोलाने विकल्या जाणाऱ्या खनिजास मोठी किंमत आहे. या खनिजाच्या उत्खननात त्याची पर्यावरणीय किंमत गणली जात नसल्याने ते अत्यंत स्वस्त दरात विकले जात, हे त्याच्या लोकप्रियतेचे कारण. परंतु या उत्खननाची किंमत पर्यावरण आणि स्थानिक अशा दोघांना मोजावी लागते. गोव्यातील डिचोली, साखळी आदी परिसरांचा फेरफटका जरी मारला तरी या पर्यावरण ऱ्हासाचे विदारक चित्र समोर येते. लोहखाणींच्या परिसरात तयार झालेले मृत मातीचे (खनिज काढून घेतल्यानंतरची माती ही सर्वार्थाने नापीक होते. त्यात गवताची काडीदेखील उगवू शकत नाही. म्हणून ती मृत माती) डोंगर, त्यामुळे परिसराचे अतोनात तापमान, आसपासच्या घरामाणसांवर तयार होणारी लाल मातीची पुटे आणि त्या कोरडय़ा वातावरणात सातत्याने उडणाऱ्या धूलिकणांमुळे होणारे दम्यासारखे आजार हे खाण परिसराचे सार्वत्रिक चित्र आहे. पावसाळ्यात तर स्थानिकांच्या हालास पारावर राहात नाही. कारण त्या मृत डोंगरांवरची माती पाण्याने वाहून जाते आणि परिसरांचे रूपांतर समग्र रबरबाटात होऊन जाते. गोव्यातील खाणी बहुतांश उघडय़ा आहेत आणि उघडय़ा वाहनांतूनच खनिजाची ने-आण केली जाते. त्यामुळे खाण ते बंदर परिसरातील सर्वच टापू राहण्यास प्रतिकूल होतो.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सर्व अधिक प्रकाशात येईल म्हणून त्याचे महत्त्व. अर्थात खाण आणि खाणे या देशातील सार्वत्रिक आजारास त्यामुळे लगेच आळा बसणार नाही. परंतु त्या दिशेने एक पाऊल तरी पडेल, ही आशा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/veteran-hindi-writer-doodhnath-singh-profile-1619115/", "date_download": "2018-08-20T11:35:22Z", "digest": "sha1:CZ65C6ESSZVXY3EB3LGRXTTL3ZFVDARB", "length": 15930, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Veteran Hindi writer Doodhnath Singh profile | दूधनाथ सिंह | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nहिंदीतील नामवंत कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ते पुढे ओळखले गेले.\nकाही माणसांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी येते जिच्यामुळे तिचे सारे आयुष्यच बदलून जाते. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्य़ातील एका छोटय़ा गावातील मुलाच्या बाबतीतही असेच घडले. घरातील जनावरे दूरवर चरायला घेऊन जाणे व गुरे चरत असताना मिळेल ती पुस्तके वाचणे हा त्याचा छंद होता. एकदा बलियाचे जिल्हाधिकारी मेहदी हसन हे त्या भागाचा दौरा करीत होते. गावातील लोकांशी चर्चा करताना ते त्या मुलाजवळ आले. त्याच्याशी बोलताना हिंदी व उर्दू भाषेचे त्याचे ज्ञान बघून ते प्रभावित झाले. त्यांनी लगेच त्याच्या वडिलांना बोलावून घेतले व याला पुढे शिकण्यासाठी शहरात पाठवा, असा सल्ला त्यांनी दिला. त्या मुलाला मग अलाहाबाद येथे पाठवले गेले. या मुलाचे नाव होते दूधनाथ सिंह. हिंदीतील नामवंत कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ते पुढे ओळखले गेले.\nअलाहाबादला आत्याकडे राहत असताना सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ हे तिथेच राहत असत. दूधनाथ सिंह यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या सहवासामुळे त्यांच्यात वाङ्मयीन अभिरुची निर्माण झाली. बीएची पदवी घेतल्यानंतर खरे तर त्यांना उर्दूमध्ये एमए करायचे होते, पण त्याची प्रवेशाची तारीख निघून गेल्याने त्यांनी हिंदी साहित्यात एमए करायचे ठरवले. अलाहाबादमध्ये तेव्हा साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असे. एकदा त्यांची धर्मवीर भारतींशी भेट झाली. एक कथा त्यांनी तेव्हा लिहिली होती. घाबरतच त्यांनी ती भारती यांच्याकडे दिली. भारती तेव्हा ‘कौमुदी’चे संपादक होते. त्यांनी त्यावर योग्य ते संस्कार करून ‘चौकोर छायाचित्र’ असे शीर्षक देऊन ती प्रसिद्ध केली. दूधनाथ सिंह यांचे कौतुक करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही भारती यांनी केले. नंतर त्यांनी ‘सपाट चहरेवाला आदमी’ ही कथा लिहिली. ती ‘लहर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर तिची समीक्षकांनी दखल घेतली. पुढे नोकरीनिमित्त ते कोलकाता येथे गेले. तेव्हा मोहन राकेश संपादक असलेल्या ‘सारिका’मध्ये त्यांची ‘बिस्तर’ ही कथा आली. सुमित्रानंदन पन्त यांनी ती कथा वाचल्यानंतर दूधनाथ सिंह यांना बोलावून घेतले. अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक म्हणून येण्याची त्यांनी सूचना केली. ते पुन्हा अलाहाबादला आले आणि झपाटल्यागत लिहू लागले. साठोत्तरी काळात स्वातंत्र्यानंतर कोलमडून पडत जाणारी कुटुंबव्यवस्था, बदललेली मूल्ये, स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव, युवा पिढीचे शहरांकडे होत जाणारे स्थलांतर यांसारखे विषय साहित्यातून मांडले जाऊ लागले होते. दूधनाथ सिंहही त्याला अपवाद नव्हते. ‘आखरी कलाम’, ‘लौट आओ धार’, ‘यम गाथा’, ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’, ‘एक और आदमी भी है’, ‘सुरंग से लौटते हुए’ यांसारख्या त्यांच्या रचना हिंदी साहित्यात म्हणूनच कालजयी मानल्या जातात. दूधनाथ सिंह यांचा हिंदी कवितांचा दांडगा अभ्यास होता, पण त्यांनी स्वत: मात्र कविता फार लिहिल्या नाहीत. छोटासा प्रसंगही फुलवत नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण असल्याने त्यांनी सर्वाधिक कथाच लिहिल्या. १९९४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले. शिखर सम्मान, मैथिलीशरण गुप्त सम्मान असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या निधनाने समकालीन हिंदी साहित्यातील महत्त्वाचा कथाकार आपण गमावला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-20T10:58:29Z", "digest": "sha1:S4VFEIO2MYGFSPUCSFL456NZQO7Y4G7O", "length": 3839, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हंगेरीचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\n\"हंगेरीचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१४ रोजी १४:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1629058/padman-screening-kriti-sanon-ayushmann-khurrana-and-others-in-attendance/", "date_download": "2018-08-20T11:40:02Z", "digest": "sha1:2W6WQFIYOQDA2OYDC7VNUWMNGOJCABJF", "length": 7245, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: PadMan screening Kriti Sanon Ayushmann Khurrana and others in attendance | PadMan screening: ‘पॅडमॅन’ स्क्रिनिंग | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nPadMan screening: ‘पॅडमॅन’ स्क्रिनिंग\nPadMan screening: ‘पॅडमॅन’ स्क्रिनिंग\nअक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांचा बहुप्रतिक्षित पॅडमॅन चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी, आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाचे बॉलिवूडकरांसाठी खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.\nआयुषमान खुराना, क्रिती सनॉन, प्रेरणा अरोरा\nइशान खत्तर आणि त्याची आई निलिमा खत्तर\nप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, आफताब शिवदासानी आणि त्याची पत्नी निन दुसांज\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.khanakhazana.org/Bangada-Masala-marathi.html", "date_download": "2018-08-20T10:23:18Z", "digest": "sha1:FEP3L6CCUSGRNLAOK6UWEVDU3IYXV7EK", "length": 3210, "nlines": 82, "source_domain": "www.khanakhazana.org", "title": "बांगडा मसाला | Bangada Masala Recipe in Marathi | Khanakhazana", "raw_content": "\nचटपटीत आणि खमंग मसालेदार ‘बांगडा मसाला’ खवय्यांच्या पसंतीस उतरणारा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.\n१ वाटी खवलेला नारळ\n२ मोठे चमचे तेल\nबांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा. धुवून घ्या.\nखवलेला नारळ, मिरच्या, चिंच जाडसर वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.\nकढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला.\nनंतर हळद, कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या.\nत्यात वाटलेला मसाला, मीठ घालून परतवून घ्या.\nत्यात बांगड्याचे तुकडे घाला. पाणी न टाकता बांगडा शिजवा.\nभाकरी किंवा पोळीबरोबर चांगला लागतो.\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB.html", "date_download": "2018-08-20T11:30:42Z", "digest": "sha1:H5HRJTAVHVEFDFWQBPGWSDTJOC7K7SCI", "length": 23425, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | मांझी जदयुमधून बडतर्फ", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » मांझी जदयुमधून बडतर्फ\n=४८ तासात बहुमत सिद्ध करण्याची पक्षाची मागणी=\nनवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] – पक्षादेश झुगारणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यावर विश्‍वासघात आणि बेशिस्तीचा आरोप करीत जदयुने आज सोमवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सोबतच, मांझी यांना आपले बहुमत अवघ्या ४८ तासात सिद्ध करण्याची सूचना राज्यपालांनी करावी, अशी मागणीही जदयुने केली.\nमांझी हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे, अशा आशयाचा आदेश जदयु अध्यक्ष शरद यादव यांनी जारी केला. बेशिस्तीकरिता त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात येत आहे. जदयुच्या घटनेतील कलम ३ नुसार पक्षाध्यक्षांना पक्षातील कुणालाही बेशिस्तीकरिता बडतर्फ करण्याचे अधिकार दिले आहेत, अशी माहिती सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.\nमाझी यांनी पक्षासोबत विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग पक्षाध्यक्षांकडे नव्हता. विश्‍वासघाताचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा मांझी यांचे नाव सर्वात वर असेल. त्यांनी तर पक्षाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरही टीका केली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्याचा आणि विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचाही अधिकार नाही. कारण, ते आता पक्षाचे सदस्यदेखील राहिले नाही, असे शरद यादव यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बिहारमधील या अस्थिर स्थितीसाठी भाजपाच जबाबदार आहे, असा आरोप करून राज्यपाल त्रिपाठी यांनी मांझी यांना येत्या ४८ तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणीही त्यागी यांनी केली.\nमांझी बहुमत सिद्ध करतील : भाजपा\nदरम्यान, जीतन राम मांझी बहुमत सिद्ध करतील, असा विश्‍वास त्यांच्या चेहर्‍यावरच झळकत आहे. मांझी समर्थकांमध्ये उत्साह तर, नितीशकुमार यांच्या तंबूत निरुत्साह दिसत आहे, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने पाठिंबा द्यायला हवा का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनितीशकुमार मला ‘रबर स्टॅम्प’ समजले\n=मांझी यांचा आरोप= नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] - जदयु नेते नितीशकुमार मला ‘रबर स्टॅम्प’ मुख्यमंत्री समजून बसले होते. सत्तेसाठी त्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/diabetes-and-yoga-international-yoga-day-54172", "date_download": "2018-08-20T11:09:40Z", "digest": "sha1:4G6XKYHTBNVJAS6KMKGLRK3LCKI2CWUI", "length": 14991, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Diabetes and Yoga International Yoga Day मधुमेह आणि योगसाधना | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 जून 2017\nसर्वच प्रकारची योगासने मधुमेहासाठी उपयोगी आहेत. विशेषतः पोटावर ताण, दाब, पीळ देणारी योगासने उदा. पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, शलभासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, योगमुद्रा, त्रिकोणासन वगैरे. मात्र, यामध्ये ‘स्थिरसुखम आणि प्रयत्नशैथिल्य’ या तंत्राप्रमाणे योगासने करावी. यामुळे आसनांचे शरीरातील वरवरचे ताण आतल्या इंद्रियापर्यंत पोचून अंतःस्रवी ग्रंथीपर्यंत पोचतात व स्वादुपिंडातील इन्सुलिनची निर्मिती वाढते.\nसर्वच प्रकारची योगासने मधुमेहासाठी उपयोगी आहेत. विशेषतः पोटावर ताण, दाब, पीळ देणारी योगासने उदा. पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, शलभासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, योगमुद्रा, त्रिकोणासन वगैरे. मात्र, यामध्ये ‘स्थिरसुखम आणि प्रयत्नशैथिल्य’ या तंत्राप्रमाणे योगासने करावी. यामुळे आसनांचे शरीरातील वरवरचे ताण आतल्या इंद्रियापर्यंत पोचून अंतःस्रवी ग्रंथीपर्यंत पोचतात व स्वादुपिंडातील इन्सुलिनची निर्मिती वाढते.\nप्राणायामचा अभ्यासक्रम मात्र शास्रसुद्ध आणि दीर्घकाळ करणे आवश्‍यक आहे. ‘स तु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासेवितो दृषभूमिः यामध्ये विशेषतः अनुलोम विलोम, नाडिशुद्धी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, भस्तिका प्राणायाम याचा अभ्यास त्रिबंधांसहित कुंभक करून करणे आवश्‍यक आहे. यामुळे इन्सुलिन चांगले निर्माण होते. मात्र हे कसे होते हे सांगणे अवघड असून त्यावर संशोधन सुरु आहे.\nमधुमेहाच्या उच्चाटनासाठी शुद्धिक्रियांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. यात विशेषत्वाने अग्रिसारधौती, कपालभाती अत्यंत उपयोगी आहे. तसेच जलनेती आणि वमनही लाभदायक आहे. तसेच शंखप्रक्षालन ही शुद्धीक्रिया मधुमेहासाठी रामबाण इलाज आहे. या सर्व शुद्धिक्रियांमुळे अंतर्बाह्य शुद्धी होऊन सर्व अंतःस्राव सुरळीत चालू राहतात. जसे विहीराचा गाळ साफ केल्यावर झरे फुटतात. वमन शुद्धीमुळे पचन सुधारते. शंखप्रक्षालनामुळे पूर्ण अन्नमार्ग पचन-उत्सर्जन शुद्धी होते. अग्निसार व कपालभातीमुळे प्रत्यक्ष पॅक्रियाजवर परिणाम होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून इन्सुलिन कार्यान्वित होते.\nआजच्या धावपळीच्या युगामध्ये बहुसंख्य लोकांना मधुमेह हा मानसिक ताणामुळे झालेला असतो. यावर ध्यान आणि योग हीच उपयुक्त प्रक्रिया आहे. ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता, मनःशांती. यातूनच ताणतणाव कमी होऊन इन्सुलिन निर्मितीवर झालेले दुष्परिणाम निघून जातात. यासाठी ‘ओंकारध्यान’ आणि ‘पॅक्रियाजवर केलेले ध्यान’ उपयुक्त आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्‍यक आहे.\nमात्र, योग म्हणजे चमत्कार आहे असे समजू नका. कारण काही रुग्णांमध्ये स्वादुपिंडामध्ये बीट पेशीच नसतात किंवा त्यांच्यात इन्सुलिन तयार करण्याची क्षमताच नसते. अशा स्थितीतील मधुमेहाला ‘ज्युव्हेनाईल डायबेटीस’ असे म्हणतात. अशा रुग्णांवर योगाचा काहीही परिणाम होत नाही. त्यांना आयुष्यभर इन्सुलिनच्या इंजेक्‍सनवरच जगावे लागते. पण असे रुग्ण फक्त पाच टक्के असतात. इतर ९५ टक्के रुग्णावर मात्र योगशास्राचा निश्‍चित परिणाम होतो.\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nशिरोळच्या २४ तरुणांना गंडा\nशिरोळ - शासनाच्या वैद्यकीय विभागात क्‍लार्क व शिपाई पदाची नोकरी लावतो, म्हणून तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीने शिरोळ तालुक्‍यातील शिरोळ, अब्दुललाट,...\nKerala Floods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व अॅमेझॉनद्वारे सर्व...\nनवजात अतिदक्षता विभाग बंद\nयेरवडा - पर्णकुटी चौकातील पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात चक्क पावसाचे पाणी गळत आहे. आरोग्य विभागाने गेली कित्येक वर्षे रुग्णालयाची देखभाल...\nगंभीर मुद्द्यांना बगल देत प्रचाराचा बिगुल\nस्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठला होता. एका डॉलरचा भाव 70.09 रुपये नोंदला गेला होता. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/vidarbha/washim/", "date_download": "2018-08-20T10:52:17Z", "digest": "sha1:FWL3IN223ZNHYD2VF2KNQYS3YW7GIKZL", "length": 5187, "nlines": 180, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वाशिम Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-m10-18mp-mirrorless-camera-black-price-pjD6x1.html", "date_download": "2018-08-20T10:58:40Z", "digest": "sha1:OPAB5674OBTA3U4FQKVKMAFCEBDMGJF5", "length": 17813, "nlines": 448, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Aug 01, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅकक्रोम, इन्फिबीएम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 37,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 15 - 45 mm\nअपेरतुरे रंगे F3.5 - F6.3\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nकाँटिनूपूस शॉट्स 4.6 Shots/sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,040,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:02\nऑडिओ फॉरमॅट्स MPEG-4 AAC-LC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन येतोस म१० १८म्प मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/574783", "date_download": "2018-08-20T11:25:35Z", "digest": "sha1:UQZ2OIY46EGIFU3Z42N5FLL2RDBTLGE2", "length": 6311, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "20 लाख ते 1.5 कोटी बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 20 लाख ते 1.5 कोटी बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा\n20 लाख ते 1.5 कोटी बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा\nदेशात अनेक विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही शिक्षण थांबवावे लागते.परंतु हिच अपूर्ण स्वप्न भारतातील बँका शैक्षणिक कर्जाच्या सुविधा देऊन स्वप्न पूर्ण होण्यांचा मार्ग देणार आहेत. यामध्ये देशातंर्गत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याना 20 लाख रुपये व परदेशात शिक्षण घेणाऱयांना 1.5 कोटी रुपयांपर्यत शैक्षणि कर्ज देण्यांची सुविधा बँकिग क्षेत्रातून सुरु करण्यात येणार आहे.\nकर्ज देण्यांची योजना स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेन बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक बँक ऑफ इंडिय अशा राष्ट्रीय बँकांमध्ये हि योजना चालु करण्यात. सुरु करण्यात आली आहे.यात एसबीआय ग्लोबल ऍडव्हॉन टेज स्कीम या सारख्या योजना देण्यात येतात. हि योजना विद्यार्थी परदेशातील विद्यापीठात पूर्ण वेळ शिक्षण घेणारा पाहिजे. अमेरिका, युके कॅनडा, ऑस्ट्रेलिया युरोप, सिंगापूर,जपान, हॉककॉग व न्युझिलॅड या देशांचा सामवेश करण्यात आला आहे.\nएसबीआय ने मार्च 2018 पासून शैक्षणिक कर्जावर व्याज दरामध्ये सुधारणा केली आहे. तो 10.65 टक्के व्याजदर असून मुलींच्या करीता 0.5 टक्के व्याजदरात सुट दिली आहे. आपण या कर्जाची परत फेड 15 वर्षांच्या कालावधी पर्यत करु शकतो. सुविधांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी बँकाच्या ऑनलाईन वेबसाईटला भेट देऊ शकतात.\nनॅशनल पेन्शन स्कीमची 40 टक्क्यांनी वृद्धी\nएअरटेलच्या नफ्यात 55 टक्क्यांनी घसरण\nजीएसटीमुळे 8 टक्क्मयापेक्षा जास्त वृद्धीवर गाठणे शक्मय जागतिक बँक\nकंपन्यांचे निकाल उघड करण्यांचा सेबीकडून तपास\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_8095.html", "date_download": "2018-08-20T10:20:31Z", "digest": "sha1:SFCWLGBNSTDMLDR2CDKA3Y6TZ5IKSVXW", "length": 10440, "nlines": 57, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कमी कालावधीचे मूग आणि उडीद", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nमूग आणि उडीद ही 70 ते 75 दिवसांत येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसावर यांचे उत्पादन घेता येते. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. दुबार, तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते. पाणी साचून राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्‍यक बाब आहे. लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरू होताच कुळवाच्या पाळ्या मारून सपाट करावी. धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्‍टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. सुधारित जाती ः मुगामध्ये वैभव व बीपीएमआर - 145 या दोन जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. या जाती भुरी रोगाला प्रतिकारक आहेत आणि कोपरगाव या पारंपरिक वाणापेक्षा अधिक उत्पादन देतात. कोपरगाव - 1 ही मुगाची जात जुनी असून, त्यावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे या जातीची लागवड टाळावी. उडीद पिकाच्या टीपीयू - 4 व टीएयू - 1 या दोन जाती चांगले उत्पादन देतात. टीपीयू - 4 व टीएयू - 1 या दोन्ही टपोऱ्या काळ्या दाण्यांच्या जाती असून, पक्वतेचा कालावधी 70 ते 75 दिवसांचा आहे. पेरणीचे तंत्र ः पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच, म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावे. मूग, उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धक वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळांवरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते आणि पीएसबीमुळे जमिनीतील स्फुरद मुक्त होऊन पिकास उपलब्ध होते. मूग आणि उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (65 ते 70 दिवस) असल्यामुळे सलग अथवा मिश्रपीक म्हणून घेतली जातात. या पिकांच्या बी पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांमधील अंतर दहा सें.मी. या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीने करणे चांगले. या पिकामध्ये तुरीचे मिश्रपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळींनंतर एक ओळ तुरीची पेरणी करावी. या दोन्ही पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्‍टरी द्यावे. शक्‍यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाण्यालगत पेरून द्यावीत, म्हणजे त्यांचा प्रभाव चांगला होतो. सुरवातीपासूनच पीक तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे. पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे, हे उत्पादनवाढीच्या दृष्टीने आवश्‍यक असते. ही पिके सर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला असेल, तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२० म.पू.\nbaliraja २४ जून, २०१७ रोजी ७:१५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584585", "date_download": "2018-08-20T11:24:46Z", "digest": "sha1:MXZZJL73MPBXEF6JAFKPWY4D7NI2WGZF", "length": 15533, "nlines": 66, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘पूर्व मान्सून’ची जिह्यात धडक! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘पूर्व मान्सून’ची जिह्यात धडक\n‘पूर्व मान्सून’ची जिह्यात धडक\nरत्नागिरी ः भाटय़ेजवळ वादळी पावसाने झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. (छाया-तन्मय दाते)\nसोसाटय़ाचा वारा, वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस\nअनेक ठिकाणी वीज गायब\nझाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत\nआणखी दोन दिवस पावसाची शक्यता\nरत्नागिरी जिह्यात गुरूवारी सायंकाळी सोसाटय़ाच्या वारा, वीजांचा कडकडाट पूर्वमान्सूनने जोरदार धडक दिली. अचानक आभाळ भरून येऊन कोसळलेल्या सरींनी साऱयांचीच त्रेधातिरपीट उडाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून देवरूख, चिपळुणसह बहुतांश भागात वीज गायब होती. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून व पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या. दरम्यान आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले.\nमे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच रत्नागिरीच्या तापमानात मोठी वाढ झाली. पारा कायमच 34 च्या आसपास राहील्याने जिल्हावासीय उष्णतेने प्रचंड हैराण झाले होते. गुरूवारीही सकाळपासूनच उन्हाचे जोरदार चटके जाणवत असल्याने पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. सायंकाळी 3 वाजल्यानंतर अचानक आभाळ दाटून आले आणि काही वेळातच जिल्हय़ाच्या विविध भागात मान्सन पूर्व पावसाच्या सरी बरसू लागल्या\nहवामान खात्यानेही 17, 18 व 19 रोजी कोकणात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. हे खरे ठरले. रत्नागिरी शहरात गुरूवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सोसाटय़ाचा वारा व वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. एक जोरदार सर झाल्यातंतर सुमारे तासभर तुरळक सरी कोसळत होत्या. पाऊस थांबल्यानंतरही आभाळ पूर्णतः दाटलेलेच होते. वातावरण इतके ढगाळ होते की समोरचे दिसणेही कठीण झाले. त्यामुळे वाहन चालकांनी लाईट लावून गाडया चालवाव्या लागत होत्या. वीजांचा लखलखाटही सुरूच होता.\nवाऱयाचा वेगही नेहमीपेक्षा अधिक होता. अचानक आलेल्या पावसाने काही काळापुरते जनजीवन विस्कळीत झाले. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे भाटय़े येथील सुरूबनातील झाड मुख्यरस्त्यावर आडवे कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती. स्थानिकांनी हे झाड बाजूला हलवत वाहतूक सुरळीत केली. या मोसमातील पावसाच्या पहिल्याच सरी भिजून अनुभवल्या. उन्हामुळे लाहीलाही होत असल्याने मुलांनी अंगणात नाचून पावसात भिजून यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाचा आनंद लुटला.\nचौपदरीकरणामुळे महामार्गावर माती येण्याची शक्यता\nमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पावसामुळे महामार्गावर चिकण माती येऊन रस्ता धोकादायक होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर दरड येण्याची, तसेच काही ठिकाणी रस्ता खचण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्गावर वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत वाहने खबरदारीने सावकाश चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nसमुद्रात कमी दाबाचा पट्टा\nहवामान खात्याच्या अंदाजानुसार गल्फच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 6 तासांत समुद्रात ताशी 45-55 ते 85 किमी वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा\nपुढील 24 तासांत 65-75 किमी वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तास समुद्र खवळलेला रहाणार आहे. तरी येथील कार्यक्षेत्रातील सर्व मच्छिमार सोसायटय़ांना व मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यातर्फे देण्यात आला आहे.\nपावसामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडले आहेत. अगोदरच आंबा पिक कमी, त्यात हंगामाचा अखेरचा टप्पा यामुळे बागायतदार चिंतातूर आहे. असाच पाऊस सुरू राहीला तर बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.\nतालुक्याच्या पुर्व भागात गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन दिवसांपासूनच असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे या पावसाने चांगलाच गारवा निर्माण झाला. अचानक जोरदार पावसाचे आगमन झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या आंबा, काजुवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.\nराजापूरात पुन्हा गुरूवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व वादळी वाऱयांसह पावसाच्या सरी कोसळल्या तर ओणी परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली. शहरात गुरूवारी भरणाऱया आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी झालेली असतानाच पाऊस कोसळल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. तालुक्यात चार दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती.\nसंगमेश्वर व देवरूखसह विविध भागातही या पावसाने हजेरी लावली. संगमेश्वर शह शहर परिसरातील शिवणे, माभळे, ओझरखोलसह अनेक गावांतून वादळी वाऱयासह पावसाळा जोरदार सुरुवात झाल्याने शेतकऱयांची एकच धावपळ उडाली. वांद्री पसिरात अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी पडझड झाली. वाऱयामुळे काही †िठकाणी झाडे पडण्याची घटना घडल्या तर बाजारात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली.\nवादळी पावसात तालुक्यातील कळंबस्तेत घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तसेच वृक्ष कोसळल्याने धामणंद मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वीज गायब होती. बाजारपेठेतील व्यापाऱयांनाही त्रास सहन करावा लागला.\nगुरूवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास खेडमध्ये पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी बसलेल्या आंबा व सुकी मासळी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.\nकरियरसाठी केवळ कागदावरची मार्कस् महत्वाचे नाही\nरेल्वे अपघातात लांजातील सख्या भावांचा मृत्यू\n‘थर्टीफर्स्ट’ सेलिब्रेशनवर राहणार प्रशासनाची करडी नजर\nरिफायनरीच्या मुद्यावर शिवसेना तोंडघशी\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/loksatta-lokankika-second-day-in-nagpur-1146881/", "date_download": "2018-08-20T11:38:36Z", "digest": "sha1:2336VWAVXWJTZIRPNUXZD52J3K7JIGDA", "length": 15462, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तोच उत्साह, तीच उत्कंठा! नागपूरमधील प्राथमिक फेरीचा दुसरा दिवसही गाजला | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nतोच उत्साह, तीच उत्कंठा नागपूरमधील प्राथमिक फेरीचा दुसरा दिवसही गाजला\nतोच उत्साह, तीच उत्कंठा नागपूरमधील प्राथमिक फेरीचा दुसरा दिवसही गाजला\n‘तिरपुडे इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट’ने ‘सी तारे मुन वर’ या नाटकातून पोलीस खात्याचा विषय हाताळला.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | October 3, 2015 02:20 am\nपहिल्या दिवशीच्या नऊ एकांकिकांच्या सादरीकरणानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच उत्साह आणि त्याच उत्कंठापूर्ण वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नागपूर विभागाच्या प्राथमिक फेरीचा दुसरा दिवस पार पडला. नागपूरसह विदर्भातील वर्धा, चिखली, गोंदियाच्या विद्यार्थी कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.\nनक्षलवादापासून तर थेट वेश्याव्यवसायातील तगमग, आवेग अशा संमीश्र भावनांची नाटके शुक्रवारी, दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आली. ‘तिरपुडे इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट’ने ‘सी तारे मुन वर’ या नाटकातून पोलीस खात्याचा विषय हाताळला. तर चंद्रपूरच्या ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’ने युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता ‘व्यसन झालं फॅशन’ या नाटकातून समोर मांडली. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ आणि ‘अस्तित्त्व’ यांच्या सहकार्याने शुक्रवारी सादर झालेल्या आठ नाटकांपैकी विठ्ठलराव खोब्रागडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूरच्या ‘विश्वनटी’ या नाटकाने अवघे सभागृह स्तब्ध झाले. या स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून ‘स्टडी सर्कल’ची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’ आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’ काम सांभाळत आहेत. आयरिस संस्था टॅलेन्ट पार्टनर आहे.\nरत्नागिरी विभागातून पाच संघांची निवड\nरत्नागिरी : लोकसत्ता लोकांकिका स्पध्रेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी रत्नागिरी विभागातून शुक्रवारी पाच संघांची निवड करण्यात आली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (भोग), नवनिर्माण महाविद्यालय (गिमिक), डीबीजे महाविद्यालय, चिपळूण (अपूर्णाक), स. का. पाटील महाविद्यालय, मालवण (फ्लाईंग क्वीन्स) आणि कला वाणिज्य महाविद्यालय, ओरोस (संजीवनी) या महाविद्यालयांच्या संघांचा त्यामध्ये समावेश आहे. येथील पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात दिवसभर चाललेल्या या स्पध्रेला महाविद्यालयीन युवक-युवतींचा उदंड उत्साहात उत्तम प्रतिसाद लाभला. अंधश्रध्दा, माणसाला असलेली पूर्णत्वाची ओढ, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याची दृष्टीकोन, कलासक्त माणसाच्या वैयक्तिक जीवनातील तणाव इत्यादी विषय या एकांकिकांमधून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले.\nनगरमध्ये लोकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून ‘वारूळातील मुंगी’ (न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर), ‘प्रतिगांधी’ (बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव), ‘घुसमट’ (डी. जे. मालपाणी महाविद्यालय, संगमनेर), ‘ड्रायव्हर’ (पेमराज सारडा महाविद्यालय, नगर) आणि ‘तपोवन’ (अहमदनगर महाविद्यालय) या पाच लोकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या आहेत. या फेरीत एकूण नऊ लोकांकिका सादर झाल्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘लोकसत्ता लोकांकिका’महाअंतिम फेरी उद्या रंगणार\n‘लोकांकिका’चा बहुमान कोणाला मिळणार\n‘लोकसत्ता लोकांकिका’.. आली समीप घटिका \nVIDEO: ‘सैराट’मधल्या ‘आनी’ची निवड ‘लोकांकिका’च्या मंचावरून\n‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळा रविवारी ‘झी मराठी’वर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T11:16:49Z", "digest": "sha1:6E4NK5GV62VHYDKE6744LINE5D5EF73Y", "length": 15720, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यात पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune पुण्यात पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या\nपुण्यात पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या\nपुणे, दि. ९ (पीसीबी) – स्वारगेट पोलीस लाईन बिल्डिंग क्र.६ मध्ये एका पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजणक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.\nउमेश राऊत (वय ४५) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते डक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत होते.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उमेश राऊत हे नेहमी प्रमाणे डेक्कन पोलीस ठाण्यातील काम आटपून स्वारगेट येथील त्यांच्या घरी गेले होते. यादरम्यान त्यांचा पत्नीसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. यानंतर उमेश यांनी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ बाथरुममधून बाहेर न आल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. तरीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी दरवाजा उघडल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़. घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राऊत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.\nPrevious articleपुण्यात सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प\nNext articleपुण्यात पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची सीबीआय कोठडी\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड...\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nउत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवले – देवेंद्र फडणवीस\nपुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला; दीड कोटींचे हिरे चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:16:43Z", "digest": "sha1:QXE2KLEGDYHI3MJMXIURS3RQ6WLJKQWX", "length": 15655, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन\nशिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन\nशिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ (वय ७१) यांचे आज (रविवार) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान त्यांची उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.\nधुमाळ गेल्या १२ वर्षापासून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. तसेच ते पुणे जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्षपदावर कार्यरत होते. महाराष्ट्र रिक्षा सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. २०१२ ते १७ या दरम्यान ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक होते. तसेच त्यांनी ११ वर्षे पिंपरी -चिंचवड शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती.\nत्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुलगे, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nNext articleएमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी विधानसभेची जागा होतेय “हॉट सीट”; सीमा सावळेंच्या संभाव्य उमेदवारीचा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video?start=6", "date_download": "2018-08-20T10:45:11Z", "digest": "sha1:DYKGOOS5X7QZKFPKFX35WPFGUZAVSUSW", "length": 12800, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Music Video - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमाईम थ्रू टाईमच्या यशानंतर 'विनय देखमुख' दिग्दर्शित “आकापेला” चर्चेत\nमनोरंजन क्षेत्रात नेहमीच काही ना काही नवीन होत असते. आता संपूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकाराच्या सहकार्याने “ आकापेला” या संकल्पनेवर आधारीत गाणे तयार केले आहे. काही दिवसातच लाखोंचे हिट्स या गाण्याला मिळत आहे. कौतुकांचा वर्षाव खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्वीट द्वारे केल. अमेय खोपकर यांच्या ए.व्ही.के एंटरटेन्मेंटच्या युट्युब चॅनलचा हा पहिला व्हिडीओ. विनय प्रतापराव देशमुख सरसमकर यांची सकंल्पना व दिग्दर्शन केलेला हा व्हिडिओ आहे. पहिला मराठीतील माईम थ्रू टाईम मुळे लोकांपर्यंत पोहचलेला विनय देशमुख याचे हे दुसरे प्रसिद्ध होणारे गाणे आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने, विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली आहे. तब्बल सहासष्ट कलाकार, चव्वेचाळीस विविध नवी आणि जुनी गाणी या सर्वाचे मिळून एक गाणे “आकापेला”.\n६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\n‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे ‘निर्माते अमेय विनोद खोपकर याची कलारसिकांना वेगळी ओळख करून द्यायला नको. आता त्यांची निर्मिती संस्था अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंट युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते,अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचा समावेश आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nआदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nआपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.\nमराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\n‘पप्पी दे पारूला’च्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं ‘अण्णाने लावला चुन्ना’ या मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले. सुमित म्युझिक प्रस्तुत 'अन्नाने लावला चुन्ना' या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे. मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे. या गाण्यातून मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nSKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा\nप्रेम.. प्रेमाची व्याख्या म्हणजे स्पंदन.. स्पंदन म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्ती ला बघितल्यावर आपल्या आतून एक आवाज नकळत पणे येतो, मग त्याची धावपळ जोरात सुरु होते आणि मग त्या धावपळीच प्रेमात रूपांतर होतं.. या सगळ्या गोष्टी करणारा एकचं \"स्पंदन\". दोघांची मनं जुळून आली कि एक स्पंदन तयार होतं. अशाच एका स्पंदनाची गोष्ट नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी बघायला मिळाली.. SKB फिल्म ने बनवलेलं हे गुडीपाडवा स्पेशल गाणं मुळात हे फक्त गाणं नसून एक सुंदर प्रेम कथा आहे.. १८ मार्च २०१८ या दिवशी youtube वर प्रदर्शित झालं.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T11:16:34Z", "digest": "sha1:A6AXU46ORZ5SBESRKD4F5ENWTZT2FFTF", "length": 15889, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अहंकारी पंतप्रधानांकडून आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान - चंद्राबाबू नायडू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra अहंकारी पंतप्रधानांकडून आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान – चंद्राबाबू नायडू\nअहंकारी पंतप्रधानांकडून आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान – चंद्राबाबू नायडू\nअमरावती, दि. २१ (पीसीबी) – लोकसभेत तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने जिंकला. त्यामुळे हे सरकार स्थिर झाले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान हे अहंकारी असून त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका चंद्राबाबू यांनी केली आहे.\nचंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने अन्याय केला असल्याचे म्हटले.\nआंध्र प्रदेशला दिलेल्या आश्वासनांना न्याय देण्यात आला नाही. राज्याचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर मोठ्या नुकसानीला राज्याला सामोरे जावे लागले आहे, असे चंद्राबाबू यांनी सांगितले.\nआंध्र प्रदेशच्या ५ कोटी लोकांवर मोदी सरकारने अन्याय केला असून याचा केंद्र सरकारला पश्चात्ताप होईल. पंतप्रधान अहंकारी असून त्यांना सत्तेचा अहंकार आहे, असे म्हणत चंद्राबाबूंनी मोदींवर टीका केली.\nPrevious articleआता चार चाकी वाहनांना ३ वर्षांचा, तर दुचाकींना ५ वर्षांचा विमा काढणे बंधनकारक\n अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून भोंदू बाबाने केला १२० महिलांवर बलात्कार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nपितृतुल्य ‘बापजीं’च्या निधनामुळे शाहरुख भावूक\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकामगार नेते श्याम म्हात्रे यांचे निधन\nअल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत दाम्पत्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/creek-travel-marine-biodiversity-center-1628260/", "date_download": "2018-08-20T11:34:37Z", "digest": "sha1:5ERO7ZCFTK6OIBOLKCFUC7ACWYGR4VDZ", "length": 11501, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "creek Travel Marine Biodiversity center | खाडीसफरीला वाढता प्रतिसाद | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nप्रवाशांचे प्रमाण वाढू लागल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात रोहित पक्ष्यांच्या निरीक्षणाची पर्वणी\nऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या खाडी सफरीला पर्यटक आणि अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचे प्रमाण वाढू लागल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nठाणे खाडीतील जैवविविधतेची माहिती देण्यासाठी आणि पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करण्याची संधी मिळवून देण्यासाठी ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात नौकाविहार सुरू करण्यात आला आहे. यंदा रोहित पक्ष्यांचे आगमन उशिरा झाले असले, तरी आता त्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खाडीसफरीला पर्यटक, पक्षीनिरीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ फेब्रुवारीपासून नौकाविहार सुरू झाला असून २४ आसनी ‘एस बी फ्लेमिंगो’ बोट तर विशिष्ट गटांसाठी प्रीमियम बोट सुरू आहे. ऐरोली ते वाशीदरम्यान २६ किलोमीटरची सफर केली जात आहे.\nरोज भरती-ओहोटीनुसार कमीत कमी दोन फेऱ्या होत आहेत. २४ आसनी बोट पूर्ण भरलेली असते. दोन्ही बोटींतून दररोज ३० ते ४८ पर्यटक प्रवास करतात. २४ आसनी बोटीसाठी प्रतिव्यक्ती ३०० ते ४०० रुपये तर प्रीमियम बोटीसाठी सात जणांच्या गटाला सहा हजार रुपये शुल्क आकारले जाते.b\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1622375/republic-day-2018-parade-ends-with-stunning-air-show/", "date_download": "2018-08-20T11:39:06Z", "digest": "sha1:6EFJC2SKSY2RAI4C5SYKBB2OSN6RMQNQ", "length": 9106, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Republic Day 2018 Parade ends with stunning air show | Republic Day 2018: राजपथावर हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nRepublic Day 2018: राजपथावर हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन\nRepublic Day 2018: राजपथावर हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन\nभारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होतो आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nराजपथावर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी संचलन केले. देशाचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nया संचलनात हवाई दलाच्या थक्क करणाऱ्या कसरती पाहायला मिळाल्या. भारतीय हवाई दलाचे लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र पहिल्यांदाच या संचनलात दिसले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nहवाई दलातर्फे करण्यात आलेल्या संचलनात २१ लढाऊ विमाने, १२ हेलिकॉप्टर आणि ५ ट्रान्सपोर्टर सहभागी झाले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nया संचलनात आसियानच्या झेंड्यासह एक Mi- 17 V5 हे विमानंही सहभागी झाले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)\n१९ ते ३० जानेवारीदरम्यान आसियान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारंभात १० आसियान देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nवायूदलाच्या 38 लढाऊ विमानांचा सहभाग (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nपरेडच्या शेवटी भारतीय वायूदलाच्या कसरती (छाया सौजन्य- दूरदर्शन)\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/page/2/", "date_download": "2018-08-20T11:13:17Z", "digest": "sha1:RYX76CXRP6PO6PFQI5YXFA7AV67GRWAT", "length": 15839, "nlines": 79, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "डिजिटल दिवाळी २०१६ – Page 2 – एक नेट-का अंक", "raw_content": "\nउपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम\nकिमया कोल्हे आसाम म्हटलं की डेाळ्यासमोर येतो तो हिरवागार डोंगर, लांबच लांब चहाचे मळे आणि डोक्याला कपडा बांघून आणि पाठीला टोपली लावून चहा वेचणा-या आसामी बायका नाही का निदान मला तरी तितकच माहीत होतं. जगभरातल्या एकूण चहा उत्पादनापैकी ६ टक्के चहा हा आपल्या आसाममध्ये होतो असे भूगोलात शिकवले होते किंबहुना पाठच करून घेतलेले शाळेत. त्यामुळे…\nयंदाचा डिजिटल दिवाळी अंक खाद्यसंस्कृती विशेषांक करायचा ठरवल्यावर, त्यात वेगवेगळ्या देशांच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या, धर्मांच्या, लोकसमुहांच्या खाद्यसंस्कृतींबद्दल शक्य तितकं जास्त साहित्य असावं असं वाटत होतं. भारतातल्या प्रमुख खाद्यसंस्कृतींमधली एक महत्वाची खाद्यसंस्कृती म्हणजे आदिवासींची खाद्यसंस्कृती. आणि महाराष्ट्रातले आदिवासी म्हणजे प्रामुख्यानं गडचिरोली जिल्ह्यातले माडिया गोंड आदिवासी. तेव्हा त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला गडचिरोलीला जाऊ असं मेधाताईनं सुचवलं. त्यानुसार राणीताई…\nमराठी-हिंदी मालिकांनी भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावलेलं आहे. या मालिका भारतीय माणसाच्या, विशेषतः वयस्कर व्यक्तींच्या भावजीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या आहेत. या मालिका दररोज दाखवल्या जातात. दररोज दाखवल्या जात असल्यामुळे अर्थातच त्यात स्वयंपाक, स्वयंपाकघर आणि खाणंपिणं आलंच. काही मालिकांमध्ये तर फक्त खाणंपिणंच दाखवलं जातं असंही विनोदानं म्हटलं जातं. शुभांगी गोखले यांनी अनेक मालिकांच्या स्वयंपाकघरात खूप तन्मयतेनं…\nमद्यपान – एक चिंतन\nआपल्या देशात आणि एकूणच संस्कृतीत मद्यपानाकडे फार चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. तर परदेशात मद्य हा बहुतेक खाद्यसंस्कृतींचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग हा फरक का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का यासारख्या विचार करायला लावणा-या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे हृषीकेश जोशी यांनी आपल्या मद्यपान – एक चिंतन या लेखात. त्यांचा हा…\nपु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे. पुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार अतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून,…\nमुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह. यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक…\nदलित आत्मकथनं हा मराठी साहित्यातला एक ठेवा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाने दलित आत्मचरित्राचा पाया घातला. ‘बलुतं’ने दलितांचं जे जगणं व्यक्त झालं त्याने मराठी वाचक हादरून गेले. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचा जीवनसंघर्ष व्यापकपणे सर्वांसमोर आला. या पुस्तकातला दलित खाद्यसंस्कृतीचं आकलन करून देणारा भाग वाचला आहे कौशल इनामदार यांनी. संगीतकार-गायक. मराठीच्या संवर्धनासाठी काम करणारे शिलेदार.\nमुळात स्त्रीचं जगणं पुरूषांच्या तुलनेत अवघड. त्यातही दलित स्त्री म्हणजे स्त्रीत्व आणि दलितत्व असा दुहेरी संघर्ष. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणं वाट्याला आलं, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचं आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडलं आहे. आयदानमधला खानपानाबद्दलचा हा उतारा वाचला आहे चिन्मयी सुमीत यांनी. अभिनेत्री. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून…\nमुंबईतलं गिरगावच्या सुप्रसिद्ध खोताच्या वाडीतलं, मुंबईच्या अस्सल कोकणी– गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं अनंताश्रम. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी तर अनंताश्रमाची खुली जाहिरात करणं बाकी ठेवलं होतं असं म्हटलं जायचं. ते गिरगावातून दादरमध्ये राहायला गेले तरी गिरगावातल्या या खडप्यांच्या अनंताश्रमाला विसरले नाहीत. दळवींचं खाण्यापिण्याबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच होतं. मध्यमवर्गीय माणूस कदाचित पायही ठेवणार नाही अशी अनवट रेस्टॉरंट्स हुडकून दळवी तिथे…\nभातपिठल्याची गोष्ट आणि पाडस\nआधुनिक मराठी स्त्री कथा लेखिकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजया राजाध्यक्ष. त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांचं वर्णन करणा-या कितीतरी कथा लिहिल्या. विदेही हा त्यांचा गाजलेला संग्रह. या संग्रहात भातपिठल्याची गोष्ट ही म्हटली तर विनोदाची बारीकशी झालर असलेली आणि म्हटली तर विचार करायला लावणारी कथा आहे. पाडस हा मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या द इयरलिंग या पुस्तकाचा राम…\nमुस्लिम खाद्यसंस्कृतीशिवाय भारतीय खाद्यसंस्कृतीचा विषय पूर्णच होऊ शकत नाही. बदायुनी लोकांनी भारतात ही खाद्यसंस्कृती आणली आणि इथल्या खाद्यसंस्कृतीनं तिला आपलंसं केलं. भारतातल्या इस्लामी खाद्यसंस्कृतीवर इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. या खाद्यसंस्कृतीच्या या सगळ्या प्रवासाविषयी रंजक माहिती दिली आहे. खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी. मोहसिना मुकादम या खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत. त्या रूईया महाविद्यालयात इतिहास…\nमहेश एलकुंचवार हे लेखक म्हणून सगळ्यांनाच माहीत आहेत. पण महेशकाका फार उत्तम स्वयंपाक करतात आणि फार चवीनं जेवतात हे फार कमी जणांना माहीत आहे. १०-१२ वर्षांपूर्वी माझ्या सासुबाईंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर नागपूरला गेले होते. तेव्हा महेश काकांशी स्वयंपाकाबद्दल खूप गप्पा झाल्या. आम्ही दोघेही शाकाहारी, शिवाय दोघांच्या जेवणातल्या आवडी सारख्याच. त्यामुळे आमचं चटकन जमलं. डिजिटल…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-08-20T10:57:53Z", "digest": "sha1:EWM62MPMRDWP3VWMOCI4QUMCHCJJEAN4", "length": 8861, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॉरा बासी - विकिपीडिया", "raw_content": "\n२९ नोव्हेंबर, इ.स. १७११\n२० फेब्रुवारी, इ.स. १७७८\nइ.स. १७३२ - इ.स. १७७८\nलॉरा मारिया कॅटरीना बासी (२९ नोव्हेंबर, इ.स. १७११- २० फेब्रुवारी, इ.स. १७७८) ह्या इटलीच्या भौतिकविद होत्या. युरोपीय विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अध्यापक होत्या.[१]\nलॉरा ह्यांचा जन्म बोलोग्ना येथे झाला.त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिली होती.त्यांचे खाजगी शिक्षण ७ वर्ष झाले. गेतानो तकॉनी ह्या त्यांच्या शिक्षिका होत्या. त्या विद्यापीठात अध्यापिका होत्या. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, इतिहास या विषयांचे अध्यापन त्या करीत. कार्डिनल प्रॉस्परो लँबर्टिनी ह्यांनी तिला खूप प्रोत्साहित केले.\nइ.स. १७३१ मध्ये बोलोग्ना विद्यापीठात वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना शरीररचनाशास्त्र ह्या विषयाच्या अध्यापिका म्हणून त्यांची निवड झाली होती. इ.स. १७३२ मध्ये \"अकॅडेमी ऑफ द इंस्टिट्यूट फॉर सायन्सेस\"मध्ये त्यांची निवड झाली व पुढच्याच वर्षी त्यांना तत्त्वज्ञान ह्या विषयाचे अध्यापकपद मिळाले. इ.स. १७३८ साली त्यांचा विवाह जिसप वेरात्ती या सह-अध्यापकासोबत झाला. या दांपत्याला बारा अपत्ये झाली.[२]\nन्यूटनप्रणित भौतिकीत लॉराला प्रामुख्याने रस होता आणि ह्या विषयावर तिने २८ वर्षे अध्यापन केले. भौतिकशास्त्र व नैसर्गिक तत्त्वज्ञान याबाबतचे न्यूटनचे विचार इटलीमध्ये आणण्यात तिचा मुख्य सहभाग होता. भौतिकशास्त्राच्या सर्व अंगांमध्ये तिने स्वतःहून अनेक प्रयोग केले. आपल्या आयुष्यकाळात तिने २८ शोधनिबंध प्रकाशित केले, कोणत्याही पुस्तकाचे लेखन मात्र तिच्याकडून झाले नाही.\nइ.स. १७४५ मध्ये लँबर्टिनीने (आताचे चौदावे पोप बेनडिक्ट) तत्कालीन २५ निवडक विद्वानांचा गट बनविला होता. या गटात निवड व्हावी म्हणून लॉराने बरेच प्रयत्न केले, अकॅडमी वर्तुळात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर गटातील एकमेव महिला सदस्य म्हणून तिची निवड झाली.\nशुक्र ग्रहावरील ३१ किमी व्यासाच्या एका विवराला लॉराचे नाव देण्यात आले आहे.[३] बोलोग्नामध्ये तिच्या नावाचे एक विद्यालय व रस्ता आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७३२ मधील जन्म\nइ.स. १७७८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/25-lakh-bhavik-tuljapur-yatra-39587", "date_download": "2018-08-20T11:04:33Z", "digest": "sha1:MTT5PVLUE67TRSI2LK5TJPV3EAK23PEM", "length": 10554, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "2.5 lakh bhavik for tuljapur yatra तुळजापूरच्या यात्रेत अडीच लाख भाविक | eSakal", "raw_content": "\nतुळजापूरच्या यात्रेत अडीच लाख भाविक\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nतुळजापूर - चैत्री यात्रेनिमित्त मंगळवारी तुळजाभवानी मातेचे सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. शहरात \"आई राजा उदो उदो'चा जयघोष सुरू होता. शहारातील भाविकांच्या अनेक काठ्या पालखी शहरात दाखल झाल्या होत्या.\nतुळजापूर - चैत्री यात्रेनिमित्त मंगळवारी तुळजाभवानी मातेचे सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. शहरात \"आई राजा उदो उदो'चा जयघोष सुरू होता. शहारातील भाविकांच्या अनेक काठ्या पालखी शहरात दाखल झाल्या होत्या.\nयात्रेनिमित्त तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा परिसरात प्रशासनाने दर्शनाची व्यवस्था केली होती. तथापि; मंदिरात अन्य ठिकाणी केलेले नियोजन अपयशी ठरले. त्यामुळे मंदिरात नगारखान्याजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास कोंडी झाली. नगारखान्याच्या पाठीमागून भाविकांना प्रवेश दिला जात होता. मात्र तेथेही कोंडी झाल्याने गोंधळी कट्ट्यापासून भाविकांना बाहेर काढण्यास सुरवात झाली. मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा त्रास भाविकांना सहन करावा लागत होता.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-08-20T10:57:30Z", "digest": "sha1:SCFRBZ6OKL34SKCDKSNZTRW4T6KEN44M", "length": 13544, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोरेश्वर नीळकंठ पिंगळे - विकिपीडिया", "raw_content": "\n(मोरेश्वर पिंगळे या पानावरून पुनर्निर्देशित)\nमोरोपंत पिंगळे याच्याशी गल्लत करू नका.\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nडिसेंबर ३०, इ.स. १९१९\nजबलपूर, मध्य प्रदेश, भारत\nसप्टेंबर २१, इ.स. २००३\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद\nमोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते होते. \"हिन्दु जागरणाचा सरसेनानी\" म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. संघ प्रचारक म्हणून झालेल्या त्यांच्या ६५ वर्षांच्या सेवेत, त्यांनी विविध पदे भूषविली. त्यातील, 'अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख' हे पद सर्वोच्च होते. सन १९७५ मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सहा सरसंघचालकांपैकी एक होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी, रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांचा \"फील्ड मार्शल\" म्हणून गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले: गौ-संशोधन, सरस्वती नदी शोध, इतिहास पुनर्लेखन ही त्यातील काही उदाहरणे. त्यामुळे त्यांना संघाचा प्रकल्प पुरुष ही पदवी मिळाली. ते प्रसिद्धिपराङ्‌मुख होते. त्यांचे वर्णन 'सर्वच ठिकाणी पण कशातच नाही' असे करता येऊ शकेल. ते आपले जीवन संघाचा खरा स्वयंसेवक म्हणून जगले.\n१ शिक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कामगिरी\n२ प्रथम एकात्मता यात्रा\n३ राम-जानकी रथ यात्रा\nशिक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कामगिरी[संपादन]\nमोरोपंत हे डॉ. हेडगेवार व श्री गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळालेल्यांपैकी एक आहेत. सन १९४१ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते सन १९४६ मध्ये पूर्ण वेळ संघ प्रचारक झाले. १९४६ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी त्यांना महाराष्ट्राचे सहप्रांतप्रचारक म्हणुन नियुक्ती मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येत ’सरसंघचालक गुरुजी गोळवलकर यांचा हात असल्याच्या अफवां’मुळे पडलेली संघाच्या विविध शाखांमधील दरी बुजविण्याचे कार्य केले.\nसन १९८१ मध्ये मीनाक्षीपुरम् येथे शेकडो हिंदूंना बाटवले गेले. असे पुन्हा होऊ नये त्यासाठी पिंगळे यांनी १९८३ साली विश्व हिंदू परिषदेद्वारे एकात्मता यात्रेची मुहूर्तमेढ रोवली..[१]त्यांच्या संघटना कौशल्यामुळे मोरोपंतांना या यात्रेचे नियोजन, परस्पर समन्वय व क्रियान्वयनाची जबाबदारी दिली गेली. या कामासाठी मोरोपंत भारतभर फिरले. एकात्मता यात्रेच्या रथाच्या त्यांनी निवडलेल्या परिणामकारक मार्गामुळे त्या यात्रेचा प्रभाव निश्चित वाढला.\nसन १९८३ मध्ये झालेल्या एकात्मता यात्रेपाठोपाठच, राम-जानकी रथयात्रा काढण्यात आली.ही राम जन्मभूमी आंदोलनाची पूर्वतयारी होती.या यात्रेचा उद्देश, हिंदूंना संघटित करणे तसेच त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना जागृत करणे, हा होता. बिहार व उत्तर प्रदेश या प्रांतांमधून सात रथ प्रवास करत करत अयोध्येला पोचले. या रथांमध्ये भगवान श्रीराम हे अयोध्येत तुरुंगात आहेत असे दाखविण्यात आले होत. मोरोपंतांना या यात्रेचे संयोजक व नियंत्रक म्हणून नेमण्यात आले होते. सन १९८६ मध्ये, फैजाबाद न्यायालयाने हिंदू समाजाची जागरूकता जाणून घेऊन अयोध्येतील राममंदिराचे कुलूप काढण्याचा आदेश दिला.\n↑ \"एकात्मता यात्रा [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\". वि.हिं.प. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\nटाइम्स ऑफ इंडियाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)\nप्रधानमंत्री वाजपेयी हे मोरोपंतांच्या निधनावर दुःख व्यक्त करतात. (इंग्रजी मजकूर)\nइंडियन एक्सप्रेसचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)\n’ऑर्गनायझर’चे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)\nइ.स. १९१९ मधील जन्म\nइ.स. २००३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/pune-news-existence-gravitational-waves-proved-be-third-time-49551", "date_download": "2018-08-20T11:15:12Z", "digest": "sha1:URDFUMSJ5TSORRW4GDSQDZTFJY6QNJU6", "length": 14508, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news The existence of gravitational waves proved to be the third time! गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व तिसऱ्यांदा सिद्ध! | eSakal", "raw_content": "\nगुरुत्वीय लहरींचे अस्तित्व तिसऱ्यांदा सिद्ध\nशुक्रवार, 2 जून 2017\n\"लायगो' वेधशाळा पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतरचे पहिलेच सिग्नल्स\n\"लायगो' वेधशाळा पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतरचे पहिलेच सिग्नल्स\nपुणे - सुमारे दोन वर्षांपूर्वी गुरुत्वीय लहरींचा ऐतिहासिक शोध लावत आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला खरे ठरवत अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या \"लायगो' वेधशाळेने पुन्हा एक चांगली बातमी दिली आहे. लायगोच्या शोधकयंत्रणेला (डिटेक्‍टर्स) गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचे पुरावे पुन्हा एकदा मिळाले असून, गेल्या दोन वर्षांत हे तिसऱ्यांदा घडले आहे. गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाला यामुळे पाठबळ मिळाले असून, गुरुत्वलहरीय खगोलशास्त्राच्या आणि कृष्णविवरांच्या अभ्यासाला यातून मोठी गती मिळणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत.\nगुरुत्वीय लहरींच्या शोधात लायगो वेधशाळेच्या सोबतीने महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या \"आयुका'तील शास्त्रज्ञांनी गुरुवारी या नव्या घडामोडींसंदर्भात माहिती दिली. पृथ्वीपासून सुमारे 3 अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या महाकाय अशा दोन द्विज-कृष्णविवरांच्या महाटकरीतून निर्माण झालेल्या ऊर्जेतून या गुरुत्वीय लहरींची निर्मिती झाल्याचे दिसून आले आहे. लायगो वेधशाळेला मिळालेल्या सिग्नल्सचे विश्‍लेषण (डिकोडिंग) केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आला.\nविशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील शोधानंतर वेधशाळेचे काम तांत्रिक कारणांसाठी थांबविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वेधशाळा कार्यान्वित झाल्यावर या वर्षी 4 जानेवारी रोजी हा शोध लागला आहे.\nकाय आहे शोध आणि त्याचे महत्त्व\nसूर्याच्या 31 पट अधिक वस्तुमानाचे एक कृष्णविवर आणि सूर्याच्या 19 पट अधिक वस्तुमानाचे दुसरे कृष्णविवर यांच्यात झालेल्या टकरीतून या गुरुत्वीय लहरींची निर्मिती झाल्याचे या शोधातील निरीक्षणे सांगतात. महत्त्वाचे म्हणजे, या आधीच्या शोधांच्या तुलनेत तब्बल दुप्पट अंतरावरच्या कृष्णविवरांच्या टकरीची नोंदही आता लायगो वेधशाळा घेऊ शकली आहे. त्यामुळे या वेधशाळेच्या निरीक्षणक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.\nही तर केवळ सुरवात\nया शोधाबद्दल बोलताना आयुकातील शास्त्रज्ञ आणि गुरुत्वीय लहरींच्या शोधात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रा. संजीव धुरंधर म्हणाले, \"\"मूलभूत भौतिकशास्त्राला एक नवी आणि वेगळी दिशा देणारा हा शोध ठरणार आहे. गुरुत्वीय लहरींचा शोध विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नवी दालनं खुली करणार आहे.'' तर डॉ. संजीत मित्रा म्हणाले, 'गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करतानाच या शोधामुळे लायगो प्रकल्पाची कार्यक्षमताही सिद्ध केली आहे. भारतात लायगोची वेधशाळा सुरू झाल्यावर या शोधाला गती मिळेल.''\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:11:39Z", "digest": "sha1:HQCWFQVKCMW4UGIY7USHUTWX5THYUVAE", "length": 48028, "nlines": 146, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "ब्रेडगाथा – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nपुण्यामध्ये मोठं होत असताना मी फारसा ब्रेड कधी खाल्ला नाही. कधीतरी रविवारी सकाळी आम्ही चहाबरोबर ब्रेड आणि अमूल बटर खात असू. त्या वेळेस फक्त व्हाईट ब्रेड मिळायचा बेकरीमध्ये. आपण काहीतरी स्पेशल आणि युनिक करतोय असं वाटायचं तेव्हा ब्रेड खाताना. कारण ८०-९० च्या दशकात ब्रेड हा तसा मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाचा भाग नव्हताच. धिरडं, थालीपीठ, पोहे, उपमा याचंच आमच्या जिभेवर राज्य होतं तेव्हा. आणि तसंही ब्रेड खाणं तब्येतीला फारसं चांगलं नसतं. कारण त्यात मैदा असतो, असंच नेहमी ऐकलेलं. त्यामुळे ब्रेड हा तसा फार भाव खाऊन जाणारा पदार्थ नव्हता तेव्हा.\n९८ साली जेव्हा अमेरिकेला आलो तेव्हा MS करताना ब्रेडचा खूपच मोठा आधार मिळायचा. पोळ्या रोज करायचा कंटाळा आणि भात काही सतत खाऊ शकत नाही त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड खायला सुरुवात झाली. अमेरिकेतले वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड पाहून पहिल्यांदा खूप नवल वाटायचं. नंतर जॉब करायला लागल्यावर आणि घरी स्वयंपाक करायला लागल्यावर घरीच ब्रेड बनवायला सुरुवात केली. बेकिंग हा प्रकार त्यापूर्वी कधीच केला नव्हता. अमेरिकेत घरीच ओव्हन असल्याने आणि ब्रेडला लागणारं साहित्य अगदी सहजी उपलब्ध असल्याने वीकएंडला ब्रेड करणं सुरू झालं. आता भारतातही बऱ्याच घरात ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह असल्याने ब्रेड घरीच करणं सोपं होऊ शकतं.\nब्रेडची जन्मकथा मजेशीर आहे. असं म्हणतात की खूप वर्षांपूर्वी कोणीतरी अनावधानाने गव्हाच्या पिठात पाणी मिसळलं आणि ते तसंच २-३ दिवस बाहेर राहिलं. काही दिवसांनी ते मिश्रण नैसर्गिकरित्या आंबवलं गेलं आणि त्यावर बुडबुडे यायला लागले. आता याचं करायचं काय,असा प्रश्न पडला. मग भट्टीत ते मिश्रण भाजून बघण्याचा प्रयत्न केला आणि आधुनिक ब्रेडचा जन्म झाला. अशी मजेशीर सुरुवात असलेल्या ब्रेडचा नंतरचा प्रवासही अनोखा आहे.\nब्रेड – पदार्थ नव्हे, संस्कृती\nसर्वसाधारणपणे युरोपमध्ये खूप प्रसिद्ध असलेला ब्रेड हा मध्यपूर्वेत, मोरक्को, इजिप्त इथेही खूप प्रसिद्ध आहे. या देशांच्या लोकजीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे. यात मुळीच अतिशयोक्ती नाही. मध्यंतरी नेटफ्लिक्सवर मी मोरक्कोच्या ब्रेड संस्कृतीविषयी एक माहितीपट पाहिला आणि अचंबितच झालो. ब्रेड हा निव्वळ एक खाद्यपदार्थ नाही. त्याभोवती त्या देशाची प्रगल्भ संस्कृती गुंफलेली आहे. ब्रेड बनवायला खरं तर फक्त तीन गोष्टींची गरज असते – पीठ, पाणी आणि हवा. बहुतांशी ब्रेड बघाल तर ते दाबल्यावर त्यांचं आकारमान कमी होतं. कारण त्यातली हवा निघून जाते. पण आंबवण्याच्या प्रक्रियेमुळेच पीठ आणि पाण्याचा हा गोळा spongy अशा ब्रेडमध्ये रूपांतरित होतो. आजकाल बाजारात active instant yeast मिळतं. त्यामुळे नैसर्गिकरित्या आंबवण्यापेक्षा झटपट ब्रेड तयार करता येतो.\nकालांतराने ब्रेडमध्ये लोक विविध मसाले, हर्ब्ज, भाज्या घालायला लागले आणि नवनवीन प्रकारचे ब्रेड बाजारात दिसू लागले. ब्रेडमध्ये प्रामुख्याने गव्हाचं पीठ वापरतात. पण हल्ली अनेक वेगवेगळ्या पिठांचेही ब्रेड बनवले जातात. उदाहरणार्थ राजगिरा, बदाम, तांदूळ, नारळ, मका यांची पिठं. Gluten चं वावडं असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं पीठ वापरून ब्रेड बनवता येतो. ब्रेड उत्तम प्रकारे भाजण्यासाठी उत्तम प्रकारचा ओव्हन असणं, ओव्हन pre -heat असणं, मिश्रण ठराविक तापमानावरच भाजलं जाणं आवश्यक आहे. यीस्टचं योग्य प्रमाण, त्यात कोमट पाणी घातल्यावर त्यातले bacteria active होणं खूप महत्त्वाचं असतं. यीस्ट जर नीट ऍक्टिवेट झालं नाही तर ब्रेडचा पोत बिघडू शकतो. त्यामुळे चांगला ब्रेड बनवण्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं.\nमी स्वतः ब्रेड मेकिंग मशीन वापरत नाही, कारण कणिक योग्य प्रकारे भिजवण्याचं काम मशीन नाही करू शकत. त्या बाबतीत मी खूप जुन्या मतांचा आहे. जोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाला हाताने स्पर्श करत नाही किंवा जिभेवर घेऊन चव बघत नाही किंवा नाकाने वास घेत नाही, तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. मी आणि अमित सिंगापूर, भारत, अमेरिका इथे राहिलो आहे. त्यामुळे या प्रवासात ज्या ज्या ब्रेड्सची माझी ओळख झाली आणि मला आवडले, त्याबद्दल मी इथे लिहिणार आहे. एरवी, ब्रेड हा विषय इतका मोठा आहे की लिहायला बसलो तर ४-५ पुस्तकंसुद्धा कमी पडतील.\nअमित आणि मी सिंगापूर मध्ये राहात असताना मला या ब्रेडची ओळख झाली. शनिवारी सकाळी सिंगापूरमधले बहुतांशी लोक killiney कॉफी शॉपमधल्या काया टोस्टसाठी अगदी लाइन लावून असतात. आम्ही ऑर्चर्ड रोडच्या जवळ राहायचो आणि हे कॉफी शॉप तिथेच आहे. ब्रेकफास्ट पदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेला हा काया टोस्ट सिंगापूरवासियांसाठी अगदी छान कंफर्ट फूड आहे. कोळशाच्या भट्टीवर टोस्ट केलेला ब्रेड आणि त्यावर मस्त बटर आणि काया जाम लावून हा ब्रेड बनवतात. काया जाम हा सिंगापूरचा नारळ आणि अंडी वापरून केलेला पारंपरिक जाम आहे. तुम्ही सिंगापूरला गेलात तर अवश्य हा जाम आणि काया टोस्ट खा. हा काया टोस्ट, उकडलेली अंडी आणि तिथल्या लोकल कॉफी (kopi ) किंवा चहा (teh ) बरोबर अप्रतिम लागतो.\nमला प्रवास करायला खूप आवडतो. इथिओपियन जेवण हे माझ्या आवडत्या जेवणांपैकी एक आहे. आपल्या भारतीय जेवणाच्या चवींशी जवळचं असलेलं म्हणून असेल किंवा ते आपल्यासारखं खाली मांडी घालून बसून जेवतात म्हणून असेल, मला हे जेवण खूप आवडतं. मी लॉस एंजेलीसला मित्रांकडे गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा इथिओपियन पदार्थ खाल्ले. तेव्हापासून मी या जेवणाच्या प्रेमात आहे. इंजेरा हा त्यांचा लोकल ब्रेडचा प्रकार आहे. तो त्यांच्या जेवणाचा मध्यबिंदू आहे. अगदी आपल्या थाळीसारख्या आकाराचा असलेला इंजेरा ब्रेड ताटभर पसरलेला असतो आणि मग त्यावर वेगवेगळ्या भाज्या, मांस, सलाड वगैरे मांडलेलं असतं. आपण जसे पोळीचे तुकडे करून भाजीबरोबर खातो तसंच या इंजेराचे तुकडे त्या भाज्यांबरोबर खायचे. ४-५ जणांत मिळून एक थाळी असते. हा इंजेरा ब्रेड आणि भाज्या एकमेकांबरोबर शेअर करत, अंगत पंगत करत जेवण्याचा हा प्रकार आहे. टेफ या इथिओपियातल्या स्थानिक धान्यापासून हा ब्रेड बनवलेला असतो. याचा पोत आपल्या डोश्याच्या जवळपास जाणारा असतो. टेफचं उत्पादन मर्यादित असल्याने हा धान्यप्रकार बऱ्यापैकी महाग असतो. त्याला पर्याय म्हणून गहू, बारली, मका किंवा तांदूळ याचं पीठ वापरूनही इंजेरा बनवतात. टेफचं पीठ पाण्यात भिजवून २-३ दिवस बाहेर ठेवून नैसर्गिकरित्या आंबवलं जाते. त्यामुळेच इंजेराला थोडीशी आंबट चव असते. अशा इंजेरावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, स्ट्यू, सॅलड ठेवून खाल्लं जातं. खाली असलेला इंजेरा वरच्या खाद्यपदार्थांच्या चवी शोषून घेतो. त्यामुळे तो इंजेरा स्वादिष्ट बनतो. इथिओपियन जेवण जेवणं हा एक सुंदर अनुभव आहे. आणि इंजेरा हा त्या अनुभवाचा महत्वाचा घटक आहे.\nमी अमेरिकेत येईस्तोवर इटालियन फूड कधीच खाल्ले नव्हते. पहिल्यांदा मी ब्रेडस्टिक्स खाल्ल्या त्या ऑलिव्ह गार्डन नावाच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये. मला या ब्रेडचा पोत आणि चव खूप आवडली. मी ज्या ब्रेडस्टिक्स खाल्ल्या त्या एकदम मऊ आणि लांबुडक्या होत्या. पण नंतर मला कळलं की पारंपरिक ब्रेडस्टिक्स कुरकुरीत आणि पेन्सिलीच्या आकाराच्या असतात. ब्रेडचाच हा एक प्रकार जो बहुतांशी इटालियन रेस्टॉरंट्समध्ये क्षुधावर्धक म्हणून दिला जातो. मला स्वतःला ह्या ब्रेडस्टिकबरोबर इटलीचं प्रसिद्ध bruschetta आवडतं. ताजे टोमॅटो, बेसिल, लसूण आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून केलेली ही इटालियन कोशिंबिर या कुरकुरीत ब्रेडस्टिक्सबरोबर अफलातून लागते. गार्लिक सॉस, पार्मेसान चीज ही जोडीदेखील या ब्रेडस्टिक्सबरोबर छान लागते. एकदा तर मी या ब्रेडस्टिक्स साखरेचा पाक आणि दालचिनीचा स्वाद याबरोबर सर्व्ह केलेल्या बघितल्या आहेत. डेजर्ट म्हणूनही हा प्रकार छान लागत असणारच.\nतुम्ही अमेरिकेत राहात असाल आणि मेक्सिकोचा हा प्रसिद्ध पोळीसारखा प्रकार खाल्ला नसेल तर आश्चर्यच अमितला आणि मला मेक्सिकन फूड प्रचंड आवडतं. गहू किंवा मक्याच्या पिठापासून बनवलेला अगदी आपल्या पोळीच्याजवळ जाणारा हा ब्रेडचा प्रकार बीन्स, मेक्सिकन राईस, सालसा, guacamole (अवाकाडो फळापासून बनवलेली चटणी) याच्याबरोबर खूपच छान लागतो. मागच्या वर्षी आम्ही Cancun आणि Puerta Vallerta या मेक्सिकोमधल्या दोन शहरांत गेलो होतो. तिथे हा टॉर्टिला घरी कसा बनवतात हे प्रत्यक्ष पाहिलं. आमचा मित्र Josue चे Puerta Vallerta मध्ये स्वतःचं रेस्टॉरंट असल्याने त्याने आम्हाला टॉर्टिला बनवण्याचं प्रात्यक्षिकच दिलं. अतिशय प्रेमळ अशा मेक्सिकन लोकांच्या खाद्यसंस्कृतीमधला टॉर्टिला ब्रेड एकदा तरी खाऊन बघायलाच हवा.\nअमेरिकेत मी विद्यार्थी असताना माझ्या होस्ट फॅमिलीकडे पहिल्यांदा केळ्याचा हा ब्रेड खाल्ला आणि अक्षरशः प्रेमात पडलो. आपण सत्यनारायणाच्या पूजेला केळं घालून जो प्रसाद करतो त्या चवीची थोडीशी आठवण करून देणारा, अतिशय मऊ आणि खुसखुशीत असलेला हा ब्रेड भारतीयांना नक्की आवडेल असा आहे. खूप वेळा केळी खूप दिवस बाहेर राहून काळी पडलेली असतात तेव्हा तर हा ब्रेड नक्कीच करून बघावा असा आहे. संध्याकाळच्या चहाबरोबर छान गरम गरम बेक केलेला हा ब्रेड लोणी किंवा बटरबरोबर खायला अप्रतिम लागतो. हा ब्रेड मी खूप वेळा करत असतो. ब्रेड ओव्हनमध्ये बेक होत असताना घरभर जो काही छान सुगंध पसरतो, तो अनुभव काही वेगळाच हा ब्रेड बनवायला खूप सोपा आहे. मात्र तो अगदी आतपर्यंत शिजला आहे की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची टूथपिक टेस्टची टीप मी खाली दिली आहे.\nसाहित्य – २ कप मैदा, १ टीस्पून बेकिंग सोडा, १/४ टीस्पून मीठ , १/२ कप बटर, ३/४ कप ब्राउन शुगर (पांढरी नेहमीची साखर वापरली तरी चालेल, पण ब्राउन शुगर ने कलर छान येतो. पिठीसाखर मात्र शक्यतो वापरू नका.), २ अंडी फेटून , १/३ कप पिकलेल्या केळांचा कुस्करा .\n१. प्रथम ओव्हन १७५ डिग्री सेंटीग्रेडला प्री-हीट करून घ्या. ९ x ५ इंच आकाराचा ब्रेडचा पॅन घ्या. त्याला खालून तूप किंवा बटर लावून ठेवा.\n२. एक मोठ्या बोलमध्ये मैदा, बेकिंग सोडा, मीठ एकत्र करा. मैदा घेताना सपिटाच्या चाळणीने चाळून घ्या. हे कोरडं मिश्रण बाजूला ठेवून द्या.\n३. दुसऱ्या बोलमध्ये बटर आणि साखर छानपैकी फेटून घ्या. हे बटर आणि साखरेचं मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे. आता त्यात फेटलेली अंडी आणि कुस्करलेली केळी घाला. सगळं मिश्रण नीट एकजीव होईस्तोवर हलवा. आता हे केळीचं मिश्रण पिठाच्या कोरड्या मिश्रणात एकत्र करा. आणि परत सगळं एकत्र एकजीव करा. छानपैकी सैलसर पीठ भिजलं जाईल.\n४. हे मिश्रण आता आपल्या ब्रेडच्या पॅनमध्ये ओता आणि ब्रेड pre heated ओव्हन मध्ये बेक करायला ठेवा.\n५. साधारण १ तासांत ब्रेड छान भाजला जाईल. १ तासाने, टूथपिक घेऊन ब्रेडच्या मधोमध चेक करा. टूथपिक बाहेर येताना एकदम कोरडी बाहेर आली पाहिजे. ब्रेड जर शिजला नसेल तर टूथपिक आतल्या पिठासकट बाहेर येते. असं जर झालं तर आणखी ५-१० मिनिटं ठेवा.\n६. नंतर पॅनसकट ब्रेड बाहेर काढून १० मिनिटं ठेवा. नंतर पॅनमधून बाहेर काढून एका जाळीवर (wire rack) ठेवा. यामुळे त्याला खालून हवा मिळेल.\n७. तुम्हाला हव्या तशा स्लाइस करून गरमागरम ब्रेडचा आस्वाद घ्या.\nहोल व्हिट ब्रेड – कणकेचा ब्रेड.\nभारतीयांना whole wheat अर्थात गव्हाच्या पिठाचं महत्त्व आहेच. आपल्याकडे जी कणीक मिळते त्यात गव्हाचा कोंडा फारसा नसतो. पण अमेरिकेत जे whole wheat पीठ मिळतं ते आपल्या कणकेएवढं मऊसर नसतं. ते मी या ब्रेडसाठी वापरतो. हिवाळ्यात इकडे खूप थंडी असते. तेव्हा गरम गरम सूपबरोबर हा कणकेचा ब्रेड पोटभरीचा होऊन जातो. शिवाय हा ब्रेड करताना तुम्ही पिठाचा गोळा तयार करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. मग काय.. हवं तेव्हा तुम्ही फ्रेश ब्रेड बेक करू शकता.\n३ कप कोमट पाणी, २ अॅक्टिव्ह ड्राय यीस्टची पाकिटं (०. २५ once ची प्रत्येकी), १/३ कप मध, ५ कप unbleached मैदा (मैदा नेहमी unbleached म्हणजे फार प्रक्रिया न केलेला वापरावा जेणेकरून त्यातील जीवनसत्वं तशीच राहतील), ३ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून मीठ, १/३ कप मध, ५ कप कणीक (इकडे whole wheat flour म्हणून वेगळं पीठ मिळते, ते मी वापरतो. त्यात गव्हाचा कोंडा असतो. ते नाही मिळालं तर कणीक वापरूनसुद्धा आपण करू शकतो), २ टेबलस्पून वितळलेले बटर, १ टीस्पून जिरे (ऐच्छिक)\n१. एका मोठ्या बोलमध्ये कोमट पाणी, यीस्ट, आणि १/३ कप मध एकत्र करा. यीस्ट छान पैकी अॅक्टिव्हेट होण्यासाठी पाणी कोमट हवं. खूप गार किंवा खूप गरम नको. या मिश्रणात ५ कप मैदा घाला आणि मिश्रण हलवा. आता हे मिश्रण अगदी छान गोळा होणार नाही, असं ३० मिनिटं ठेवा. आपलं यीस्ट छान अॅक्टिव्हेट होण्यासाठी हा वेळ आवश्यक आहे. यीस्ट छान अॅक्टिव्हेट झालं की तुम्हाला पीठ थोडेसं फुगलेलं दिसेल आणि थोडे बुडबुडेही दिसायला लागतील.\n२. आता या पिठात ३ टेबलस्पून बटर, उरलेला १/३ कप मध आणि मीठ घाला आणि छान हलवा. त्यात आता २ कप कणीक घाला आणि साधारण गोळा बनवायला सुरुवात करा. पीठ थोडं सैलसर असेल. त्यानंतर आणखी थोड्या कोरड्या कणकेवर ब्रेडची कणीक मळा. पिठाचा छान गोळा होण्यासाठी हळूहळू आणखी कणीक वापरावी लागते. या प्रक्रियेत मला साधारण २-४ कप कणीक लागते. त्यामुळे सुकी कणीक बाजूला तयार ठेवा. आपला पिठाचा गोळा थोडासा चिकट असेल. परंतु ५-१० मिनिटे मळल्याने हळूहळू सुटा होईल.\n३. आता एका बोलला आतून ऑलिव्ह ऑइल लावून घ्या. भिजवलेला कणकेचा गोळा या बोलमध्ये ठेवा. आपल्या कणकेला सगळीकडून ऑलिव्ह ऑइल लागेल हे बघा. आता बोलवर एक नॅपकिन ठेवून घरातील उबदार जागी पीठ ठेवून द्या. यीस्टमुळे पीठ फुगायला सुरुवात होते. साधारण १-२ तास तरी पीठ छान फुगू द्या. बोल उबदार जागी नाही ठेवला तर पीठ पटकन फुगत नाही, हे लक्षात ठेवा.\n४. आता हे मस्त फुगलेलं पीठ परत ओट्यावर काढा आणि ते आणखी नीट मळून घ्या. (मी पिठाला चक्क गुद्दे मारतो. घरात लहान मुलं असतील तर त्यांना हे काम अवश्य द्या. त्यांना ते खूप आवडतं. माझ्या भाच्यांना हे काम खूप आवडतं.) आपण जे पीठ भिजवलेलं आहे त्यात ब्रेडचे ३ लोफ होतात. त्यामुळे आता हे जे पीठ आहे त्याचे ३ भाग करा. तुम्ही एका वेळेस एकच ब्रेड करत असाल तर बाकीचे दोन ब्रेडचं पीठ फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकता.\n५. आता ओव्हन १७५ डिग्री सेन्टिग्रेडवर गरम करा. ओव्हन प्री हीट झाला की मगच त्यात ब्रेड बेक करायला ठेवा. आपण २५-३० मिनिटं ब्रेड बेक करणार आहोत. साधारण २५ मिनिटांनी तपासून पहा. वरचा थर गडद तपकिरी झाला असेल आणि टूथपिक मध्यभागी घालून बाहेर कोरडी येत असेल तर ब्रेड झाला असं समजावं. खूप वेळेला ब्रेडचा वरचा थर कडक होतो, त्यामुळे ब्रेड बाहेर काढला की वरून तूप किंवा बटर लावा. ब्रेड गार होण्यासाठी ओव्हनच्या बाहेर १०-१५ मिनिटं ठेवा. नंतर सुरीने आपल्याला हव्या तशा स्लाइस करा. गरम गरम ब्रेड मस्तपैकी तूप किंवा बटर बरोबर खा. हा ब्रेड फ्रिजमध्ये ३-४ दिवस छान टिकतो. उरलेला ब्रेड हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवून हवा असेल तेव्हा मायक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंद गरम करून खावा.\nहा ब्रेड मी पहिल्यांदा आमची मैत्रीण सारा हिच्याकडे खाल्ला होता. ती मूळची युकेची आहे, पण अगदी जगभरातले ब्रेड घरी आवडीने करत असते. हा ब्रेड आपल्या पिझ्झाच्या जवळपास जाणारा आहे. असंही म्हणतात की, पिझ्झाचा जन्म याच ब्रेडपासूनच झाला आहे. अतिशय चविष्ट असा हा ब्रेड तुम्ही नक्की करून पहा. मूळ इटलीत असलेल्या या ब्रेडने आता जगभरातल्या खवय्यांच्या मनात घर केलं आहे. याला आपले नेहमीचेच ब्रेड करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ लागतात. आणि तो बनतोही पण पटकन. वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्ज, ऑलिव्ह ऑइल, खडे मीठ, कांदा, चीज, आवडत असेल तर मांस अशा गोष्टी यावर टॉपिंग्ज म्हणून टाकता येतात. माझा मित्र शैलेशची आई नुकतीच इकडे आली होती, तेव्हा मी हा ब्रेड केला होता. त्यांना हा ब्रेड खूपच आवडला. मला पण त्या पिढीच्या कोणाला तरी हा ब्रेड आवडला, हे पाहून खूप हुरूप आला. तुम्ही पण नक्की हा ब्रेड करून पहा आणि घरातल्या सर्वांना खायला द्या.\nसाहित्य – ३. ५ कप मैदा, ३ टेबलस्पून wheat germ (हे नाही मिळालं तर गव्हाचा कोंडा मिळतो, तो वापरला तरी चालेल), १ टेबलस्पून इन्स्टंट यीस्ट, १/४ कप ऑलिव्ह ऑइल, १ टेबलस्पून sea salt (हे खड्याच्या रूपात असते)\n१. प्रथम मैदा सपीटाच्या चाळणीने चाळून एका बाउल मध्ये घ्या. त्यात wheat germs आणि यीस्ट घालून थोडंसं हलवा.\n२. आता आपल्याला यीस्ट अॅक्टिव्हेट करण्यासाठी कोमट पाणी घालायचं आहे. १ कप कोमट पाणी आणि २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घाला. ऑलिव्ह ऑइल नसेल तर आपलं साधं गोडेतेलसुद्धा चालेल. आता हे मळायला घ्या. बॉलच्या आकाराचा शेप होईस्तोवर साधारण ३-४ मिनिटे मळा. आपल्याला मऊसर अशी कणीक भिजवायची आहे, त्यामुळे गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घाला. आता हा कणकेचा गोळा आपण फुगायला ठेवणार आहोत. यीस्ट घातल्यानंतर ते अॅक्टिव्हेट होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे हे मिश्रण २०-३० मिनिटे उबदार जागी फुगायला ठेवून द्या.\n३. साधारण अर्ध्या तासाने आपला पिठाचा गोळा बोलमधून बाहेर काढून परत मळायला घ्या. आता यात १ टीस्पून मीठ घालून परत मळायचं आहे. साधारण १०-१२ मिनिटे छानपैकी मळून घ्या. मी मिक्सर किंवा फूड प्रोसेसर न वापरता हातानेच मळतो. थोडा जोर द्यावा लागतो, पण आपल्या हाताने केलेल्या गोष्टींची चव मिक्सरवर थोडीच येणार आहे त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे हाताचाच वापर हे पीठ भिजवताना करा. १०-१२ मिनिटांनी मऊसर असा कणकेचा गोळा तयार होईल.\n४. एका बोलला आतून ऑलिव्ह ऑइल लावून ठेवा. त्यात हा कणकेचा गोळा ठेवा. सगळीकडून ऑलिव्ह ऑइल लागलं आहे याची खात्री करून घ्या. आता बोलवर एक नॅपकिन टाकून साधारण १ तास फुगायला ठेवून द्या. उबदार जागेवर हे ठेवून द्या. त्यामुळे आपलं पीठ मस्तपैकी फुगून येईल. जेवढं पीठ फुगेल आणि स्पंजासारखं होईल तेवढा आपला ब्रेड छान होतो.\n५. आता ओव्हन २५० डिग्री सेन्टिग्रेडवर तापवा. तयार केलेलं पीठ कोणत्याही पसरट आणि थोड्या खोलगट अशा बेकिंग पॅनमध्ये घाला. पीठ सगळीकडे पसरवून घ्या. बेकिंग पॅनचा सगळा भाग भरला गेला पाहिजे. पीठ थोडं चिकट असल्याने लगेचच पूर्णपणे पसरेल असं नाही. तसं असेल तर ५ मिनिटं तसंच ठेवून द्या.\n६. आता आपण या ब्रेडवर टाकायला टॉपिंग्ज तयार करू. एका बोलमध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल, अगदी थोडे पाणी, खडे मीठ एकत्र करा. पाणी खूप घेऊ नका. थोडा सैलसरपणा येण्यासाठी लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज (थाइम, बेसिल, रोझमेरी वगैरे), लसणाचे बारीक काप, चीज हेही आपण वापरू शकतो. या ब्रेडवर लसणाचे काप अप्रतिम लागतात.\n७. आता आपल्या पॅनमध्ये पसरवलेल्या कणकेवर आपल्या तळव्यांच्या मागच्या बाजूने हळू हळू दाबा, म्हणजे थोडे खड्डे पडतील. असं केल्याने ब्रेडला छान पोत येतो. वरून आपलं टॉपिंग टाका. यात प्रथम ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि पाणी टाकून केलेलं मिश्रण वरून शिंपडा. नंतर हर्ब्ज, लसूण इत्यादी सगळीकडे पेरा. अगदी छान नक्षीकाम केल्यासारखा हा ब्रेड दिसतो. घरात लहान मुलं असतील तर त्यांना टॉपिंग्ज लावायला सांगा. या गोष्टी मुलं आवडीने करतात.\n८. आता आपला ब्रेड ओव्हनमध्ये बेक करायला ठेवून द्या. साधारण २०-२५ मिनिटं हा ब्रेड बेक करा. ब्रेडच्या वरचा भाग सोनेरी, तपकिरी दिसायला लागला की ब्रेड तयार झाला असं समजावं.\n९. गरम गरम ब्रेड ऑलिव्ह ऑइल किंवा इतर कोणतेही डिप /चटणीबरोबर खायला देऊ शकता. बरोबर कोणतीही रेड वाइन असेल तर मग एकदम छान माहौल बनून जाईल.\nसर्व वाचकांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. तुम्ही अमेरिकेत आमच्या घरी अवश्य या आणि माझ्या हातचे जेवून जा हे आग्रहाचे मनापासून आमंत्रण \nमी मूळचा पुण्याचा. परंतु गेले १८ वर्षे अमेरिकेत आहे. शिक्षण इंजिनीरिंग आणि MBA असे असले तरी स्वयंपाकाची अतिशय आवड, त्यामुळे वीकएंडला किंवा संध्याकाळी किचनमध्ये वेगवेगळे प्रयोग चालू असतात. माझी आई नोकरी करत असल्याने लहानपणापासूनच स्वयंपाकाची आणि घरकामाची सवय होती. माझा जोडीदार अमित आणि मी कामानिमित्त फिरत असतो, त्यामुळे नवीन cuisines ट्राय करणे, घरी त्यातले प्रयोग करून बघणे चालू असतं. माझे भाचे – ध्रुव आणि शर्व हे पण आमच्याच गावात राहतात त्यामुळे त्यांना पण मी स्वयंपाक करताना मदतीला घेत असतो. लहान मुलांना बेसिक स्वयंपाकाची सवय आणि गोडी पहिल्यापासून लावली पाहिजे ह्या मताचा मी आहे, जेणेकरून ते कुठेही गेले तरी अडणार नाही असे मला वाटते.\nफोटो – समीर समुद्र व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६ब्रेडमराठी दिवाळी अंकBaking BreadBreadDigital Diwali 2016Digital KattaMalaysia FoodcultureMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nNext Post चिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया\nतुमचा लेख फारच उत्तम झाला आहे. मला पण ब्रेड करायची फार आवड आहे, त्यामुळे वाचायला मजा आली. तुमचं जेवायला या हे आमंत्रण वाचून थोडासा research केला. Once again realized that world is really small. I am a Kelley 2015 graduate 🙂\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:24:15Z", "digest": "sha1:4TBL4DGIHYFALNBX3UVW54DVRCC7WAUD", "length": 22902, "nlines": 145, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): तुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमच्या जीवनावर जे वेगवेगळे अंक प्रभाव टाकतात, त्यात तुमचा भाग्यांक, जन्मांक, नामांक हे महत्वाचे अंक आहेत. त्याशिवाय कांही पूरक अंक असतात जे वरील अंकाचे गुणदोष कमी करण्याचे अथवा वाढवण्याचे काम करतात. अशा पूरक अंकांमध्ये तुमच्या जन्मसालानुसार येणारा अंक (वर्षांक, Birth Year) महत्वाचा असतो.\nतुम्ही ज्या वर्षी जन्मला त्या वर्षातील अंकांची एक अंकी बेरीज म्हणजे तुमचा वर्षांक. उदाहरणार्थ समजा की तुमचा जन्म 1986 मध्ये झाला. आता या सालातील अंकांची बेरीज करा:\n6 हा तुमचा वर्षांक आहे.\nवर्षांकाचा तुमच्यावर विशिष्ट प्रभाव असतो, जो तुमच्या इतर अंकानुसार कमी अथवा जास्त होतो.\nवर्षांक आणि त्यानुसार संबधित व्यक्तीमध्ये असणारे गुणदोष: (त्या व्यक्तीचा जन्मांक, भाग्यांक अथवा नामांक तोच असेल तर वर्षांकाचा प्रभाव वाढतो).\nवर्षांक 1: पुढाकार, लीडरशिप, संघटन कौशल्य, परफेक्शन, स्वतंत्र वृत्ती, प्लॅनिंग, हुकुमशाही, बॉसिंग. हा वर्षांक संबधित व्यक्तीला लीडरशिपशी संबधित क्षेत्रात अतियशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 7, 8, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 2: व्यवहार कुशलता, मुत्सद्दीपणा, संभाषण चातुर्य, सौंदर्य दृष्टी, ज्ञानार्जन, चंचलता, धरसोडपणा, मूडी स्वभाव, अफेअर्स. हा वर्षांक त्या व्यक्तीला व्यापार, उद्योगात यशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 3, 4, 6, 8, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 3: उत्साह, मैत्रीपूर्ण, नेतृत्व, संघटन कौशल्य, जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती, अफेअर्स, स्वार्थी वृत्ती, एकावेळी अनेक ठिकाणी हात घालण्याची वृत्ती. हा वर्षांक त्या व्यक्तीला मनोरंजन क्षेत्रात यशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 6, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 4: स्पष्टवक्तेपणा, सरळपणा, तर्कनिष्ठता, स्वतंत्र वृत्ती, प्लॅनिंग, परफेक्शन, फटकळपणा, धन-संपत्तीबद्दल उदासीनता. हा वर्षांक त्या व्यक्तीला टेक्नॉलॉजी आणि गणिताशी संबधीत व्यवसायात यशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 4, 6, 7, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 5: जिनिअस, इंटेलेक्चुअल, मल्टीटॅलेंटेड, संशोधक वृत्ती, उदास, व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता, अफेअर्स. हा वर्षांक त्या व्यक्तीला विविध क्षेत्रात यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 7, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 6: जबाबदार, कुटुंबवत्सल, आपले काम आणि कुटुंब यांनाच सर्वाज जास्त महत्व देण्याची प्रवृत्ती. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 3, 4, 6, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 7: अंतर्मुखता, चिंतन, आध्यात्मिकता, एकांतप्रियता, विश्लेषक बुद्धी, निरीक्षण शक्ती, स्वकेंद्रित वृत्ती, रिझर्व माइंडेड, बेचैनी. हा वर्षांक त्या व्यक्तीला आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 4, 5, 7 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 8: धन आणि संपत्ती, सत्ता, कौटुंबिक कलह, आळशीपणा, झटपट निर्णय घेण्यास टाळाटाळ, उशीर, स्वकेंद्रित वृत्ती, अति सावधानता. हा वर्षांक कौटुंबिक समस्या निर्माण करू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 2, 4, 6, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 9: लढाऊ वृत्ती, संघर्ष, उशीर, हॉट टेम्पर. हा वर्षांक त्या व्यक्तीला जमिनीशी संबधित व्यवसायात तसेच आध्यात्मिक क्षेत्रात चांगले यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 6, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nयाशिवाय जन्मवर्षातील अंकांची दोन अंकी बेरीज पुढील प्रमाणे येत असेल तर त्यांचेही कांही विशिष्ट आणि वेगळे गुणदोष असतात:\nवर्षांक 11: वर्षांक 2 चे सर्व गुणदोष + आध्यात्मिकता. हा वर्षांक त्या व्यक्तीला आध्यात्मिक क्षेत्रात यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 3, 4, 6, 8, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 13: वर्षांक 4 चे सर्व गुणदोष + काही गूढ शक्ती, इतरांना भडकावणारे बोलणे-वागणे. हा वर्षांक त्या व्यक्तीला गूढ विद्यांमध्ये पारंगत करू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 4, 6, 7, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 22: वर्षांक 4 चे सर्व गुणदोष + आपल्या क्षेत्रात मोठे यश आणि नाव मिळवण्याची क्षमता. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 4, 6, 7, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nवर्षांक 26: वर्षांक 8 चे सर्व गुणदोष + प्रचंड धन संपत्ती मिळण्याची शक्यता, मोठी आपत्ती येण्याची शक्यता. हा वर्षांक त्या व्यक्तीला खूप श्रीमंत बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 2, 4, 6, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.\nमाझे स्वत:चे निरक्षण असे आहे की वर्षांकाबरोबरच जन्मसालातील रिपीट अंकांचा देखील बराच प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ, 1979 ते 1999 या काळातील वर्षांमध्ये 9 आणि/किंवा 8 हे अंक रिपीट झाले आहेत. त्याविषयी मी वेगळा लेख लिहित आहे.\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nLabels: अंकशास्त्र, जन्मवर्ष, जन्मसाल, वर्षांक\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/veteran-journalist-thinker-muzaffar-hussain-dies-in-mumbai-1631218/", "date_download": "2018-08-20T11:36:49Z", "digest": "sha1:AA4D6XYNH56DTTTGLKZUYMHZ5Y2APDN5", "length": 11435, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Veteran journalist, thinker Muzaffar Hussain dies in mumbai | ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मुजफ्फर हुसेन यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मुजफ्फर हुसेन यांचे निधन\nज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मुजफ्फर हुसेन यांचे निधन\nहुसेन यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव\nज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मुजफ्फर हुसेन यांचे मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील विक्रोळीमध्ये निधन झाले. हुसेन ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावार बुधवारी सकाळी विक्रोळी या ठिकाणीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात मुजफ्फर हुसेन यांचे नाव आदराने घेतले जात असे. सामाजिक विषयांवरचे वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.\n२००२ मध्ये हुसेन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कारही हुसेन यांना २०१४ मध्ये देण्यात आला होता. राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.\n‘इस्लाम आणि शाकाहार’, ‘मुस्लिम मानसशास्त्र’, ‘दंगोमे झुलसी मुंबई’ ‘अल्पसंख्याक वाद: एक धोका’ ‘इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन’, ‘लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान’, ‘समान नागरी कायदा’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/sampadakiya/lekh", "date_download": "2018-08-20T11:33:10Z", "digest": "sha1:OEJQKJRU2JUYQR6FDGZOMTQW7FLINSHI", "length": 5299, "nlines": 74, "source_domain": "weeklyamber.com", "title": "लेख \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- संपादकीय -- लेख\n2\t शुभ मंगल सावधान Wednesday, 18 May 2016\t दिपाली गोकर्ण\t 244\n3\t शुभ मंगल सावधान Wednesday, 18 May 2016\t दिपाली गोकर्ण\t 284\n4\t बर्मुडा ट्रँगल ही अत्यंत कुप्रसिद्ध व खतरनाक Thursday, 31 March 2016\t बाळकृष्ण राईरीकर 486\n5\t गर्‍यांचा फणस (ख्रिस्तवासी मॅडम रोझी अँथनी यांना श्रद्धांजली) Tuesday, 01 December 2015\t शैला देखणे\t 296\n6\t कुठे आहे पिंगळा\n7\t परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा : Wednesday, 21 October 2015\t प्रमिला जेठे\t 311\n8\t मनाची श्रीमंती Tuesday, 13 October 2015\t शाळीग्राम भंडारी\t 3225\n9\t पर्यावरण सांभाळू, आपणच आपली उन्नति साधू Wednesday, 30 September 2015\t अरविंद रामचंद्र ढवण\t 350\n10\t वेदना आणि संवेदना Tuesday, 15 September 2015\t डॉ. शाळीग्राम भंडारी\t 320\n11\t अंधारातून प्रकाशाकडे Wednesday, 02 September 2015\t डॉ. शाळीग्राम भंडारी\t 248\n12\t अंधारातून प्रकाशाकडे Tuesday, 25 August 2015\t डॉ. शाळीग्राम भंडारी 286\n14\t अंधारातून प्रकाशाकडे Friday, 21 August 2015\t डॉ. शाळीग्राम भंडारी 329\n18\t पंतप्रधान जन-धन योजना Saturday, 06 June 2015\t अरविंद करंदीकर\t 249\n19\t हवामानखाते विश्वासार्ह हवे\n20\t करिअर कसे निवडावे Monday, 18 May 2015\t सुरेश अत्रे\t 410\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 87\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-marathi-news-maharashtra-news-52701", "date_download": "2018-08-20T11:14:34Z", "digest": "sha1:VMITUSQMCQVIB7KIMPGFATB6IEQZCVH4", "length": 14835, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news marathi news maharashtra news वाढीव गुणांमुळे अभ्यासू मुलांवर अन्याय | eSakal", "raw_content": "\nवाढीव गुणांमुळे अभ्यासू मुलांवर अन्याय\nबुधवार, 14 जून 2017\nमुंबई - राज्यभरात शंभरी पार केलेल्या विद्यार्थ्यांबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असताना वाढीव गुणांच्या या शिक्षणखात्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे अकरावी प्रवेशात अभ्यासू मुलांवर अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.\nमुंबई - राज्यभरात शंभरी पार केलेल्या विद्यार्थ्यांबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असताना वाढीव गुणांच्या या शिक्षणखात्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे अकरावी प्रवेशात अभ्यासू मुलांवर अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.\nदादरच्या बालमोहन शाळेतील अबोली बोरसे या विद्यार्थीनाला 96.05 टक्के गुण मिळाले. कला विषयांतील अतिरिक्त गुणांच्या आधारावर तिला शंभर टक्के मिळाले. तर धारावीतील झोपडपट्टीत राहणा-या वेटरची मुलगी कविता नाडरला 96 टक्के मिळाले. या दोन्ही विद्यार्थीनींच्या दहावी परीक्षेतील टक्‍क्‍यांमध्ये फारसा फरक नसला अबोलीला वाढीव गुणांमुळे महाविद्यालयीन प्रवेशात सर्वप्रथम प्राधान्य मिळाले आहे. ही परिस्थिती अकरावी महाविद्यालयीन प्रवेशांत दिसून येणार आहे.\nराज्य बोर्डातील मुलांना दरवर्षी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुलांमुळे अकरावी प्रवेशात मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. अकरावी महाराष्ट्र बोर्डात प्राधान्यक्रमाने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याबाबत कित्येक वर्षांपासून वाद सुरु आहे. त्यात यंदापासून क्रीडा आणि कलाक्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिल्याची तरतूद करण्यात आली. परिणामी परीक्षेच्या आधारावर 95 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मार्क मिळत टक्केवारी शंभरीवर पोहोचली. मुंबईत या वाढीव गुणांचा तब्बल 16 हजार 938 विद्यार्थ्यांना लाभ झाला. तर राज्यभरात तब्बल 193 विद्यार्थ्यांना थेट शंभर टक्के गाठता आले. गुणांमध्ये वाढ झाल्याने या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अडचण नसली तरीही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन प्रथम श्रेणीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी करत आहेत.\nया प्रकारामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल, केवळ क्रीडा आणि कलेमध्ये कल वाढेल. अकरावी प्रवेश सुकर झाला तरीही भविष्यात अभ्यास कमी केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. तसेच मुलांना क्रीडा आणि कलेमध्ये नैपुण्य मिळवून देऊ या आमिषावर अनेक खासगी स्पोर्टस क्‍लब, नृत्याचे क्‍लासेस यांना पेव फुटेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. याऐवजी अकरावी प्रवेशातील क्रीडा, कला कोट्यांतील वाढ अधिक योग्य ठरेल, असे ते म्हणाले.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/banks-bad-debt-rbi-1631233/", "date_download": "2018-08-20T11:35:34Z", "digest": "sha1:G7AIH365PFAOAUKXFT4P63YQEOT4XQJ4", "length": 18048, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "banks Bad debt RBI | बँकांच्या बुडीत कर्ज समस्येवर घाव | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nबँकांच्या बुडीत कर्ज समस्येवर घाव\nबँकांच्या बुडीत कर्ज समस्येवर घाव\nकर्ज खात्यांची वास्तविक स्थितीबाबत कोणतीही लपवाछपवी सहन केली जाणार नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेचा सुधारित निकष ठरविणारा आदेश\nबँकांच्या बुडीत कर्जाच्या समस्येसाठी सध्या असलेल्या यंत्रणेत संपूर्ण फेरबदल करीत रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी मध्यरात्री नवीन निकषांसह सुधारित आकृतिबंध अधिसूचित केला. यातून ‘नादारी आणि दिवाळखोरी संहिते’चा वापर करून कर्जथकीताची प्रकरणे वेगाने निकाली निघून, बँकांच्या ताळेबंदाच्या स्वच्छतेला मदत होणे अपेक्षित आहे.\nबँकांना उद्देशून काढलेल्या आपल्या २० पानी अधिसूचनेत, रिझव्‍‌र्ह बँकेने अनुत्पादित मालमत्तेच्या समस्येच्या निवारणासाठी प्रक्रियेला अधिक सयुक्तिक आणि सुलभ रूप दिले जात असल्याचे म्हटले आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता लागू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्याच्याशी सुसंगत हे पाऊल टाकताना, उद्यम कर्ज पुनर्रचना योजना (सीडीआर) आणि ‘एस४ए’ धोरणात्मक कर्ज पुनर्रचना योजना (एसडीआर) अशा या प्रश्नांशी निगडित विद्यमान उपाययोजना रद्दबातल करीत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. थकीत कर्ज प्रकरणांच्या निवारणासाठी स्थापण्यात येणाऱ्या संयुक्त कर्जदार मंच (जेबीएफ) या संस्थात्मक यंत्रणेला रद्दबातल ठरविण्यात आले आहे. कर्ज थकीताचे कोणतीही प्रकरणे ज्याबाबत वरील योजनेनुसार पाऊल टाकले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झाली नसल्यास ही प्रकरणे नव्या निकषांनुसार हाताळली जावी, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.\nकर्ज खात्यांची वास्तविक स्थितीबाबत कोणतीही लपवाछपवी सहन केली जाणार नाही आणि कोणतीही बँक अशी माहिती दडवत असल्याचे आढळल्यास ‘कठोर’तेचा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे.\nतथापि, हे नवीन निकष ज्या कर्ज खात्यांबाबत या आधीच कायद्यान्वये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यांना लागू होणार नसल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने मोठय़ा रकमेची कर्ज थकविणाऱ्या ४० खाती निश्चित केली असून त्या विरोधात बँकांकडून राष्ट्रीय कंपनी विधी लवाद (एनसीएलटी)पुढे दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली आहे अथवा त्या दिशेने पाऊल टाकले गेले आहे.\nसुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार, बँकांना कर्ज खात्यासंबंधी कोणतीही अनियमितता आणि ताण ओळखता यायला हवा, अशा खात्याचे ‘विशेष निर्देशित खाते (एसएमए)’ म्हणून ताबडतोब वर्गीकरण केले जावे. किती दिवसांसाठी कर्जाची मुद्दल आणि व्याजाची परतफेड (१ ते ९० दिवसांदरम्यान) थकली आहे, त्या कालावधीनुसार ‘एसएमए’ खात्यांचे वर्गीकरण करण्याच्या बँकांना सूचना दिल्या गेल्या आहेत.\nबँकांना कर्ज (५ कोटी व अधिक रकमेच्या) थकबाकीदारांचा अहवाल साप्ताहिक तत्त्वावर रिझव्‍‌र्ह बँकेला द्यावा लागेल\nया अहवाल सादरीकरणाची २३ फेब्रुवारी २०१८ पासून अंमलबजावणी सुरू होईल\nविद्यमान सीडीआर, एसडीआर, जेबीएफ, एस४ए या उपाययोजना रद्दबातल\n२०० कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्ज थकीतांची प्रकरणे निवारण्यासाठी १८० दिवसांची मुदत\nही मुदत १ मार्च २०१८ पासून लागू होईल\nबँकांना ही मुदत पाळल्यास त्यांना १५ दिवसांमध्ये दिवाळखोरीचा दावा दाखल करावा लागेल\n५०० कोटींहून अधिक रकमेच्या कर्ज खात्यांचे दोन स्वतंत्र मानांकन संस्थांकडून मूल्यांकन बँकांनी करावे\nदोन पैकी सर्वात खालचे जे मानांकन येईल ते गृहीत धरले जावे\n१ एप्रिल २०१८ पासून सर्व बडय़ा कर्ज वितरणांची माहिती-अहवाल मासिक स्वरूपात द्यावा.\nरिझव्‍‌र्ह बँकेचा हा सुधारित आकृतिबंध म्हणजे कर्जबुडव्यांना दिला गेलेला निर्वाणीचा इशारा आहे. सरकारला कोणतीही दिरंगाई न केली जाता एका दमात स्वच्छता हवी असून, नवीन निकषातून या समस्येच्या निवारणासाठी अधिक पारदर्शक व्यवस्था निर्माण होणार आहे. बँकांवरील तरतुदीचा ताण मात्र कायम राहणार आहे.\n– राजीव कुमार, केंद्रीय वित्तीय सेवा सचिव\nरिझव्‍‌र्ह बँकेने टाकलेले हे उमदे पाऊल असून, त्यातून अशा समस्येशी निगडित २० हून अधिक परिपत्रकांना निकालात काढले गेले आहे. ही परिपत्रके त्यातील मार्गदर्शक तत्त्वे खूप गुंतागुंतीची आणि अनेक प्रकारच्या अटी-शर्ती लादणारी होती. त्या जागी आता नवीन निकष लागू होणार आहेत. तथापि, या परिणामी अधिकाधिक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत जाण्याची शक्यतादेखील आहे.\n– सिबी अ‍ॅण्टोनी, एडेल्वाइज अ‍ॅसेट\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-lack-of-professionalism-cost-india-4th-odi-against-south-africa-says-former-indian-captain-sunil-gavaskar-1630532/", "date_download": "2018-08-20T11:34:33Z", "digest": "sha1:XQHK5AB2GAKN2WN5JIXBD52LWJZ3ES24", "length": 14214, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India tour of South Africa 2018 Lack of professionalism cost India 4th ODI against South Africa says former Indian Captain Sunil Gavaskar| गाफील राहिल्यामुळे चौथ्या वन डेत भारताचा पराभव सुनील गावसकर | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nगाफील राहिल्यामुळे चौथ्या वन-डेत भारताचा पराभव – सुनील गावसकर\nगाफील राहिल्यामुळे चौथ्या वन-डेत भारताचा पराभव – सुनील गावसकर\nचहलच्या नो-बॉलने सामना गमावला\nडेव्हिड मिलरने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला\nचौथ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५ गडी राखून मात केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात आफ्रिकेसमोर २०२ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. आफ्रिकेच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ते आव्हान पूर्णही केलं. मात्र यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी केलेला स्वैर मारा आणि सोडलेले झेल यामुळे आफ्रिकेचा विजय आणखी सोपा झाला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही भारताच्या या खेळावर टीका केली आहे.\nअवश्य वाचा – आम्ही सामना जिंकण्याच्या योग्यतेचा खेळ केला नाही – विराट कोहली\nयुझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. मात्र पंचांच्या पाहणीत तो नो-बॉल असल्याचं आढळून आलं, यामुळे मिलरला सामन्यात मोक्याच्या क्षणी जीवदान मिळालं. याचा पुरेपूर फायदा घेत मिलरने सामन्यात आफ्रिकेचा विजय सुनिश्चीत केला. “माझ्या मते चहलचा तो नो-बॉल सामन्यात आफ्रिकेसाठी निर्णायक ठरला. याआधी सामन्यात भारताचं नियंत्रण पहायला मिळतं होतं, एबी डिव्हीलियर्सलाही माघारी धाडण्यात भारतीयांना यश आलं होतं. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील आपली पकड स्वतःच सैल करुन दिली.” गावसकरांनी भारतीय गोलंदाजांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.\nयादरम्यान भारताने काहीसा गाफील खेळही केला. कदाचीत मालिकेत आपण ३-० ने आघाडीवर आहोत या भावनेतून तो गाफीलपणा आलेला असावा. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. डेव्हिड मिलर आणि हेन्रिच क्लासेनने सुरेख फटकेबाजी करत आपल्या संघाची नौका पार केली. यावेळी गावसकर यांनी आफ्रिकेच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. भारताच्या याच गाफील खेळामुळे वन-डे मालिका बरोबरीत सुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nअवश्य वाचा – आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसेहवाग म्हणतो, ‘या’ तारखेला जन्माला येणाराच होणार भारताचा कर्णधार…\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसंघनिवडीचे निकष आहेत तरी काय शिखर धवनला वगळण्याच्या निर्णयावर गावसकर संतापले\n‘हार्दिक पांड्याची कपिल देवशी तुलना नको\n‘या’ कारणासाठी अजिंक्य वगळता टीम इंडियावर गावस्कर नाराज\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-340-1624180/", "date_download": "2018-08-20T11:35:30Z", "digest": "sha1:3MU23XOOD4IEJ732JLUJOLKSZHFGDGNC", "length": 28839, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | ‘ओरबाडण्याचा धंदा’ सुरूच राहणार.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘ओरबाडण्याचा धंदा’ सुरूच राहणार..\n‘ओरबाडण्याचा धंदा’ सुरूच राहणार..\nराजकारणी, नोकरशहा तसेच दलाल प्रवृत्तींनी संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरून काढला आहे.\nजमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून सर्व प्रयत्न करून थकलेल्या विखरण (जि. धुळे) येथील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी अखेर मंत्रालयातच विष प्राशन करून अखेरचा श्वास घेतला. खरेतर हे संपूर्ण राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणे आणि सामान्य माणसाला चीड आणणारे आहे. मोपलवारांच्या पुनस्र्थापनेच्या वेळी सर्व यंत्रणा किती तत्परतेने हलली आणि तातडीने त्यांचा न्याय झाला. पण तेवढे नशीबवान धर्मा पाटील किंवा आत्महत्या केलेले शेतकरी नव्हते, असेच म्हणावे लागेल.\nराजकारणी, नोकरशहा तसेच दलाल प्रवृत्तींनी संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरून काढला आहे. शासन करणारे कुठल्याही पक्षाचे असोत, ते आपापल्या सोयीने एकमेकांना सांभाळून घेतात आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत राहतात. मोठा गाजावाजा करून ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात काहीच फरक दिसत नाही. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे रोज नवनवीन उच्चांक होत आहेत.\nभ्रष्टाचाऱ्यांची ही अभद्र युती तोडण्याची कोणाचीच प्रामाणिक इच्छा दिसत नाही. केवळ पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराच्या वल्गना करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जाते आहे. म्हणूनच या भ्रष्टाचाराच्या साखळीबाबत ‘कोणी िनदा अथवा वंदा’ – चालूच राहील आमचा ओरबाडण्याचा धंदा, असेच म्हणावे लागेल.\n– अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)\nजमिनीचा कमी मोबदला मिळाल्याच्या कारणावरून विष प्राशन करून धर्मा पाटील या ज्येष्ठ शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी सोमवारी वाचून मन सुन्न झाले. बळीराजाला वयाची पंचाहत्तरी पार करूनही उरलेले आयुष्य सुखाने न जगता सरकारदरबारी हेलपाटे घालावे लागतात. आणि शेवटी निराशाच पदरी येऊन आत्महत्येचा पर्याय निवडावा लागतो. हे तर लोकशाहीचे अपयश म्हणावे लागेल.\nउच्चभ्रू लोकांचा हेवा किंवा मत्सर नाही, पण शेतकऱ्याला पंचाहत्तरी पार करूनही उरलेले आयुष्य सुखाने जगता येत नसेल तर याला राजकीय आणि नोकरशाही जबाबदार आहे. धर्मा पाटील यांना सरकारने पाच एकर बागायती जमिनीचा मोबदला चार लाख ३० हजार रु. दिला(म्हणजे ८६ हजार रु. एकर). हा मोबदला म्हणजे सरकारने शेतकऱ्याची केलेली चेष्टाच. सरकारने भूसंपादन कायद्यात योग्य तो बदल करावा, मोबदल्याचे निकष नक्की करावेत आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा जी.व्ही.के. राव समितीने म्हटल्याप्रमाणे ‘विकासप्रक्रियेचे नोकरशाहीकरण झाले आहे’ हे वाक्य खरे ठरेल.\n– प्रकाश टेकाळे, पिंपळवाडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर)\n‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या आरोपींची अटक टळू शकते\n‘अटकेच्या भीतीने मििलद एकबोटेंची उच्च न्यायालयात धाव’ ही बातमी (लोकसत्ता, ३० जाने.) वाचली. एकबोटे यांच्यावर जे विविध गुन्हे दाखल केले गेले आहेत त्यातील एक अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत येतो. त्यामुळे ही बातमी वाचून काही प्रश्न उपस्थित होतात :\n(१) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला समाजाच्या एका भागाकडून कडाडून विरोध केला जातो आहे, कारण या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यास आरोपींना विनाचौकशी तात्काळ अटक होते. असे असताना एकबोटे (आणि गुरुजी) मात्र अजून ‘बाहेर’ कसे तेदेखील, या घटनेला महिना होत आला तरी\n(२) एरवी ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या आरोपींना तात्काळ अटक करणारे पोलीस खाते या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहात बसले आहे काय हा विशेषाधिकार याच प्रकरणातील आरोपींना का दिला जात आहे\n(३) ‘अ‍ॅट्रॉसिटी’मधील तात्काळ अटक करण्याचे नियम हे व्यक्तिसापेक्ष, जातिसापेक्ष, पक्षसापेक्ष आहेत काय\n(४) जर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत अटक करण्यात असा ‘भेदभाव’ पाळण्यात येत असेल, तर हा दोष त्या कायद्याचा आहे की अंमलबजावणीचा\nवरील प्रश्नांचा विचार केल्यास लक्षात येते की, ‘अ‍ॅट्रॉसिटी’विरुद्ध एका समाजाकडून केला जाणारा अत्यंत तीव्र विरोध हा अनाठायी होता व आहे. ‘‘अ‍ॅट्रॉसिटी’चे कलम लावल्यावर लगेच अटक होते’ हे मत कायद्याविषयीच्या गैरसमजावर आधारित आहे, हेच या प्रकरणानंतर दिसून आले आहे. तसेच जर ‘कोणाला’ तात्काळ अटक होत असेल तर तो दोष अंमलबजावणीचा आहे. अशा प्रकारे, ‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे नव्हे तर ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या पक्षपाती अंमलबजावणीमुळे समाजात नाहक गैरसमज निर्माण होऊन, मने दुभंगली जात आहेत. तरी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ला विरोध करणाऱ्यांनी व संबंधितांनी याची योग्य नोंद घेऊन विचार करावा ही अपेक्षा आहे.\n– उत्तम जोगदंड, कल्याण\nशिवसेनेला १५० जागा कठीणच\n‘आव्हान तर स्वीकारले, पण..’ हा संतोष प्रधान यांचा लेख (सह्याद्रीचे वारे, ३० जाने.) वाचला. शिवसेना पक्षप्रमुखांनी परवा गेलेली गर्जना (घोषणा) ‘निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर लढणार’ अशी आहे. (याउलट, ज्यांना पूर्वी हिंदुत्वाचा कट्टर भक्त मानले जायचे ते आपले पंतप्रधान भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे असे भासवतात) मात्र सेनेचे हिंदुत्व हे वाघ, भगवा झेंडा आणि कपाळी भगवा टिळा यापलीकडे मुळातच नाही; कारण पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या प्रबोधनकारांच्या मुशीत शिवसेनेचा जन्म झाला आहे. १९९० च्या नंतरचे दशक आणि सेनेने घेतलेला हिंदुत्वाचा अजेंडा म्हणजे ऐन वेळी आंघोळ करण्यासाठी दिसले त्या पाण्यात मारलेली डुबकी होय. प्रश्न राहिला सेनेच्या १५० जागा मिळवण्याचा. विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे भाकीत संजय राऊत यांनी केले होते. मात्र मोदी लाट, काँग्रेसविरोधी जनमत यामुळे सेनेला ६३ जागा मिळाल्या. ‘सत्तेत राहून विरोध’ ही दुटप्पी भूमिका, नेत्यांचा कमी जनसंपर्क आणि वाढता घराणेशाहीचा वावर, काँग्रेस -राष्ट्रवादी यांचा हल्लाबोल यामुळे सेनेच्या ४० जागा आल्या तरी ठीक अशी परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सेनेला जनाधार नाही, त्यातच सेना नेते (मुंबईतील पुष्कळ) राजकीय सभा सोडता फिरकतच नाहीत; मग १५० जागांचे स्वप्न केवळ मृगजळच ठरणार.\n– रितेश उषा भाऊसाहेब पोपळघट, आंधळगाव (ता. शिरूर, जि. पुणे)\nभाजपवरील नाराजी शिवसेनेला फायद्याची\nशिवसेनेने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण भाजपने निवडणूकीपूर्वी जनतेला भरगच्च आश्वासने दिली, पण त्याची पूर्तता करण्यात भाजपाला अपयश आले. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी असणाऱ्या संतप्त भावना वेळोवेळी दिसल्या आहेत. त्याचाच परिणाम असा की नरेंद्र मोदी स्वत पंतप्रधान असतानासुद्धा गुजरातमध्ये विधानसभेच्या जागांत भाजपची शंभराखाली झालेली घसरण. महाराष्ट्रातही भाजपबद्दल असंतोष आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला एक चांगला पर्याय म्हणून मतदार शिवसेनेला पसंती देऊ शकतात. भविष्यात शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले तर आश्चर्य वाटायला नको.\n– संकेत राजेभोसले, शेवगाव (अहमदनगर).\n‘त्या’ फायद्याची खरी गरज इतर पक्षांनाच..\n‘‘एक देश, एक प्रचारक’ हे खरे कारण’ हे पत्र वाचले (लोकमानस, ३० जानेवारी). मोदी हे भाजपचे एकमेव स्टार प्रचारक असल्यामुळे हा निर्णय घेण्याचे घाटते आहे असे पत्रात सुचवले आहे. वादाकरिता ते खरे मानले तरी इतर पक्षांची स्थिती काय आहे हा विचार पत्रलेखकाने केलेला दिसत नाही. देश व राज्य पातळीवरचे सारे पक्ष केवळ एका व्यक्तीच्या वा कुटुंबाच्या भोवती विणलेले आहेत. त्यांच्याकडे स्टार प्रचारकांची फौज तयार आहे, अशी अजिबात परिस्थिती नाही. किंबहुना भाजप आणि डावे हाच त्याला अपवाद म्हणावा लागेल. राहुलजींची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी म्हणून काँग्रेसजनांचा किती आटापिटा चालतो हे आपण पाहतोच. सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास जो फायदा भाजपला होईल, असे पत्रात म्हटले आहे, त्या फायद्याची खरी गरज तर इतर पक्षांनाच अधिक आहे. त्यामुळे ते ‘खरे कारण’ सर्वानाच लागू होते इतके तरी मानण्यास हरकत नसावी.\n– प्रसाद दीक्षित, ठाणे\nसाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाहिरातबाजीत\nएकीकडे भाजप खासदार वरुण गांधी हे श्रीमंत खासदारांनी वेतन, भत्ते नाकारावेत असे मत मांडत असतानाच महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारकडून प्रत्येक मंत्र्यांना २५ हजार रुपये पगारावर एक खासगी जनसंपर्क अधिकारी देण्यात येणार आहे. यातही विरोधाभास असा की, राज्य सरकारच्या विविध विभागांच्या निर्णयांची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचा एक अधिकारी राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांसाठी अगोदरपासूनच आहे. त्यातच दररोज वर्तमानपत्रांत कुठल्या न कुठल्या विभागाशी वा खात्याशी संबंधित मोठाल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतातच. मग खासगी जनसंपर्क अधिकाऱ्याची गरज का भासावी माहिती व जनसंपर्क विभाग सरकारची किंवा मंत्र्यांची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत आहे का माहिती व जनसंपर्क विभाग सरकारची किंवा मंत्र्यांची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत आहे का की कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे ‘आकर्षक पॅकेजिंग’वर भर देण्यासाठी अशा उपायांची गरज भासावी की कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे ‘आकर्षक पॅकेजिंग’वर भर देण्यासाठी अशा उपायांची गरज भासावी बऱ्याच बाबींसाठी सरकारकडून राज्याच्या तिजोरीत पसा नसल्याचे सांगितले जात असताना खासगी जनसंपर्क अधिकाऱ्यांवर वेतनापायी होणाऱ्या खर्चाचे समर्थन कसे करणार बऱ्याच बाबींसाठी सरकारकडून राज्याच्या तिजोरीत पसा नसल्याचे सांगितले जात असताना खासगी जनसंपर्क अधिकाऱ्यांवर वेतनापायी होणाऱ्या खर्चाचे समर्थन कसे करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे केंद्रापासून राज्यात असलेल्या सरकारच्या जाहिरातबाजीत दडलेली आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.\n–दीपक काशिराम गुंडये, वरळी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5185787697365514050&title=Felicitation%20of%20Students&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:32:08Z", "digest": "sha1:AS2W7FS3XG6M6ZMVPHPMIZBNOCBAE4KN", "length": 7330, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जयगड येथे गुणवंतांचा सत्कार", "raw_content": "\nजयगड येथे गुणवंतांचा सत्कार\nरत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे, खंडाळा, जयगड परिसरातील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा तसेच छोट्या रोजेदारांचा सत्कार नुकताच आमदार उदय सामंत यांच्या आणि ज्येष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.\nशिवसेना वाटद जिल्हा परिषद गट उपविभागप्रमुख अजीम चिकटे यांच्यामार्फत आयोजित हा सत्कार समारंभ जयगड येथील माध्यमिक विद्यामंदिरात झाला. या वेळी अण्णा सामंत आणि आमदार सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आणि छोट्या रोजेदारांना गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.\nया प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जाधव, युवसेना उपतालुका युवाधिकारी आशिष भालेकर, विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, पंचायत समिती सदस्य संजना माने, विभाग संघटक उदय माने, महिला विभागप्रमुख निमा विचारे, उपविभागप्रमुख आरती आडाव, शाखाप्रमुख ऋषी धुंदूर, निसार जांभारकर, विनोद मेणे, सरपंच प्रशांत उर्फ बापू घोसाळे, संजोत चव्हाण, निशा पवार, उपसरपंच मुश्ताक टेमकर करामत मुल्ला, अनिकेत सुर्वे, फरजाना डांगे, चेअरमन सोलकर, सलीम मिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nरत्नागिरीत ‘वात्सल्य स्नेह फाउंडेशन’ची स्थापना ‘विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नवनवी क्षेत्रे धुंडाळावी’ रत्नागिरीत घाणेकर स्मृती करंडक स्पर्धा रत्नागिरी पालिकेतर्फे गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5556737824038511757&title=Essar%20Builds%20India's%20Largest%20Iron%20ore%20Handling%20Complex&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:09Z", "digest": "sha1:47QRB7ONIBZ2SCXT3M6IBQ6ZDVISV5TA", "length": 10572, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एस्सर’ने उभारला सर्वात मोठा ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स", "raw_content": "\n‘एस्सर’ने उभारला सर्वात मोठा ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स\nमुंबई, विशाखापट्टणम : एस्सर वैझॅग टर्मिनल लिमिटेडने (ईव्हीटीएल) नव्याने कार्यान्वित केलेला २४ एमटीपीए वैझॅग आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स देशाला समर्पित करण्यात आला असून, या प्रकल्पाचे उद्घाटन रस्ते वाहतूक व महामार्ग, शिपिंग व जल संसाधने मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.\n‘वैझॅग आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स हा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्ती आहे. सरकारने बंदरप्रणित विकासाचे पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे ‘एस्सर’चे संचालक प्रशांत रुईया यांनी सांगितले.\nअद्ययावत कार्गो हाताळणी उपकरण असलेल्या आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्समध्ये भारतीय बंदरांमध्ये सर्वात जलद व्हेसल टर्नअराउंड टाइम असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची कार्गो हाताळणी क्षमता २४ एमटीपीएपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्समध्ये आता वैझॅग बंदराच्या आउटर हार्बरवर, २० मीटर खोलीपर्यंत, दोन लाख डीडब्लूटीपर्यंत सुपर केपसाइज व्हेसल बर्थ करणे शक्य आहे.\nआयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स पर्यावरणपूरक करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यांत्रिकीकरण व पर्यावरणाचे शाश्वत संरक्षण या दृष्टीने जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींवर भर दिल्याने डस्ट एमिशन व स्पिलेजमध्ये लक्षणीय घट झाली आहे व त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे व बंदरावर काम करण्यासाठी परिस्थिती अधिक सुधारली आहे. ‘ईव्हीटीएल’ने संपूर्ण ९.५ किमीचे कन्व्हेअर जाळेही सक्षम केले आहे व पीएलसी ऑटोमेशनमध्ये अपग्रेड केले आहे, त्यामुळे विक्रमी कार्गो हाताळणी करता येईल.\n‘ईव्हीटीएल’ने ३० वर्षे कालावधीसाठी डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) पद्धतीने २०१५मध्ये हा प्रकल्प हाती घेतला. आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स सर्व हवामानांसाठी, डीप ड्राफ्ट सुविधा असून, ती चीन, जपान व कोरिया यासह झपाट्याने वाढत्या आग्नेय आशियाला सेवा देण्यासाठी सज्ज आहे. या प्रकल्पाने कार्गोसाठी छत्तीसगड, ओडिशा व झारखंड येथून विशेष रेल्वे कनेक्टिविटी निर्माण केली आहे.\nएस्सर पोर्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव अग्रवाल म्हणाले, ‘या प्रकल्पामुळे पूर्व किनाऱ्यावरील निर्यातकांना लहान टर्नअराउंड टाइम्स व घटलेली फ्रेट कॉस्ट असा फायदा होईल. या सुविधेमुळे निर्यात व किनारवर्ती वाहतूक या दोन्हींना मदत होईल, तसेच सागरमला उपक्रमाचा हेतूही साध्य केला जाईल. हा विस्तार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही वैझॅग बंदर अधिकाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत.’\nTags: मुंबईविशाखापट्टणमप्रशांत रुईयाEssarMumbaiVisakhapatnamAndhra PradeshNitin Gadkariएस्सरनितीन गडकरीPrashant Ruiaप्रेस रिलीज\nगडकरी यांची सलमान खान, राणा कपूरशी भेट ‘नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत’ ‘मोदी सरकारकडून जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण’ ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5704662425589464145&title=Kajol,%20John%20Huston&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:31:39Z", "digest": "sha1:DWNFS74XGR77BXJ4FPT35OSMKRDETOLH", "length": 11108, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "काजोल, जॉन ह्युस्टन", "raw_content": "\nगेल्या दोन दशकांतली गुणी अभिनेत्री काजोल आणि अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक जॉन ह्युस्टन यांचा पाच ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nपाच ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत जन्मलेली काजोल मुखर्जी ही आपल्या आईप्रमाणेच (तनुजा) हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री. आपल्या आजोळकडून रतनबाई, शोभना समर्थ, नलिनी जयवंत, नूतन यांसारख्या एकाहून एक सरस गुणी अभिनेत्रींचे गुण रक्तात उतरलेल्या काजोलनेही अभिनयातली चमक दाखवली. अभिनयासाठीचे सहा फिल्मफेअर पुरस्कार, पाच स्क्रीन पुरस्कार आणि चार झी सिने-पुरस्कार मिळवून तो वारसा तिने सिद्ध केला आहे. १९९२ साली ‘बेखुदी’ फिल्ममधून पडद्यावर पदार्पण केल्यानंतर पुढल्या काही वर्षांतच बाजीगर, ये दिल्लगी, करण अर्जुन, गुप्त, इश्क, प्यार किया तो डरना क्या, हम आपके दिल में रहते है, माय नेम इज खान असे तिचे सिनेमे गाजले; पण खऱ्या अर्थाने ज्यांना ब्लॉकबस्टर म्हणता येतील असे तिचे सिनेमे म्हणजे - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है आणि कभी ख़ुशी कभी गम दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाने तर नऊ वर्षांहून अधिक काळ एकाच थिएटरमध्ये मुक्काम करून ‘शोले’चा विक्रम मोडला होता. दुश्मन सिनेमातला तिचा अभिनयही वाखाणण्यासारखाच होता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाने तर नऊ वर्षांहून अधिक काळ एकाच थिएटरमध्ये मुक्काम करून ‘शोले’चा विक्रम मोडला होता. दुश्मन सिनेमातला तिचा अभिनयही वाखाणण्यासारखाच होता\nपाच ऑगस्ट १९०६ रोजी नेवाडामध्ये जन्मलेला जॉन ह्युस्टन हा अमेरिकेचा अत्यंत गाजलेला आणि लोकप्रिय दिग्दर्शक, पटकथाकार आणि अभिनेता. प्रथितयश दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यापूर्वी त्याने बॉक्सर, पेंटर, घोडेवाला, बंडखोर तरुण, धरसोड्या इसम आणि रिपोर्टर अशा विविध भूमिकांमध्ये आपलं प्रत्यक्ष जीवन जगलं होतं. रंगभूमीवर अभिनय करताकरता त्याला हॉलिवूडमध्ये पटकथा लिहिण्याची संधी मिळाली. माल्टीज फाल्कन हा त्यानेच लिहून दिग्दर्शित केलेला हम्फ्री बोगार्टचा सिनेमा तुफान गाजला. दी ट्रेझर ऑफ सिएरा माड्री, दी अस्फाल्ट जंगल, दी आफ्रिकन क्वीन, दी मिस्फिट्स, फॅट सिटी, दी मॅन हू वुड बी किंग, दी नाइ ऑफ दी इग्वाना - असे त्याचे एकाहून एक सरस सिनेमे प्रसिद्ध आहेत. त्याला एकूण १५ वेळा ऑस्कर नामांकनं मिळाली होती आणि दोन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. २८ ऑगस्ट १९८७ रोजी त्याचा ऱ्होड आयलंडमध्ये मृत्यू झाला.\nयांचाही आज जन्मदिन :\nअभ्यासू आणि विचक्षणी समीक्षक विजया राजाध्यक्ष (जन्म : पाच ऑगस्ट १९३३)\n‘महामहोपाध्याय’ आणि ‘साहित्यवाचस्पती’ दत्तो वामन पोतदार (जन्म : पाच ऑगस्ट १८९०, मृत्यू : सहा ऑक्टोबर १९७९)\nवैदिक वाङ्‌मयाचे अभ्यासक-विचारवंत ना. गो. चापेकर (जन्म : पाच ऑगस्ट १८६९, मृत्यू : सहा मार्च १९६८)\n(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nब्रूस लीच्या बरोबरीने एन्टर द ड्रॅगन सिनेमा गाजवणारा अभिनेता जॉन सॅक्सन (जन्म : पाच ऑगस्ट १९३५)\nअभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (जन्म : पाच ऑगस्ट १९८७)\nमध्यमगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (जन्म : पाच ऑगस्ट १९६९)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T11:11:35Z", "digest": "sha1:YNX4UDGPMNN77JXIGR3W6BKMUIQC6OYF", "length": 4951, "nlines": 82, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "माझे खाद्यजीवन – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nपु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे.\nपुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार\nअतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून, मालिकांमधून आणि जाहिरातींमधून त्यांनी काम केलेलं आहे,\nAbhivachanअभिवाचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६पु.ल.देशपांडेमराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकहसवणूकDigital Diwali 2016Digital KattaMarathi AbhivachanMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nNext Post मद्यपान – एक चिंतन\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584485", "date_download": "2018-08-20T11:26:06Z", "digest": "sha1:KRHD5DHI4XYMAPZULTOOMCIMWZJLJH56", "length": 5740, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » एकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nएकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nऑनलाईन टीम / बंगळुरू :\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचपर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9च्या सुमारास येडियुरप्पा यांनी कर्नाकटच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली आहे.\nआज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.येडियुरप्पा तिसऱयांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होते.यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.\n ; एग्झिट पोल जारी\n14 वर्षाखालील मुलांचा दहीहंडीत सहभाग नाही; हायकोर्टाचा निर्णय\nतुम्ही नीट काम केले असते तर ताजमहालची ही स्थिती झाली नसती : सुप्रिम कोर्ट\n‘जब सीमा पर जनाजे उठ रहे हो, तो बातचीत की आवाज अच्छी नही लगती’: सुषमा स्वराज यांचा पाकला चपराक\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/personality-person-character/", "date_download": "2018-08-20T10:33:28Z", "digest": "sha1:PFA4TL7VBFEOC3XPY5B2UGVYBOZHTUQQ", "length": 19263, "nlines": 90, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nव्यक्तित्व ही निसर्गाची देणगी आहे. प्रत्येक सजीव प्राण्याला व्यक्तित्व असते. कुत्र्या-मांजरालाही व्यक्तित्व आहे पण त्यांच्या बाबतीत व्यक्तिमत्व हा शब्द वापरता येत नाही. गोरा रंग, सुडौल बांधा, धिप्पाड शरीरयष्टी, आकर्षक-प्रसन्न चेहरा असणा-या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुरेख आहे असे आपण सामान्यपणे म्हणतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने बाह्य दर्शानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवणे चूक होय.\nव्यक्तित्व म्हणजे वेगळे अस्तित्व असलेली व्यक्ती. प्रत्येकास जन्मतः व्यक्तित्व आहे. या व्यक्तित्वावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यावर व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्वात रुपांतर होते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे व्यक्तीची शारीरिक ठेवण, बुद्धी, चारित्र्य, कर्तृत्व, गुण आदींचा समावेश त्यात होतो. व्यक्तीचा शारीरिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे तिचे व्यक्तिमत्व. इंग्रजीत पर्सनेलिटी ही संज्ञा व्यक्तिमत्वास वापरतात. पर्सोना या शब्दापासून पर्सनेलिटी हा शब्द तयार झाला. पर्सोना म्हणजे मुखवटा. रोमन काळात नट तोंडावर मुखवटा घालीत व बोलत. जसे पात्र तसा मुखवटा. जसा मुखवटा तसा आवाज व भाषण. यावरून व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य दर्शन असा अर्थ घेतला गेला. व्यक्तिमत्वाचा हा अर्थ एकांगी आहे. यामधे व्ह्यक्तिच्या स्वभाववैशिष्ट्यांचा, बुद्धीचा, भावनांचा, गुणांचा व वृत्तीचा अंतर्भाव होत नाही. त्यामुळे ही व्याख्या बरोबर नाही. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टीकोनातून वेगवेगळा केला आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या वर्तनाची सर्वान्गास्पर्शी व संघातस्वरूप गुणात्मकता (Total Qulity of an individual) म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वात व्यक्तीची शरीरयष्टी, चेहरेपट्टी, ठेवण, बांधा, त्याची बुध्दिकौशाल्ये, क्षमता, अभिरुची, आवडनिवड, संपादित गुण इ. चा साकल्याने विचार केला जातो. या सर्वांची व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तिजीवन जगण्यापर्यन्त झालेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व.\nनिसर्गाने कांही जीवन-बीजे दिलेली असतात. परिस्थितीनुसार त्या बीजांची वाढ होऊन जो जीवनवृक्ष निर्माण होतो त्याला व्यक्तिमत्व म्हणतात. अनुवांशिकता सुप्त शक्ती तसेच प्राप्त परीस्थी व जीवनात मिळालेल्या अनुभवांना व्यक्तीने आपल्या मताप्रमाणे दिलेला अर्थ, या तीन घटकांचा व्यक्तीविशिष्ट परिपाक म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तीच्या जैविक घटकांची व सामाजिक आणि नैसर्गिक घटकांची जी पारंपारिक आंतरक्रिया होते त्यालाच व्यक्तिमत्व म्हणतात. ही आंतर्क्रिया प्रत्येक व्यक्तीची विशेष आणि सुसंगत असते.\nव्याख्या : व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कार्यक्षमता, कर्तृत्व, कला यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात होय. – नॉर्मल एलमन\n‘व्यक्तिमत्व’ म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण सामायोचन होत असते त्याला कारानिबूत असणारी व वर्तनाला चालना देणारी संघटना होय – ट्रक्सलर\nवरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की, व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक, बौद्धिक गुणधर्मात साठविलेले नसून ते संघातस्वरूपी आहे. अजाणतेपणी व केंव्हातरी घडणा-या, कुठल्यातरी वर्तनावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरत नाही. व्यक्तिमत्व संघातस्वरूपी असल्यामुळे त्याच्यात सातत्य व सुसंगतपणा अभिप्रेत असतो. म्हणून नवजात अर्भकाला व्यक्तिमत्व नसते. त्याचे वर्तन विस्कळीत स्वरूपाचे असते. जसजसे लहान मुलाला परिस्थितीचे आकलन होते तसतसा त्याचा ‘स्व’ जागृत होऊ लागतो व ‘स्व’ ची जाणीव विकसित होऊ लागते. स्वत्वाची कल्पना ही व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू आहे. जीवनात विविध भूमिका वाटावीत असताना येणा-या अनुभवावरून व्यक्तीचे वर्तन विशेष ठरत जातात. विकासाबरोबर व्यक्तिमत्व बदलत जाते. वर्तन विशेषांना स्थैर्य प्राप्त होते. एकदा चौकट तयार झाली की ती पुढे फारशी बदलत नाही. क्वचितच काही प्रसंगाने कलाटणी मिळून व्यक्तिमत्व बदलते. उदा. वाल्याचा वाल्मिकी ऋषी. व्यक्तीचे सुसंघटित व्यक्तिमत्व घडविणे हे शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.\n१. सर्वसमावेशक : व्यक्तीचा रंग, रूप, आकार, वजन\n२. गतिमान : व्यक्तिमत्व सतत बदलत असते.\n३. अजोड-अपूर्व : प्रत्येक व्यक्ती विशिष्ट्य प्रकारे समायोजन साधत असते.\n४. सामाजिक : व्यक्ती सामाजिक परिसराशी समायोजन साधते.\nव्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे प्रभावी घटक\n१. शरीररचना : व्यक्तीच्या शरीररचनेचा परिस्थितीशी समायोजन साधताना परिणाम होतो. काही व्यक्तींना उंच, धिप्पाड, बांधेसूद शरीर लाभलेले असते तर काही ठेंगू, बुटक्या बेढब असतात. काहींचे शरीर व्यंगरहित असते तर काही अपंग, शारीरिक व्यंग घेऊन जन्मतात, त्यामुळे त्यांचा समाजात कमी प्रभाव पडतो. त्या समाजात मिसळू शकत नाहीत. शारीरिक दोषांचा त्यांच्या भावनिक, सामाजिक विकासावर अनिष्ट परिणाम होतो.व्यक्तीकडे उपजत गोष्टी असतात. त्यांना जैविक बीज म्हणतात. ही घेऊन व्यक्ती आपला जीवनक्रम पूर्ण करीत असते.\n२. अंतस्त्रावी ग्रंथी : (नलिका विरहित ग्रंथी) या घ्रन्ठीतून होणार्या स्त्रावाचे प्रमाण व त्यातील समतोल यांचा व्यक्तीच्या वर्तनावर खूप परिणाम होतो. आपण सर्व आपल्या अंतस्रावी ग्रंथीच्या आधीन आहोत असे म्हटले जाते. अंतस्त्रावी ग्रंथीद्वारे निर्माण होणारी जैवरसायने रक्तात मिसळतात व शरीरातील सर्व अवयवांपर्यंत पोहोचतात. चयापचय क्रियेत बिघाड निर्माण होतो. वाढ खुंटणे किंवा वाढ जादा होणे, शरीररचना, स्वभाव, बुद्धिमत्ता यावर परिणाम होतो. त्याची अकार्यक्षमता इतर ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते.\nमस्तकपिंडातून (पिच्युटरी) होणारा स्त्राव प्रमाणापेक्षा जास्त झाला तर शरीराची अतिरिक्त अनैसर्गिक वाढ होते. कंठपिंडातून (थायरॉइड) जास्त स्त्राव निर्माण झाला तर वर्तनात अस्थिरता व चंचलता जास्त किंवा कमी झाला तर व्यक्ती सुस्त बनते. वृक्कस्थ (ओड्रेनल) पिंडातील स्त्रावामुळे भावनिक उद्रेकाच्या समयी शरीर व्यापारावर ताबा राहतो. जनन ग्रंथीतील ( सुप्रारिनल व गोनाड) स्त्राव कामवासना वाढवितात. थोडक्यात व्यक्तिमत्व विकासात अंतस्त्रावी ग्रंथींचा महत्वाचा वाटा आहे.\n३. पर्यावरण/ परिस्थिती : कुटुंब, शेजार, मित्र, शाळा, समाज व संस्कृती यांचा सुद्धा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम होतो. कुटुंबातील जिव्हाळा, प्रेम, मित्रांची संगत, शालेय वातावरण, शिक्षकांचा सहवास या दृष्टीने महत्वाचे होत.\nकोणत्याही एका व्यक्तीचे व्यक्तिमत्व दुस-या व्यक्तीशी जुळत नाही. व्यक्तिपरत्वे शरीररचना, स्वभाव वैशिष्ट्य, बुद्धी, वृत्ती आदीमध्ये भिन्नता आढळते. तरीसुद्धा काही विशिष्ट्य पैलू विचारात घेऊन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे वर्णन वर्गतत्वावर व गुणतत्वावर केले आहे.\n१. शेल्डन : शारीरिक घटकानुसार वर्गवारी अ) बोजड, बुटके ब) बांधेसूद, पिळदार क) किडकिडीत, उंच.\n२. अरिस्टोर्टल : वृत्तीभेदावर आधारित वर्गवारी : अ) कोपिष्ट (रक्तातिशयत्व), ब) रंगेल, क) थंड (आळशी)\n३. थान्रेदाई : पंचेन्द्रीयांवर आधारित वर्गवारी अ) दृष्टी तीक्ष्ण ब) कान तीक्ष्ण क) चपळ ड) चविष्ट ई) घ्राणेन्द्रिय तीक्ष्ण\n४. कार्ल युंग : समाजात मिसळण्याच्या प्रवृत्तीवर : अ) अंतर्मुखी – स्वतःच्या भावना, विचार, कल्पना यात मग्न, हळवी व भावनाप्रधान वृत्ती, मितभाषी. ब) बहिर्मुखी : खूप बोलकी, धीट, मनाने कणखर मात्र एखादी व्यक्ती सदा सर्वकाळ अंतर्मुखी अथवा बहिर्मुखी नसते. ति प्रसंगानुसार बदलते. आपले व्यक्तिमत्व उठून दिसावे. त्याची छाप इतरांवर पडावी म्हणुन प्रत्येक जण धडपडत असतो. योगाभ्यासाने व्यक्तिमत्वात सुधारणा करता येणे शक्य आहे.\nचित् व चित्त शब्दांचे अर्थ आणि चित्तपावन अथवा चित्त्पावन शब्दाची भ्रांती\nसंपादकीय – जानेवारी ते मार्च २००९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-vinod-marathi-jokes-joke/marathi-vinod-8377/", "date_download": "2018-08-20T11:22:39Z", "digest": "sha1:GDGS2MRJ433PWOKSKMX3YRLK6VPKM4NL", "length": 2434, "nlines": 50, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "मराठी विनोद - Marathi Vinod", "raw_content": "\nबाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....\nगण्या :- दोघे पण .\nबाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.\nगण्या:- तरीपण दोघेच आवडतात\nबाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....\nबाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..\nगण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा\nबाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...\nबाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो\nगण्या:- नाय , तस काय नाही \nबाबा:- तर मग काय \nगण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार.\nबाबांनी आत्ता गाण्याला खोलीत कोंडून ठेवलंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-08-20T11:16:13Z", "digest": "sha1:L23O27AJJ4FQ4DPDO6A2FRFS4P6D3CNC", "length": 15602, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी आणखी एकाला अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nपिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nपिंपरी, दि. २५ (पीसीबी) – आदित्य खोत खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. विजय हुकमे टाक (वय २७, रा. सुभाषनगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला आर्थीक मदत करतो म्हणून पिंपरीत मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या आदित्य खोतचा नांदेगाव येथील डोंगरावर पार्टीच्या बहाण्याने नेऊन मंगळवारी (दि.१७ जुलै) धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणात विजय टाक हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता. विजय टाक हा काळभोरनगर येथे येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्या मार्फत मिळाली. यावर पिंपरी पोलिसांनी सापळा रचून विजय याला काळभोरनगर येथून अटक केली. पोलिसांनी पुढील तपासासाठी विजय याला पौंड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.\nPrevious articleपिंपरीत कॅन्सरग्रस्त रुग्णाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या\nNext articleमराठा समाजाशी चर्चा करण्यास सरकार तयार – मुख्यमंत्री फडणवीस\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nधनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत हॅट्रिक\nनिगडीत ज्ञानप्रबोधिनीच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/mutual-fund-investment-advice-1626605/", "date_download": "2018-08-20T11:37:03Z", "digest": "sha1:URZBSZC4UGXXXFRL4LULCBD37ZPNSJIB", "length": 25234, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mutual fund investment advice | अर्थाला ‘अर्थ’ असावा नकोत नुसती नाणी! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nअर्थाला ‘अर्थ’ असावा नकोत नुसती नाणी\nअर्थाला ‘अर्थ’ असावा नकोत नुसती नाणी\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमीच वर्धिष्णू असते\nवर्षे कशी सरतात ते कळत नाही. गुंतवणुकीशी संबंधित क्षेत्रात काम करायला लागल्याला आणखी दोन महिन्यांनी २५ वर्षे होतील. या २५ वर्षांत बाजाराचे अनेक चढ-उतार पाहिले तसे गुंतवणूकदरांची बदलती मानसिकतासुद्धा अनुभवली. शेअर गुंतवणुकीला सट्टा समजण्यापासून ते समृद्धीच्या मार्गावरचा एकमेव साथीदार इथपर्यंतचा मानसिक बदल अनुभवला. तरीही गुंतवणूकदार त्याच त्याच चुका परत परत करीत असल्याचे जाणवले. कष्ट करून आयुष्यभर कमावलेला पैसा गुंतवताना काळजी न घेणारेच अधिक आढळतात. त्याच त्याच होणाऱ्या चुका टाळल्या तर एक यशस्वी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार होणे सहज शक्य आहे.\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमीच वर्धिष्णू असते\nनव्याने गुंतवणूक करू लागलेला गुंतवणूकदाराचा असा समज असतो की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमीच वाढणारी असते. बँकांच्या मुदत ठेवी, मनी बॅक, एंडोमेंटसारखी विमा उत्पादने यामध्ये मुदतपूर्तीनंतर नेमकी किती रक्कम मिळणार हे गुंतवणूक करताना निश्चित असते. तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ठरावीक वर्षांने नेमकी किती मिळेल हे गुंतवणूक करताना सांगता येत नाही. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या या वैशिष्टय़ाला बाजाराची जोखीम असे म्हणतात. दीर्घ मुदतीत शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीचा परतावा अन्य गुंतवणूक साधनांच्या परताव्यापेक्षा अधिक असला तरी नजीकच्या काळात बाजाराच्या चढ-उतारांचा पराताव्यावर परिणाम होत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ताजे उदाहरण घेतल्यास, मागील वर्षभरात बाजाराचा प्रवास वरच्या दिशेनेच होत आहे असे नाही. बाजारातील शेअर्सच्या किमती खालीसुद्धा जातात आणि पर्यायाने बाजाराशी संबंधित परतावा कमी किंवा अपवादात्मक बाबतीत नकारात्मकही असू शकतो.\nवित्तीय नियोजनाबाबत अज्ञानी असणे\nवित्तीय नियोजन अर्थात फायनान्शियल प्लानिंग हा आर्थिक नियोजनाचा पाया आहे. प्रत्येक कमावत्या व्यक्तीने आपले नियोजन करून घेतले पाहिजे. नियोजन आणि नियोजनाची अंमलबजावणी केली पाहिजे. टर्म प्लान, मेडिक्लेम हे वित्तीय नियोजनाचा पाया आहेत. टर्म प्लानमध्ये पैसे परत मिळत नाहीत हा सर्वात मोठा गैरसमज आहे. विमा हप्त्याच्या किती तरी पट मिळणारे विमा छत्र हा टर्म प्लानचा सर्वात मोठा फायदा आहे.\nगुंतवणूक आणि वित्तीय ध्येये यांची सांगड न घालणे\nज्याप्रमाणे घरातून निघताना आपल्याला कोणत्या ठिकाणी पोहोचायचे आहे हे नक्की ठरलेले असते त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यापूर्वी, ही गुंतवणूक मी का करणार आहे आणि माझ्या कोणत्या वित्तीय ध्येयाशी ही गुंतवणूक निगडित आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. ध्येयनिश्चितीशिवाय कलेली गुंतवणूक म्हणजे होकायंत्राशिवाय किनारा सोडलेले गलबत. तेव्हा वित्तीय ध्येय आणि फंडातील गुंतवणूक यांची सांगड घालणे गरजेचे आहे.\nगुंतवणुकीचा कालावधी आणि फंड प्रकार यांच्यातील विसंगती\nप्रत्येक प्रकारचा फंड हा विशिष्ट गुंतवणुकीच्या गरजांसाठी असून जोखीम प्रकार आणि गुंतवणुकीचा कालावधी यांच्यात विसंगती असते. जितका कालावधी अधिक तितका गुंतवणुकीवरील नफा अधिक असला तरी बहुसंख्य इक्विटी फंडांनी मागील एका वर्षांत दिलेला परतावा गृहीत धरून पुढील एका वर्षांत इतके पैसे मिळतील असे समजणे हे चूकच आहे. दीर्घ कालावधीची समभाग गुंतवणूक अव्वल परतावा देते. कमी कालावधीसाठी डेट फंड हे साधन असून, दीर्घ कालावधीसाठी समभाग गुंतवणूक कधीही चांगली. मोठय़ा नफ्याच्या हव्यासाने केलेली कमी कालावधीची समभाग गुंतवणूक आणि धोका पत्करण्याची तयारी नसल्याने दीर्घ कालावधीसाठी केलेली स्थिर उत्पन्न देणारी गुंतवणूक ही वित्तीय नियोजनाच्या दृष्टीने विसंगत म्हणायला हवी.\nडेट फंडांकडून इक्विटी फंडांइतक्या परताव्याची अपेक्षा\nफंडांचा प्रकार आणि परतावा यांचे निश्चित नाते असते. फंड प्रकार जितका धाडसी, तितका गुंतवणुकीवर परतावा अधिक असे हे समीकरण आहे. लिक्विड फंडाचा परतावा रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या रेपो दरापेक्षा थोडा अधिक पण मुद्दलाची खात्री देणारा हा फंड प्रकार आहे. त्या उलट मिड कॅप गुंतवणुकीचा परतावा सर्वाधिक पण गुंतवणूक धाडसी, म्हणून नजीकच्या काळात मुद्दल काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असलेला हा फंड प्रकार आहे. गुंतवणुकीचा, कालावधी गुंतवणुकीतील जोखीम यांबाबत मिड कॅप फंडांची तुलना लार्ज कॅप किंवा हायब्रीड फंडाशी करणे अयोग्य आहे. तसेच डेट फंड गटात लिक्विड फंडाच्या परताव्याची तुलना क्रेडिट अपॉच्र्युनिटी फंडाच्या परताव्याशी करणे हेसुद्धा चुकीचे. दोन तुल्यबळाची तुलना होते. फंडाची तुलना करताना फंड गट विसरता कामा नये.\nनियोजनबद्ध गुंतवणूक हा वित्तीय नियोजनाचा पाया आहे. सामान्यत: बाजार निर्देशांकांचा खालच्या दिशेने प्रवास असताना गुंतवणुकीवर नुकसान दिसू लागताच सुरू असलेल्या नियोजनबद्ध गुंतवणुकीची ‘सिप’ बंद केली जाते. तसेच सध्याच्या परिस्थितीत निर्देशांक सर्वोच्च पातळीवर असताना गुंतवणूक थांबविली जाते. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. ‘सिप’ करण्यामागचा फायदा हा ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ हा असतो. म्युच्युअल फंडाच्या युनिट्सचे भाव अधिक असताना कमी युनिट्सची खरेदी आणि कमी असताना अधिक युनिट्सची खरेदी झाल्याने युनिटच्या खरेदीचा सरसरी भाव राखला जातो. ‘सिप’ ही दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक असल्याने बाजार वर-खाली झाला तरी गुंतवणुकीत सातत्य राखणे गरजेचे असते.\nबॅलंस्ड फंडाच्या लाभांशाला नियमित उत्पन्न समजणे\nबँकांच्या मुदत ठेवींचे दर कमी होण्यास सुरुवात झाल्यापासून मासिक लाभांश देणाऱ्या बॅलंस्ड फंडातील गुंतवणुकीला भरती आली आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार लाभांशाचे वाटप हे गुंतवणुकीवर वसूल केलेल्या नफ्यातून करायचे असल्याने फंडाच्या गुंतवणुकीवर नफा झाला तरच स्वाभाविकपणे लाभांश मिळू शकेल. आणि नफा किंवा तोटा होणे हे बाजारावर अवलंबून असल्याने बॅलंस्ड फंडात लाभांशाच्या मोहाने गुंतवणूक करणे चुकीचे आहे. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात, ६५ टक्कय़ांहून अधिक समभाग गुंतवणूक अससेल्या फंडाच्या लाभांशावर १० टक्के लाभांश वितरण कर लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावासहित अर्थसंकल्प मंजूर झाल्यास लाभांशाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅलंस्ड फंडातील गुंतवणूक नियमित उत्पन्न स्त्रोतासाठी न करता मध्यम जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांनी महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूक करावी.\nसल्लागाराशिवाय ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक\nम्युच्युअल फंडांचे डायरेक्ट प्लान हे जाणत्या गुंतवणूकदारांसाठी आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी फंड प्रकार, गुंतवणुकीतील जोखीम, निधी व्यवस्थापकाचा अनुभव, तो निधी व्यवस्थापक असलेल्या अन्य फंडांची कामगिरी गुंतवणूकदाराने सध्या गुंतवणूक केलेले फंड इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक असते. एखादा निधी व्यवस्थापक नोकरी सोडून दुसऱ्या फंड घराण्यात गेल्यास आपल्या गुंतवणुकीचे नेमके काय करायचे, येत्या काही दिवसांत ‘सेबी’च्या नवीन नियमानुसार फंडांचे विलीनीकरण होणार आहे. या संभाव्य विलीनीकरणानंतर आपल्या गुंतवणुकीचे नेमके भवितव्य काय, असे अनेक प्रश्न सल्लागार सोडवीत असतो. ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक म्हणजे लर्निग लायसेन्स काढून मार्गदर्शकाशिवाय गाडी थेट रस्त्यवर चालविणे. म्हणून सल्लागाराशिवाय गुंतवणूक करू नये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/aishwaryas-cannes-look-47000", "date_download": "2018-08-20T10:47:12Z", "digest": "sha1:ZZQFQTS2S3PU7Z3K3FVRYCA5HXSFMGXO", "length": 14342, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aishwarya's Cannes look ऐश्‍वर्याचा कान्स लूक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 22 मे 2017\nबॉलिवूडच्या अभिनेत्री नेहमीच आपल्या सगळ्यात हटके लूकने हॉलिवूडच्या फिल्म फेस्टिव्हल्स किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये चमकण्याचा प्रयत्न करतात.\nबॉलिवूडच्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय या अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत; पण फक्त त्याच नाहीत, तर त्यांनी परिधान केलेले डिझायनर ड्रेसेसही सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या त्यांच्या डिझायनर ड्रेसेसची कधी वाहवा होते, तर कधी टीका; पण भारतीय स्टाईल आणि परदेशातील स्टाईल वेगवेगळी असल्याने त्यांच्या देशात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी या अभिनेत्रींनाही कंबर कसावी लागते.\nबॉलिवूडच्या अभिनेत्री नेहमीच आपल्या सगळ्यात हटके लूकने हॉलिवूडच्या फिल्म फेस्टिव्हल्स किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये चमकण्याचा प्रयत्न करतात.\nबॉलिवूडच्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय या अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत; पण फक्त त्याच नाहीत, तर त्यांनी परिधान केलेले डिझायनर ड्रेसेसही सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या त्यांच्या डिझायनर ड्रेसेसची कधी वाहवा होते, तर कधी टीका; पण भारतीय स्टाईल आणि परदेशातील स्टाईल वेगवेगळी असल्याने त्यांच्या देशात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी या अभिनेत्रींनाही कंबर कसावी लागते.\nकान्स फेस्टिव्हल सध्या सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण, सोनम कपूर, मल्लिका शेरावत, नंदिता दास, श्रृती हसन आणि मिस वर्ल्ड ऐश्‍वर्या राय सामील झाल्या आहेत. नुकतीच ऐश्‍वर्याने कान्समध्ये दुसऱ्यांदा हजेरी लावली. या वेळी ऐश्‍वर्या रायने आपल्या लूकने सगळ्यांनाच मोहून टाकले. नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला फेस्टिव्हलमध्ये प्रियांका चोप्राच्या लांबलचक ट्रेंच कोटची चर्चा झाली होती. तर आता ऐश्‍वर्या रायच्या लाल गाऊनचीच चर्चा आहे. ऐश्‍वर्यानेही राल्फ ऍण्ड रसोने डिझाइन केलेला लांबलचक लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.\nखरं तर सेलिब्रेटिजना रेड कार्पेटवर लाल रंगाचे कपडे घालण्यावर निर्बंध आहे; पण ऐश्‍वर्याने कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता आपल्या हॉट लूकने अनेकांना मोहून टाकले. ऐश्‍वर्याच्या या फ्रिलवाल्या गाऊनबरोबरच तिने त्याला साजेसे रूबी रंगाचे कानातले घातले होते. तसाच मेकअपही केला होता. ऐश्‍वर्या कान्समध्ये लॉरिअल पॅरिस या ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित आहे. तिचा देवदास हा चित्रपट तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा कान्समध्ये दाखविण्यात येणार आहे. ऐश्‍वर्याचा हा सोळावा कान्स फिल्म फेस्टिव्हल आहे.\nकंगणा राणावत विरोधात ब्रोकरेजच्या पैशांवरुन पोलिसात तक्रार\nमुंबई : मुंबईतील पाली हिल येथील बंगल्याच्या व्यवहारावरुन अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nश्रीदेवी यांची ऑनस्क्रिन बहीण अभिनेत्री सुजाता कुमार काळाच्या पडद्याआड\nमुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/SEAWITCH/691.aspx", "date_download": "2018-08-20T10:28:53Z", "digest": "sha1:O7Z6XG7UHATBZQWIQ3GBST4NLKDZ6HT3", "length": 28947, "nlines": 160, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SEAWITCH", "raw_content": "\nसमुद्र म्हटला की संघर्ष जीवन-मरणाचा संघर्ष असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणा-यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाला वेगळे धुमारे फुटतात. समुद्र म्हटला की साहस प्राचीन काळापासून माणूस ते करीत आलेला आहे. ...त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी प्राचीन काळापासून माणूस ते करीत आलेला आहे. ...त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अ‍ॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.\nसमुद्रसुंदरीचा विद्ध्वंस... समुद्रतळाशी असलेलं तेल शोधणं आणि बाहेर काढणं ही कामं करणारी काही विशिष्ट तांत्रिक क्षमतेची जहाजं असतात. समुद्रतळावर आपले अवाढव्य पार रोवून ती उभी राहतात. त्यामुळे त्या तरंगत्या फलाटांमध्ये होतं. त्याला ऑईल रिग असं म्हटलं ातं लॉर्ड वर्थ या अब्जाधीश तेलसम्राटाचा असाच एक ऑईल रिग अमेरिकेच्या दक्षिणेला मेक्सिकोच्या आखातात तेल उपसत असतो. विच म्हणजे चेटकीण, किंवा चेटूक करून मोहात पाडणारी सुंदरी. लॉड वर्थच्या अवाढव्य ऑईल रिगचं तेच नाव असतं - सीविच व्यावसायिक स्पर्धेतून लॉर्ड वर्थला वठणीवर आणण्यासाठी त्याचे प्रतिस्पर्धी क्रॉन्काईट या खतरनाक माणसाला फार मोठ्या रकमेची सुपारी देतात. क्रॉन्काईट लॉर्ड वर्थच्या दोन मुलींचं अपहरण तर करतोच; पण सीविच उडवून देण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या शस्त्रागारातून चक्क दोन अणुबॉम्ब चोरून आणतो. लॉर्ड वर्थही कमी नसतो. क्रॉन्काईचा सामना करण्यासाठी तो देखील अमेरिकन नौदल आणि वायुदलाच्या शस्त्रगारातून अत्याधुनिक शस्त्र चोरून आणतो. क्रॉन्काईटच्या योजनेनुसार सोवियात रशिया आणि व्हेनेझुएला या दोन देशांच्या सुसज्ज विनाशिकाही मेक्सिकन आखाताच्या म्हणजेच सीविचच्या दिशेने निघतात. आता अणुयुद्ध नि त्यातून तिसरं महायुद्धा पेटणार की काय, अशी भीती निर्माण होते. पण लॉर्ड वर्थला साहाय्य करणारे मिशेल आणि रूमर हे दोघे खासगी डिटेक्टिव्ह परिस्थिती हुशारीने हाताळतात आणि शेवट गोड होतो. सीविच हा अवाढव्य ऑईल रिग मात्र सर्व शस्त्रांसह नष्ट होतो. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या प्रख्यात स्कॉटिश कादंबरीकाराच्या ‘सीविच’ या कादंबरीचं कथानक थोडक्यात वरीलप्रमाणे आहे. मूळ कादंबरी १९७७ सालची असल्यामुळे तिच्याच सोवियात रशिया, शीतयुद्ध, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वगैरे गोष्टीचा उल्लेख आहेत. मेहता प्रकाशनाची निर्मिती, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रिक अंगे सुबक. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/kolhapur/", "date_download": "2018-08-20T10:46:48Z", "digest": "sha1:A5CNOZCFWN46NMD4IUZHTNQ5DFIZL5N5", "length": 6910, "nlines": 203, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कोल्हापूर Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड\n2 कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण :तावडे\nकोल्हापुरातून अखेर पहिले विमान उडाले\nभाजपच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय- विखे पाटील\nकुस्तीपटू निलेश कंदूरकरांची मृत्यूशी झुंज अपयशी\nहोम पश्चिम महाराष्‍ट्र कोल्हापूर\nराज्यातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले\nशिवसेना ही गांडुळाची अवलाद – अजित पवार\nछत्रपतींचं नाव घ्यायचं, काही समाजाला धरुन काम करायचं, हे खपवून घेणार...\nराज्यातील सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले- धनंजय मुंडे\nअश्विनी बिद्रेच्या हत्येची तीन आमदारांना होती कल्पना\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5069322223305669802&title=Thoseghar%20Trip&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:31:25Z", "digest": "sha1:KXWVA4ZCTEATMGOXON23SRY5DZY45XRI", "length": 18930, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ठोसेघरचं रौद्र सौंदर्य", "raw_content": "\nपावसाळ्यात सगळी मरगळ झटकून ताज्या टवटवीत झालेल्या डोंगरदऱ्या आणि त्यातून वाहणारे असंख्य धबधबे, हे पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. साताऱ्याजवळचा ठोसेघर धबधबाही त्यापैकीच एक. ‘चला, भटकू या’ सदरात या वेळी ठोसेघर आणि सज्जनगडाची सफर...\nपावसाळ्यात ज्यांचा पाय घरी ठरत नाही, त्यांना हिरवा निसर्गच खुणावत असतो. सगळी मरगळ झटकून ताज्या टवटवीत झालेल्या डोंगरदऱ्या आणि त्यातून वाहणारे असंख्य धबधबे, हे पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. धबधबे दोन प्रकारचे असतात. एक, जिथल्या प्रवाहाखाली यथेच्छ भिजता येतं, डुंबता येतं, खेळ करता येतो. जे फार उंचावर नसतात आणि धोकादायकही नसतात. दुसरे असे धबधबे, जे प्रचंड उंचीवरून खोल दरीत कोसळतात आणि त्यांच्या जवळ जाणं शक्य नसतं; मात्र त्यांचा तो प्रवाह, तो जोर, वेग आणि रौद्र सौंदर्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. आपण प्रत्यक्ष त्या पाण्यात आनंद घेऊ शकत नसलो, तरी ते पाहताना एवढे तल्लीन होतो, की तिथून पायच निघत नाही. निसर्गाच्या या वरदानाचं आपण मनापासून कौतुक करतो आणि त्यात स्वतःला हरवून जातो. साताऱ्याजवळचा ठोसेघर धबधबा अशाच रौद्र सौंदर्याची साक्ष पटवतो.\nसह्याद्रीचे डोंगर प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ची साक्ष पटवत असतात. त्याचबरोबर त्यांच्या मोहक सौंदर्याने आपल्याला आकर्षितही करत असतात. निसर्गाशी मस्ती न करता त्याचा आस्वाद घेणं कधीही आनंददायी. ठोसेघरच्या धबधब्याचा आनंदही असाच काही फुटांवरून; पण अगदी सुरक्षितपणे घेता येतो. ठोसेघरला जाण्यासाठी सातारा शहरातून जावं लागतं. साताऱ्याहून १८ किलोमीटरवर चाळकेवाडी गाव लागतं. तिथूनच पुढे डोंगरउतारावर जाण्यासाठी पायवाट आहे. धबधबा पाहायला जाण्यासाठीची ही वाट कठडे आणि दिशादर्शक फलक लावून सुरक्षित करण्यात आली आहे. पावसाळ्यात इथून जाताना निसरड्या जमिनीमुळे तोल सांभाळावा लागतो; पण वाट मजेशीर असते. मध्येच धुक्याचा फटकारा बसतो आणि सगळी वाट हरवून जाते. मग वारा धुक्याचा पाठलाग करत येतो आणि सगळं धुकं उडवून लावतो. पुन्हा रस्ता मोकळा होतो आणि वाट स्वच्छ दिसू लागते. अध्येमध्ये हा लपंडाव सुरू राहतो. मध्येच पावसाला हुक्की येते आणि तो बरसायला सुरुवात करतो. वाटसरूंची पळापळ होते आणि ते झाडांचा आधार शोधतात. खरे पर्यटनप्रेमी मात्र चालत राहतात आणि भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात. ही वाट एका कड्यावर थांबते. तिथे सुरक्षित कठड्यांपाशी आपण पोहोचतो. समोर प्रचंड खोल दरी दिसते. दोन बाजूंना डोंगर आणि मस्त हिरवा शालू नटलेले डोंगरकडे दिसतात. उजव्या बाजूला पाहिल्यावर ज्यासाठी एवढा अट्टाहास केला, तो ठोसेघरचा प्रचंड धबधबा डोंगरकड्यावरून दरीत स्वतःला मुक्तपणे झोकून देताना दिसतो. तो पाहताक्षणी डोळ्यांचं पारणं फिटतं. धबधब्याचं सौंदर्य काय असतं, याचा प्रत्यय येतो. वाऱ्याचा वेग एवढा असतो, की धबधब्याचे तुषार उडून पर्यटकांपर्यंत पोहोचत असतात. सगळी दरी धुक्यानं भरून गेलेली असते. मध्येच पुन्हा वारा धुमाकूळ घालतो आणि काही सेकंदात सगळी दरी धुकेमुक्त करून टाकतो. मग ठोसेघर धबधब्याचा लांबपर्यंत वाहणारा प्रवाहसुद्धा दिसू शकतो. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असून ते पाहण्यासाठी वन खात्याकडून दोन निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. पूर्वी पर्यटकांसाठी येथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती. आता मात्र वन विभागाने निरीक्षण मनोरा उभारल्याने हे ठिकाण सुरक्षित झालं आहे. एका वेगळ्या रस्त्यानं धबधब्याच्या पायथ्याशीही जाता येतं; मात्र पावसाळ्यात तिथून जाणं धोकादायक असल्यामुळे तिथून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दुर्घटना रोखण्यासाठी स्थानिक वन समितीने धबधब्याजवळ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. अर्थातच, सगळे नियम पाळून आणि सुरक्षेची काळजी घेऊन या धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी गेलं, तर आपल्या सहलीचा आनंद शतगुणित होईल, हे निश्चित.\nसाताऱ्याहून अंतर १८ किलोमीटर. बसने, खासगी जीपने किंवा स्वतःच्या गाडीनेही जाता येतं. पुण्याहून अंतर सुमारे १४० किलोमीटर.\nठोसेघर आणि सज्जनगड ही एकाच रस्त्यावरची दोन छान ठिकाणं आहेत. सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला. ठोसेघरहून आपण साताऱ्याकडे परत यायला निघालो, की काही अंतरावर डावीकडे सज्जनगडाकडे जाणारा घाट सुरू होतो. या घाटाने गेल्यास सुमारे पंधरा ते वीस मिनिटांत आपण सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. तिथून शंभर पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाचे मुख्य द्वार दिसते. त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ म्हणतात. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहानंतर बंद होतात. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने पाच मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती.\nगडावर प्रवेश केल्यावर डावीकडे समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागील बाजूला आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्तीबरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरासमोरच ध्वजस्तंभ आहे. तिथून पुन्हा मागे आल्यानंतर धर्मशाळा लागते. तिथे समोरच सोनाळे तळे आहे. त्यातल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणाऱ्या वाटेने आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहोचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचे मंदिर आहे, तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर, समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. या ठिकाणी जवळच ‘ब्रह्मपिसा’ मंदिर आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे. येथून समोरच्या बाजूचे नयनरम्य दृश्य दिसते.\nप्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ असे नाव होते. त्याचा अस्वलगड असा अपभ्रंशही झाला होता. शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात या किल्ल्याची उभारणी केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणून त्याला परळीचा किल्लाही म्हटले जायचे. पुढे हा किल्ला आदिलशहाकडे गेला. दोन एप्रिल १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंतीवरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले आणि तेव्हाच किल्ल्याचे सज्जनगड असे नामकरण करण्यात आले, असे मानले जाते.\n(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)\nरानफुलांचा प्रदेश : कास पठार अभेद्य जंजिरा ऐतिहासिक वारसा सांगणारी बारामोटेची विहीर धुकाळलेली आंबोली मार्लेश्वरची डोंगरलेणी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/bjp-offers-100-crores-for-jds-mlas-kumaraswamy/", "date_download": "2018-08-20T10:53:17Z", "digest": "sha1:LQI34Y7CYUGBSIV6PSYEPDC3DKTHXWAL", "length": 9997, "nlines": 199, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "भाजपची जेडीएसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर: कुमारस्वामी | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश भाजपची जेडीएसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर: कुमारस्वामी\nभाजपची जेडीएसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर: कुमारस्वामी\nबंगळुरु : जनता दल सेक्युलर (जेडीएस) चे नेता एचडी कुमारस्वामीने पत्रकारांशी बोलतांना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करत आहेत. भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी १०० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं लालूच दाखवलं जात आहे. हा काळापैसा कुठून आला. आयकर अधिकारी कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा संघर्ष वाढत चालला आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येदियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी संधी द्यावी अशी विनंती केलं आहे.\nकुमारस्वामी यांनी म्हटलं की, जेडीएस आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. आमच्याकडे बहुमत आहे. जर राज्यपाल वजुभाई वाला भाजपला आधी सरकार बनवण्याचं आमंत्रण देतात तर जेडीएस आणि काँग्रेस राजभवनच्या बाहेर आंदोलन करतील. याविरोधात ते आजच कोर्टात जाणार आहेत.\nसूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या बैठकीत २५ विधायक गायब होते. दुसरीकडे जेडीएसच्या बैठकीत देखील २ आमदार गायब होते. याधी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला आहे. जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा यांची नियुक्ती झाली असून ते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.\nमागिल लेख शिवसेनेचे भंडाऱ्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात\nपुढील लेख पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/09/money-secrets-program.html", "date_download": "2018-08-20T11:24:16Z", "digest": "sha1:OSBYDD7RIX7KIYV3Z7LNDBWSCOZ5HCAU", "length": 22806, "nlines": 159, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत, पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत, पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे.\nया कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे तो सकारात्मक विचार, व्हिज्युलायझेशन, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र आणि कांही गूढ रहस्यमय प्रयोग यांच्यावर आधारीत आहे. हा कोर्स तुमच्या मनातील पैशांविषयी नकारात्मक विचार काढून टाकतो. एकदा का तुमचे मन सकारात्मक झाले आणि तुम्ही मी शिकवलेल्या गोष्टी अमलात आणल्यात की तुमच्याकडे सर्व बाजूंनी पैशांचा ओघ सुरू होतो.\nया कोर्समध्ये प्रवेश घेतल्यावर तुम्हाला सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक 15 दिवसाला 2 असे एकून 12 धडे पाठवले जातील. त्याचबरोबर तुम्हाला कांही प्रयोग करायला सांगितले जातील. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सूचना whatsapp, इमेल व फोनवरून दिल्या जातील.\nया कोर्समध्ये भाग घेण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे:\nतुमच्याकडे स्मार्ट फोन असावा\nइमेल व whatsapp यांचा वापर करता येणे आवश्यक\nशिक्षण किमान 12 वी\nमराठी लिहिता वाचता येणे आवश्यक\nइंग्रजीचे सामान्य ज्ञान आवश्यक\nनकारात्मक विचार आणि निरर्थक विषयांवर बोलण्याची सवय टाकून देण्याची तयारी\nमाइंड युवर ओन बिझनेस: तुमच्याकडे पैशांचा प्रवाह यायला पाहिजे असेल तर तुमच्या मनात सतत तुमचा व्यवसाय आणि पैसे यांचाच विचार असायला पाहिजे. या पहिल्या धड्यात ज्या गोष्टींशी तुमचा संबंध नाही अशा गोष्टींची चर्चा करणे, विचार करणे, निरर्थक वादविवाद करणे, निरर्थक प्रकारचे ज्ञान मिळवणे, उपयोगी गोष्टी शिकण्याचे टाळणे, तुमचे मन भरकटेल अशा प्रकारची पुस्तके वाचणे अशा अनेक सवयींपासून तुमची सोडवणूक केली जाते. तुम्हाला मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर काढले जाते आणि पॉझिटिव्ह बनवले जाते.\nपैशांचे महत्व: लहानपणापासून तुमच्यावर तुमच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने पैशांविषयी चुकीच्या कल्पना आणि नकारात्मक विचार बिंबवलेले असतात. हा दुसरा धडा तुमच्या मनात पैशांचे महत्व बिंबवतो आणि तुम्हाला पैशांविषयी सकारात्मक बनवतो.\n: पैसे मिळवण्यासाठी तुमच्याकडे तुमचा स्वत:चा एखादा व्यवसाय असणे किंवा तुम्ही कुठेतरी नोकरी करणे गरजेचे असते. तुम्ही व्यवसाय करावा की नोकरी व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करावा व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करावा नोकरी करायची असल्यास कोणती नोकरी करावी नोकरी करायची असल्यास कोणती नोकरी करावी याचे तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन तुमची आवड, शैक्षणिक पात्रता आणि अंकशास्त्र या गोष्टींचा विचार करून केले जाते.\nकाय वाचाल तर प्रगती कराल: जी पुस्तके वाचल्यामुळे तुमच्या विचारात आमुलाग्र बदल होईल अशा पुस्तकांची यादी. यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधील अनेक पुस्तकांचा समावेश आहे. त्यापैकी कांही पुस्तके तुम्हाला माझ्याकडून भेट म्हणून दिली जातील.\nबिझनेस सिक्रेट्स: तुमच्या व्यवसायात सहज यश मिळवण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन.\nवेळेची किंमत: तुम्हाला जेंव्हा वेळेची किंमत कळते तेंव्हाच तुमची भरभराट होते. तुमचा वेळ कसा आणि कुठे वापरावा याचे सखोल मार्गदर्शन.\nलोकसंग्रह: तुम्ही तुमचा लोकसंग्रह वाढवला, योग्य लोकांशी मैत्री केली तर त्याचा तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी फायदा होतो. लोकसंग्रह कसा वाढवावा, मैत्री कुणाशी करावी, लोकसंग्रहाचा फायदा कसा करून घ्यावा याची सखोल माहिती.\nमनी मेडीटेशन: तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत वहाता रहावा यासाठी कसे चिंतन करावे याचे मार्गदर्शन. व्हिज्युलायजेशन, आकर्षणाचा नियम (Law of Attraction), ध्यानधारणा, प्रार्थना यांची अदभूत ताकतीची माहिती. ही ताकत तुम्हाला सहजपणे श्रीमंत बनवते.\nजे पाहिजे ते मिळवा: तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते मिळतं आणि जेव्हढं पाहिजे तेव्हढं मिळतं. ते कसं मिळवायचं याची रहस्यं.\nश्रीमंत होण्याचे दीर्घकालीन धोरणी उपाय: यामुळे तुमच्यासाठी पैशांचे अनेक स्रोत तयार होतात.\nअंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा उपयोग: यांच्या योग्य वापराने तुमच्याकडे पैसे आकर्षित होतात. या दोन्ही शास्त्रानुसार पैसे आकर्षित करण्याविषयी मार्गदर्शन.\nपैसेच पैसे चोहीकडे: कांही साध्या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्याकडे पैशांचा प्रवाह आकर्षित करता येतो. अशा ट्रिक्सची आणि त्या ट्रिक्स कशा वापरायची याची माहिती.\nफी ाविषयक माहिती आणि या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी 8149703595 या नंबरवर फोन करावा.\nसूचना: या कोर्समध्ये मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जातो.\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/engineers-transfer-issue-in-bmc-bmc-commissioner-ajoy-mehta-1631950/", "date_download": "2018-08-20T11:39:38Z", "digest": "sha1:JHP76XGGP3JPH46YZIUJRZQKVDSZTI3O", "length": 14429, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "engineers transfer issue in bmc bmc commissioner Ajoy Mehta | ‘त्या’ अभियंत्यांची बदली होणार! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘त्या’ अभियंत्यांची बदली होणार\n‘त्या’ अभियंत्यांची बदली होणार\nया वृत्ताची दखल घेत अजोय मेहता यांनी ७८७ अभियंत्यांची चौकशी करून तात्काळ बदली करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.\nमहापालिकेतील ७८७ अभियंते वर्षांनुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने बुधवारीच दिले होते.\n‘लोकसत्ता’च्या वृत्ताची पालिका आयुक्तांकडून दखल\nराजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि विकासक यांच्या आशीर्वादामुळे वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या ७८७ अभियंत्यांची नियमानुसार बदली करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी दिले. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने मंगळवारीच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल देत आयुक्तांनी बदलीचे आदेश दिले. त्यामुळे वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांसह संबंधित राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि विकासक यांचेही धाबे दणाणले आहेत.\nपालिकेतील विविध विभागांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम तब्बल ७८७ अभियंत्यांच्या बाबतीत मोडीत काढण्यात आला असून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी हे अभियंते एकाच विभाग कार्यालयातील एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यामध्ये १८९ कनिष्ठ अभियंते, ४१९ दुय्यम अभियंते (स्थापत्य), ९३ साहाय्यक अभियंते (स्थापत्य) आणि ८६ साहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विकास) यांचा समावेश आहे.\nयाबाबत ‘लोकसत्ता, मुंबई’ या सहदैनिकात बुधवारी ‘पालिकेच्या ७८७ अभियंत्यांचा वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत अजोय मेहता यांनी ७८७ अभियंत्यांची चौकशी करून तात्काळ बदली करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.\nआपल्यासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांची बदली करण्यात येणार असल्याने राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि विकासक यांचेही धाबे दणाणले आहेत. आपल्या विश्वासातील अभियंत्याची होणारी बदली रोखण्यासाठी या मंडळींनी हालचाली सुरू केल्याचे समजते.\nदरम्यान, जल विभागांमध्ये काही कामे तांत्रिकदृष्टय़ा किचकट आहेत. ही कामे सर्वच अभियंत्यांना जमत नाहीत.\nत्यामुळे जल विभागात काही अभियंते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांची बदली केल्यास तांत्रिक कामाची अडचण होऊ शकते. त्यामुळे जल विभाग वगळता अन्य विभागात ठिय्या मांडून बसलेल्या अभियंत्यांची बदली करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_71.html", "date_download": "2018-08-20T10:57:25Z", "digest": "sha1:UHPUWPGL3LOT4WQUH3K5UMTUSBHHYXWR", "length": 19045, "nlines": 172, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म : समास पांचवा : द्वैतकल्पनानिर्शन", "raw_content": "\nदशक सातवा : चतुर्दश ब्रह्म : समास पांचवा : द्वैतकल्पनानिर्शन\nसमास पांचवा : द्वैतकल्पनानिर्शन || ७.५ ||\n॥श्रीराम॥ केवळ ब्रह्म जें बोलिलें | तें अनुभवास\nआलें | आणी मायेचेंहि लागलें | अनुसंधान ||१||\nब्रह्म अंतरीं प्रकाशे | आणी मायाहि प्रत्यक्ष\nदिसे | आतां हें द्वैत निरसे | कवणेपरी हो ||२||\nतरी आतां सावधान | येकाग्र करूनियां\nमन | मायाब्रह्म हें कवण | जाणताहे ||३||\nसत्य ब्रह्माचा संकल्प | मिथ्या मायेचा विकल्प |\nऐसिया द्वैताचा जल्प | मनचि करी ||४||\nजाणे ब्रह्म जाणे माया | ते येक जाणावी तुर्या |\nसर्व जाणे म्हणोनिया | सर्वसाक्षिणी ||५||\nऐक तुर्येचें लक्षण | जेथें सर्व जाणपण |\nसर्वचि नाहीं कवण | जाणेल गा ||६||\nसंकल्पविकल्पाची सृष्टी | जाली मनाचिये पोटीं |\nतें मनचि मिथ्या शेवटीं | साक्षी कवणु ||७||\nसाक्षत्व चैतन्यत्व सत्ता | हे गुण ब्रह्माचिया\nमाथां | आरोपले जाण वृथा | मायागुणें ||८||\nघटामठाचेनि गुणें | त्रिविधा आकाश\nबोलणें | मायेचेनि खरेंपणें | गुण ब्रह्मीं ||९||\nजव खरेपण मायेसी | तवचि साक्षत्व ब्रह्मासी |\nमायेअविद्येचे निरासीं | द्वैत कैचें ||१०||\nम्हणोनि सर्वसाक्षी मन | तेंचि जालिया उन्मन |\nमग तुर्यारूप ज्ञान | तें मावळोन गेलें ||११||\nजयास द्वैत भासलें | तें मन उन्मन जालें |\nद्वैताअद्वैताचें तुटलें | अनुसंधान ||१२||\nयेवं द्वैत आणी अद्वैत | होये वृत्तीचा संकेत |\nवृत्ति जालिया निवृत्त | द्वैत कैंचें ||१३||\nवृत्तिरहित जें ज्ञान | तेंचि पूर्ण समाधान |\nजेथें तुटे अनुसंधान | मायाब्रह्मीचें ||१४||\nमायाब्रह्म ऐसा हेत | मनें कल्पिला संकेत |\nब्रह्म कल्पनेरहित | जाणती ज्ञानी ||१५||\nजें मनबुद्धिअगोचर | जें कल्पनेहून पर |\nतें अनुभवितां साचार | द्वैत कैंचें ||१६||\nद्वैत पाहातां ब्रह्म नसे | ब्रह्म पाहातां द्वैत\nनासे | द्वैताद्वैत भासे | कल्पनेसी ||१७||\nकल्पना माया निवारी | कल्पना ब्रह्म थावरी |\nसंशय धरी आणी वारी | तेही कल्पना ||१८||\nकल्पना करी बंधन | कल्पना दे समाधान |\nब्रह्मीं लावी अनुसंधान | तेही कल्पना ||१९||\nकल्पना द्वैताची माता | कल्पना ज्ञेप्ती तत्वता |\nबद्धता आणी मुक्तता | कल्पनागुणें ||२०||\nकल्पना अंतरीं सबळ | नस्ते दावी ब्रह्मगोळ |\nक्षणा येकातें निर्मळ | स्वरूप कल्पी ||२१||\nक्षणा येका धोका वाहे | क्षणा येका स्थिर\nराहे | क्षणा येका पाहे | विस्मित होउनी ||२२||\nक्षणा येकातें उमजे | क्षणा येकातें निर्बुजे |\nनाना विकार करिजे | ते कल्पना जाणावी ||२३||\nकल्पना जन्माचें मूळ | कल्पना भक्तीचें फळ |\nकल्पना तेचि केवळ | मोक्षदाती ||२४||\nअसो ऐसी हे कल्पना | साधनें दे समाधाना |\nयेरवीं हे पतना | मूळच कीं ||२५||\nम्हणौन सर्वांचें मूळ | ते हे कल्पनाच\nकेवळ | इचें केलियां निर्मूळ | ब्रह्मप्राप्ती ||२६||\nश्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |\nमिथ्या कल्पनेचें भान | उडोन जाये ||२७||\nशुद्ध ब्रह्माचा निश्चयो | करी कल्पनेचा जयो |\nनिश्चितार्थें संशयो | तुटोन गेला ||२८||\nमिथ्या कल्पनेचें कोडें | कैसें राहे साचापुढें |\nजैसें सूर्याचेनि उजेडें | नासे तम ||२९||\nतैसें ज्ञानाचेनि प्रकाशें | मिथ्या कल्पना हे\nनासे | मग हें तुटे अपैसें | द्वैतानुसंधान ||३०||\nकल्पनेनें कल्पना उडे | जैसा मृगें मृग सांपडे |\nकां शरें शर आतुडे | आकाशमार्गीं ||३१||\nशुद्ध कल्पनेचें बळ | जालियां नासे सबळ |\nहेंचि वचन प्रांजळ | सावध ऐका ||३२||\nशुद्ध कल्पनेची खूण | स्वयें कल्पिजे निर्गुण |\nसस्वरूपीं विस्मरण | पडोंचि नेदी ||३३||\nसदा स्वरूपानुसंधान | करी द्वैताचें निर्शन |\nअद्वैयनिश्चयाचें ज्ञान | तेचि शुद्ध कल्पना ||३४||\nअद्वैत कल्पी ते शुद्ध | द्वैत कल्पी ते अशुद्ध |\nअबुद्ध तेंचि प्रसिद्ध | सबळ जाणावी ||३५||\nशुद्ध कल्पनेचा अर्थ | अद्वैताचा निश्चितार्थ |\nआणी सबळ वेर्थ | द्वैत कल्पी ||३६||\nअद्वैतकल्पना प्रकाशे | तेचि क्षणीं द्वैत नासे |\nद्वैतासरिसी निरसे | सबळ कल्पना ||३७||\nकल्पनेनें कल्पना सरे | ऐसी जाणावी चतुरें |\nसबळ गेलियां नंतरें | शुद्ध उरली ||३८||\nशुद्ध कल्पनेचें रूप | तेंचि जें कल्पी स्वरूप |\nस्वरूप कल्पितां तद्रूप | होये आपण ||३९||\nकल्पनेसी मिथ्यत्व आलें | सहजचि तद्रूप\nजालें | आत्मनिश्चयें नासिलें | कल्पनेसी ||४०||\nजेचि क्षणीं निश्चये चळे | तेचि क्षणीं द्वैत\nउफाळे | जैसा अस्तमानीं प्रबळे | अंधकार ||४१||\nतैसें ज्ञान होतां मळिन | अज्ञान प्रबळे\nजाण | याकारणें श्रवण | अखंड असावें ||४२||\nआतां असो हें बोलणें जालें | आशंका फेडूं येका\nबोलें | जयास द्वैत भासलें | तें तूं नव्हेसी सर्वथा ||४३||\nमागील आशंका फिटली | इतुकेन हे कथा संपली |\nपुढें वृत्ति सावध केली | पाहिजे श्रोतीं ||४४||\nद्वैतकल्पनानिर्शननाम समास पांचवा || ७.५ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-20T11:32:22Z", "digest": "sha1:RHLJU4TCH4S4BYYQ3YOWBC4OZYVVGJWU", "length": 22889, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | केजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग\nकेजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग\n=‘आप’मध्ये घमासान सुरूच, आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी=\nनवी दिल्ली, [१२ मार्च] – इतर पक्षातील लोकांना अडकविण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्यात हातखंडा असलेल्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेतेच आता या जाळ्यात अडकत चालले असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांचे एक स्टिंग समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, यामुळे आपच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.\nदिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी संजय सिंह यांनी आपल्याला मंत्रिपदाचे आमिष दाखविले होते, असा आरोप कॉंग्रेस नेते आसिफ मोहम्मद यांनी केला. संजय सिंह यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. मात्र, संजय सिंह यांनी खंडन केल्यास आपण यासंंबंधीचे पुरावे सादर करू, असा इशारा मोहम्मद यांनी दिला आहे. मी आसिफ मोहम्मद यांना भेटायला गेलो होतो. परंतु, कधीही पैशांची देवाणघेवाण किंवा इतर आमिषाबाबत चर्चा झाली नाही. जर पैशाची देवाणघेवाण करण्याची बाब सिद्ध झाली तर मी राजकीय जीवनातून संन्यास घेईन, असे संजय सिंह यांनी आसिफ मोहम्मद यांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.\nयाउलट आसिफ मोहम्मद हेच सरकार स्थापन करण्यासाठी आतुर झाले होते, असा प्रतिआरोपही संजय सिंह यांनी केला. यासाठी त्यांनी नितीन गडकरी, रामवीर विधुडी यांच्यासारख्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. भाजपा आपल्याला उपमुख्यमंत्री बनविणार असल्याचे आसिफ मोहम्मद तेव्हा सांगत होते, असा दावाही संजय सिंह यांनी केला. हे लोक भाजपासोबत कशाप्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत ही व्यूहरचना जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता, असेही संजय सिंह म्हणाले. सध्या पक्षात जे काही होत आहे त्यामुळे आपणही व्यथित आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआलमविरुद्धच्या गुन्ह्यांची नव्याने चौकशी करा\n=राजनाथसिंह यांचे निर्देश= नवी दिल्ली, [१२ मार्च] - जम्मू-काश्मिरातील फुटीरतावादी नेता मसरत आलमविरुद्धच्या २७ प्रकरणांची नव्याने चौकशी करा, तसेच त्याच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6/word", "date_download": "2018-08-20T11:24:42Z", "digest": "sha1:JEESXZI3T7MIGWUOL2LZHVDQSBLYUWOI", "length": 12162, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रघुवंश", "raw_content": "\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - प्रथम: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - द्वितीय: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - तृतीय: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - चतुर्थ: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - पंचम: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - षष्ठः: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - सप्तम: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - अष्टम: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - नवम: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - दशम: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - एकादश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - द्वादश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप, त्याचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम आणि त्याचे प..\nरघुवंश - त्रयोदश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश ’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप , त्याचा पुत्र रघु , रघुचा पुत्र अज , अजचा पुत्र दशरथ , दशरथाचा प..\nरघुवंश - चतुर्दश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश ’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप , त्याचा पुत्र रघु , रघुचा पुत्र अज , अजचा पुत्र दशरथ , दशरथाचा प..\nरघुवंश - पञ्चदश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश ’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप , त्याचा पुत्र रघु , रघुचा पुत्र अज , अजचा पुत्र दशरथ , दशरथाचा प..\nरघुवंश - षोडश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश ’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप , त्याचा पुत्र रघु , रघुचा पुत्र अज , अजचा पुत्र दशरथ , दशरथाचा प..\nरघुवंश - सप्तदश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश ’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप , त्याचा पुत्र रघु , रघुचा पुत्र अज , अजचा पुत्र दशरथ , दशरथाचा प..\nरघुवंश - अष्टदश: सर्ग:\nमहाकवी कालिदासाने ’रघुवंश ’ या महाकाव्यातील एकोणीस भागात राजा दिलीप , त्याचा पुत्र रघु , रघुचा पुत्र अज , अजचा पुत्र दशरथ , दशरथाचा प..\nना. गुप्तधन , जमिनीत पुरलेले द्रव्य .\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/sahitya", "date_download": "2018-08-20T11:33:40Z", "digest": "sha1:HZP3A7GMWB25O6VESNYE6FDOOJP5PU5J", "length": 4033, "nlines": 76, "source_domain": "weeklyamber.com", "title": "साहित्य \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन -- साहित्य\n1\t देवपुजा कशी करावी \n2\t देव पूजेत पूजेचे साहित्य काय व कसे असावे \n3\t देवपूजेचे महत्त्व काय आहे \n4\t गणपतीची आरती 465\n5\t विसरलो.....घडलो की बिघडलो 422\n7\t मोठ्यांना क्षुद्र जीवांनी दिलेल्या त्रासाकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. 350\n8\t मैत्रीचा प्रवास 326\n9\t ज्याप्रमाणे आपले वर्तन त्याप्रमाणे जगातली प्रत्येक व्यक्ती दिसते. 339\n10\t झाडांची धमाल 392\n11\t देवीचा कोप 339\n12\t देवीचा कोप 359\n13\t मंडूक सूक्त 416\n14\t दौलतची कथा 535\n15\t आपल्या प्रत्येकात आदर्श व्यक्तीमत्वाची मुर्ती लपलेली आहे. 381\n16\t भित्यापाठी ब्रह्मराक्षस 351\n17\t रेड्यामुखी वेद बोलविण्याला ७२६ वर्षे पूर्ण 380\n20\t तळेगांवचं पाणी... 398\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 236\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-cashless-transaction-48851", "date_download": "2018-08-20T10:52:19Z", "digest": "sha1:PAJEHSOFWOO227OUFXCJS5SLM4YTLDSW", "length": 12542, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news cashless transaction ‘कॅशलेस’ची वाटचाल सोलापुरात खडतर; सेवाकर हटविण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\n‘कॅशलेस’ची वाटचाल सोलापुरात खडतर; सेवाकर हटविण्याची मागणी\nमंगळवार, 30 मे 2017\nसोलापूर - ‘कॅशलेस’ व्यवहारांना सोलापुरात नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे. ‘कॅशलेस’ला चालना देण्यासाठी सेवाकर हटविण्याची मागणी होत आहे.\nसोलापूर - ‘कॅशलेस’ व्यवहारांना सोलापुरात नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे. ‘कॅशलेस’ला चालना देण्यासाठी सेवाकर हटविण्याची मागणी होत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ‘नोटाबंदी’नंतर नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार नागरिकांनीही त्यांना प्रतिसाद देत डेबिट व क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन व्यवहार या माध्यमातून कॅशलेस होण्याकडे कल दाखवला होता. मात्र, ३१ मार्च २०१७ नंतर विविध बॅंकांनी सेवाकरांच्या माध्यमातून पैसे आकारण्यास सुरवात केल्याने सोलापुरातील नागरिकांची पावले पुन्हा रोख व्यवहाराकडे वळली आहेत. सध्यातरी कॅशलेस होण्याबाबतच्या सरकारच्या उपक्रमाची वाटचाल सोलापुरात खडतरच आहे.\nनोटाबंदीनंतरच्या काही दिवसांत सर्वच ठिकाणी रोख रकमेची कमतरता होती. त्यामुळे नोव्हेंबर ते मार्च महिन्यात नागरिकांनी ऑनलाइन पेमेंट करण्याला पसंती दर्शवली होती. मात्र नंतर-नंतर बाजारात रोख रक्कम उपलब्ध झाल्यामुळे लवचिकता आणि वेळेच्या बचतीकरिता रोख व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांमध्येही वाढ झाली असली तरी ती वाढ सरकारला अपेक्षित होती त्या प्रमाणात नाही. त्याचसोबत मध्यंतरी झालेल्या हॅकिंग प्रकरणामुळे ऑनलाइन व्यवहारावरील विश्‍वसनीयता कमी झाली आहे. याबाबत सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे जाणकारांनी सांगितले. कॅशलेस व्यवहारांबाबत पाठपुरावा करताना नागरिकांच्या खिशाला अतिरिक्त भार लागू न देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी सोलापुरातील सर्वच क्षेत्रांमधून होत आहे.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/kulwant-singh-kohli-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-4-1622782/", "date_download": "2018-08-20T11:36:22Z", "digest": "sha1:IDRMD32SKDXUMQWA5S2QCLL4SEFS33IR", "length": 35831, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kulwant Singh Kohli Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 4 | तुमसा नहीं देखा! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nये है मुंबई मेरी जान\nशम्मी मेरा यार था शम्मी.. म्हणजे शम्मी कपूर शम्मी.. म्हणजे शम्मी कपूर\nशम्मी मेरा यार था शम्मी.. म्हणजे शम्मी कपूर शम्मी.. म्हणजे शम्मी कपूर एक अजब रसायन. मस्त कलंदर. स्वत:त धुंद राहूनही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारा. त्याचं अभिनयावर मनस्वी प्रेम होतं. आपल्या पित्याची तर तो पूजा करायचाच; पण मोठय़ा भावावर- राज कपूरवरही त्याची श्रद्धा होती. ही सर्वच भावंडं परस्परांच्या खूप निकट होती. पृथ्वीराजजींची उत्तम शिकवण त्यांना लाभली होती.\nशम्मी एकदम बिनधास्त माणूस. मनात येईल ते करायचा. माझ्यापेक्षा तो दोन-तीन वर्षांनी मोठा होता. त्यामुळे माझी आणि त्याची झटकन् दोस्ती झाली. मी त्यावेळी साधारण ११-१२ वर्षांचा असेन आणि तो १४-१५ वर्षांचा. राजजी वयाने खूप मोठे असल्याने त्याला समवयस्क मीच सापडलो असणार. आमच्या त्या फिल्मी गल्लीमध्ये तो धूम खेळत असायचा. तो झकास टेबल टेनिस खेळायचा. आबाधुबी, विटी-दांडू, सेव्हन टाइल्स (म्हणजे लगोरी या खेळात इतका कडक चेंडू वापरत, की तो हातात नीट घेता आला नाही की फ्रॅक्चर ठरलेलंच.) हे त्याचे लाडके खेळ होते. हे सगळे खेळ फिल्मी गल्लीच्या (हॉलीवूड लेन) मोकळ्या रस्त्यांवर आम्ही खेळत असू. हॉलीवूड लेनमध्ये मोजून तीन मोटारी होत्या. त्यातली एका पृथ्वीराजजींची, एक आमची होती. तिसरी कोणाची, ते आता आठवत नाही. या लेनमध्ये छानशा बागा आणि मोठे फुटपाथ होते. पण मी या लेनमध्ये फारसा नसे. कारण मी शाळेत आणि पापाजींना हॉटेलात मदत करायला जात असे. शम्मीची एक गमतीशीर आठवण सांगतो. त्याच्या पापाजींनी आणि राजजींनी मिशा राखलेल्या होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एवढा प्रभाव त्याच्यावर असे, की तो काडेपेटीतल्या काडय़ा पेटवून विझवायचा आणि त्या विझलेल्या काडीच्या काजळीनं स्वत:ला मिशा काढायचा.\nशम्मी अनेक गोष्टी माझ्याशी शेअर करायचा. राज कपूर मोठे हिरो झालेले. मुली त्यांच्यासाठी पागल व्हायच्या, त्यांच्याशी नातं जुळवायला अधीर असायच्या. शम्मी मात्र त्यांना भावासारखा वाटायचा. त्या शम्मीला राखी बांधायच्या. तो त्यांना मस्त भेटीही देत असे. एका राखीपौर्णिमेला त्याच्याजवळ फारसे पैसे नव्हते. राखीपौर्णिमा तर जवळ आलेली. त्यात मानलेल्या बहिणी झाल्या होत्या बारा आता काय करावं मग या महाशयांनी पुस्तकांच्या एका परिचित दुकानदाराला गाठलं, त्याच्याकडून वाचण्यासाठी म्हणून काही पुस्तकं आणली आणि या बारा बहिणींना भेट म्हणून दिली. त्या जाम खूश झाल्या. दुसऱ्या दिवशी या भावानं वाचण्यासाठी म्हणून ही पुस्तकं त्यांच्याकडून एकेक करून आणली व त्या दुकानदाराला परत दिली.\nपुढे मात्र शम्मी धीट झाला. त्याला मी ‘पटाका’ म्हणायचो आणि तो मला ‘चिकना सरदार’ अशी हाक मारायचा. तो स्टार बनत गेला तसतसा तरुणाईत लोकप्रिय होत गेला. तरुणींचा तर त्याला वेढाच पडत असे. मुलींना गटवण्यात एक्स्पर्ट म्हणून ‘पटाका’; आणि मी असली सरदारासारखी तब्येत राखून होतो म्हणून तो मला ‘चिकना’ म्हणायचा.\nशम्मीला राजजींनी एक एअरगन भेट म्हणून दिली होती. त्या गनने शिकार करायचा शौक त्याला लागला होता. आमच्या कॉलेज रोड परिसरात अनेक कबुतरं त्याची शिकार झाली होती. तो दुपारच्या वेळी आमच्याकडे यायचा. त्यावेळी प्रीतमचा व्याप फार वाढलेला नव्हता. आता जिथं प्रीतम धाबा आहे, तिथं मोकळं पटांगण होतं. झाडं होती. त्यावर अनेक पक्षी बसलेले असत. एअरगनचे प्रयोग करायला शम्मी यायचा. सुरुवातीला त्याचे नेम चुकायचे. कोणाच्या तरी घराच्या खिडकीच्या काचेवर लागायचे आणि ती फुटायची. काच फुटली की हा लपून बसायचा. अशा बऱ्याच काचा फुटल्यावर बिजीजवळ- माझ्या आईजवळ एका बाईंनी तक्रार केली की ‘‘कुलवंतकडे कोणीतरी त्याचा मित्र येतो, तो काचा फोडतो.’’ बिजीनं मला बोलावलं. मी कधीच खोटं बोलत नाही. बिजीनं विचारलं, ‘‘काय रे, कोण हे उद्योग करतं’’ मी आधी गप्प बसलो. दोस्ताला सांभाळायला पाहिजे ना’’ मी आधी गप्प बसलो. दोस्ताला सांभाळायला पाहिजे ना नाहीतर बिजी आणि जानकीचाची (शम्मीची आई- रमाचाची. तिला घरात तिच्या माहेरच्या नावानं हाक मारत. आम्हीही तिला ‘जानकीचाची’ असंच म्हणत असू.) त्याला ओरडणार. पण बिजीच्या रागापुढं माझं काय चालणार नाहीतर बिजी आणि जानकीचाची (शम्मीची आई- रमाचाची. तिला घरात तिच्या माहेरच्या नावानं हाक मारत. आम्हीही तिला ‘जानकीचाची’ असंच म्हणत असू.) त्याला ओरडणार. पण बिजीच्या रागापुढं माझं काय चालणार शेवटी मी तिला सांगितलं, ‘‘हा शम्मीका बच्चा.. त्याची नवी एअरगन घेऊन येतो आणि त्याच्या हातून काचा फुटतात.’’ दुसऱ्या दिवशी दुपारी शम्मी आला. त्याला बिजीनं घरी बोलावलं व त्याचा कान पकडून दटावलं, ‘‘मैं तेनू दास देवां के एस तरां दिव्यां शरारतां, फेर ना करीं, नहीं तां हे शरारतां वारे थ्वाडे बिजीनुं दस देवां गी.’’ (परत असे उद्योग करू नकोस. नाहीतर तुझ्या आईला नाव सांगेन.) तोही घाबरला. कान पकडून म्हणाला, ‘‘नां बिजी, नां. मी असं परत कधी करणार नाही.’’ एका मोठय़ा स्टारचा मुलगा आणि तितक्याच तोलामोलाच्या स्टार दिग्दर्शकाचा भाऊ होता तो शेवटी मी तिला सांगितलं, ‘‘हा शम्मीका बच्चा.. त्याची नवी एअरगन घेऊन येतो आणि त्याच्या हातून काचा फुटतात.’’ दुसऱ्या दिवशी दुपारी शम्मी आला. त्याला बिजीनं घरी बोलावलं व त्याचा कान पकडून दटावलं, ‘‘मैं तेनू दास देवां के एस तरां दिव्यां शरारतां, फेर ना करीं, नहीं तां हे शरारतां वारे थ्वाडे बिजीनुं दस देवां गी.’’ (परत असे उद्योग करू नकोस. नाहीतर तुझ्या आईला नाव सांगेन.) तोही घाबरला. कान पकडून म्हणाला, ‘‘नां बिजी, नां. मी असं परत कधी करणार नाही.’’ एका मोठय़ा स्टारचा मुलगा आणि तितक्याच तोलामोलाच्या स्टार दिग्दर्शकाचा भाऊ होता तो त्यानं खरं तर माज करायला हवा होता त्यानं खरं तर माज करायला हवा होता पण बिजीला तो एक शब्द बोलला नाही. निमूटपणे त्यानं ऐकून घेतलं. पृथ्वीराजजींची त्याला तशी शिकवणच होती. थोरामोठय़ांचा आदर कसा करायचा हे कपूर कुटुंबीयांना माहीत होतं. रंगभूमीवरील बादशहा असलेले पृथ्वीराजजी नाटक संपल्यावर जेव्हा प्रेक्षकांना अभिवादन करून प्रेक्षकांच्या जाण्याच्या वाटेवर हातात झोळी घेऊन उभे राहायचे आणि रंगभूमीच्या मदतीसाठी पदर पसरायचे तेव्हा त्यांची मुलंही सोबत उभी असत. नम्रतेची शिकवण त्यांना तिथंच मिळत असे. शम्मी या शाळेत जास्त शिकला.\nशम्मीला खरं म्हणजे वैज्ञानिक व्हायचं होतं. तो मला कधी कधी सांगायचा, की त्याला विज्ञानाची आवड असून, त्यात संशोधन करून मानवजातीच्या कल्याणार्थ काहीतरी करायचं आहे. त्याला एरोनॉटिकल इंजिनीअर बनायचं होतं पृथ्वीराजपापाजींनंतर त्यांच्या खानदानात मॅट्रिकची परीक्षा पास होऊन कॉलेजात जाणारा तो पहिला मुलगा होता. त्याने रुईया कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळवली होती. तिथं प्रयोगशाळा नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांना रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जावं लागे. पण तो थिअरीला कंटाळायचा. मला म्हणायचा, ‘‘थिअरीपेक्षा सगळंच प्रॅक्टिकल असतं तर किती बरं झालं असतं पृथ्वीराजपापाजींनंतर त्यांच्या खानदानात मॅट्रिकची परीक्षा पास होऊन कॉलेजात जाणारा तो पहिला मुलगा होता. त्याने रुईया कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळवली होती. तिथं प्रयोगशाळा नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांना रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जावं लागे. पण तो थिअरीला कंटाळायचा. मला म्हणायचा, ‘‘थिअरीपेक्षा सगळंच प्रॅक्टिकल असतं तर किती बरं झालं असतं’’ शेवटी थिअरीला कंटाळून त्यानं कॉलेजच सोडलं. पण विज्ञानाचा पदर मात्र त्याने सोडला नाही. तो कायम अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित राहिला. त्याच्याकडे जगातली सर्वोत्तम म्युझिक सिस्टीम असायची. सर्वसामान्य लोकांना शम्मी हा भारतातल्या हॅम रेडिओचा एक प्रणेता आहे, इंटरनेटचा भरपूर प्रमाणात वापर करणारा आणि त्याचा पुरस्कार करणारा पहिल्या फळीतल्या लोकांपैकी आहे, हे माहिती नाही. तो इंटरनेट चालवणाऱ्या मंडळींच्या एका संघटनेचा पहिला अध्यक्ष होता. औपचारिक शिक्षणानं अकाली बळी घेतलेला तो एक संशोधक होता.\nशेवटी वळचणीचं पाणी वळचणीलाच जाणार, या न्यायानं शम्मी आधी रंगमंचाकडे व नंतर चित्रपटाकडे वळला. एकदा मी प्रीतमच्या काऊंटरवर बसलो होतो. ती जागा अशी होती की मला हॉटेलही दिसायचं आणि रस्त्यावरील हालचालीही दिसायच्या. मला एक आकाशी रंगाची कन्व्हर्टेबल ब्यूक गाडी जाताना दिसली. तिच्या ड्रायव्हिंग सीटवर शम्मी दिसला. तो समोरच्या बँकेत गेला. मला खात्री होती, की आता पटाका इथं येणार. मी त्याची वाट बघत बसलो. थोडय़ा वेळानं तो आला. एकदम खुशीत होता. मला म्हणाला, ‘‘यार चिकने, (तो मला नावानं कधीच हाक मारत नसे. ही त्याची सवय शेवटपर्यंत होती.) कल ही मैंने एक पिक्चर साइन की है. उसका पाच हजार मिला, तो सिधा कार खरिदने गया. किसी को बताया नहीं. घरी सांगितलं, की ट्रायलला आणलीय.’’ मी त्याला विचारलं, ‘‘किती रुपयांना घेतलीस’’ तर डोळे मिचकावून मला म्हणाला, ‘‘छोड ना यार’’ तर डोळे मिचकावून मला म्हणाला, ‘‘छोड ना यार’’ ती कार किती रुपयांना घेतली, हे त्यानं मला कधीच सांगितलं नाही. त्याला गाडय़ांचा मोठा शौक होता. मला आठवतंय, ड्रायव्हिंग लायसन्सही मिळालं नसताना राजजींची फोर्ड कार त्यानं सुरू केली. द्वारका नावाचा एक नोकर त्यांच्याकडे होता. त्यानं कारचं दार लावायच्या आधीच शम्मीनं ती बाहेर काढली. परिणाम असा झाला.. की ते उघडं दार रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबावर आदळलं आणि निखळून पडलं.\nशम्मीची व माझी दोस्ती अभंग होती. तो आमच्याकडे स्टार बनण्याआधी आणि नंतरही जेवायला यायचा. त्याला बटरवालं तंदुरी चिकन आवडायचं. ते वेगळ्या पद्धतीनं बनवावं लागे. एक आख्खी पोल्सन बटरची (त्या काळात पोल्सन बटर खूप प्रसिद्ध होतं.) मोठी वडी तव्यावर टाकून त्यात चिकन शिजवायचं आणि मग तंदूर करायचं. शम्मी अख्खी कोंबडी रिचवायचा. त्याचे अनेक ‘क्रश’ झाले, पण त्यानं लग्न गीता बालीशी केलं. ती त्याच्यापेक्षा एका वर्षांनं मोठी होती. त्याला थोडा विरोधही झाला होता. त्यावेळी तो आपल्या प्रेमाबद्दल मला म्हणाला, ‘‘गीता बाली खूप संघर्ष करून मोठी झालीय. आयुष्याचा सामना करण्याची तिची वृत्ती आणि धाडस बघून मी खूप प्रभावित झालो. त्यातही एकदा असं झालं.. तुला माहितीच आहे की मला शिकारीचा किती शौक आहे. केदार शर्माच्या एका पिक्चरचं मी कुंमाऊ परिसरात शूटिंग करत होतो. एका शिकारीत माझ्या हातून वाघ निसटला. त्या वाघासाठी मी झुरत होतो. गीता माझं सांत्वन करत होती- की काळजी करू नकोस, तो वाघ तुला सापडेल. एका रात्री आम्ही जेवण करून परतत होतो. माझ्या पुढं गीताची जीप होती. एका पुलाच्या मध्यभागी तिची जीप थांबली आणि गीता जीपच्या बॉनेटवर उडय़ा मारू लागली. तिने मला पाहिलं आणि म्हणाली, ‘‘शम्मी, तुझा वाघ मी आत्ता इथून समोर जाताना पाहिला. जा, लवकर बंदूक घेऊन ये आणि त्याला मार.’’ यार, मैं तो हैरान हो गया. एक जंगली शेर वहाँ घूम रहा है, आणि ही नाचत होती. का तर मला शिकार करता येऊन माझी अस्वस्थता दूर व्हावी तर मला शिकार करता येऊन माझी अस्वस्थता दूर व्हावी अब मैं उस के प्यार में पागल न हो जाऊँ तो क्या अब मैं उस के प्यार में पागल न हो जाऊँ तो क्या’’ अशी बेबंद प्रेमात पडलेली जोडी होती ती. ते एकमेकांत पूर्णपणे बुडून गेले होते. राजजींनी मध्यस्थी करून पापाजींना मनवलं. आम्ही खूश झालो.\nशम्मीला मद्य खूप आवडायचं. आमच्याकडे एक वेगळा मोठा ट्रंपेटच्या आकाराचा मद्याचा प्याला होता. त्यात तो त्याची आवडती थंडगार गोल्डन ईगल बीअर घ्यायचा आणि त्यावर दोन पेग रम ओतून मग निवांतपणे ती पीत बसायचा. मी कधीच मद्य पीत नाही. मला आवडतही नाही. त्यामुळे तो माझी चेष्टा करायचा. एकदा आम्ही मुलांना घेऊन काश्मीरला फिरायला गेलेलो. श्रीनगरमध्ये आम्ही निडोजमध्ये उतरलो होतो. पण ब्रेकफास्टसाठी म्हणून आम्ही ओबेरॉयला गेलो. तर तिथं सकाळी सकाळी हे महाशय मद्य पीत बसलेले. त्यानं मला पाहिलं आणि हाक मारली. मी त्याच्याजवळ गेलो. त्याचं नुकतंच गीताबरोबर लग्न झालेलं. ‘‘सकाळी सकाळी हे काय सुरू केलंयस आणि गीता कुठाय’’ तर मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, रात्री खूप झाली होती. ती उतरवायला म्हणून हा अँटी डोस’’ तेवढय़ात गीता बाली आली. मला म्हणाली, ‘‘अच्छा हुआ, आप इसको लेक्चर दे रहे हो’’ तेवढय़ात गीता बाली आली. मला म्हणाली, ‘‘अच्छा हुआ, आप इसको लेक्चर दे रहे हो’’ मी हसून म्हणालो, ‘‘अरे भई, येही मुझे लेक्चर दे रहा है’’ मी हसून म्हणालो, ‘‘अरे भई, येही मुझे लेक्चर दे रहा है’’ ती शम्मीला म्हणाली, ‘‘मी अमीरा कदल मार्केटमध्ये जाऊन येते.’’ आणि ती गेली. हा मजेत कपाळाला हात लावून म्हणाला, ‘‘गीता आता जाईल ‘कपूर अँड सन्स’मध्ये आणि हवी तेवढी खरेदी करून येईल. माझा बँक बॅलन्स खलास. तिला वाटतं की ‘कपूर अँड सन्स’ नावामुळे ते दुकान तिच्या सासऱ्याचं आहे.’’ पुढे दीर्घ आजाराने गीताचं निधन झालं. त्याने तिची खूप सेवा केली. त्यानंतर निलादेवीशी त्यानं लग्न केलं आणि ते ४१ र्वष- त्याच्या मृत्यूपर्यंत टिकलं.\nशम्मी कपूर हा दिलीप-राज-देव यांच्या जमान्यानंतरचा आणि राजेश खन्नाच्या उदयापर्यंतच्या काळातला अनभिषिक्त सम्राट होता. पण त्याच्यातला माणूस कधीच हरवला नव्हता. तो दोस्ती टिकवायचा. आपण कपूर असल्याचा त्याला सार्थ अभिमान होता. मी चित्रपटाला अर्थपुरवठा करणारी एक कंपनी काढली होती. त्याचीही गंमत आहे, पण त्याविषयी नंतर कधीतरी. आम्ही शशी कपूर आणि शर्मिला टागोर हे दोघं एकत्र काम करत असलेल्या ‘अनाडी’ या चित्रपटाला फायनान्स केलं होतं. शम्मीनं मला विचारलं, ‘‘शशी कसं काम करतोय’’ आता या विषयात काही बोलायची माझी पात्रता नाही; पण मी आपलं त्याला म्हणालो, ‘‘छान काम करतोय.’’ त्यावर शम्मी मला म्हणाला, ‘‘मग’’ आता या विषयात काही बोलायची माझी पात्रता नाही; पण मी आपलं त्याला म्हणालो, ‘‘छान काम करतोय.’’ त्यावर शम्मी मला म्हणाला, ‘‘मग तो मुलगा कोणाचा आहे तो मुलगा कोणाचा आहे भाऊ कोणाचा आहे’’ ते खरंच होतं. नंतर नंतर आमच्या भेटी कमी होत गेल्या, पण मनाच्या गाठी घट्टच होत्या.\nशम्मीला मी शेवटचं भेटलो ते त्याच्या मृत्यूपूर्वी साधारण वर्षभर. तोवर तो पूर्णपणे बदलला होता. आयुष्यानं त्याला एकदम शांत केलं होतं. तो देवधर्म करत होता. प्रवचनं देत होता. राजजींच्या निधनानंतर कपूर खानदानाची अघोषित वडीलपणाची जबाबदारी तो पेलत होता. सारे त्याचा मान ठेवत होते. एका अर्थी त्यानं निरवानिरवीची तयारी केली होती. आणि शम्मी १४ ऑगस्ट २०११ रोजी गेला. मी त्याला शांतवलेलं पाहू शकलो नाही.\nबहोत आये और गये, लेकीन शम्मी, यार, तुमसा नहीं देखा\nशब्दांकन : नीतिन आरेकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/selected-preferred-vaidik-religion-hindu/", "date_download": "2018-08-20T10:33:50Z", "digest": "sha1:PC5THSF4C2ZOUENCV775HFBCDQH5NZC2", "length": 9206, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "सनातन वैदिक धर्म | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसांप्रत, धर्म या विषयावर लिहिणे, बोलणे अनेक लोकांना कटू लागते. सर्वसाधारण वर्ग धर्म या विषयाकडे उपेक्षेने पाहतो असे वाटते पण हा बुद्धिविभ्रम आहे. औषध कडू लागले तरी आरोग्य प्राप्तीसाठी ते अत्यावश्यक आहे म्हणून जबरदस्तीने पाजावे लागते.\nमानव यावत्सुखाची अपेक्षा करतो. तो सुख केंव्हा, कोठे मिळेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सुखहेतुर्धर्मः असुखहेतुरधर्मः | हे सूत्र लक्षात घेता, धर्म हा सुख हेतू आहे हे लक्षात घेतच नाही. “धर्मेण राज्यं विन्देत” राष्ट्राचा अभ्युदय धर्मावरच अवलंबून आहे, यासाठी राजाने धर्माला संरक्षण देऊन जगविले पाहिजे. हे महाभारतकार आवर्जून सांगत आहेत. मानवाच्या उन्नतीला, राष्ट्राच्या अभ्युदयाला कारण फक्त सनातन वैदिक धर्मच आहे.\nधर्म हा शब्द धृ-धारण करणे याचे सामान्य नाम आहे. नुसते “धर्म” उच्चारताच जगातील सर्व धर्म डोळ्यापुढे येतात. खरा कल्याणकारी धर्म कोणता याचे ज्ञान होण्यासाठी धर्म या शब्दामागे विशेषण असणे जरूर आहे. कारण ” व्यावर्तकं हि विशेषणम् “थोडक्यात व्यावर्तक म्हणजे अन्य पदार्थाची निवृत्ती करणारे म्हणजेच इष्ट पदार्थाचे बोध करून देणारे असावे लागते. जे विशेषण द्यावयाचे ते त्या पदार्थाचे असावे लागते. उदा. “सशृंग शश” असे म्हटले तर ते योग्य होणार नाही कारण सशाला शिंग नसते. तेंव्हा सशृंग हे विशेषण येथे योग्य नाही. ते गाईच्या ठिकाणी योजले तर योग्य ठरेल. तेथे सुद्धा संभवासंभव आहे. म्हणजे एखाद्या गाईला शिंग नसेलही. म्हणून शास्त्रकार सांगतात ” संभवं व्यभिचाराभ्यां स्याद्विशेषण मर्थवत्” आपल्या धर्मामागे सनातन आणि वैदिक अशी दोन विशेषणे योजलेली आहेत. आपल्या धर्माचे नांव हिंदू धर्म नसून सनातन वैदिक धर्म असे आहे. परंतु हे फारच फारच थोड्या लोकांना माहित असावे असे वाटते. आपल्यापैकी कोणालाही तुझा धर्म कोणता याचे ज्ञान होण्यासाठी धर्म या शब्दामागे विशेषण असणे जरूर आहे. कारण ” व्यावर्तकं हि विशेषणम् “थोडक्यात व्यावर्तक म्हणजे अन्य पदार्थाची निवृत्ती करणारे म्हणजेच इष्ट पदार्थाचे बोध करून देणारे असावे लागते. जे विशेषण द्यावयाचे ते त्या पदार्थाचे असावे लागते. उदा. “सशृंग शश” असे म्हटले तर ते योग्य होणार नाही कारण सशाला शिंग नसते. तेंव्हा सशृंग हे विशेषण येथे योग्य नाही. ते गाईच्या ठिकाणी योजले तर योग्य ठरेल. तेथे सुद्धा संभवासंभव आहे. म्हणजे एखाद्या गाईला शिंग नसेलही. म्हणून शास्त्रकार सांगतात ” संभवं व्यभिचाराभ्यां स्याद्विशेषण मर्थवत्” आपल्या धर्मामागे सनातन आणि वैदिक अशी दोन विशेषणे योजलेली आहेत. आपल्या धर्माचे नांव हिंदू धर्म नसून सनातन वैदिक धर्म असे आहे. परंतु हे फारच फारच थोड्या लोकांना माहित असावे असे वाटते. आपल्यापैकी कोणालाही तुझा धर्म कोणता असे विचारले तर तो हिंदू धर्म असे सांगेल. कारण मुळातच आपल्या धर्माची ओळख करून दिली जात नाही.\nआपल्या धर्माच्या विशेषणांना फार खोल अर्थ आहे. सनातन शब्दाचा अर्थ फार प्राचीन असा आहे.म्हणजेच आज जे धर्म प्रचलित आहेत त्या सर्वांत पूर्वीचा-चिरंतन असा आहे. तो किती पूर्वीचा याचा बोध वैदिक या विशेशणावरुन होतो.\nवैदिक – वेदेभवः किंवा वेदेन प्रतिपादितः म्हणजेच वेदात असलेला किंवा वेदाने प्रतीपादिलेला होय. वेद ग्रंथ अति प्राचीन आहेत हे बहुतेक सर्वच लोकांना मान्य आहे. आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की आमच्या धर्माचा कोणीही संस्थापक नाही आणि वेदकालापासून तो अनादि आहे. आतापर्यंत अनेक राज्यक्रांत्या झाल्या, परधर्मियांनी निरनिराळ्या युक्तीने आक्रमणाने आपला धर्म नामशेष करण्याचा प्रयत्न केला तरी तो अद्याप टिकून आहेच. आज पाश्चात्य आमच्या वैदिक धर्माचे अध्ययन, यज्ञप्रक्रियेचा श्रद्धापूर्वक अभ्यास करताना दिसत आहेत. आम्ही त्याचा विचार सुद्धा करताना दिसत नाही, तर आचरण दूरच राहिले.\nचोदना लक्षणोSर्थो धर्मः (शंकर भाष्य) “चोदना एव लक्षणं – ज्ञापकं यस्यः” चोदना अमुक करावे असे विधि वाक्य. धर्मशास्त्रात विधि आणि निषेध असे दोन शब्द वारंवार येतात. विधीचे पालन करावयाचे असते आणि निषेधांचे उल्लंघन करावयाचे नाही. अर्थात वेदाने जी गोष्ट करावी असे सांगितले त्यानुसार करणे वागणे, म्हणजे आपला धर्म, तात्पर्य, सनातन वैदिक धर्माचे आचरण करणे महत्वाचे आहे.\nआ बैल (कुत्ते) मुझे मार\nदिनचर्या नित्य पाळावी – ऋतूचर्या अवलंबावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-july-september-2009/", "date_download": "2018-08-20T10:32:00Z", "digest": "sha1:43PFUQFYRYYCKNECTXR5CUHSGNCVP47U", "length": 6391, "nlines": 78, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "संपादकीय – जुलै ते सप्टेंबर २००९ | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसंपादकीय – जुलै ते सप्टेंबर २००९\nब्राम्हण बांधावा जागा हो\nनकाशा फक्त दिशा आणि मार्ग दाखवतो,\nनकाशातील इमारतीत राहता येत नसतं,\nएवढं वैगुण्य कोणत्याही नकाशात असतं,\nवास्तव्य करायचं तर नकाशाबरहुकूम ती वास्तू\nज्याची त्यानं उभारून घ्यायची असते.\nआपण सारे ब्राम्हण आहोत. होय ज्याकुळामध्ये आम्हाला जन्म मिळाला, योग्य संस्कार झाले त्याव्यावास्तेचे आम्ही ऋणी आहोत. त्या थोर ऋषीवरांची परंपरा आम्ही अभिमानाने सांगतो त्यांचेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. ज्ञात स्वरूपातील पेशवाईपासूनचा इतिहास ब्राम्हणवर्गाची समाजाप्रती अतूट बांधिलकी दर्शवतो. याष्टीपेक्षा समष्टिधर्म आम्हाला वंदनीय आहे. आणि म्हणूनच ही जन्मभूमी, हे राष्ट्र याप्रती आमची काही कर्तव्ये आहेत, जबाबद-या आहेत; पण………….\nपण लक्षात कोण घेतो ‘मी आणि माझं’ यामध्ये आमचा बांधव गुंतत चाललाय. व्यक्तिगत स्वार्थापायी तो जणु कर्तव्यकर्मही विसरलाय. त्रिगंडाचा पगडा त्याला व्यापून राहिलाय. मी कुणी वेगळा आहे हा अहंगंड, माझ्यात काही कमतरता आहे हा न्यूनगंड आणि पूर्वजांनी (न)केलेल्या इतरेजनांच्या छळामुळे मला भोगावं लागतंय.एकटं पाडलं जातंय. हा भयगंड यामुळे तो संभ्रमित झालाय, उदासीन बनलाय. या त्रिगंडातून त्यानं स्वतःहून बाहेर यायला हवं. थोरामोठ्यांनी आखून दिलेल्या मार्गावर निर्भयपणे व ताठ मानेनं पुढे आणि पुढे चालत रहायला हंवं. व्यक्तिगत असण्यापेक्षा समाजगत व्हांयला हंवं. स्वतःच्या उत्कर्षाबरोबरच समाजाचा आणि पर्यायी राष्ट्राचा उत्कर्ष करणे हे त्याचं साध्य असायला हंवं.\n‘ब्राम्हण बिघडला की समाज बिघडतो’ असं मी लहानपणापासून ऐकत आलोय, त्याचा पुरेसा प्रत्यय आता येऊ लागलाय; तरीही मी आशावादी आहे. आपली नवी पिढी बुद्धिमान आहे, तल्लख आहे, स्वतःची वाट स्वतःच शोधण्याचं बाळकडू त्याला जणू उपजतंच मिळालंय. गरज आहे ती कुटुंबीयांबरोबर समन्वय राखण्याची. प्रत्येक ब्राम्हण व्यक्ती व कुटुंबीय जेवढी सशक्त बनतील तेवढा हा समाज एकसंध राहील, आणि मग,\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे ||\nयाचं महत्व पटेल, प्रचीती येईल.\nसंपादकीय – सत् – असत्\nसंपादकीय – ऑक्टोबर ते डिसेम्बर २००९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5152320126651613902&title=Havi%20udyojaktechi%20mansikata!...&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:31:29Z", "digest": "sha1:MS5X5VVBE5X5PIUIWXA2ILEVZST6NYSR", "length": 14546, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "हवी उद्योजकतेची मानसिकता!...", "raw_content": "\nविशेष काहीही श्रम न करता केवळ नशिबाची साथ मिळाली म्हणून यशस्वी होणारी व्यक्ती कोट्यवधीमध्ये एखादीच असेल; पण बाकी सर्वांनाच कष्ट केल्याशिवाय उत्तम फळ मिळत नाही. कित्येकांना तर पसंतीची नोकरी तर दूरच, मुळात नोकरीच मिळणं कठीण झाल्यामुळे बेकाराचं जिणं जगण्याची पाळी येते. त्यामुळे समाजाला गरज आहे ती स्वकर्तृत्वाने काही घडवून दाखवणाऱ्या माणसांची. आणि त्यासाठी व्यवसाय करण्याची मानसिकता मराठी समाजात निर्माण करण्याची. प्रकाश भोसले यांचं ‘उद्योजकता’ हे पुस्तक याबाबतीत नक्कीच प्रेरणादायी ठरणारं... त्या पुस्तकाचा हा परिचय...\nप्रकाश भोसले यांच्या ‘उद्योजकता’ या पुस्तकाचं प्रथमदर्शनी लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पुस्तकात उजव्या बाजूच्या म्हणजे विषम संख्येच्या पानांवर (७, ९, ११, १३, १५....) मजकूर आणि सम संख्यांच्या पानांवर (६, ८,१०, १२, १४.....) खास सजावट केलेल्या चौकटींमध्ये पटकन संदेश देणारी, कमी शब्दांत खूप आशय पोहोचवणारी वाक्यं छापली आहेत. त्याचा निश्चितच प्रभाव पडतो.\nपुस्तकाच्या सुरुवातीलाच भोसले यांनी ज्यू लोकांची महती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या अंगचे गुण सांगितले आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे, की जगात सर्वांत अल्पसंख्य (०.२%) फक्त एक कोटी असलेले ज्यू लोक हे जगाच्या ७०% अर्थव्यवस्था, मिलिटरी आणि मीडिया आपल्या कब्जात ठेवून आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्यांचा इतका भीषण नरसंहार होऊनदेखील त्यांना हे जमू शकलं आणि मग त्यांच्या बारा पट लोकसंख्या असणाऱ्या जगभरातल्या १२ कोटी महाराष्ट्रीयन माणसांना हे का जमू शकत नाही जमू शकलं नाही आपण नक्की कुठे कमी पडलो आणि पडतोय, हे भोसले यांनी सुरुवातीलाच चांगल्या प्रकारे समोर आणलं आहे. वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचंही उदाहरण दिलं आहे. त्यांनी मुघल बादशहाकडे नोकरी करून वतनदार म्हणून ऐषारामात न राहता स्वराज्यस्थापनेचं अत्यंत कठीण व्रत स्वीकारून यशस्वी केलं. म्हणून आज आपण हिंदू आणि मराठी म्हणून शिल्लक तरी आहोत.\nतिसऱ्या प्रकरणात भोसले यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे अत्यंत महत्त्वाचे असे ३० गुण विशद केले आहेत. चौथ्या प्रकरणात गरिबीतून श्रीमंत बनण्याचे ४५ उपाय सांगितले आहेत.\nपुढे व्यवहाराचा विचार करता जगात यशस्वी कुणाला म्हणायचं याची चर्चा करताना भोसले यांनी काही माणसांची उदाहरणं दिली आहेत. श्रीमंती आणि गरिबी यातला फरकही सांगितला आहे. गरीबीचे तोटे सांगत त्यांनी श्रीमंतीचे फायदेही सांगितले आहेत. श्रीमंत होण्यासाठी त्रास, कष्ट नक्कीच आहेतच पण हातात पैसा येतो तेव्हा श्रीमंतीचा उपभोगही घेता येऊ शकतो, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे.\nमराठी माणूस स्पर्धात्मक जगात मागे का पडतो, आर्थिक आघाड्यांवर मागे का राहतो, बेकारी आणि गरिबी का नशिबी येते, अशा प्रश्नांची चर्चा करताना भोसले यांनी मराठी माणसाच्या मागासलेपणाच्या ४४ कारणांची जंत्रीच दिली आहे. संकुचित मनोवृत्ती, मागास विचारपद्धती, व्यसनाधीनता, महिलांचा सहभाग आणि सन्मान कमी, खेकडा वृत्ती, कमी वाचन, कष्टाची लाज आणि जाती प्रथा, ही त्यातली अत्यंत महत्वाची कारणं हे प्रकरण अंतर्मुख करणारं आहे.\nपुढच्या काही प्रकरणांत भोसले यांनी चाणक्य नीती, पैशाचं अनन्यसाधारण महत्त्व, ई कॉमर्स म्हणजे काय, त्याचा फायदा, करिअर काउन्सेलिंगचं महत्त्व, एमबीए करूनच यशस्वी होतात का, निर्णयक्षमता का हवी, निर्णयक्षमता का हवी, आर्थिक निरक्षरता कशी घातक, आयुष्यात ध्येयाचं महत्त्व, टाइम मॅनेजमेंटचं महत्त्व, चिकाटीचं महत्त्व अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे.\nथोडक्यात, आयुष्यात सगळं काही हवंय, आर्थिक सुबत्ता हवीय, ऐशआराम हवाय; पण त्यासाठी मेहनत आणि कष्ट करायची तयारी नसेल तर काहीही फायदा नाही. श्रमाला, शिक्षणाला, ठोस ध्येयनिश्चितीला आणि सर्वांच्या सहकार्याने माणसं जोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला पर्याय नाही. त्याची तयारी पालकांनी मुलांना त्याचं महत्त्व पटवून देऊन करायला हवी. तरच मराठी माणसाची प्रगती होईल, भरभराट होईल, हे भोसले यांनी अत्यंत तळमळीनं या पुस्तकातून मांडलं आहे.\nजरूर वाचावं असं हे पुस्तक.\nलेखक : प्रकाश भोसले\nप्रकाशक : ई ब्रँडिंग इंडिया टेक्नॉलॉजीज, मुंबई\nसंपर्क : प्रकाश भोसले, ४०३, अलोक को-ऑप सोसायटी, प्लॉट नंबर सी-४१, शांतीनगर, मीरारोड (पू)., मुंबई\nमूल्य : २२० रुपये\n(‘उद्योजकता’ हे पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIहवी उद्योजकतेची मानसिकता...प्रकाश भोसलेPrakash Bhosaleई ब्रँडिंग इंडिया टेक्नॉलॉजीजप्रसन्न पेठे\nखूपच प्रेरणादायी पुस्तक आहे\n खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘स्वयम्’चा प्रवास घडवणारी ‘अमृतयात्रा’ ‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/aamir-khan-now-astronaut-biopic-52349", "date_download": "2018-08-20T11:23:29Z", "digest": "sha1:SOTM2EYBVVYCYTMCXKH54GV7DJLT26OP", "length": 12302, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aamir khan now in Astronaut biopic अंतराळवीराच्या बायोपिकमध्ये आमीर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 जून 2017\nबॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट म्हणजेच आमीर खान एका वर्षात एकच चित्रपट करतो. यंदाच्या वर्षी मात्र तो दोन सिनेमांत काम करतोय.\nएक आहे त्याचा बहुचर्चित \"ठग्स ऑफ हिंदुस्तान' आणि दुसरा आहे, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर आधारित बायोपिक. सूत्रांच्या माहितीनुसार शर्मांवरील बायोपिकमध्ये आमीर, सिद्धार्थ रॉय कपूर व रॉनी स्क्रूवाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.\nचित्रपटाचं नाव आहे, \"सॅल्यूट'. \"दंगल'नंतर आमीरचा तो दुसरा बायोपिक असेल. राकेश शर्मा यांची मुख्य भूमिका अर्थातच आमीर साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, \"सॅल्यूट' चित्रपट आमीरला मोठ्या स्तरावर बनवायचा आहे.\nबॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट म्हणजेच आमीर खान एका वर्षात एकच चित्रपट करतो. यंदाच्या वर्षी मात्र तो दोन सिनेमांत काम करतोय.\nएक आहे त्याचा बहुचर्चित \"ठग्स ऑफ हिंदुस्तान' आणि दुसरा आहे, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर आधारित बायोपिक. सूत्रांच्या माहितीनुसार शर्मांवरील बायोपिकमध्ये आमीर, सिद्धार्थ रॉय कपूर व रॉनी स्क्रूवाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.\nचित्रपटाचं नाव आहे, \"सॅल्यूट'. \"दंगल'नंतर आमीरचा तो दुसरा बायोपिक असेल. राकेश शर्मा यांची मुख्य भूमिका अर्थातच आमीर साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, \"सॅल्यूट' चित्रपट आमीरला मोठ्या स्तरावर बनवायचा आहे.\nआता आमीर मुख्य रोलमध्ये आहे म्हटल्यावर त्याच्या मेहनतीबद्दल बोलायलाच नको. त्याने चित्रपटासाठी जोरदार तयारी सुरूही केलीय. आमीरला चित्रपटाच्या कास्टिंगपासून प्रत्येक कामात लक्ष द्यायचंय. चित्रपटाची निर्मिती करायचंही त्याने ठरवलंय. पुन्हा एकदा आमीरला बायोपिकमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nश्रीदेवी यांची ऑनस्क्रिन बहीण अभिनेत्री सुजाता कुमार काळाच्या पडद्याआड\nमुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-crime-baba-siddhiki-49277", "date_download": "2018-08-20T10:46:21Z", "digest": "sha1:TJVX37ZNC54XVZ42Z24NCWJTB3F7SP4A", "length": 9879, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news crime on baba siddhiki सिद्दीकींवरील कारवाई आकसापोटी - कॉंग्रेस | eSakal", "raw_content": "\nसिद्दीकींवरील कारवाई आकसापोटी - कॉंग्रेस\nगुरुवार, 1 जून 2017\nमुंबई - कॉंग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरील ईडीचे छापे म्हणजे भाजप सरकारची आकसापोटी कारवाई असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सिद्दीकी यांच्याबाबत संबंधित तक्रारदाराने यापूर्वी अनेकदा तक्रार केल्या होत्या. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी चौकशी केली. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात बी समरी अहवाल सादर करून तक्रारीमधील सर्व आरोप फेटाळल्याचा अहवाल सादर केला होता. असे असतानाही ईडीने मात्र याच तक्रारीचा हवाला घेत थेट छापे घातले आहेत. हे अनाकलनीय असून, केंद्राच्या इशाऱ्याने ही कारवाई सुरू असल्याची टीका सावंत यांनी केली.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1628053/photos-of-rashtrapati-bhavans-iconic-mughal-gardens/", "date_download": "2018-08-20T11:38:00Z", "digest": "sha1:PBL7XVXMPHBP237HBWY6XH4GSHJJ3V2G", "length": 8905, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: photos of Rashtrapati Bhavans iconic Mughal Gardens | भूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’ | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nभूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’\nभूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’\nभूलोकीचे नंदनवन ठरलेली राष्ट्रपती भवनातली मुघल गार्डन ही बाग सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या बागेचं उद्घाटन केलं. ६ फ्रेबुवारी ते ९ मार्च या काळात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते चारवाजेपर्यंत ही बाग सामान्य पर्यटकांसाठी खुली राहणार आहे. (छाया सौजन्य : PTI)\n१३ एकरात पसरलेली ही बाग राष्ट्रपती भवनाच्या पिछाडीस आहे. देशातील अप्रतिम बगीच्यांमध्ये ही बाग आजही आपला नावलौकिक राखत अग्रेसर आहे.(छाया सौजन्य : PTI)\nरंगीबेरंगी ८ प्रजातींच्या ट्युलिप्सच्या बागा या राष्ट्रपती भवनातील प्रमुख आकर्षण आहे. येथे ट्युलिप्सची एकूण १० हजार रोपटी आहेत. ही ट्युलिप्स खास नेदरलँड्स वरून मागवण्यात आली.(छाया सौजन्य : PTI)\nट्युलिप्स व्यतिरिक्त येथे अनेक रंगांच्या फुलांची उधळण पाहायला मिळते. (छाया सौजन्य : PTI)\nराष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्यपूर्ण सौंदर्याचा नजराणा आहे. या बागेवर मुघल-ब्रिटिश सौंदर्याची छाप आहे. (छाया सौजन्य : PTI)\nब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेली ही अनोखी बाग पाहणं हा पर्यटकांसाठी नेहमीच असीम आनंद असतो.(छाया सौजन्य : PTI)\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-20T11:18:00Z", "digest": "sha1:YDZRCE5MVM7IPTVBBHYKDUILHONOR2NS", "length": 16476, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळणार\nरस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळणार\nमुंबई, दि. १६ (पीसीबी) – खराब रस्ता किंवा खड्डे यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला. किंवा नागरिक जखमी झाल्यास तर त्यांना सरकारकडून आर्थिक भरपाई मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे अनेक अपघातांनंतर असे दावेच दाखल होत नाहीत. त्यामुळे सरकारही याकडे लक्ष देत नाही, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nरस्ते व फूटपाथ हे सुस्थितीत नागरिकांना उपलब्ध करून देणे, हे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१अन्वये नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे खराब रस्त्यामुळे नागरिकास जीव गमवावा लागल्यास संबंधित व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला प्रशासनाकडून आर्थिक भरपाई मिळवण्याचा हक्क आहे’, असा निकाल न्या. अभय ओक व न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने दिला.\nराज्यभरातील रस्त्यांविषयी १२ एप्रिलला दिलेल्या निवाड्यात स्पष्ट केले होते. मात्र, या मुद्द्याविषयी पुरेशी जनजागृती नसल्याने आणि कायद्यातील तरतुदींविषयीची माहिती नसल्याने अनेक जण भरपाईच्या हक्काविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्याकडे लॉ ऑफ टॉर्ट हा एक कायदा आहे. प्रशासनांकडून हलगर्जी झाल्यास नागरिकांना असलेल्या हक्काविषयी त्यात तरतुदी आहेत. त्या माध्यमातून देशभरात अनेकांचे भरपाईचे दावे मान्य झाले आहेत. मात्र, कित्येकांना या कायद्याची माहितीच नाही.\nPrevious articleकाळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून टेम्पो चालकाचा खून\nNext articleधक्कादायक: दिल्लीतील कोर्टाच्या चेंबरमध्ये वरिष्ठ वकिलाने केला महिला विकालावर बलात्कार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nमावळ आणि शिरूर लोकसभेसाठी भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वेग; प्रत्येक बुथवर २५...\nहिंजवडीत विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी अटक\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – रामदास आठवले\nहे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे – निवृत्त न्यायमूर्ती ठिपसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-200-is-advance-point-shoot-digital-camera-black-price-p2mWQ.html", "date_download": "2018-08-20T11:12:26Z", "digest": "sha1:B7P7C22G4OYRCKI3QJY7MSOV4O2BV53G", "length": 16935, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत Aug 15, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Blackफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 10,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/2.8 - f/5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 0.8 Shots/sec\nरेड इये रेडुकशन Yes\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000-DOTS\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nमेमरी कार्ड तुपे SD\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन इक्सस 200 इस ऍडव्हान्स पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-a5100l-243mp-digital-slr-camera-black-with-16-50mm-lens-ilce-5100l-price-piNLrw.html", "date_download": "2018-08-20T11:12:21Z", "digest": "sha1:TBTXMGOEFFKGVEYVDR6ITQDYR5VLSTE7", "length": 18840, "nlines": 440, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल किंमत ## आहे.\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल नवीनतम किंमत Aug 18, 2018वर प्राप्त होते\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००लऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 34,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.3 Megapixels\nऑप्टिकल झूम 3 X\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 30 seconds\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे फॉरमॅट RAW, JPEG\nसोनी अल्फा अ५१००ल 24 ३म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 16 ५०म्म लेन्स इतके ५१००ल\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/upsc-exam-guidance-ias-exam-preparation-tips-1627227/", "date_download": "2018-08-20T11:34:46Z", "digest": "sha1:CK2XQJPHPXMFAMG24MYTRGL7BXCGQON6", "length": 18846, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UPSC Exam Guidance IAS exam preparation tips | यूपीएससीची तयारी : नैतिक द्विधांचा तिढा | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nयूपीएससीची तयारी : नैतिक द्विधांचा तिढा\nयूपीएससीची तयारी : नैतिक द्विधांचा तिढा\nज्या गोष्टी सत्य नाहीत त्या सत्य असल्याचा आभास निर्माण करणे\nमागील लेखात आपण केस स्टडीजच्या अभ्यासाची सुरुवात म्हणून वेगवेगळ्या नैतिक द्विधांची परिस्थिती अभ्यासली. यामध्ये आपण पुढील द्विधा पाहिल्या. –\n* स्वत:ची मालकी नसलेल्या वस्तूंचा वापर करणे,\n* ज्या गोष्टी सत्य नाहीत त्या सत्य असल्याचा आभास निर्माण करणे,\n* अनैतिक कृतींना विरोध न करणे तसेच\n* नियमांच्या बांधिलकीविषयीच्या द्विधा पाहिल्या. आज आपण आणखी काही नैतिक द्विधांचा विचार करणार आहोत.\n* आंतरवैयक्तिक संपर्काच्या मर्यादा राखणे\nकामाच्या ठिकाणी तयार झालेल्या मत्रीपूर्ण संबंधांची परिणती जर दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या मानसिक अथवा शारीरिक त्रासात होत असेल तर असे संबंध अनैतिक आचरणामध्ये मोडतात. या प्रकारच्या आंतरवैयक्तिक संपर्काच्या मर्यादांचे उल्लंघन करणे अयोग्य समजले जाते. यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा वारंवार अपमान करणे, तिला धमक्या देणे, त्या व्यक्तीबद्दलची खासगी माहिती उघड करणे, या माहितीचा चारचौघांत उल्लेख करणे, व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयावरून त्याच्या/तिच्या व्यावसायिक आयुष्यातील निर्णयांचे मोजमाप करणे या व इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो. कामाच्या ठिकाणी स्वत:च्या पदाचा अथवा मत्रीपूर्ण संबंधांचा पुरुषांकडून केला जाणारा वापर, स्त्री सहकाऱ्यांकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा ठेवणे, बळजबरी करणे अथवा अशा वागणुकीकरिता सूचक संभाषण करणे हे सर्व कायद्याने गुन्हा आहे. त्याचबरोबर अर्थातच अनैतिक आचरण आहे.\n* वैयक्तिक आयुष्यातील नैतिक आचार\nअनेक वेळा वैयक्तिक आयुष्यातील नैतिकता व व्यावसायिक आयुष्यातील नैतिकता या दोन पूर्ण भिन्न बाबी असू शकतात. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीचा व प्राधान्यक्रमाचा आपल्या कार्यालयीन कामकाजावर कोणताही प्रभाव नसतो असे दिसून येते. परंतु अनेक वेळा व्यावसायिक व वैयक्तिक नैतिक मूल्ये एकमेकांत गुंतली असतात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला गाडीचा चालक म्हणून काम करायचे आहे त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात दारूच्या आवडीला प्राधान्य देणे त्याच्या व्यावसायिक क्षेत्रात अडथळा आणू शकते. मद्याच्या अमलाखाली गाडी चालविणे यामधून चालक केवळ स्वत:च्या व्यावसायिक नैतिक मूल्यांना बाधा आणत नाही तर त्याबरोबरच इतर अनेक जणांचा जीव धोक्यात घालत आहे. व्यक्तीच्या नैतिक मूल्यांच्या प्राधान्य क्रमांचा कामाच्या ठिकाणी होणारा वाईट प्रभाव टाळण्यासाठी कोणतीही संस्था उत्सुक असते. म्हणून आजकाल कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र व्यतीत केलेल्या वेळांवरही नैतिकेच्या भिंगातून बघितले जाते.\nकोणत्याही केस स्टडीचे उत्तर लिहीत असताना मुळात दिलेल्या केसमधील नैतिक प्रश्न कोणता आहे हे ओळखू येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न सोडवायचे तर, त्यांचे स्वरूप आणि तीव्रता लक्षात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यूपीएसीच्या पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या केस स्टडीजच्या प्रश्नांमध्ये एखाद्या परिस्थितीत व्यक्ती किंवा प्रशासकीय अधिकारी कोणती कृती करेल, कोणता निर्णय घेईल, तसेच त्या कृतीमागे किंवा निर्णयामागे कोणते नैतिक स्पष्टीकरण असेल याची विस्तृत चर्चा उमेदवाराने करणे अपेक्षित असते. म्हणूनच अशा प्रकारचे सविस्तर उत्तर लिहीत असताना मुळात नैतिक प्रश्न कोणता आहे, हे ठरविणे अग्रक्रमाचे ठरते.\nतयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर नेमका नैतिक प्रश्न कोणता आहे हे ओळखण्यासाठी उमेदवारांना वरील सहा मुद्दय़ांचा विचार करता येईल. बहुतेक केस स्टडीजमधला नैतिक प्रश्न हा वरीलपैकी एका गटात नक्की मोडतो. प्रभावी उत्तरलेखनासाठी या मुद्दय़ांचा उपयोग केला जाऊ शकतो. अर्थातच केस स्टडीज सोडविण्याचा पुष्कळ सराव झाल्यानंतर आणि केस स्टडीजसाठी आवश्यक उत्तरलेखनाचा पुरेसा अंदाज आल्यानंतर, नैतिक प्रश्न आणि त्यातील बारकावे आपोआपच कळत जातात. मात्र नैतिक प्रश्न किंवा द्विधा कळलेली असणे आणि ती स्पष्टपणे मांडता येणे याचा केस स्टडीजच्या लिखाणामध्ये कायमच मोठा वाटा असणार आहे.\nयूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमध्ये विभाग ‘ब’ हा पूर्णपणे केस स्टडीजसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. १२५ गुणांसाठी ६ केस स्टडीज विचारल्या जातात. यामध्ये प्रत्येकी २० गुणांच्या ५ केस स्टडीज आणि २५ गुणांसाठी १ केस स्टडी असे या विभागाचे स्वरूप आहे. विभाग ‘अ’ च्या तुलनेत विभाग ‘ब’ मध्ये लिखाण करणे व सरासरी किमान ५०% ते ६०% गुण मिळविणे सहज शक्य होते. केस स्टडीच्या उत्तर-लिखाणातील महत्त्वाचे टप्पे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.\nप्रस्तुत लेखकांनी ‘नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97/", "date_download": "2018-08-20T11:11:49Z", "digest": "sha1:2ZWKRLPVBHRHKAW7XQYV2DQVZGNMIJ4U", "length": 25732, "nlines": 138, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "देवभूमीची खाद्ययात्रा – गढवाल – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nदेवभूमीची खाद्ययात्रा – गढवाल\nदेवभूमी म्हणून ओळखलं जाणारं उत्तराखंड. त्यातला गढवाल प्रांत हा हरिद्वारपासून उत्तरकाशीपर्यंत पसरलेला आहे. त्याचे पौरी गढवाल, तेहरी गढवाल, चमोली गढवाल हे काही भाग अभयारण्य आणि हिमशिखरांसाठी प्रसिद्ध आहेत. जून १५ मध्ये मी ‘हर कि दून’ हा ट्रेक केला. तेव्हा त्या भागातलं गढवाली जीवन जवळून पाहायला मिळालं. ट्रेक करण्याआधी आम्ही ऋषिकेशला जाऊन राफ्टिंग केलं. ठरल्याप्रमाणे आमचं राफ्टिंग दुपारपर्यंत आटपल्यावर फ्रेश झालो आणि भुकेचं औषध शोधायला लक्ष्मणझूल्याच्या गल्लीत शिरलो.\nराफ्टिंगने आणि गंगेच्या थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबल्याने सडकून भूक लागली होती. रस्त्याच्या दुतर्फा साधी भोजनालयं आणि आधुनिक रेस्तराँ आहेत. आम्ही त्यातल्या त्यातल्या कमी गर्दी असलेल्या भोजनालयात शिरलो. एक थाळी मागवली. त्यात तीन रोटी, पनीर मटर, भात, पिली दाल, कढी, सॅलड होतं. गरमागरम चविष्ट जेवणाची सांगता ग्लासभर ताकाने केली.\nआलू टमाटर का झोलवर ताव मारताना लेखिका\nपुढचा टप्पा डेहराडून. डेहराडूनला आम्ही एका होम स्टेमध्ये एका रात्रीसाठी राहिलो होतो. तिथे सकाळी नाश्त्यात ब्रेड टोस्टबरोबर खाल्लेला आलु टमाटर का झोल, म्हणजे बटाटयाचा रस्सा हा पहिला आठवणीत राहणारा पाकप्रकार. डेहराडून ते सांक्री हा टप्पा आम्ही गाडीने पार केला. रस्त्यात बटाटयाची, उसाची शेती दिसली. उत्तराखंडाच्या गोविंद वन्य विभागात शिरल्यावर सांक्री गावाजवळ येताच पीच – इथे त्याला आडु म्हणतात – आणि सफरचंदाच्या बागा दिसायला सुरुवात झाली.\nआमची गिर्यारोहणाची ठरलेली वाट सांक्री, तालुका, सीमा (ओसला) या लहानशा हिरव्यागार अल्पाइन जंगलाच्या कुशीत वसलेल्या गावांतून गेलेली होती. आमच्यासोबत आचारी म्हणून आलेला सुरेंद्र हा मूळचा ओसला गावचा. पण सांक्रीत राहणारा. सांक्रीत त्याने सकाळी नाश्त्याला छोले-पुरी बनवली. छोले चवीला फार तिखट नव्हते. ठेचलेलं आलं, कांदा, जिरं, खडा मसाला राइच्या तेलावर परतवून त्यात शिजलेले काबुली चणे आणि मीठ घालून ते बनवले होते. इथे टोमॅटोचा जेवणातील वापर उपलब्धतेवर अवलंबून असतो. पुर्‍या गहूपीठ आणि मैद्याच्या, ओवा घालून बनवल्या होत्या.\nट्रेक करताना साधारणतः दुपारचं जेवण घाईने उरकायचं असतं. ते चहाच्या टपरीवर व्हायचं. स्थानिक पदार्थांची मेजवानी रात्रीच्या जेवणातच मिळायची.\nहर की दूनला येता-जाताना आमची राहण्याची व्यवस्था ओसला गावातल्या एका घरात केली होती. ओसला गाव जसंजसं जवळ येऊ लागलं, तसं छोटया छोटया जागेत नदीजवळच गव्हाची शेती दिसली. तिथेच बाजूला पाण्यावर चालणारी गव्हाच्या पिठाची चक्की होती.\nरात्रीच्या जेवणात गव्हाचे पराठे, भात, राजमा, मसूरडाळ आणि मूगडाळ एकत्र करून बनवलेली पीली दाल, सलाड इतकं होतं. राजमाची चव थोडी फार छोलेसारखीच लागली. हर की दून व्हॅलीत दुपारच्या जेवणात आम्ही खाल्लेला काफला भात लक्षात आहे. खाताना बघितल्यावर एवढंच कळलं, यात लाल सुकी मिरची, जिरं, पालक, लसूण वापरला आहे. सुरेंद्रला विचारल्यावर म्हणाला, ‘‘या दाट हिरव्या भाजीला काफुली म्हणतात.’’ तो म्हणाला, ‘‘इसे कोदे के रोटी के साथ भी खा सकते है.’’ कोदे की रोटी म्हणजे नाचणी पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या जाड पोळया. नाचणीचं पीक डोंगरउतारावर घेतलं जातं. इथे खास पाहुण्यांना कोदे की रोटी मख्खन के साथ खिलवली जाते. इथे कुठलाही पदार्थ बनवताना फोडणीत व तळणासाठी राइच्या तेलाचा सर्रास वापर केला जातो.\nडाळी आणि भाज्यांची शेती\nसांकरी इथलं बटाट्याचं शेत\nओसला गावासारख्या डोंगराळ, दुर्गम भागात राहणा-या मेंढपाळ लोकांच्या जेवणात मुख्यतः भात, गव्हाच्या किंवा नाचणीच्या जाड पोळ्या, मेंढीचं मटण, बटाटा, राजमा यांचा समावेश असतो. तसंच ऋतूनुसार जंगलात किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारात मिळतील त्या भाज्या.\nट्रेक पूर्ण करुन आम्ही सांक्रीत परतल्यावर आमच्या खास मागणीचा मान ठेवून पहाडी चिकन बनवण्यात आलं. तब्बल पाच दिवसांनी आंघोळ करायची असल्याने हॉटेलातल्या स्वयंपाकघरात डोकावण्याचा प्रश्नच नव्हता. जेवणाची वेळ झाली. टेबलवरच्या पातेल्यावरचं झाकण बाजूला सारलं…. अहाहा.. पहाडी चिकनचा नुसता घमघमाट. गरमागरम पराठयासोबत ते पोटात स्वाहा पहाडी चिकनचा नुसता घमघमाट. गरमागरम पराठयासोबत ते पोटात स्वाहा ते खाताना पहिल्याच घासाला नाकात गेलेला झणका अजून लक्षात आहे. यात राइचं तेल आणि त्यात भरभरून घातलेला लवंग, दालचिनी, काळी मिरी, मसाला वेलची हा खडा मसाला.\nउडीद या धान्याला गढवाली समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ्या उडीद डाळीपासून बनवला जाणारा बड़ा (वडा) प्रसिद्ध आहे. काहीजण याला चिलका उडद के पकोडे असेही म्हणतात. हा पदार्थ नवजात बाळाचं स्वागत करण्यासाठीचा समारंभ, संक्रांत अशा शुभप्रसंगी बनवला जातो. तेहरी गढवाल भागात लोकांच्या दैनंदिन आहारातला आणखी एक पदार्थ तिलौटी. (तांदूळ आणि काळ्या किंवा सफेद तिळाची खिचडी.) हा झटपट बनणारा पदार्थ आहे.\nमहाराष्ट्रात काही भागांत लग्नात मुलीच्या रुखवतासाठी गोड पदार्थ बनवले जातात. गढवालमधल्या काही भागांतही लोक आपल्या मुलीच्या बिदाइच्या वेळी एक गोड पदार्थ भरभरुन, गढवालीत सांगायचं तर खंडी भरभरके देतात. तो म्हणजे आरसा. आरसा हा खाद्यपदार्थ आहे. आरसा बनवण्याची पद्धत आपला अनारसा बनवण्याइतकीच वेळकाढू आहे. पदार्थ मात्र खमंग आणि रुचकर.\nकाफुलीसारख्या हिरव्यागार, पहाडी चिकनच्या झणझणीत रुचकर आठवणी आणि पहाडाएवढयाच मोठया मनाचा गढवाली पाहुणचार घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. अशी आमची देवभूमीतल्या ट्रेकमधली खाद्ययात्रा. संस्मरणीय.\nआलु टमाटर का झोल\nसाहित्य – बटाटे पाव किलो, टोमॅटो २, कांदा १, आलं १ इंच, लसूण ४-५ पाकळया, हळद आणि लाल तिखट १ चमचा, मेथीदाणे आणि जिरं १ छोटा चमचा, गरम मसाला १ छोटा चमचा, तूप १ चमचा, चिरलेली कोथिंबीर,\nकृती – कढईतलं तूप गरम झाले की जिरं आणि मेथ्या घालाव्यात. ते थोडं तडतडल्यावर बारीक चिरलेलं आलं, लसूण घालून खरपूस होईपर्यंत परतवावं. बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ झाला की हळद, लाल तिखट व टोमॅटो घालून चांगलं २ ते ३ मिनिटं परतून घ्यावं. नंतर कपभर पाणी घालावं. आता सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे घालावेत. वरून गरम मसाला घालावा. १० मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्यावं. त्यानंतर आणखी थोडं पाणी घालून, मीठ घालावं. आणि १० मिनिटं बटाटे मऊ होईस्तोवर मंद आचेवर शिजू दयावं. गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर पेरावी.\nसाहित्य – पहाडी पालक (शहरी मंडळींनी साधा पालक वापरला तरी चालेल), मेथीची पानं, राइचं तेल, जिरं, हिंग, हिरवी मिरची, आलं, हळद, लसूण, दही, तांदळाचं पीठ, मीठ.\nकृती – दोन्ही भाज्या चिरून, हिरव्या मिरचीसोबत वाफवून घेतल्या. नंतर कढईत राइचं तेल गरम करून बारीक चिरलेलं आलं, लसूण परतवलं. त्यात हिंग आणि जिरं घातलं. मग शिजवून घोटवलेल्या भाज्या घातल्या आणि हळद, मीठ पाणी घालून उकळलं. दाटसर होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ घातलं.\nचिलका उडद के पकोडे किंवा बडा (वडा)\nसाहित्य – काळी उडद डाळ ३ वाट्या, हिंग १ छोटा चमचा, चिरलेला कांदा २ वाट्या, गरम मसाला २ छोटा चमचे, हिरव्या मिरच्या २ ते ३, जिरेपूड १ चमचा, चिरलेली कोथिंबीर १ वाटी, मीठ चवीनुसार, तळणासाठी राईचं तेल\nकृती – काळी उडीदडाळ रात्रभर (६ ते ७ तास) स्वच्छ धुऊन भिजवावी. सकाळी पाणी काढून घेताना थोडी सालंही वेगळी होतात. १० ते १५ मिनिटं जाळीदार भांडयात निथळत ठेवावी. म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल. डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी. वाटलेली डाळ एका भांडयात काढून घेऊन १० ते १२ मि. फेटावी. असे केल्याने वडे कुरकुरीत व खुसखुशीत होतात. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, हिंग, गरम मसाला, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. छोटे गोळे करून गरम तेलात सोडावे. मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत. हे वडे पुदीना चटणीबरोबर खाऊ शकतो.\nसाहित्य – तांदूळ २ वाट्या, सफेद किंवा पांढरे तीळ वाटी, भांगाच्या बिया मूठभर, धणे मूठभर, आलं अर्धा इंच, लसूण पाकळ्या ४ ते ५, जिरं १ छोटा चमचा, मीठ चवीनुसार, राइचं तेल अर्धा डाव\nकृती – धणे, आलं, लसूण, जीरे, भांगाच्या बिया वाटून घ्यावे. कढईत राईचं तेल फोडणीसाठी गरम करुन घ्यावे. वाटलेला मसाला तेलावर परतून घ्यावा. धुतलेले तांदूळ व तीळ घालून ३ ते ४ मिनिटं परतून त्यात ५ ते ६ वाटया गरम पाणी घालावं. मीठ घालून १० ते १५ मिनिटं खिचडी चांगली मऊसर शिजू दयावी. गढवालीत सांगायच झालं तर तिलौटी लिबलीबी होनी चाहीये.\nसाहित्य – तांदूळ १ किलो, गूळ १ किलो, राइच तेल तळण्यासाठी, काजू २०० ग्रॅम\nकृती – तांदूळ पाण्यात ६ तास भिजवून ठेवावे. पाणी तांदूळ पसरवून पूर्ण वाळवून घ्यावे. वाळवलेले तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे\nजाड बुडाच्या भांडयात मंद आचेवर गूळ वितळवावा. गूळ वितळवताना चमच्याने सतत ढवळत राहावं. गूळ उकळायला लागला की गुळाचा रंग बदलू लागेल. हलका सोनेरी रंग दिसू लागला की एका वाटीत पाणी घेऊन थोडासा गूळ त्यात टाकून पाहा. जर गूळ पाण्यात पसरला तर ते अजूनही मिश्रणासाठी तयार झालेलं नाही, असं समजावं. परंतु गूळ न पसरता बोटाने पाण्यातून सहज काढता आलं तर समजा आपला पाक तयार झाला आहे.\nआता तयार पाकात वाटलेले तांदूळ थोडे थोडे घाला. दुसऱ्या हाताने मिश्रण ढवळत राहा. पीठ छान मऊसर होईल. आपल्या आवडीनुसार सुकामेवा घाला. तयार पीठ ३० मिनिटं बाजूला ठेवा. नंतर कढईत तळणासाठी तेल गरम करून घ्या. तळहाताला थोड तेल लावून तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. तळताना आतून शिजले आणि सोनेरी रंगाचे झाले की काढावेत. थोडे गार झाल्यावर तुपासोबत वाढावेत.\nडोंगरदऱ्यांत भटकायला आवडतं. नवीन देश, प्रदेश, तिथली संस्कृती, नवीन माणसं, त्यांचं राहणीमान जवळून पाहायला, अनुभवायला खूप आवडतं.\nफोटो – अनन्या मोने व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकगढवाल खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post दोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती\nलेखिकेने अजून गांजाच्या बियांची चटणी, नेचाच्या (fern) कोंबांची भाजी, बिच्छू घासच्या कोवळ्या पानांची भाजी, माल्टा संत्री अश्या गोष्टींची अजून चव घेतलेली दिसत नाही. पुढच्या वेळेस जरूर try करून पाहा.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5174939263774827835&title=Facial%20+%20Kesanchi%20Niga%20Va%20Ayurvedic%20Upachar&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:32:40Z", "digest": "sha1:KEA6LQ5VZJ66PE7E2ZEVVADHOXOUHJ4L", "length": 6909, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "फेशियल + केसांची निगा व आयुर्वेदिक उपचार", "raw_content": "\nफेशियल + केसांची निगा व आयुर्वेदिक उपचार\nआपली त्वचा आणि केस वयाबरोबर आजारी पडतात, असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्वचेच्या किंवा केसांच्या वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. त्वचेला सुरकुत्या पडतात आणि केस पांढरे होतात, गळू लागतात. अलीकडे अशा समस्या तरुण वयातही येताना दिसतात. मनीषा कोंडप यांनी त्यांच्या पुस्तकात केसांची निगा कशी राखावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे.\nकेसांसाठी तेले, हेअरडाय, मेंदी, शॅम्पू, कंडिशनर, पोषक आहार व योगासने यांची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर केशरचनाही सांगितल्या आहेत. डॉ. छाया कुलकर्णी यांनी फेशियल कसे करावे, त्यासाठी लागणारे साहित्य, लेप व तेले, चेहऱ्याच्या मसाजाची पद्धत, फेशियलचे २० प्रकार दिले आहेत. फेशियलसाठी फळांचा वापर कसा करावा, याची माहितीही दिली आहे.\nप्रकाशक : साठे प्रकाशन\nकिंमत : १५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: फेशियल + केसांची निगा व आयुर्वेदिक उपचारडॉ. छाया कुलकर्णीमनीषा कोंडपसौंदर्य विषयकसाठे प्रकाशनFacial + Kesanchi Niga Va Ayurvedic UpacharManisha KondapDr. Chhaya KulkarniSathe PrakashanBOI\nसोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी डिझायनर ज्वेलरी + आयुर्वेदातील १०० घरगुती औषधे फळे आणि फळांचे पदार्थ + केक आणि बेकरीचे पदार्थ निरोगी कसे रहावे, फेशियल क्रोशाचे लोकरी कपडे आणि आकर्षक कलाकृती\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4805242498686521153&title=Sakalarajkaryadhurandhar%20Sadashivraobhau&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:33:38Z", "digest": "sha1:XQQCZTLXEIHJ46KULUQAG5DKNNA7JC3I", "length": 7212, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ", "raw_content": "\nमराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पाने आपल्यासमोर येत असतात. त्या पानांमधून त्या वेळच्या थोर पुरुषांविषयीची माहितीही समजते; परंतु काहीजण मात्र उपेक्षित राहिले. अठराव्या शतकातील एक उपेक्षित इतिहासपुरुष म्हणजे सदाशिवरावभाऊ. ते चिमाजीअप्पांचे पुत्र. ‘पानिपत हरण्यास कारणीभूत’ असे सदाशिवरावभाऊंविषयी बोले जाते; मात्र, कौस्तुभ कस्तुरे यांनी सदाशिवभाऊंच्या लिहिलेल्या या चरित्रातून अनेक अप्रकाशित गोष्टी समोर येतात.\nभाऊंनी त्यांच्या केवळ १५ वर्षांच्या कारभारात मोठी कामगिरी केली, असे या चरित्रातून स्पष्ट होते. सावनूरच्या स्वारीपासून पानिपतपर्यंत आणि त्यानंतरचे तोतया प्रकरण यांतून ही कामगिरी वाचकांपर्यंत पोहोचते. पुस्तकातील परिशिष्टामध्ये भाऊसाहेबांनी मांडलेला खर्चाचा आणि वसुलाचा ताळेबंद दिला आहे. दुसऱ्या परिशिष्टात नानासाहेब, भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या सन १७५० ते सन १७६१ पर्यंतच्या हालचालींचा तक्ता दिला आहे.\nप्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्स\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊकौस्तुभ कस्तुरेऐतिहासिकराफ्टर पब्लिकेशन्सKoustubh KastureRafter PublicationsSakalarajkaryadhurandhar SadashivraobhauBOI\nसमरधुरंधर- शिवरायांच्या आग्र्यावरील गरुडझेपेची कहाणी अघटित- असं फक्त इतरांच्या बाबतीत घडतं मराठे व इंग्रज सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/committee-selection-tribal-land-37530", "date_download": "2018-08-20T11:03:56Z", "digest": "sha1:GWSEY5SCYLZJOCYVHV3U42WDPJM47YTE", "length": 10588, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "committee selection for tribal land आदिवासींच्या जमिनीसंदर्भात समिती नेमणार | eSakal", "raw_content": "\nआदिवासींच्या जमिनीसंदर्भात समिती नेमणार\nगुरुवार, 30 मार्च 2017\nमुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील रामपूर येथील आदिवासींची जमीन बिगरआदिवासींनी खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या अडीच वर्षांत आदिवासी जमिनी विक्रीसंदर्भात जवळपास साडेचारशे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याला शासनाने मान्यता दिली नाही; परंतु यापूर्वी आदिवासींच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात शासनाने परवानगी कशी दिली आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. आमदार सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रामपूर येथील सर्वे क्र.66.02 या जागेच्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.\nआदिवासींच्या जमिनींचा विक्री व्यवहार करताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जमिनीचा लिलाव करून अधिकाधिक फायदा आदिवासी बांधवांना करून देता येईल, का याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असेही पाटील यांनी सांगितले.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nसांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/mr-page/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T11:28:02Z", "digest": "sha1:64NLYFQ5PK5AI5ZRWDVMLYKM3EZSFP2X", "length": 5585, "nlines": 102, "source_domain": "manashakti.org", "title": "संपर्क | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\n७६, मुंबई-पुणे रस्ता, वरसोली, लोणावळा. पिन कोडः ४१०४०१. महाराष्ट्र, भारत\nकसं पोहोचाल मुख्य केंद्रात\nमशिन टेस्टबद्दल चौकशी व टेस्टच्या नावनोंदीसाठी फक्त: machine_hall@manashakti.org\nमनशक्ती मासिकाच्या पाठवणीबाबत, चौकशी, तक्रारींसाठी, पत्त्यामधील बदल कळविण्याठी: editor@manashakti.org\nसंस्थेबाबत इतर कोणत्याही चौकशींसाठी: pss@manashakti.org\nस्थानिक संपर्कांसाठी इथे क्लिक करा.\nभारताबाहेरील संपर्कांसाठी इथे क्लिक करा.\nइथे मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या उपक्रमांबाबत आपण चौकशी करू शकाल. तसेच वर्गांच्या नावनोंदींसाठीसुद्धा आपण या स्थानिक केंदांमध्या संपर्क करू शकता. देशाबाहेरील केंद्रे आपल्याला पुस्तके किंवा मासिकांच्या नावनोंदीसाठी उपयुक्त पडू शकतील.\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/celebration-shivrajyabhishek-day-ceremony-raigad-enthusiastic-atmosphere-121922", "date_download": "2018-08-20T10:59:25Z", "digest": "sha1:76DSVH4N5GCQSBXOPRYEXA2G73GWGSGT", "length": 18370, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Celebration of Shivrajyabhishek Day ceremony at Raigad in enthusiastic atmosphere उत्साही वातावरणात रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा | eSakal", "raw_content": "\nउत्साही वातावरणात रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा\nबुधवार, 6 जून 2018\nविविध गडावरून आणलेले जल, सुवर्ण नाण्यांचा आणि दुधाने छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. लाखों शिवप्रेमींसह सह्याद्री व रायगडानेही हा सोहळा अनुभवला.\nमहाड : डफावर थाप पडली आणि अंगावर रोमांच उभे करणारे शाहिरांचे पोवाडे राजसदरेवर दणाणले. होळीच्या माळावर नगारे झडले आणि रायगडाला जाग आली. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन आलेल्या शिवप्रेमींचा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष रायगडावर दुमदुमला आणि उत्साही वातावरणात रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीतर्फे छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर 345 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला.यावेळी युवराज शहाजीराजे तसेच राज्यमंत्री महादेव जानकर,फिजी देशाचे राजदूत एस.धृनील कुमार, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु दयानंद शिंदे, पानिपतचे रोड मराठा व लाखो शिवप्रेमी उपस्थित होते.\nरायगडावरील रिमझिम पाऊस आणि कंद धुके अशा आल्हाददायी वातावरणात सकाळी कार्यक्रमाला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. राजसदरेवर शाहिरी मुजरा रंगत होता यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली. यावेळी लष्कराच्या मराठा इम्फ्रंटरीच्या जवानांना मानवंदना दिली. राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली.\nविविध गडावरून आणलेले जल, सुवर्ण नाण्यांचा आणि दुधाने छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. लाखों शिवप्रेमींसह सह्याद्री व रायगडानेही हा सोहळा अनुभवला.\nयावेळी संभाजीराजे यांनी अनेक गैरसोयी सहन करत शिवप्रेमी केवळ महारांजांच्या प्रेमापोटी गडावर येतात. रायगड संवर्धनातून अनेक कामे मार्गी लागणार असून पुढील वर्षी शिवप्रेमींची कोणताही गैरसोय होणार नाही असे सांगितले. देशाचा सध्याचा शत्रू असलेल्या प्लास्टिकला हद्दपार करा आणि प्रत्येक शिवप्रेमींनी केवळ रायगडच नव्हे तर सर्व गड स्वच्छ ठेवावे असे आवाहनदेखील केले. यानंतर विविध पारंपरिक वाद्यांच्या स्वरात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक राजसदर ते शिवसमाधीपर्यंत काढण्यात आली.\nअलोट गर्दीने कोंझर घाटात वाहतूक जाम\nरायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमाची व्याप्ती वाढत आहे यामुळे देशभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमींची संख्या वाढतच आहे. परंतु रायगडावर जाण्याकरिता असलेला एकमेव मार्ग आणि त्यातच असलेला कोंझर घाट यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. आज देखील रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावून ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.\nवाळसुरे - कोंझर गावापासून अनेकांनी आपली वाहने रस्त्याकडेला लावून चालत जाणे पसंत केले होते. त्यातच एस.टी. महामंडळाच्या गाड्या, अग्निशमन दलाची गाडी, पिण्याच्या पाण्याची गाडी यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, शिवप्रेमींच्या उत्साहापुढे ते ही हातावर हात धरुन बसलेले दिसत होते.\nरोप वे आणि पायवाट गर्दीने फुल्ल, चेंगराचेंगरीची घटना\nरायगड रोप वे गेली दोन दिवस सतत सुरु आहे. मात्र शिवप्रेमींची गर्दी पाहता त्यांचे देखील काहीच चालत नसल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला आलेले मान्यवर, शासकीय अधिकारी यांना प्राधान्याने सोडणे आवश्यक असल्याने शिवप्रेमींना किमान पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागली. त्यातच पायी जाणाऱ्यांची संख्यादेखील अधिक असल्याने आणि ठिकठिकाणी पायऱ्यांची दुरवस्था असल्याने शिवप्रेमींना चालणे कठीण जात होते.\nयामुळे अरुंद जागी गर्दी होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. खुबलढा बुरजाजवळ असलेल्या तीव्र उतारावर चेंगराचेंगरीजन्य स्थिती निर्माण होऊन काही शिवप्रेमी जखमी झाल्याची घटना घडली.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/sampadakiya/spotlight", "date_download": "2018-08-20T11:33:14Z", "digest": "sha1:YQNDSDNOTB5AH74UPAZLC2ROGKXAD6OM", "length": 5037, "nlines": 80, "source_domain": "weeklyamber.com", "title": "ज्ञानाम्बर \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- संपादकीय -- ज्ञानाम्बर\n2\t ज्ञानेश्वरीचा गूढार्थ Tuesday, 14 August 2018\t रमेश बावकर 7\n3\t समाधान ही परमेेशराची खरी देणगी Tuesday, 14 August 2018\t संपादक\t 7\n4\t ज्ञानांगणवॉल्टेअर (30) (भोंदूवादाचा प्रागतिक ब्रह्मराक्षस) Tuesday, 14 August 2018\t गोविंदराव खळदे\t 6\n5\t संत तुलसीदास Wednesday, 08 August 2018\t गोविंदराव खळदे\t 5\n7\t ज्ञानेश्वरीचा गूढार्थ Wednesday, 01 August 2018\t रमेश बावकर 9\n8\t सुख स्वत:वरच अवलंबून आहे. Wednesday, 01 August 2018\t संपादक\t 8\n9\t ज्ञानांगण लेनिन (28) कामगार - शेतकरी वर्गाचा कैवारी Wednesday, 01 August 2018\t गोविंदराव खळदे\t 9\n10\t महंमद पैगंबर (27) (ईेशराचा प्रेषित) Thursday, 26 July 2018\t गोविंदराव खळदे\t 10\n13\t ज्ञानेश्वरीचा गूढार्थ Wednesday, 11 July 2018\t रमेश बावकर 6\n14\t दास विषयाचा झाला सुखसमाधानाला आंचवला ॥ Wednesday, 11 July 2018\t संपादक\t 8\n17\t ज्ञानेश्वरीचा गूढार्थ Wednesday, 04 July 2018\t रमेश बावकर 7\n18\t आपल्याला देवाची नड वाटते का\n19\t मारिया माँटेसरी Wednesday, 04 July 2018\t गोविंदराव खळदे\t 7\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 489\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Swami/1.aspx", "date_download": "2018-08-20T10:37:56Z", "digest": "sha1:H4VDSKDJA5O376DNT2IFDGSVU2KMW3GD", "length": 31555, "nlines": 170, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SWAMI", "raw_content": "\n\"\"\"महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये `रुपमहाल` हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत.`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी. \"\" \"\nकोणतीही अवाजवी अपेक्षा न करता एकमेकांवर केलेल्या निर्व्याज प्रेमाची एक साधी पण अमर मराठमोळी प्रेमकहाणी “रमा-माधव”, जी \"स्वामी\" मधून मला नव्यानं उमगली. त्या कर्तव्यनिष्ठ, गणेशभक्त पेशव्यास आणि त्या देवीसमान साध्वीस माझा आदरपूर्वक नमस्कार\nमराठ्यांच्या इतिहासातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे थोरले माधवराव पेशवे. पानिपतच्या रणसंग्रामानंतर मराठी साम्राज्याची विस्कटलेली घडी माधवरावांनी सुरळीत केली. आणि मराठी साम्राज्याचा दरारा पुनश्च एकदा प्रस्थापित केला. असे हे थोरले माधवराव आणि त्याची पत्नी रमाबाई यांच्यावर आधारलेली विलक्षण ऐतिहासिक प्रेमकहाणी. याच कादंबरी मुळे रणजित देसाई यांना `स्वामी`कार म्हणुन संबोधले जाते. ...Read more\nस्वामी रणजित देसाई यांच अप्रतिम अस ऐतिहासीक पुस्तक ..थोरले माधवराव पेशवा व त्यांची पत्नी रमा यांची अप्रतिम अशी प्रेमकहाणी आज काल जे प्रेम दिसत नाही त्यावर त्यचबरोबर पानिपतानंतर मराठाशाहीच वैभव परत प्राप्त करुन देण्यात सर्वात मोठ योगदान त्याचबरोबर काक पुतण्या यातील संघर्ष घरातच सत्तासंघर्षाचा कसा प्रयत्न होता याच वर्णन पुढे हेच प्रकरण मराठाशाही जाण्यास कारणीभुत ठरल त्याचबरोबर माधवराव पेशवाचा पराक्रम ते लढ्यामध्ये इतके व्यस्त होते की त्यांच्या जिवनात रमाची फक्त चेहराच हातात घेण्याच भाग्य लाभल निजामाबरोबर सघर्ष अश्या अनेक पराक्रमाची गाथा त्याचबरोबर थोर इतिहासकार ग्रॅड डफ याच माधवराव पेशव्याबदल उद्गगार पानिपताच्या युध्दात जितके मराठे हुतात्मे झाले त्यापेक्षा एकट्या माधवराव पेशव्याच्या निधनाने जे नुकसान झाले ते कधीच भरुन निघणार नाही...नक्की वाचा.. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-ashok-chavan-farmer-loan-congress-50592", "date_download": "2018-08-20T11:09:53Z", "digest": "sha1:RDO6AXFFNYGG5T5JCZHKKLTJ7EQ4IZK2", "length": 13572, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news ashok chavan farmer loan congress सरसकट कर्जमाफी हवी - अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nसरसकट कर्जमाफी हवी - अशोक चव्हाण\nमंगळवार, 6 जून 2017\nमुंबई - शेतकरी संपावर असताना राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी प्रश्‍नावर चर्चा करावी. दरम्यान, केवळ अल्पभूधारकांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून शेतकऱ्यांमधे फुट पाडू नये. सरकारने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केले.\nमुंबई - शेतकरी संपावर असताना राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी प्रश्‍नावर चर्चा करावी. दरम्यान, केवळ अल्पभूधारकांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून शेतकऱ्यांमधे फुट पाडू नये. सरकारने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केले.\nकॉंग्रेसच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या संपाला कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. मात्र, संप दीर्घकाळ चालणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केल्यानेच शेतकरी संप अधिक तीव्र झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला.\nमुख्यमंत्री राजकारण करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हिंसा करत आहेत असे बेछूट आरोप करित आहेत. त्यांचा आरोप चुकीचा असून गुंड कोणाच्या पक्षात आहेत हे भाजपने पहावे. असा टोला खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. युपीए सरकारच्या काळात किमान आधारभूत किंमतीत दरवर्षी 14 टक्के वाढ केली जात होती 10 वर्षात किमान आधारभूत किंमत 140 टक्‍क्‍यांनी वाढवली होती; पण मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या काळात किमान आधारभूत किंमतीत फक्त 1.7 टक्के वाढ झाली आहे. किमान आधारभूत किंमतीत केंद्र सरकार वाढ करत नाही.\nसततचा दुष्काळा आणि शेतीमालाचा पडलेला भाव यामुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश कोरवाहू शेतक-यांचे शेतीचे क्षेत्र पाच एकरांपेक्षा जास्त आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी असे चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केव्हा संपणार असा सवाल करित समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे ते म्हणाले.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2018/02/blog-post_97.html", "date_download": "2018-08-20T10:58:59Z", "digest": "sha1:QUWBE723FO4K74NQH5Y3KZJTJTTFLXT5", "length": 13665, "nlines": 81, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?", "raw_content": "\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे लक्ष राहिले पाहिजे. त्यासाठी दर १०-१० मिनिटांनी हातात असेल ते काम सोडून १-२मिनिटे साधनेत घालवावी म्हणजे चोवीस तास अनुसंधानात रहाण्याची सवय होईल. झोपायच्या आधी एक घटकाभर साधनेला बसून मग झोपावे. साधना केली तर साधकाच्या भाग्याला पारावार नाही.शरीरसुख हे क्षणभंगुर, सापेक्ष, मर्यादित व अंती दु:ख देणारे आहे,\nहे परमेश्वराने दाखवून दिले आहे. साधनेशिवाय जीवाला खरेखुरे सुख नाही हेच परमेश्वराला दाखवावयाचे असते. ते लक्षात घेऊन साधकाने साधना करावयास हवी. साधना निरपेक्ष आहे. निरपेक्ष स्थितीत सुख असल्याने, साधकाने साधनाच करावी. साधनेत आनंद असल्याने, जाणता साधक साधनेतच अधिक वेळ घालविण्याचा निश्चय व प्रयत्न करतो.साधनेने विश्रांति प्राप्त झाली की साधक शरीराला सुख हवे अशी इच्छाच बाळगत नाही. तक्रारच उरली नाही की त्याची साधना व्यवस्थित होते.जीवनात जीवन मिसळल्यावर प्राप्त झालेला आनंद साधनेने अखंड टिकवणे हेच साधकाचे काम आहे.साधनेचा अभ्यास करावयाचा असेल तर स्वस्थ बसले म्हणजे निम्मे साधले. स्वस्थ बसणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मानुभूति येण्यासाठी साधकाने स्वस्थ रहाण्यास शिकले पाहिजे.\nनिश्चळ दृष्टि, अलक्ष्यात लक्ष, काम करतानाही चैतन्याशी तादात्म्य या गोष्टी साधकाला जमल्या पाहिजेत.जो साधक साधनेच्या अभ्यासात आला, वृत्ति अंतर्मुख होऊन ज्याला स्वयंसिद्ध नामाच्या ध्वनीचे श्रवण घडू लागले आणि त्या ध्वनीशी तादात्म्यता होऊन लय सापडू लागली, त्याला प्रत्येक अनुभव एकामागून एक आपोआप येईल. साधनेत प्रकाश दिसणे हे मोठे भाग्याचे लक्षण आहे. तथापि अनुभव येऊनही काही वेळा विरोधी शक्ति साधकास नडविते. अंतर्यामी साधनेने श्वसनाचे ऐक्यात देवाची अखंड भेट घेणे जीवाला/साधकाला शक्य आहे. संकल्प-विकल्प लयाला गेलेला साधकच विज्ञानी होतो. विज्ञान म्हणजे ज्यातून हे सर्व निर्माण झालेले आहे ते होणे. विज्ञानाने बुद्धि प्रकाशित झाली की ती सर्वांतून परावृत्त होत असल्याने, साधक आत्म्याखेरीज अन्य काही पहावयास तयारच होत नाही.\n|| जय सद्गुरु ||\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB/", "date_download": "2018-08-20T11:15:02Z", "digest": "sha1:YLFEKD7MAI54XIRRW7VGTKI56L7OGDVT", "length": 16545, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रायगडावरील मेघडंबरीतील फोटोप्रकरणी रितेश देशमुखने मागितली माफी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra रायगडावरील मेघडंबरीतील फोटोप्रकरणी रितेश देशमुखने मागितली माफी\nरायगडावरील मेघडंबरीतील फोटोप्रकरणी रितेश देशमुखने मागितली माफी\nमुंबई, दि. ६ (पीसीबी) – रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख याच्यावर शिवप्रेमीतून टीका होऊ लागल्या आहेत. त्यानंतर रितेश देशमुखने माफीनामा सादर करून माफी मागितली आहे.\nअभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, पानिपतकार विश्वास पाटील आणि त्यांचे सहकारी ५ जुलैरोजी रायगडवर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीत चढून फोटो काढून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावर रितेशवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली होती.\nयावर रितेश यांने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मीही येथील वातावरणामुळे भारावून गेलो होतो. महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोके ठेवून कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षापासून होती.\nतिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेऊन ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे केवळ भक्तीभाव होता. ती छायाचित्रे घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावले असेल, तर त्याची आम्ही अंतपूर्वक माफी मागतो.\nPrevious articleराहुल गांधी कोकेनचे सेवन करतात; त्यांची डोप टेस्ट करा- सुब्रमण्यम स्वामी\nNext articleपुण्यातून लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही – शरद पवार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षण: हर्षवर्धन जाधवांसह राष्ट्रवादीच्या चि‍कटगावकरांचाही अामदारकीचा राजीनामा\nसंभाजी भिडेंना रोखा; नाहीतर महाराष्ट्राचा कठुआ व उन्नाव होईल- तुषार गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%AF-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:14:58Z", "digest": "sha1:2KFPJ5GM6USQHLCLZIOJ7WH7TQKJZ52Z", "length": 16620, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही\n९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही\nमुंबई, दि. ८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मात्र, या बंदमधून मुंबई आणि ठाण्याला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर परळीलाही वगळण्यात आले आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच नवी मुंबईतही कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही. या चारही ठिकाणी फक्त ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.\nमराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांची आज (बुधवार) सकाळी एक बैठक झाली. या बैठकीतील निर्णयानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परळी या चार शहरांना उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगून या एकमताने या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या शहरांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा आंदोलन समन्वय समितीने घेतला आहे.\nराज्यात गेल्या २१ दिवसांपासून ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचे दिसून आले. म्हणूनच उद्या ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मुख्य शहारांबरोबच महत्वाच्या जिह्ल्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले करुणानिधींचे अंत्यदर्शन\nNext article९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले...\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा\nपिंपळेगुरवमध्ये अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसनातन संस्थेची विघातक कार्यपध्दती मला आधीच समजली होती – पृथ्वीराज चव्हाण\nमराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होणार का ५ ऑगस्टला पुण्यात बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-a300-20mp-point-shoot-pink-price-pkFXPu.html", "date_download": "2018-08-20T10:59:55Z", "digest": "sha1:2IOAYOIL3HQKPG3G6HDA7SRYAAJQJUL2", "length": 15586, "nlines": 425, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक नवीनतम किंमत Aug 07, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 7,300)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 16 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव A 300\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट पिंक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-monsoon-chances-keral-48736", "date_download": "2018-08-20T10:50:00Z", "digest": "sha1:G23FQVY3B7YEZFM3SXWSCLXK4KT7EJWA", "length": 13665, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune maharashtra news monsoon chances in keral केरळमध्ये आज मॉन्सूनची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nकेरळमध्ये आज मॉन्सूनची शक्‍यता\nमंगळवार, 30 मे 2017\n'मोरा' चक्रीवादळामुळे प्रवासाला गती; तीव्रता वाढणार\n'मोरा' चक्रीवादळामुळे प्रवासाला गती; तीव्रता वाढणार\nपुणे - बंगाल उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर सोमवारी चक्रीवादळात झाले. या चक्रीवादळाला मोरा हे नाव दिले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणारे हे चक्रीवादळ येत्या मंगळवारी (ता. 30) बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) पुढील प्रवासाला गती मिळेल. पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये बरसेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.\nबंगाल उपसागरामध्ये रविवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचे रूपांतर सोमवारी मोरा चक्रीवादळात झाले. पुढील चोवीस तासांमध्ये त्याची तीव्रता वाढणार आहे. पुढे त्याचा प्रवास बांगलादेशाच्या दिशेने होणार असून, तेथील किनारपट्टीवर ते धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली.\nबांगलादेशाच्या दिशेने घोंगावत जाणारे चक्रीवादळ भारतातील मॉन्सूनसाठी अनुकूल असते. हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात बाष्प त्याच्या बरोबर घेऊन जाते. या दरम्यान, अरबी समुद्रात मॉन्सूनला पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्‍यता असून, श्रीलंकेमध्ये मॉन्सूनने चांगली प्रगती केली आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nराज्यात वळवाच्या पावसाची शक्‍यता\nकोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पुढील चोवीस तासांमध्ये वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भात मंगळवारी सोसाट्याचा वारा वाहणार असून, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.\nशहर आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलेल्या कमान तापमानाचा पारा आता पस्तीशीपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्‍यांपासून पुणेकरांची सुटका झाली आहे. शहर आणि परिसरात आकाश ढगाळ असल्याने कमाल तापमान कमी झाले. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहील, असेही हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/07/blog-post_37.html", "date_download": "2018-08-20T10:58:31Z", "digest": "sha1:XEWWYLIVEH7K2WTEQ4EG7EJAY6YT56KX", "length": 15497, "nlines": 83, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन", "raw_content": "\nदशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन\nदशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन\nश्रीराम ॥ आतां वंदीन सज्जन जे परमार्थाचें अधिष्ठान प्रगटे जनीं ॥ १॥ जे वस्तु परम दुल्लभ जयेचा अलभ्य लाभ संतसंगेकरूनी ॥ २॥ वस्तु प्रगटचि असे पाहातां कोणासीच न दिसे पाहातां कोणासीच न दिसे नाना साधनीं सायासें न पडे ठाईं ॥ ३॥ जेथें परिक्षवंत ठकले नांतरी डोळसचि अंध जाले नांतरी डोळसचि अंध जाले पाहात असताअंचि चुकले निजवस्तूसी ॥ ४॥ हें दीपाचेनि दिसेना नाना प्रकाशें गवसेना दृष्टीपुढें ॥ ५॥ सोळां कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी तोहि दाखवीना ॥ ६॥ जया सुर्याचेनि प्रकाशें ऊर्णतंतु तोहि दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणादिक ॥ ७॥ चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी अणुरेणादिक ॥ ७॥ चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी परी तो दाखवीना वस्तूसी परी तो दाखवीना वस्तूसी तें जयाचेनि साधकांसी प्राप्त होये ॥ ८॥ जेथें आक्षेप आटले जेथें प्रेत्न प्रस्तावले कामा नये ॥ १०॥ जो बोलकेपणें विशेष सहस्र मुखांचा जो शेष सहस्र मुखांचा जो शेष तोहि सिणला निःशेष वस्तु न संगवे ॥ ११॥ वेदे प्रकाशिलें सर्वही वेदविरहित कांहीं नाहीं दाखवूं सकेना ॥ १२॥ तेचि वस्तु संतसंगें स्वानुभवें कळों लागे त्याचा महिमा वचनीं सांगे ऐसा कवणु ॥ १३॥ विचित्र कळा ये मायेची ऐसा कवणु ॥ १३॥ विचित्र कळा ये मायेची परी वोळखी न संगवे वस्तूची परी वोळखी न संगवे वस्तूची मायातीता अनंताची संत सोये सांगती ॥ १४॥ वस्तूसी वर्णिलें नवचे तेंचि स्वरूप संतांचें कार्य नाही ॥ १५॥ संत आनंदाचें स्थळ संत सुखचि केवळ ते हे संत ॥ १६॥ संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती ते हे संत ॥ १७॥ संत धर्माचें धर्मक्षेत्र संत स्वरूपाचें सत्पात्र पुण्यभूमी ॥ १८॥ संत समाधीचें मंदिर संत विवेकाचें भांडार सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥ संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो सिद्धरूप ॥ २०॥ मोक्षश्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले ॥ २१॥ जे समर्थपणें उदार जे कां अत्यंत दानशूर जे कां अत्यंत दानशूर तयांचेनि हा ज्ञानविचार दिधला न वचे ॥ २२॥ माहांराजे चक्रवर्ती जाले आहेत पुढें होती जाले आहेत पुढें होती परंतु कोणी सायोज्यमुक्ती देणार नाहीं ॥ २३॥ जें त्रैलोकीं नाहीं दान तें करिती संतसज्जन काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥ जें त्रैलोक्याहून वेगळें जें वेदश्रुतीसी नाकळे परब्रह्म अंतरीं ॥ २५॥ ऐसी संतांची महिमा बोलिजे तितुकी उणी उपमा बोलिजे तितुकी उणी उपमा जयांचेनि मुख्य परमात्मा प्रगट होये ॥ २६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/sampadakiya/sadar", "date_download": "2018-08-20T11:33:29Z", "digest": "sha1:RPWGJLAAJMOCWDXD45DSTQK3QL2NRTGC", "length": 6746, "nlines": 80, "source_domain": "weeklyamber.com", "title": "स्तंभ \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- संपादकीय -- स्तंभ\n1\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (19) ॥ Tuesday, 14 August 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 6\n2\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (18) ॥ Tuesday, 07 August 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 6\n3\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (17) ॥ Wednesday, 01 August 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 6\nरामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान .. Tuesday, 17 July 2018\t jज्योती मुंगी\t 8\n7\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (14) ॥ Tuesday, 10 July 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 8\n8\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (13) ॥ Wednesday, 04 July 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 9\n9\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (12) ॥ Thursday, 28 June 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 9\n10\t *रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (11) ॥ Tuesday, 19 June 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 11\n11\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (10) ॥ Wednesday, 13 June 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 17\n12\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (9) ॥ Wednesday, 06 June 2018\t सौ. ज्योती मुंगी\t 20\n13\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (8) ॥ Thursday, 31 May 2018\t ज्योती मुंगी\t 20\n14\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (7) Wednesday, 30 May 2018\t ज्योती मुंगी\t 22\n15\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (6) Tuesday, 15 May 2018\t ज्योती मुंगी\t 23\n16\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (5) ॥ Tuesday, 08 May 2018\t ज्योती 24\n17\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान Friday, 04 May 2018\t ज्योती मुंगी\t 19\n18\t रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व ॥ रामरक्षास्तोत्र विज्ञान (3) Wednesday, 25 April 2018\t ज्योती मुंगी\t 25\n19\t श्रीगुरूचरित्रकार - श्री सरस्वती गंगाधर Tuesday, 17 April 2018\t सुधाकर देशापांडे 22\n20\t श्रीगुरूचरित्रकार - श्री सरस्वती गंगाधर Tuesday, 10 April 2018\t सुधाकर देशपांडे\t 27\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 85\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://davidunthank.com/mr/christmas-greeting-and-annual-update-video-3-min-30-sec/", "date_download": "2018-08-20T11:11:59Z", "digest": "sha1:UFLKLVVGUJVTDU6L5HCOLRGI2UHEE7BE", "length": 4658, "nlines": 81, "source_domain": "davidunthank.com", "title": "ख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा - 3 माझे & 30 से - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nYou are here: घर / पुच्छ घोड्याचा सिंड्रोम / ख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nडिसेंबर 22, 2014 by डेव्हिड Unthank\n आनंददायी ख्रिसमस & आपण सर्व धन्य नवीन वर्ष.\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, Diversions\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/505613", "date_download": "2018-08-20T11:23:16Z", "digest": "sha1:6UIYHUBIWHJBXTQD24AZQNX2MMCPJCGT", "length": 9432, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नूतन अभियंत्यांच्या कार्यभार सोहळय़ात विघ्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नूतन अभियंत्यांच्या कार्यभार सोहळय़ात विघ्न\nनूतन अभियंत्यांच्या कार्यभार सोहळय़ात विघ्न\nपाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते प्रसन्नमूर्ती यांच्याकडील कार्यभार विजापूरचे कार्यकारी अभियंते अशोक मडय़ाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नवनिर्वाचित कार्यकारी अभियंते सी. एन. करिअप्पा यांनी अशोक मडय़ाळ यांच्याकडून मंगळवारी कार्यभार घेतला. मात्र कार्यभार सोपविताना सीटीसीवर माहिती आणि जमा-खर्चाची माहिती स्पष्ट नसल्याचे अशोक मडय़ाळ यांच्या निदर्शनास आल्याने कार्यभार सोपविण्यास तब्बल दीड तास विलंब झाला.\nपाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अधिकारी प्रसन्नमूर्ती यांच्यासह कार्यालयातील सहा अधिकाऱयांच्या बदल्या एकाचवेळी झाल्या आहेत. मात्र अद्यापही काही अधिकारी रूजू झाले नाहीत. प्रसन्नमूर्ती यांची बदली म्हैसूर येथे झाली आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंते, साहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या हुबळी तसेच इतर ठिकाणी झाल्या आहेत. प्रसन्नमूर्ती यांना दि. 24 रोजी रिलिक्ह करण्यात आले होते. त्यांच्यापदी सी.एन.करिअप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण ते रूजू झाले नसल्यामुळे प्रसन्नमूर्ती यांच्याकडील कार्यभार विजापूर उपविभागाचे कार्यकारी अभियंते अशोक मडय़ाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता.\nसी. एन.करिअप्पा मंगळवारी रूजू झाले असून अशोक मडय़ाळ यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपविला. पण कार्यालयातील आवश्यक माहिती असलेल्या सीटीसीवर सह्या घेणे बंधनकारक आहे. पण सीटीसीमधील माहिती अपूर्ण असल्याचे अशोक मडय़ाळ यांच्या निदर्शनास आले. जमा-खर्चाची रक्कम नमूद करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे शिल्लक रकमेची नोंद नसल्याचे निदर्शनास आल्याने कार्यभार सोपविताना मडय़ाळ यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे याबाबतचा जाब कार्यालय अधीक्षकांना विचारला.\nमहिना अखेर असल्याने बँकेकडून चलन मिळण्यास विलंब झाला असल्याने व्यवस्थित माहिती नसल्याचे कार्यालय अधीक्षकांनी सांगितले. कार्यभार सोपविण्यात येणार असल्याची माहिती देवूनही माहिती अपूर्ण का ठेवली असा मुद्दा उपस्थित केला. दिलेले कारण योग्य नसल्याचे सांगून अशोक मडय़ाळ यांनी अधीक्षकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अशोक मडय़ाळ आणि सी.एन.करिअप्पा यांनी सर्व माहिती घेतली. नोंद वह्य़ाची पडताळणी केली. त्यानंतर कार्यभार देण्याची प्रक्रिया पार पडली. पाणी पुरवठा मंडळाच्या कामकाजात सावळागोंधळ असल्याचा संशय आल्यानेच अशोक मडय़ाळ यांनी कार्यभार सोपविताना व्यवस्थित माहिती घेतली असल्याचे निदर्शनास आले. पण ही सर्व माहिती घेण्यात आल्याने कार्यभार सोपविण्यास तब्बल दीड तास विलंब झाला.\nकार्यभार सोपविताना तांत्रिक अभियंते अशोक शिरूर, साहाय्यक कार्यकारी अभियंते आय. जी. देवर, एस. आर. यळेबली, अशोक दोड्डलिंगण्णावर आदीसह अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी पुष्पगुच्छ देवून सी.एन.करिअप्पा यांना शुभेच्छा दिल्या.\nधारवाड रोड उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ\nविद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा जागीच मृत्यू\nअ.भा.मराठी नाटय़परिषदेच्या निवडणुकीत चुरशीने मतदान\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-20T11:33:29Z", "digest": "sha1:F3O4NCRMV2AQISPBC4ZTDTMVSPUE7OVL", "length": 23828, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आंदोलनाचा फज्जा उडण्याची अण्णांना भीती", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आंदोलनाचा फज्जा उडण्याची अण्णांना भीती\nआंदोलनाचा फज्जा उडण्याची अण्णांना भीती\n=मोदी सरकारविरोधात मुद्देच नाही=\nअहमदनगर, [१५ फेब्रुवारी] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात कोणताही मुद्दा नसताना केवळ काही जुन्या सहकार्‍यांच्या आग्रहाखातर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची घोषणा तर केली. पण, मोदी सरकारविरोधात एकही ठोस मुद्दा नसल्याने आपल्या या आंदोलनाचा पूर्णपणे फज्जा उडेल, या भीतीने अण्णांना चांगलेच ग्रासले आहे.\nदिल्लीतील रामलीला मैदानावर येत्या २४ फेबु्रवारी रोजी आंदोलन करण्याची घोषणा अण्णांनी केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मोदी सरकारवर एकही डाग लागलेला नाही. सरकारी पातळीवरून भ्रष्टाचार तर हद्दपारच झाला आहे. त्यामुळे आंदोलन कोणत्या मुद्यावर करायचे, हा प्रश्‍न अण्णांना सतावत आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करायचा असल्याने त्यांना मोदी सरकारच्या विरोधात जाऊन अण्णांना साथ देणे परवडणार नाही. त्यामुळे केजरीवाल आणि कंपनीची आपल्याला साथ मिळणार नाही, ही भीतीही अण्णांना वाटत आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार निर्मूलन करणार्‍या जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले होते. यात त्यांना प्रचंड यशही मिळाले. देशभरातील शहरी आणि ग्रामीण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अण्णांनी आता भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीचा विषय हाती घेतला आहे. या मुद्यावर सरकारने आधीच अध्यादेश जारी केला असून, अधिवेशनात केवळ चर्चा होणे बाकी आहे. शिवाय हा मुद्दा देशात सर्वत्र लागू होणार नाही.\nमोदी सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्रातील सत्ता हाती घेतली आहे. या काळातील सरकारच्या कामावर जनता खुश असल्याने ते अण्णांच्या या आंदोलनाला प्रतिसाद देण्याची शक्यता फार कमी आहे. स्वत: अण्णांनाही याची जाणीव झाली आहे. त्यातच अण्णांनी आंदोलनाची कुठलीही रूपरेषा निश्‍चित न करता आणि कोअर समितीचे मतही विचारात न घेता, केवळ काही जुन्या सहकार्‍यांच्या आग्रहाला बळी पडून या आंदोलनाची घोषणा घाईघाईनेच केली आहे. या आंदोलनाबाबत त्यांच्या बहुतांश समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2063 of 2453 articles)\nमहिना अखेरीस १२५ टोलनाके बंद : गडकरी\nनवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] - राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्‍यांना टोल टॅक्सपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने फेब्रुवारीच्या अखेरपयर्र्त देशातील १२५ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2012-09-06-10-03-46/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/12924-%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2018-08-20T11:29:42Z", "digest": "sha1:3VX7ME74O47ZL73RYNBOQDEV4YYKRKCE", "length": 5573, "nlines": 135, "source_domain": "vkrajwade.com", "title": "क-हाड काजी पत्रे २७)", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nफारसी विभाग : पत्रे - फारसी\nबाजीराव पंडित प्रधान यांच्या आज्ञाप्रत्रावरून\nक-हाड काजी पत्रे - (एकूण ६६ पत्रे)\n- पत्र क्रमांक २\n- पत्र क्रमांक ३\n- पत्र क्रमांक ६\n- पत्र क्रमांक ८\n- पत्र क्रमांक ९\n- पत्र क्रमांक १०\n- पत्र क्रमांक १२\n- पत्र क्रमांक १६\n- पत्र क्रमांक १७\n- पत्र क्रमांक १९\n- पत्र क्रमांक २१\n- पत्र क्रमांक २२\n- पत्र क्रमांक २३\n- पत्र क्रमांक २४\n- पत्र क्रमांक २५\n- पत्र क्रमांक २७\n- पत्र क्रमांक २९\n- पत्र क्रमांक ३२\n- पत्र क्रमांक ३३\n- पत्र क्रमांक ३७\n- पत्र क्रमांक ३८\n- पत्र क्रमांक ३९\n- पत्र क्रमांक ४०-४१\n- पत्र क्रमांक ४२\n- पत्र क्रमांक ४३\n- पत्र क्रमांक ४३-१\n- पत्र क्रमांक ४४\n- पत्र क्रमांक ४५\n- पत्र क्रमांक ४८\n- पत्र क्रमांक ४९\n- पत्र क्रमांक ५३\n- पत्र क्रमांक ५६\n- पत्र क्रमांक ५७\n- पत्र क्रमांक ५८\n- पत्र क्रमांक ६०\n- पत्र क्रमांक ६१\n- पत्र क्रमांक ६२\n- पत्र क्रमांक ६५\n- पत्र क्रमांक ६७\n- पत्र क्रमांक ७१\n- पत्र क्रमांक ७५\n- पत्र क्रमांक ७७\n- पत्र क्रमांक ७८\n- पत्र क्रमांक ७९\n- पत्र क्रमांक ८०\n- पत्र क्रमांक ८२\n- पत्र क्रमांक ८४\n- पत्र क्रमांक ८५\n- पत्र क्रमांक ८६\n- पत्र क्रमांक ८७\n- पत्र क्रमांक ८८\n- पत्र क्रमांक ८९\n- पत्र क्रमांक ९०\n- पत्र क्रमांक ९१\n- पत्र क्रमांक ९२\n- पत्र क्रमांक ९३\n- पत्र क्रमांक ९५\n- पत्र क्रमांक ९७\n- पत्र क्रमांक ९८\n- पत्र क्रमांक ९९\n- पत्र क्रमांक १००\n- पत्र क्रमांक १०१\n- पत्र क्रमांक १०२\n- पत्र क्रमांक १०३\n- पत्र क्रमांक १०५\n- पत्र क्रमांक १०८\nशिराळे व इतर पाच ठाण्याची ठाणेदारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/author/webdesk/", "date_download": "2018-08-20T10:48:48Z", "digest": "sha1:IIBDPSMWA6SDOVW4ZTY5WHNVESRVR7OF", "length": 6735, "nlines": 193, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वेब डेस्क, Author at Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम लेखक Posts by वेब डेस्क\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nमान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष\nमालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nराजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या\nपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/doctor-beat-case-36651", "date_download": "2018-08-20T11:03:30Z", "digest": "sha1:DHC3TDVFMAMLTU64KENTNS5J7WJQHUH3", "length": 14602, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Doctor beat case किरकोळ शस्त्रक्रियांना ब्रेक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nनागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर शासनाने निलंबनाचे हत्यार उपसले. मेडिकल-मेयोतील 440 डॉक्‍टरांना निलंबनाचे इंजेक्‍शन दिल्यानंतरही परिणाम झाला नाही. तर उपचारासाठी येणाऱ्या जनतेचे आरोग्यच धोक्‍यात आले असून, भरतींना सुटी देण्याचा सपाटा सुरू आहे. गुरुवारी 23 मार्च रोजी एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही. गंभीर स्वरूपाच्या 9 शस्त्रक्रिया मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्‍टरांनी केल्यात.\nनागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर शासनाने निलंबनाचे हत्यार उपसले. मेडिकल-मेयोतील 440 डॉक्‍टरांना निलंबनाचे इंजेक्‍शन दिल्यानंतरही परिणाम झाला नाही. तर उपचारासाठी येणाऱ्या जनतेचे आरोग्यच धोक्‍यात आले असून, भरतींना सुटी देण्याचा सपाटा सुरू आहे. गुरुवारी 23 मार्च रोजी एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही. गंभीर स्वरूपाच्या 9 शस्त्रक्रिया मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्‍टरांनी केल्यात.\nडॉक्‍टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर गेले. मेडिकल प्रशासनातर्फे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा पाढा वाचण्यात आला. 2,339 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आले खरे. परंतु त्यापैकी केवळ 135 रुग्णांना भरती केले आहेत. एक हजार 554 रक्त तपासणी, 84 एक्‍स रे, 44 सीटी स्कॅन, 18 एमआरआय करण्यात आल्याची माहिती अधिष्ठात्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्‍स-रे तंत्रज्ञांनी केलीत. एक्‍स रे, रक्त तपासणी, सीटी स्कॅन, एमआरआय काढण्याचे काम तंत्रज्ञ करतात. मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे या खासगी कामानिमित्त विदेश दौऱ्यावर जात आहेत. अधिष्ठाता पदाचा प्रभार न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे राहील.\n300 इंटन्‌र्स आंदोलनात उतरले\nमारहाण सहन करत राहा, अशी शासनाची डॉक्‍टरांप्रति भूमिका आहे. यावेळी आंदोलन काळात निवासी डॉक्‍टरांना गृहीत धरले गेले. यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले, अशी टीका करीत मेडिकलमधील 200 आणि मेयोतील 100 असे एकूण 300 इंटनर्स्‌ संपामध्ये सामील झाले आहेत.\nसरकारी डॉक्‍टरांचा आज मोर्चा\nडॉक्‍टरांवर होणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या मेडिकल शाखेतर्फे 370 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक शुक्रवारी सकाळी 11 वाजता मेडिकल आवारात मोर्चा काढणार आहेत. यापूर्वी एपीआय सभागृहात सभा घेणार आहेत. शासनाने डॉक्‍टरांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ते पाऊल न उचलल्यास प्रत्यक्ष आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार आणि सचिव डॉ. अमित दिसावाल यांनी दिला आहे. मेयोत 35 वरिष्ठ निवासी डॉक्‍टर आंदोलनात उतरले. सोबतच प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांनी निवासी डॉक्‍टरांना पाठिंबा जाहीर केला.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-saswad-sopankaka-samadhi-darshan-57396", "date_download": "2018-08-20T11:01:49Z", "digest": "sha1:2NBV3MEU2JC74SJAPMHGUMW3T2GTISXM", "length": 14506, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news saswad sopankaka samadhi darshan आषाढीनिमित्त संत सोपानकाकांच्या समाधी मंदिरात गर्दी | eSakal", "raw_content": "\nआषाढीनिमित्त संत सोपानकाकांच्या समाधी मंदिरात गर्दी\nमंगळवार, 4 जुलै 2017\nपालख्या थांबण्याच्या विसावा विठोबालाही धार्मिक कार्यक्रम\nसासवड : येथील कऱहा नदीकाठच्या संताच्या पालख्या जिथे थांबून विसाव्यात अभंग म्हणतात.. त्या प्रसिध्द विसावा विठोबा मंदिरात व संत सोपानदेव महाराज समाधी मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. दोन्ही मंदिरात आज पहाटे अभिषेक व महापूजा झाली. तर विविध धार्मिक कार्यक्रम हरिपाठ, अभंग, भजन, लोकगीते, भक्तीगीतांचे व फराळ वाटपाचे कार्यक्रम रंगले.\nसासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष विजय वढणे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, नगरसेवक संजय ग. जगताप, अजित जगताप, प्रविण भोंडे, अनिल उरवणे, अमित पावशे आदींनी दर्शनार्थ आज दोन्ही मंदिरात हजेरी लावली. आषाढी एकादशीनिमित्ताने संत सोपादनदेव समाधी मंदिरात पहाटे समाधीस अभिषेक झाला. तर त्याच दरम्यान काकडारती होताना. हरिपाठ, भजनाचा कार्यक्रम विणा मंडपात रंगला. दुपारी देऊळवाड्यात लोकगीते, भक्तीगीते आळवित महिलांनी सूर धरला. दुपारनंतर प्रवचन व भजन रंगले. तर मंदिराच्या अोवऱयात भाविकांना फराळ वाटप महाजन बंधूंतर्फे होते. तर सोपानकाका बँकेतर्फे गुडदाणी वाटप झाले. गाभाऱयात समाधी, विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनाला व समाधीस सुरवात झालेल्या चिंचेखालील पादुकांना दर्शनार्थ चांगलीच गर्दी होती.\nनियोजन मोहन उरसळ हे करीत होते. तर सासवड शहरातील कासराचा मळा व कऱहेवरील विठोबाच्या डोहालगत विसावा विठोबा हे पुरातन मंदिर आहे. येथे सरदार पुरंदरे घराण्यातील नाना पुरंदरे यांनी पहाटे विठ्ठलास अभिषेक व महापूजा केली. तेंव्हापासून दर्शनबारी सुरु झाली. यानिमित्ताने संजय जगताप व नगराध्यक्ष भोंडे यांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. तर रोटरी क्लबतर्फे गुडदाणी वाटप करण्यात आले. येथेही हरिपाठ, भजनाचे कार्यक्रम होते. पुरंदरे व मित्र परिवार विसावा विठोबा मंदिरात संयोजन करीत होते. आषाढीनिमित्त पान, फुल, बुक्का यांची दुकाने थाटली होती. सोपानदेव मंदिरात पोलीस बंदोबस्तही होता.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nजियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय\n500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​\nहिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​\nशेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी\nगुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nपुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा\nमराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​\nविठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​\nGST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना\nक्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​\n‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nविनयभं झाल्याने युवतीची आत्महत्या\nनांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/kashinathashastri.upadhyay/word", "date_download": "2018-08-20T11:25:21Z", "digest": "sha1:ABVDFDHKMXSOBJ6DPNA7MIR64KMZX6DH", "length": 13693, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - kashinathashastri upadhyay", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nधर्मसिंधु - प्रथम परिच्छेद\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - विघ्नेश वंदन\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - संक्रांतीच्या त्याज्य घटिका\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - अधिक महिन्याचे उदाहरण\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - क्षयमासाचे उदाहरण\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - मलमासातली वर्ज्य कर्मे\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - गुरुशुक्रास्तादिकांतील वर्ज्य कर्मे\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - सिंहस्थ गुरु असता वर्ज्यावर्ज्य\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - तिथिनिर्णयाची सामान्य परिभाषा\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nधर्मसिंधु - व्रतादिकांचा तिथिनिर्णय\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. का..\n(गो.) उंदरांससुद्धा खावयास न मिळाल्यामुळे शेपट्या आपटण्याची पाळी आली आहे, असे दरिद्री घर. ज्या घरात खावयास एक धान्याचा कणहि नाही असे घर.\nकोणता शब्द योग्य आहे नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/marathi-bhavgeet/", "date_download": "2018-08-20T11:25:30Z", "digest": "sha1:572MAKU4CQDAZPGHU4EA4LESSYBBPDPV", "length": 2843, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "marathi bhavgeet | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nआधी रेडिओवर एखादं गाणं लागून गेलं किंवा टि.व्ही. वरच्या एखाद्या कार्यक्रमाची वेळ संपली की परत येत नसे की परत येत नसे पण आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात मात्र …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:11:52Z", "digest": "sha1:HT2TDMUW3J35Z3V6X6G43SLZPNKNLBHH", "length": 96950, "nlines": 178, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "कम्फर्ट फूडची परमावधी – ब्रिटिश फूड – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nकम्फर्ट फूडची परमावधी – ब्रिटिश फूड\n“ए नेशन इन नीड ऑफ अ बिग, वॉर्म हग”\nलहानपणी ‘अॅस्टेरिक्स’च्या कॉमिकमध्ये एक प्रसंग वाचलेला आठवतो. अॅस्टेरिक्स आणि त्याचे मित्रवर्य ऑबेलीक्स हे दोघे ‘गॉल्स’ म्हणजे फ्रेंच भिडू, रोमन लोकांनी सक्तीची सैन्यभरती करवलेल्या एका तरुणाला सोडवायला स्वतःच रोमन सैन्यात भरती झाले. त्यांच्या सैनिकी तुकडीत रोमन साम्राज्यातले इतरही अनेक प्रजाजन होते – म्हणजे स्पॅनिश, जर्मन, बेल्जियन, इजिप्शियन इत्यादी. त्यात एक ब्रिटिशही होता. सैन्यात देण्यात येणारे जेवण म्हणजे अगदी निकृष्ट आणि ‘रेशन’-बरहुकूम वाढले जाणारे पाणचट सूप तुकडीतल्या सर्व सैनिकांनी एखादा घास घेऊन तोंडे वाकडी केली आणि सूप प्यायचे नाकारले तुकडीतल्या सर्व सैनिकांनी एखादा घास घेऊन तोंडे वाकडी केली आणि सूप प्यायचे नाकारले काहींनी सूपचे भांडे टेबलावरून ढकलून दिले, तर काहीजण स्वैपाक्याची गाठ घेऊन त्याला जरा ‘समज’ द्यावी असे म्हणून स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. फक्त त्या ब्रिटिश सैनिकाने ते सूप चाटून-पुसून साफ केले – वर आणखी ते अगदी ‘डिलीशस’ असल्याचे प्रमाणपत्रही दिले\nब्रिटिश खाद्यसंस्कृतीबद्दलचे जनरल मत या लहानशा प्रसंगातून चांगलेच नजरेस येते. ब्रिटिश लोक म्हणजे शक्य तेवढे ब्लँड, रुचीहीन, कळाहीन खाणे पसंत करतात, हा एक सर्वसाधारण समज त्याच्या तुलनेत फ्रेंच, इटालियन, किंवा स्पॅनिश खाद्यसंस्कृती म्हणजे रंग, रूप, चव, स्वाद, घटक पदार्थ, त्यांचा ताजेपणा, त्यांची लागवड/पैदास वगैरेंबद्दलचा परंपरागत अभिमान, प्रांताबरहुकुम होणारे वैविध्य, अशा बाबींनी नटलेले मनोहारी आस्वाद-कारंजेच त्याच्या तुलनेत फ्रेंच, इटालियन, किंवा स्पॅनिश खाद्यसंस्कृती म्हणजे रंग, रूप, चव, स्वाद, घटक पदार्थ, त्यांचा ताजेपणा, त्यांची लागवड/पैदास वगैरेंबद्दलचा परंपरागत अभिमान, प्रांताबरहुकुम होणारे वैविध्य, अशा बाबींनी नटलेले मनोहारी आस्वाद-कारंजेच याउलट खाण्याबद्दल आत्मीयता नसणे हा ब्रिटिश खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भागच आहे, असे जणू भासवले जाते. कदाचित हा ‘पुढ्यात येईल ते खायला पाहिजे, चोचले पुरवले जाणार नाहीत’ अशा, म्हणजे एका बाजूला व्हिक्टोरियन ख्रिश्चन नैतिकता आणि दुसऱ्या बाजूला ज्याला ‘स्टिफ ब्रिटीश अपर लिप’ म्हणजेच अगदी आत्मपीडा झाली तर चालेल, पण ‘निश्चयासी दृढ असावे’ असे गोड नाव आहे, अशा जीवनात्मक ‘राष्ट्रीय दृष्टी’चा परिपाक असावा.\nमराठी वाचकवर्गाला परिचित अशा पु.लं.च्या ‘अपूर्वाई’तही त्यांनी “इंग्रजाला डुक्कर, बैल आणि बटाटा यापलीकडे काही विशेष रुचत नाही” असे विधान केलेले आढळते, ते त्यांना प्रत्यक्ष आलेल्या या अशा अनुभवांमुळेच. फ्रेंच लोक ब्रिटिशांना तुच्छतेने ‘रोस्बीफ’ म्हणतात – म्हणजे रोस्ट बीफ हा ब्रिटिश खाण्याचा मुकुटमणी त्यापलीकडे काही नाही, असा हा फ्रेंच उपहास त्यापलीकडे काही नाही, असा हा फ्रेंच उपहास ब्रिटिश खाद्यसंस्कृती म्हटले की “त्यात काय विशेष ब्रिटिश खाद्यसंस्कृती म्हटले की “त्यात काय विशेष” असा प्रश्न ओघानेच उपस्थित व्हावा, इतके ब्रिटिश फूडबाबत इतर लोकांचे स्पष्ट मत बनलेले दिसते. या प्रथमदर्शनी उपहासामागे किंवा तिटकाऱ्यामागे काय दडले आहे, त्याचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न.\nइतर कुठल्याही युरोपियन देशाप्रमाणे ब्रिटनमध्येही बीफ, पोर्क, लँब, चिकन यांचे मांस हा खाण्याचा स्थायिभाव आहे. मोसमाप्रमाणे यात हरीण, ससा, रानडुक्कर, किंवा पार्ट्रीज, फेझंट, वूडकॉक, ग्राऊज अशा पक्ष्यांचाही समावेश होतो (ग्रीष्म ऋतूत या प्राण्यापक्षांची पैदास झाली की, हेमंत ऋतूत त्यांच्या शिकारीचे परवाने मिळवून शिकार केली जाते). किंबहुना, पारंपरिक ‘हेल्दी’ खाणे म्हटले की त्याचे वर्णन ‘मीट अँड टू व्हेजिटेबल्स’ असे केले जाते. सर्वसाधारणपणे जनता हेच खात आली असली तरी ब्रिटिश सामाजिक-सांस्कृतिक जीवनाच्या इतर कुठल्याही अंगाप्रमाणे ‘क्लास’ हा इथेही महत्त्वाची भूमिका बजावतो\nउच्चवर्गीयांचे खाणे, त्यांच्या सवयी, त्यांचे आचार किंवा मॅनर्स, त्यांच्या खाण्याच्या वेळा तसेच क्वांटिटी, हे सगळेच मध्यम किंवा निम्न अर्थात ‘वर्किंग क्लास’ लोकांपेक्षा खूपच वेगळे असते – किंवा एकेकाळी असायचे असे म्हटले तरी चालेल – पण त्याचा चिरस्थायी परिणाम लोक ‘काय, कुठे आणि कसे’ खातात याच्यावर झालेला आहे. ‘वरच्या क्लास’च्या लोकांचे ‘खालच्या क्लास’च्या लोकांनी केलेले सामाजिक अनुकरण हा एकंदरीतच ब्रिटिश संस्कृतीच्या ऐतिहासिक जडणघडणीतला एक ‘डिफायनिंग फॅक्टर’ आहे. त्याचा जबरदस्त परिणाम ब्रिटिश समाजाच्या भाषिक आणि सांस्कृतिक अंगांवर झाला आहे, होतोही आहे. खाद्यसंस्कृतीही याला अपवाद कशी असणार\nअगदी पावासारख्या साध्या खाद्यपदार्थाचाही उच्चवर्गीय लोक नीट भाजला गेलेला वरचा भागच खात – म्हणूनच त्यांना उद्देशून ‘अपर क्रस्ट’ असा शब्दप्रयोग वापरात आला\nउच्चवर्गीय लोक अर्थातच फार, म्हणजे अतिच खात जुन्या जमान्यातला प्रसिद्ध नट चार्ल्स लॉटन याने रंगवलेला जेवणाच्या टेबलवर बसून कोंबडीच्या तंगड्या चावत हाडे मागे फेकणारा अधाशी आठवा हेन्री राजा हे कदाचित या उच्चवर्गीय हावरटपणाचे दृश्य प्रतीक मानायला हरकत नाही.\nसकाळी ‘ब्रेकफस्ट’, दुपारी लंच, आणि संध्याकाळी ‘सपर’ ही सर्वसामान्यपणे उच्च/मध्यमवर्गीय लोकांची पारंपरिक खाद्यपद्धती. यात मग प्रसंगोपात्त दुपारचा चहा किंवा ‘मिड-मॉर्निंग’ची कॉफी – पण चहा/कॉफीची सवय ब्रिटिशांना अठराव्या शतकातच लागली. त्याआधी हे पदार्थ महागडे आणि केवळ उच्चवर्गीयांनाच परवडतील असे होते.\nब्रेकफास्टचा पारंपरिक आविष्कार म्हणजे ‘फुल इंग्लिश’ या नावाने ओळखला जाणारा तळणीच्या पदार्थांचा ढीग त्यात हाफ- किंवा फुल-फ्राईड अंडी, सॉसेज, बेकन, मशरूम्स, ग्रिल केलेले टमाटो, बेक्ड बीन्स, आणि तळलेला पाव असा हृदयरोगाकरिता ‘गुणकारी’( त्यात हाफ- किंवा फुल-फ्राईड अंडी, सॉसेज, बेकन, मशरूम्स, ग्रिल केलेले टमाटो, बेक्ड बीन्स, आणि तळलेला पाव असा हृदयरोगाकरिता ‘गुणकारी’() सरंजाम असतो. तेलकट पदार्थांच्या बाहुल्यामुळे याला ‘ग्रीसी स्पून’ असेही एक लाडके नाव आहे. तळलेले पदार्थ चवीला छान लागतात यात नवल ते काय) सरंजाम असतो. तेलकट पदार्थांच्या बाहुल्यामुळे याला ‘ग्रीसी स्पून’ असेही एक लाडके नाव आहे. तळलेले पदार्थ चवीला छान लागतात यात नवल ते काय म्हणूनच “इंग्लंडमध्ये उत्तम खायचे असेल तर दिवसातून तीनदा ब्रेकफास्ट करा” असे सॉमरसेट मॉम म्हणाला म्हणूनच “इंग्लंडमध्ये उत्तम खायचे असेल तर दिवसातून तीनदा ब्रेकफास्ट करा” असे सॉमरसेट मॉम म्हणाला यात ‘ब्लॅक पुडिंग’ नामक सॉसेजचा आणखी एक प्रकारही विशेषतः स्कॉटलंडमध्ये प्रचलित आहे. हे सॉसेज रक्त, ओट्स आणि काही मसाले यांच्या मिश्रणातून बनवतात. ‘रक्ताचा पदार्थ’ अशी कुप्रसिद्धी झाल्यामुळे अलीकडे लोक याला नाके मुरडू लागले आहेत, पण जीवनसत्त्वे आणि मिनरल्सच्या दृष्टीने चांगला असा हा ब्रेकफास्टमधला कदाचित एकमात्र पदार्थ असावा यात ‘ब्लॅक पुडिंग’ नामक सॉसेजचा आणखी एक प्रकारही विशेषतः स्कॉटलंडमध्ये प्रचलित आहे. हे सॉसेज रक्त, ओट्स आणि काही मसाले यांच्या मिश्रणातून बनवतात. ‘रक्ताचा पदार्थ’ अशी कुप्रसिद्धी झाल्यामुळे अलीकडे लोक याला नाके मुरडू लागले आहेत, पण जीवनसत्त्वे आणि मिनरल्सच्या दृष्टीने चांगला असा हा ब्रेकफास्टमधला कदाचित एकमात्र पदार्थ असावा हृदयरोगाच्या भीतीमुळे ‘फुल इंग्लिश’ हा एखाद्या दिवशी जिव्हालौल्य म्हणून करायचाच प्रकार झाला आहे, पण नुसते पावामध्ये खरपूस तळलेले बेकन भरलेली ‘बेकन बटी’ ही अजूनही आपले ब्रेकफास्टमधले स्थान धरून आहे. बरेच लोक अर्थातच सिरिअल किंवा म्युस्ली, अथवा अंड्याचा एखादा पदार्थ आणि पाव अशी साधीच न्याहारी करतात. हाफ-बॉईल्ड अंडे आणि त्यात बुडवून खायचे टोस्टचे फिंगर-साईझ तुकडे किंवा ‘एग अँड सोल्जर्स’ हा ब्रेकफस्ट बाळगोपाळांत चांगलाच प्रिय आहे\nवर्किंग क्लासचे लोक लंचसाठी ‘डबा’ घेऊन कामाला जात. त्यांच्या गृहिणींनी शक्कल लढवून पदार्थ आणि त्याचे पॅकिंग हे दोन्ही एकत्र करून सगळेच खाताही येईल अशा काही अभिनव पदार्थांची निर्मिती केली. कॉर्नवॉल प्रांतात टिन धातूच्या खाणी होत्या. तिथल्या कामगारांच्या बायकांनी करंजीसारखा आकार दिलेल्या पेस्ट्रीमध्ये एका बाजूला मीट आणि दुसऱ्या भागात बटाटा असे दुभागी सारण भरलेल्या ‘कॉर्निश पेस्टी’ या प्रकाराचा शोध लावला. इंग्लंडच्या इतर भागातही पेस्ट्रीमध्ये एकीकडे गोड तर एकीकडे मटणाचे सारण भरलेले रोल हे अशाच गरजेतून निर्माण झाले. खाणमजूर किंवा शेतमजूर अशा पेस्ट्री किंवा रोल्स काम करता-करताच खाऊ शकत, एक घास घेऊन ते पुढच्या कामगाराकडे ‘पास ऑन’ करत कामकरी वर्गाचे मुख्य ‘जेवण’ हे कामगार लोक घरी परतत तेव्हा, म्हणजे संध्याकाळी ५-६ वाजताच होऊन जाई, आणि या जेवणाबरोबरच चहाही प्यायची पद्धत असल्याने या वर्गाचे लोक या जेवणालाच ‘टी’ असेही म्हणत. (अजूनही संध्याकाळच्या जेवणाला उद्देशून” अशी भाषा कोणी वापरली तर त्याचा ‘सोशल क्लास’ लगेच उघडा पडतो कामकरी वर्गाचे मुख्य ‘जेवण’ हे कामगार लोक घरी परतत तेव्हा, म्हणजे संध्याकाळी ५-६ वाजताच होऊन जाई, आणि या जेवणाबरोबरच चहाही प्यायची पद्धत असल्याने या वर्गाचे लोक या जेवणालाच ‘टी’ असेही म्हणत. (अजूनही संध्याकाळच्या जेवणाला उद्देशून” अशी भाषा कोणी वापरली तर त्याचा ‘सोशल क्लास’ लगेच उघडा पडतो) इतक्या लवकर जेवण झाल्याने मग रात्री झोपण्यापूर्वी काही बिस्किटे आणि त्याबरोबर दूध किंवा चहा प्यायचीही काही कामकरी घरांत पद्धत असे. त्याला खाण्याच्या वेळेनुसार ‘इलेव्हनर्स’ म्हटले जाई.\nशुक्रवार हा ख्रिश्चन परंपरेप्रमाणे मांस न खाण्याचा वार, म्हणून त्या दिवशी ब्रिटिशांचे आवडते ‘फिश अँड चिप्स’ घरोघर संध्याकाळच्या जेवणासाठी अजूनही खाल्ले जाते. गाव थोडे मोठे असले की त्याच्यात ‘चिपी’ म्हणजे चिप्स तळणाऱ्या माणसाचे दुकान हवेच हाही मुळात ‘वर्किंग क्लास’ पदार्थ – न्यूजपेपरच्या कागदात कॉड माशाचा बीअरमध्ये केलेल्या बॅटरमध्ये फ्राय केलेला तुकडा, त्याच्याबरोबर दोनदा तळून काढलेल्या चिप्स (यांना ब्रिटिश लोक कटाक्षाने ‘चिप्स’ म्हणतात, अमेरिकन लोकांसारखे ‘फ्राईज’ म्हणत नाहीत हाही मुळात ‘वर्किंग क्लास’ पदार्थ – न्यूजपेपरच्या कागदात कॉड माशाचा बीअरमध्ये केलेल्या बॅटरमध्ये फ्राय केलेला तुकडा, त्याच्याबरोबर दोनदा तळून काढलेल्या चिप्स (यांना ब्रिटिश लोक कटाक्षाने ‘चिप्स’ म्हणतात, अमेरिकन लोकांसारखे ‘फ्राईज’ म्हणत नाहीत अमेरिकन लोक ज्यांना ‘चिप्स’ म्हणतात, त्या ब्रिटिश लोकांमध्ये ‘क्रिस्प्स’ म्हणून ओळखल्या जातात, आणि आपण त्यांना ‘वेफर्स’ म्हणतो अमेरिकन लोक ज्यांना ‘चिप्स’ म्हणतात, त्या ब्रिटिश लोकांमध्ये ‘क्रिस्प्स’ म्हणून ओळखल्या जातात, आणि आपण त्यांना ‘वेफर्स’ म्हणतो) आणि भरपूर प्रमाणात या दोन्हींवर ओतलेले माल्ट व्हिनेगर आणि मीठ, असा हा साधासोपा पदार्थ. तळणीचे तेल आणि व्हिनेगर यांच्या संगमाने या पदार्थाला एक अद्भुत आणि युनिक असा वास येतो – कागदाचे पॅकिंग सोडले की त्यातून येणाऱ्या या वासाच्या वाफा हुंगणे हा एक अविस्मरणीय खाद्यानुभव असतो, असे म्हणायला हरकत नाही\nआता ‘हेल्थ अँड सेफ्टी’च्या नावाखाली न्यूजपेपरमध्ये पॅकिंग करणे बंद झाले आहे आणि त्याऐवजी साध्याच कागदात बांधून देतात, पण कागदाचे पॅकिंग अगदी ‘मस्ट’ आहे, त्याशिवाय या पदार्थाला चव येत नसावी. पारंपरिक पद्धतीप्रमाणे यातला माशाचा तुकडा वरचे पिठाचे कोटिंग काढून टाकून खाल्ला जातो, पण अर्थातच भजी वगैरे तेलकट पदार्थांना सोकावलेल्या भारतीय जिभेला त्या कोटिंगच्या कुरकुरीतपणाचा मोह न पडला तरच नवल त्यातून पिठात बीअर मिसळून हे बॅटर तयार करत असल्याने ते फसफसून भलतेच कुरकुरीत होते. ‘फिश अँड चिप्स’बरोबर वाटाण्याच्या डाळीचे ‘मशी पीज’ नामक गुरगुट, ‘टू व्हेजिटेबल्स’च्या परंपरेचा मान राखण्यासाठी म्हणून खाल्ले जाते. आणि कामकरी वर्गाचा सर्वतोप्रिय असा चहा – तो तर ‘ड्रिंक’ म्हणून हवाच.\nसामाजिक क्लास कुठलाही असला तरी रविवारचा ‘संडे लंच’ हा ब्रिटिश खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. पारंपरिक प्रथेप्रमाणे रविवार म्हणजे विश्रांतीचा, प्रार्थनेचा आणि कौटुंबिक आनंद लुटण्याचा वार. अजूनही ब्रिटनच्या सुदूर कोपऱ्यात असलेल्या ऑर्कनी बेटांसारख्या दुर्गम आणि परंपरावादी भागात रविवारी कपडे धुण्यासारखी घरकामेही न करणारे लोक आहेत – कारण काय, तर सक्तीची विश्रांती म्हणून अगदी आवश्यक तीच कामे करणे, आणि उरलेला वेळ ईशचिंतनात आणि कुटुंबाच्या सान्निध्यात घालवणे चर्चला जाताना ‘रोस्टिंग ट्रे’ किंवा रॅकवर एक ‘मांसखंड’ अथवा ‘जॉईन्ट’ ठेवून तो ओव्हनमध्ये भाजायला लावणे, परत आल्यावर त्याच्यावर ‘बेस्टिंग’ म्हणजे तेलात किंवा त्याच्या अंगभूत चरबी किंवा मेदात घोळण्यासारखे सोपस्कार करणे, आणि तो पूर्णपणे ‘रोस्ट’ होऊन झाल्यावर ‘रेस्ट’ करायला ठेवल्यावर त्याच्या ट्रेमध्ये उतरलेल्या चरबी आणि खरपूस भाजणीतून ‘ग्रेव्ही’ बनवणे हे ‘संडे लंच’चे मुख्य खाद्यांग. पण त्याचबरोबर उकडलेल्या किंवा रोस्ट केलेल्या भाज्या, ड्रिपिंग किंवा लार्ड कडकडीत तापवून त्यात पिठाचे बॅटर घालून तळून काढलेले एखाद्या वाडग्यासारखे दिसणारे, तांबूस लाल कडा असलेले ‘यॉर्कशायर पुडिंग्स’; सॉसेजमीट, कांदा आणि ‘सेज’ची पाने घातलेले ‘स्टफिंग’, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रिपिंग/लार्डमध्ये घोळून रोजमेरीसोबत रोस्ट केलेले बटाटे, या ‘सहाय्यकां’शिवाय संडे लंच पूर्ण होत नाही चर्चला जाताना ‘रोस्टिंग ट्रे’ किंवा रॅकवर एक ‘मांसखंड’ अथवा ‘जॉईन्ट’ ठेवून तो ओव्हनमध्ये भाजायला लावणे, परत आल्यावर त्याच्यावर ‘बेस्टिंग’ म्हणजे तेलात किंवा त्याच्या अंगभूत चरबी किंवा मेदात घोळण्यासारखे सोपस्कार करणे, आणि तो पूर्णपणे ‘रोस्ट’ होऊन झाल्यावर ‘रेस्ट’ करायला ठेवल्यावर त्याच्या ट्रेमध्ये उतरलेल्या चरबी आणि खरपूस भाजणीतून ‘ग्रेव्ही’ बनवणे हे ‘संडे लंच’चे मुख्य खाद्यांग. पण त्याचबरोबर उकडलेल्या किंवा रोस्ट केलेल्या भाज्या, ड्रिपिंग किंवा लार्ड कडकडीत तापवून त्यात पिठाचे बॅटर घालून तळून काढलेले एखाद्या वाडग्यासारखे दिसणारे, तांबूस लाल कडा असलेले ‘यॉर्कशायर पुडिंग्स’; सॉसेजमीट, कांदा आणि ‘सेज’ची पाने घातलेले ‘स्टफिंग’, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रिपिंग/लार्डमध्ये घोळून रोजमेरीसोबत रोस्ट केलेले बटाटे, या ‘सहाय्यकां’शिवाय संडे लंच पूर्ण होत नाही या साहाय्यकांना ‘ट्रिमिंग्स’ असे लाडके नावही आहे.\nएकदोन किलो वजनाचा मांसाचा तुकडा नीट रोस्ट करणे हे उत्तम पुरणपोळी करण्याइतकेच ‘कसब’ असलेले काम आहे. “त्यात काय, ओव्हनमध्ये टाकले की झाले” असा शॉर्टकट त्यात नाही मांसाचे वजन, त्याचा ‘कट’, त्यातले फॅटचे प्रमाण, रोस्टिंग टेम्परेचर, मांस कोरडे न होता सर्व बाजूने व्यवस्थित शिजू देणे, पोर्क असेल तर त्याच्यावर असलेल्या जाड स्किन लेयरपासून कुरकुरीत ‘क्रॅकलिंग’ बनवणे, हे सगळे सुगरणीचा ‘हात बसणे’ आवश्यक असलेले प्रकार आहेत. मीट रोस्ट केल्यावर ते ‘रेस्ट’ करणे, म्हणजे ओव्हनबाहेर काढून थोडा वेळ झाकून ठेवणेही आवश्यक असते. ‘रेस्ट’ झालेला जॉईन्ट सुरीच्या साहाय्याने स्लाईस करून, ते स्लाईस गरम केलेल्या डिशमध्ये सजवून त्यावर डार्क ब्राऊन रंगाची ग्रेव्ही ओतायची, आणि मग ‘ट्रिमिंग्स’पैकी जे काही असेल ते त्या डिशमध्ये घेऊन ‘पूर्णान्नदर्शन’ करायचे. मग देवाची प्रार्थना करून आडवा हात – किंवा सुरीकाट्यांचा उभा हात – मारायला मोकळे मांसाचे वजन, त्याचा ‘कट’, त्यातले फॅटचे प्रमाण, रोस्टिंग टेम्परेचर, मांस कोरडे न होता सर्व बाजूने व्यवस्थित शिजू देणे, पोर्क असेल तर त्याच्यावर असलेल्या जाड स्किन लेयरपासून कुरकुरीत ‘क्रॅकलिंग’ बनवणे, हे सगळे सुगरणीचा ‘हात बसणे’ आवश्यक असलेले प्रकार आहेत. मीट रोस्ट केल्यावर ते ‘रेस्ट’ करणे, म्हणजे ओव्हनबाहेर काढून थोडा वेळ झाकून ठेवणेही आवश्यक असते. ‘रेस्ट’ झालेला जॉईन्ट सुरीच्या साहाय्याने स्लाईस करून, ते स्लाईस गरम केलेल्या डिशमध्ये सजवून त्यावर डार्क ब्राऊन रंगाची ग्रेव्ही ओतायची, आणि मग ‘ट्रिमिंग्स’पैकी जे काही असेल ते त्या डिशमध्ये घेऊन ‘पूर्णान्नदर्शन’ करायचे. मग देवाची प्रार्थना करून आडवा हात – किंवा सुरीकाट्यांचा उभा हात – मारायला मोकळे हो, विवक्षित जॉईन्ट्सबरोबर चवीला विवक्षित सॉसेसच घ्यायचे – म्हणजे बीफबरोबर हॉर्सरॅडिश, पोर्क असेल तर अॅपल सॉस, चिकनबरोबर मेयोनेज किंवा मस्टर्ड आणि लँब असेल तर मिंट सॉस. ‘फ्लेव्हर एनहान्समेंट’ हे आपल्या जेवणातल्या चटणी/लोणच्याचे कार्य ही विविध सॉसेस बजावतात.\n‘अंबल’ हा शब्द ट्युडर इंग्लिशमध्ये पोटातल्या अवयवांना उद्देशून वापरला जाई. त्याच्यावरुनच “टू ईट अॅन हंबल पाय’ म्हणजे गरिबाप्रमाणे नम्रपणे आपली चूक मान्य करून मानहानीला सामोरे जाणे हा वाक्प्रचार आला.\nइटालियन म्हटले की पिझ्झा आठवतो, किंवा अमेरिकन म्हटले की बर्गर आठवते तसे ब्रिटिश खाद्यसंस्कृतीचे काहीच वैशिष्ट्य नाही असा एक समज आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. माझ्या मते ब्रिटनमध्ये जसे ‘पाय’ केले जातात तसे युरोपातच काय पण जगात इतरत्र कुठेच केले जात नाहीत मटणाचा किंवा माशाचा ‘ज्युसी’ किंवा अंगाबरोबर ‘सॉस’ असलेला गरम खाद्यप्रकार (अशा रश्शाला आपल्याकडे लोक सहसा ‘ग्रेव्ही’ म्हणतात – पण ब्रिटनमध्ये ग्रेव्ही म्हणजे फक्त रोस्टच्या खरपुडीतून केला जाणारा द्रवपदार्थ मटणाचा किंवा माशाचा ‘ज्युसी’ किंवा अंगाबरोबर ‘सॉस’ असलेला गरम खाद्यप्रकार (अशा रश्शाला आपल्याकडे लोक सहसा ‘ग्रेव्ही’ म्हणतात – पण ब्रिटनमध्ये ग्रेव्ही म्हणजे फक्त रोस्टच्या खरपुडीतून केला जाणारा द्रवपदार्थ बाकी पदार्थांत असलेल्या अंगभूत रश्शाला ‘सॉस’च म्हटले जाते) हा कुठल्यातरी पेस्ट्रीसोबत मॅच करायचा हे ‘पाय’चे मूलभूत रूप.\nपाईजमध्येही अनेक प्रकार आहेत. शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीत फिलिंग घालून केलेले ‘साठवणी’चे पाय, पफ पेस्ट्रीचे ‘झाकण’ लावलेले पॉट-पाय, पेस्ट्रीकेसचा वापर करून केलेले उघडे किंवा ‘ओपन पाय’ आणि बटाट्याच्या मॅशचा ‘टॉपिंग’ म्हणून वापर केलेले पाय. यापैकी पहिल्या प्रकारच्या पायमध्ये मिडलंडमधल्या ‘मेल्टन मोब्रे’ गावाचे पोर्क पाय अतिशय प्रसिद्ध आहेत. शेवटच्या प्रकारचे पाय हे बहुधा ‘संडे लंच’मधल्या उरलेल्या घटक-पदार्थांतून केले जातात. रविवारचे रोस्ट मीट उरले असेल तर ते बारीक चिरून, ते टोमॅटोचा बेस असलेल्या सॉसमध्ये उरलेल्या ‘ट्रिमिंग्स’-सोबत घालून त्यांचे फिलिंग आणि रोस्टेड बटाट्यांच्या मॅशचेच ‘टॉपिंग’ हा अगदी सोपा (उ)पाय – म्हणजे यात शिळ्या पदार्थाचे चवदार रिसायकलिंग होऊन ‘अन्नपूर्णा’ अशा गृहिणीच्या घरगुती अर्थकारणालाही वाव रोस्ट मीट हे लँबचे असेल तर तो ‘शेपर्ड्स पाय’ आणि ते बीफ असेल तर तो ‘कॉटेज पाय’.\nसंडे लंचमधून उरलेल्या गोष्टींचा पाय होत असल्याने अनेक घरात सोमवार हा ‘पाय’वार असे पण तो तसाच असायला पाहिजे असे अर्थातच नाही. ताजे आणि स्मोक्ड मासे, व्हाईट सॉस आणि चीजमिश्रित बटाट्याच्या मॅशचे टॉपिंग असलेला ‘फिश पाय’ही शुक्रवारच्या फिश अँड चिप्स’ऐवजी थोडा अधिक ‘हेल्दी ऑप्शन’ म्हणून खाल्ला जातो. पेस्ट्रीच्या ऐवजी ‘सुएट’ या प्राणिजन्य मेदाचा वापर करून केलेले पीठ खोलगट भांड्याला आतून लावून घेऊन मग त्यात फिलिंग भरायचे, आणि त्याच पिठाची गोल चकती करून तिचा कव्हर म्हणून वापर करायचा. मग हे भांडे अत्यंत संथपणे – प्रसंगी चारपाच ताससुद्धा लागतात – स्टीम करून शिजवणे हा ‘सुएट पुडिंग’ नावाचा पारंपरिक प्रकार करायचा मार्ग. पोर्क पायसारखे ‘साठवणी’चे पाय स्नॅक्स म्हणून, किंवा उन्हाळ्यात नदीकिनारी, हिरवळीवर मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत केलेल्या ‘पिकनिक’च्या बास्केटमधले महत्त्वाचे घटक असतात. पाय केवळ मटणाचेच होतात असे नाही – गरिबांच्या पायमध्ये अनेकदा काळजी, आतडी, फुफ्फुसे वगैरे निकृष्ट घटकांचा भरणा असे.\nआतापर्यंत मांसाहारी पदार्थांचाच जास्त आढावा घेतला गेला त्यांच्याबरोबर ज्या ‘दोन व्हेजिटेबल्स’ येतात त्यांच्याकडे आता थोडे लक्ष देऊ. निसर्गाचीच लहर अशी आहे की, ब्रिटनमध्ये भाज्यांची लागवड, साठवण आणि भक्षण हे ऋतूप्रमाणेच करावे लागते. युरोपियन हवामानापेक्षा ब्रिटिश हवामान थोडे ‘माईल्ड’ असते – म्हणजे हिवाळ्यातही सदोदित बर्फमय, सतत शून्याखाली तापमान असे विशेष कधी घडत नाही, तसेच उन्हाळ्यात तिशी-पस्तिशीच्या जवळ तापमान क्वचितच जाते. पण तरीही, उन्हाळ्याचा कालावधी लहान असल्यामुळे भाज्यांसारखी बागायती पिके त्या दोन-तीन महिन्यांतच घेता येतात. फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या थंडी सहन करू शकतात, त्यामुळे त्यांची आवक हिवाळ्यातही सुरू राहते. गाजर-पार्स्नीप-बटाटे यांच्यासारख्या मूळभाज्या ह्या सुगी झाल्यानंतर बराच काळ साठवता येतात.\n‘फ्रीझिंग’चे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मक्याचे दाणे, ब्रॉड बीन्स आणि हिरवे वाटाणे हे सुगीच्या काळात पिकवून पुढे टिकवून ठेवता येतात. वांगी, भोपळी मिरच्या, तसेच कोर्जेट्स किंवा त्यांचे मोठे रूप मॅरो या भाज्या मात्र उन्हाळ्यातच येतात. भाज्या उकडून खाण्याकडे कल जास्त असला तरी ‘कॉलीफ्लॉवर चीज’सारखा चविष्ट प्रकार, किंवा कोबी-वर्गीय भाज्यांचे हॅमचे तुकडे घालून केलेले ‘स्टरफ्राय’ असे वेगळे प्रकार करूनही भाज्या खाल्ल्या जातात.\nपण बटाटा हा भाजीचा स्थायिभाव त्याचे बॉईल्ड, स्टीम्ड, बेक्ड, चिप्स असे अनेक प्रकार होतात, आणि प्रत्येक प्रकारात उपयोगात येणारे बटाटेही वेगवेगळ्या जातीचे असतात. स्टीमिंग/बॉईलिंगसाठी, छोटे आणि ‘वॅक्सी टेक्स्चर’ असलेले बटाटे वापरतात. यांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारे ‘जर्सी रॉयल’ जातीचे बटाटे फारच भाव खातात त्याचे बॉईल्ड, स्टीम्ड, बेक्ड, चिप्स असे अनेक प्रकार होतात, आणि प्रत्येक प्रकारात उपयोगात येणारे बटाटेही वेगवेगळ्या जातीचे असतात. स्टीमिंग/बॉईलिंगसाठी, छोटे आणि ‘वॅक्सी टेक्स्चर’ असलेले बटाटे वापरतात. यांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारे ‘जर्सी रॉयल’ जातीचे बटाटे फारच भाव खातात बेकिंगसाठी पिठूळ बटाटे लागतात, त्यांच्या ‘विवाल्डी’, ‘किंग एडवर्ड’ वगैरे जाती आहेत. ‘मारिस पायपर’ जातीचे बटाटे हे ‘सर्वतोभद्र’ असतात – त्यांचा वापर कसाही करता येतो. चिप्स करताना त्या दोनदा फ्राय केल्या तर त्यांच्या चवीत पुष्कळ फरक पडतो. चिप्स वरून क्रिस्पी, ब्राऊन झालेल्या पण आतून पिठूळ आणि मॉईस्ट असाव्या लागतात.\nब्रिटिश भाजीसृष्टीचा एक ‘गॉरमे’ आविष्कार म्हणजे एप्रिलच्या अंताला किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला येणारे अॅस्परागस किंवा ‘शतावरी’चे कोवळे कोंब यांचा सीझन अतिशय लहान असतो, जेमतेम तीन-चार आठवडे – पण त्यांचा स्वाद आणि चव, जगातल्या कुठल्याही अॅस्परागसपेक्षा उजवी असते असे म्हटले तरी चालेल यांचा सीझन अतिशय लहान असतो, जेमतेम तीन-चार आठवडे – पण त्यांचा स्वाद आणि चव, जगातल्या कुठल्याही अॅस्परागसपेक्षा उजवी असते असे म्हटले तरी चालेल हे कोंब नुसते पाण्यात पाच मिनिटे उकळून, किंवा गरम तव्यावर ग्रिल करून खाणे म्हणजे स्वादसुखाची परमावधी असते.\n‘गार्डनिंग’ हा ब्रिटीश लोकांचा अत्यंत आवडीचा विषय – ‘राष्ट्रीय’ ऑब्सेशन म्हटले तरी चालेल टीव्हीवरही गार्डनिंग शो प्रेझेंट करणारे माँटी डॉन, कॅरल क्लाईन वगैरेंसारखे ‘स्टार गार्डनर’ टीव्हीवरही गार्डनिंग शो प्रेझेंट करणारे माँटी डॉन, कॅरल क्लाईन वगैरेंसारखे ‘स्टार गार्डनर’ ज्याने कधीच मातीत हात घातला नाही असा ब्रिटिश माणूस क्वचितच सापडेल. त्यामुळे घरी उगवलेल्या भाज्यांचे लोकांना अतिशय प्रेम असते. ज्यांच्या घरची गार्डन्स लहान आहेत त्यांना ग्राम/नगरपालिकेकडून जमिनीचे प्लॉट भाड्याने घेऊन तिथे स्वतःपुरती ‘शेती’ करायची सोय असते.\nमार्च-एप्रिल महिन्यांपासून ‘गार्डन सेन्टर्स’मध्ये हौशी बागायतदारांची लगबग सुरू होते. तऱ्हेतऱ्हेच्या फळभाज्या, सॅलड्स, पालेभाज्या, बीन्स वगैरेंसारखी शेंग-वर्गीय झाडे, इत्यादींची बाळरोपटी किंवा बियाणे, त्यांना लागणारी खते, इत्यादींनी दुकाने गजबजतात. मे महिन्यानंतर थिजलेली जमीन पुन्हा उबदार होऊ लागते. मग लावण्या-पेरण्या होतात. उन्हाळा जसजसा वाढत जातो तशी त्यांची निगुतीने मशागत केली जाते. मग सरत्या उन्हाळ्यात आपल्या बागेत काय-काय झाले त्याचा वानवळा शेजारी-आप्तेष्ट-मित्रांना दिला जातो. त्या भाज्या चवी-चवीने खाल्ल्या जातात. अगदी दहा-पंधरा बीन्सचे पीक असले तरी ते देताना ‘आमच्या घरचे’ म्हणून देणाऱ्याचा ऊर अभिमानाने भरून आलेला असतो\nभाज्यांप्रमाणेच फळेही ब्रिटिश खाद्यसंस्कृतीचा भाग आहेच. ब्रिटनमध्ये शेकड्यांनी वेगवेगळ्या जातींची सफरचंदे होतात. मार्च महिन्यात त्यांच्या झाडांना आलेली लक्षावधी फुले वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देतात. उन्हाळा संपल्यानंतर सफरचंदांचा बहर सुरू होतो. ‘कुकिंग’ आणि ‘ईटिंग’ अशा दोन्ही प्रकारची सफरचंदे होतात. ‘कुकिंग’ अॅपल्सचा उपयोग गोड पदार्थ आणि सॉसेस करायला होतो. शिजवली नाहीत तर ती अतिशय आंबट लागतात, पण शिजवल्यावर त्यांची ‘प्यूरे’ उत्तम होते आणि तिच्यात साखर घालून तिचा आंबटपणा कमी करता येतो. ‘इटिंग’ अॅपल्समध्ये कॉक्स, ब्रेबर्न, रसेट वगैरे लोकल जाती प्रसिद्ध आहेत.\nसफरचंदांबरोबरच त्यांच्या वनस्पतीशास्त्रिय नातलग अशा पीच, प्लम, चेरी आणि पेअर या फळांच्याही अनेक स्थानिक जाती ब्रिटनमध्ये उपलब्ध असतात. पण वर उल्लेखलेल्या अॅस्परागसप्रमाणेच ब्रिटिश फळांपैकी ‘राणी’चा मान जर कोणते फळ मिळवत असेल तर ते आहे स्ट्रॉबेरी इंग्लिश स्ट्रॉबेरींना चव आणि स्वाद यांत खरोखर जगात तोड नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अॅस्परागसप्रमाणेच यांचाही हंगाम तोकडा असतो – पण विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या वेळी साधारणतः त्या उपलब्ध असतात. स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि चवीपुरती पिठीसाखर हे सिंगल क्रीममध्ये घालून त्यांचा आस्वाद घेत घेत टेनिसचे सामने बघणे ही आता परंपराच झालेली आहे\nकुठल्याही खाद्यसंस्कृतीत गोडाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. ब्रिटनही त्याला अपवाद कसा असणार पण तसे म्हटले तर ब्रिटनची ‘राष्ट्रीय चव’ कुठली हा प्रश्न विचारला तर ‘आंबट’ हे उत्तर निःसंशय मिळेल – मग त्याला ‘टार्ट’ म्हणा किंवा ‘शार्प’ म्हणा, किंवा आणखी काही पण तसे म्हटले तर ब्रिटनची ‘राष्ट्रीय चव’ कुठली हा प्रश्न विचारला तर ‘आंबट’ हे उत्तर निःसंशय मिळेल – मग त्याला ‘टार्ट’ म्हणा किंवा ‘शार्प’ म्हणा, किंवा आणखी काही सगळ्या चवींमध्ये आंबट चव असलेले पदार्थ ब्रिटिशांना अधिक आवडतात. गोडाचे पदार्थ, विशेषतः उन्हाळी फळांपासून केले जाणारे, हेही मुळात अत्यंत आंबट अशा फळांचे करतात. त्यात कुकिंग अॅपल्स, नाना प्रकारच्या ‘समर बेरीज’ म्हणजे रेडकरंट, ब्लॅककरंट, रास्पबेरी, गूजबेरी अशा फळांचा समावेश होतो. फळे शिजवायची, त्यांच्यात भरपूर साखर घालायची – पण ती गोड लागली तरी त्यांच्यातले आम्ल तसेच राहते; किंबहुना पदार्थ तयार झाला की अधिकच कॉन्सन्ट्रेटेड होऊन त्याची तीव्रता वाढते. मग किमान ‘स्स्सSS’ म्हणावे लागावे इतपत तरी आंबटपणा जाणवू देऊन बाकीच्या आम्लाचे ‘उदासिनिकरण’ करायला क्रीम, किंवा कस्टर्डबरोबर हे गोड पदार्थ सर्व्ह केले जातात. त्यामुळे फळांपासून केले असले तरी हे पदार्थ म्हणजे ‘कॅलरी बॉम्ब’च असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nफ्रेंच किंवा ऑस्ट्रीयन ‘पातीसेरी’सारखा तलम खानदानीपणा, किंवा ते पदार्थ बनवताना अंगी असावी लागणारी पाकशास्त्रीय कला, या बाबींचं ब्रिटिश गोड पदार्थांना वावगंच ब्रिटिश गोड पदार्थ हे ‘रस्टिक’ या गोंडस नावाने अधिक ओळखले जातात – म्हणजे स्पष्ट शब्दात ‘गावठी’ ब्रिटिश गोड पदार्थ हे ‘रस्टिक’ या गोंडस नावाने अधिक ओळखले जातात – म्हणजे स्पष्ट शब्दात ‘गावठी’ पण गावठी जरी असले तरी ब्रिटिशांना मात्र ते जीव की प्राण आहेत.\nफळे आणि त्यांच्या मिश्रणांतून केली जाणारी ‘क्रम्बल’ किंवा ‘कॉबलर’, लार्ड, पीठ आणि बेदाणे घातलेला ‘लार्डी केक’, स्टीम किंवा बेक करून केलेले स्पंजकेक, ट्रीकल या शर्कराजन्य पदार्थाचा वापर करून केलेले ‘ट्रीकल टार्ट’, ओट्सच्या ‘स्पंज’वर गोल्डन सिरप आणि टॉफी ओतलेले ‘स्टिकी टॉफी पुडिंग’, पावाच्या स्लाईसना भरपूर लोणी लावून त्यावर कस्टर्ड ओतून बेक केलेले ‘ब्रेड अँड बटर पुडिंग’ ही सर्वत्र खाल्ल्या जाणाऱ्या काही ब्रिटिश ‘स्वीट डिश’ किंवा ‘डीझर्ट्स’ची नावे याव्यतिरिक्त, बेकवेल गावचा ‘बेकवेल टार्ट’ (याच्यात बदामाचा चुरा घालून केलेला स्पंज, सोबत बदामाचे काप आणि चेरीचा जॅम असतो) किंवा लंडनमधल्या चेलसी भागात जन्माला आलेले ‘चेलसी बन’सारखे गोड पावाचे प्रकार, असे स्थानिक संदर्भ असलेले पदार्थही बरेच आहेत.\nआता अमेरिकन आक्रमणामुळे ब्राऊनी, मफिन्ससारखे प्रकार फ्लॅपजॅक किंवा ‘कस्टर्ड पाय’सारख्या चहासोबत किंवा स्नॅक म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांना जोरदार टक्कर देत आहेत. पण तरीही ‘वेल्श टी-केक’ किंवा ‘एकल्स केक’सारखे सोपे केक – दिसायला बिस्किटेच वाटतात ही – अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहेत. ब्रिटनमधला सर्वात सोपा ‘केक’ म्हणजे ‘स्कोन’ (याचा उच्चार ‘स्कोन’ आहे की ‘स्कॉन’, यावर मतभेद आहेत – अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहेत. ब्रिटनमधला सर्वात सोपा ‘केक’ म्हणजे ‘स्कोन’ (याचा उच्चार ‘स्कोन’ आहे की ‘स्कॉन’, यावर मतभेद आहेत काही लोकांना या उच्चारभेदात त्यांचा आवडता वर्गभेदही दिसतो काही लोकांना या उच्चारभेदात त्यांचा आवडता वर्गभेदही दिसतो) – हा केवळ पीठ, पाणी आणि दूध इतकेच घटक वापरून केला जातो. या स्कोन्सना डेव्हन-कॉर्नवॉलसारख्या दुधदुभत्याने भरपूर असलेल्या प्रांतात विशिष्ट प्रोसेसने बनवले जाणारे, ‘क्लॉटेड क्रीम’ नावाचे चिकट-मऊ क्रीम लावायचे, त्याच्यावर उत्कृष्ट स्ट्रॉबेरी जॅम घालायचा आणि घासा-घासाला निर्वाणसुख प्राप्त करत ‘शरणं गच्छामि’ म्हणायचे\nइंग्लिश ‘आफ्टरनून क्रीम टी’ या साग्रसंगीत चहापानात काकडीच्या आणि सामनच्या सँडविचबरोबरच ‘स्कोन्स विथ स्ट्रॉबेरी जॅम अँड क्लॉटेड क्रीम’ हे असायलाच पाहिजेत त्यातून मग हे चहापान सरत्या उन्हाळ्याच्या काळात सौंदर्याने नटलेल्या ‘इंग्लिश कंट्रीसाईड’मधल्या एखाद्या छोट्याशा गावात, एखाद्या अगत्यशील कुटुंबाने चालवलेल्या आणि सुबक सजावट केलेल्या घरगुती ‘टी-रूम’मधले असले तर मग आणखीच मजा\nख्रिसमसचा विषय आणल्याशिवाय ब्रिटिश खाद्यसंस्कृतीचे वर्णन पूर्ण कसे होईल ख्रिसमस हा मुळातच अतिशय लोकप्रिय सण – एकतर तो अगदी योग्य वेळी येतो, म्हणजे डिसेंबर महिन्यात ख्रिसमस हा मुळातच अतिशय लोकप्रिय सण – एकतर तो अगदी योग्य वेळी येतो, म्हणजे डिसेंबर महिन्यात तेव्हा दिवस फारच लहान होतात आणि थंडी वाढलेली असते. सर्वत्र अंधाराचे, काळोखाचे राज्य. झाडांवर एकही पान उरलेले नसते. सूर्य क्षितिजाला चाटून उगवतो कधी आणि मावळतो कधी हे कळतही नाही तेव्हा दिवस फारच लहान होतात आणि थंडी वाढलेली असते. सर्वत्र अंधाराचे, काळोखाचे राज्य. झाडांवर एकही पान उरलेले नसते. सूर्य क्षितिजाला चाटून उगवतो कधी आणि मावळतो कधी हे कळतही नाही तर अशा डिप्रेसिंग काळात ख्रिसमस येतो. हा सण म्हणजे केवळ खादाडीचाच सण म्हणावे की काय, इतक्या प्रचंड प्रमाणात खाण्याचे पदार्थ उपलब्ध – अगदी ऑक्टोबर महिन्यापासूनच तर अशा डिप्रेसिंग काळात ख्रिसमस येतो. हा सण म्हणजे केवळ खादाडीचाच सण म्हणावे की काय, इतक्या प्रचंड प्रमाणात खाण्याचे पदार्थ उपलब्ध – अगदी ऑक्टोबर महिन्यापासूनच\nऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातली आणखी एक ‘ट्रीट’ म्हणजे भाजलेले चेस्टनट्स हे लंडनसारख्या मोठ्या शहरात लोक चेस्टनट्स भाजायची पिंपे घेऊन बसतात आणि कागदाच्या पुड्यांत ते विकतात. या भाजणीचा एक खरपूस वास सर्वत्र भरलेला असतो. दुकानांत, सुपरमार्केटमध्ये, सर्वत्र ख्रिसमसची रोषणाई सुरू झालेली असते. हेमंत ऋतूतली पानगळ, हा चेस्टनट्स भाजल्याचा वास, आणि दिवसेंदिवस वाढू लागलेली थंडी हे ‘हवेत’ ख्रिसमस आला असल्याची झलक देऊ लागतात.\nख्रिसमसच्या चार आठवडे आधी जो रविवार येईल, त्या दिवसापासून ‘अॅडव्हेंट’ म्हणजे, येशूच्या आगमनाची प्रतीक्षा साजरा करणारा कालावधी सुरू होतो. त्याच्या आधीच्या आठवड्यातला रविवार हा ‘स्टर-अप संडे’ म्हणून ओळखला जातो. ख्रिसमसचे मुख्य पक्वान्न जे ‘ख्रिसमस पुडिंग’, ते बनवण्याची सुरुवात या दिवशी होते नाना प्रकारचा सुका मेवा, नट्स, पाकवलेली फळे ही एका बोलमध्ये एकत्र करून त्यात पुडिंग मिक्सचे इतर घटक घालून कुटुंबातले लहान-थोर ते ढवळतात. कुठले पदार्थ, कुठल्या प्रमाणात घालावेत हे मोठी माणसे मुलांना शिकवतात. मुलांच्या दृष्टीने हा फारच सुखकर रविवार असतो, कारण तेव्हापासून ख्रिसमसचे वेध लागू लागतात\nख्रिसमसच्या काळातले आणखी एक पक्वान्न म्हणजे ‘मिन्स पाय’ आणि ‘मल्ड वाईन’ या पायमध्ये जे ‘मिन्समीट’ असते, त्याचा आणि मटणाच्या खिम्याचा मात्र काही संबंध नाही. हे ‘मिन्समीट’ ब्रँडीमध्ये मुरवलेल्या ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे मिश्रण असते. जाता-येता एखादा पाय तोंडात टाकणे हा ख्रिसमस-पूर्व स्नॅकिंगचा एक अविभाज्य भाग असतो. ‘मल्ड’ (mulled) म्हणजे मसाल्याचे पदार्थ घालून उकळलेली आणि थोडी गोड केलेली गरम वाईन. यात संत्र्याची साल, लवंग, दालचिनी वगैरे घातली जाते. सब-झीरो टेम्परेचर असताना, नाकाचा शेंडा थिजून चेतनाहीन झाला असताना, या गरम गरम वाईनचे घुटके घेणे हा अवर्णनीय आनंद असतो या पायमध्ये जे ‘मिन्समीट’ असते, त्याचा आणि मटणाच्या खिम्याचा मात्र काही संबंध नाही. हे ‘मिन्समीट’ ब्रँडीमध्ये मुरवलेल्या ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे मिश्रण असते. जाता-येता एखादा पाय तोंडात टाकणे हा ख्रिसमस-पूर्व स्नॅकिंगचा एक अविभाज्य भाग असतो. ‘मल्ड’ (mulled) म्हणजे मसाल्याचे पदार्थ घालून उकळलेली आणि थोडी गोड केलेली गरम वाईन. यात संत्र्याची साल, लवंग, दालचिनी वगैरे घातली जाते. सब-झीरो टेम्परेचर असताना, नाकाचा शेंडा थिजून चेतनाहीन झाला असताना, या गरम गरम वाईनचे घुटके घेणे हा अवर्णनीय आनंद असतो त्यातच वातावरणात ‘ख्रिसमस कॅरल्स’चे सूरही गुंजत असतात. “ख्रिसमस इन दि एअर” असे का म्हणतात त्याची पूर्ण कल्पना या चवी, हे वास, अशी थंडी प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज कळणार नाही त्यातच वातावरणात ‘ख्रिसमस कॅरल्स’चे सूरही गुंजत असतात. “ख्रिसमस इन दि एअर” असे का म्हणतात त्याची पूर्ण कल्पना या चवी, हे वास, अशी थंडी प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज कळणार नाही हे एक पूर्ण सांस्कृतिक ‘पॅकेज’च असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nखुद्द ख्रिसमसच्या दिवशी तर ‘अखंड चरणे’ हा एकच कार्यक्रम असतो ख्रिसमस हा कुटुंबाने एकत्र येण्याचा दिवस – तेव्हा आदल्या दिवसापासूनच सगळीकडे वर्दळ वाढते. दूर दूर राहणारी, वर्षातून एकदाच भेटणारी भावंडे बहुधा आई-वडिलांकडे येतात. त्यांची कुटुंबेही असतात. नेहमी ‘अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य’ भोगणाऱ्या लोकांना मग घरात अचानक गर्दी होते, ‘स्पेस लिमिटेड’ होते, अपरिहार्यपणे वाच्यार्थाप्रमाणेच लक्षणार्थाने सुद्धा “भांड्याला भांडे लागते” ख्रिसमस हा कुटुंबाने एकत्र येण्याचा दिवस – तेव्हा आदल्या दिवसापासूनच सगळीकडे वर्दळ वाढते. दूर दूर राहणारी, वर्षातून एकदाच भेटणारी भावंडे बहुधा आई-वडिलांकडे येतात. त्यांची कुटुंबेही असतात. नेहमी ‘अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य’ भोगणाऱ्या लोकांना मग घरात अचानक गर्दी होते, ‘स्पेस लिमिटेड’ होते, अपरिहार्यपणे वाच्यार्थाप्रमाणेच लक्षणार्थाने सुद्धा “भांड्याला भांडे लागते” पण ते दोन-चार दिवस सगळे गोड मानून (म्हणजेच मनात दडपून ठेवून ब्लड प्रेशर वाढवत पण ते दोन-चार दिवस सगळे गोड मानून (म्हणजेच मनात दडपून ठेवून ब्लड प्रेशर वाढवत\nलहान मुले-नातवंडे, मोठे लोक, कोणाला कधी भूक लागेल, प्रत्येकाच्या खायच्या सवयी कशा असतील याचे अंदाज राहिलेले नसतात. सबब, घरात प्रचंड प्रमाणात खाणे ‘भरून’ ठेवणे हा त्याच्यावरचा सोपा उपाय असतो. त्यातून आदल्या दिवशीच्या दुपारपासून सर्व दुकाने, पब्लिक ट्रान्सपोर्ट हळूहळू बंद होऊ लागतात. ख्रिसमसच्या दिवशी तर सगळेच कडेकोट बंद मग ‘अचानक’ कोणाला काही लागले तर, या भीतीमुळे आधीच खाण्याने घरभरणी होते. टेबलावर ‘पार्टी फूड’ किंवा ‘फिंगर फूड’चे ढीग पडतात. लोक येता-जाता चरत असतात.\nमग ख्रिसमसच्या दिवशी प्रमुख प्रोग्राम म्हणजे ‘ख्रिसमस डिनर’ बनवणे त्यात मुख्य म्हणजे प्रचंड आकाराची, आठ-दहा माणसे खाऊनही उरेल एवढी मोठी टर्की त्यात मुख्य म्हणजे प्रचंड आकाराची, आठ-दहा माणसे खाऊनही उरेल एवढी मोठी टर्की पण त्याचबरोबर मध आणि लवंग-दालचिनीने ‘ग्लेझ’ केलेले हॅम, सामन माशाची एक अक्खी ‘साईड’, बीफचा टेंडरलॉइनसारखा महाग ‘कट’ पेस्ट्रीमध्ये घालून केलेले ‘बीफ वेलिंग्टन’ अशाही अनेक पदार्थांची रेलचेल असते. काही चविष्ट मिजाज असणारे लोक टर्कीऐवजी अख्खे गूज रोस्ट करतात. टर्की, चिकन आणि बदक यांचे एकत्र केलेले ‘थ्री-बर्ड रोस्ट’ हे सुद्धा आता-आताशा पॉप्युलर होऊ लागले आहे. मुख्य डिशला साजेसे म्हणून अनेक प्रकारचे सॉसेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे ‘ट्रिमिंग्स’ केले जातात. टर्कीबरोबर क्रॅनबेरी सॉस आणि दूध, पाव आणि मैद्याच्या मिश्रणातून बनवलेला ब्रेड सॉस हे मुख्य ‘अकंपनीमेन्ट्स’ असतात.\nभाज्यांपैकी चिमुकल्या कोबीसारखे दिसणारे ‘ब्रसेल्स स्प्राऊट’ तर हवेच, पण गाजर आणि पार्स्निप हे नेहमीचे भिडूही असतात. प्रसंगोपात त्यांना जरा अधिक ‘नटवण्यात’ येते – म्हणजे पार्स्निप्सवर ‘हनी आणि मस्टर्ड’चे ड्रेसिंग घालण्यात येते, किंवा गाजरांना ‘स्टार अनिस’ (म्हणजे आपल्याकडे ‘दगडफूल’ म्हणतात त्या) मसाल्याच्या स्वादात शिजवले जाते. जेवायला बसताना प्रत्येकाच्या डिशच्या बाजूला कागदाच्या नळीसारखे ‘ख्रिसमस क्रॅकर्स’ ठेवतात – ते आपण आपल्या समोरच्या माणसाबरोबर ओढायचे, म्हणजे फटाक्यासारखा आवाज करून फुटतात त्यातून एखादे लहान खेळणे आणि कागदाचा ‘मुकुट’ बाहेर पडतो. तो डोक्यावर घालायचा आणि मगच जेवायला सुरुवात करायची\nजेवणाचे भरतवाक्य म्हणजे ‘ख्रिसमस पुडिंग’ पारंपरिक पद्धतीत ते ज्या भांड्यात ‘स्टर-अप संडे’पासून ढवळून ठेवलेले असते, ते भांडे उकळत्या पाण्यात तीनचार तास बुडवून ठेवून ‘शिजवले’ जाते. पण आता मायक्रोवेव्हमध्ये होणारी पुडिंगही बाजारात मिळतात. भांडे उपडे करून ते डिशवर काढायचे, घरातले दिवे घालवून अंधार करायचा (म्हणजे बाहेर तीनचार वाजताच तो झालेला असतो पारंपरिक पद्धतीत ते ज्या भांड्यात ‘स्टर-अप संडे’पासून ढवळून ठेवलेले असते, ते भांडे उकळत्या पाण्यात तीनचार तास बुडवून ठेवून ‘शिजवले’ जाते. पण आता मायक्रोवेव्हमध्ये होणारी पुडिंगही बाजारात मिळतात. भांडे उपडे करून ते डिशवर काढायचे, घरातले दिवे घालवून अंधार करायचा (म्हणजे बाहेर तीनचार वाजताच तो झालेला असतो), आणि पुडिंगवर ब्रँडी ओतून ती पेटवायची. मग अंधारात झगमगणारे ख्रिसमस ट्री आणि पुडिंगवर झळाळणाऱ्या निळ्या-जांभळ्या ज्वाळा ह्यांची सुंदर रंगसंगती साधत पुडिंगचे टेबलावर आगमन होते), आणि पुडिंगवर ब्रँडी ओतून ती पेटवायची. मग अंधारात झगमगणारे ख्रिसमस ट्री आणि पुडिंगवर झळाळणाऱ्या निळ्या-जांभळ्या ज्वाळा ह्यांची सुंदर रंगसंगती साधत पुडिंगचे टेबलावर आगमन होते ब्रँडीच्या ज्वाळांवर हात धरून ते शेकणे आणि त्या धुराचा वास घेणे, हा देखील खाद्यानंदाची कमान उंचावणारा एक अनुभव ब्रँडीच्या ज्वाळांवर हात धरून ते शेकणे आणि त्या धुराचा वास घेणे, हा देखील खाद्यानंदाची कमान उंचावणारा एक अनुभव त्या ज्वाळा निमाल्या की पुडिंगला ‘फोडणी’ दिल्यासारखा सुगंध येऊ लागतो.\nहे पुडिंग मग सगळ्यांनी वाटून घ्यायचे. त्यात पाच पेन्सचे नाणेही टाकलेले असते – ते ज्याच्या वाट्याला येईल तो ‘लकी’ असे असल्याने पोरांचा उत्साह पुडिंग खाताना उतू जातो पुडिंगबरोबर सॉस म्हणून भरपूर ब्रँडी फेसलेले बटर किंवा क्रीम घ्यायचे. पुडिंगच्या सोहोळ्यात अल्कोहोलचा सढळ हस्ते वापर आणि त्यातच दिवसभर झालेल्या चरण्याची आणि ‘हेवी’ जेवणाची भर – तेव्हा मंडळी लवकरच सुस्तावतात. जागा मिळेल तिथे ताणून देतात. मग सोफ्यावर तोंड वासून घोरणाऱ्या आजोबांचा हळूच फोटो काढला जातो\nकुठल्याही युरोपियन देशाप्रमाणेच मदिरेला ब्रिटिश खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. मध्ययुगीन काळात तर प्यायचे शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त असे आणि थंड हवामानामुळे ते प्यायला लागायचेही कमीच – सबब लोक थोडेसे अल्कोहोल असलेली बीअर पिणेच पसंत करीत त्यातले अल्कोहोल जंतुनाशक म्हणूनही काम करे आणि पाण्यापेक्षा अशी बीअर पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असे. पातळ, फसफसणाऱ्या ‘लागर’पेक्षा ब्रिटनमध्ये डार्क रंगाची आणि कमी गॅस असणारी ‘एल’ पिण्याकडे कल अधिक आहे.\nठिकठिकाणी असणाऱ्या ब्रुअरींमध्ये ही एल बनते आणि ‘लोकल एल’चे अक्षरशः हजारोंनी प्रकार आहेत. एलमध्ये माल्टचे प्रमाण कमीजास्त होते आणि तिच्या रंगात फिकट पिवळा ते गोल्डन ते अँबर ते फिकट/डार्क ब्राऊन ते अगदी काळाठिक्कर असा रंगबदल होत जातो. तसाच बदल तिच्या जाड/पातळपणात आणि चवीतही होतो. काळ्या एलला ‘पोर्टर’ किंवा ‘स्टाउट’ म्हटले जाते. आयरिश लोकांची काळी ‘गिनेस’ ही अशीच एक सुप्रसिद्ध ‘स्टाउट’ आहे. ही बाटल्या भरून सगळ्या जगात एक्स्पोर्ट होते, पण दर्दी लोकांचे म्हणणे तिची चव आयर्लंडमध्ये लागते तशी कुठेच लागत नाही असे आहे कमीअधिक प्रमाणात हे मत कुठल्याही एलबद्दल खरे म्हणायला हरकत नाही. कारण बार्लीचे आणि यीस्टचे विशिष्ट मिक्श्चर, विशिष्ट झऱ्याचे किंवा नदीचे पाणी, विशिष्ट हवामानात किंवा तापमानात ते यीस्ट त्या बार्ली आणि माल्टबरोबर कसे ‘वागते’, या सगळ्या माणसाच्या हाताबाहेरच्या नैसर्गिक गोष्टी आहेत आणि त्यांचा परिणाम त्या पेयाच्या चवीत किंवा स्वादात होणाऱ्या फरकात निश्चितच होतो. म्हणूनच शौकीन लोक बाटलीबंद एल पिण्यापेक्षा ती ‘पब’मध्ये जाऊन, लोकल ब्रुअरीतून आलेली असल्याची खात्री करून, मजबूत हाताच्या बारटेंडरने हँडल ओढून फेसाळत भरलेल्या ग्लासातून, ‘ड्राफ्ट’ रूपातच पिणे पसंत करतात.\n‘पब’ हा केवळ दारूचा गुत्ता नसतो, तर ते गावातल्या लोकांचे एकत्र जमण्याचे हक्काचे स्थानही असते. इतर वेळी मुखस्तंभ असलेले लोक पबमध्ये एकत्र जमले की त्यांना कंठ फुटतो. हिवाळ्यात लहान-लहान गावातल्या पब्समध्ये ‘लॉग फायर’ पेटत असतात. त्यांच्या उबेत एलचे घुटके घेत गप्पा हाणल्या जातात. इथे कोणाला कोणाची ओळख नसली तरी चालते – व्यसनामुळे एकत्र आलेला तिऱ्हाईतही ‘समानशील’च गणला जातो\nअर्थात आपल्याकडे ‘व्यसन’ या शब्दाला येणारा एक वाईट वास मात्र इथे लागू नसतो, कारण इथे कोणी ‘झिंगणे’ हा एकमेव हेतू पुढ्यात ठेवून प्यायला येत नाही. पिण्यामुळे चित्तवृत्ती हलक्या आणि उल्हसित होतात, गप्पांना रंग चढतो, फुटबॉलसारख्या चर्वणप्रिय विषयात आपल्याइतके हुशार कोणीच नसावे अशा ‘फ्लेअर’ने खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांबद्दल मते ठोकली जातात एकदोन तास मजेत घालवून लोक आपापल्या वाटेने निघून जातात एकदोन तास मजेत घालवून लोक आपापल्या वाटेने निघून जातात एलसारखीच सफरचंदापासून केली गेलेली सायडर हेही ब्रिटिश लोकांचे एक आवडते पेय आहे.\nपश्चिम ब्रिटनमधल्या सॉमरसेट किंवा हेरेफर्डशायर परगण्यात होणारे सायडर बरेच प्याले जाते. त्यात गोडवा आणि साखरेच्या प्रमाणानुसार ‘ड्राय’ किंवा ‘स्वीट’ असे प्रकार असतात. बीअर किंवा सायडरबरोबरच गेल्या काही दशकांत ब्रिटिश लोकांना वाईनचीही चव उमजून येऊ लागली आहे. फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश किंवा ‘नव्या जगा’तल्या म्हणजे ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका किंवा दक्षिण/उत्तर अमेरिका इत्यादी ठिकाणी उत्पादन झालेल्या वाईन्सना ब्रिटनमध्ये भरपूर मागणी आहे. त्याचबरोबर निसर्गजन्य अडचणींना तोंड देऊन लोकल ब्रिटनमध्ये लोकल वाईन करायचेही प्रयत्न जोमाने सुरू आहेत.\nभारतात सर्वत्र खाल्ल्या जाणाऱ्या ‘खिचडी’त स्मोक्ड मासे (जे एकोणीसाव्या शतकात ब्रेकफस्टसाठी खायची प्रथा होती) घालून आणि सोबत उकडलेली अंडी घेऊन ‘केज्री’ हा ब्रिटिश पदार्थ तयार झाला. ‘ली अँड पेरीन’ या वूर्स्टर शहरातल्या हुन्नरी केमिस्ट द्वयाने भारतातल्या चिंच-गुळाच्या चटणीत अँचव्ही मासे घालून ‘ब्लडी मेरी’ ते मटन स्ट्यू या सगळ्यात फ्लेव्हर म्हणून वापरले जाणारे ‘वूर्स्टर सॉस’ घडवले\nएके काळी ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नसे असे म्हटले जाई. या साम्राज्याचा ब्रिटिश खाद्यसंस्कृतीवर परिणाम झाला नसता तरच नवल किंबहुना “चांगले खाणे कुठे मिळेल म्हणून ब्रिटिश लोक जगात वणवण करत फिरले आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे ब्रिटिश साम्राज्य किंबहुना “चांगले खाणे कुठे मिळेल म्हणून ब्रिटिश लोक जगात वणवण करत फिरले आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे ब्रिटिश साम्राज्य” असे एका अमेरिकनाने विनोदाने म्हटले आहे” असे एका अमेरिकनाने विनोदाने म्हटले आहे एकंदरीत, हा परिणाम दुहेरी-तिहेरी प्रकारे झाला.\nलोकांचे स्थलांतर हा एक प्रकार – यात ब्रिटिश लोक वसाहतींत राहायला जाणे, आणि वसाहतींतले प्रजाजन ब्रिटनमध्ये राहायला येणे या दोन्ही स्थलांतरांचा समावेश होतो. साम्राज्य असण्याने ब्रिटिश लोकांना अनेक घटक पदार्थ सहजी उपलब्ध होऊ लागले आणि त्यांचा इथल्या ‘क्विझीन’मध्ये अधिकाधिक समावेश होऊ लागला, हाही इकडच्या खाद्यसंस्कृतीवर परिणाम होण्याचा एक मार्ग ठरला. वसाहतीत प्रचलित असलेल्या पदार्थांत अभिनव भर टाकून त्यातून नवीनच खाद्यपदार्थ तयार होऊ लागले.\nब्रिटिशांना जीव की प्राण असलेली एल कलकत्त्याच्या बंदरात पोचेपर्यंत खराब होई. ‘हॉप्स’ नावाच्या वनस्पतीची फुले घातली की एलचा टिकाऊपणा वाढतो असे लक्षात आल्याने ‘इंडिया पेल एल’ किंवा ‘आयपीए’ या पेयाचा जन्म झाला. भारतीय लोणच्याचा ब्रिटिश अवतार म्हणून गाजर-फ्लॉवर-वाटाण्याची ‘पिकालीली’ झाली. ‘चटणी’ हा भारतीय खाण्याइतकाच ब्रिटिश फडताळात सापडणारा एक पदार्थही झाला आणि ‘चीज अँड चटणी’ सँडविच हे एक लोकप्रिय कॉम्बिनेशन जन्माला आले. ब्रिटिश जिभांना मानवणारी ‘माईल्ड करी पावडर’ घालून वसाहतीत आयुष्य घालवून घरी परतलेल्या गृहिणी तिथल्या खाण्याच्या आठवणीचे कढ काढू लागल्या.\nपंचम जॉर्ज बादशहाची सिल्व्हर जुबिली १९३५ साली थाटामाटात साजरी झाली, ती ‘जुबिली चिकन’ या ‘कोल्ड डिश’चा स्वाद घेऊन – यात मेयोनेजमध्ये करी पावडर घालून पूर्व-पश्चिमेचा अभूतपूर्व संगम घडवून आणला होता. पुढे एलिझाबेथ राणीच्या राज्याभिषेकावेळी (१९५३) या डिशमध्ये बेदाणे घालून ‘कॉरोनेशन चिकन’ म्हणून पुनरागमन झाले.\nआजच्या घटकेला ‘चिकन टिक्का मसाला’ ही ब्रिटनची ‘राष्ट्रीय डिश’ मानली जाते, इतका या लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा ब्रिटिश खाण्यावर प्रभाव पडला आहे.\nवसाहतीतले लोक ब्रिटनमध्ये राहायला आले आणि त्यांनी त्यांच्या पदार्थांची ब्रिटिश लोकांना चांगलीच चटक लावली बर्मिंगहॅम, मॅन्चेस्टरसारख्या शहरांत ‘इंडियन फूड’ मिळणारी दुकाने रस्ताभर पसरून विख्यात ‘करी माईल्स’ तयार झाले आहेत.\nआता-आताशा दक्षिण भारतीय खाण्याचेही प्रमाण वाढू लागले आहे. पण अर्थातच, या खाद्यपदार्थांच्या मूळ चवीत, ते शिजवण्याच्या पद्धतीत बराच फरक पडला आहे. ब्रिटनमधली बहुतांश ‘इंडियन’ रेस्टॉरंट्स ही बांगलादेशीयांच्या मालकीची आहेत (आणि हे बहुतेक बांगलादेशी तिथल्या एकट्या शिलेट जिल्ह्यातून आलेले आहेत) त्यांनी त्यांच्या परिचयाचे मूलतः ‘पंजाबी’ खाणे ‘इंडियन’ म्हणून विकायला सुरुवात केली, आणि वेळप्रसंगी इंग्रजांच्या चवीचा अंदाज घेऊन त्यातून नवनवीन पदार्थ निर्माण केले. उदाहरणार्थ, त्यांच्या दुकानी मिळणाऱ्या ‘विंदालू’चे खऱ्या गोवेकर ‘विंदालू’शी काहीही साम्य नसते) त्यांनी त्यांच्या परिचयाचे मूलतः ‘पंजाबी’ खाणे ‘इंडियन’ म्हणून विकायला सुरुवात केली, आणि वेळप्रसंगी इंग्रजांच्या चवीचा अंदाज घेऊन त्यातून नवनवीन पदार्थ निर्माण केले. उदाहरणार्थ, त्यांच्या दुकानी मिळणाऱ्या ‘विंदालू’चे खऱ्या गोवेकर ‘विंदालू’शी काहीही साम्य नसते तो एक नुसताच जहाल तिखट असलेला पदार्थ असतो तो एक नुसताच जहाल तिखट असलेला पदार्थ असतो पण हा विंदालू ताटभर खाणे आणि त्याच्यासोबत पाच-दहा लीटर बीअर पिणे (म्हणजे थोडक्यात पोट बिघडवून घेणे पण हा विंदालू ताटभर खाणे आणि त्याच्यासोबत पाच-दहा लीटर बीअर पिणे (म्हणजे थोडक्यात पोट बिघडवून घेणे) हा ब्रिटिश तरुणांच्यात जणू काही त्यांचे ‘पौरुष’ सिद्ध करण्याचा एक विधीच झालेला आहे\nभारतीय/पाकिस्तानी वंशाच्या लोकांबरोबरच आफ्रो-कॅरीबियन लोकांच्या खाण्याचाही ब्रिटिश खाण्यावर पुष्कळ परिणाम झाला आहे. ‘जर्क चिकन’ किंवा ‘पिरीपिरी सॉस’सारखे झणझणीत पदार्थही ब्रिटिश लोक हायहुय करत आणि नाकाडोळ्यातून पाणी काढत खाऊ लागले आहेत. पन्नास-साठ वर्षांपूर्वी हा देश इतर खाद्यपद्धतींबद्दल इतका अनभिज्ञ होता की, १९५७ साली बीबीसीने स्पॅघेटी झाडाला लागतात आणि पिकल्या की बायका त्या वेचतात अशी फिल्म दाखवून अवघ्या देशाला ‘एप्रिल फूल’ केले होते आता त्याच देशात कुठल्याही सुपरमार्केटमध्ये जपानी ‘सुशी’साठी लागणाऱ्या सी-वीडसुद्धा मिळायला लागल्या आहेत.\nमला तर आता बरेच दिवस भारतात राहिले तर ब्रिटिश फूड चक्क ‘मिस’ होते कधीतरी अचानक ‘फिश अँड चिप्स’चा वास नाकाशी रुंजी घालायला लागतो. ‘संडे रोस्ट’ची आठवण होते. बाजारात आलेल्या निकृष्ट तांबड्या चेरी बघितल्या की माझ्या दारातच असणाऱ्या झाडावरच्या डीप परपल रंगाच्या चेरीजची सय येते. सफरचंद खाताना गळया-हातावर ओसंडणारा रस आठवतो.\nआमच्या ऑक्सफर्डच्या जवळ असणाऱ्या ‘हूक नॉर्टन’ गावाची ‘ओल्ड हुकी’ ही एल तर फार म्हणजे फारच मिस होते अशा आठवणी येऊ लागल्या आणि मी तसे कोणाला म्हटले, तर हमखास प्रत्युत्तर येते – “ह्या, ब्रिटिश फूड अशा आठवणी येऊ लागल्या आणि मी तसे कोणाला म्हटले, तर हमखास प्रत्युत्तर येते – “ह्या, ब्रिटिश फूड त्यात काय एवढे” मग स्मितहास्यरूपी स्मरणरंजन करणे याच्या व्यतिरिक्त माझ्या हाती काहीच राहात नाही ब्रिटिश फूड म्हणजे ‘कम्फर्ट फूड’ची परमावधी आहे. आजीच्या दुलईत गुरफटून घेण्यात जी मजा आहे, तीच पारंपरिक ब्रिटिश खाण्यात आहे ब्रिटिश फूड म्हणजे ‘कम्फर्ट फूड’ची परमावधी आहे. आजीच्या दुलईत गुरफटून घेण्यात जी मजा आहे, तीच पारंपरिक ब्रिटिश खाण्यात आहे त्याची तुलना इतर खाद्यसंस्कृतींशी कशी करावी त्याची तुलना इतर खाद्यसंस्कृतींशी कशी करावी म्हणूनच इथल्या नायजेल स्लेटर या प्रसिद्ध ‘शेफ’चे अवतरण उद्धृत करून हा लेख संपवतो –\nजन्म आणि शिक्षण मुंबईत (पीएचडी – इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती, मुंबई विद्यापीठ), सध्या वास्तव्य ऑक्सफर्ड, यु.के. व्यवसाय – नाणकशास्त्रज्ञ आणि इतिहास-अभ्यासक; अॅशमोलीयन म्युझियममध्ये क्युरेटर, ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या ‘ओरिएन्टल स्टडीज’ फॅॅकल्टीचा सदस्य आणि सेंट क्रॉस कॉलेजचा फेलो.\nफळं-भाज्या फोटो – बरो मार्केट, लंडन, सायली राजाध्यक्ष इतर फोटो – विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nइंग्लंड खाद्यसंस्कृतीऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६ब्रिटन खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post गुड फॉर योर सोल – माछेर झोल\nNext Post रसदार फॉन्ड्यू\nओव्हरसीज व्हॉलंटीयरींग दरम्यान काही ब्रिटिश मित्रमैत्रिणींनी बनवलेले त्यांचे स्थानिक खाद्यपदार्थ मला चाखता आले होते. ते सर्वच पदार्थ कम्फर्ट फूड म्हणता येतील असे होते. So fully agree with your views.\nPingback: डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक – रेषेवरची अक्षरे\nPingback: डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक – रेषेवरची अक्षरे\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-formed-by-uniting-seven-islands-1631387/", "date_download": "2018-08-20T11:35:54Z", "digest": "sha1:33VYHERDQUN2OLLXS3VXQUHQJ26364CP", "length": 19945, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai formed by uniting seven islands | मुंबईची कूळकथा : मुंबईच्या उभारणीला अमेरिकेचे निमित्त! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमुंबईची कूळकथा : मुंबईच्या उभारणीला अमेरिकेचे निमित्त\nमुंबईची कूळकथा : मुंबईच्या उभारणीला अमेरिकेचे निमित्त\nमुंबईच्या बाबतीत बोलायचे तर त्या नात्याची वीण इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक घट्ट आहे.\nखरे तर तसे प्रत्येक गाव आणि शहराचे त्याच्या भौगोलिकतेशी अनन्यसाधारण असे नाते असतेच. पण मुंबईच्या बाबतीत बोलायचे तर त्या नात्याची वीण इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक घट्ट आहे. महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून असलेले मुंबईचे महत्त्व, आर्थिक राजधानीचे शहर म्हणून असलेला दिमाख, हा सारा मुंबईच्या भौगोलिकतेवर आणि भूशास्त्रीय रचनेवरच उभा आहे. एका वेगळ्या अर्थाने म्हणायचे तर इथल्या भूगोलाचा पाया या मुंबईला व्यंगार्थाने आणि वाच्यार्थानेही लाभलेला आहे.\nसाष्टी बेट म्हणजे मूळ मुंबईच्या (भाईंदर ते वांद्रे) परिसरात लाव्हाउत्सर्गातून उभ्या राहिलेल्या दोन डोंगररांगा ज्याप्रमाणे पाहायला मिळतात तशा पर्वतरांगा नव्हे पण अनेक डोंगर आपल्याला आजच्या मध्य आणि दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात. याही छोटेखानी डोंगररांगाच होत्या, ज्वालामुखीनंतरच्या शेकडो वर्षांच्या काळात. मात्र यातील अनेक टेकडय़ा किंवा मोठे खडक धूप होऊन नष्ट झाले तर काही अगदी अलीकडे मुंबईच्या नवनिर्मितीसाठी पायाभरणी म्हणून वापरण्यात आले. सध्या डॉकयार्ड, शिवडी, वडाळा, कोळीवाडा, शीव, कुर्ला अशा पूर्वेकडील बाजूस काही टेकडय़ा दिसतात. तर पश्चिमेकडील बाजूस वाळकेश्वर, वरळी, वांद्रे इथे टेकडय़ा दिसतात. यापैकी शिवडी परिसराचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे इथे पिलो लाव्हा पाहायला मिळतो. मुंबईतील काही लाव्हाप्रवाह पाण्याखाली वाहत होते, याचे पुरावे भूगर्भतज्ज्ञांना मिळाले आहेत. अशा प्रकारच्या लाव्हामध्ये स्पायलाइट नावाचे खडक तयार होतात. मुंबईत शिवडी आणि मालाडची कोराड डोंगरी येथे अशा प्रकारे लाव्हाची गोलसर उश्यांसारखी रचना पाहायला मिळते म्हणून त्याला या उशीसारख्या फुगीर रचनेमुळे पिलो लाव्हा म्हटले जाते. हा लाव्हा थंड पाण्यामुळे, एरवीपेक्षा वेगात थंड होतो. त्यातून येणारा वायू बाहेर निसटण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेस उशीसारखी किंवा फुग्यासारखी गोलाकार रचना तयार होते. अखेरीस एका बारीकशा छिद्रातून तो बाहेर निसटतो. या अशा लाव्हा रचनेमध्ये एका बाजूस ते बारीकसे छिद्रही व्यवस्थित पाहता येते. शिवडी आणि बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात एके ठिकाणी अशी रचना पाहायला मिळते. राष्ट्रीय उद्यानातून कान्हेरीच्या दिशेने जाताना मध्ये दहिसर नदीवरचा पूल पार करावा लागतो. या पुलाच्या खालच्या बाजूस ही पिलो लाव्हाची रचना व्यवस्थित दिसते. उन्हाळ्यात खाली उतरून ही रचना जवळून न्याहाळताही येते. मालाडला कोराड डोंगरीची रचना आता फारशी दृष्टीस पडत नाही.\nमाझगाव-डोंगरीचा भाग हाही महत्त्वाचा टेकडीचा भाग आहे. मुंबई विद्यपीठाच्या राजाबाई टॉवरवरून किंवा इतर कोणत्याही गगनचुंबी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून डोंगरी परिसर आजही स्पष्ट दिसतो. अगदी शीवच्या किल्ल्यावरूनही डोंगरीचा परिसर व्यवस्थित पाहता येतो. मात्र आता गगनचुंबी होत चाललेल्या मुंबईमुळे भविष्यात हे दृश्य पाहायला मिळणे तसे कठीणच असेल. कारण मोकळ्या झालेल्या कापड गिरण्यांच्या जमिनींवरच गगनचुंबी मुंबईला सुरुवात झाली आहे.\nदक्षिण मुंबईतील आणि त्याचप्रमाणे मूळ मुंबई म्हणजे साष्टी बेटावरील अनेक टेकडय़ा नष्ट होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबईच्या पायाभरणीसाठी (रेक्लमेशन) त्याचा वापर करण्यात आला. त्याला एका वेगळ्या अर्थाने निमित्त ठरली ती अमेरिका. १८४६ मध्ये अमेरिकेत घटलेल्या कापसाच्या उत्पादनाशी मुंबईची सात बेटे जोडली जाण्याचा थेट संबंध आहे. अमेरिकेतील त्या घटीचा परिणाम ग्रेट ब्रिटनमधल्या मँचेस्टर आणि ग्लास्गो इथल्या कापड उद्योगावर झाला. ब्रिटिशांनी जगावर राज्य केले ते उद्योगाच्या बळावर. त्यातही कापड उद्योग. अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटल्याने तेथील वस्त्रोद्योग धोक्यात आला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. त्या वेळेस ज्या देशांमध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या ठिकाणी त्यांनी कापसाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या वेळेस भारतामध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या कापसाचे उत्पादन होते, हे त्यांच्या लक्षात आले. भारतातील बंदरांमधून इंग्लंडमध्ये कापूस कसा नेता येईल याचा विचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या वेळेस सुरत, बडोदा आणि मुंबई ही कापूस आणि वस्त्रोद्योग यांच्याशी संबंधित भारतातील महत्त्वाची ठिकाणे होती. मुंबई हे प्रमुख बंदर म्हणून विकसित करीत रेल्वेच्या अंतर्गत जाळ्याने बडोदा आणि सुरतला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बीबी अ‍ॅण्ड सीआय अर्थात बॉम्बे, बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे अस्तित्वात आली. त्या निर्णयाचा उल्लेख इंग्रजांच्या इतिहासात तात्काळ निर्णय’ असा करण्यात आहे. याची पूर्वतयारी\nम्हणून मुंबईची सात बेटे जोडली जाणे आवश्यक होते. अशा प्रकारे ब्रिटिशांची ‘जागतिक गरज’ म्हणून मुंबईची सात बेटे जोडली गेली आणि दक्षिण मुंबई अस्तित्वात आली. त्यासाठी इथल्या टेकडय़ांचाच वापर पायाभरणीसाठी करण्यात आला\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100418055907/view", "date_download": "2018-08-20T11:22:38Z", "digest": "sha1:OAFOXCPOJXFUVQYYWMJ2BLTF55DVSUIV", "length": 9528, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जानेवारी ३ - नाम", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास|\nजानेवारी ३ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\n आपला श्वासोच्छवास चालू आहे, किंवा स्वत:ची स्मृती आहे, तिथपर्यंत नाम घ्यावे. आपण श्वासोच्छवास जसा मरेपर्यंत घेतो, तसेच नामाचे आहे. बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, श्वासोच्छवास थांबला म्हणजे मरण येते, त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे, असे वाटले पाहिजे. अक्षरश: जीव जाईपर्यंत, म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे. शेवटी ‘ मी ’ जातो आणि नाम शिल्लकच उरते. नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात, पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच.\nमाणसाला गुंगीचे औषध दिले म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की, तो देहभानावर नाही असे ठरते. तसे, नाम घेता घेता ‘ मी नाम घेतो ’ हेही स्मरण जेव्हा राहात नाही, तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यवसान ‘ एकान्तात ’ होते. एकान्त म्हणजे नाम घेणारा मी एक, ह्या एकाचाही अंत होणे, म्हणजेच देहबुध्दीचा विसर पडणे, देहबुध्दीच्या पलीकडे जाणे. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली, म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना, ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते.\nनामजपाची संख्या नोंद करुन ठेवावी का अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल, किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचे ठरविले असेल, तर जपसंख्येची नोंद करुन ठेवणे जरुर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने, आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही, जपसंख्येची नोंद करावी. मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी; ती म्हणजे, आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही, अशा तर्‍हेची वृत्ती होण्याचा संभव असतो, त्याला जपावे; आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय ठेवावी.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://amar-puranik.blogspot.com/2014/12/blog-post_29.html", "date_download": "2018-08-20T11:02:14Z", "digest": "sha1:LQDIMG3XVFQVPA2OUQ5VC72VP5UCFOND", "length": 32372, "nlines": 286, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: जीएसटी : करप्रणालीचे सुलभीकरण!", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nराष्ट्रीय : अमर पुराणिक\nजीएसटी : करप्रणालीचे सुलभीकरण\n•चौफेर : अमर पुराणिक•\nवस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने व्यापारी, उद्योजकांची अनेक कर आणि रिटर्नस भरण्यातून सुटका होणार आहे. एलबीटी, जकात आणि इतर कर हद्दपार होणार आहेत. या करांच्या सरलीकरणामूळे पारदर्शकता येणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महागाई आणि मंदीला आळा घालण्यात मोदी सरकार आणखीन यश मिळणार आहे. यातून वेगवान विकासाचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबत असे म्हणता येऊ शकते की जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योजक आणि व्यापार्‍यांची इतक्यावषार्र्ची मागणी पुर्ण करत उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांचे हित साधले आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १९ डिसेंबर रोजी वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्यासाठी १२२ वे संशोधन विधेयक सादर केले. त्यामुळे आता अर्थसंकल्पाच्या सत्रात संसद आणि अधिकांश राज्यांच्या विधानसभांमध्ये वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक २०१४ ला मंजुरी मिळेल. यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून ‘वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) २०१४’ च्या रुपात संपुर्ण देशात जारी होणे अपेक्षित आहे. ‘वस्तु आणि सेवाकरात (जीएसटी)’ प्रवेश कर (जकात/एलबीटी) सह सर्व अप्रत्यक्ष कर एकत्र करण्यात आले असून त्यामुळे कर प्रणाली सुलभ होण्यात मदत होणार आहे. संसदेत वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘स्वातंत्र्यानंतरची भारतीय करव्यवस्थेतील सर्वात मोठी सुधारणा’ अशा शब्दात याचे वर्णन केले आहे.\nकेंद्र सरकारद्वारे वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्याचा प्रयत्न सन २००२ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या काळात सुरु झाला होता. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारद्वारे राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या अधिकारप्राप्त समितीचे अध्यक्ष डॉ. असीम दासगुप्ता यांना याचे प्ररुप बनवून राज्यांची सहमती प्राप्त करण्यास सांगण्यात आले होते. ही समिती आधीपासून राज्यांमध्ये मुल्यावर्धित विक्री कर प्रणाली (व्हॅट) बनवण्याचे काम करत होती. २००४ साली झालेल्या निवडणूकीतील सत्तापालटानंतर सत्तारूढ झालेले संपुआ सरकार वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्यात मागे पडले. थोडाफार प्रयत्न तत्कालीन अर्थ मंत्री प्रणव मुखर्जी यांनी फेब्रुवारी २००६ मध्ये संसदेत २००६-०७ च्या अर्थसंकल्पाप्रसंगी केला होता. नंतर वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मागे पडले. २०११ मध्ये संसद पटलावर हे विधेयक ठेवण्यात आले. परंतू हे अवघड काम असल्याचे समजून संपुआ सरकारने यावर चर्चा न करताच हे विधेयक बसनात बांधून गुंडाळून टाकले आणि हे विधेयक पुढील सरकारवर सोडून दिले.\nवस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकाचे फायदे खूप आहेत. यात दूमत नाही. वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर समाजातील प्रत्येक वर्गाला फायदा होणार असून देशाच्या संपुर्ण अर्थव्यवस्थेलाच फायदा होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या राजस्वात मोठी वृद्धी होणार आहे. अर्थशास्त्र तज्ज्ञांच्या मते जीडीपीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होणे निश्‍चित आहे. उद्योग आणि व्यवसायांना होणार्‍या फायद्याचा विचार करुन भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ (एसोचेम), सीआयआय, फिक्की आदी राष्ट्रीय स्थरावरील उद्योग आणि वाणिज्य संघटना खूप वर्षांपासून वस्तु आणि सेवाकराची (जीएसटी) मागणी करत होत्या. सर्वसमावेशक एकच कर लागू झाल्याने वस्तुंच्या किंमतीही कमी होणे स्वाभाविक आहे त्यामुळे यांचा लाभा ग्राहकांना/नागरिकांना होणार आहे. अर्थ मंत्री अरुण जेटली यांचे म्हणणे आहे की व्यापारी, उद्योजकांना यामुळे ‘इन्स्पेक्टर राज’मधून मुक्ती मिळणार आहे.\nआता प्रश्‍न असा उपस्थित होतो की, जर वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) सर्वांसाठीच फायद्याचा असेल तर आत्तापर्यंत का लागू होऊ शकला नाही याला कारण आहे ते म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यातील उत्त्पन्नावरुन झालेली भांडणे. यात सर्वात मोठा पेेच म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि राज्यांचा विक्रीकर यांचे एकत्रीकरण हा आहे. भारतीय संविधानानुसार केंद्रीय उत्पादन शुल्क हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आणि राज्य विक्री कर हे राज्यांंच्या अधिकार क्षेत्रात आहे. त्यामुळे वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक लागू करण्यासाठी कायद्यात संशोधन करुन संसदेत दोनतृतीयांश बहूमतांने किंवा कमीत कमी १५ राज्यांच्या विधानसभेत दोनतृतीयांश बहुमताने पारित करुन मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. पण वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने राज्यांना आपला अधिकार जाण्याची भीती होती. त्यामुळे राज्य सरकारे याला विरोध करत होती. याच कारणामुळे राज्यांच्या संमतीसाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीकडे हे काम सोपवण्यात आले. परंतू विधेयकातील प्रावधाने आणि वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर राज्य सरकारच्या उत्पन्नात होणार्‍या तूटीच्या भरपाईची तरतुद करण्याच्या प्रक्रियेबाबत सहमती झाली नव्हती. यामुळे वस्तु आणि सेवाकराला (जीएसटी) राज्यांकडून खूप मोठा विरोध होत होता. याशिवाय स्थानिक करांवरही याचा परिणाम होणार होता. म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका यांना जकात किंवा एलबीटीमधून मिळणारे उत्पन्न मिळणे थांबणार होते त्यामुळे यांचाही विरोध वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्याला होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयावर फेरविचार करुन कार्यान्वयनाचा विचार झाला. महागाई आणि मंदीच्या विळख्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी अरुण जेटली यांनी अर्थमंत्री झाल्यानंतर वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्याबाबत आग्रह धरला. पण पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा याला विरोध होता त्यामुळे १२ डिसेंबर २०१४ पर्यंत वस्तु आणि सेवाकराबाबत (जीएसटी) सर्वसामान्य सहमती होऊ शकली नव्हती. त्यामुळे संसद सत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबरपर्यंत हे विधेयक सादर होणे असंभव वाटत होते. १४ डिसेंबर रोजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले होते की भाजपा सरकार सर्व महत्त्वपुर्ण मुद्द्यांवर त्वरीत निर्णय घेऊन त्यांचे कार्यन्वयन करण्यावर भर देत आहे. त्यामुळे वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक कोणत्याही परिस्थितीत याच संसदसत्रात सादर करु आणि अर्थसंकल्पाच्या सत्रात मंजूर करुन घेऊ. अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ठोस कृती करत १५ डिसेंबर रोजी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या अधिकार समितीची बैठक आयोजित करुन १६ डिसेंबर रोजी रात्री उशीरा राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांच्या काही महत्त्वाच्या सुचना विधेयकात समाविष्ट करुन वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकाला अंतिम रुप दिले. इतकी वर्षे धूळखात पडलेल्या वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकावर अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी दोन दिवसात सर्वांची सहमती मिळवत१७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोलवलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हे विधेयक मंजूर करुन घेतले. त्यांनी १९ डिसेंबर रोजी विनियोग विधेयकासह वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक संसदेत सादर केले. आणि एकदाचे वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) चे घोडे गंगे न्हाइले.\nवस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने व्यापारी, उद्योजकांची अनेक कर आणि रिटर्नस भरण्यातून सुटका होणार आहे. एलबीटी, जकात आणि इतर कर हद्दपार होणार आहेत. या करांच्या सरलीकरणामूळे पारदर्शकता येणे अपेक्षित आहे. शिवाय हे सर्वांच्याच सोयीचे होणार आहे. सरकारच्या उत्त्पन्नात वाढ होणारच आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महागाई आणि मंदीला आळा घालण्यात मोदी सरकार आणखीन यश मिळणार आहे. यातून वेगवान विकासाचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबत असे म्हणता येऊ शकते की जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योजक आणि व्यापार्‍यांची इतक्यावषार्र्ची मागणी पुर्ण करत उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांचे हित साधले आहे. वस्तु आणि सेवाकर विधेयकाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात आपल्या देशाला मोठी झेप घेण्यात मदत होईल अशी आशा आहे.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nजीएसटी : करप्रणालीचे सुलभीकरण\n‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/national-news-india-news-supreme-court-justice-karnan-51121", "date_download": "2018-08-20T10:49:23Z", "digest": "sha1:C3BUDPRNEZSSECXU3CG7ATJ5CUYBGIGC", "length": 10861, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news india news supreme court justice karnan न्या. कर्नान यांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार | eSakal", "raw_content": "\nन्या. कर्नान यांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nगुरुवार, 8 जून 2017\nकोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावलेल्या सहा महिने कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे.\nनवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावलेल्या सहा महिने कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. त्यामुळे शिक्षेतून सूट मिळवण्याचा कर्नान यांचा प्रयत्न फसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुटीच्या न्यायालयाच्या न्या. अशोक भूषण आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने नकार दिला. ऍड. मॅथ्यूज नेदुमपरा यांनी न्या. कर्नान यांच्या वतीने बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने शिक्षा का सुनावली हे जाणून घ्यायचे असल्याचे म्हटले होते. तसेच स्थगितीच्या याचिकेवर म्हणणे एकून घेण्याची आपली विनंती आहे.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nमाझे पती निर्दोष; सीबीआयकडून फसवणूक - शीतल अंदुरे\nऔरंगाबाद - \"\"माझे पती सचिन अंदुरे निर्दोष आहेत. एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडले होते. त्यानंतर लगेचच सीबीआयने त्यांना ताब्यात...\nप्रेयसीसह तिघींना जाळणाऱ्या प्रियकराला अटक\nनाशिक : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील कालिकानगरमध्ये प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला पेटवून देऊन पसार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-20T11:18:37Z", "digest": "sha1:WJN5WM67RQ7SZ6LJTPAF4KACQFSUV73O", "length": 15098, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune Gramin बारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी\nबारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी\nबारामती, दि. २२ (पीसीबी) – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज (शुक्रवार) बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील बदल व तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.\nनायडू यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजमधील शरद पवार यांच्या वस्तुसंग्राहलयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यानंतर दुपारी नायडू यांनी शरद पवारांच्या माळेगाव येथील घरी सहकुटुंबासह भोजन घेतले.\nदरम्यान, आज सकाळी नऊ वाजता नायडू यांचे बारामतीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी केले.\nPrevious article‘शाह ज्यादा खा गया’; राहुल गांधीचा अमित शहांवर निशाणा\nNext articleपिंपरी महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात नगरसेविका सीमा सावळे यांनी खोचले पदर; आयुक्तांना धरले धारेवर\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून इंजिनिअरचा मृत्यू\nकर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून सिनियर सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून अटक\nहिंजवडीतील आयटीपार्क कंपनीच्या गाड्यांची वाहतूक भुमकर चौक मार्गे वळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409231035/view", "date_download": "2018-08-20T11:25:05Z", "digest": "sha1:WHD4RW5A6TR4D7M4YNQB6B2SXYTC3ARU", "length": 15037, "nlines": 288, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ४४१ ते ४४५", "raw_content": "\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ४४१ ते ४४५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ४४१ ते ४४५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ४४१ ते ४४५\nपद ४४१. [चाल-सखया रामा विश्रां.]\nकाय सांगों संतांची उत्तम कळा ॥ कळातीत सतर्क्य ब्रह्म-गोळा ॥धृ०॥\nझालें सुख तें सांगाया दुजें नाहीं ॥ सुखीं सुख संचलें एक पाहीं ॥\nअनुभव ठायीं अनुभवितां न दिसे कांहीं ॥ गेले गेले द्दष्टांत दिशा दाही ॥१॥\nज्याच्या पायीं निवालें अंतर माझें ॥ ऐसें बोलें बोलतां मानिती वोजे ॥\nदाविति खूणा अद्वैतिं कैचें दूजें ॥ एकमेवा सांगती श्रुति बुझे ॥२॥\nबोलीं बोले त्यालागनियाचि दाही ॥ साक्ष येथें अष्टादश चारी साही ॥\nनिजानंदीं बोलावया रंग नाहीं ॥ बोलणें तें अत्यंत कांहीं बाहीं ॥३॥\nलाज नये म्हणवितां ज्ञानी ॥धृ०॥\nलोभ न टाकी दया टाकी ॥ ज्ञातेपणाचा अभिमान सेखी ॥१॥\nमींपण हें सांडिलें नाहीं ॥ तंववरी हा केवीं होय विदेही ॥२॥\nवेदां लीन निजानंदीं ॥ रहणीविणें ज्ञान उपाधी ॥३॥\nअघटित घटना पटीं माया मोहनी सवांसि रे ॥ सुर नर उरगां भुलवी, वायां धरी कां गर्वासि रे ॥धृ०॥\nभिल्लीसाठीं लागे पाठीं देवतो ईशान रे ॥ वृदेच्या स्मशानभुवनीं लोळे श्री भगवान्‌ रे ॥१॥\nश्रीकृष्णें निजस्कंदीं भावें यान वाहीजे ज्याचें रे ॥ वृथाचि शापी अति संतापी विपरीत दुर्वासाचे रे ॥२॥\nनहुष उन्मत्त झाला द्विजवर शापें सुकृतहारी रे ॥ ब्रह्मऋषीचे शत सुत कौशिक मत्सरयोगें मारी रे ॥३॥. (अपूर्ण)\nधन्य धन्य आह्मीं जाहलों ॥ स्वामीदर्शनें निवालों ॥धृ०॥\nज्ञानगंगें नाहलें ॥ बोध-राम पाहुनि निघालों ॥१॥\nसंतचरणीं लोळलों ॥ प्रेम-धुळीनें घोललों ॥२॥\nआतां संतसंगें राहूं ॥ नाम गुरुरायाचें गाऊं ॥३॥\nरंगीं निजानंद पाहूं ॥ आनंदरूप होउनि राहूं ॥४॥\nआरते आरती उजळुं सद्नुरु निजमूर्ति ॥ निराकार अपार कैसी कीजे निजभक्ति ॥धृ०॥\nएकवीस स्वर्गे मुकुट सप्तपातळ चरण ॥ पृथ्वी उदर त्याचें कवण करी पूजन ॥१॥\nज्ञानघृतें ब्रह्माग्नी निर्धुम पाजळिला ॥ त्रैलोक्य निरसुनि वोंवाळिकें जो उरला ॥२॥\nअविद्या काजळी तुटोनि दश दिशा उजळी ॥ शांती क्षमा दया यांची कुरवंडी केली ॥३॥\nपूज्य पूजन पूजितां जाउनि सद्नुरु पूजिला ॥ मी-तूंपणोंविण निजानंद रंगला ॥४॥\nनस्त्री . एका जातीचें गवत . बोरीची डाळी - स्त्री . बोर गवताची चटई .\nएक कांटेरी फळझाड . याचें फळ सुपारीएवढें , वाटोळें व रुचकर असतें . झाडास उत्तम डिंक ( लाख ) येतो . लांकूड नांगर , गाडे इ० स उपयोगी असतें . याच्या दांडेबोर , चणेबोर इ० जाती आहेत .\nबोराच्या आकाराचा बायकांचा वेणींत घालण्याचा सोन्याचा दागिना . राखडि सुंदर मूद बोरही - अमृत ५५ .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5558389955511110063&title=Udyojaktet%20Nemak%20Hech%20Maz%20Chukat&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:31:53Z", "digest": "sha1:CNHBLHMYPTVSO4LP6RIJVFTFY7UTBEDN", "length": 6586, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं", "raw_content": "\nउद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं\nउद्योग असो वा नोकरी काम करताना चुका होताच राहतात; पण अशा चुकांमधूनच धडा घेऊन यशाच्या शिखराकडे जाता येते. विश्वास वाडे यांनी या पुस्तकात एखाद दुसऱ्या नव्हे, तर तब्बल १४० चुका सांगितल्या आहेत. व्यवसाय तर करायचाय, पण नियोजनच नसेल, तर कष्टावर पाणी फिरायला वेळ लागत नाही, किंवा स्वतःच्या क्षमता-कमतरतांची माहिती नसेल, नव्या कल्पनांची वानवा असेल, तर अपयश हे ठरलेलेच.\nयोग्य वेळी निर्णय घेतला नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. पुस्तकाच्या पहिल्या भागात या आणि अशा चुकांची माहिती दिली आहे. दुसरा भाग संधी, वेळ, मानसिक आरोग्य आदींचा आढावा घेतो, तर तिसऱ्या भागात बिझनेस नेट्वर्किंग, व्यवसाय बदल, विचारांची कक्षा रुंदावण्याची गरज सांगितली आहे.\nप्रकाशक : संधिकाल प्रकाशन\nकिंमत : ६५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतंविश्वास वाडेमाहितीपरसंधिकाल प्रकाशनUdyojaktet Nemak Hech Maz ChukatVishwas WadeSandhikal PrakashanBOI\nयुनायटेड वेस्टर्न बँक पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/sopore-encounter-2-terrorists-killed-security-forces-jammu-and-kashmir-54207", "date_download": "2018-08-20T11:18:10Z", "digest": "sha1:BBRJMDVLLO3CJU2BLSZARZT5JZOJPGO3", "length": 11576, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sopore Encounter: 2 Terrorists Killed By Security Forces In Jammu And Kashmir सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार | eSakal", "raw_content": "\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nबुधवार, 21 जून 2017\nबारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील रफियाबाद भागात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली.\nश्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील सोपोरमध्ये आज (बुधवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.\nसुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील रफियाबाद भागात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांच्या जवळील दोन रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.\nदहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घराला घेराव घालत कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. मात्र, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. गोळीबारानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\n#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद​\nसोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार\nःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात...\nतयारी, अंमलबजावणीसाठी स्वतंत्र गट\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी वाजपेयींची आठ महत्त्वाची पाऊले\nपुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण,...\nकापड दुकानातील तरुणाची 'एटीएस'कडून चौकशी\nऔरंगाबाद - नालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-teacher-53892", "date_download": "2018-08-20T11:17:57Z", "digest": "sha1:QZTTFM7AF4PAC2KEHWZAUOPFJLWFUEFU", "length": 14026, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news teacher प्राथमिक शिक्षकांची 15 हजार पदे रिक्त | eSakal", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षकांची 15 हजार पदे रिक्त\nमंगळवार, 20 जून 2017\nकोल्हापूर - राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. 2009 च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे आजघडीला राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची 15 हजार 423 पदे रिक्त आहेत. लाखो बेरोजगार उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसल्याने शासनाने त्वरित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.\nकोल्हापूर - राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. 2009 च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे आजघडीला राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची 15 हजार 423 पदे रिक्त आहेत. लाखो बेरोजगार उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसल्याने शासनाने त्वरित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.\nराज्यात प्राथमिक शिक्षकांची 2 लाख 73 हजार 843 पदे मंजूर असून सध्या 2 लाख 58 हजार 520 शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त असणाऱ्या 15 हजार 423 पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून जोरदारपणे केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक पदे भरण्यासाठी मे 2010 मध्ये सीईटी परीक्षा झाली. त्यावेळी राज्यात सुमारे 14 हजार शिक्षक पदे भरण्यात आली. त्यानंतर मात्र भरती झालेली नाही.\nदरम्यान, 2013 पासून आरटीई कायद्यानुसार शिक्षक निश्‍चिती करण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ गेली तीन-चार वर्षे सुरूच आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरती करण्यात येऊ नये असे आदेश शासनाने दिल्याने भरती प्रक्रिया थंडावली होती. गेल्या सात वर्षांत शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे.\nराज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक भरतीसाठी चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने 30 मे 2017 ला घेतला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासन पवित्र (PAVITRA-Portal for Visible to ALL Teachers Recrutment) ही संगणकीय प्रणाली विकसित करणार आहे. शिक्षण आयुक्‍त यांच्याकडे ही प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी दिली आहे. ही प्रणाली विकसित झाल्यानंतरच शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत गती येण्याची शक्‍यता आहे.\nशिक्षक पदासाठी आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असलेले लाखो उमेदवार राज्यात आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) सुमारे सहा लाखांवर उमेदवार बसले होते. अनेक वर्षे भरती न झाल्याने ही संख्या वाढली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने हे बेरोजगार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80623093159/view", "date_download": "2018-08-20T11:25:34Z", "digest": "sha1:USLBERYQSA7TF5VUDQPIGC7UNUV2H65X", "length": 13987, "nlines": 171, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १४", "raw_content": "\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १४\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nभजा भजा हो तुम्ही कृष्णा ॥ अंती होईल सर्व मृत्स्ना ॥ सोडोनिया संसारतृष्णा ॥ पान करा कृष्णेचे ॥१॥\nनारद म्हणे भद्रेश्वर ॥ तेथोनि दोन दंडसहस्त्र ॥ पावनीगंगासंगम पवित्र ॥ तीर्थ श्रेष्ठ जाहले ॥२॥\nतेथे करिता स्नान दान ॥ मनोरथ होतील सकल पूर्ण ॥ तेथोनि द्विदंडसहस्त्र प्रमाण ॥ तीर्थ पावन गोष्पद ॥३॥\nऐकोनिया ऋषींची मांदी ॥ म्हणे कैसे ते सांग आधी ॥ नामाभिधान महिमा गोष्पदी ॥ छेदी संशय आमुचा ॥४॥\nनारद म्हणे स्वायंभुव ॥ कल्प असता सर्पराव ॥ वासुकी असे जया नाव ॥ सत्यवती जाया तयाची ॥५॥\nअसे तियेसी पुत्रशत ॥ दिव्यरूपी बलवंत ॥ किरीटकुंडल विराजित ॥ सुतपादि नामे तयांची ॥६॥\nहाटकेश्वराचे नित्य पूजन ॥ करिती सत्यवतीनंदन ॥ एकदा कराया हाटकी स्नान ॥ हिमनगबाळी पातली ॥७॥\nरूप पाहोनि तिचे सुंदर ॥ विषधर झाले कामातुर ॥ ऐसे पाहोनि नंदिकेश्वर ॥ धिःकार करी तयांचा ॥८॥\nहोईल तुमचे वंशछेदन ॥ ऐसा ऐकता शापगहन ॥ दीन होऊन नंदीचरणा ॥ धरोनि शरण बोलती ॥९॥\nदया येऊनि म्हणे नंदी ॥ ब्रह्मलोकी याचि संधी ॥ वासुकी जरी जावोनि वंदी व गोविंदनंदन सर्प हो ॥१०॥\nतरी ब्रह्माज्ञे येतील गाई ॥ जेथे वसे कृष्णाबाई ॥ स्त्राव करतील तिये ठायी ॥ जीवदायी ते जल ॥११॥\nऐसे ऐकोनि नंदीवचन ॥ मृतप्राय झाले सर्पजन ॥ पिता पाहोनि अश्रुनयन ॥ हाटकेशानस्तवन करी ॥१२॥\nजयजयाजी पार्वतीवरा ॥ पन्नगभूषणा दीनोद्धारा ॥ मृत्युंजया रुद्रशंकरा ॥ कर्पूरगौरा पिनाकी ॥१३॥\nत्राहि त्राहि परमेश्वर ॥ हाटकेशा चंद्रशेखर ॥ ऐसे वदोनि नमस्कार ॥ वारंवार करितसे ॥१४॥\nऐशी ऐकोनि सर्पस्तुति ॥ संतोष पावला पशुपति ॥ म्हणे माग असे चित्ती ॥ आर्ती पुरवीन ये काळी ॥१५॥\nपरिसोनिया अमृताक्षर ॥ वासुकी म्हणे जिवंत पुत्र ॥ होवोनि शांत धर्मपर ॥ भक्तिसुरत करी गा ॥१६॥\nतदा बोले शूलपाणि ॥ जावे तुवा ब्रह्मसदनी ॥ मस्तक ठेवोनि चरणी ॥ कमलयोनि भजावा ॥१७॥\nतुष्ट होता गोविंदसूनू ॥ देईल तुज कामधेनू ॥ ज्या का असती सुवर्णवर्णू ॥ मेरुसानूवरी त्या ॥१८॥\nतया आणिता कृष्णातीरी ॥ अमृतस्त्राव करील भारी ॥ तेचि कृष्णासुधा वारी ॥ दुःख वारील मनीचे ॥१९॥\nऐसे ऐकोनि शंभुवचन ॥ कृष्णातटी आणि गोधन ॥ अमृतासह कृष्णाजीवन ॥ तेथूनि वाहू लागले ॥२०॥\nगाई स्थिरावल्या जेथ ॥ तेचि जाहले गोष्पदतीर्थ ॥ सुवर्णेश शिव तेथेचि पूजित ॥ नागनाथ भावेसी ॥२१॥\nत्रिकाल पूजिता इंदुमौली ॥ कृष्णामृत जाय रसातळी ॥ नागसंतती जिवंत जाहली ॥ आनंदली मातापिता ॥२२॥\nअहो ऋषींस म्हणे नारद ॥ धन्य धन्य तीर्थ गोष्पद ॥ मृत्युनिवारक जे औषध ॥ सर्पसुखद होई जे ॥२३॥\nच्यवनाश्रमाचे पश्चिमेसी ॥ पवनाश्रमाचे पुर्व दिशेसी ॥ गोष्पदतीर्थ पापनाशी ॥ देत सिद्धी इच्छीली ॥२४॥\nकार्तिकेसि येता कृत्तिका ॥ वैशाखी आल्या विशाखा ॥ मध्यरात्री अग्निशिखा ॥ लिंगाकार भासत ॥२५॥\nइष्टापूर्त द्विजतर्पण ॥ सदा करी शिवचिंतन ॥ त्यासचि होय ते दर्शन ॥ आन जना न होय ॥२६॥\nगोष्पदी करी जो श्राद्ध हिरण्य ॥ तया जोडे अमित पुण्य ॥ कामधेनूचे मिळे स्तन्य ॥ घृत मधु पितरांसी ॥२७॥\nगोष्पदी गोदान कार्तिकी ॥ करिता वंश होय सुखी ॥ गोहत्यादि पापे निकी ॥ नष्ट करी श्रीकृष्णा ॥२८॥\nकार्तिकेसि दीपोत्सव ॥ सुवर्णेशा करी जो मानव ॥ वंशी तयाचे अभिनव ॥ ठाव लक्ष्मी देतसे ॥२९॥\nगोष्पदी करिता ब्राह्मणभोजन ॥ जप होम वस्त्रदान ॥ जोडोनिया ब्रह्मसदन ॥ अक्षय कल्याण मेळवी ॥३०॥\nभक्तिपूर्वक मनुज जरी ॥ गोष्पदमहिमा श्रवण करी ॥ होता सुवर्णेश कृपा तरी ॥ मोक्ष करी तयांच्या ॥३१॥\nपुढले अध्यायी चंद्रिकामहिमा ॥ नारद सांगेल द्विजोत्तमा ॥ कृष्णातटी मुक्त चंद्रमा ॥ द्वैमातुरप्रसादे ॥३२॥\nकृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ती तेणे अखंड ॥ चतुर्दशोऽध्याय हा ॥३३॥\nइति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये गोष्पदतीथवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/fish-prices-increases-fish-diet-1629465/", "date_download": "2018-08-20T11:39:52Z", "digest": "sha1:P6H6GSPU7TBP2HK6AON5IL7YC72LXKJG", "length": 15019, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fish prices increases Fish diet | मत्स्याहार खिशाला जड! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसुरमई, पापलेट यांसारख्या खवय्यांच्या पसंतीच्या मासळीचे दर तर दुपटीहून अधिक वाढले आहे.\nआवक घटल्याने मासळीच्या दरांत दुप्पट वाढ\nयंदाच्या रविवारी सुरमईचे झणझणीत कालवण किंवा पापलेट फ्राय बनवण्याचा फक्कड बेत करणार असाल तर, खिशात मोठा हात घालायची तयारी ठेवा. गेल्या काही दिवसांपासून आवक घटल्याने बाजारात मासळीचे दर दुप्पट महाग झाल्याचे दिसून येत आहे. सुरमई, पापलेट यांसारख्या खवय्यांच्या पसंतीच्या मासळीचे दर तर दुपटीहून अधिक वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वी २०० रुपयांनी मिळणारी लहान पापलेटची जोडी आता साडेचारशेच्या भावाने विकली जात असून एका मोठय़ा सुरमईलाही ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, ही मत्स्यटंचाई वाढण्याची शक्यता असून येत्या १५ दिवसांत मत्स्याहार अधिक महागण्याची चिन्हे आहेत.\nमुंबई, ठाणे, डोंबिवली या परिसरात भाईंदर, कुलाबा, भाऊचा धक्का येथून आणल्या जाणाऱ्या माशांची विक्री केली जाते. मुळातच मासे कमी असल्याने भाव चढे असून मागणी अधिक असल्याची माहिती ठाण्यातील मच्छी विक्रेत्या भारती कोळी यांनी दिली. मासेमारी करताना मासे योग्य प्रमाणात जाळ्यात आले नाही तर समुद्रात भ्रमंती अधिक करावी लागते. यामुळे किनाऱ्याला येईपर्यंत मिळालेले मासेदेखील शिळे होत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई बंदर हे बोंबील माशांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु सध्या बोंबील माशांची आवकदेखील घटली असून ५० रुपयाला ५ छोटे बोंबील विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. महिन्याभरापूर्वी ५० रुपयाला १० या प्रमाणे हे बोंबील विकले जात होते. एक किलोची सुरमई साधारण १०००-१२०० रुपयांना विकली जात आहे तर मोठे पापलेट १५००-२००० रुपये किलोने तर मोठी कोलंबी १००० रुपये किलोने विकली जात आहे. कोलंबीची एक टोपली सध्या ८०० ते १००० रुपयांनी विकली जात असल्याची माहिती ठाण्यातील मच्छी विक्रेत्यांनी दिली. कोकणात झालेल्या पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती उरण मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष जयविंद्र कोळी यांनी दिली.\nहवामानात सातत्याने होणारे बदल हे एक कारण माशांची पैदास कमी होण्यामागे दिले जात आहे. थंडीचा कडाका वाढताच मासे समुद्रात खोलवर जातात. त्यामुळे जाळयात कमी येत असल्याचे मच्छीमार संघटनेचे म्हणणे आहे.\nकोकणातील वेंगुर्ला, कुडाळ, रत्नागिरी येथे पडलेल्या रिमझिम पावसामुळे तसेच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात वातावरण ढगाळ असल्याने समुद्र थोडय़ा प्रमाणात खवळला आहे.\nसमुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी, बोटीतून होणारी तेलगळती यामुळे होणाऱ्या सागरी प्रदूषणाचाही माशांवर परिणाम होत आहे.\nगेल्या काही वर्षांत मासे पकडण्यासाठी ‘लाइट फिशिंग’चे प्रमाण वाढले आहे. मासे पकडण्यासाठी समुद्रात टाकण्यात आलेल्या जाळ्यांना विजेचा प्रवाह जोडण्यात येतो. अशा प्रकारच्या मासेमारीस सरकारने बंदी घातली असली तरी अजूनही हे प्रकार सुरू आहेत. त्याचा विपरीत परिणाम एकूणच मासेमारीवर दिसू लागला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-700d-dslr-camera-body-ef-s18-55-mm-is-ii-and-ef-s55-250-mm-is-ii-black-price-pnpLaj.html", "date_download": "2018-08-20T11:07:12Z", "digest": "sha1:5BJAQQEKTJMZHBCGHD7C5RUTGKLWGEGA", "length": 16412, "nlines": 393, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक नवीनतम किंमत May 29, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 5 fps\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1,920 x 1,080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD Card\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन येतोस ७००ड दसलर कॅमेरा बॉडी एफ स्१८ 55 मम इस आई अँड एफ स्५५ 250 मम इस आई ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577775", "date_download": "2018-08-20T11:24:14Z", "digest": "sha1:A54ARNSKPOGKNOB5E4DPR767ENXOXWIK", "length": 6871, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘शाम ए गजल’ने रंगली शनिवारची सायंकाळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘शाम ए गजल’ने रंगली शनिवारची सायंकाळ\n‘शाम ए गजल’ने रंगली शनिवारची सायंकाळ\nशिरीश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांच्या गझल गायनाने शनिवारची सायंकाळ गझलगीतात रंगली. देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात कलारसिकांच्या उर्त्स्पुत प्रतिसादात ‘शाम ए गझल’ हा संगीत कार्यक्रम पार पडला. यातून जमा झालेला निधी ग्रोथ हार्मोनडिफीसियन्सी हा अजार असलेल्या विजय जाधवला देण्यात आला.\nदरम्यान, दिल के दिवारों दर पे क्या देखा या गझल ने कार्यक्रमाची सुरूवात झाली. याचबरोबर प्यार का पहला खत लिखने में, हजारो ख्वाहिशें ऐसी, रंजी ही सही, वो जो हम मे तुम मे करार था, आपकी याद वो कभी, धगधगते मन, उसळत्या लाटा, दिल को हर वक्त, ये मश्गला है, दुनिया जिसे कहते है, सबका चेहरा तेरे जैसा, झूम ले हँस बोल ले अशा आदी जगजित, चित्रा, हरिहरन, मेंहदी, गुलाम अली, रवी दाते, फरिदा परवेज, गुलबहार बानो, शिरिष यांनी गायलेल्या गझल सादर करण्यात आल्या. यास तबला साथ अनिल पुरोहित, हार्मोनिअम अभिषेक पुरोहित यांनी दिले. तर ध्वनी संयोजन रमेश सुतार, नेपथ्या मिलींद अष्ट sकर आणि सागर भोसले, प्रकाश योजना रोहन घोरपडे यांनी केले. यावेळी प्रशांत जोशी, डी. एस. कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, सुधीर अलगौंडर आदी उपस्थित होते.\nविजयच्या औषधोपचारासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन\nगेल्या अनेक महिन्यांपासून ग्रोथ हार्मोन डिफिसियन्सी या आजाराशी लढणाऱया विजयची प्रकृती बरी होत आहे. पण या अजाराच्या शेवटच्या टप्प्यासाठी उपचारास लागणारा आर्थिक खर्च दिवसेंदिवस अवाक्याबाहेर जात आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन प्रतिज्ञा संस्थेतर्फे यावेळी करण्यात आले.\n‘डी.वाय.पाटील’ साखर कारखान्यात 3,51,111 व्या साखर पोत्यांचे पूजन\nकै.सौ.हौसाबाई मगदूम प्री प्रायमरी स्कूलचा शुभारंभ उत्साहात\nविश्वजीत मोरेची इराणच्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nसोहाळे एस.टी नियमित सोडा अन्यथा रास्ता रोकोचा इशारा\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_22.html", "date_download": "2018-08-20T10:57:33Z", "digest": "sha1:UKFJRZCTDXYPW2Z2LAWJMMKULFKIAEQU", "length": 22426, "nlines": 202, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक ३ : समास नववा : मृत्यनिरूपण", "raw_content": "\nदशक ३ : समास नववा : मृत्यनिरूपण\nदशक ३ : समास नववा : मृत्यनिरूपण\n॥श्रीराम॥ संसार म्हणिजे सवेंच स्वार | नाहीं मरणास\nउधार | मापीं लागलें शरीर | घडीनें घडी ||१||\nनित्य काळाची संगती | नकळे होणाराची गती |\nकर्मासारिखे प्राणी पडती | नाना देसीं विदेसीं ||२||\nसरतां संचिताचें शेष | नाहीं क्षणाचा अवकाश |\nभरतां न भरतां निमिष्य | जाणें लागे ||३||\nअवचितें काळाचे म्हणियारे | मारित सुटती\nयेकसरें | नेऊन घालिती पुढारें | मृत्यपंथे ||४||\nहोतां मृत्याची आटाटी | कोणी घालूं न सकती\nपाठीं | सर्वत्रांस कुटाकुटी | मागेंपुढें होतसे ||५||\nमृत्यकाळ काठी निकी | बैसे बळियाचे मस्तकीं |\nमाहाराजे बळिये लोकीं | राहों न सकती ||६||\nमृत्य न म्हणे किं हा क्रूर | मृत्य न म्हणे हा जुंझार |\nमृत्य न म्हणे संग्रामशूर | समरंगणीं ||७||\nमृत्य न म्हणे किं हा कोपी | मृत्य न म्हणे हा\nप्रतापी | मृत्य न म्हणे उग्ररूपी | माहाखळ ||८||\nमृत्य न म्हणे बळाढ्य | मृत्य न म्हणे धनाढ्य |\nमृत्य न म्हणे आढ्य | सर्व गुणें ||९||\nमृत्य न म्हणे हा विख्यात | मृत्य न म्हणे हा\nश्रीमंत | मृत्य न म्हणे हा अद्‍भूत | पराक्रमी ||१०||\nमृत्य न म्हणे हा भूपती | मृत्य न म्हणे हा चक्रवती |\nमृत्य न म्हणे हा करामती | कैवाड जाणे ||११||\nमृत्य न म्हणे हयपती | मृत्य न म्हणे गजपती |\nमृत्य न म्हणे नरपती | विख्यात राजा ||१२||\nमृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं | मृत्य न म्हणे राजकारणी |\nमृत्य न म्हणे वेतनी | वेतनधर्ता ||१३||\nमृत्य न म्हणे देसाई | मृत्य न म्हणे वेवसाई |\nमृत्य न म्हणे ठाईं ठाईं | पुंडराजे ||१४||\nमृत्य न म्हणे मुद्राधारी | मृत्य न म्हणे व्यापारी |\nमृत्य न म्हणे परनारी | राजकन्या ||१५||\nमृत्य न म्हणे कार्याकारण | मृत्य न म्हणे वर्णा-\nवर्ण | मृत्य न म्हणे हा ब्राह्मण | कर्मनिष्ठ ||१६||\nमृत्य न म्हणे वित्पन्न | मृत्य न म्हणे संपन्न |\nमृत्य न म्हणे विद्वज्जन | समुदाई ||१७||\nमृत्य न म्हणे हा धूर्त | मृत्य न म्हणे बहुश्रुत |\nमृत्य न म्हणे हा पंडित | माहाभला ||१८||\nमृत्य न म्हणे पुराणिक | मृत्य न म्हणे हा वैदिक |\nमृत्य न म्हणे हा याज्ञिक | अथवा जोसी ||१९||\nमृत्य न म्हणे अग्निहोत्री | मृत्य न म्हणे हा श्रोत्री |\nमृत्य न म्हणे मंत्रयंत्री | पूर्णागमी ||२०||\nमृत्य न म्हणे शास्त्रज्ञ | मृत्य न म्हणे वेदज्ञ |\nमृत्य न म्हणे सर्वज्ञ | सर्व जाणे ||२१||\nमृत्य न म्हणे ब्रह्महत्या | मृत्य न म्हणे गोहत्या |\nमृत्य न म्हणे नाना हत्या | स्त्रीबाळकादिक ||२२||\nमृत्य न म्हणे रागज्ञानी | मृत्य न म्हणे ताळज्ञानी |\nमृत्य न म्हणे तत्वज्ञानी | तत्ववेत्ता ||२३||\nमृत्य न म्हणे योगाभ्यासी | मृत्य न म्हणे संन्यासी |\nमृत्य न म्हणे काळासी | वंचूं जाणे ||२४||\nमृत्य न म्हणे हा सावध | मृत्य न म्हणे हा सिद्ध |\nमृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध | पंचाक्षरी ||२५||\nमृत्य न म्हणे हा गोसावी | मृत्य न म्हणे हा तपस्वी |\nमृत्य न म्हणे हा मनस्वी | उदासीन ||२६||\nमृत्य न म्हणे ऋषेश्वर | मृत्य न म्हणे कवेश्वर |\nमृत्य न म्हणे दिगंबर | समाधिस्थ ||२७||\nमृत्य न म्हणे हटयोगी | मृत्य न म्हणे राजयोगी |\nमृत्य न म्हणे वीतरागी | निरंतर ||२८||\nमृत्य न म्हणे ब्रह्मचारी | मृत्य न म्हणे जटाधारी |\nमृत्य न म्हणे निराहारी | योगेश्वर ||२९||\nमृत्य न म्हणे हा संत | मृत्य न म्हणे हा महंत |\nमृत्य न म्हणे हा गुप्त | होत असे ||३०||\nमृत्य न म्हणे स्वाधेन | मृत्य न म्हणे पराधेन |\nसकळ जीवांस प्राशन | मृत्यचि करी ||३१||\nयेक मृत्यमार्गी लागले | येकीं आर्ध पंथ क्रमिले |\nयेक ते सेवटास गेले | वृद्धपणीं ||३२||\nमृत्य न म्हणे बाळ तारुण्य | मृत्य न म्हणे सुलक्षण |\nमृत्य न म्हणे विचक्षण | बहु बोलिका ||३३||\nमृत्य न म्हणे हा आधारु | मृत्य न म्हणे उदारु |\nमृत्य न म्हणे हा सुंदरु | चतुरांग जाणे ||३४||\nमृत्य न म्हणे पुण्यपुरुष | मृत्य न म्हणे हरिदास |\nमृत्य न म्हणे विशेष | सुकृती नर ||३५||\nआतां असो हें बोलणें | मृत्यापासून सुटिजे कोणें |\nमागेंपुढें विश्वास जाणें | मृत्यपंथें ||३६||\nच्यारी खाणी च्यारी वाणी | चौऱ्यासी लक्ष जीवयोनी |\nजन्मा आले तितुके प्राणी | मृत्य पावती ||३७||\nमृत्याभेणें पळों जातां | तरी मृत्य सोडिना सर्वथा |\nमृत्यास न ये चुकवितां | कांहीं केल्या ||३८||\nमृत्य न म्हणे हा स्वदेसी | मृत्य न म्हणे हा विदेसी |\nमृत्य न म्हणे हा उपवासी | निरंतर ||३९||\nमृत्य न म्हणे थोर थोर | मृत्य न म्हणे हरीहर |\nमृत्य न म्हणे अवतार | भगवंताचे ||४०||\nश्रोतीं कोप न करावा | हा मृत्यलोक सकळांस ठावा |\nउपजला प्राणी जाईल बरवा | मृत्यपंथें ||४१||\nयेथें न मनावा किंत | हा मृत्यलोक विख्यात |\nप्रगट जाणती समस्त | लाहान थोर ||४२||\nतथापी किंत मानिजेल | तरी हा मृत्यलोक नव्हेल |\nयाकारणें नासेल | उपजला प्राणी ||४३||\nऐसें जाणोनियां जीवें | याचें सार्थकची करावें |\nजनीं मरोन उरवावें | कीर्तिरूपें ||४४||\nयेरवीं प्राणी लाहान थोर | मृत्य पावती हा निर्धार |\nबोलिलें हें अन्यथा उत्तर | मानूंचि नये ||४५||\nगेले बहुत वैभवाचे | गेले बहुत आयुष्याचे |\nगेले अगाध महिमेचे | मृत्यपंथें ||४६||\nगेले बहुत पराक्रमी | गेले बहुत कपटकर्मी |\nगेले बहुत संग्रामी | संग्रामसौरे ||४७||\nगेले बहुतां बळांचे | गेले बहुतां काळांचे |\nगेले बहुतां कुळांचे | कुळवंत राजे ||४८||\nगेले बहुतांचे पाळक | गेले बुद्धीचे चाळक |\nगेले युक्तीचे तार्किक | तर्कवादी ||४९||\nगेले विद्येचे सागर | गेले बळाचे डोंग़र |\nगेले धनाचे कुबेर | मृत्यपंथे ||५०||\nगेले बहुत पुरुषार्थाचे | गेले बहुत विक्रमाचे |\nगेले बहुत आटोपाचे | कार्यकर्ते ||५१||\nगेले बहुत शस्त्रधारी | गेले बहुत परोपकारी |\nगेले बहुत नानापरी | धर्मरक्षक ||५२||\nगेले बहुत प्रतापाचे | गेले बहुत सत्कीर्तीचे |\nगेले बहुत नीतीचे | नीतिवंत राजे ||५३||\nगेले बहुत मतवादी | गेले बहुत कार्यवादी |\nगेले बहुत वेवादी | बहुतांपरीचे ||५४||\nगेलीं पंडितांची थाटें | गेलीं शब्दांचीं कचाटें |\nगेलीं वादकें अचाटें | नाना मतें ||५५||\nगेले तापस्यांचे भार | गेले संन्यासी अपार |\nगेले विचारकर्ते सार | मृत्यपंथे ||५६||\nगेले बहुत संसारी | गेले बहुत वेषधारी |\nगेले बहुत नानापरी | नाना छंद करूनी ||५७||\nगेले ब्राह्मणसमुदाये | गेले बहुत आचार्ये |\nगेले बहुत सांगों काये | किती म्हणोनी ||५८||\nअसो ऐसे सकळही गेले | परंतु येकचि राहिले |\nजे स्वरुपाकार जाले | आत्मज्ञानी ||५९||\nमृत्यनिरूपणनाम समास नववा || ३.९ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:15:16Z", "digest": "sha1:TPX5ORH2VASH2BO2EAMK4NZPCQCWA67Q", "length": 16520, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव; शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव; शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात\nकेंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव; शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात\nमुंबई, दि. १९ (पीसीबी) – केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव शुक्रवारी (दि.२०) सादर करण्यात येणार आहे. लोकसभेतील संख्याबळाचा विचार करता मोदी सरकार निश्चित असून सरकारला कोणताही धोका नाही. मात्र, एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.\nकेंद्र व राज्य सरकारमध्ये सत्ते सहभागी असलेल्या शिवसेनेने सातत्याने सरकारच्या धोरणावर टीकेची झोड उठवली आहे. तर काही दिवसापूर्वी अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या टीडीपीच्या खासदारांनी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.\nमात्र, अविश्वास प्रस्तावाबाबत शिवसेनेची आपली अधिकृत भूमिका उघड केलेली नाही. तसेच उद्धव ठाकरेंकडून याबाबत निर्णय घेतला गेल्याशिवाय पक्षाच्या खासदारांनी काहीही बोलू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nदरम्यान, लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यातील ९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे लोकसभेत ५३४ खासदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा २६८ वर आला आहे. लोकसभेत भाजप खासदारांची संख्या २७२ इतकी आहे. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करताना कोणतीही अडचणी येणार नाही.\nPrevious articleपुण्यातून नवी मुंबईकडे निघालेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले\nNext articleपृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या ‘मेघालय’ युगाचा शोध\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमल्टिप्लेक्समध्ये स्नॅक्स ५० रुपयांतच मिळणार, न्यायालयात दावा न टिकल्याने राज दरबारी...\nराम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा; मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_03.html", "date_download": "2018-08-20T10:21:11Z", "digest": "sha1:QSSI2ADVKWOXS24RMMMO7QSQDMF2T5DM", "length": 23251, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन?", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nआज विदर्भात 97 टक्के क्षेत्रावर बीटी कपाशी पेरली जाते. परंतु उत्पादकतेत वाढ होताना दिसत नाही. म्हणजेच कमी किंवा जास्त ओलाव्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, संरक्षित ओलित व्यवस्थापन असणे अत्यंत गरजेचे आहे. वाणाची योग्य निवड, खते, पाणी व एकात्मिक कीड व्यवस्थापन आदींच्या नियोजनातून संकरित बीटी कपाशीचे उत्पादन वाढवणे शक्‍य होईल. ........................................... बीटी संकरित वाणाची वैशिष्ट्ये ः * बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याने पात्या, फुले व बोंडे लवकर व भरपूर प्रमाणात लागतात. त्यामुळे पहिल्या दोन वेचणीत जास्तीत जास्त कापूस मिळतो. * कवडी कापूस कमी झाल्याने उत्पादन व कापसाचा दर्जा चांगला मिळतो. * बोंडअळीसाठीच्या फवारणीचा खर्च कमी झाला आहे. * 25-30 टक्के कापूस उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. बीटी संकरित वाणाच्या अडचणी ः * बीटी कपाशीवर बोंड अळी येत असली तरी रसशोषक किडींचा उदा. पिठ्या ढेकूण, मिरीड बग व पांढरी माशी तसेच क्‍लिष्ट स्वरूपाची \"लाल्या' ही विकृती समस्या होऊन बसली आहे. * कोरडवाहूमध्ये अधिक उत्पादनाकरिता एकरी 8000 ते 9000 झाडांची संख्या ठेवण्यासाठी 800 ते 900 ग्रॅम बियाणे वापरणे शेतकऱ्यांना महागडे होऊन बसले. कमी बियाणे शेतकरी जास्त अंतर (3 x 3, 4 x 4 फूट) ठेवून पेरतात. * बीटी कपाशीचे सर्वच वाण संकरित वाण असल्याने दरवर्षी नवीन बियाणे घ्यावे लागते. * संकरित वाणाकरिता मध्यम ते भारी जमीन लागते; परंतु हलक्‍या जमिनीवरसुद्धा कपाशी घेतली जात आहे. * बहुतांश बीटी वाण एका ठराविक कालावधीत फलधारणा पक्व करण्याची क्षमता राखत असल्याने अन्नद्रव्यांची आणि पाण्याची कमतरता पडल्याने उत्पादनात घट येते. * वेळेवर पेरणी, आंतरमशागत, निंदणी आणि वेचणीच्या वेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. - कोरडवाहूत \"लाल्या' विकृतीवर हमखास उपाय मिळालेला नाही. * एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. संकरित बीटी कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी महत्त्वाची सूत्रे ः जमिनीची निवड ः बीटी कपाशीकरिता मध्यम ते खोल काळी जमीन (50 ते 90 से.मी. खाली) तसेच पाण्याचा निचरा होणारी जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असणाऱ्या जमिनीत लागवड करावी. हलक्‍या जमिनीत (25 सें.मी. खोली) लागवड करू नये. वाणाची निवड ः बाजारात बीटी संकरित वाण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्या गावात/शेतात जे वाण चांगले उत्पादन देतात तसेच रस शोषक किडी आणि रोगांना कमी बळी पडणाऱ्या वाणाची निवड करावी. पेरणी व अंतर ः पूर्वमॉन्सून कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठिबक सिंचन पद्धतीने पेरावयाचे झाल्यास जमीन भुसभुशीत केल्यावर नळ्या अंथरून 5 x 1, 5 x 1.5, 4 x 1.5, 4 x 1, 4 x 2 फूट अंतरावर लागवड करण्याच्या दृष्टीने दोन लिटर पाणी सोडावे त्यानंतर कुजलेले शेणखत मूठभर टाकून तेथे बियाणे टोकावे. चौफुलीवर एकच बियाणे लावायचे असेल तर त्याची दिवशी 10-25 टक्के बियाण्याची लागवड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये करून तुटक खाडे भरण्यासाठी उपयोगाच आणावे. जोड ओळ पद्धतीने 60-120 x 60 सें.मी.मध्ये लागवड करता येते. रुंद वरंबा सरी पद्धत किंवा ठराविक अंतरावर सरी वरब्यांवर लागवड करावी. कोरडवाहूमध्ये मॉन्सूनचा पाऊस 75 ते 100 (3 ते 4 इंच) मि.मी. झाल्यावर लागवड करावी. दोन तासांतील आणि झाडांतील अंतर विदर्भासाठी 90 x 45 सें.मी. आणि मराठवाड्यात 120 x 45 सें.मी. तर ओलितासाठी 150 x 30 सें.मी.ची शिफारस केलेली आहे. आपण निवड केलेल्या वाणाचा गुणधर्म, कायिक वाढीचा आणि जमिनीच्या मगदुराचा विचार करूनच अंतर ठरवावे. प्लॅस्टिकच्या ग्लास/पिशवीत रोपे लावून खाडे भरावे किंवा त्वरित खाडे भरावे. उगवणीनंतर एक आठवड्याचे आत खाडे भरावे. पिशवीमध्ये मिळणारे नॉन बीटीचे बियाणे शेताच्या चारही बाजूला कमीत कमी 2 ते 3 ओळी पेराव्यात. परंतु कोणीही शेतकरी हे करताना आढळत नाहीत. याचा परिणाम भविष्यात बीटीवर बोंडअळ्या येण्याचा संभव उद्‌भवेल. खत व्यवस्थापन ः जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी तीन वर्षातून एकदा जमिनीची मशागत करताना शेवटच्या वखरणीच्या वेळी हेक्‍टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 3 टन गांडूळ खत शेतात टाकून सारखे पसरवून घ्यावे. रासायनिक खताची मात्रा माती परीक्षण अहवालानुसार द्यावी. ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे गरजेचे आहे. बीटी कपाशीकरिता रासायनिक खताची मात्रा विदर्भासाठी कोरडवाहूमध्ये 60ः30ः30 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर ओलिताकरिता- 100ः50ः50 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/ हेक्‍टर मराठवाडा- 120ः60ः60कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर ओलीताखाली- 150ः75ः75 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर .......................... संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र पेरणीवेळी तर उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ओलिताखालील कपाशीमध्ये नत्र तीन वेळा विभागून द्यावे. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा कारण यामध्ये 12 टक्के गंधक असल्याने सरकीत तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. ............................. 60ः30ः30 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाशसाठी खते किती द्याल * हेक्‍टरी 60 किलो नत्रासाठी 130 किलो युरिया किंवा एकरी 50 किलो युरिया. * हेक्‍टरी 30 किलो स्फुरदासाठी 185 किलो सुपर फॉस्फेट किंवा एकरी 75 किलो एसएसपी. * हेक्‍टरी 30 किलो पालाशसाठी 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा एकरी 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. ........................... झिंकची कमतरता असेल तर 25 किलो झिंक सल्फेट तर लोहाची कमतरता असेल तर 20 किलो फेरस सल्फेट द्यावे. लाल्या व्यवस्थापनासाठी कपाशीचे पीक फुलोऱ्यावर असताना दोन टक्के युरियाची फवारणी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) करावी आणि बोंड भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के डीएपीची फवारणी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) करावी किंवा एक टक्का युरिया आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट (100 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी) फवारावे. ठिबक सिंचनाद्वारे खते द्यावयाचे झाल्यास संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे आणि नत्र आणि पालाश पाच हप्त्यांत विभागणी करून द्यावे. विद्राव्य खते वापरणे योग्य. येथे तक्‍ता नं. 1 आहे (विद्राव्य स्फुरद खत असेल तर चार हप्त्यांत आणि सिंगल सुपर फॉस्फेट देणार असाल तर पेरणीच्या वेळी द्यावे.) पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन ः विदर्भात कोरडवाहू स्थितीत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीवर टोकणी करावी. कारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत पावसामध्ये 10-15 दिवसांचा खंड पडतो. त्यासाठी सुरवातीपासून पावसाचे पाणी मुरेल यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ओलावा टिकवणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याकरिता पेरणीच्या वेळी कुजलेले शेणखत अथवा गांडूळ खत द्यावे. उताराला आडवी नांगरटी, पेरणी करावी किंवा पावसाचे पाणी मुरवण्यास 20 x 20 मीटर चौकोनी वाफे नांगरटीने तयार करावे. सर्वांत सोपा उपाय म्हणजे पीक 30 दिवसांचे झाल्यावर डवऱ्याच्या जानकुड्याला दोरी बांधून सऱ्या पाडाव्या. त्यामुळे पावसाचे पाणी मुरवण्यास आणि जास्तीचे पाणी काढून टाकण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे संरक्षित ओलित देण्यासाठी उपयोग होईल. कपाशीच्या दोन तासांमध्ये हिरवळीचे पीक बोरू पेरून 30 दिवसांनी कापून त्याचा वापर केल्याने मल्चिंग होऊन ओलावा टिकविण्यास मदत होते. संरक्षित ओलिताचे व्यवस्थापन ः पीक फुलावर असताना आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत पिकाला ताण पडू नये म्हणून संरक्षित ओलित द्यावे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड पाणी द्यावे कारण कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर ओलित करणे शक्‍य होईल. बोंड उमलले की पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन ः ठिबक सिंचनामुळे उत्पादनात दुप्पट फरक पडतो. पाण्याची बचत 50 टक्के तर खतामध्ये 25 टक्के होते. दुप्पट होते. दुप्पट क्षेत्रात लागवड करता येते. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याची गरज आणि ड्रीपरची प्रवाह क्षमता, लोड शेडिंग पाहून माहेवारी लागणारे पाणी लिटर, प्रति झाडामध्ये दिले आहे. दररोज शक्‍य नसेल तर एक दिवसा आड द्यावे तेव्हा दुप्पट पाणी द्यावे. माहेवारी ठिबक सिंचनाद्वारे लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड) येथे तक्‍ता नं. 2 आहे पावसाळ्यात खंड पडल्यास ड्रीपर सुरू करावा, अन्यथा गरज नाही. तण व्यवस्थापन ः पीक व तण यांच्यात स्पर्धा सुरवातीच्या 60 दिवसांपर्यंत असतो. बीटी वाणाला लवकर फुले येणे आणि ती पक्व होत असल्याने अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्याकरिता दोन डवरणी आणि एक निंदणी गरजेचे आहे. तण नियंत्रणासाठी उगवणपूर्व तणनाशक पेंडिमेथिलीन (30 ईसी) 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीच्या दिवशी किंवा पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी फवारावे. एक एकरासाठी 250 लिटर पाणी आणि 1250 मि.लि.. तणनाशक लागेल. सुमारे 20 ते 25 दिवस तण नियंत्रण होते. त्यानंतर डवरणी करावी. सतत पावसाचे दिवस असेल तर पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांपर्यंत उगवणपश्‍चात तणनाशक क्विझालोफोप इथाईल (5 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी वापरून गवत वर्गीय तणांचे व्यवस्थापन करता येतो. एक एकरासाठी 125 लिटर पाणी आणि 250 मि.लि. हे तणनाशक लागेल. तण नाशकाच्या द्रावणात स्टिकर 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात अवश्‍य टाकावे. सर्वच तणे या उपायातून नियंत्रित होत नसल्याने फवारणीनंतर 20-25 दिवसांनी हलके निंदण किंवा डवरणी करावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करावा. डॉ. बी. आर. पाटील, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, मो. नं. 09657725801 डॉ. आ. न. पसलावार, कृषी विद्यावेत्ता, मो. नं. 09822220272 कापूस संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:११ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5110111158909676260&title=Compitetive%20Exams%20Guidence%20by%20Dr.%20Bharud&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:43Z", "digest": "sha1:DRKP4U4TBQK3TXDWI7R6YCMMRTERU7OW", "length": 10521, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता महत्त्वाची’", "raw_content": "\n‘स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता महत्त्वाची’\nपुणे : ‘गरीब परिस्थिती यशात अडथळा ठरत नाही, तर दरिद्री मानसिकता आपल्या अपयशामागे असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन अंगी बनवला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता आणि कठोर परिश्रम महत्त्वाचे असतात,’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदिवासी समाजातील पहिले प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.\nआकार फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षेत (केंद्र व राज्य लोकसेवा आयोग) यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार त्यांच्या डॉ. भारूड यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘यशदा’चे माजी संचालक रवींद्र चव्हाण, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश लाड, आकार फाउंडेशनचे संस्थापक प्रा. राम वाघ, पुणे आकारचे व्यवस्थापक प्रा. प्रवीण मुंढे, संयोजक सारिका मुंढे, ज्ञानेश्वर जाधवर आदी उपस्थित होते.\nडॉ. भारूड म्हणाले, ‘यशाप्रमाणे अपयश पचवण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. स्पर्धा परीक्षेत पद मिळवल्यानंतर हुरळून जाता कामा नये. पद मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. कारण डाग न लागता समाजाची सेवा करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण असतो. शुद्ध हेतूने काम केल्यास ते आपोआप होते. इच्छाशक्ती, बौद्धिक क्षमता, कठोर परिश्रम, अपयश पचवण्याची शक्ती आपल्या यशात गरजेच्या असतात.’\n‘वडील जन्माआधीच गेल्याने बालपण कठीण अवस्थेत गेले; पण सतत परिस्थिती बदलण्याचा विचार मनात होता. आई-मावशी आणि शिक्षक यांनी घडवले. निष्ठा, शिस्त, नम्रता आणि कामाची तळमळ आपल्याकडे असावी. आई-वडील आणि शिक्षक यांचा आशिर्वाद हाच आपल्यासाठी मोठा असतो. आपल्या कामातून आनंद मिळावा आणि पालकांना अभिमान वाटावा असे कार्य आपल्या हातून घडावे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे,’ असे डॉ. भारूड यांनी नमूद केले.\nया समारंभात डॉ भारूड यांच्या हस्ते आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान २०१९चे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाच्या प्रवेश परीक्षेद्वारे निवड झालेल्या ३०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक वर्षाचे मोफत व सवलतीत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. पुढील वर्षासाठी पुणे व औरंगाबाद विभागाची दोन हजार केली जाईल,’ अशी माहिती प्रा. वाघ यांनी दिली.\nडॉ. वाढई, लाड, रवींद्र चव्हाण यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. वाघ यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर जाधवर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मुंढे यांनी आभार मानले.\nTags: डॉ. राजेंद्र भारूडआकार फाउंडेशनसोलापूरपुणेPuneSolapurAakar FoundationDr. Rajendra Bharudप्रेस रिलीज\nआकार फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोफत कार्यशाळा सोलापूररत्न पुरस्काराचे वितरण ‘व्होडाफोन’तर्फे वारकऱ्यांसाठी दोन मोबाइल व्हॅन पुणेकरांनी अनुभवला सिद्धेश्वर पालखी सोहळा ‘अनंत आमुची ध्येयासक्ती’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/weekly-amber-contact-us", "date_download": "2018-08-20T11:33:18Z", "digest": "sha1:JDWZO3I7GFVNPV2HVG7IAEBWESPG2U26", "length": 2610, "nlines": 47, "source_domain": "weeklyamber.com", "title": "Weekly Amber | Saptahik Amber | Contact Us \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- संपर्कासाठी\nपत्ता - साप्ताहिक अंबर,\n३०, नाना भालेराव कॉलनी,\nफोन : ०२११४-२२३१०३, २२६१९८, २२६१९९.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/babanrao.navadikar/word", "date_download": "2018-08-20T11:24:26Z", "digest": "sha1:BONNKGIXTZA3A2ZMAD6FNPXA6KH3ASE7", "length": 9540, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - babanrao navadikar", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रस्तावना\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग २\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ३\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ४\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ५\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ६\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ७\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ८\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ९\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १०\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग ११\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १२\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १३\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १४\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १५\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १६\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १७\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nगीत दासायन - प्रसंग १८\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nस्त्री. १ बुंद एक झाड व त्याचें बीं . २ बुंदाची भाजुन , दळुन केलेली पूड . ३ या पुडीचें साखर , दुध इ० घालुण केलेलें पेय ; एक उत्तेजक पेय . काफीचें झाड ३ - ४ हात उंच वाढतें . फुलें चमेलीसारखें पांढरीं असुन फुलबहरांनंतर आठ महिन्यांनी फळें तयार होतात . ती लांबोडी व पिकल्यानंतर तांबड्या रंगाची दिसतात ती पिकल्यावर त्यांतुन बुंद काढुन घेतात . एका फळांत दोन बुंद ( बिया ) असतात . एका झाडावर एक वेळी शेर - अच्छेर बुंद निघतात . बुंदाचा रंग हिरवा असतो . - वगु २ . ३९ . १६ व्या शतकांत आशिया खंडाच्या पश्चिम भांगात कॉफीचा प्रसार होता , पुढें सर्वत्र झाला . ( तुर्की , अर . काहवे = पिणें ; इं . कॉफी ; फ्रें काफे ; कव्हा पहा .)\nपु. ( संगीत ) १ एक राग . या रागांत षड्‍ज . तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम पंचम तीव्र धैवत व कोमल निषाद हे स्वर लागतात . जाती संपुर्ण वादी पंचम व संवादी षड्‍ज गानसमय मध्यरात्र . तरी पण सर्वकालिकाहि मानतात . २ एका थाटाचें नांव . याचे सात स्वर असें ; - शुद्ध षडज ; शुद्ध ऋषभ , कोमल गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध धैवत व कोमल निषाद .\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4977889023006114999&title='Mobile%20Handwash%20Is%20Useful%20Venture'&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:08Z", "digest": "sha1:ZOH3TKURO2DUZCAUPHFO755XRNSTMAYR", "length": 12017, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’", "raw_content": "\n‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’\nसोलापूर : ‘जिल्हा परिषदेने आषाढी वारीत वारकऱ्यांना हात धुण्यासाठी राबविलेला मोबाइल हॅंडवॉश (हात धुणे रथ) उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. असे उपक्रम राज्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या मोठ्या यात्रांमध्ये राबविल्यास त्याचा लाभ भाविकांच्या आरोग्यासाठी होईल,’ असे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.\nआषाढी वारी सोहळ्यासाठी १७ जुलैपासून संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. यानिमित्ताने भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री देशमुख यांनी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या हस्ते मोबाइल हॅंडवॉश स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nया बैठकीला आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सेवा सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांनी पुन्हा एकदा आपल्याकडील कामांचा व सेवांचा आढावा घ्यावा. वारी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. शहरात मुबलक पाणी, अखंडीत वीज पुरवठा यावर लक्ष केंद्रीत करावे. मंदिर समिती, पोलिस यंत्रणा, नगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांसह संबंधित विभागांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यात दक्ष रहावे. पालखी तळ व शहरात उभारण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात,’ असा सूचना या वेळी देशमुख यांनी दिल्या.\n‘शासन स्वच्छतेबाबत तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर आहे. जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालखी मार्ग, पालखी तळ आणि पंढरपुरात आषाढी वारी कालावधीत भाविकांसाठी हात धुणे रथ तयार करण्यात आला आहे. वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.\nआषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची स्वच्छतेबाबत जिल्हा प्रशासन घेत असलेली काळजी हे राज्यात स्वच्छतेचे संस्कार गतिमान होत असलेचे प्रतिक आहे, स्वच्छतेबाबत प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे देशमुख यांनी या वेळी नमूद केले.\nजिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे या दोन्ही हेतूंनी जिल्हा परिषदेचा हात धुणे उपक्रम स्तुत्य आहे.’\nमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी हात धुणे उपक्रमाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आपत्कालीन निवारण कक्ष, पत्राशेड, ६५ एकर येथील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.\nबैठकीस अकलूजच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विशाल बडे उपस्थित होते.\nअसे उपक्रम राज्यभरातील यात्रांमध्ये राबवले पाहिजेत . जोतीबा यात्रेत किंवा नेहमीच तिथे असा उपक्रम राबवण्याची गरज आहे .\nपंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा अकलूजमध्ये ‘संवाद वारी’ श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल आषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक ‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/atal-bihari-vajpayee-be-discharged-soon-123516", "date_download": "2018-08-20T11:02:25Z", "digest": "sha1:CV3FXIVIAOFKNNNBEM5ZW6KVJFOV7HVN", "length": 10761, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Atal Bihari Vajpayee to be discharged soon अटलबिहारी वाजपेयी यांना लवकरच 'डिस्चार्ज' | eSakal", "raw_content": "\nअटलबिहारी वाजपेयी यांना लवकरच 'डिस्चार्ज'\nबुधवार, 13 जून 2018\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना लवकरच 'डिस्चार्ज' देण्यात येईल, असे एम्स रुग्णालयाने आज (बुधवार) दुपारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.\nनवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना लवकरच 'डिस्चार्ज' देण्यात येईल, असे एम्स रुग्णालयाने आज (बुधवार) दुपारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.\nवाजपेयी यांच्या काही तपासण्या केल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल विभागात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वाजपेयी हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. 93 वर्षीय वाजपेयी यांना सोमवारी एम्स रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या तब्येतीची आणि उपचाराची विचारपूस केली आहे.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Iacocca/1974.aspx", "date_download": "2018-08-20T10:25:10Z", "digest": "sha1:P2ATQFVSSBBKICHM6NNAU4SNK3EL7QHD", "length": 37899, "nlines": 163, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "IACOCCA", "raw_content": "\n\"सदर पुस्तक हे ‘फोर्ड कंपनी’चे माजी अध्यक्ष आणि ‘क्रायस्लर’ कंपनीचे अध्यक्ष ली आयकोका यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रात त्यांचे बालपण कौटुंबिक, शैक्षणिक वातावरण याबरोबरच त्यांचे व्यावसायिक जीवन यांचं त्यांनी वर्णन केलं आहे. हाडाचे व्यावसायिक असणाऱ्या ‘ली आयकोका’ यांना फोर्ड मोटार कंपनीत बऱ्याच संघर्षानंतर अध्यक्षपद मिळाले. कणखर व्यक्तिमत्त्व, चतुराई, योग्य निर्णयक्षमता, उच्च व्यावसायिक क्षमता यांच्या जोरावर त्यांनी अमाप यश मिळवले. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक व वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले. फोर्ड मोटार कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ‘फोर्ड’विषयी त्यांना वाटणारे प्रेम आणि विक्षिप्त स्वभाव असणारा हेन्री फोर्ड याचाही उल्लेख केला आहे. ‘हेन्री फोर्ड’च्या या विक्षिप्त स्वभावाचा मोठा फटका ‘आयकोका’ यांना बसला. कोणतेही कारण नसताना अचानकच त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्या वेळी ‘क्रायस्लर’ कंपनीने त्यांना आपल्याबरोबर काम करण्याची संधी दिली. परंतु लवकरच ‘क्रायस्लर’ डबघाईला आली. ‘क्रायस्लर’सारख्या दिवाळं निघालेल्या कंपनीला सुस्थितीत आणून ‘आयकोका’ खऱ्या अर्थाने ‘हिरो’ झाले. या आत्मचरित्रातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पुढे येतात. आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम करणारे आयकोका तत्त्व, निष्ठा, मूल्य यांचा आदर करतात. प्रामाणिकपणाला महत्त्व देणारे आयकोका एक अजब रसायन आहेत. आयकोका यांना मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल जेव्हा विचारले जाते, तेव्हा ते आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणुकीबद्दल सांगतात. ते म्हणतात, ‘‘मन लावून काम करा. जितके शिकता येईल तितके शिका; पण काहीतरी करा. नुसते उभे राहू नका. काहीतरी करून दाखवा. ते काही सोपे नाही; पण प्रयत्न करत राहिलात, तर मुक्त समाजात तुमची इच्छा असेल तेवढे तुम्ही मोठे होऊ शकता, हे आश्चर्यकारक आहे आणि अर्थात देवाने जे काही दिले असेल त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि अर्थात देवाने जे काही दिले असेल त्याबद्दल कृतज्ञ राहा\nप्रेरणादायी जीवनप्रवास... शालेय जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे, ‘हे जीवन जगत असताना सत्याने चालतानाही यश मिळेलच असे नाही’ अशी खूणगाठ मनात बांधली असली तरी सत्याच्याच मार्गाने चालत राहून एका स्थलांतरिताचा मुलगा म्हणून जीवनप्रवास सुरू करून वाहन उद्योगात च्च पदे भूषविणारे ‘ली आयकोका’ यांनी त्यांचे सहलेखक विल्यम नोव्हाक यांच्या सहयोगाने लिहिलेल्या ‘आयकोका - एक आत्मचरित्र’ या पुस्तकातून आपल्या संपूर्ण जीवनप्रवासाचे वर्णन केले आहे. आयकोका यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना त्याची चार भागांत विभागणी केली आहे. प्रथम कौटुंबिक व शालेय जीवन, नंतर फोर्ड कंपनीत केलेली सेवा, ‘क्रायस्लर’ या कंपनीमधील दिवस आणि शेवटी ‘सीधी बात’ या भागातून सामाजिक प्रबोधनपर कार्य आणि अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अशा बाबींचा परामर्श घेतला आहे. ली आयकोको यांनी आत्मकथनातून मांडलेली कौटुंबिक स्थिती आणि इंजिनिअर होण्यापर्यंत केलेला प्रवास यामधून त्यांनी शिक्षणादरम्यान आलेल्या अनुभवांचे चित्रण केले आहे. ‘फोर्डची कहाणी’ या भागामधून, सर्वसामान्य कामगार म्हणून फोर्ड कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अगदी कमी अवधीत सर्वच आघाड्यांवर आपला ठसा कसा उमटवला, हे सांगताना हितशत्रूंशी दिलेल्या त्रासाची वर्णने येथे केली आहेत. यातून ‘मॅस्टंग नावाची कार बाजारात आणून वाहन उद्योगाचा चेहरामोहरा कसा बदलून टाकला याची वर्णने येथे केली आहेत. ‘हेन्री फोर्ड’ यांच्यासह काम करताना त्यांना आलेल्या अनेक विदारक अनुभवांची जंत्री येथे दिली आहे. यश मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक संषर्घ करावा लागला आहे हे यातून दिसून येते. ‘क्रायस्लरची कथा’ या भागामधून ‘ली आयकोका’ फोर्डमधून बाहेर पडल्यानंतर, त्यांनी बाहेर पडलेल्या अन्य व्यक्ती आणि काही निवृत्त अधिकारी यांना एकत्र घेऊन ‘क्रायस्लर’ या डबघाईला आलेल्या कंपनीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करताना सरकारला साकडे घालून आणि स्वत:मधील जिद्द आणि कल्पकता यांना परिश्रमाची जोड देऊन प्राप्त केलेल्या यशाची गाथा सांगितली आहे. वाहन उद्योगातील तत्कालीन महत्त्वाच्या ‘फोर्ड’ आणि ‘क्रायस्लर’ या दोन्ही कंपन्यांचे अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य लाभल्याचे नमूद करून आयकोका यांनी व्यवसायातील त्रुटी, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक, ऊर्जेचे संकट आणि बाजारातील मंदी या कारणांमुळे तोट्यात गेलेल्या क्रायस्लर कंपनीला उभारी देण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांच्या वर्णनातून त्यांची कामावर असलेली निष्ठा व दूरदृष्टी दिसून येते. ‘सीधी बात’ या शेवटच्या भागातून रस्ता सुरक्षेची उपाययोजना, समाजप्रबोधनासाठी केलेले कार्य आणि अमेरिकेला दिलेले आर्थिक सल्ले अशा विषयांचा ऊहापोह येथे केला आहे. सरकारने वेगवेगळ्या उद्योगांना दिलेली कर्जमाफी, संरक्षण क्षेत्रात होत असलेला खर्च, नासाचा अंतराळ कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा सर्व बाबी सविस्तरपणे स्पष्ट करून सरकारने करावयाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत. आयकोका यांच्या या चरित्रातून कोणत्याही प्रसंगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, परिस्थिती हाताळण्याचे त्यांचे कसब आणि व्यवसाय करण्याचे त्यांचे तंत्र यांची मिळत असलेली माहिती उद्योजकांना प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. आयकोका यांचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे साकार होणाऱ्या या आत्मकथनाचा मराठी अनुवाद अतिशय वाचनीय आहेच परंतु स्वत: आयकोका रसिक वाचकांशी संवाद साधीत आहेत असे वाटणे यातच या अनुवादाचे यश आहे. -कमलाकर राऊत ...Read more\nसकाळ २५ फेब्रुवारी 2018\nक्रायस्लर कंपनीला दिवाळखोरीपासून वाचवल्याबद्दल ‘मीडिया स्टार’ बनलेले त्या कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष, फोर्ड मोटर कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष ली आयकोका यांचे हे आत्मचरित्र. उद्योगांतल्या घडामोडी ,त्यातले खाचखळगे ,युक्त्या अशा अनेक गोष्टी आयकोका यांनी अगदी िनधास्तपणे मांडल्या आहेत. उद्योगांमधली सत्तास्पर्धा ,आशा –निराशेचे हिंदोळे, चुका, कायदेशीर-तांत्रिक बाबी ,संघर्ष ,नेतृत्वाचा आदर्श अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. योग्य त्या ठिकाणी त्यांनी आपलं खास तत्वज्ञान ,विचारही मांडले आहेत. विल्यम्स नोव्हाक त्यांचे सहलेखक आहेत .अशोक पाथरकर यांनी अनुवाद केला आहे. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/agricultural-minister-pandurang-phundkar-condoles-death-of-heart-attack/", "date_download": "2018-08-20T10:47:04Z", "digest": "sha1:HNEOOVMXVO2NUXEVJIPV2I5VFCKHEGHR", "length": 7846, "nlines": 193, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन... | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे निधन झाल. ‘पांडुरंग फुंटकर’ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.\nफुंडकरांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व वाढवण्यामध्ये ‘फुंडकर’ यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनीही महाराष्ट्रात भाजपचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. कृषी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीचं ओळख होती.\nमागिल लेख महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-farmers-strike-continues-sangli-51293", "date_download": "2018-08-20T10:53:50Z", "digest": "sha1:HPF2COXKZGXBBYTPZ77R4LCUPJPQEKRY", "length": 16108, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News farmers strike continues in Sangli सांगलीत जेलभरो शांततेत; पोलिसांची नरमाईची भूमिका | eSakal", "raw_content": "\nसांगलीत जेलभरो शांततेत; पोलिसांची नरमाईची भूमिका\nगुरुवार, 8 जून 2017\nशेतकरी संपाच्या आंदोलनावेळी बुधवारी ऍड. सुधीर गावडे आणि ऍड. अमित शिंदे यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज शहरातील वकील रस्त्यावर उतरले. विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सांगली वकील संघटनेने निषेधाचा ठराव केला.\nसांगली - शेतकरी संपावर गेला तरी राज्य सरकारकडून शेतकरी हिताची भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत सर्वपक्षिय नेते, कार्यकर्त्यांना आज जेलभरो आंदोलन केले. बुधवारी या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बाचाबाची व मारहाणीचा प्रकार झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन चिघळण्याची चिन्हे होती, मात्र आंदोलकांनी शांततेत निषेध व्यक्त केला तर पोलिसांनीही कालच्या अनुभवातून शहाणपण घेत नरपाईचे धोरण अवलंबले. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून सुटका करण्यात आली.\nयेथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसने या आंदोलनाची हाक दिली होती. शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे, माकपचे उमेश देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहर सुधार समितीचे ऍड. अमित शिंदे, कॉंग्रेसचे संतोष पाटील, कय्युम पटवेगार, सतीश साखळकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, करीम मेस्त्री, शंकर पुजारी, विकास मगदूम, अश्रफ वांकर, आशिष कोरी आदींनी आंदोलन सहभाग घेतला.\nकाल पोलिस उपाधीक्षकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या उमेश देशमुख यांनी सुरवातीला आक्रमक पवित्रा घेतला, मात्र आंदोलनाचा मुख्य हेतू पोलिसांना टार्गेट करण्याचा नाही, याचे भान राखत साऱ्यांनी त्यांना रोखले. पोलिसांनीही नरमाईची भूमिका घेत आंदोलकांशी सुसंवाद राखला. त्यामुळे कोणत्याही तणाव आणि ताणाताणीशिवाय आंदोलन पार पडले. अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी स्वतः हजर राहून दक्षता घेतला. उपाधीक्षक धीरज पाटील यांच्यासह फौजफाटा तैनात होता.\nशेतकरी संपाच्या आंदोलनावेळी बुधवारी ऍड. सुधीर गावडे आणि ऍड. अमित शिंदे यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज शहरातील वकील रस्त्यावर उतरले. विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सांगली वकील संघटनेने निषेधाचा ठराव केला. शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा जाहीर केला. त्यानंतर स्टेशन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. मारहाण प्रकरणी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे, उपाध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव प्रदीप जाधव ज्येष्ठ वकील के. डी. शिंदे, श्रीकांत जाधव, हरीष प्रताप, सुरेश भोसले, सुनीता मोहिते, अर्चना उबाळे, सुनेत्रा रजपूत आदींनी सहभाग घेतला.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nमुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या\nतिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा\nम्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू\nमंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला\nधुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन\nपाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​\n#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​\nशेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​\nजनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Shrimanyogi--bro-Natak-brc-/28.aspx", "date_download": "2018-08-20T10:32:00Z", "digest": "sha1:RVLJM2L3D4NTNWTIEINKYCHAPQH23LW6", "length": 24651, "nlines": 162, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SHRIMANYOGI (NATAK)", "raw_content": "\nस्वराज्याला सुराज्य करण्याच्या एकाच जिद्दीने शिवाजीमहाराज धडपडत राहिले. अहोरात्र रयतेची काळजी करणारे छत्रपती शिवाजीराजे घरातील असंतोष, दुजाभाव थोपवायला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. शिवाजीमहाराजांनी एकाहून एक जिवाला जीव देणारी माणसं जोडली; परंतु आईविना पोरक्या, हट्टी, मनस्वी स्वभावाच्या शंभूराजांचं, आपल्या लाडक्या पुत्राचं मन सांभाळणं महाराजांच्या आवाक्याबाहेरचं ठरलं. दिल्लीत औरंगजेबाचा सपशेल पराभव करून ‘हिंदू स्वराज्याचा झेंडा’ फडकवायचं स्वप्नं हयातभर शिवाजीमहाराजांनी मनी बाळगलं. परंतु परमेश्वरी संकेत काही वेगळाच होता\nशिवाजी महाराजांच्या जीवनावर योग्य रितीने प्रकाश टाकणारे पुस्तक\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF.html", "date_download": "2018-08-20T11:32:46Z", "digest": "sha1:RCSSBWJCX62KERFQM4EE6SRFKJMCI6IH", "length": 22643, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | संपुआने देशाची तिजोरी रिकामी केली", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » संपुआने देशाची तिजोरी रिकामी केली\nसंपुआने देशाची तिजोरी रिकामी केली\n=अमित शाह यांचा आरोप=\nदाहोद, [१५ मे] – कॉंगे्रसप्रणीत संपुआने आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाची तिजोरी पूर्णपणे रिकामी केली. तिजोरीत खडखडाट असल्याने भाजपाप्रणीत रालोआ सरकारला गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी जात आहेत, असा हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रविवारी येथे चढविला.\nप्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या दुसर्‍या टप्प्याचा गुजरातच्या दाहोद येथे शुभारंभ करताना अमित शाह बोलत होते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अन्नधान्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी देशवासीयांना एकवेळच्या जेवणाचा स्वेच्छेने त्याग करण्याचे आवाहन केले होते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना एलपीजी गॅस मिळावा यासाठी बाजारभावाने गॅस सिलेंडर खरेदी करू शकणार्‍या नागरिकांना सब्‌सिडी सोडावी, असे आवाहन केले आहे, असे अमित शाह म्हणाले. यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे प्रामुख्याने उपस्थित होत्या.\nनरेंद्र मोदी सरकार गरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि त्या दिशेने योजनांची अंमलबजावणीही सुरू आहे. पण, संपुआ सरकारने दहा वर्षांच्या सत्ताकाळात तिजोरी रिकामी केली. त्यामुळे मनात असूनही या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे मोदी सरकारला अडचणीचे जात आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम भ्रष्टाचार रोखण्याच्या दिशेने कठोर पावले उचलली. एलपीजीवर मिळणारी सब्‌सिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून काळा बाजारावरही त्यांनी आळा घातला, असेही शाह यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (346 of 2453 articles)\nसर्वात मोठी भरती येणार ६ जूनला\nमुंबई, [१६ मे] - दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422060538/view", "date_download": "2018-08-20T11:25:23Z", "digest": "sha1:JJ2TYKRDN5GE7CBVBTUBYUOEY5IVTKC5", "length": 12852, "nlines": 197, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - रसज्ञ हो, पहा वसन्त पातला...", "raw_content": "\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - रसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला,\n न काय आर्तशब्द ऐकुं ये \nस्वरांत गूढ हाच सूर आगळा \nनिसर्ग - होलिका - महोत्सवांतला \nविरक्ति कां जरा - दशेंतली वृथा \nकरा विरक्तिभाव दग्ध आपला.\nबघा पलाश - शाल्मली फुलूनि हा\nवसन्त लागणी जिवन्त ही करी,\nशिके बनूनि शुक्रशिष्य का कला \nसभोवती बघूनि चारुता नवी\nजिण्यास कोण हो विटे \nकुढायचें रडायचें अता नको \nक्षणैक घ्या हसूनि हासवा, चला \nपु. व्यवहारदृष्टी असलेला माणूस\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:12:55Z", "digest": "sha1:SETJE5YKDFVRL7GJA56GYEINF6FTTZXI", "length": 32213, "nlines": 101, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "लंडन खाद्यनामा – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nयुरोपला भेट द्यावी, असं प्रत्येकाच्याच मनात असतं. त्यातही बॉलीवूडच्या सिनेमांतून हमखास दिसणारं लंडन पाहावं, असं साऱ्यांनाच वाटत असतं. लंडन म्हटलं की आधी डोळ्यांसमोर येतं ते इथलं राजघराणं. सर्वत्र लोकशाही असूनही एकविसाव्या शतकात या राजघराण्याला मानणारे इथले लोक, ऑक्सफर्ड – केम्ब्रिज यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षणसंस्था, टॉवर ऑफ लंडनमधला प्रसिद्ध कोहिनूर हिरा, संथपणे वाहणारी थेम्स नदी, हिवाळ्यातील प्रचंड गोठवणारी थंडी आणि बरंच काही. अशा या वैविध्यतेने परिपूर्ण असलेल्या लंडनमध्ये कोणत्याही वाहनाशिवाय पायी फिरणं म्हणजे एक अभूतपूर्व अनुभव असतो. तुमच्याकडे या शहराचा नकाशा असला आणि सगळीकडे चालणारं ऑयस्टर कार्ड खिशात असलं की संपूर्ण लंडन तुम्ही पालथं घालू शकता. अगदीच कधी रस्ता चुकलात तर इथले लोक तुम्हाला नक्कीच मदत करतात.\nकॉस्मोपॉलिटिन मानल्या गेलेल्या या शहरांत युरोपमधून अनेक लोक कामधंद्यासाठी आले आणि इकडेच स्थिरावले. येताना त्यांनी आणलेल्या अनेक रेसिपीज आजही लंडनमध्ये आपल्या मानूनच चवीने खाल्ल्या जातात. मूळच्या इंग्लिश पदार्थांमध्ये मला सगळ्यात जास्त भावणारा प्रकार म्हणजे द ग्रेट ब्रिटिश ब्रेकफास्ट. नावाप्रमाणेच उत्तम कॅलरीजने भरलेला हा मेनू शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांत मिळतो. यातले मुख्य पदार्थ म्हणजे वेगवेगळे सॉसेजेस, ऑम्लेटस ,पोच्ड एग्ज, तोंडी लावायला थोडेसे हिरवे मटार, मॅश पटेटोज, रेड बीन्स, ऑलिव्ह ऑइल घालून परतलेले मश्रूम्स, चेरी साईझ टोमॅटोज आणि सोबत व्हाईट किंवा ब्राउन ब्रेड. ही डिश इतकी रंगीबेरंगी असते की तिला हातच लावू नये असं वाटतं. थोडा निवांतपणा असेल तरच हे इतके प्रकार चवीचवीने खाता येतात. एरव्ही ऑफिसला जाणारी लोकं सकाळच्या ब्रेकफास्टसाठी कॉर्नफ्लेक्स आणि दूध, पॉरिज (ओट्सचा एक पदार्थ) किंवा वेगवेगळ्या फळांच्या किंवा भाज्यांच्या स्मूदीज पिताना दिसतात. एमबँकमेण्ट, कॅनरी व्हार्फ, चेरींग क्रॉस, लंडन ब्रिज अशा कितीतरी ऑफिस लोकेशन्सजवळ या स्मूदीजचे स्टॉल हमखास दिसतात. डोळ्यांचं पारणे फिटेल अशा पद्धतीने मांडलेले हे फळांचे रस पिऊनच कितीतरी लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात करत असतील. अनेकांच्या मते दिवस सुरु करण्यासाठी ताज्या फळांच्या रसाला पर्याय नाही. या रसांमुळे दिवसभर आपल्याला ताजंतवानं वाटतंच. शिवाय दिवसभरासाठी लागणाऱ्या सगळ्या कॅलरीज या रसांमधून मिळतात. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, क्रॅनबेरी या सगळ्या रसांबरोबरच आजकाल ट्रेंडी असणारा रस म्हणजे ग्रीन स्मूदी. जे काही ग्रीन असेल त्यांत मध घालून केलेलं मिश्रण म्हणजे ही ग्रीन स्मूदी. यात किवीसारख्या फळापासून अवाकाडो, पालक, सेलरी या भाज्यांपर्यंत सारं काही असतं.\nआणखी एक गोष्ट जी इथल्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे ती म्हणजे कॉफी. चहा पिण्याऱ्यांपेक्षा कॉफी पिणारे लोक तुलनेने इथे जास्त आहेत. त्यामुळे स्टारबक्स, कोस्टा, कॅफे नॅरो यासारखी उत्कृष्ट कॉफी शॉप्स इथे जागोजागी दिसतात. गरमागरम लाते, मशीटो, एस्प्रेसो, हॉट चॉकलेट, कापुचिनो, ब्लॅक कॉफी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफींचे पेले रिचवत, सोबतीला एखाद्या केकच्या तुकड्याचा आस्वाद घेत आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत बसणं यासारखं दुसरं सुख नाही.\nआणखी एक प्रकार अलिकडे एक सोशल इव्हेंट बनत चाललाय तो म्हणजे इंग्लिश हाय टी. असं म्हणतात की हा प्रकार इंग्लंडच्या उच्चभ्रू वस्त्या, राजघराणी यांच्यात खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. लंच ते डिनरच्या मधल्या काळात भूक लागली तर चहाबरोबर सोपे पदार्थ आहेत खाण्यासाठी. अशा वेळी आजूबाजूला नोकर-चाकर नसल्याने सहज सोप्या पदार्थांनाच चहाबरोबर प्राधान्य दिलं जाई. पूर्वी फक्त केक, बिस्किटं आणि जॅम – ब्रेड इतकंच असे. कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस, कुकीज, पेस्ट्रीज, मफिन्स अशा पदार्थांचा समावेश होत गेला. आजकाल थेम्स नदीकिनारी मोठमोठ्या बोटी दिसतात आणि तिथे हा इंग्लिश हाय टी मिळतो. समुद्राच्या लाटांवर हिंदोळे घेणारी बोट, अंगावर अलगद येणारी वाऱ्याची झुळूक आणि पुढ्यात असणाऱ्या वाफाळत्या कॉफीचा मंद सुवास. सोबत अतिशय कलात्मकतेने रचलेली सँडविचेस आपल्याला एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात. बोटीतून उतरल्यानंतरही कितीतरी वेळ इथल्या सँडविचेस आणि केकची चव जिभेवर रेंगाळत राहते. आफ्टरनून टीच्या क्लासिक सिलेक्शन प्रकारांत ज्यांची गणती होते ती म्हणजे क्युकम्बर सँडविच, एग मेयोनीज अँड क्रेस सँडविच, स्मोक्ड सामन विथ क्रीम चीज, हॅम विथ मस्टर्ड चिकन कॉरोनॅशन आदी प्रकार.\nएग मेयॉनीज विथ क्रेस हा प्रकार– बस दो मिनिट प्रकारांत मोडतो. त्यासाठी ब्रेडच्या एका बाजूला मेयोनीज लावून त्यावर उकडलेल्या अंड्यांच्या चकत्या लावल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे मिळणारी बारीक मेथी चिरून (कच्चीच फक्त धुवून) काळ्या मिरीत कुस्करून भरली जाते. आपलं सॅन्डविच तयार. यामुळे शरीराला हिरव्या पालेभाजीतले घटक आणि अंड्यातली प्रथिनं दोन्ही मिळतात. सुरुवातीला खूप चविष्ट लागत नसलं तरी एकदा दोनदा चाखल्यानंतर ही चव हळूहळू आपल्याला आवडू लागते. शिवाय त्यातील प्रथिनांमुळे पोटही खूप वेळ भरलेलं राहतं.\nमी आधी उल्लेख केल्याप्रमाणे लंडनची खाद्यसंस्कृती खूप रंगीबेरंगी आहे. दुपारच्या जेवणामध्ये ऑफिसात असणारे लोक शक्यतो ‘वन बोल मिल’ ला पसंती देतात. त्यातही इथे भरपूर वैविध्य दिसते. बहुधा सगळ्या ऑफिसेसच्या आसपास व्हिएतनामी फ, वाघामामा, ईत्सु , पॉलस, वसाबी, झीझी अशी चेन रेस्टारंटस दिसतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुशी, जपानी कात्सु करी अँड राईस, फमध्ये मिळणारं मिश्र भाज्यांचं सूप, मांसाहारींसाठी मासांचे तुकडे, वाघामामामधले पाड थाय नूडल्स, पॉलमधले डेलिशियस केक आणि पेस्ट्रीज आणि वसाबी स्पेशल फ्लेवर्ड चिकन, झीझीमधला गार्लिक ब्रेड, सोबत पिझ्झा किंवा क्रिमी पास्ता अशा चवदार गोष्टीना खवय्यांची पसंती असते.\nलहान मुलांच्या टिफिनमध्ये शक्यतो एखादं सँडविच, वेफर्सचं पॅकेट, थोडी फार चॉकलेट्स आणि एक तरी फळ हमखास आढळतं. जर तुम्हाला फारच कमी वेळ असेल किंवा जर फारच घाईत असाल तर सगळ्या सुपर स्टोअर्समध्ये मील डील नावाचा प्रकार मिळतो. तो घाईच्या वेळेला एक पूर्णान्न असतो. यात एक बगेट (फ्रेंच पाव ) शाकाहारींसाठी आत भाज्या घातलेला आणि मांसाहारींसाठी चिकन किंवा मटणच्या तुकड्यांसह. सोबत ज्यूस, एखादं फळ आणि कधी कधी डेझर्ट म्हणून चॉकलेट इतकं सारं देतात. हे तुम्ही ऑफिसमध्ये डेस्कवर बसून किंवा प्रवासातही खाऊ शकता.\nघरी असणारे वृद्ध आणि गृहिणी शक्यतो सूप – सॅन्डविच असेच प्रकार खाताना दिसतात. शनिवार-रविवारचा बेत मात्र थोडा वेगळा असतो. वीक एन्ड ही संकल्पना आपल्या आधीपासून इथे अस्तित्वात आहे. घरी असणारे लोक रोस्ट चिकन, रोस्ट लँबसोबत ब्रोकोली, गाजरासारख्या स्टीम्ड व्हेजिटेबल्स खातात. शिवाय इटलीतून आलेला पिझ्झा, पास्ता, लझानिया हेही प्रकार सोबतीला असतात. फिश अँड चिप्स नावाचा प्रकार इथे लोकप्रिय आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलंही हा पदार्थ अतिशय आवडीने खातात. सगळ्यात जास्त खायला काय आवडतं असं विचारल्यावर फिश अँड चिप्सsssss असं एकसुरात आणि त्यांच्या बोबड्या भाषेत सांगणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना मध्यंतरी एका कार्यक्रमांत मी पाहिलं होतं. आपल्याकडे जसे वडापावचे स्टॉल गल्लोगल्ली आढळतात तसंच इथे फिश अँड चिप्सची दुकानं गल्लोगल्ली दिसतात. आपल्या देशात जसे लोक क्रिकेटवेडे आहेत तसे इथले फुटबॉलचे चाहते आहेत. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये नजर फिरवली तर अर्ध्यापेक्षा अधिक लोकांची पसंती मॅच बघताना फिश अँड चिप्स खाण्यालाच असते. कॉड नावाचा गोड्या पाण्यातील मासा बटाट्याच्या चिप्स म्हणजेच फ्रेंच फ्राईज सोबत देतात. तोंडी लावायला टोमॅटो केचप, मेयोनीज, हॉट चिली गार्लिक असे वेगवेगळे सॉस मिळतात. हा प्रकार खाताना मत्स्यप्रेमींची निराशा होण्याची शक्यता असते. कारण आपल्यासारखे माशाला मीठ-मसाला हळद ,आलं-लसूण असं काहीही न वापरता मैद्याच्या पिठात मध मिसळून त्या पिठात मासा घोळवून तो तळला जातो. पण निदान एकदा तरी खाऊन बघावा असं या पदार्थाबाबतीत म्हणता येईल. जसं पॅरिसला जाऊन आल्यानंतर तिकडच्या पॅटीसरी मधले मॅकरुन्स खाल्ले असं लोकं सांगतात तसं लंडनला भेट देऊन तिकडचे फिश अँड चिप्स आम्ही ट्राय केले असं आपण नक्की म्हणू शकता.\nइथे गल्लोगल्ली दिसणारी दुकानं म्हणजे मॅक डोनाल्ड आणि बर्गर किंग. या फास्ट फूड चेन रेस्टॉरंटची संख्या भारताच्या तुलनेने इथे अधिक आहे. आदल्या दिवशी फास्ट फूड खाऊन दुसऱ्या दिवशी जिममध्ये त्याच्या दुप्पट घाम गाळणारे लोक पहिले की हसू येतं.\nआणखी एक आवर्जून उल्लेख करण्यासारखी जागा म्हणजे इकडच्या काही स्टेशन जवळ असणारे टर्किश फूड स्टॉल. तिथला पिटा ब्रेड आणि थंडगार हमस म्हणजे माझा जीव कि प्राण. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे रोस्टेड हमस. वेगवेगळ्या रंगांच्या भोपळ्या मिरच्या ऑलिव्ह ऑइलमध्ये रोस्ट करून यात मिसळतात. शिवाय तुमच्या चवीनुसार अतिशय ताजं चिरलेलं सॅलड ज्यात लाल कोबी, हिरवा कोबी, कांदा ,काकडी, बीट ह्या भाज्यांबरोबरच फलाफल (मिश्र डाळींचे वडे) पिटा ब्रेड मध्ये भरून देतात. तोंडी लावायला इथे पिकल्ड चिली मिळते. व्हिनेगरमध्ये बुडालेली ही हिरवी मिरची फार तिखट नसते.\nआणखी एक मुद्दाम उल्लेख करावा असा प्रकार म्हणजे पिकल्ड व्हेजिटेबल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खारवून व्हिनेगरमध्ये बुडवून बाटलीबंद ठेवलेल्या अनेक सुपर मार्केटमध्ये दिसतात. ते पाहून हे लोक अगदी कशाचंही लोणचं घालू शकतात की काय असा प्रश्न दरवेळी माझ्या मनात येतो. हल्लीच एका हॉटेलमध्ये मी कोंबडीच्या अंड्यांचं लोणचं पाहिलं. असं म्हटलं जातं की अंड्याचं लोणचं हे इंग्लडमध्ये सतराव्या-अठराव्या शतकापासून घातलं जात होतं. अंडी साठवून ठेवण्यासाठी असं लोणचं घातलं जाई. त्यासाठी अंडी स्वच्छ धुवून आधी उकडून घेतात. थंड झाल्यावर सोलून शक्यतो माल्ट व्हिनेगर किंवा अपल सायडर व्हिनेगरच्या मिश्रणात बुडवून ठेवली जातात. सोबतीला व्हिनेगरच्या रसात काळी मिरी, रोझमेरी, थाईम असे मसाल्याचे पदार्थ घातले जातात. आवडीप्रमाणे त्यात काही जण बीटाचा रस घालतात. त्यामुळे लोणच्याला येणारा गुलाबी रंग अनेकांना आवडतो. काहीजण व्हिनेगरमध्ये बुडालेली पांढरीशुभ्र अंडी पसंत करतात.\nलंडनमधल्या सणांविषयी लिहायलाच हवं. ख्रिसमस, गुड फ्रायडे, इस्टर याव्यतिरिक्त दिवाळी, चायनीज न्यू इयर असे सणही इथे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. त्यातही युरोपची खास ओळख असलेला नाताळ हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची पद्धत आहे. ऐन हिवाळ्यात येणारा हा सण म्हणजे प्रत्येकासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. 25 डिसेंबरला सण येत असला तरी त्याची तयारी मात्र कित्येकांच्या घरी आधीपासूनच सुरु असते . या ख्रिसमसला तुम्ही काय नवीन करू शकता, कोणता पोशाख घालू शकता, डिनर पार्टीचा मेनू काय ठरवाल अशा प्रकारच्या जाहिराती सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच टीव्हीवर सुरु झालेल्या असतात. या काळात युरोपमधल्या आजूबाजूच्या देशांत घरं असणारे आपापल्या घरी गेलेले असतात. त्यामुळे कामकाजाच्या ठिकाणी थोडा निवांतपणा असतो. वेगवेगळी दुकानं, शॉपिंग मॉल्स अगदी भरघोस सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात. प्रत्येक घरात ख्रिसमस ट्री उभारलंच जातं आणि त्या ट्रीपुढे घरातील लहान मुलं आदल्या रात्री दूध आणि बिस्कीट ठेवतात, त्यांच्या लाडक्या नाताळबाबासाठी त्या दिवशी पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद असल्याने रस्त्यावर एकही माणूस किंवा गाडी दिसत नाही पण प्रत्येकाच्या घरी मात्र सेलिब्रेशनची जंगी तयारी असते. या दिवशी सगळ्यांकडेच केला जाणारा पदार्थ म्हणजे व्होल रोस्टेड टर्की. कोंबडीसारखाच पण थोडा मोठा असा हा प्राणी परंपरेचा भाग म्हणून खाण्याची पद्धत आहे. स्वच्छ धुवून कोरडी करून अख्खीच्या अख्खी टर्की ओव्हनमध्ये ऑलिव्ह ऑइल शिंपडून शिजवली जाते. या टर्कीच्या पोटात आणि बाहेरही ब-याचशा भाज्या भरून शिजवल्या जातात. शिवाय आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या साईड डिश आणि भरपूर डेझर्टही असतात. इस्टर आणि गुड फ्रायडे या सणांना आपण लहानपणी कवितेत ऐकलेले हॉट क्रॉस बन्स खाण्याची परंपरा आहे. फक्त त्यांची किंमत कवितेत म्हटल्याप्रमाणे एक पेनी किंवा दोन पेनी नसून त्यापेक्षा जास्त असते.\nवेगवेगळ्या कलागुणांनी नटलेल्या, सृष्टीसौंदर्याने बहरलेल्या आणि असंख्य चवी ज्या शहरात एकत्र नांदत आहेत अशा लंडनला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या.\nमूळची मुंबईची. तिथल्याच एका कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली असून दहा वर्षे एका नामांकित कंपनीत नोकरी केल्यानंतर आता लंडनमधे स्थायिक. वाचनाची अतिशय आवड. शिवाय मी स्वतः एक फूडी आहे. वेगवेगळ्या देशांना भेट देऊन तिकडचे लोकल कुझिन्स ट्राय करायला खूप आवडतं. प्रवासातून परत आल्यानंतर तेच पदार्थ घरी करून बघणं हा माझा आवडता उद्योग.\nइंग्लंड खाद्यसंस्कृतीऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकलंडन खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaEngland FoodLondon FoodMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post सहनौ भुनक्तु\nNext Post अमे गुजराती\nखूप सुंदर वर्णन व फोटोज\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-20T11:20:14Z", "digest": "sha1:IJ7SGB3OHGH4TALRLM2F6Z6QC3KDC6Z2", "length": 16440, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी\nगांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी\nनवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – देशात गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील ४ हजार कोटींच्या मोहनपुरा सिंचन प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले.\nगांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी देशातील इतर महान व्यक्तींचे योगदान छोटे करून दाखवण्यात आले. हे या देशाचं दुर्दैवं आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. काही लोक सरकारविरोधात अफवा आणि संभ्रम पसरवण्याचे काम करत आहेत. पण ते वास्तवापासून दूर आहेत. आरोप करणाऱ्यांना वाट्टेल ते बोलू द्या. त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन करत मोदींनी विरोधकांवर टीका केली.\nमोहनपुराचा हा सिंचन प्रकल्प ४ वर्षांच्या आत सरकारने पूर्ण केला आहे. हे पाणी शेतापर्यंत पाईपलाइनने पोहचवण्यासाठीची योजना पूर्ण करण्यात आली आहे, असं मोदी म्हणाले. मोहनपुरा धरणाचे काम डिसेंबर २०१४मध्ये सुरू झाले होते. या धरणामुळे १.३५ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे राजगड या दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे, असे मोदींनी सांगितले.\nPrevious articleपिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल\nNext articleपुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकर्नाटकातील काँग्रेसचे ९ आमदार सिद्धरामय्यांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग\nदिल्लीत ममता बॅनर्जींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/maintain-highways-alcoholic-beverages-46167", "date_download": "2018-08-20T10:44:50Z", "digest": "sha1:XGXXSRUDPEXCEOZT62K5TFPJMPYZPV4D", "length": 11147, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maintain highways alcoholic beverages महामार्गांलगतची मद्यबंदी कायम ठेवा | eSakal", "raw_content": "\nमहामार्गांलगतची मद्यबंदी कायम ठेवा\nशुक्रवार, 19 मे 2017\nपुणे - महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय व राज्य मार्गांभोवतालच्या 500 मीटर परिसरातील मद्यबंदी उठवू नये, अशा आशयाचे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी पाठविले.\nपुणे - महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय व राज्य मार्गांभोवतालच्या 500 मीटर परिसरातील मद्यबंदी उठवू नये, अशा आशयाचे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी पाठविले.\nमहापालिका हद्दीतून जाणाऱ्या मार्गांभोवतालची मद्यविक्रीची बंदी उठविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे विचारणा केली आहे. मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हस्तांतरित करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. त्यामुळे या बाबतचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानेच राज्य सरकारमार्फत घ्यावा, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. या पार्श्‍वभूमीवर महामार्गांच्या परिसरात 500 मीटर अंतरावर मद्यविक्री बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने प्राधान्य द्यावे, अशी मागणी महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://manmokle.wordpress.com/2017/09/01/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:26:19Z", "digest": "sha1:HMAXLX4CFBGUH7WD5YABX7SGFSO2NMOI", "length": 38886, "nlines": 74, "source_domain": "manmokle.wordpress.com", "title": "आठवणीतला गणपती बाप्पा | मनमोकळं", "raw_content": "\nकाही सुचलेलं…. काही साचलेलं. लेखणीतून व्यक्त झालेलं. :)\nगणपती बाप्पाच्या आगमनाने सगळंच कसं मंगलमय होऊन जातं. सगळीकडे ढोल ताशे, आरत्या, गणपतीची गाणी यांचे आवाज. अधून मधून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. सगळी मरगळ, सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो गणपती येणार म्हटल्यावर. गेली कित्येक वर्षं माझा गणपतीशी संबंध तुटल्यासारखाच झाला होता. म्हणजे दर्शन वैगेरे घ्यायचे सोसायटीतल्या गणपतीचं, कोणाकडे निमंत्रण असेल तर तिथेही जाऊन यायचं, पण अगदी उत्सवात रंगून जाणं वगैरे नाही. सगळं आपलं जेवढ्यास तेवढं. फॉर्मल. पण या वर्षी कसा माहित नाही, पण पुन्हा एकदा तो उत्सवाचा अनुभव घ्यावासा वाटला मला. कदाचित गणपतीची सुट्टी शुक्रवारी आल्यामुळे, ३ दिवसांचा ‘लॉंग वीकएंड’ आल्यामुळेही असेल. एकदम रिलॅक्स मूड होता, सुट्टीचा फील येत होता. बाप्पाचं आगमन नेहमीप्रमाणे झालं. दर्शनासाठी म्हणून खाली गेले, नमस्कार करून काही क्षण त्या सुबक रेखीव मूर्तीकडे बघत राहिले आणि अचानक जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. बाप्पाचे ते रेखीव, बोलके डोळे जणू माझ्याशी बोलू पाहत होते, किंवा कदाचित माझ्याच आयुष्यातल्या जुन्या आठवणींचा पट मला उलगडून दाखवत होते. नमस्कार करून मी तिथून निघाले खरे, पण ते डोळे माझ्यासोबतच आले आणि अचानक मला १५-१६ वर्ष मागे घेऊन गेले.\nमी शाळेत असतानाचे गणेशोत्सवाचे दिवस. महिनाभर आधीपासूनच गणपतीचे वेध लागायचे. आताच्या सीबीएस्सीच्या शाळांनी कंजूषपणे आणि उपकार केल्यासारखी दिलेली २ दिवसांची सुट्टी नव्हती तेव्हा, आम्हाला चांगली आठवडाभर सुट्टी असायची गणपतीची. त्यामुळे गणपती आणि सुट्टी असा दोन्हीचा मिळून उत्साह असायचा. सोसायटीमध्ये फार कोणाच्या घरी गणपती नव्हते त्यावेळी, त्यामुळे सोसायटीचा सार्वजनिक गणपती हाच आम्हाला आमच्या घरच्या बाप्पासारखा होता. आणि ज्यांच्या घरी गणपती यायचा ते सुद्धा सोसायटीच्या उत्सवात तेवढ्याच उत्साहाने सामील असायचे. गणपतीत वेगवेगळे कार्यक्रम असायचे, डान्स, फॅन्सी ड्रेस, नाटक, क्विझ शो, चित्रकला स्पर्धा आणि अजून बरंच काय काय. त्यामुळे ऑगस्ट मध्ये चाचणी परीक्षा संपली, की लगेच गणपतीच्या कार्यक्रमांचे वेध लागायचे. महिनाभर आधीपासून डान्सची तयारी सुरु व्हायची. कोणतं गाणं निवडायचं, त्यात कोणाला घ्यायचं, कोणी कुठे उभं राहायचं इथपासून ते मग कोणता ड्रेस घालायचा, मेकअप कोण करणार इथपर्यंत बऱ्याच गोष्टीवर चर्चा चालायची. त्यात मग कधी कधी वाद, भांडणं, कट्टी बट्टी होऊन एका ग्रुपचे ३-४ वेगवेगळे ग्रुप पण पडायचे. पण काही झालं तरी उत्साह मात्र कमी व्हायचा नाही. उलट असे ग्रुप झाल्यावर अजूनच चेव यायचा, आता तर आपलाच डान्स सर्वात छान व्हायला हवा, आता काही करून त्यांना हरवून आपणच पहिलं बक्षीस घ्यायला हवं अशी चढाओढ लागायची. या सगळ्यासाठी गाण्याची कॅसेट आणण्यापासून सुरुवात व्हायची. तेव्हा आतासारखी लगेच एका क्लिक मध्ये गाणी ‘फ्री डाउनलोड’ होत नव्हती. मग आधी कोणाकडे कॅसेट आहे का त्याची चौकशी व्हायची आणि अगदीच पर्याय नसेल तर मग सगळ्यांनी मिळून पैसे काढून ती कॅसेट विकत आणायची. डान्स बसवण्यासाठी कधी कधी सोसायटीमधल्याच मोठ्या ताई दादांची मदत घेतली जायची. महिनाभर कसून तयारी चालायची.\nचतुर्थीच्या दिवशी सगळेजण ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून अंघोळ करून, नवीन कपडे घालून तयार असायचे. १० वाजल्यापासूनच मंडपाच्या आवारात सगळेजण जमायचे आणि आतुरतेने बाप्पाच्या येण्याची वाट बघायचे. त्यावेळी आतासारखे स्मार्टफोन नसल्यामुळे, बाप्पाला आणायला गेलेल्या लोकांशी संपर्क साधायची काहीच सोय नव्हती, त्यामुळे नेमकं ‘स्टेटस’ कळायचं नाही. फक्त गणपती आणायला गेलेत आणि आपण तो येईपर्यंत वाट बघायची एवढंच माहित असायचं. पण तरी त्याचा त्रास नाही झाला कधी, उलट त्या वाट बघण्यात, त्या आतुरतेत पण एक वेगळाच आनंद होता. जरा कुठे ढोल वाजवण्याचा आवाज आला, की आम्ही सगळे लगेच गेटजवळ पळायचो, आपला बाप्पा आलाय का ते बघायला. शेवटी एकदाचा आपला बाप्पा येताना दिसला, की मागच्या रस्त्यावरच जाऊन ट्रकला गाठायचो आणि मिरवणुकीत सामील व्हायचो. बाप्पाची मूर्ती बघितल्यावर जो आनंद व्हायचा ना, तो शब्दात सांगता न येण्यासारखा असायचा. रस्त्यापासून सोसायटीच्या आवारात येईपर्यंत आम्ही हळू हळू त्या ट्रकच्या मागे मागे चालत जायचो. ढोल ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात, लहानांसोबतच मोठेही भान हरपून नाचत असायचे. गेटमधून आत शिरताना फटाक्यांची माळ लावली जायची. मंडपा जवळ आल्यावर सगळ्या सुवासिनी काठापदराच्या साड्या नेसून, नथ घालून नटून थटून, हातात आरतीची ताटं घेऊन तयार असायच्या. सगळ्या आळीपाळीने बाप्पाला ओवाळायच्या. आणि मग यथावकाश बाप्पा आपल्या आसनावर विराजमान व्हायचे.\nमग यायची आरतीची वेळ. आरती म्हणजे एक मोठा ‘इव्हेंटच’ असायचा आणि त्यासाठी कसला जोश असायचा सर्वांना म्हणून सांगू. “निढळावरी कर” च्या वेळी सगळ्यांचा जो आवाज लागायचा, तो माईकशिवायही शेवटच्या बिल्डिंग मधल्या सर्वात शेवटच्या घरात ऐकू जायचा. आरतीचे पुस्तक न बघता कोण जास्तीत जास्त अचूक आरती म्हणून दाखवतोय यासाठी आमच्यात स्पर्धा लागायची. “घालीन लोटांगण” च्या वेळी तर जणू सगळ्यांच्या अंगात वेगळंच वारं शिरायचं. त्या वेळी इतकी वर्षं, न चुकता नित्यनेमाने त्या आरत्या म्हटल्यात म्हणूनच की काय, ते इतकं पक्क बसलंय डोक्यात की, आता सुद्धा कधी अचानक झोपेतून उठवून कोणी अर्ध्यातूनच “आषाढी कार्तिकी भक्तजन येती” अशी सुरुवात केली ना, तरी आपोआप तोंडातून “चंद्रभागेमध्ये स्नाने जे करती” हे निघेलच. या आरत्या म्हणजे जणू माझ्या मेंदूचा एक अविभाज्य भागच होऊन बसलाय, ठरवून विसरायचं म्हटलं तरी विसरता नाही येणार.\nते पाच दिवस आम्ही सगळेच दिवसभर मंडपातच पडलेले असायचो. खेळ असो की भांडण, सगळं मंडपातच, बाप्पाजवळ. फक्त जेवण आणि झोपण्यापुरतंच काय ते घरात जायचो. त्यासाठी आईबाबांचा इतका ओरडा खाल्लाय, पण काही फरक पडायचा नाही. खेळाबरोबरच तिथल्या मोठ्यांनी सांगितलेली सगळी कामं सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने करायचे सगळेजण. कधी दर्शनाला आलेल्यांना प्रसाद दे, कधी फुलं आणून दे, कधी प्रसादासाठी आणलेले मोठे लाडू फोडून त्याचा भुगा करा आणि अजून बरंच काय काय. काम कोणतंही असो, पण ते बाप्पाचं आहे, आपण बाप्पाचं काहीतरी काम करतोय याचाच एवढा अभिमान वाटायचा. आणि कितीही कामं केली किंवा कितीही दमलो तरी दोन्ही वेळची आरती मात्र कधीही चुकवायचो नाही. मंडपातून पाय निघायचाच नाही. रात्रीच्या कार्यक्रमांसाठी लवकर जेवण आटपून यायचं आणि पुढची जागा पकडायची. ज्या दिवशी आपला डान्स असेल तेव्हा तर बघायलाच नको. संध्याकाळपासूनच तयारीला सुरुवात व्हायची, ड्रेस घाला, साडी नेसवा, केसांचं गंगावन लावा, मेकअप करा. आपण डान्स करणार त्याचा उत्साह, ती हुरहूर, स्टेजवर गेल्यानंतर वाटणारी किंचितशी भीती, पण मग नाचायला सुरुवात केल्यानंतर येणारी मजा, तो संपल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आपल्याबद्दलचं कौतुक, या सगळ्यात एक वेगळीच मजा होती, एक नशा होती. ते पाच दिवस जणू सगळेच जण एका वेगळ्याच विश्वात असायचे, सगळं वातावरणच एकदम भारावलेलं, मंत्रमुग्ध झालेलं असायचं.\nपाचवा दिवस उजाडायचा तोच जड अंतःकरणाने. बाप्पा जाणार हा विचारच सहन व्हायचा नाही, पोटात कसंतरीच व्हायचं. असं वाटायचं, दिवस संपूच नये, वेळ जागच्या जागी थांबून राहावी. संध्याकाळची शेवटची आरती झाल्यावर तर खूपच भरून यायचं. प्रत्यक्ष विसर्जनाला जरी गेलो नाही तरी जशी येताना सोबत करायचो तसेच जातानाही ट्रकच्या मागेमागे जायचो आम्ही, अगदी तो पार हायवेला लागेपर्यंत आम्ही मिरवणुकीत सामील असायचो. प्रत्यक्ष विसर्जनाला मी एकदाच गेले होते पण तेच पहिलं आणि शेवटचं. मला वाटतं ८वीत असेन मी त्या वेळी. मोठया उत्साहाने गेलो होतो आम्ही सगळे विसर्जनाला, पण त्या ठिकाणी बाप्पाला प्रत्यक्ष पाण्यात बुडताना बघून डोळ्यात पाणीच आलं. थोड्या लहान मुली होत्या त्या तर तिकडेच रडायला लागल्या. आम्ही थोड्या मोठ्या होतो म्हणून तिकडे नाही रडलो, पण घरी आल्यावर बाथरूम मध्ये जाऊन गपचूप अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर पुन्हा कधी विसर्जनाला जायचं नाही म्हणून मी जे ठरवलं ते आजतागायत पाळलंय. मला कोणी लहान म्हणा किंवा काहीही म्हणा, पण आज एवढी मोठी झाले तरीही बाप्पाला असं पाण्यात बुडावताना बघून मला रडूच येतं. “पुढच्या वर्षी लवकर या” असं म्हणणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्ष बाप्पाला निरोप देणं खूप कठीण. तो गेल्यावर मग पुढचे काही दिवस तो सुना सुना झालेला मंडप बघणं ही एक शिक्षाच असायची, जिवावर यायचं ते. गेल्या ५ दिवसातली सगळी मजा पुन्हा पुन्हा आठवत राहायची आणि त्या आठवणींनी मन अस्वस्थ व्हायचं. जणू काही आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस दूर गेलाय असं वाटायचं. २ दिवस फार दुःखात जायचे, मग पुन्हा हळूहळू सगळं नॉर्मल व्हायला सुरुवात व्हायची. After all, show must go on. त्या पाच दिवसातल्या सगळ्या आठवणी मनात साठवून सुट्टी संपल्यावर आम्ही शाळेत जायचो, कारण शाळेत पुन्हा एकमेकांना आपापल्या गणपतींची मजा सांगायची असायची, गणेशोत्सवावर निबंध लिहिताना तेच सगळं लिहायचं असायचं.\nवर्षांमागून वर्षं सरली, शाळा संपली, कॉलेज सुरु झालं. आता आपण मोठे झालो म्हणून हळूहळू कार्यक्रमात भाग घेणं कमी झालं, नंतर तयारी मध्ये सुद्धा भाग घ्यायला वेळ मिळेनासा झाला. सगळे आपापल्या करिअरच्या मागे लागले, कोणी सायन्स, कोणी कॉमर्स, कोणी एमबीए. आणि नंतर सगळे आपापल्या व्यापात इतके गढून गेले की नंतर नंतर तर दुसऱ्यांचे डान्स बघण्यासाठी सुद्धा यायला वेळ मिळेनासा झाला. की त्यातला इंटरेस्ट संपला काय माहित गणपतीचं सगळं उत्साहाने करणारी ती आमची शेवटची पिढी होती की काय कोण जाणे गणपतीचं सगळं उत्साहाने करणारी ती आमची शेवटची पिढी होती की काय कोण जाणे आमच्यातले सगळे आता आपापल्या नोकरी धंद्यात छान सेटल झालेत. अनेकांची लग्नं झाली, बरेच जण आई बाबा पण झालेत. बरेच जण इथून सोडून दुसरीकडे राहायला गेले, जे उरलेत माझ्यासारखे, तेही आपल्याच विश्वात इतके गढलेले की असून नसल्यासारखेच.\nहो… मी स्वतःलाही त्यात धरतेय कारण आज इतक्या वर्षांनी मंडपात कार्यक्रम बघायला गेल्यावर मला माझ्याच सोसायटीत नवख्यासारखं वाटत होतं. खूपसे अनोळखी चेहरे दिसत होते. आणि मग अचानक आठवलं, की गणपती फक्त एक देव किंवा उत्सव नव्हता, तो एक मार्ग होता लोकांना भेटण्याचा, ते एक निमित्त होतं एकमेकांशी संवाद साधण्याचं. एकाच सोसायटीत राहूनही आपण बऱ्याचदा खूप लांब असतो एकमेकांपासून. अशा उत्सवांच्या निमित्ताने लोक भेटतात, बोलतात, सुख दुःख बोलली जातात, नवीन लोकांच्या ओळखी होतात. गेल्या अनेक वर्षात मी या उत्सवात सामील होणंच सोडलं होतं, त्यामुळेच की काय, माझा पूर्ण सोसायटीशीच संबंध तुटल्यासारखा झालाय. कोण नवीन लोक राहायला आले, कोण गेले, कोणाची मुलं किती मोठी झाली, मला काहीच माहित नव्हतं. तरीही मी म्हटलं, बघूया थोडा वेळ थांबून, लहान मुलांचे काय कार्यक्रम आहेत ते.\nस्टेजवर आत्मविश्वासाने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी मुलं बघून मी पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये गेले. ही सगळी मुलं माझ्यापेक्षा जवळजवळ 10-12 वर्षांनी लहान, आमच्या समोर जन्माला आलेली, ज्यांचे एकेकाळी लाडाने गाल ओढायचो, कडेवर घेऊन फिरवायचो, ती ही सगळी छोटी छोटी पिल्लं, आज आत्मविश्वासाने कार्यक्रमाची सगळी सूत्र सांभाळत होती. कधी मोठे झाले हे सगळे कधी निघून गेली ही मधली वर्षं कधी निघून गेली ही मधली वर्षं किती पटकन निघून जातो ना वेळ, कळतच नाही. पण एकीकडे त्यांचं कौतुक वाटत असतानाच, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांकडे बघून भ्रमनिरास झाला. मुळात भाग घेणाऱ्यांची संख्याच खूप कमी होती. आमच्या वेळी इतके लोक असायचे की ११-११.३० झाले तरी कार्यक्रम संपायचेच नाहीत. आणि आता तर मुश्किलीने 4-5 डान्स परफॉर्मन्स होते. आणि असं नाही की मुलं नाहीयेत किंवा कमी आहेत. एरवी मी बघते ना खेळताना, खूप आहेत लहान मुलं पण तरी इथे भाग घेणाऱ्यांची संख्या कमी का किती पटकन निघून जातो ना वेळ, कळतच नाही. पण एकीकडे त्यांचं कौतुक वाटत असतानाच, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांकडे बघून भ्रमनिरास झाला. मुळात भाग घेणाऱ्यांची संख्याच खूप कमी होती. आमच्या वेळी इतके लोक असायचे की ११-११.३० झाले तरी कार्यक्रम संपायचेच नाहीत. आणि आता तर मुश्किलीने 4-5 डान्स परफॉर्मन्स होते. आणि असं नाही की मुलं नाहीयेत किंवा कमी आहेत. एरवी मी बघते ना खेळताना, खूप आहेत लहान मुलं पण तरी इथे भाग घेणाऱ्यांची संख्या कमी का जे थोडेफार होते त्यांना सुद्धा टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायला त्यांचे मित्र मैत्रिणी फार कोणी नव्हते, मुळातच प्रेक्षक खूप कमी होते. का व्हावं असं\nया ४-५ दिवसांत मी सगळा उत्सव पुन्हा एकदा नीट बघितला, बऱ्याच वर्षांनी. आणि मग जाणवायला लागलं की खूप काही बदललंय. आताच्या मुलांना या सगळ्यात रस का उरला नाही त्यांना का नाही वाटत आपण सजावट करायला मदत करावी, छोट्या मोठ्या सगळ्या कामात पुढे पुढे करावं, डान्समध्ये भाग घ्यावा, स्पर्धा करावी. का नाही वाटत त्यांना का नाही वाटत आपण सजावट करायला मदत करावी, छोट्या मोठ्या सगळ्या कामात पुढे पुढे करावं, डान्समध्ये भाग घ्यावा, स्पर्धा करावी. का नाही वाटत त्यांना सुट्टीनंतर शाळेत जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना गणपतीच्या गमती जमती सांगाव्याशा नसतील का वाटत त्यांना सुट्टीनंतर शाळेत जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना गणपतीच्या गमती जमती सांगाव्याशा नसतील का वाटत आणि मग मला पटकन आठवलं की आताच्या कॉन्व्हेंट आणि सिबीएससी आयसीएस्सी वगैरेंच्या शाळांना मुळात गणपतीची सुट्टीच नसते आमच्या सारखी आठवडाभर. मग उत्साह कुठून येणार आणि मग मला पटकन आठवलं की आताच्या कॉन्व्हेंट आणि सिबीएससी आयसीएस्सी वगैरेंच्या शाळांना मुळात गणपतीची सुट्टीच नसते आमच्या सारखी आठवडाभर. मग उत्साह कुठून येणार आणि मुळात गणेशोत्सव म्हणजे काय, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला वगैरे गोष्टी त्यांना शिकवत असतील का शाळेत, हाच प्रश्न आहे. निबंध वगैरे लिहायचा प्रश्नच येत नाही कारण आताच्या मुलांना शाळेत ‘प्रोजेक्ट’ करायला देतात, ज्याची माहिती ते आयती इंटरनेटवरून शोधून काढतात. इथे प्रत्यक्ष अनुभव मंडण्याची गरजच नाही आणि घेण्यात तर अजिबातच रस नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव घेण्यापेक्षा इंटरनेट आणि यू ट्यूब वरचे व्हिडिओ बघण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. निदान प्रसाद मिळतो म्हणून तरी आरतीला जावं असं वाटण्याची यांना गरजच नाही कारण लहानपणापासूनच पिझ्झा आणि बर्गरची चव चाखलेल्या यांना, बुंदीचे लाडू, गूळ खोबरं, गोड शिरा आणि लाह्यांची मजा कशी कळणार आणि मुळात गणेशोत्सव म्हणजे काय, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला वगैरे गोष्टी त्यांना शिकवत असतील का शाळेत, हाच प्रश्न आहे. निबंध वगैरे लिहायचा प्रश्नच येत नाही कारण आताच्या मुलांना शाळेत ‘प्रोजेक्ट’ करायला देतात, ज्याची माहिती ते आयती इंटरनेटवरून शोधून काढतात. इथे प्रत्यक्ष अनुभव मंडण्याची गरजच नाही आणि घेण्यात तर अजिबातच रस नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव घेण्यापेक्षा इंटरनेट आणि यू ट्यूब वरचे व्हिडिओ बघण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. निदान प्रसाद मिळतो म्हणून तरी आरतीला जावं असं वाटण्याची यांना गरजच नाही कारण लहानपणापासूनच पिझ्झा आणि बर्गरची चव चाखलेल्या यांना, बुंदीचे लाडू, गूळ खोबरं, गोड शिरा आणि लाह्यांची मजा कशी कळणार डान्स आणि नाटक किंवा चित्रकलेत बक्षीस मिळवावं असं यांना वाटत नाही कारण फक्त अभ्यासात मार्क मिळवून,वर्गात पाहिलं यायचं हेच ध्येय आहे त्यांच्यासमोर. सगळे रेसमध्ये धावणारे घोडे. पण या स्पर्धेच्या जगात धावताना आपण किती छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाला मुकतोय हे कोण सांगणार त्यांना डान्स आणि नाटक किंवा चित्रकलेत बक्षीस मिळवावं असं यांना वाटत नाही कारण फक्त अभ्यासात मार्क मिळवून,वर्गात पाहिलं यायचं हेच ध्येय आहे त्यांच्यासमोर. सगळे रेसमध्ये धावणारे घोडे. पण या स्पर्धेच्या जगात धावताना आपण किती छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाला मुकतोय हे कोण सांगणार त्यांना त्या दिवशी प्रेक्षकांमध्ये जी काही थोडीफार लहान मुलं बसली होती, त्यातलीही अर्धी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना प्रोत्साहन द्यायचं सोडून मोबाईल वर गेम खेळताना बघितली ना, तेव्हा एका क्षणाला वाटलं की, आताची मुलं खरंच स्मार्ट झालीयेत की त्यांच्यातला निरागसपणाच हरवलाय त्या दिवशी प्रेक्षकांमध्ये जी काही थोडीफार लहान मुलं बसली होती, त्यातलीही अर्धी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना प्रोत्साहन द्यायचं सोडून मोबाईल वर गेम खेळताना बघितली ना, तेव्हा एका क्षणाला वाटलं की, आताची मुलं खरंच स्मार्ट झालीयेत की त्यांच्यातला निरागसपणाच हरवलाय आरती बद्दल तर बोलायलाच नको. मराठी आईबापांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा जी मुलं अडखळत मोडकी तोडकी मराठी बोलतात त्यांच्याकडून “अच्युतम केशवम रामनारायणम्” म्हणण्याची तर मी अपेक्षाच करत नाही. पण हल्ली “निढळावरी कर” चे सुद्धा सूर ऐकू येत नाहीत, आजकाल आरती सुद्धा ‘कस्टमाईज्ड’ करून आपल्या सोयीने जेवढी जमेल तेवढीच म्हणतात की काय कोण जाणे आरती बद्दल तर बोलायलाच नको. मराठी आईबापांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा जी मुलं अडखळत मोडकी तोडकी मराठी बोलतात त्यांच्याकडून “अच्युतम केशवम रामनारायणम्” म्हणण्याची तर मी अपेक्षाच करत नाही. पण हल्ली “निढळावरी कर” चे सुद्धा सूर ऐकू येत नाहीत, आजकाल आरती सुद्धा ‘कस्टमाईज्ड’ करून आपल्या सोयीने जेवढी जमेल तेवढीच म्हणतात की काय कोण जाणे सोसायटी तीच, मंडप तोच, बाप्पाची मूर्तीही तीच. पण उत्सव मात्र तो राहिला नाही. त्यात पूर्वीसारखा सळसळता उत्साह दिसत नाही, एक प्रकारची मरगळ दिसते, उदासीनता दिसते. दिव्यांची रोषणाई असते पण ते पाच दिवस मंडप लहान मुलांनी गजबजल्यावर त्याला जी झळाळी येते ना, ती दिसत नाही, कारण कोणी गर्दीच करत नाही.\nसमोर “आ रे प्रीतम प्यारे” वर चाललेला डान्स बघून क्षणभर मला वाटलं की आपणच जावं स्टेजवर आणि ६वीत असताना केलेला “सनईचा सूर” गाण्यावरचा डान्स करावा. पण आता मला जमेल का जिच्यासोबत मी तो केला होता ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीणही आता इथे नाही. आम्हाला प्रोत्साहन देणारेही नाही आणि चिडवण्यासाठी टिवल्या बावल्या करणारेही नाही. मुळात तेव्हा जी होते, ती माझी मीच आता राहिले नाही. माझ्यातला तो निरागसपणा हरवलाय. कदाचित, माझ्या वयाच्या, माझ्या बरोबरीच्या, सगळ्यांमधलाच तो निरागसपणा हरवलाय. की कदाचित या सगळ्या गणेशोत्सवामधलाच निरागसपणा हरवलाय जिच्यासोबत मी तो केला होता ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीणही आता इथे नाही. आम्हाला प्रोत्साहन देणारेही नाही आणि चिडवण्यासाठी टिवल्या बावल्या करणारेही नाही. मुळात तेव्हा जी होते, ती माझी मीच आता राहिले नाही. माझ्यातला तो निरागसपणा हरवलाय. कदाचित, माझ्या वयाच्या, माझ्या बरोबरीच्या, सगळ्यांमधलाच तो निरागसपणा हरवलाय. की कदाचित या सगळ्या गणेशोत्सवामधलाच निरागसपणा हरवलाय\n५ दिवसांनी बाप्पा नेहमीप्रमाणे निघून जाईल, पण आता नेहमीसारखी हुरहूर लागणार नाही, अस्वस्थ वाटणार नाही. कारण ते सगळं तर तो आल्या दिवसापासूनच वाटतंय, ती हुरहूर आणि अस्वस्थता बाप्पाच्या जाण्याची नाही तर तो येऊनही कसलाच उत्साह नसल्याची आहे. “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना अजून एक सांगावंसं वाटतंय तुला बाप्पा. पुढच्या वर्षी येताना आमच्यासाठी आमचं बालपण पुन्हा घेऊन येशील का रे पुन्हा एकदा तुझ्यासाठी सजावट करायची आहे, पुन्हा एकदा जोरजोरात तुझ्या आरत्या म्हणायच्या आहेत, दिवसभर दमेपर्यंत तुझ्या मंडपाजवळ खेळायचंय, महिनाभर डान्सची तयारी करून दुसऱ्या ग्रुपला हरवायचंय, तुला निरोप देताना पुन्हा एकदा खूप खूप रडायचंय. पुन्हा एकदा लहान व्हायचंय. जमेल का रे तुला आम्हाला परत लहान करायला पुन्हा एकदा तुझ्यासाठी सजावट करायची आहे, पुन्हा एकदा जोरजोरात तुझ्या आरत्या म्हणायच्या आहेत, दिवसभर दमेपर्यंत तुझ्या मंडपाजवळ खेळायचंय, महिनाभर डान्सची तयारी करून दुसऱ्या ग्रुपला हरवायचंय, तुला निरोप देताना पुन्हा एकदा खूप खूप रडायचंय. पुन्हा एकदा लहान व्हायचंय. जमेल का रे तुला आम्हाला परत लहान करायला आणि ते नाहीच जमलं तर निदान या आताच्या मुलांना आमचा तो निरागसपणा देशील का रे आणि ते नाहीच जमलं तर निदान या आताच्या मुलांना आमचा तो निरागसपणा देशील का रे जेणे करून ती मुलं पुन्हा तीच सगळी मजा करतील जी आम्ही केली होती. निदान त्यांना बघून तरी आम्ही आमचं बालपण पुन्हा जगू, आमच्या आठवणीतला गणपती, तो गणेशोत्सव पुन्हा एकदा अनुभवू. करशील का रे बाप्पा एवढं\n2 thoughts on “आठवणीतला गणपती बाप्पा”\nखूप सुंदर. हृदयस्पर्शी लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:04:13Z", "digest": "sha1:ANQYRYYLZGMOJ7I45EVURG27RCA5IGIT", "length": 14050, "nlines": 361, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: वो नीलम परी ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nवो नीलम परी ...\nतिकडे दूर अमेरिकेत वादळ येणार म्हणून आम्ही बाल्कनीची तिकिटं काढून पॉपकॉर्न घेऊन बसलो होतो, तोवर चोरपावलाने या चक्रीवादळाने कधी प्रवेश केला समजलंच नाही.\nसुमारे आठ पाऊंड डायनामाईट. त्याने आमच्या शांत आखीवरेखीव दिवसाला सुरुंग लावलाय. सगळ्या सिस्टीम कोलमडून पडल्यात, प्रायॉरिटीजच्या ठिकर्‍या झाल्यात, नियोजनांना केटो मिळालाय. सद्ध्या नुसतंच हातावर हात धरून बघत बसलोय काय गोड वाताहात चाललीय ते. अजून अंदाजही घेतला नाही झालेल्या नुकसानाचा. निवांत आयुष्याचा विमा उतरवून ठेवलेला नव्हता ... आता कुठे भरपाई मागावी बरं\nही आमची सरप्राईज गिफ्ट. याहून सुंदर आणि वाट बघायला लावणारी दिवाळीची भेट मला आजवर मिळाली नव्हती.\nदत्तक बाळ मिळण्याला लोक ‘रेडिमेड’ का समजतात कोण जाणे ... हे ‘आयतं’ बाळ मिळण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो आणि वाट बघावी लागते हे करून बघाल तर समजेल.\nत.टी. – तुम्हाला केटो माहित नाही के(राची)टो(पली) हे अस्त्र व्हेटोहूनही शक्तीमान असून कुठल्याही बेतावर हे अस्त्र वापराचे अनिर्बंध अधिकार परीकडे आहेत.\nत.टी. २ – यापुढे इथल्या अनियमिततेला सज्जड कारण आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी\nत.टी. ३ - सध्या मला मनीमाऊला निरखण्यातून सवड न मिळाल्यामुळे फोटो काढलेले नाहीत. तेंव्हा पाच आठवड्यांचं बाळ कसं दिसतं ते सध्यातरी गुगलबाबालाच विचारा.\nकसलं डेंजर वादळ आहे. आता फक्त फोटोचीच वाट पाहतोय मी. लवकर प्लीज \nपंकज, तूच काढ बरं आता वादळाचे फोटो\n तिथे व्हेटो-केटो चालणार नाही बरं.\nसध्या आईकडे आहे कोथरूडात. त्यामुळे पूर्वसूचना देऊन आल्यास खाऊ नक्की मिळेल.\nतन्वी, फोटो लवकरच येणार ... मी पण वाट बघते आहे :)\n आम्ही लगेच हजर होणार आता \nअभिनंदन :-) .. ब्राव्हो\nपरीला भेटायला खूप उत्सुक आहे गं... खूप खूप अभिंनदन :) :)\nह्यासाठी हि लिंक पहा\nरोहन चौधरी ... said...\nवा... जबरी न्यूज. :) खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.. :)\nफोटो फोटो फोटो... तुमचे खूप खूप अभिनंदन, खूप सार्‍या शुभेच्छा आणि परीसाठी खूप खूप लाड प्यार. आत्ता वेळ कसा जाईल कळणार नाही. All The Very Best for 24x7 Duty.\nग्रेट न्यूज. हार्दिक अभिनंदन\nसगळ्यांनी फोटू मागितल्यामुळे मी परत तेच टंकत नाही. :)\nताई , तुझ आणि माऊच खूप खूप अभिनंदन गं ...\nगौराई, गोड गोड बातमी. फोटो लगेच लगेच हवा आहे.\nआता परीसाठी नाजूकसाजूक विणायला घेतेच.... :)\nतुझ्या वादळामुळे आज हम बहुत खूश है\nअरे वा गौरी..मस्तच सरप्राइज....\nआय हाय....मला कुणाही कडे मुलगी बाळ पाहिलं की जे वाटतं तेच.....;)\nतू संदेशवाचलं होतंस का (हे टोटल अवांतर आहे...)\nअभिनंदन आणि परीचं स्वागत.\nमंडळी, तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांना सविस्तर उत्तर लिहायचंय. पण सध्या नेट नाही, वेळ नाही, बराहा नाही. अजून आठवडाभर हीच परिस्थिती आहे. तेंव्हा समजून घ्याल.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nवो नीलम परी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2013/02/blog-post_24.html", "date_download": "2018-08-20T10:20:51Z", "digest": "sha1:I54YQ6JRKPMMMCZXVJOI76KLCC5ZXLGH", "length": 19446, "nlines": 38, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: मिरचीचे एकात्मिक व्यवस्थापन", "raw_content": "\nरविवार, २४ फेब्रुवारी, २०१३\nजगभरात चविष्ट पदार्थात - चव निर्माण करण्यासाठी मिरचीचा सहभाग प्रकर्षाने जातो. मिरचीमुळे भारतातील अनेक छोटे-छोटे गावं सातासमुद्रापलिकडे जोडले गेले आहेत-हे सत्य मिरचीची महती कळायला पुरेसे आहे. फक्त विदेशीच नाही तर देशी बाजारपेठेतही मिरचीची मागणी मोठी आहे. प्रक्रिया उद्योगातही श्रेष्ठतम् मिरचीची भरपुर मागणी आहे. महाराष्ट्रात २ लाख हेक्टर क्षेत्र मिरची लागवडी खाली असून, एकूण क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, अमरावती, चंन्द्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात हिरव्या मिरचीचे उत्पादन २०० ते ५०० क्विंटल प्रती हेक्‍टरी उत्पादकता शेजारील राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या २५ % मात्र आहे. सदर तंत्राचा अंतर्भाव केल्यास उत्पादकतेत कमालीची सुधारणा शक्य आहे. पुर्व तयारीसाठी कंपोस्टर, मिश्र-जैविक खत, व मिश्र-सुक्ष्मअन्नद्रव्याचा उपयोग: मिरचीसाठी काळी आणि पाण्याचा लगेच निचरा होणारी जमीन हवी. थोडा वेळ साठणारे पाणी उत्पादकडतेत मोठी घट निर्माण करू शकते कारण मिरची बुरशीजन्य रोगाला लवकर बळी पडते. हे टाळण्यासाठी उच्च दर्जाचे, संपुर्ण कुजलेले व बुरशी प्रतिरोधक कंपोस्ट वापरणे आवश्यक आहे. कंपोस्टर हे उत्पादन ह्या कामी अत्यंत उपयुक्त असून त्याचा वापर शेणखत तथा कृषिकचऱ्याच्या विघटनासाठी तर होतोच शिवाय तयार होणारे कंपोस्ट खत शेतात पसरवल्यावर ते बुरशीजन्य रोगांना प्रतिरोध करते. अशा कंपोष्ट मधे ह्यूमिक आम्लाचे प्रमाण जास्त असल्याने ह्यूमिक एसिडची वरमात्रा देण्याचि गरज उरत नाही. १ किलो कंपोस्टर सुचवलेल्या पद्धतीने वापरल्याने ४-५ टन घनपदार्थाचे जलद विघटन शक्य आहे. कोरडवाहू जमिनीत हेक्‍टरी ३०-४० टन तर बागायतीत २०-२५ कंपोस्ट वापरायचे आहे. कंपोस्ट पसरवण्यापूर्वी त्यात प्रती टन २५० ग्रॅम मिश्र-जैविक खत हे जीवाणू संवर्धक वापरल्याने जमिनीचा कस वाढवण्यास व रासायनिक खताची मात्रा ४० टक्के कमी करण्यास मदत होईल. मिश्र-जैविक खत हे उत्पादन निवडक सूक्ष्मजीवांचे मिश्रण असून ते नत्र स्थिरीकरण करते तसेच स्पुरद व पालाशच्या सुप्त साठ्यांचे विघटन करते. मिश्र-सुक्ष्मअन्नद्रव्य हे उत्पादन महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार बनवले गेले असून मातीतून सूक्ष्मद्रव्याचा समान पुरवठा व्हावा या दृष्टीने कंपोस्ट मधे प्रती टन ०.५ किलो या प्रमाणात मिसळावे. जोमदार रोपासाठी बुरशीनाशक व कीटक-नियंत्रकाचा वापर: मिरचीचे उत्पादन बियाणे व माती पेक्षा रोपाच्या जोमावर अवलंबुन असते. त्यासाठी ३ X १ मीटर आकाराचे २० से. मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात कंपोस्टरचा उपयोग करून बनवलेले उच्च दर्जाचे कंपोस्ट भरपूर प्रमाणात व ५० मी. ली. ट्रायकोडर्मा व ५० मि.ली. शुडोमोनास मिसळावे. वाफ्याच्या रूंदीत १० से. मी. अंतरावर २-३ से. मी. खोल चर पाडून बियाण्याची पातळ पेरणि करावी व ते मातीने झाकून टाकावे. बी उगवून येई पर्यंत झारी ने पाणी टाकावे व त्यानंतर ५-६ दिवासाने पाटाने पाणी द्यावे. पेरणी पासून १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम दाणेदार युरीया द्यावा. गरजेप्रमाणे फोरेटचा उपयोग करावा. रोपे उगवून आल्यावर १०-१५ दिवासांनी कीटक नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ची (५ मी. ली./१० ली) व गंधक युक्त कोळिनाशकाची (३० ग्रॅम/१० ली.) पाण्यात टाकून फवारणि करावी. या प्रक्रीयेमुळे फुलकिडे (थ्रिप्स), कोळी (माईटस) व मावा (अफिड) इत्यादी कीडींचे नियंत्रण होऊन, बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसारही रोखला जाईल. गरज वाटल्यास आठवड्याचा विश्रांती नंतर ५ मी. ली डायमेथोएट किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मि.ली./ १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. पूनर्लागवड व एकात्मिक व्यवस्थापन: मिरचीचे पीक दीर्घ मुदतीचे व अधिक तोडनीचे असल्याने त्याचे कीडनियंत्रण व खत नियोजन जातीने करावे लागते. १ टन कोरड्या मिरचीच्या उत्पादनासाठी ४५ किलो नत्र, ३० किलो स्पुरद व ३५.८ किलो पालाशची गरज भासते. त्याव्यतिरिक्त किडीचा व बुरशीचा ताण कमी करणे तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची उपलब्धता /शोषण वाढवणे अतिशय महत्वाचे आहे. शाखीय वाढ नियंत्रित करून पुलांची व फळांची संख्या वाढवता येते. पूनर्लागवडीची प्रक्रिया: १० लिटर पाण्यात १०० मी. ली. फायलोफ्लोरा, २५ ग्रॅम युरीया व १०० मि.लि. शुडोमोनास चे द्रावण बनवून सर्व रोपे बुडवून लगेच काढावे. या प्रक्रियेमुळे रोप ताजे रहाते व सुरवातीची वाढ जोमदार होते. मरतुक कमी होते. लागवड करतांना रोपाच्या उंचीच्या एक चतर्थाउंश भाग मुळाकडुन मातीत बुजवावा. मिरचीच्या बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फुलावर आणि फळावर असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. रोप लावणीनंतर १० दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड शेताला हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणतः हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. तर उन्हाळ्यात ६ ते ९ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचन पध्दतीनेही पाणी देता येते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते. हेक्टरी खताचा एकात्मीक डोसः * ठिबक मधून देता येईल महत्वाचे रोग आणि त्यांचे लक्षण - १) रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. गादीवाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि त्यामुळे रोप कोलमडते.रोप उपटल्यावर सहज वर येते. २) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे - (फ्रुट रॉट अँड डायबँक) हा रोग कोलीटोट्रीकम कँपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात. ३)भुरी - (पावडरी मिल्ड्यू) भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते. या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात. महत्वाच्यी किडी आणि त्यांची ओळख - फुलकिडे (थ्रिप्स) - हे किटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमिटरपेक्षाही कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे किटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणा-या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे किटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते,पाने गळतात आणि झाड सुकते. याशिवाय फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कोळी (माईटस) - या कीडीला पायाच्या चार जोड्या असल्यामुळे या किडीच्या समावेश किटकवर्गात होत नाही. ही किड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो. कोळी पानातील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलांच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले गळतात. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांच्या आकार लहान राहतो. मावा - मावा हे किटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पाने येणे बंद होते. लेडी बर्ड बीटलचे संवर्धन करा...लेडी बर्ड बीटलच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यांच्या पाठीवरील पंखांवर विविध रंगांचे आणि आकारांचे ठिपके आढळतात. या मित्रकीटकाची अळी व प्रौढावस्था मावा, मिली बग, फुलकिडे, कोळी, खवले कीड आदी किडींना खातात. तरच करा कीटकनाशची फवारणी: प्रत्येक पानावर ६ फुलकिडे आढळल्यास अथवा १०% पेक्षा जास्त झाडांवर प्रादुर्भाव असल्यास तसेच प्रत्येक पानावर ५-१० कोळी आढळल्यास अ.क्र. १, ३,९ या फवारण्या पोषक आहेत , अ.क्र. २, ४ व ५ या फवारण्या संजीवक आहेत , अ.क्र. ६ वी फवारणी बचावात्मक आहेअ.क्र. ७,८ व १० या फवारण्या सुधारणात्मक आहे. पोषक व बचावात्मक फवारण्या अवश्य कराव्यात\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १०:४९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:16:06Z", "digest": "sha1:IFCY7NFRMBIFC3HQ3TYXXJMKO2PGFTJK", "length": 20099, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीमुळे १९ वर्षाच्या गुरख्याचे ह्दय ठणठणीत - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीमुळे १९ वर्षाच्या गुरख्याचे ह्दय ठणठणीत\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीमुळे १९ वर्षाच्या गुरख्याचे ह्दय ठणठणीत\nपिंपरी, दि. १७ (पीसीबी) – भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मदतीमुळे ह्दयाचा आजार झालेल्या अवघ्या १९ वर्षे वयाच्या एका नेपाळी गुरख्यावर मोफत ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाने त्याला तब्बल साडेचार लाखांचा खर्च सांगितला होता. परंतु, आमदार जगताप यांच्या पुढाकारातून सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत पवना हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया पार पडली.\nप्रसाद खवाल (वय १९, रा. नित्यानंद पार्क, विद्यानगर, पिंपळेगुरव, मूळ रा. नेपाळ) असे मोफत ह्दय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा नेपाळचा आहे. तो पिंपळेगुरव परिसरात गुरख्याचे काम करतो. लहान वयातच त्याला ह्दयाचा आजार जडला. त्याने विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. एका रुग्णालयातील डॉक्टरने त्याच्यावर तातडीने ह्दयशस्त्रक्रिया न केल्यास जीव गमवावा लागण्याचा धोका असल्याचे सांगितले. परंतु, त्यासाठी तब्बल साडेचार लाख रुपयांचा खर्च होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. प्रसाद हा गुरख्याचे काम करत असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी रक्कम कोठून आणायची, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.\nत्याने व त्याच्या जवळच्या मित्रांनी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे धाव घेऊन ह्दयाच्या आजाराबाबत माहिती दिली. ह्दयशस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. आमदार जगताप यांनी तातडीने त्यांना मदत मिळवून दिली. पवना हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून प्रसाद याला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केली. तसेच त्याच्यावर उपचार करण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली.\nत्यानुसार गुरख्याचे काम करणाऱ्या प्रसाद याच्यावर पवना हॉस्पिटलमध्ये मोफत ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसाद याने आमदार जगताप यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दरम्यान, कोणताही गंभीर आजार असलेल्या शहरातील गोरगरीब रुग्णांनी पैशांअभावी उपचार थांबवू नयेत. विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लाखोंची मदत मिळते. तसेच सरकारच्या अनेक योजनाअंतर्गत प्रत्येक आजारावर मोफत शस्त्रक्रिया करता येतात. परंतु, त्याबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे कोणताही आजार झालेल्या शहरातील रुग्णांनी आर्थिक मदत किंवा मोफत उपचारासाठी पिंपळेगुरव येथील आपल्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.\nPrevious articleमागासवर्गातील महिलेला स्थायी समिती अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा राष्ट्रवादीचा डाव उधळला\nNext articleहिंजवडीत झोपेत असलेल्या पुतण्यावर चुलत्याने केला कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nवाजपेयीविषयीच्या ट्विटबद्द्ल त्रिपुराच्या राज्यपालांनी मागितली माफी\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार\nप्राधिकरणाची चिखलीतील मोकळी जागा प्लॉटिंग करून बळकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या जागरूकतेमुळे डाव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/congress-bjp-maharashtra-government-1617345/", "date_download": "2018-08-20T11:40:06Z", "digest": "sha1:ONY5MBCCWRVIBAZLMQU2FI35PCU3FACG", "length": 16468, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "congress bjp Maharashtra government | सोयीस्कर सोयरीक | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nगल्लीपासून दिल्लीपर्यंत काहीही झाले तरी भाजप आणि काँग्रेसचे नेते परस्परांवर खापर फोडतात.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवर दोन प्रतिस्पर्धी पक्ष. दोन्ही पक्षांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतात. ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा भाजपचा निर्धार आहे. भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून काँग्रेस नेते आतापासूनच देव पाण्यात ठेवून बसले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काहीही झाले तरी भाजप आणि काँग्रेसचे नेते परस्परांवर खापर फोडतात. गेल्याच आठवडय़ात राहुल गांधी यांनी बहारिनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसची कोंडी करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रीय पातळीवर संबंध एवढे टोकाचे ताणले गेले असताना महाराष्ट्रात मात्र भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तेवढी कटुता दिसत नाही. कारण गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाकरिता भाजप आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्य़ात काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. कोणतेही पद स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. तरीही काँग्रेसला भाजपचा पर्याय अधिक सोयीचा वाटला असावा. अर्थात स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगळी असतात. गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अजिबात सख्य नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचे टाळायला पाहिजे होते. पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. भाजपला रोखण्याकरिता सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा वेळी समविचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसला केव्हाही सोयीचा होता, पण स्थानिक नेत्यांपुढे काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांचा नाइलाज झालेला दिसतो. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा आहेत. भाजप आणि काँग्रेसकरिता या दृष्टीने महाराष्ट्र अधिक महत्त्वाचे राज्य आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झाले गेले विसरून पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आघाडीला विरोध करणारे काँग्रेस नेतेही राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची भाषा करू लागले आहेत. अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा कसा निर्माण होईल या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गोंदियात काँग्रेसला साथ देऊन भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दरी निर्माण तर केली आहे. आतापर्यंत गोंदिया, यवतमाळ आणि जळगाव या तीन जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि काँग्रेसची सोयीस्कर सोयरीक झाली आहे. भाजपला शिवसेनेची साथ नकोशी झाल्याने काँग्रेसचा पर्याय भाजपलाही योग्य वाटत असावा. राज्यातून जास्तीत जास्त खासदारांची कुमक आणि सत्ता कायम राखणे हे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याकरिता भाजपही वेगवेगळी व्यूहरचना आखत आहे. राजकीय पक्ष नेहमीच तत्त्व, विचारधारा याला महत्त्व देत असतात; पण अलीकडे साऱ्याच राजकीय पक्षांनी तत्त्वाला मुरड घातलेली दिसते. गोंदियात भाजप आणि काँग्रेस एकत्र आले असतानाच ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली. भिवंडी या अल्पसंख्याकबहुल शहराच्या सत्तेसाठी काँग्रेसला शिवसेनेचा पर्याय अधिक जवळचा वाटला. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये अनेक उलटीसुलटी समीकरणे तयार झाली आहेत. राज्यात भाजपला रोखणे हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समान ध्येय आहे. यातूनच आणखी वेगवेगळ्या सोयरिकी निर्माण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. साऱ्या राजकीय पक्षांनी सारेच सोडले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/two-actor-restless-words-on-occasion-of-this-republic-day-1622004/", "date_download": "2018-08-20T11:40:10Z", "digest": "sha1:BI5L52VJKPHMJZLYYUJFS5UEX3CNL77I", "length": 27541, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Two actor restless words On occasion of this Republic Day | नोंदवही : दंगल अजून सुरूच आहे.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nनोंदवही : दंगल अजून सुरूच आहे..\nनोंदवही : दंगल अजून सुरूच आहे..\nअलीकडेच झालेली दंगल अनेक संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेली.\nअलीकडेच झालेली दंगल अनेक संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेली. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन कलाकारांच्या मनातल्या अस्वस्थतेचं हे शब्दरूप..\nरंग हा तुझा माझा धमन्यांत वाहणारा..\nआडनावाचा पाठलाग करत पाठीत खुपसलेल्या खंजिराचा.\nलोकशाहीची लक्तरे करून डोळ्यात उतरलेल्या रागाचा..\nमावळतीला आलेल्या सूर्याचा.. ऱ्हासाला आलेल्या माणुसकीचा..\nसांजवेळी येणाऱ्या, न येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहणाऱ्या तिच्या कपाळाचा..\nरंग हा तुझा माझा धमन्यांत वाहणारा..\nथेंब थेंब माणसाला जगवणारा..\nथेंब थेंब वेचून माणसाला मारणारा..\nजातीचा पातीचा.. भिरकावलेल्या त्या दगडाचा..\nरंग हा तुझा माझा धमन्यांत वाहणारा..\nशूटिंगच्या दरम्यान कोणाचा तरी फोन वाजला. आणि मग ‘कधी’, ‘बापरे’ शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मात्र अधिक बोचणारं होतं. देशाबाहेरच्यांनी दंगल घडवून आणली तर आतंकवाद अशी आम्हा सामान्यांची संकल्पना असते. पण देशांतर्गत आपल्याच माणसांनी आपल्याच माणसाविरुद्ध केलेल्या या प्रकाराला ‘चळवळ’ म्हणायचं का चळवळ म्हटल्यावर न्याय-अन्यायाचा प्रश्न उभा राहतो. पण कुणाला न्याय आणि कुणावर अन्याय हेच कळलं नाही.\nत्या घटनेनंतर फेसबुकवर, व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण पेटून उठले. अनेक लेखक तयार झाले. अनेक अभ्यासक उदयास आले. पण बरेच जण सुन्न होते. माझ्यासारखेच. कदाचित आमचा त्या विषयाचा अभ्यास नव्हता. कधी करावासाही वाटला नाही. कुतूहल म्हणून किंवा इतिहासाची माहिती असावी म्हणून ज्यांचा अभ्यास होता त्यांचाबद्दल आदर आहेच. पण अभ्यास नसतानाही काही विद्वानांनी जी हिंमत केली ती आमच्यात कधी आलीच नाही. कारण शाळेत असताना आम्ही आमच्या कोणत्याही मित्राला आडनावाने ओळखत नव्हतो.\nबालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं. तो का सुखाचा हे आज मोठं झाल्यावर कळतंय. तिथे आम्ही समाज नावाच्या घोळक्यात वावरायला लागलो, जिथे माणसाची माणसाशी ओळख खूप वेगळ्या पद्धतीने होते. ‘कांबळे म्हणजे तुम्ही’, ‘पाटील म्हणजे तुम्ही’, ‘पाटील म्हणजे तुम्ही’, ‘सावंत म्हणजे तुम्ही’, ‘सावंत म्हणजे तुम्ही’, ‘कुलकर्णी म्हणजे तुम्ही’, ‘कुलकर्णी म्हणजे तुम्ही’ हे शाळेत एका मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलेलं मला आठवत नाही. कारण मधल्या सुट्टीत सगळ्यांच्या डब्यातला खाऊ एकमेकांना खायचा होता. भूकच एवढी असायची की ‘तुझ्या घरात कोणत्या देवाचा फोटो आहे’ किंवा ‘तुम्ही कोणता सण साजरा करता’ हे विचारायला वेळच मिळायचा नाही. कारण मैदानात जाऊन एकत्र हातात हात घालून साखळी साखळी खेळायचं होत. एकाच टीममध्ये पाटील, लोंढे, जोशी, कुडतरकर यांनी एकत्र खेळून टीमला जिंकवायचं होतं. एकमेकांच्या वह्य़ा घेऊन अभ्यास करायचं वय होतं ते. ‘तू कुठला’ आणि ‘मी कुठला’ असं म्हणत राहिलो असतो तर कदाचित एका वर्गात बरीच वर्ष बसलो असतो. आणि असं म्हटलं असतं की ‘जात’ आहे ना म्हणून पुढे जात नाही. हे सगळं झाल्यावर आम्हाला ज्या सोशल मीडियाने अजूनही बांधून ठेवलंय, त्यातल्या आमच्या शाळेच्या ग्रुपवर एका मित्राचा दुसऱ्या मित्राला मेसेज आला. ‘कुठे आहेस रे’ हे शाळेत एका मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलेलं मला आठवत नाही. कारण मधल्या सुट्टीत सगळ्यांच्या डब्यातला खाऊ एकमेकांना खायचा होता. भूकच एवढी असायची की ‘तुझ्या घरात कोणत्या देवाचा फोटो आहे’ किंवा ‘तुम्ही कोणता सण साजरा करता’ हे विचारायला वेळच मिळायचा नाही. कारण मैदानात जाऊन एकत्र हातात हात घालून साखळी साखळी खेळायचं होत. एकाच टीममध्ये पाटील, लोंढे, जोशी, कुडतरकर यांनी एकत्र खेळून टीमला जिंकवायचं होतं. एकमेकांच्या वह्य़ा घेऊन अभ्यास करायचं वय होतं ते. ‘तू कुठला’ आणि ‘मी कुठला’ असं म्हणत राहिलो असतो तर कदाचित एका वर्गात बरीच वर्ष बसलो असतो. आणि असं म्हटलं असतं की ‘जात’ आहे ना म्हणून पुढे जात नाही. हे सगळं झाल्यावर आम्हाला ज्या सोशल मीडियाने अजूनही बांधून ठेवलंय, त्यातल्या आमच्या शाळेच्या ग्रुपवर एका मित्राचा दुसऱ्या मित्राला मेसेज आला. ‘कुठे आहेस रे घरी नीट जा.’ दुसऱ्याचा तिसऱ्याला आला. ‘आम्हाला फक्त तुझ्या घरी खाल्लेला झुणका आठवतोय. आपल्यात असं काही नाही.’ तिसरा दुसऱ्याला म्हणाला, ‘ये ना घरी. आई विचारात होती तुला घरी नीट जा.’ दुसऱ्याचा तिसऱ्याला आला. ‘आम्हाला फक्त तुझ्या घरी खाल्लेला झुणका आठवतोय. आपल्यात असं काही नाही.’ तिसरा दुसऱ्याला म्हणाला, ‘ये ना घरी. आई विचारात होती तुला’ आणि मग सगळा काळ समोरून गेला. आणि शाळेने केलेल्या एका ऋणात भर पडली. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या ओळी आमच्याकडून सक्तीने वदवून घेतल्या नव्हत्या तर आमच्या मनात बिंबवल्या होत्या. आमच्यातला माणूस जागवला होता. ज्याला कळलं होतं धमन्यांमध्ये वाहणारं रक्त लालच असतं, ते भगवं किंवा निळं नसतं.\nत्या दिवशी पहिला दगड भिरकावला गेल्यावर ज्याचं कपाळ फुटलं त्यातून वाहणाऱ्या रक्ताचा रंग कुठला होता कारण कोण कुणाला मारतंय, कशासाठी मारतंय याचं भान हातात दगड असणाऱ्यालाही नव्हतं. अगदी एका चिमुकल्याच्या हातात दगड होता. त्याच्यामधला निरागसपणा त्याच्याच हातातल्या दगडाने ठेचला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप बघून चर्रर झालं. हे असंच सुरू राहिलं तर बाहेरच्या दहशतवादाची गरजच नसेल ना आपल्याला संपवायला. आपणच आपल्या माणसांना संपवू या. किमान बाहेरच्या कुणीतरी आपल्याला संपवलं याचं दु:ख नाही राहणार. पण खंत राहील, आपण आपलेपणा मात्र संपवलेला असेल. भविष्यात कुठल्याच शाळेत एक मित्र दुसऱ्या मित्राचा डब्बा खाताना दिसणार नाही. एक टीम म्हणून भारताला जिंकवणाऱ्या टीमने पण हाच विचार केला तर पाकिस्तानसोबतच्या विजयानंतरही आपल्या अंगावर रोमांच उठणार नाही. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं म्हणताना तिरंग्यासमोर कुणी ताठ उभं राहू शकणार नाही. कारण प्रत्येक जण तिरंग्यातील हवा असलेला रंग वेचत असेल.\nया सगळ्या प्रकाराबद्दल बोलण्याचा, कुणाची बाजू मांडण्याचा मला अधिकार नाही. कारण माझा तेवढा अभ्यास नाही. पण एक प्रश्न राहून राहून मनात येतो, त्या दिवशी कुणाच्या हातात दगड होता, कुणाच्या हातात काठी होती, कुणाच्या हातात आपल्याच माणसांचा मृतदेह होता. पण कुणा नेत्याच्या हातात कुणी दगड पाहिला का काठी पाहिली का किंवा त्यांनी कुणासाठी आसवं गाळलेली पाहिली का हे कुणीच पाहिलं नसेल. मग आपण कुणासाठी भांडत होतो, कोणी कोणाला भडकवलं याचा सारासार विचार केला हे कुणीच पाहिलं नसेल. मग आपण कुणासाठी भांडत होतो, कोणी कोणाला भडकवलं याचा सारासार विचार केला मी म्हणत नाही की अन्याय सहन करा. पण न्याय मिळवण्यासाठी आपल्यावर नेमका काय अन्याय झाला आहे याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही जणांना त्यांच्या त्यांच्या जातीचा मोठेपणा हवा आहे. कुणा एका जातीवर राज्य करायचं आहे. पण जातीनं नाही, कर्तृत्वाने मोठेपणा येतो आणि जिथे कर्तृत्व संपतं तिथे राजकारण सुरू होतं. राजकारणात होरपळून निघणारा कुठल्याही जातीपातीचा नसतो. त्याला एकाच जात असते, सामान्य माणूस. त्याच्या रक्ताचा रंग लालच असतो.\nराजांनी आम्हाला स्वराज्य दिलं. बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही दिली. पण आम्ही मात्र स्वराज्य टिकवू शकलो नाही. आणि लोकशाही समजून घेऊ शकलो नाही. आम्ही फक्त आमच्याच फायद्यासाठी मतदान करत राहिलो. मुळात मताधिकार असा शब्द असतानाही आम्ही आमच्या मतांचं दान केलं आणि दान मागण्यासाठी आमच्याच स्वाभिमानाचं भांडवल केलं. मुळात व्यवसायाने ओळखली जाणारी माणसांची जात मोठी केली गेली आणि लोकशाहीत जातीचं राजकारण खेळलं गेलं. कित्येकांना कल्पनाही नसावी की या जातीपाती व्यवसायाने आल्या. कुणी खालच्या जातीचा, कुणी वरचा जातीचा असं मुळात नाहीच आहे. व्यवसाय वेगवेगळे आहेत. संविधानाने सगळ्यांना शिकण्याचा समान हक्क दिला त्यामुळेच आज कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो. अगदी कुडतरकर आडनावाचा मुलगा लिहूदेखील शकतो. कुडतरकर हा नावावरूनच लेखक वाटत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मुद्दाम लिहितोय. कारण आज संविधानाने आपल्याला आपलं भविष्य ठरवण्याचा अधिकार दिलाय. मग आपण संविधानाचा आदर राखू या. एक चित्रपट येतो. सगळेच त्याचं कौतुक करतात. त्यातल्या गाण्यावर ताल धरतात ‘तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला’ असं म्हणत नाचतात. तो चित्रपट पाहिला जातो. त्यातला भिरकावलेला दगड अंगावर काटा आणतो. पण तो आपल्यापर्यंत, आपल्या समाजव्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही. हे चित्रपटाचं अपयश नसून आपल्या मानसिकतेला बसलेली दातखिळी आहे. संवेदना बोथट झाल्यायत. ‘सैराट’मधल्या बाळाच्या पावलांच्या ठशांसारख्या.\nमाझं कुणालाही शिकवण्याचं वय नाही. तेवढी समजही नाही. पण भीती वाटते. उद्या एखादा दगड माझ्या शाळेतल्या एखाद्या मित्राच्या अंगावर भिरकावला गेला तर कारण आज सगळं शांत झालेलं दिसतंय. पण कुठेतरी आग धुमसत असेल. कुठेतरी राजकारण शिजत असेल. उद्या भांडवल कशाचं करायचं कारण आज सगळं शांत झालेलं दिसतंय. पण कुठेतरी आग धुमसत असेल. कुठेतरी राजकारण शिजत असेल. उद्या भांडवल कशाचं करायचं सामान्यांच्या भावनांचं कारण त्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात माझं अस्तित्व धोक्यात तर नाही ना, ही दंगल सुरू असते. पण अस्तित्व धोक्यात आहे, तुमच्या-आमच्यातल्या माणसाचं. नवऱ्याची वाट बघणारीचं. चिमुरडय़ाच्या डोळ्यात असलेल्या निरागसतेचं. थेंबाथेंबाने माणसाला जगवणाऱ्या तुझ्या-माझ्या धमन्यात वाहणाऱ्या लाल रंगाचं. कारण दंगल अजून सुरूच आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d5600-dslr-camera-af-s-dx-nikkor-18-140mm-ed-vr-black-price-pnpYAN.html", "date_download": "2018-08-20T11:13:42Z", "digest": "sha1:V7W3DP25BPO5WG2Q6MWQSKDHBRWDMKFN", "length": 14725, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक नवीनतम किंमत May 29, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 71,450)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2\nनिकॉन द५६०० दसलर कॅमेरा एफ s डक्स निक्कोर 18 १४०म्म एड वर ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5212-sambhalang-dhambhalang-adarsh-shinde-song", "date_download": "2018-08-20T10:42:12Z", "digest": "sha1:BEWKOISG2X7URWOPPAFWULI3TPZTRBOT", "length": 7923, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\" - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nPrevious Article ६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\nNext Article गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nआदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.\nटियाना’ प्रॉडकशन्सचे सुजित जाधव म्हणतात, “आम्ही युवा आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि प्रोड्यूसर्स असे एकत्र आलो आहोत. आमचा पहिला प्रकल्प मराठी संगीत अल्बम ‘प्रीत तुझी’ आहे, जो एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च होणार आहे. ‘संभळंग ढंभळंग’ हे ‘प्रीत तुझी’ अल्बम मधील ४ गाण्यांपैकी एक गाणं आहे. आमचे बोधवाक्य मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजन तयार करणे आहे.”\nआदर्श शिंदे, हे संगीत आणि गायन परंपरा असलेल्या नावाजलेल्या 'शिंदेशाही' कुटुंबातील एक मोठं नाव आदर्श शिंदे आपल्या उडत्या चालीच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध पार्श्वगायक, आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे, ज्यास स्वरसम्राट म्हणून आजही ओळखलं जातं.\nPrevious Article ६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\nNext Article गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5419550570895568971&title=Offers%20From%20'Mia%20by%20Tanishq'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:54Z", "digest": "sha1:34D3GYVNIWLKF6RRCHEHOFATQIU4UJT2", "length": 7984, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मिया बाय तनिष्क’तर्फे दागिन्यांवर ऑफर", "raw_content": "\n‘मिया बाय तनिष्क’तर्फे दागिन्यांवर ऑफर\nमुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अलंकार ब्रॅंण्ड्सपैकी एक असलेल्या ‘मिया बाय तनिष्क’ने आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. सात जुलैपासून सुरू झालेल्या या ऑफरमुळे देशभरातील ग्राहक ‘मिया’च्या वैविध्यपूर्ण दागिन्यांच्या कलेक्शन्सवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळवू शकतील.\nही ऑफर स्टॅंडअलोन ‘मिया बाय तनिष्क’ स्टोअर्स, तनिष्क स्टोअरमधील ‘मिया बाय तनिष्क’ बुटिक तसेच शॉपर्स स्टॉपमधील ‘मिया बाय तनिष्क’ आउटलेट्समध्ये उपलब्ध होऊ शकेल. पेंडंट्स, नेकलेसेस, अंगठ्या, कानातले, ब्रेसलेट्स आदी विभागात ‘मिया’ने महिलांसाठी भरपूर वैविध्य उपलब्ध करून दिले आहे.\nया ऑफरबद्दल बोलताना ‘मिया’चे व्यवसाय प्रमुख भविष्य केलप्पान म्हणाले, ‘आधुनिक भारतीय स्त्री कायम तिचा स्टाइल कोशंट वाढवण्यासाठी दागिन्यांत गुंतते आणि ‘मिया बाय तनिष्क’ तिच्यासमोर सर्वोत्कृष्ट फॅशनेबल दागिन्यांचे पर्याय ठेवते. म्हणूनच या मोहात पाडणाऱ्या ऑफरच्या माध्यमातून आपले सर्वांत आवडते दागिने खरेदी करणे आम्ही स्त्रियांसाठी खूपच सोपे आणि सोयीस्कर करत आहोत.’\nसोने व हिऱ्यांत परिपूर्णतेने घडवलेल्या आधुनिक, ट्रेंडी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांसाठी ‘मिया बाय तनिष्क’ हा ब्रॅंड ओळखला जातो. या ब्रॅंडच्या उत्पादनांमध्ये कानातले, अंगठ्या, ब्रेसलेट्स, पेंड्टंस, नेकलेस आदी दागिने तेन हजार ९९९ रुपये किंमतींपासून उपलब्ध आहेत.\nTags: तनिष्कमिया बाय तनिष्कटाटाMia by TanishqMumbaiTataTata Groupप्रेस रिलीज\n‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर ‘तनिष्क’मध्ये घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत ‘टायटन झूप’तर्फे नवीन कलेक्‍शन सादर ‘टाटा मोटर्स’तर्फे ‘विंगर १५ सीटर’ महाराष्ट्रात सादर ‘तनिष्क’मध्ये कोणत्याही कॅरेटवर शून्य घट\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82-2/", "date_download": "2018-08-20T11:19:03Z", "digest": "sha1:DKYZON2MITDKFVMJGI52DI2JLKVE65SY", "length": 14530, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "साडेसहा तासांनी जुना मुंबई -पुणे महामार्ग सुरू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications साडेसहा तासांनी जुना मुंबई -पुणे महामार्ग सुरू\nसाडेसहा तासांनी जुना मुंबई -पुणे महामार्ग सुरू\nपिंपरी, दि. ९ (पीसीबी) – सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी तळेगावजवळील उर्से टोलनाक्यावर सकाळी साडेदहा वाजल्यापासून जुना मुंबई -पुणे महामार्ग रोखला होता. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही मार्गाची वाहतूक दोन्ही दिशेने ठप्प झाली होती. अखेर साडेसहा तासांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खुला झाला. वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.\nजुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nPrevious articleसाडेसहा तासांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग सुरू\nNext articleऔरंगाबादमध्ये आंदोलन पेटले; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nमहाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन...\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nशिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून केला...\nराष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_8512.html", "date_download": "2018-08-20T10:21:10Z", "digest": "sha1:WAUIMP32FUZV2DJY53MVY3X3Y6254AHZ", "length": 20962, "nlines": 76, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: पेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर", "raw_content": "\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\nनागठाणे - येथील विक्रम साळुंखे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीऐवजी पेरूची मिडो ऑर्चर्ड पद्धतीची शेती केली आहे. त्यात भुईमूग, कोबी आणि मिरची आंतरपिकाने त्याला चांगला आधार दिला आहे. पेरूतूनही चांगले उत्पादन मिळण्यास सुरवात झाली आहे. नोकरीच्या मागे धावण्याऐवजी आपल्या शेतामध्ये लक्ष दिल्यास पदवीधर अधिक चांगल्या प्रकारे उत्पादन व उत्पन्न मिळवू शकतात, हे यातून दाखवून दिले आहे.\nघरी शेती असताना ती पडीक ठेवून अनेक युवक नोकरी शोधत बसतात. शेतीला अद्याप आपल्या समाजामध्ये तेवढी प्रतिष्ठा नाही. अशा अनेक तरुणांपैकी एक सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील विक्रम साळुंखे हा पंचविशीतील पदवीधर. नुसत्या पदवीच्या साह्याने नोकरी शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला. नोकरी मिळत नाही, असे दिसल्यावर घरची शेती करायला नाइलाजाने तयार झाला. वडिलांसह पाच भावांची एकत्रित 25 एकर शेती आहे. ती पारंपरिक पद्धतीने केली जाते. विहिरीस पाणी कमी असल्यामुळे बागायत शेतीचे क्षेत्र कमी होते. पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने उत्पादन पर्यायाने उत्पन्नही कमी होते. हे चित्र बदलायचे असे ठरवून विक्रमने चार किलोमीटर अंतरावरील उरमोडी नदीवरून पाइपलाइन करून पाण्याची सोय प्रथम केली. गावामध्ये आले हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांबरोबर त्याने सुरवातीला आल्याची शेती केली. या शेतीसाठी चुलते यशवंत साळुंखे यांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे विक्रम यांनी सांगितले. तसेच शेतामध्ये पेरूची तीन एकर जुनी बाग होती. मात्र तिच्यापासून वार्षिक उत्पादन एकरी अवघे चार टन आणि उत्पन्न चाळीस हजार रुपये मिळत असे. बाग जुनी असल्याने त्यात आंतरपीकही घेता येणे शक्‍य नव्हते. विक्रमने ती पेरूची बाग काढून टाकली.\nमिडो ऑर्चर्ड लागवड पद्धतीचा अवलंब\nपूर्वीची बाग काढून त्या जागी पुन्हा पेरूची लागवड करताना अन्य लोकांच्या पेरूच्या बागा पाहिल्या. ते लोक कशा प्रकारे नियोजन करतात, याचा अभ्यास केला. त्यातून विक्रम यांना मिडो ऑर्चर्ड पद्धतीविषयी माहिती मिळाली. मिडो ऑर्चर्ड पद्धतीचा अवलंब भारतात प्रथम करणाऱ्या लखनौ येथील गोरखसिंग यांच्या बागेलाही भेट दिली. सरदार (लखनौ 49) या जातीची रोपेही त्याने लखनौ येथून आणली. त्या पेरू रोपांची लागवड मिडो ऑर्चर्ड पद्धतीने\nऑगस्ट 2009 मध्ये तीन एकर क्षेत्रावर केली. त्यात प्रति एकरी एक हजार झाडे याप्रमाणे तीन एकरांत तीन हजार रोपांची लागवड केली. लागवडीचे अंतर आठ फूट x पाच फूट ठेवले. सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या साऱ्या धावपळीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.\nपेरू बागेसाठी पाणी व खत व्यवस्थापन पेरूची झाडे लहान असेपर्यंत एक दिवसा आड करून दहा लिटर पाणी दिले. त्यानंतर झाडे मोठी झाल्यावर एक दिवसाआड 20 ते 25 लिटर पाणी देण्याची व्यवस्था केली. झाडाची वर्षातून तीन वेळा छाटणी केली. जानेवारी, मे, ऑक्‍टोबर या महिन्यांत छाटणी केली. छाटणी करताना झाडाचा व्यास एक मीटर राहील यांची प्रामुख्याने काळजी घेतल्याचे विक्रमने सांगितले. पेरूच्या बागेत भुईमूग आणि कोबीचे आंतरपीक घेतले होते. त्याची काढणी झाल्यावर पॉवर टिलरच्या साहाय्याने शेत भुसभुशीत करून घेतले.\nपेरूच्या बागेचे खत व्यवस्थापन करताना वर्षातून दोन वेळा वरखते दिली जातात. पेरूचा बहर धरण्यापूर्वी तीन एकरांत योग्य प्रमाणात सेंद्रिय खत, 18 पोती डीएपी, 12 पोती पोटॅश झाडास रिंग पद्धतीने खते दिली. तसेच वरखताबरोबर विद्राव्य खते ठिबकमधून दिली. विद्राव्य खतांमध्ये 13ः0ः45, 0ः 52 ः 34 ही खते तीन एकरांसाठी 75 किलो प्रत्येक बहराच्या वेळी दिली. तसेच प्रत्येक बहराच्यावेळी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या. तसेच गरजेनुसार योग्य कीडनाशकांच्या व बुरशीनाशकाच्या फवारण्या घेण्यात आल्या.\nजमा-खर्चाचा ताळेबंद तीन एकर क्षेत्रामध्ये - तीन हजार खड्डे घेण्यासाठी 15 हजार रुपये\n- पेरूच्या रोपाचा खर्च - लखनौ येथून वाहतुकीसह प्रति रोप 35 रुपये प्रमाणे - एक लाख पाच हजार रुपये\n- खते व कीडनाशके, मजुरी 15 हजार\n- एकूण एक लाख 55 हजार रुपये खर्च आला.\n- या खर्चामध्ये तीन एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन यंत्रणा उभारणीचा खर्च 60 हजार रुपये धरलेला नाही.\n- पहिल्या वर्षी पेरूच्या बागेसाठी अधिक प्रमाणात भांडवल लागते. त्यानंतर प्रतिवर्षी छाटणी, भांगलण, खते, फवारण्या यांसारख्या आंतरमशागतीसाठी तीन एकर क्षेत्रात सरासरी 45 हजारांपर्यंत खर्च येत असल्याचे विक्रम याने सांगितले.\n- पहिल्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये पेरूच्या एका झाडापासून सात ते आठ किलो उत्पादन मिळाले. तीन हजार झाडांपासून सरासरी 22 टन उत्पादन मिळाले असून, सरासरी प्रतिकिलो दहा रु. दर मिळाला आहे. त्यातून दोन लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळाले.\n- दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2011 मध्ये पेरूच्या उत्पादनात वाढ होऊन प्रति झाडास सरासरी 12 किलोचे उत्पादन मिळाले आहे. तीन एकर क्षेत्रात तीन हजार झाडांचे 36 टन उत्पादन मिळाले. सरासरी प्रति किलोस दहा रुपये दराने तीन लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत.\nभुईमुगाचे आंतरपीक पेरूची झाडे सुरवातीस छोटी असल्याने दोन सरींतील आठ फूट अंतरामध्ये भुईमूग हे आंतरपीक घेतले. त्याने फेब्रुवारीत भुईमुगाची लागवड केली. त्यास भुईमुगाचे एकरी 20 क्विंटल उत्पादन याप्रमाणे तीन एकरात 60 क्विंटल भुईमुगाचे उत्पादन मिळाले. त्यातील 20 क्विंटल घरी ठेवून 40 क्विंटल भुईमूग शेंगांची विक्री केली. त्या शेंगांस प्रतिक्विंटल दोन हजार पाचशे रुपये असा भाव मिळाला. भुईमुगापासून त्यांना एक लाख रुपये मिळाले.\nकोबीचे आंतरपीक विक्रमने भुईमूग पीक काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कोबी पिकाचे नियोजन केले. त्याने पेरूच्या दोन सरींमधील आठ फूट अंतरात दोन फुटांवर सरी सोडली. 2 x 2 अंतरावर अडीच हजार रोपांची लागवड केली. लागवडीनंतर त्याने 15 दिवसांनी डीएपीची बारा पोती, तर युरियाची तीन पोती मिश्रण करून रिंग पद्धतीने दिले. 20 दिवसांनी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर त्याने कीडनाशकाची फवारणी केली. नंतर 45 दिवसांनी डीएपीची बारा पोती, पोटॅश सहा पोती, युरिया तीन पोती खते दिली. तसेच गड्डा भरावा यासाठी बोरॉनची फवारणी दिली. दर आठ दिवसांनी पाण्याचे देण्याचे नियोजन केले. तणास दोन वेळा खुरपणी दिली. कोबीची ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात काढणी सुरू केली. तीन एकरांत 45 टन कोबीचे उत्पादन मिळाले. सरासरी प्रति दहा किलोस 150 रुपये दर मिळाला. त्यापासून सहा लाख 75 हजारांचे उत्पन्न मिळाले.\nरोपास पंधरा हजार, मशागतीस बारा हजार चारशे, शेणखत व सेंद्रिय खतास 48 हजार रुपये, रासायनिक खतास पंधरा हजार, मजुरीसाठी 84 हजार 678, पॅकिंग बारा हजार, वाहतूक खर्च पंधरा हजार, विक्री व कमिशन 63 हजार असा एकूण खर्च दोन लाख 64 हजार 678 रुपये एवढा झाला. तीन एकरात खर्च वजा जाता चार लाख 10 हजार 214 रुपये नफा झाला. तसेच मिरचीचे आंतरपीक घेतले होते. त्यातून सुमारे 60 हजार रुपये मिळाले. पेरूतील आंतरपिकातून चांगले उत्पादन मिळाल्याने पेरूच्या लागवडीचा सुरवातीचा खर्च निघून आला. त्यामुळे शेती करण्याचा हुरूप वाढला.\nप्रगतीत कुटुंबाचा मोठा आधार शेती हे एकट्याचे काम नाही. घरातील प्रत्येक सदस्याची त्यासाठी मोठी मदत होते. चुलत्याचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये बंधू संजय साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे विक्रमने सांगितले.\nपुरस्कार आणि पाठीवर थाप - शेतीतील विविध प्रयोगांबद्दल 26 जानेवारी 2012 रोजी \"राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर'चा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकांचा आदर्श शेतकरी हा पुरस्कार विक्रम साळुंखे यांना देण्यात आला आहे.\n- पेरूच्या बागेचे नियोजन पाहण्यासाठी राज्यपाल के. शंकरनारायण, कृषी आयुक्त उमाकांत दागट, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, जिल्हा पोलिस प्रमुख के. एम. प्रसन्ना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील आदी मान्यवरांनी त्याच्या शेतीस भेट दिली आहे. त्यांनी त्याच्या शेतीचे कौतुक केले आहे.\nपेरूमध्ये मिडो ऑर्चर्ड पद्धतीसाठी लागवड करताना जमिनीचा प्रकार आणि हवामानाचा विचार करणे आवश्‍यक आहे. बाभळेश्‍वर येथे केलेल्या प्रयोगामध्ये पेरूतील लागवडीसाठी साडेसात x साडेसात फूट हे अंतर फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मात्र 10 x 5 फूट हे ठेवल्यास आंतरमशागत यंत्राच्या साह्याने करणे सोपे होते. साधारणपणे तीन वर्षांनंतर पेरूच्या बागेपासून चांगल्या उत्पादनाला सुरवात होते.\n- डॉ. भास्कर गायकवाड, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर, ता. राहाता, जि. नगर\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १०:३२ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-vinod-marathi-jokes-joke/olx*marathi-vinod*/", "date_download": "2018-08-20T11:23:51Z", "digest": "sha1:W6FW32YBQ5H32WGZI4DRUIGG2W7F563M", "length": 2101, "nlines": 45, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "OLX*MARATHI VINOD*", "raw_content": "\nमुलगी - मला एक गोष्ट सांगायची आहे\nवडील - बोल बेटा\nमुलगी - मी एका मुलाशी प्रेम करते आणि तो अमेरिकेमध्ये राहतो\nवडील - आरे , पण तू त्याला कशी भेटलीस \nमुलगी - एका वेबसाइट वर आमच्या दोघांची ओळख झाली, फेसबुक वरती आम्ही मित्र झालो , Skype वर त्याने मला प्रोपोस केले , आणि WAHTSAPP वर आम्ही प्रेमात पडलो\n तर मग एक काम कर , TWITTER वर लग्न कर , FLIPCART नि मुलं मागव , GMAIL नि रिसिव्ह कर आणि शेवटी नाही आवडला तर OLX वर विकून टाक\nनवे मराठी विनोदी किस्से >>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_97.html", "date_download": "2018-08-20T10:58:49Z", "digest": "sha1:TUOZKNOHBU2WZE7W3LXJIUIBV5ETXUZ2", "length": 27297, "nlines": 260, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक दुसरा : समास सातवा : सत्त्वगुणलक्षण*", "raw_content": "\nदशक दुसरा : समास सातवा : सत्त्वगुणलक्षण*\nदशक दुसरा : समास सातवा : सत्त्वगुणलक्षण*\n॥श्रीराम॥ मागां बोलिला तमोगुण | जो दुःखदायक दारुण |\nआतां ऐका सत्वगुण | परम दुल्लभ ||१||\nजो भजनाचा आधार | जो योगियांची थार |\nजो निरसी संसार | दुःखमूळ जो ||२||\nजेणें होये उत्तम गती | मार्ग फुटे भगवंतीं |\nजेणें पाविजे मुक्ती | सायोज्यता ते ||३||\nजो भक्तांचा कोंवसा | जो भवार्णवींचा भर्वसा |\nमोक्षलक्ष्मीची दशा | तो सत्वगुण ||४||\nजो परमार्थाचें मंडण | जो महंतांचें भूषण |\nरजतमाचें निर्शन | जयाचेनि ||५||\nजो परम सुखकारी | जो आनंदाची लहरी |\nदेऊनियां निवारी- | जन्ममृत्य ||६||\nजो अज्ञानाचा सेवट | जो पुण्याचें मूळपीठ |\nजयाचेनि सांपडे वाट | परलोकाची ||७||\nऐसा हा सत्वगुण | देहीं उमटतां आपण |\nतये क्रियेचें लक्षण | ऐसें असे ||८||\nईश्वरीं प्रेमा अधिक | प्रपंच संपादणे लोकिक |\nसदा सन्निध विवेक | तो सत्वगुण ||९||\nसंसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी |\nभजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||१०||\nपरमार्थाची आवडी | उठे भावार्थाची गोडी |\nपरोपकारीं तांतडी | तो सत्वगुण ||११||\nस्नानसंध्या पुण्यसीळ | अभ्यांतरींचा निर्मळ |\nशरीर वस्त्रें सोज्वळ | तो सत्वगुण ||१२||\nयेजन आणी याजन | आधेन आणी अध्यापन |\nस्वयें करी दानपुण्य | तो सत्वगुण ||१३||\nनिरूपणाची आवडी | जया हरिकथेची गोडी |\nक्रिया पालटे रोकडी | तो सत्वगुण ||१४||\nअश्वदानें गजदानें | गोदानें भूमिदानें |\nनाना रत्नांचीं दानें | करी तो सत्वगुण ||१५||\nधनदान वस्त्रदान | अन्नदान उदकदान |\nकरी ब्राह्मणसंतर्पण | तो सत्वगुण ||१६||\nकार्तिकस्नानें माघस्नानें | व्रतें उद्यापनें दानें |\nनिःकाम तीर्थें उपोषणे | तो सत्वगुण ||१७||\nसहस्रभोजनें लक्षभोजनें | विविध प्रकारींचीं दानें |\nनिष्काम करी सत्वगुण | कामना रजोगुण ||१८||\nतीर्थीं अर्पी जो अग्रारें | बांधे वापी सरोवरें |\nबांधे देवाळयें सिखरें | तो सत्वगुण ||१९||\nदेवद्वारीं पडशाळा | पाईरीया दीपमाळा |\nवृंदावनें पार पिंपळा | बांधे तो सत्वगुण ||२०||\nलावीं वनें उपवनें | पुष्प वाटिका जीवनें |\nनिववी तापस्यांचीं मनें | तो सत्वगुण ||२१||\nसंध्यामठ आणी भूयेरीं | पाईरीया नदीतीरीं |\nभांडारगृहें देवद्वारीं | बांधें, तो सत्वगुण ||२२||\nनाना देवांचीं जे स्थानें | तेथें नंदादीप घालणें |\nवाहे आळंकार भूषणें | तो सत्वगुण ||२३||\nजेंगट मृदांग टाळ | दमामे नगारे काहळ |\nनाना वाद्यांचे कल्लोळ | सुस्वरादिक ||२४||\nनाना सामग्री सुंदर | देवाळईं घाली नर |\nहरिभजनीं जो तत्पर | तो सत्वगुण ||२५||\nछेत्रें आणी सुखासनें | दिंड्या पताका निशाणें |\nवाहे चामरें सूर्यापानें | तो सत्वगुण ||२६||\nवृंदावनें तुळसीवने | रंगमाळा समार्जनें |\nऐसी प्रीति घेतली मनें | तो सत्वगुण ||२७||\nसुंदरें नाना उपकर्णें | मंडप चांदवे आसनें |\nदेवाळईं समर्पणें | तो सत्वगुण ||२८||\nदेवाकारणें खाद्य | नाना प्रकारीं नैवेद्य |\nअपूर्व फळें अर्पी सद्य | तो सत्वगुण ||२९||\nऐसी भक्तीची आवडी | नीच दास्यत्वाची गोडी |\nस्वयें देवद्वार झाडी | तो सत्वगुण ||३०||\nतिथी पर्व मोहोत्साव | तेथें ज्याचा अंतर्भाव |\nकायावाचामनें सर्व | अर्पी, तो सत्वगुण ||३१||\nहरिकथेसी तत्पर | गंधें माळा आणी धुशर |\nघेऊन उभीं निरंतर | तो सत्वगुण ||३२||\nनर अथवा नारी | येथानुशक्ति सामग्री |\nघेऊन उभीं देवद्वारीं | तो सत्वगुण ||३३||\nमहत्कृत्य सांडून मागें | देवास ये लागवेगें |\nभक्ति निकट अंतरंगें | तो सत्वगुण ||३४||\nथोरपण सांडून दुरी | नीच कृत्य आंगीकारी |\nतिष्ठत उभी देवद्वारीं | तो सत्वगुण ||३५||\nदेवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन |\nनित्य नेम जप ध्यान | करी, तो सत्वगुण ||३६||\nशब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले |\nयोगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||\nसांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन |\nश्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||\nअंतरीं देवाचें ध्यान | तेणें निडारले नयन |\nपडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||\nहरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती |\nआदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||\nमुखीं नाम हातीं टाळी | नाचत बोले ब्रीदावळी |\nघेऊन लावी पायधुळी | तो सत्वगुण ||४१||\nदेहाभिमान गळे | विषईं वैराग्य प्रबळे |\nमिथ्या माया ऐसें कळे | तो सत्वगुण ||४२||\nकांहीं करावा उपाये | संसारीं गुंतोन काये |\nउकलवी ऐसें हृदये | तो सत्वगुण ||४३||\nसंसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन |\nऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||४४||\nअसतां आपुले आश्रमीं | अत्यादरें नित्यनेमी |\nसदा प्रीती लागे रामीं | तो सत्वगुण ||४५||\nसकळांचा आला वीट | परमार्थीं जो निकट |\nआघातीं उपजे धारिष्ट | तो सत्वगुण ||४६||\nसर्वकाळ उदासीन | नाना भोगीं विटे मन |\nआठवे भगवद्भजन | तो सत्वगुण ||४७||\nपदार्थीं न बैसे चित्त | मनीं आठवे भगवंत |\nऐसा दृढ भावार्थ | तो सत्वगुण ||४८||\nलोक बोलती विकारी | तरी आदिक प्रेमा धरी |\nनिश्चय बाणे अंतरीं | तो सत्वगुण ||४९||\nअंतरीं स्फूर्ती स्फुरे | सस्वरूपीं तर्क भरे |\nनष्ट संदेह निवारे | तो सत्वगुण ||५०||\nशरीर लावावें कारणीं | साक्षेप उठे अंतःकर्णी |\nसत्वगुणाची करणी | ऐसी असे ||५१||\nशांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |\nसत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||५२||\nआले आतीत अभ्यागत | जाऊं नेदी जो भुकिस्त |\nयेथानशक्ती दान देत | तो सत्वगुण ||५३||\nतडितापडी दैन्यवाणें | आलें आश्रमाचेनि गुणें |\nतयालागीं स्थळ देणें | तो सत्वगुण ||५४||\nआश्रमीं अन्नाची आपदा | परी विमुख नव्हे कदा |\nशक्तिनुसार दे सर्वदा | तो सत्वगुण ||५५||\nजेणें जिंकिली रसना | तृप्त जयाची वासना |\nजयास नाहीं कामना | तो सत्वगुण ||५६||\nहोणार तैसें होत जात | प्रपंचीं जाला आघात |\nडळमळिना ज्याचें चित्त | तो सत्वगुण ||५७||\nयेका भगवंताकारणें | सर्व सुख सोडिलें जेणें |\nकेलें देहाचें सांडणें | तो सत्वगुण ||५८||\nविषईं धांवे वासना | परी तो कदा डळमळिना |\nज्याचें धारिष्ट चळेना | तो सत्वगुण ||५९||\nदेह आपदेनें पीडला | क्षुधे तृषेनें वोसावला |\nतरी निश्चयो राहिला | तो सत्वगुण ||६०||\nश्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |\nशुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||६१||\nजयास अहंकार नसे | नैराशता विलसे |\nजयापासीं कृपा वसे | तो सत्वगुण ||६२||\nसकळांसीं नम्र बोले | मर्यादा धरून चाले |\nसर्व जन तोषविले | तो सत्वगुण ||६३||\nसकळ जनासीं आर्जव | नाहीं विरोधास ठाव |\nपरोपकारीं वेची जीव | तो सत्वगुण ||६४||\nआपकार्याहून जीवीं | परकार्यसिद्धी करावी |\nमरोन कीर्ती उरवावी | तो सत्वगुण ||६५||\nपराव्याचे दोषगुण | दृष्टीस देखे आपण |\nसमुद्रा ऐसी साठवण | तो सत्वगुण ||६६||\nनीच उत्तर साहाणें | प्रत्योत्तर न देणें |\nआला क्रोध सावरणें | तो सत्वगुण ||६७||\nअन्यायेंवीण गांजिती | नानापरी पीडा करिती |\nतितुकेंहि साठवी चित्तीं | तो सत्वगुण ||६८||\nशरीरें घीस साहाणें | दुर्जनासीं मिळोन जाणें |\nनिंदकास उपकार करणें | हा सत्वगुण ||६९||\nमन भलतीकडे धावें | तें विवेकें आवरावें |\nइंद्रियें दमन करावें | तो सत्वगुण ||७०||\nसत्क्रिया आचरावी | असत्क्रिया त्यागावी |\nवाट भक्तीची धरावी | तो सत्वगुण ||७१||\nजया आवडे प्रातःस्नान | आवडे पुराणश्रवण |\nनाना मंत्रीं देवतार्चन | करी, तो सत्वगुण ||७२||\nपर्वकाळीं अतिसादर | वसंतपूजेस तत्पर |\nजयंत्याची प्रीती थोर | तो सत्वगुण ||७३||\nविदेसिं मेलें मरणें | तयास संस्कार देणें |\nअथवा सादर होणें | तो सत्वगुण ||७४||\nकोणी येकास मारी | तयास जाऊन वारी |\nजीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||\nलिंगें लाखोलीं अभिशेष | नामस्मरणीं विस्वास |\nदेवदर्शनीं अवकाश | तो सत्वगुण ||७६||\nसंत देखोनि धावें | परमसुखें हेलावे |\nनमस्कारी सर्वभावें | तो सत्वगुण ||७७||\nसंतकृपा होय जयास | तेणें उद्धरिला वंश |\nतो ईश्वराचा अंश | सत्वगुणें ||७८||\nसन्मार्ग दाखवी जना | जो लावी हरिभजना |\nज्ञान सिकवी अज्ञाना | तो सत्वगुण ||७९||\nआवडे पुण्य संस्कार | प्रदक्षणा नमस्कार |\nजया राहे पाठांतर | तो सत्वगुण ||८०||\nभक्तीचा हव्यास भारी | ग्रंथसामग्री जो करी |\nधातुमूर्ति नानापरी | पूजी, तो सत्वगुण ||८१||\nझळफळित उपकर्णें | माळा गवाळी आसनें |\nपवित्रे सोज्वळें वसनें | तो सत्वगुण ||८२||\nपरपीडेचें वाहे दुःख | परसंतोषाचें सुख |\nवैराग्य देखोन हरिख | मानी,तो सत्वगुण ||८३||\nपरभूषणें भूषण | परदूषणें दूषण |\nपरदुःखें सिणे जाण | तो सत्वगुण ||८४||\nआतां असों हें बहुत | देवीं धर्मीं ज्यांचें चित्त |\nभजे कामनारहित | तो सत्वगुण ||८५||\nऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |\nयेणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||८६||\nसत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |\nसत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||८७||\nऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |\nसावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||८८||\n*सत्वगुणलक्षणनाम समास सातवा || २.७ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T11:16:58Z", "digest": "sha1:YUKKDXKRKEQ6B5Q6ZWLLVQCQN224JUW2", "length": 16010, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "तरुणावर चाकूने वार करुन लुटले; आरोपी निघाले टोमॅटो विक्रेते - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra तरुणावर चाकूने वार करुन लुटले; आरोपी निघाले टोमॅटो विक्रेते\nतरुणावर चाकूने वार करुन लुटले; आरोपी निघाले टोमॅटो विक्रेते\nमुंबई, दि. २९ (पीसीबी) – घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणावर चाकूने वार करुन लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी (दि.२८) पहाटे पाचच्या सुमारास घडली.\nसागर सुरेश हिवरकर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी\nसलमान ताहीर शहा आणि समीर खलील अहमद सिद्धीकी या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही टोमॅटो विक्रेते आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास सागर घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमधून पायी जात होता. यावेळी अंधाराचा फायदा घेत सलमान आणि समीर या दोघांनी सागरवर चाकूने वार करुन त्याच्या जवळील बॅग, मोबाईल आणि पाकीट काढून घेऊन फरार झाले. या घटनेमध्ये सागर गंभीर जखमी झाला. सध्या सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सलमान आणि समीर या दोघांना अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता दोघेही खोत लेनमध्येच टोमॅटो विक्री करत असल्याचे समोर आले आहे. घाटकोपर पोलिस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleडॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला – सुशीलकुमार शिंदे\nNext articleआधार क्रमांक शेअर करणे ट्रायच्या अध्यक्षांना महागात; वैयक्तिक माहिती उघड\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपराभव दिसत असल्याने भाजपक़डून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nधनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज-उध्दव यांचा मराठा आरक्षणाला विरोध – नारायण राणे\nआता मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4.html", "date_download": "2018-08-20T11:33:41Z", "digest": "sha1:NHRSXZ43TLS54HHLQ7MPKAG6MDDDVAT3", "length": 23161, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पाकवर केवळ भारतच ठेवू शकतो ‘अंकुश’", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » पाकवर केवळ भारतच ठेवू शकतो ‘अंकुश’\nपाकवर केवळ भारतच ठेवू शकतो ‘अंकुश’\n=अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रंप यांचा विश्‍वास=\nवॉशिंग्टन, [२६ सप्टेंबर] – दहशतवाद्यांसाठी आपली भूमी खुली करून, या कारवायांचे समर्थन करणार्‍या पाकिस्तानवर ‘अंकुश’ ठेवण्याची क्षमता केवळ भारतातच आहे, असा विश्‍वास अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अतिशय प्रबळ उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केला आहे.\nपाकिस्तानच्या विध्वंसक कारवाया ठेचून काढण्याची आणि त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची भारतात पुरेपूर क्षमता आहे. पाकचा जागतिक दहशतवादविरोधी लढा निव्वळ एक देखावा आहे. जगाला खर्‍या अर्थाने दहशतवादमुक्त करायचे असेल, तर भारताची साथ घेणे अमेरिकेला आवश्यक आहे. कारण, भारताचा दहशतवादविरोधी लढा प्रामाणिक आहे, असे मतही रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार असलेले ट्रंप यांनी एका रेडिओ कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.\nपाकिस्तान हा जगातील सर्वांत धोकादायक देश आहे. दहशतवादाच्या माध्यमातून जगात अस्थिरता निर्माण करणे आणि दहशतवाद्यांना आपल्या भूमीत आश्रय देणे हेच पाकचे आजवरचे धोरण राहिले आहे. तिथेच, भारत हा एकमेव असा देश आहे, जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो. पाकच्या कोणत्याही कारवायांचे प्रत्युत्तर केवळ भारताकडेच आहे. पाकने अनेक घातक अण्वस्त्रे बाह्य देशांकडून खरेदी केली आहेत. या देशाची अण्वस्त्रे अतिरेक्यांच्याही हातात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशिया उपखंडात भारत जर सक्षम नसता, तर पाक अनियंत्रित झाला असता, असेही ट्रंप यांनी सांगितले.\nदरम्यान, ट्रंप यांनी पाकिस्तानची तुलना उत्तर कोरियाशी केली. पाकिस्तानवर थेट हल्ला करताना ते म्हणाले की, जगभरातील दहशतवादी कारवायांना पाकचे समर्थन असल्याने, या जागतिक लढ्यात भारताला सोबत घ्यावेच लागेल. भारताकडे अण्वस्त्रांसोबतच मजबूत व शक्तिशाली सेना आहे. पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी आपल्याला भारतासोबत काम करावेच लागेल.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1405 of 2458 articles)\nलालबहादूर शास्त्रींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता\n=सरकारने फाईल्स सार्वजनिक करून, तपास समिती नेमावी, अनिल शास्त्री यांची मागणी= नवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/1620872/light-shower-fog-fail-to-deter-republic-day-preparations/", "date_download": "2018-08-20T11:36:32Z", "digest": "sha1:QEGHVEYXWOSN7Y7D46AFKTPYEKTT2JTY", "length": 7685, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: light shower fog fail to deter republic day preparations | पाऊस आणि धुरक्यावर मात करत गणराज्य दिवसाच्या परेडचा सराव | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nपाऊस आणि धुक्यावर मात करत गणराज्य दिवसाच्या परेडचा सराव\nपाऊस आणि धुक्यावर मात करत गणराज्य दिवसाच्या परेडचा सराव\nगणराज्य दिवस २६ जानेवारीला साजरा होतो आहे त्याचाच सराव मंगळवारी दिल्लीत पार पडला. धुरके आणि हलका पाऊस याची पर्वा न करता हा सराव झाला.\nसराव करताना भारतीय जवान\nपावसाचा सरावावर परिणाम नाही\nसरावावर धुरक्याचाही परिणाम नाही\nभारतीय रणगाडा सराव करताना\nदरवर्षी अशाच पद्धतीने सराव करण्यात येतो\nशुक्रवारी साजरा होणार आहे गणराज्य दिवस त्याचाच सराव आज पार पडला\nहवाई सराव करताना हेलिकॉप्टर्स\nपावसाचा सरावावर कोणताही परिणाम नाही\nबँड पथक सराव करताना\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/farhan-received-musical-treat-56203", "date_download": "2018-08-20T11:24:08Z", "digest": "sha1:UCL74BVFOE3NBZTG6BPRRZD76KGN5LCV", "length": 11191, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farhan received a musical treat फरहानला मिळाली म्युझिकल ट्रीट | eSakal", "raw_content": "\nफरहानला मिळाली म्युझिकल ट्रीट\nगुरुवार, 29 जून 2017\n\"मुघल- ए- आझम' या के. असीफ यांच्या क्‍लासिक चित्रपटावर \"मुघल- ए- आझम द म्युझिकल' हे ब्रॉडवे स्टाईल नाटक नुकतेच मुंबईतील एनसीपीएमध्ये सादर झाले.\nबॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. फरहान अख्तर त्याच्या सगळ्या चित्रपटांत काही ना काही वेगळे करत असतोच. हे नाटक पाहिल्यावर तो भारावून गेला.\n\"मुघल- ए- आझम' या के. असीफ यांच्या क्‍लासिक चित्रपटावर \"मुघल- ए- आझम द म्युझिकल' हे ब्रॉडवे स्टाईल नाटक नुकतेच मुंबईतील एनसीपीएमध्ये सादर झाले.\nबॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. फरहान अख्तर त्याच्या सगळ्या चित्रपटांत काही ना काही वेगळे करत असतोच. हे नाटक पाहिल्यावर तो भारावून गेला.\nत्याने लगेचच सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याला हे नाटक खूपच भावले. तो म्हणाला, या नाटकाचे सेट नेत्रदीपक आहेत आणि ज्या प्रकारे ही कथा नृत्य आणि गाण्यांच्या माध्यमातून पुढे सरकते ते पाहताना खूप आनंद होतो. त्याने लगेचच या नाटकातील कथ्थक नृत्यांगनांबरोबर फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.\n\"मुघल- ए- आझम द म्युझिकल'चे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान याने केले आहे. तर शापुरजी पिलोंजी यांनी त्याची निर्मिती केली आहे. फरहानला मिळालेली ही एक प्रकारे म्युझिकल ट्रीट होती.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nकोल्हापूर - बॅंक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर होणारी बदनामी, मार्केटमधील वेगवेगळे ॲप यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केले जाणारे सायबर...\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nवडिलांचा अंत्यविधी आटोपून थेट रंगमंचावर एंट्री\nकोल्हापूर - राहुल पाटील. एक हरहुन्नरी कलाकार. येथील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो गेली आठ ते दहा वर्षे काम करतोय. रसिकांना पोट धरून हसवतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:12:38Z", "digest": "sha1:RBD4GGBJG7X6OZGLEY2PV4EMRQ2ANDTB", "length": 42870, "nlines": 130, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nवाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स\nजर आपण ‘रातातुई’ किंवा ‘ज्युली अँड ज्युलिया’ नावाचे सिनेमे पाहिले असतील तर त्यात आपल्याला अत्यंत रोचक अशा फ्रेंच खाद्यसंस्कृतीची ओळख होते. अनेक शतके विकसित होत आलेले आणि बदलत राहिलेले फ्रेंच पाकशास्त्र म्हणजेच ‘ला क्युझिन फ्रान्से’. हे युरोपातील नावाजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण असे पाकशास्त्र आहे. २०१० मध्ये युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये फ्रेंच गॅस्ट्रोनॉमीचा समावेश करून त्याचा मोठा सन्मान केला आहे.\nमध्ययुगीन काळात, राजेरजवाड्यांच्या मुदपाकखान्यातून आणि नंतर १९ आणि २० व्या शतकात रेस्टॉरंट्सच्या किचनमधून या पाककलेचा प्रवास कसा झाला, याची कथा खूप रंजक आहे. आज फ्रेंच खाद्यसंस्कृती जगभरात अत्यंत नावाजलेली अशी स्वयंभू खाद्यसंस्कृती मानली जात असली तरी १७ व्या शतकाआधी यावर इटालियन खाद्यसंस्कृतीचा खूप मोठा प्रभाव होता. इतिहासात थोडं मागे जाऊन बघितलं तर मध्ययुगीन फ्रान्समध्ये, १४ व्या शतकात, खाद्यसंस्कृतीविषयी सर्वप्रथम गीयोम तिरेल नावाच्या आचाऱ्याने लिखित रूपात ‘ल वियांदीअर’ नावाच्या पुस्तकात काही पदार्थांच्या कृती पुढे आणल्याचा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकानंतर मात्र फ्रेंच खाद्यसंस्कृतीवरील इतर खाद्यसंस्कृतीचा प्रभाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी खाद्यशैली विकसित झाली.\nफ्रेंच राज्यक्रांतीनंतर, म्हणजे १८ व्या आणि १९ व्या शतकात या खाद्यसंस्कृतीत अनेक बदल झाले. आज देखील अनेक फ्रेंच पाककृतींमध्ये वापरले जाणारे मूळ फाऊंडेशन सॉस (espagnole, velouté आणि béchamel) १७८४ मध्ये मारी- आंतुवां कारेम नावाच्या शेफनी सर्वप्रथम बनवले आणि वापरून पहिले. पुढे विसाव्या शतकातदेखील या पाककलेत अनेक बदल झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्रान्सवर जर्मनीनं आक्रमण केले आणि मांसाचा तुटवडा निर्माण होऊ लागला. या वेळी मांस उत्पादन वाढवण्यासाठी लक्षणीय प्रयत्न केले गेले आणि मग युद्धानंतरही सर्वसामान्य फ्रेंच माणसाच्या रोजच्या जेवणातील सामिष आहाराचे एकूण प्रमाण वाढले.\n१९६० मध्ये बरेच पोर्तुगीज स्थलांतरित फ्रान्समध्ये आले आणि याचा प्रभाव फ्रेंचांच्या स्वयंपाकच्या पद्धतीवर झाला असाही एक मतप्रवाह आहे. २० व्या शतकात फ्रेंच पाककलेमध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले, त्यात पदार्थाच्या मूळ चवीत खूप बदल होऊ नयेत याची काळजी घेतली गेली. पदार्थ कमीतकमी क्लिष्ट असावेत, मासे, भाज्या, फळे आणि समुद्री फळे (fruits de mer किंवा sea animals) कमी शिजवले जावेत, जेणेकरून त्यांची नैसर्गिक चव तशीच राहील याची काळजी घेतली जाऊ लागली. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या उदयामुळे अनेक नवीन प्रयोग या काळात केले गेले.\nमी, २०११ पासून पॅरिसमध्ये आहे आणि फ्रेंच लोकांच्या खाद्यपद्धतीला जवळून पाहत आले आहे. प्लास मॉंजसारखा तरुणाईने रसरसलेला भाग असो किंवा ऑपेरासारखा सोफिस्टिकेटेड एरिया असो, विविध टपऱ्या, बेकरीज, रेस्टॉरंट्स नि वेगवेगळ्या रंग, वास, चवीने मला भुरळ पाडली आहे. या सगळ्यानं कधी संपूर्ण कधी पुसट ओळख करून देण्यासाठी मला आपल्याकडे खेचले आहे. माझ्यापरीने जमेल तसे आणि तेवढे मी चाखत आले आहे.\nएकुणातच, उन्हाळ्यातले प्रफुल्लित करणारे सोनेरी दिवस असोत किंवा हिवाळ्यातले थंड दिवस, फ्रेंच माणसे खाण्यावर खूप प्रेम करतात आणि छोट्या क्रेप, कबाब, पानिनीच्या टपऱ्यांपासून ते अगदी मिशेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आस्वाद घेताना दिसतात. मी स्वतः शाकाहारी असल्याने काही मांसाहारी पदार्थांची चव कशी लागते हे अधिकारवाणीने सांगू शकणार नाही कदाचित, पण, तो तो पदार्थ बनवण्यामागची विचारपद्धती, त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांमागे असलेली कारणे जाणून घेणे मला फार आवडते. महत्त्वाचे म्हणजे खाद्यसंस्कृती देशाच्या समाजजीवनाचा खूप मोठा भाग असल्याने मला त्याविषयी जाणून घ्यायची नेहमीच उत्सुकता वाटते. या लेखात सर्वसाधारण फ्रेंच जेवणाचा आढावा घेतला जरी असला तरी माझा लिहिण्याचा जास्त भर फ्रेंच चीज आणि वाईनवर राहील.\nसामान्यतः फ्रेंच जेवणाच्या दिनक्रमात ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तीन वेळी विविध पदार्थ खाल्ले जातात. मांस, चीज आणि वाइन हे आजच्या फ्रेंच खाद्य संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. भाज्यांमध्ये बटाटे, कांदे, घेवडा (जो फ्रेंच बीन्स म्हणून ओळखला जातो तो आरिको वेर (Haricot Vert), बटण मश्रूम्स (Champignon Paris), गाजर, लाल भोपळा यांचा अधिक वापर होतो. विविध भाज्यांबरोबरच व्हाइट (म्हणजे फिश, चिकन आणि पोर्क) आणि रेड (बदक, गीझ पक्ष्यांचे मांस, बीफ म्हणजे गाय आणि बैल यांचे मांस) मांसाचा अनेक पदार्थांमध्ये सढळ वापर केला जातो.\nब्रेकफास्ट म्हणजेच ल पती देजनेर (Le petit déjeûner)\nपारंपरिक फ्रेंच नाष्ट्यामध्ये सहसा गोड बेकरी पदार्थांचा समावेश असतो. मारी आंतुआनेत या राणीच्या तोंडचे प्रसिद्ध वाक्य “जर ब्रेड परवडत नसेल तर त्यांनी केक खावा” यातील ब्रेड म्हणजे फ्रेंच बागेत फूटभर लांब, निमुळता आणि सर्वसामान्य स्लाइस ब्रेडपेक्षा थोडा कडक असा हा बागेत फ्रेंच खाद्यसंस्कृतीची ओळख आणि अविभाज्य घटक आहे. नाष्ट्यामध्ये, फ्रेंच ब्रेडच्या स्लाइसवर विविध प्रकारचे जॅम, मार्मालेड, बटर, मध लावून खाल्ले जाते. मऊ गोड ब्रेड, ब्रिओश (Brioshe) हा चहा किंवा कॉफीबरोबर खाल्ला जातो. क्रोसों (Croissants), बेदाणे घातलेला पां ओ रेजाँ (pain aux raisins) आणि चॉकोलेट भरलेला पां ओ शोकोला (pain au chocolat) असे पदार्थ सर्व बेकऱ्यांमधून सकाळी गरम ताजे मिळतात .\nदुपारचे आणि रात्रीचे जेवण\nपारंपरिक फ्रेंच जेवण खरे तर दोन तास चालते, पण आता आठवड्याभरात कामाच्या घाईमुळे एक तासाचा लंच ब्रेक घेतला जातो. पण, सुट्ट्यांच्या दिवशी आजही फ्रेंच कुटुंबे निवांत गप्पा मारत, वाईनचा आस्वाद घेत २-२.३० तास जेवण करणे पसंत करतात. सर्वसाधारण फ्रेंच जेवण तीन टप्प्यांत केले जाते (थ्री कोर्स). ओर दु’व्र (hors d’œuvre) किंवा आंत्रे (entrée) म्हणजे मुख्य जेवणाआधी घेतले जाणारे सूप किंवा स्टार्टर्स, प्ला प्रांसिपाल (plat principal) म्हणजे मेन कोर्स आणि शेवटी चीज कोर्स (fromage) ज्यामध्ये विविध चीजचे प्रकार बागेत किंवा सॅलडबरोबर खाल्ले जातात किंवा गोड पदार्थाने (देसेर म्हणजेच desserts) जेवणाचा शेवट केला जातो.\nया मध्ये विविध प्रकारची सूप्स (फ्रेंच अनियन सूप), अपिटायझर्स किंवा स्टार्टर्स, पोर्कपासून बनवलेले टेरीन, भाज्या किंवा सीफूडपासून बनवले जाणारे दाट सूप / पोटाज म्हणजेच बिस्क (Bisque), डक लिव्हरपासून बनवले जाणारे जगप्रसिद्ध फुआ ग्रा (Foie Gras) हे काही जेवणाआधी आंत्रे म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ आहेत.\nप्ला प्रांसिपाल (plat principal) म्हणजे मेन कोर्स\nमेन कोर्समध्ये Steak frites ही अतिशय कॉमन डिश आहे. म्हणजे बीफचा तेलावर परतलेला तुकडा उकडलेले बटाटे, सॉसमध्ये तयार केलेल्या उकडलेल्या घेवड्याच्या शेंगा आणि / किंवा तळलेल्या बटाट्याच्या फ्रिट्सबरोबर खाल्ल्या जातात. बीफ स्टेकच्या ऐवजी कधी कधी चिकन किंवा डक पीससुद्धा खाल्ला जातो. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे घेतली जाणारी वाईन, बागेत आणि चीजचे वेगवेगळे प्रकार साथीला हटकून असतातच; किंबहुना त्याशिवाय फ्रेंच जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. संध्याकाळच्या जेवणात बऱ्याच वेळा हलके जेवण घेतले जाते आणि भात, पास्ता (जरी मूळ इटालियन असला तरी फ्रेंच जेवणात सर्रास वापरला जातो) आणि भाज्यांचा अधिक वापर केला जातो.\nऋतुमानानुसार मेन कोर्समध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्येसुद्धा बदल होतो. स्प्रिंगमध्ये बार्बेक्यू म्हणजे भाज्या किंवा मांस कोळशावर भाजून खाल्ले जाते, उन्हाळ्यात पचायला हलके रसाळ भाज्यांनी युक्त (उदा. टोमॅटो, कुर्जेत यांसारख्या भाज्या आणि सॅलड्स) पदार्थ घेतले जातात, तर हिवाळ्यात स्निग्धांश जास्त प्रमाणात असलेले चीज आणि सॉसेज (पोर्कपासून बनवलेले सॉसेज) युक्त ‘राकलेत’ (raclette) खाल्ले जाते.\nसॅलड, देसेर आणि कॉफी\nजेवणाच्या शेवटी गोड पदार्थ (desserts) आणि कॉफी घेतली जाते. बऱ्याच वेळी अन्न पचन चांगले व्हावे या साठी गोड पदार्थ खायच्या आधी नुसतीच विविध प्रकारची सॅलडची पाने विनेगरयुक्त सॉस शिंपडून खाल्ली जातात. फ्रेंच गोड पदार्थांचा सुद्धा एक विशिष्ट खजिना आहे. या मध्ये वेगवेगळे टार्ट (सफरचंद, आब्रिकोट, फ्रेझ म्हणजे स्ट्रॉबेरी अशा फळांचे टॉपिंग असलेले टार्ट), चॉकोलेट मूस, क्रेप, क्रेम ब्रुले अशा वेगवेगळ्या गोड पदार्थांचा समावेश आहे. जेवणाचा शेवट ब्लॅक कॉफी घेऊन केला जातो.\nफ्रान्सच्या विविध प्रांतांमधील काही विशिष्ट पदार्थ\nजसे सर्वसामान्य फ्रेंच जेवणातील काही पदार्थ मी वरती नमूद केले, तसे फ्रान्सच्या विविध प्रांतांमध्ये (त्याला प्रोव्हॉन्स असे म्हणतात) वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. उदाहरणार्थ चीज, मीट , सीफूड आणि भाज्या यांचे कस्टर्डबरोबरील मिश्रण सारण म्हणून वापरून बनवला जाणारा ‘किश लॉरेन’ हा लॉरेन प्रांतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. पिकार्डी, नॉर्मंडी आणि ब्रिटनी प्रांत समुद्राजवळ असल्याने तिथे जेवणात सीफूडचा सढळ वापर आढळतो. बेसिल सॉसमध्ये शिजवलेले शंख, शिंपले (फ्रेंच मध्ये मुल’स Moules) खूप आवडीने खाल्ले जातात. यावरून ‘मिस्टर बिन्स हॉलिडे’ या चित्रपटाची हटकून आठवण होते, आणि शिंपले पाहून मिस्टर बिनचा चित्रविचित्र झालेला चेहरा आठवूनसुद्धा हसायला येते. गस्कोनी आणि पेरीगोर्ड भागात टेरीन आणि फुआ ग्रा, बॉर्दोची वाईन, तुलूजमध्ये मिळणारे घेवड्याच्या बियांपासून तयार केले जाणारे कासुले (cassoulet), प्रोव्होन्स आल्प्स आणि क्योत द’आझूर भागात रातातुई (Ratatouille), आल्प्समध्ये बनवले जाणारे टॉर्टीफ्लेट, फॉन्द्यू हे प्रकार केवळ फ्रान्समध्ये नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत.\nफ्रेंच चीज आणि वाईन\nला व्ही फ्रान्से म्हणजेच फ्रेंच जेवणाचाच नाहीतर जीवनाचा मुख्य भाग म्हणजे चीज आणि वाईन. चीज ला फ्रेंच मध्ये फ्रोमाज आणि वाईनला द्यु वां असे म्हणतात. फ्रेंच माणसाच्या दृष्टीनं फ्रान्स ही चीजसाठी सगळ्यात जास्त अनुकूल भूमी आहे; पृथ्वीतलावर अन्य कोणतीही नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. वाईन आणि चीज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात तसेच मधल्या वेळच्या च्याऊ म्याऊ खाण्यात सुद्धा आवडीने खाल्ले जाते. रोमन काळापासून फ्रेंच जेवणात चीजचा उल्लेख आढळतो.\nफ्रेंच खाद्यसंस्कृतीत रोमन साम्राज्याकडून चीजचा शिरकाव झाला आणि फ्रेंच लोकांनी चीज बनवण्याच्या कलेचा प्रसार आणि प्रचार केला असे मानले जाते. प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवलेल्या पिशव्यांमधून दूध नेताना प्राण्यांच्या पोटातील रेनेट विकराची दुधावर प्रक्रिया झाल्याने त्यातून चीजचा शोध लागला असे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांत चीज बनवण्याच्या पारंपरिक प्रक्रियेबरोबर नवीन पाककृतींचा शोध फ्रान्समध्ये लागत गेला आहे. फ्रान्सच्या विविध प्रांतांनी आपल्या परीने चीजच्या वेगवेगळ्या प्रकारांना चव, रंग आणि वास द्यायचा प्रयत्न केलाय. आजमितीस या चीजचे ३५० हून अधिक अधिकृत आणि घरगुती स्तरावर हजार-एक प्रकार आहेत. आणि यातील अनेक प्रकार जगविख्यात आहेत.\nऔद्योगिकीकरणाच्या या युगात चीजची मूळ चव कुठेतरी हरवत चालल्याचा सूर निघत असतानादेखील चीजसाठीचे फ्रेंच माणसाचे आणि जगभरातील खवय्यांचे वेड कमी होईल, याची शक्यता नाही. प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे प्रकार फ्रेंच जेवणाचे टेबल सजवत असतात. फ्रान्समध्ये चीज मुख्यत्वे अपेरो ( म्हणजे aperitif and cocktails म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी) आणि जेवताना खाल्ले जाते. चीज बनवणे ही इथल्या खाद्यसंस्कृतीमधली महत्त्वाची कला आहे. गाय, मेंढी, बकरीच्या पाश्चराइज्ड आणि अनपाश्चराइज्ड दुधापासून चीजचे विविध प्रकार बनवले जातात. मोठ्या मोठ्या सेलारमध्ये (लाकडी बॉक्समध्ये) चीजचे एजिंग म्हणजे मुरवणे (maturation) केले जाते. जितके जास्त दिवस चीज मुरवाल तितके ते जास्त चविष्ट असे मानले जाते. चीजच्या चवीवर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. प्राण्याने गवत कोणते खाल्ले आहे, दुधातील Lactic acid bacteria यांचे परिमाण आणि प्रकार, चीज करताना वापरलेले रेनेट विकर यावर चीजची चव आणि रंगरूप ठरते. औद्योगिकीकरणाच्या आताच्या युगात हे रेनेट आता वनस्पतिजन्य आणि मायक्रोबियल (जीवाणूंपासून) रूपातूनसुद्धा तयार केले जाते. अनपाश्चराइज्ड दुधापासून बनवलेले चीज चवीला जास्त चांगले लागते असे मानले जाते. ब्रि प्रांतात तयार होणारे Brie de Meaux (ब्रि), नॉर्मंडी भागातले camembert (कॅमेम्बोर), emmental (एमेंताल), mimolet (मिमोले), comte (कॉम्ते), chevre (शेव्र), मिदी -पिरेनेज भागातले roquefort, आल्प्स पर्वतीय भागातून येणारे reblochon (रेब्लोशोन) हे फ्रेंच चीजचे नावाजलेले आणि चीज प्लॅटरमध्ये नेहमी आढळणारे प्रकार आहेत.\nसॉफ्ट किंवा क्रीम आणि हार्ड असे चीजचे प्रकार आढळतात. अर्थातच चीजचा पोत जसा असेल त्यावरून हे प्रकार ठरले. ब्रि, कॅमेम्बोर, शेव्रचे काही प्रकार हे सॉफ्ट आणि एमेंताल, मिमोले, कॉम्प्ते इ. प्रकार सेमी-हार्ड आणि हार्ड प्रकारात मोडणारे. फ्रेंच चीज बहुतांश वेळा नुसते किंवा फ्रेंच ब्रेडबरोबर खाल्ले जाते. चीजचे शेव्र, एमेंताल, मोझ्झारेला, पार्मेसन असे काही प्रकार पिझ्झा, फोन्द्यु, सुफले असे पदार्थ बनवताना वापरले जातात. बऱ्याचदा चीजचा एक विशिष्ट उग्र वास खूप जणांना लगेचच आवडत नाही, पण जर चव घेऊन बघायला सुरुवात करायची असेल तर कॉम्ते, एमेंताल, कांताल, ब्रि या प्रकारांपासून सुरुवात करता येईल, या चीजची चव आणि वास जर तितका तीव्र / उग्र वाटला नाही तर अन्य प्रकार देखील चाखून पाहता येतील.\nफ्रेंच चीजबरोबर वाईनदेखील तितकीच जगप्रसिद्ध आहे. हजारो वर्षांच्या इतिहासाबरोबर फ्रेंच वाईन वाहात आलीये असे म्हणायला हवे खरे तर रोमन काळाच्या सुद्धा खूप आधीपासून, फ्रेंच वाईनच्या निर्मितीचे उल्लेख आढळतात. आज वाईन निर्मितीत फ्रान्स जगभरात अव्वल आहेच, पण वाईन निर्मितीच्या शास्त्राविषयी अभ्यास आणि प्रसारातसुद्धा अग्रगण्य आहे. जॅपनीज वाईनच्या निर्मितीवर सुद्धा फ्रेंच वाईन निर्मितीचा प्रभाव आढळतो. फ्रान्समध्ये वाईन बनवण्याची काटेकोर नियमावली आणि कायदे आहेत. फ्रेंच वाईन जगभरात निर्यात होते.\nद्राक्षाच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून व्हाईट, रेड, पिंक (रोजे), स्पार्कलिंग, फोर्टिफाइड आणि शॅम्पेन अशा विविध वाईन्स बनवल्या जातात. वाईन जितकी जुनी तितकी चविष्ट असा ढोबळ नियम आपल्याला माहीत असतो पण फक्त तेवढेच त्या वाईनची चव ठरवत नाही. द्राक्षाची जात, जमिनीचा पोत, ऋतुमानानुसार द्राक्षाला मिळणाऱ्या उन्हाचे प्रमाण, ज्या लाकडी ड्रम्समध्ये वाईन मॅच्युरेशनसाठी साठवली जाते त्याच्या लाकडाचा प्रकार असे लहानमोठे अनेक घटक वाईनच्या रंग, वास आणि चवीवर परिणाम करतात. त्यामुळे वाईन बनवताना या सर्व घटकांचा खूप बारकाईने विचार केला जातो.\nचीजप्रमाणेच वाईनचे शेकडो प्रकार फ्रान्समधील विविध प्रोव्होन्समध्ये तयार होतात आणि एवढ्या वेगळ्या प्रकारांमधील चवीमधील सूक्ष्म फरक फक्त फ्रेंच लोकांना आणि वाईनतज्ज्ञांना (सोमेलिअर)नाच कळू शकतात असे वाटते. यामध्ये बॉर्दो आणि बर्गंडी (बुरगोन्य) हे वाईन निर्मितीतले अग्रेसर प्रांत आहेत. बॉर्दोची रेड वाईन आणि बर्गंडीची व्हाईट वाईन खरोखरच खूप चविष्ट असते.\nमोठ्या वाईनरीज तर निर्मिती करतातच, पण पिढ्यान् पिढ्या घरगुती पातळीवर अगदी सिलेक्टिव्ह प्रमाणात पण अत्यंत चविष्ट वाईन निर्मिती करणारे शेतकरीसुद्धा फ्रान्समधील बऱ्याच प्रांतांत आढळतात. अजून एक रंजक गोष्ट म्हणजे विशिष्ट प्रकारची वाईन विशिष्ट आकाराच्या बाटलीत पॅक केली जाते. म्हणजे ड्राय व्हाईट वाईन छोट्या निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तर शॅम्पेनसारखी स्पार्कलिंग वाईन निमुळत्याहून हळूहळू मोठी मान होत जाणाऱ्या आकाराच्या बाटलीत पॅक केली जाते.\nजेवणातल्या कुठल्या पदार्थाबरोबर किंवा चीजबरोबर कोणत्या प्रकारची वाईन घेतली जावी याचेसुद्धा इथे शास्त्र आहे असे म्हणता येईल. सहसा फ्रेंच लोक याचे सारासार नियम जेवताना पाळतात. पदार्थाची चव आणि त्याबरोबर घेतल्या जाणाऱ्या वाईनची चव याचा उत्तम मेळ साधला जावा असा त्यामागचा विचार. उदाहरणार्थ, रोस्टेड भाज्या, क्युअर्ड मीटबरोबर लाइट रेड वाईन; फक्त भाज्यायुक्त पदार्थाबरोबर ड्राय व्हाईट किंवा बीफबरोबर बोल्ड रेड वाईन घेतली जाते. ढोबळ मानाने सॉफ्ट किंवा क्रीम चीजबरोबर व्हाईट वाईन आणि हार्ड चीजबरोबर रेड वाईन घेतली जाते.\nफ्रेंच वाईनमध्ये सुद्धा शेकडो प्रकार आहेत आणि फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात तयार होणार्‍या वाईननुसार ह्या चीज आणि वाईनच्या पेअरींगमध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.\nआज भारतातून सहल, शिक्षण किंवा कामानिमित्त आपण जर फ्रान्समध्ये प्रवास करणार असाल तर फ्रान्सच्या खाद्यसंस्कृतीचा भाग असलेले चीज आणि वाईन याचा शक्य असल्यास जरूर आस्वाद घेऊन पाहा. भारतीय आणि फ्रेंच जेवणात खूप फरक असतो. फ्रेंच जेवण मिळमिळीत असते अशी आपल्यातल्याच काही मित्रमैत्रिणींकडून ओरड होताना दिसते, पण तरीही ती फ्रेंच खाद्यसंस्कृती आहे, एका विशिष्ट समाजाचे त्यात प्रतिबिंब आहे हे स्वीकारून काही खाऊन बघता आले ते आनंद देणारे असते. जर फ्रेंच खाद्यपदार्थ, चीज आणि वाईनची चव आवडली तर खाद्यसंस्कृतीचे एक नवीन दालन तुमच्यासाठी खुले होईल यात शंकाच नाही.\nडॉ. प्रियांका देवी- मारुलकर\nमूळची पुण्याची. २०११ पासून पॅरिसमध्ये शिक्षणासाठी राहात आहे. पिअर आणि मारी क्युरी विद्यापीठातून कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त. त्याबरोबरच चित्रकार आहे आणि मुख्यत्वे जलरंगाचे माध्यम मला जास्त भावते. (ब्लॉग लिंक http://priyanka-devi.blogspot.fr/) विविध देशांच्या भटकंतीमध्ये मला तिथला इतिहास, संस्कृती, लोककला यांविषयी जाणून घ्यायला आवडते.\nफोटो – प्रियांका देवी व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६फ्रान्स खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post रेल्वेची खानपान संस्कृती\nNext Post अरेबिक तहजीब-ए-जायका\nPingback: फ्रेंच खाद्यसंस्कृती: ला व्हि आं रोज चा एक रसरशीत पैलू (French food culture) | पाऊलखुणा...\nPingback: वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स (French food culture) | पाऊलखुणा...\nPingback: वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स (French food culture) | पाऊलखुणा...\nPingback: वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स (French food culture) – पाऊलखुणा…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/death-news-nanded-district-122607", "date_download": "2018-08-20T11:01:23Z", "digest": "sha1:6P4XPKER4FEI2RBAZKGA2UCVMKZQVC4C", "length": 11241, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "death news in nanded district धोंडे खाण्यासाठी आला, अन् जीव गमावून बसला ! | eSakal", "raw_content": "\nधोंडे खाण्यासाठी आला, अन् जीव गमावून बसला \nशनिवार, 9 जून 2018\nधोंडे खाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या एका जावयाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) दुपारी जूना कौठा भागात घडली.\nनांदेड - धोंडे खाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या एका जावयाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) दुपारी जूना कौठा भागात घडली.\nजालना जिल्ह्यातील परतूर येथील एसटी महामंडळाचे सेवानिवृत नियंत्रक सत्यकुमार नारायण दरबसवार (वय ६०) यांची सिडको, नांदेड येथे सासरवाडी आहे. ते आपल्या कुटूंबियांसह धोंडे खाण्यासाठी आले होते. धोंडे खाण्यापूर्वी पवित्र गोदावरी नदी पात्रात ते कौठा शिवारात अंघोळ करण्यासाठी शुक्रवारी (ता. आठ) दुपारी आले. त्यांनी कपडे उतरवून ते नदी पात्रात उतरले. परंतु अंघोळ करत असतांना ते थोडे आत जाताच वाळू उपसा केलेल्या ठिकाणी खोल खड्ड्यात ते पडले. त्यांना पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. तब्बल दोन तासांनी ही घटना उघडकीस आली.\nनांदेड ग्रामिण ठाण्याचे पोलिस हवालदार ज्ञानोबा केंद्रे यांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तिथे असलेल्या मोबाईलवरून मृतदेहाची ओळख पटली. दिपक माधव यन्नावार यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास श्री. ज्ञानोबा केंद्र हे करीत आहेत.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/447097", "date_download": "2018-08-20T11:23:13Z", "digest": "sha1:JHVJLVPAJWL25UUCSAVZZZDJXGA33D7G", "length": 6348, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संक्रांत सणासाठी शहर सज्ज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संक्रांत सणासाठी शहर सज्ज\nसंक्रांत सणासाठी शहर सज्ज\nसुगड पूजन, बाजरीची मऊ आणि कडक भाकरी आणि भाज्या व चटण्यांच्या ताटांची देवाण-घेवाण करत शुक्रवारी भोगी साजरी झाली आणि संक्रांतीसाठी शहर सज्ज झाले. व्हॉट्स ऍपवरून संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण गुरुवारपासूनच सुरू झाली. यंदा तर भोगीच्या ताटाचे चित्र पाठवून भोगीच्याही शुभेच्छाही देण्यात आल्या.\nसंक्रांतीला सुगड पुजले जाते. त्यामुळे बाजारात सुगड दाखल झाली आहेतच. वेगवेगळय़ा भाजांच्या खरेदीबरोबरच सुगडांचीही खरेदी झाली. सुगडात तांदूळ घालून त्याच्यावरती असलेल्या मातीच्याच झाकणात तिळगुळ घालून त्यांचे पूजन करण्यात आले. बाजारपेठेत तर सर्वत्र शहर आणि उपनगरातसुद्धा तिळगुळाचे स्टॉल सजलेले आहेत. संक्रांतीला गुळपोळी करण्याचा रिवाज आहे. मात्र आता पुरणपोळी, शेंगापोळीबरोबर गुळपोळीसुद्धा बाजारात मिळत आहे. त्यामुळे नोकरदार महिलांची चांगलीच सोय झाली आहे. संक्रांत शनिवारी आली आहे. बाजाराचा दिवस त्यातच अर्धा दिवस सुटी आणि दुसरे दिवशी रविवार. त्यामुळे महिला वर्गाला निवांतपणाने सणाचे काम करता येणार आहे. तर बालचमुला सुटीचा आनंद घेत तिळगुळ वाटता येणार आहेत.\nदरम्यान, मठ गल्ली येथील मनोहर यांचे कुटुंब वर्षानुवर्षे घरी तिळगुळ व तिळाचे दागिने तयार करत आले आहेत. हे कुटुंब मोठय़ा प्रमाणात घरीच तिळगुळ तयार करून विक्री करत आहेत. त्याच बरोबर तिळगुळाचे दागिनेही तयार करत आहेत. या घरातही पुरुष आणि महिला मिळून तिळगुळ व हलवा तयार करतात.\nजास्तीत जास्त हसा, रागाचा मृत्यू होऊन जाईल\nप्रतिकूल हवामानातही आंब्याचे भरघोस पीक\nआमदार संभाजी पाटील यांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली\nबंधारा फुटून शेतवाडीत शिरले पाणी\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410233433/view", "date_download": "2018-08-20T11:24:52Z", "digest": "sha1:5ITU6UESNQSU6JTKMULJT4N7KXLXLEUG", "length": 16962, "nlines": 291, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - स्फुटश्लोक", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nउदासीन चित्तीं असोनी स्वदेहीं ॥ प्रपंचीं तया नाठवें द्वैत कांहीं ॥\nविचारी विवेकें निवारी भवातें ॥ जिवन्मुक्त साधू ह्मणावें तयातें ॥४॥\nजनाचार चाले विधीयुक्त बोले ॥ सदां सर्वदां सर्वसाक्षी निवाले ॥\nन बाधे कदां कल्पना काम जेथें ॥ जिवन्मुक्त साधू म्हणावें तयातें ॥५॥\nभजे मत्त मतांत्तरीं एक पाहे ॥ नव्हे खड आखंडता द्दढता हे ॥\nन मोडे तदाकार वृत्ती मनातें ॥ जिवन्मुक्त० ॥६॥\nने घे वैभव दु:खदायक नको बोलावया व्युत्पती ॥ ने घे पंडित मार्ग गायनकळा तेही नको श्रीपती ॥\nनाहो मारुत धारणा श्रम बहू सिद्धी न मागे तुतें ॥ ज्या सौख्यें मुनि बोधले विचरती ते दे दयाळा मतें ॥७॥\nने घे मायिक साधनें मजप्रती सीतापती वस्तुता ॥ ने घे बाधक साधकांप्रति सदां मोहीत हे मान्यता ॥\nन घे इंद्रपदा विरोधचि सदां सर्वापरी हीन तें ॥ ज्या सौख्यें मुनि ॥८॥\nनाना साधन बाह्म वेश न करा सारांश शोधा पुरा ॥ देहादीक चराचरास विसरा सच्चित्स्वरूपीं भरा ॥\nहा जाणूनि मृषा प्रपंच विसरा सारूनि काष्ठा परा ॥ माथां ठेवुनि पाणि पावन करी त्याचीं पदाब्जें धरा ॥९॥\nशोधूनि सारांश असार सारा ॥ सारा न लक्षी तरि तो विषारा ॥\nपारा न जाणे श्रुति तर्कवारा ॥ तें जाणणें तूं निज निर्विकारा ॥१०॥\nगुणानिर्गुणातीत जो नांदताहे ॥ गुणानिर्गणांतीत होऊनि राहे ॥\nसदां पूर्ण जें पूर्ण जो पूर्ण पोह ॥ तया वर्णितां शब्द निशेष पाहे ॥११॥\nरवी दाखवी तें कवी पूर्ण जाणे ॥ कवी दाखवी तें रवी तो न जाणे ॥\nकवी तोचि रे जो रवीतें प्रकाशी ॥ रवी लोपला पूर्ण ज्याचे प्रकाशीं ॥१२॥\nभाबी पाही उपेक्षी तुजजकळि नसें काम तैं तुच्छ लक्षी ॥ गेली लक्ष्मी परिक्षीं तदुपरि सहसा बंधु गेहीं न रक्षी ॥\nऐसे जे पूर्वपक्षी कळत निदसुरें जे तयां काळ भक्षी ॥ तैसा माझा नुपेक्षी दशरथकुळ चिद्भानु जो सर्वसाक्षी ॥१३॥\nपरहित निवटाया वेश केला नटाया ॥ करिसि किति धिटाया देह आला विष्टाया ॥\nस्वहित करि सुटाया काळ आला कुटाया ॥ भज सुरमुकुटा या कर्मबंधा सुटाया ॥१४॥\nदे देवा क्षीर मातें म्हणवुनि निरुतें बोलिलें वाक्य बाळें ॥ दीनानाथें दयाळें क्षिरनिधि दिधला त्यासि त्रैलोक्यपाळें ॥\nऐशा सांडूनि लोकांप्रति मुखकमळें मागसी पोटजाळें ॥ नाहीं अद्यापि तृप्ती मर मर मनुजा छी: तुझें तोंड काळें ॥१५॥\nजज्मोनियां जन्मकथा न जाणे ॥ जन्मोनिया जन्मविनाश नेणें ॥\nजन्मोनियां सार्थक जन्म त्याचा ॥ जन्मोनि झाला निजरूप साचा ॥१६॥\nस्वसंकल्पयोगें अहं देह मानी ॥ नसे कल्पना तैं शिवत्वा न मानी ॥\nअसे स्वर्ग नर्कासि तो पात्र झाला ॥ स्वतवेद्य शस्त्रें करीं छेद याला ॥१७॥\nअहो बोलिजे बोल त्याहूनि पांहो ॥ निराळेंचि तें कासया बोलताहो ॥\nआतां सूति सांडा उगे मौन राहा ॥ आह्मी मौन आहों त्यजा भावही हा ॥१८॥\nजया मौन ना बोलणें ही असेना असें एक आहे हाणाया दिसेना ॥\nमनें कल्पिजे त्यासिही जाणताहे ॥ ह्मणे जाण तें त्यासि ग्रासुनि राहे ॥१९॥\nतंववरि भव जाची बुद्धि जैं भेदवाची ॥ विविध मति विराली तैं गमे मुक्ति कांची ॥\nसहज विचरतांही सा निजानंद डोहीं ॥ विदित विशद संतां जाणणें तेंचि पाही ॥२०॥\nजो रंगीं निजरंग रंगुनि महा रंगातितें शोभला ॥ ओसंगीं विलसोनि संगरहितद्भद्रीं असें बैसला ॥\nजो विश्वीं वसतो अतेंद्रियपणें सर्वेंद्रियें चेष्ठला ॥ तो हा पूर्णपणीं धरूनि सगुणी रंगेविना रंगला ॥२१॥\nवि. १ निश्चित . २ ( ल . ) व्यर्थ . [ सं . स्थित ]\nजानवे म्हणजे नेमके काय \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/10/dasbodh-6-of-8-nirupan-vidyavachaspati.html", "date_download": "2018-08-20T10:58:02Z", "digest": "sha1:ACCC7S7Y3YQR3FN6RRMGWKPLXF42A6I4", "length": 9247, "nlines": 80, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "Dasbodh 6 Of 8 Nirupan Vidyavachaspati Shankar Abhyankar (दासबोध निरुपण)", "raw_content": "\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-34873", "date_download": "2018-08-20T11:03:43Z", "digest": "sha1:6LY2LP3EWCZ4IRDGQYTVTUDTC2SHBTQ5", "length": 16127, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang लोकशाही चिरायु होवो! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मार्च 2017\nबेटा : (नेहमीची उत्साही एण्ट्री घेत) ढॅणटढॅण मम्मा, आय ऍम बॅक\nमम्मामॅडम : (नर्व्हसपणे) हं\nबेटा : (खट्टू होऊन) हे काय इतकं थंड स्वागत मी इतक्‍या दिवसांनी परत आलोय आर यू नॉट हॅपी\nमम्मामॅडम : (स्वत:ला सावरून) येस, आय ऍम बेटा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा\nबेटा : (नेहमीची उत्साही एण्ट्री घेत) ढॅणटढॅण मम्मा, आय ऍम बॅक\nमम्मामॅडम : (नर्व्हसपणे) हं\nबेटा : (खट्टू होऊन) हे काय इतकं थंड स्वागत मी इतक्‍या दिवसांनी परत आलोय आर यू नॉट हॅपी\nमम्मामॅडम : (स्वत:ला सावरून) येस, आय ऍम बेटा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा\nबेटा : (आळस देत) पास्ता नको चनागुड होगा, तो देना चनागुड होगा, तो देना अखिलेशबरोबर राहून राहून मला चनागुडची हॅबिट लागली आहे अखिलेशबरोबर राहून राहून मला चनागुडची हॅबिट लागली आहे सकाळी चनागुड खाल्ला की दिवसभर दम कायम राहातो, माहिताय सकाळी चनागुड खाल्ला की दिवसभर दम कायम राहातो, माहिताय तिथं, यूपीत रोज इतकी सायकल चालवली की विचारू नकोस तिथं, यूपीत रोज इतकी सायकल चालवली की विचारू नकोस स्टॅमिना जाम वाढलाय माझा स्टॅमिना जाम वाढलाय माझा मम्मा, पण सायकलिंग केल्यावर खूप भूक लागते ना\nमम्मामॅडम : (दटावत) आपल्याला झेपेल तेच खावं, आणि झेपेल तेच करावं पाय दुखतील अशानं त्या अखिलेशच्या नादाला लागलास, आणि निष्कारण दमणूक झाली जिवाची\nबेटा : (निरागस सुरात) मी नाही काही लागलो त्याच्या नादी तो लागला माझ्या तोच मला म्हणाला की आपली दोस्ती सॉल्लिड है और रहेगी (\"शोले'मधलं फेमस गाणं म्हणत)...ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे\nमम्मामॅडम : (सुस्कारा टाकत) साथ नहीं छोडी, पर दम तोडना पडा...असंच ना\nबेटा : (दुर्लक्ष करत) आपली फ्रेंडशिप अमर आहे, असं मी त्याला वचन दिलं\nमम्मामॅडम : (खोल आवाजात) मग काय म्हणाला तो\nबेटा : (निरागसपणा कंटिन्यू...) तो म्हणाला, \"अमर' हा शब्द माझ्यासमोर उच्चारूसुद्धा नकोस मला काही कळलंच नाही मला काही कळलंच नाही पण ते जाऊ दे. (उजळलेल्या चेहऱ्यानं) यूपीतून परत आल्या आल्या मी आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मला बघून एवढे दचकले आपले लोक पण ते जाऊ दे. (उजळलेल्या चेहऱ्यानं) यूपीतून परत आल्या आल्या मी आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मला बघून एवढे दचकले आपले लोक\nमम्मामॅडम : (हताशपणे खुर्चीत बसत) दरवेळी निवडणुका झाल्या की आपले लोक असे वेळी अवेळी दचकतात बरं त्यांच्याकडे लक्ष नको देऊस त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तुझं काम तू प्रामाणिकपणाने करत राहा तुझं काम तू प्रामाणिकपणाने करत राहा एक दिवस तुला चांगलं फळ मिळेल\nबेटा : (चक्रावलेल्या सुरात) मम्मा, मला काही कळतच नाहीए मी आणि अखिलेशनं सायकलवरून आख्खा उत्तर प्रदेश पालथा घातला मी आणि अखिलेशनं सायकलवरून आख्खा उत्तर प्रदेश पालथा घातला गावोगाव खाटा टाकून सभा घेतल्या गावोगाव खाटा टाकून सभा घेतल्या आमच्या सभांना इतकी गर्दी व्हायची की मला वाटलं होतं की आम्ही आरामात बाजी मारू आमच्या सभांना इतकी गर्दी व्हायची की मला वाटलं होतं की आम्ही आरामात बाजी मारू लोकांना आमची दोस्ती आवडलीये लोकांना आमची दोस्ती आवडलीये पण सभांना लोकं टाइमपास करण्यासाठी येतात, हे माझं मत आता फायनल झालं आहे पण सभांना लोकं टाइमपास करण्यासाठी येतात, हे माझं मत आता फायनल झालं आहे लेकाचे येतात, खाटेवर बसून पकोडे खातात, पाणी पितात आणि खाट घेऊन घरी जातात लेकाचे येतात, खाटेवर बसून पकोडे खातात, पाणी पितात आणि खाट घेऊन घरी जातात मतं काही देत नाहीत मतं काही देत नाहीत ह्याला लोकशाही कसं म्हणणार\nमम्मामॅडम : (कडवट घोट गिळल्याप्रमाणे) फळाची आशा न धरता आपलं कर्म आपण करत राहावं एक दिवस लोक आपल्याला सत्ता देतातच एक दिवस लोक आपल्याला सत्ता देतातच\nबेटा : (जोराजोराने मान हलवत) नोप लोकशाही म्हंजे काय, हे मला आता चांगलंच कळलं आहे\nमम्मामॅडम : (कौतुकानं) अच्छा काय बरं लोकशाही म्हंजे काय बरं लोकशाही म्हंजे कळू दे की आम्हालासुद्धा\nबेटा : (नीट समजावून सांगण्याच्या आविर्भावात) त्याचं असं आहे की...यूपीतल्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर मी एकदम खिलाडूवृत्तीनं नमोअंकलना ट्विटरवरून कॉंग्रॅच्युलेट केलं\nमम्मामॅडम : (नाक मुरडत) काही अडलं होतं\nबेटा : (दुर्लक्ष करत) मी म्हटलं, \"\"अंकल, यूपीतल्या विजयाबद्दल अभिनंदन'' त्यांनी उलटा मेसेज पाठवला- थॅंक्‍यू...लोकशाही चिरायु होवो'' त्यांनी उलटा मेसेज पाठवला- थॅंक्‍यू...लोकशाही चिरायु होवो\nमम्मामॅडम : (दात ओठ खात) थॅंक्‍यू म्हणाले काय बघतेच कळतात ही तिरकस बोलणी म्हणावं\nबेटा : (निरागसतेचा कडेलोट) \"लोकशाही चिरायु होवो' असंही म्हणाले ना ते ह्याचा अर्थ लोकशाही म्हंजे....मीच ह्याचा अर्थ लोकशाही म्हंजे....मीच\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2009/08/24/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T10:21:49Z", "digest": "sha1:QKSTUN5UACCU4EJN26LBSNITG5KVTKJU", "length": 34663, "nlines": 121, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "गणेश उत्सव आणि प्रदूषण – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 42 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\nदरवर्षी गणेश उत्सवात वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने या विषयावरून भर भरून लेख येतात. कोण कुठली पर्यावरणवादी नावाची जमात जणू काही गणपती येतो म्हणजे सगळ विश्वात जणू हाहाकार माजतो अस काहीस मत मांडतात. न्यूजच्यानल वाले कोणाला तरी पकडून आणतात. आणि तो मग जणू काही तरी वाईट घडत आहे, अस काहीस भासवतो. आजही तेच चालू होते रटाळ. काय कराव हे जणू त्यांनाच माहित आणि आम्ही जणू आत्ताच जन्माला आलो आहोत. हि गोष्ट त्या वेळची आहे ज्यावेळी मी नवीनच संगणकाचा कोर्ससाठी नगरला जात होतो. माझे काही मित्र वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्यांच्या आग्रहास्तव मी ‘पत्रकारिता’ नावाच्या एका सहा महिन्याच्या कोर्स ला सहभागी झालो.\nआम्हाला शिकवणारे सर लोक लोकसत्ता, सकाळ अशा वर्तमान पत्रात मोठ्या हुद्द्यावर, काही समाज सेवक आणि काही क्राएम रीपोर्टार. त्यामुळे खर तर, त्यांच्या कडून आपण कोण आणि काय करू शकतो याची माहिती खूपच चांगल्या पद्धतीने समजली. पत्रकार कसा आणि कोण असतो. त्याने काय करायला हव आणि ते कशा पद्धतीने मांडायला हव, याची कशी सांगड घालायला हवी. या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला नीट शिकवल्या होत्या. ते नेहमी चालू विषयावर बोला, लिहा अस सांगायचे. कधी कधी सर्वांसमोर आपले मत मांडायला लावायचे. खर तर वकृत्व स्पर्धेत शाळेत असताना भाग घेण्याचा फायदा इथे झाला हे नक्की. त्यावेळी गणपतीच्या काळात त्यांनी ‘गणेश उत्सव आणि प्रदूषण’ या विषयावर आम्हा सगळ्यांना मते मांडायला सांगितली. प्रत्येकानी समोर जावून आपआपले मत मांडायचे.\nसुरवात एका मुली पासून झाली. ती आली आणि म्हणाली कि, मला गणेश उत्सव खूप आवडतो पण मी कधीच गणपतीची मिरवणूक बघितली नाही. अस म्हटल्या म्हटल्या सगळेच हसू लागले. त्यावर सर म्हणाले कि असे अनेक लोक आहेत कि जे मिरवणुकीत गुलाल उधळणे किंवा चित्र विचित्र कृत्य करणे. यामुळे ते मिरवणूक बघायला येत नाहीत. त्यांचे मत बरोबर होते. आणि ते मला देखील पटले. दुसरा आला आणि त्याने गणेशा मंडळ मोठ मोठ्याने गाणी लावतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मुलांच्या परीक्षा आणि लोकांची झोप मोड कशी होते. याचे सविस्तर वर्णन केले. तिसर्याने तर गणपती उत्सवामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. वाहतुकीची कोंडी होते. असे मुद्दे मांडले. पुढचा म्हटला कि वर्गणी वगैरे प्रकार बंद करायला हवे. त्याच बरोबर गणपती मंडळे कशी दादागिरी करतात. आणि पत्ते, जुगार खेळतात. याची माहिती दिली. अस एका मागून एक जण उठून गणेश उत्सव करणे कसा चुकीचा आहे. ह्याचाच वर्णन करत होता. एक जण म्हटला कि गणेश विसर्जनाच्या दिवशी ज्या मंडळांना परवानगी घेतलेली नाही त्यांना जेल मध्ये टाकल पाहिजे. एक जण म्हटला कि ‘एक गाव एक गणपती’ हि योजना राबवली पाहिजे. एक म्हटला कि या अशा गोष्टींमुळे दंगे होतात. मग या नंतर एक विश्व हिंदू परिषदेचा विचार मानणारा एक जण उभा राहिला. आणि त्याने सगळ्यांना धमकी वजा हिंदू सणांना नाव ठेवणे बंद करा. हे हिंदूंविरुद्ध षडयंत्र आहे. अस मत मांडलं.\nविशेष गोष्ट म्हणजे एक मुस्लीम मुलगा म्हटला कि गणेश उत्सव खूप चांगला आहे. त्याचा हेतू आणि पद्धत खरच खूप छान आहे. त्यानंतर एक नाव बौद्ध मुलाने सुद्धा हा उत्सव का करायला हवा हे सांगितले. मी हे सगळ एकल्या नंतर मला सगळ्यांचे विचार पटले होते. पण ह्यांना माझा मुद्दा कसा पटवून द्यावा हाच विचार करत असताना, आमचे सर मला म्हणाले कि तुला नाही बोलायचे का. मी सगळ्यांसमोर जावून उभा राहिलो. मग सुरवातीला मी काय बोलणार हे खर खर सांगितलं. त्याना म्हणालो कि मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे, मला जरी तुमचे विचार पटत असतील तरी देखील मी याचे समर्थन करणार नाही. त्यांना म्हटलं कि तुमच सगळ्यांच म्हणन बरोबर आहे कि गणेश उत्सवाने रस्त्यावर खड्डे पडतात, ध्वनी प्रदूषण होते, गुलालामुळे अनेकांना त्रास होतो, वर्गणीचा गैरवापर होतो. विना परवानगी मंडळे विसर्जन मिरवणुका काढतात. हे सगळ मान्य. पण याचा अर्थ असा नाही कि गणपती बसवणे वाईट किंवा मंडळे लोकांची पिळवणूक करतात. काही असतीलही. पण मला एक गोष्ट सांगा कि जर गणेश उत्सव करणे बंद केला तर काय रस्त्यावरील खड्डे पडणे बंद होईल. मी सगळ्यांसमोर जावून उभा राहिलो. मग सुरवातीला मी काय बोलणार हे खर खर सांगितलं. त्याना म्हणालो कि मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे, मला जरी तुमचे विचार पटत असतील तरी देखील मी याचे समर्थन करणार नाही. त्यांना म्हटलं कि तुमच सगळ्यांच म्हणन बरोबर आहे कि गणेश उत्सवाने रस्त्यावर खड्डे पडतात, ध्वनी प्रदूषण होते, गुलालामुळे अनेकांना त्रास होतो, वर्गणीचा गैरवापर होतो. विना परवानगी मंडळे विसर्जन मिरवणुका काढतात. हे सगळ मान्य. पण याचा अर्थ असा नाही कि गणपती बसवणे वाईट किंवा मंडळे लोकांची पिळवणूक करतात. काही असतीलही. पण मला एक गोष्ट सांगा कि जर गणेश उत्सव करणे बंद केला तर काय रस्त्यावरील खड्डे पडणे बंद होईल. ध्वनी प्रदूषण थांबेल. ध्वनी प्रदूषण थांबेल दंगे थांबतील अस जर काही होणार असेल तर नक्कीच गणेश उत्सव बंद केला पाहिजे. पण जर होणार नसेल तर मात्र ह्याच्यामुळेच सगळ काही घडत अस म्हणू नका. उरला प्रश्न ध्वनी प्रदूषणाचा तर दहा दिवस तुम्हाला त्रास होतो आणि वर्षभर मशिदीवरील भोंगे चालू असतात. मग त्यावेळी का नाही काही त्रास होत जर तुम्हाला ध्वनी प्रदूषण बंदच करायचे असेल तर हे दोनीही बंद करा. आणि अनेक मंडळे आता मिरवणुकीत गुलाल एवजी मुरमुरे किंवा फुले यांचा वापर करतात. त्यामुळे त्रासाचा काही प्रश्नच नाही.\nकाही जण म्हणाले कि विसर्जन मिरवणुकीची परवानगी न घेणाऱ्या मंडळांना जेल मध्ये टाका. आता परवानगी घ्यायला गेल कि पोलीस विचारतात कि तुमच मंडळ रजिस्टर आहे का नसेल तर रजिस्टर करून घ्या. आता रजिस्ट्रेशन चा खर्च पाच हजार आहे. आता अनेक मंडळांची एवढी ऐपत नसते. काहींची वर्गणी देखील तेवढी नसते. मग काय त्यांनी मिरवणूक काढायचीच नाही नसेल तर रजिस्टर करून घ्या. आता रजिस्ट्रेशन चा खर्च पाच हजार आहे. आता अनेक मंडळांची एवढी ऐपत नसते. काहींची वर्गणी देखील तेवढी नसते. मग काय त्यांनी मिरवणूक काढायचीच नाही आणि उरला प्रश्न एक गाव एक गणपती चा तर ते ज्या गावाची लोकसंख्या १०००-१५०० आहे तिथे अस कारण शक्य आहे. इतर ठिकाणी नाही. कारण प्रत्येकाचीच इच्छा असते. आता हेच उदाहरण घ्या ना, आमची गल्ली १०-१५ घरांची देखील नाही. पण तिथे दोन मंडळे. एक मोठ्यांचे आणि दुसरे छोट्यांचे. आता तुम्ही त्यांना म्हटले एकानेच गणपती बसवायचा. जर तुम्ही मोठ्यांना बसावा म्हटला तर, लहान नाराज आणि जर लहांना बसावा म्हटला तर मोठे नाराज. आणि हि तर फ़क़्त आमच्या गल्ली पुरतीच गोष्ट आहे. गावाचा विचार केला तर तंट्या शिवाय काहीही हाती लागणार नाही. आणि दंग्यांना काही गणपतीच कारणीभूत आहे अस नाही. आणि गणपती बसवल्याने दंगे होतातच अस देखील नाही. शेवटी त्यांना म्हटलं कि इथ लोकशाही आहे. लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे सन साजरे करतात. तुमच मत तुमच्या विचाराने बरोबर आहे आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने. मला वाटल आता काय हे सगळे मिळून मला शिव्या घालतात कि काय. पण सुदैवाने माझ मत सगळ्यांना पटल. सर तर मला आमच्या येथील पोलीस अधिक्षाकानाशी या विषयावर बोल अस म्हटले. कारण त्यांनी एक गाव एक गणपतीचा ध्यासच घेतला होता.\nऑगस्ट 24, 2009 हेमंत आठल्ये\n2 thoughts on “गणेश उत्सव आणि प्रदूषण”\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\nPosted by हेमंत आठल्ये in मी. Tagged: अनेक, मी, मुली, विचार. प्रतिक्रिया नोंदवा\nदरवर्षी गणेश उत्सवात वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने या विषयावरून भर भरून लेख येतात. कोण कुठली पर्यावरणवादी नावाची जमात जणू काही गणपती येतो म्हणजे सगळ विश्वात जणू हाहाकार माजतो अस काहीस मत मांडतात. न्यूजच्यानल वाले कोणाला तरी पकडून आणतात. आणि तो मग जणू काही तरी वाईट घडत आहे, अस काहीस भासवतो. आजही तेच चालू होते रटाळ. काय कराव हे जणू त्यांनाच माहित आणि आम्ही जणू आत्ताच जन्माला आलो आहोत. हि गोष्ट त्या वेळची आहे ज्यावेळी मी नवीनच संगणकाचा कोर्ससाठी नगरला जात होतो. माझे काही मित्र वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्यांच्या आग्रहास्तव मी ‘पत्रकारिता’ नावाच्या एका सहा महिन्याच्या कोर्स ला सहभागी झालो.\nआम्हाला शिकवणारे सर लोक लोकसत्ता, सकाळ अशा वर्तमान पत्रात मोठ्या हुद्द्यावर, काही समाज सेवक आणि काही क्राएम रीपोर्टार. त्यामुळे खर तर, त्यांच्या कडून आपण कोण आणि काय करू शकतो याची माहिती खूपच चांगल्या पद्धतीने समजली. पत्रकार कसा आणि कोण असतो. त्याने काय करायला हव आणि ते कशा पद्धतीने मांडायला हव, याची कशी सांगड घालायला हवी. या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला नीट शिकवल्या होत्या. ते नेहमी चालू विषयावर बोला, लिहा अस सांगायचे. कधी कधी सर्वांसमोर आपले मत मांडायला लावायचे. खर तर वकृत्व स्पर्धेत शाळेत असताना भाग घेण्याचा फायदा इथे झाला हे नक्की. त्यावेळी गणपतीच्या काळात त्यांनी ‘गणेश उत्सव आणि प्रदूषण’ या विषयावर आम्हा सगळ्यांना मते मांडायला सांगितली. प्रत्येकानी समोर जावून आपआपले मत मांडायचे.\nसुरवात एका मुली पासून झाली. ती आली आणि म्हणाली कि, मला गणेश उत्सव खूप आवडतो पण मी कधीच गणपतीची मिरवणूक बघितली नाही. अस म्हटल्या म्हटल्या सगळेच हसू लागले. त्यावर सर म्हणाले कि असे अनेक लोक आहेत कि जे मिरवणुकीत गुलाल उधळणे किंवा चित्र विचित्र कृत्य करणे. यामुळे ते मिरवणूक बघायला येत नाहीत. त्यांचे मत बरोबर होते. आणि ते मला देखील पटले. दुसरा आला आणि त्याने गणेशा मंडळ मोठ मोठ्याने गाणी लावतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मुलांच्या परीक्षा आणि लोकांची झोप मोड कशी होते. याचे सविस्तर वर्णन केले. तिसर्याने तर गणपती उत्सवामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. वाहतुकीची कोंडी होते. असे मुद्दे मांडले. पुढचा म्हटला कि वर्गणी वगैरे प्रकार बंद करायला हवे. त्याच बरोबर गणपती मंडळे कशी दादागिरी करतात. आणि पत्ते, जुगार खेळतात. याची माहिती दिली. अस एका मागून एक जण उठून गणेश उत्सव करणे कसा चुकीचा आहे. ह्याचाच वर्णन करत होता. एक जण म्हटला कि गणेश विसर्जनाच्या दिवशी ज्या मंडळांना परवानगी घेतलेली नाही त्यांना जेल मध्ये टाकल पाहिजे. एक जण म्हटला कि ‘एक गाव एक गणपती’ हि योजना राबवली पाहिजे. एक म्हटला कि या अशा गोष्टींमुळे दंगे होतात. मग या नंतर एक विश्व हिंदू परिषदेचा विचार मानणारा एक जण उभा राहिला. आणि त्याने सगळ्यांना धमकी वजा हिंदू सणांना नाव ठेवणे बंद करा. हे हिंदूंविरुद्ध षडयंत्र आहे. अस मत मांडलं.\nविशेष गोष्ट म्हणजे एक मुस्लीम मुलगा म्हटला कि गणेश उत्सव खूप चांगला आहे. त्याचा हेतू आणि पद्धत खरच खूप छान आहे. त्यानंतर एक नाव बौद्ध मुलाने सुद्धा हा उत्सव का करायला हवा हे सांगितले. मी हे सगळ एकल्या नंतर मला सगळ्यांचे विचार पटले होते. पण ह्यांना माझा मुद्दा कसा पटवून द्यावा हाच विचार करत असताना, आमचे सर मला म्हणाले कि तुला नाही बोलायचे का. मी सगळ्यांसमोर जावून उभा राहिलो. मग सुरवातीला मी काय बोलणार हे खर खर सांगितलं. त्याना म्हणालो कि मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे, मला जरी तुमचे विचार पटत असतील तरी देखील मी याचे समर्थन करणार नाही. त्यांना म्हटलं कि तुमच सगळ्यांच म्हणन बरोबर आहे कि गणेश उत्सवाने रस्त्यावर खड्डे पडतात, ध्वनी प्रदूषण होते, गुलालामुळे अनेकांना त्रास होतो, वर्गणीचा गैरवापर होतो. विना परवानगी मंडळे विसर्जन मिरवणुका काढतात. हे सगळ मान्य. पण याचा अर्थ असा नाही कि गणपती बसवणे वाईट किंवा मंडळे लोकांची पिळवणूक करतात. काही असतीलही. पण मला एक गोष्ट सांगा कि जर गणेश उत्सव करणे बंद केला तर काय रस्त्यावरील खड्डे पडणे बंद होईल. मी सगळ्यांसमोर जावून उभा राहिलो. मग सुरवातीला मी काय बोलणार हे खर खर सांगितलं. त्याना म्हणालो कि मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे, मला जरी तुमचे विचार पटत असतील तरी देखील मी याचे समर्थन करणार नाही. त्यांना म्हटलं कि तुमच सगळ्यांच म्हणन बरोबर आहे कि गणेश उत्सवाने रस्त्यावर खड्डे पडतात, ध्वनी प्रदूषण होते, गुलालामुळे अनेकांना त्रास होतो, वर्गणीचा गैरवापर होतो. विना परवानगी मंडळे विसर्जन मिरवणुका काढतात. हे सगळ मान्य. पण याचा अर्थ असा नाही कि गणपती बसवणे वाईट किंवा मंडळे लोकांची पिळवणूक करतात. काही असतीलही. पण मला एक गोष्ट सांगा कि जर गणेश उत्सव करणे बंद केला तर काय रस्त्यावरील खड्डे पडणे बंद होईल. ध्वनी प्रदूषण थांबेल. ध्वनी प्रदूषण थांबेल दंगे थांबतील अस जर काही होणार असेल तर नक्कीच गणेश उत्सव बंद केला पाहिजे. पण जर होणार नसेल तर मात्र ह्याच्यामुळेच सगळ काही घडत अस म्हणू नका. उरला प्रश्न ध्वनी प्रदूषणाचा तर दहा दिवस तुम्हाला त्रास होतो आणि वर्षभर मशिदीवरील भोंगे चालू असतात. मग त्यावेळी का नाही काही त्रास होत जर तुम्हाला ध्वनी प्रदूषण बंदच करायचे असेल तर हे दोनीही बंद करा. आणि अनेक मंडळे आता मिरवणुकीत गुलाल एवजी मुरमुरे किंवा फुले यांचा वापर करतात. त्यामुळे त्रासाचा काही प्रश्नच नाही.\nकाही जण म्हणाले कि विसर्जन मिरवणुकीची परवानगी न घेणाऱ्या मंडळांना जेल मध्ये टाका. आता परवानगी घ्यायला गेल कि पोलीस विचारतात कि तुमच मंडळ रजिस्टर आहे का नसेल तर रजिस्टर करून घ्या. आता रजिस्ट्रेशन चा खर्च पाच हजार आहे. आता अनेक मंडळांची एवढी ऐपत नसते. काहींची वर्गणी देखील तेवढी नसते. मग काय त्यांनी मिरवणूक काढायचीच नाही नसेल तर रजिस्टर करून घ्या. आता रजिस्ट्रेशन चा खर्च पाच हजार आहे. आता अनेक मंडळांची एवढी ऐपत नसते. काहींची वर्गणी देखील तेवढी नसते. मग काय त्यांनी मिरवणूक काढायचीच नाही आणि उरला प्रश्न एक गाव एक गणपती चा तर ते ज्या गावाची लोकसंख्या १०००-१५०० आहे तिथे अस कारण शक्य आहे. इतर ठिकाणी नाही. कारण प्रत्येकाचीच इच्छा असते. आता हेच उदाहरण घ्या ना, आमची गल्ली १०-१५ घरांची देखील नाही. पण तिथे दोन मंडळे. एक मोठ्यांचे आणि दुसरे छोट्यांचे. आता तुम्ही त्यांना म्हटले एकानेच गणपती बसवायचा. जर तुम्ही मोठ्यांना बसावा म्हटला तर, लहान नाराज आणि जर लहांना बसावा म्हटला तर मोठे नाराज. आणि हि तर फ़क़्त आमच्या गल्ली पुरतीच गोष्ट आहे. गावाचा विचार केला तर तंट्या शिवाय काहीही हाती लागणार नाही. आणि दंग्यांना काही गणपतीच कारणीभूत आहे अस नाही. आणि गणपती बसवल्याने दंगे होतातच अस देखील नाही. शेवटी त्यांना म्हटलं कि इथ लोकशाही आहे. लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे सन साजरे करतात. तुमच मत तुमच्या विचाराने बरोबर आहे आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने. मला वाटल आता काय हे सगळे मिळून मला शिव्या घालतात कि काय. पण सुदैवाने माझ मत सगळ्यांना पटल. सर तर मला आमच्या येथील पोलीस अधिक्षाकानाशी या विषयावर बोल अस म्हटले. कारण त्यांनी एक गाव एक गणपतीचा ध्यासच घेतला होता.\nफेब्रुवारी 2, 2011 येथे 8:44 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/female-leopard-dies-46769", "date_download": "2018-08-20T11:06:42Z", "digest": "sha1:Q2D5OV3C6AVWKJ6RBLDDRLR6FIPKO6Y2", "length": 11744, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Female Leopard dies नॅशनल पार्क: मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनॅशनल पार्क: मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू\nरविवार, 21 मे 2017\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राधा या मादी बिबट्याचा शनिवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यंदाच्या वर्षात तीन पिंज-यातील प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने गमावले आहेत.\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राधा या मादी बिबट्याचा शनिवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यंदाच्या वर्षात तीन पिंज-यातील प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने गमावले आहेत.\nराधा ही सतरा वर्षीय मादी बिबट्या गेल्या तीन आठवड्यांपासून आजारी होती. महिन्याभरापासून वृद्धापकाळाने चालायलाही त्रास होत होता. गेल्या दोन आठवडयांपासून तिला चालायला प्रचंड त्रास होऊ लागला होता. मात्र शनिवारी रात्री साडे अकरा वाजता तिची प्राणज्योत मालावली. याअगोदर कृष्णा नावाची मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. त्यानंतर उद्यानातील एकमेव भेकरही न्यूमोनियामुळे दगावले गेले. दरम्यान, कृष्णा या मादी बिबट्याची टॅक्सीडर्मी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.\nबिबट्याचा नव्हे, वाघाचा मृ्त्यू\nप्राण्यांच्या मृत्यूबाबत उद्यान प्रशासन गेल्या कित्येक वर्षांपासून गोंधळलेले असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी बिबट्याचा नव्हे तर वाघीणीचा मृ्त्यू झाल्याची माहिती उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी दिली. प्रत्यक्षात मादी बिबट्याचा मृत्यू होऊन चौदा तास उलटूनही उद्यानात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा त्यांना पत्ता नव्हता.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-08-20T10:56:02Z", "digest": "sha1:SWSTUMAH5724RQTU2AI2ROWC2TZLHGZU", "length": 4338, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्राझीलचे खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► ब्राझिलचे टेनिस खेळाडू‎ (५ प)\n► ब्राझीलचे फुटबॉल खेळाडू‎ (४२ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१४ रोजी ००:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandy-48672", "date_download": "2018-08-20T10:51:54Z", "digest": "sha1:4KEYAP6SBRXBPMN6WAFX2QHCM33OQGYM", "length": 17437, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang by british nandy दौरा! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 29 मे 2017\n\"शहाणें करोन सोडावे, सकल जन' हेच त्यांचे ब्रीद असते. अर्थात हेदेखील कोणासही मान्य व्हावे अशी लोकविलक्षण व्यक्‍तिमत्त्वे आपल्यांत आहेत, हे आपले परम भाग्य होय. त्यापैकी एक प्रधान व्यक्‍तिमत्त्व राजधानीत लोककल्याण मार्गावर राहाते, हे कोणास बरे ठाऊक नाही अशी लोकविलक्षण व्यक्‍तिमत्त्वे आपल्यांत आहेत, हे आपले परम भाग्य होय. त्यापैकी एक प्रधान व्यक्‍तिमत्त्व राजधानीत लोककल्याण मार्गावर राहाते, हे कोणास बरे ठाऊक नाही किंबहुना \"7, लोककल्याण' हा आड्रेसच मुळी लोककल्याणाची गंगोत्री आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आमचे त्यांस शतप्रतिशत वंदन असो\n'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' हे कोणांसही मान्य व्हावे. परंतु, काही काही महानुभावांस चातुर्य जमा करण्याऐवजी ते वाटण्याच्या कामीं जगभर हिंडावे लागते. कां की 'शहाणें करोन सोडावे, सकल जन' हेच त्यांचे ब्रीद असते. अर्थात हेदेखील कोणासही मान्य व्हावे अशी लोकविलक्षण व्यक्‍तिमत्त्वे आपल्यांत आहेत, हे आपले परम भाग्य होय. त्यापैकी एक प्रधान व्यक्‍तिमत्त्व राजधानीत लोककल्याण मार्गावर राहाते, हे कोणास बरे ठाऊक नाही अशी लोकविलक्षण व्यक्‍तिमत्त्वे आपल्यांत आहेत, हे आपले परम भाग्य होय. त्यापैकी एक प्रधान व्यक्‍तिमत्त्व राजधानीत लोककल्याण मार्गावर राहाते, हे कोणास बरे ठाऊक नाही किंबहुना '7, लोककल्याण' हा आड्रेसच मुळी लोककल्याणाची गंगोत्री आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आमचे त्यांस शतप्रतिशत वंदन असो\n...वास्तविक आम्हीही काही कमी नाहीओ आम्हीही (इन्शाल्ला) शहाणपणा वाटत यहांतहां फिरतच असतो. जनलोकांत मिसळावे. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ कराव्यात, थोडेफार आतिथ्य स्वीकारून परत यावे, असा आमचा नेहमीचा परिपाठ. आमच्या ह्या निरलस कार्यामुळे आमचे जहांतहां स्वागतच होते. फोडणीचा भात, शिळ्या पोळ्यांचा (गुळयुक्‍त) लाडू, आदल्या दिशीचे उरलेसुरले असे पक्‍वान्न आम्हाला भेटते. अन्न हे पूर्णब्रह्य आहे, हेदेखील कोणालाही पटावे आम्हीही (इन्शाल्ला) शहाणपणा वाटत यहांतहां फिरतच असतो. जनलोकांत मिसळावे. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ कराव्यात, थोडेफार आतिथ्य स्वीकारून परत यावे, असा आमचा नेहमीचा परिपाठ. आमच्या ह्या निरलस कार्यामुळे आमचे जहांतहां स्वागतच होते. फोडणीचा भात, शिळ्या पोळ्यांचा (गुळयुक्‍त) लाडू, आदल्या दिशीचे उरलेसुरले असे पक्‍वान्न आम्हाला भेटते. अन्न हे पूर्णब्रह्य आहे, हेदेखील कोणालाही पटावे हो की नाही परंतु, हल्ली हल्ली आम्ही घरोघरी जाऊन बासरी, ताशा, बाजा अशी वाद्ये वाजवून दाखवण्याचा सपाटा लावल्यामुळे काही घरांचे दरवाजे (आम्हांस बघून) धडाधड बंद होऊ लागल्याचे पाहून आम्ही बुचकळ्यात पडलो आहो. पण तेही एक असोच.\nएवढ्यात खबर आली की आमचे एकमेव आदर्श आणि अखिल ब्रह्मांडाचे नायक जे की श्रीश्री नमोजी हे उदईक माध्यान्हसमयी परदेशगमन करणार असून, तेथील चार देशांना प्रबोधन करून येणार आहेती. आम्ही तांतडीने त्यांच्या भेटीसाठी '7, लोककल्याण मार्ग' ह्या सुप्रसिद्ध आणि पवित्र अशा आश्रमात पोचलो. पाहातो तो काय खुद्द श्रीश्री नमोजी ब्याग भरत होते\n'अमणाज...प्रयाणाची तयारी जोरात सुरू आहे वाटतं'' त्यांची चरणधूळ मस्तकी धारण करून आम्ही अतिनम्रतेने म्हणालो. श्रीश्री नमोजी वेगाने ब्याग भरत होते. एकीकडे 'त्रण कुर्ता, छ ज्याकिट, सांत फाफडानी पेकेट, पांच चायनी बोक्‍स...' असा हिशेब चालला होता. दाढीचा ब्रश त्यांच्या सामानाच्या यादीत नाही, ह्याची आम्ही मनोमन नोंद घेतली.\n'जर्मनी, पछी स्पेन, रशिया अने फ्रान्स...एने माटे शुं लै जावुं एटली बद्धी इनव्हेस्टमेंट आणायच्या, तो काय तरी देयाला पण पायजे ने एटली बद्धी इनव्हेस्टमेंट आणायच्या, तो काय तरी देयाला पण पायजे ने,'' नमोजींनी रास्त सवाल केला. एका हाताने घ्यायचे, दुसऱ्या हाताने काय द्यायचे\n,'' आम्ही सुचवले. पुस्तक ही वस्तू ब्यागेत चांगली मावते, हे आम्ही हेरून ठेवले आहे.\n,'' त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. आम्हाला समाधान झाले\n'आम्हाला सांगितले असतेत, तर आम्हीही जॉइन झालो असतो,'' आम्ही खडा टाकून पाहिला. त्यांनी दुर्लक्ष केले.\n' इंडियामधला माझा समदा काम पुरा झ्याला गेल्या साठ-सित्तर वरसमधी झ्याला नाय, एटला काम त्रण वरसमां कंप्लीट झ्याला गेल्या साठ-सित्तर वरसमधी झ्याला नाय, एटला काम त्रण वरसमां कंप्लीट झ्याला सांभळ्यो,'' श्रीश्री नमोजींनी तीन बोटे नाचवत खुशीत आम्हाला सांगितले. कमाल आहे बुवा ह्या गृहस्थाची तीन साठ वर्षांची कामे फक्‍त तीन वर्षांत तीन साठ वर्षांची कामे फक्‍त तीन वर्षांत हा काय स्पीड म्हणायचा की काय\n' तुस्सी ग्रेट हो,'' आम्ही पुन्हा एकदा लोटांगण घालत सद्‌गदित सुरात म्हणालो, 'जग तुमची वाट पाहात आहे. भारतातील समस्या सोडवण्यात नाही म्हटले तरी तुमचा बराच वेळ वाया गेला. जा, युरोपला मदतीचा हात द्या तेथे तुमची कोणीतरी वाट बघत आहे तेथे तुमची कोणीतरी वाट बघत आहे\n'चोक्‍कस...हवे तो जावानुं पडसे आता इंडियात हा एकच काम बाकी हाय आता इंडियात हा एकच काम बाकी हाय\n,'' च्याटंच्याट पडलेले आम्ही. मनात म्हटले, हे इव्हीएमचे खुसपट काढतात की काय पण नाही. चिंताग्रस्त सुरात ब्यागेशी खटपट क़रत ते म्हणाले- 'आ बेगउप्पर बेसी जाव तो पण नाही. चिंताग्रस्त सुरात ब्यागेशी खटपट क़रत ते म्हणाले- 'आ बेगउप्पर बेसी जाव तो बंदज नथी थतो\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:04:41Z", "digest": "sha1:KT7CUCMU6YOLKIDFEGBXSM2K2KOZ52OS", "length": 14748, "nlines": 279, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: शेतीची शाळा १", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nगेले काही महिने इकडे एकदम शांतता आहे. कारण काहीतरी शिजतंय. एक जुनंच खूळ पुन्हा नव्याने डोक्यात घेतलंय. आपलं एक शेत असावं असं दिवास्वप्न मी कित्येक वेळा पाहिलंय, आणि आपल्या गेल्या काही पिढ्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही, शेती करणारे परवडत नाही म्हणून सोडताहेत आणि दुसरा पर्याय असताना शेती करणं म्हणजे भिकेचे डोहाळे इ. इ. सगळं ऐकून समजून शेती शक्य नाही म्हणून हा विचार झटकून टाकायचा प्रयत्नही केलाय. पण तीन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण, माऊच्या सखीची आई याच खुळाने अशीच झपाटलेली असतांना, एकेकटीने हे शक्य नाही, पण आपण मिळून काही करू शकतो, मज्जा येईल करायला” असं दोघींच्या लक्षात आलं, आणि आम्ही आपल्याला रोज जाऊन कसता येईल अशी जमीन हवी म्हणून शोधायला लागलो. घरापासून एक – दीड तासाच्या अंतरातली जमीन घ्यायची, आणि आपण स्वतः कसायची अशी साधारण डोक्यात कल्पना घेऊन शेतं बघत हिंडायला सुरुवात झाली. अजून एक मैत्रीण पण आमच्यात सामील झाली.\nघरापासून एक – दीड तासात गाडीने पोहोचता यायला हवं, शेतापर्यंत रस्ता हवा – कुणाच्या बांधावरून जाणं आणि त्याचे वाद परवडणारे नाहीत, पाणी आणि वीज ऍक्सेसिबल पाहिजे हे सगळे निकष लावल्यावर मिळणारी जमीन परवडणारी नाही, परवडणारी यात बसणारी नाही असं मग लक्षात आलं. अजून जरा खोलात शिरल्यावर सात बारा – फेरफार उतारा – वहिवाटीचे हक्क या सगळ्या गुंत्यामध्ये पडतांना जसजसे अनुभवी लोकांशी बोलायला लागलो, तसं तसं लक्षात आलं, की जमीन घेणं, त्याची किंमत चुकती करणं आणि उद्यापासून कसायला सुरुवात इतकं सुरळीत प्रकरण हे नाही. यात भरपूर फसवणूक आहे, अडवणूक आहे, सरकार दरबारी करून घेण्याची कामं आहेत. आणि कुठलीही अडवणूक – फसवणूक न होता जमीन मिळाली – ज्याची जाणकार म्हणतात की १% सुद्धा शक्यता नाही – तरी जमिनीत केलेली गुंतवणूक शेतीच्या उत्पन्नातून वसूल होण्याची शक्यता पुढच्या काही पिढ्यांमध्ये तरी नाही.\nयातून कसा मार्ग निघणार यावर विचार करत होतो. एव्हाना आम्ही शेती करणार ही बातमी लोकांपर्यंत पोहोचायला लागली, आणि आम्हाला पण शेती करायची आहे म्हणत अजून तीन मैत्रिणी सामील झाल्या. जमिनीचा पत्ता नाही, शेती कसायचा अनुभव नाही, तरीही. झेडबीएनएफचं शिबिर कर, ज्ञानेश्वर बोडकेंचे यूट्यूब व्हिडिओ बघ, प्रिया भिडेंकडे गच्चीतली मातीविरहित सेंद्रीय बाग बघायला जा असं चाचपणी करणं चाललं होतं. मग सगळ्या मिळून ज्ञानेश्वर बोडके सरांच्या एक एकरवरच्या एकात्मिक शेतीच्या कार्यशाळेला जाऊन आलो. पहिल्यांदाच कुणीतरी शेती फायद्यात कशी करायची याविषयी अनुभवातून बोलत होतं, त्यामुळे मला हे आवडलं.\nहळुहळू मग लक्षात आलं, शेतजमीन विकत घेणं हा आपला उद्देश नाहीच. आपल्याला शेती करायची आहे. मग जमीन विकत घेण्याच्या मागे कशाला लागायचं शेती शिकणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आणि जसजसं लोकांशी बोलत गेलो, तसतसं हेही लक्षात आलं, की आपली शेती हवी म्हणून उत्साहाने जमीन घेणारे आणि ती कसायला वेळ न मिळणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी आपल्यासाठी उदंड जमीन विकत घेऊन ठेवलेली आहे शेती शिकणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आणि जसजसं लोकांशी बोलत गेलो, तसतसं हेही लक्षात आलं, की आपली शेती हवी म्हणून उत्साहाने जमीन घेणारे आणि ती कसायला वेळ न मिळणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी आपल्यासाठी उदंड जमीन विकत घेऊन ठेवलेली आहे ;) तर शेती शिकायची, आणि मग मोठ्या मुदतीच्या भाडेकराराने आपल्याला सोयीची जमीन वापरायला घ्यायची.\nएक मैत्रिण आमच्या शेती करायच्या इच्छेविषयी विज्ञान आश्रमाच्या योगेश सरांशी बोलली. त्यांनी त्यांच्या Do it yourself Lab मध्ये शेती शिकायला या, इथे जमीन आहे, अवजारं आहेत, मार्गदर्शन मिळेल असं सुचवलं. विज्ञान आश्रमाच्या incubator मध्ये शेती शिकायची म्हणजे सोप्पंच झालं एकदम काम. साधारण वर्षभर इथे शिकू या, तोवर आपण कोणकोण, काय आणि कसं करू शकतो याचा अंदाज येईल आणि मग मोठ्या प्रमाणावर हे सगळं करता येईल अशी आशा आहे. त्यामुळे एप्रिल पासून आमची शेतीची शाळा चालली आहे. त्याच्या गमतीजमती इथे जमेल तश्या() टाकायचा विचार आहे.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-20T11:17:29Z", "digest": "sha1:HZIHB75JK53LVLX55WMZJOWXK7YFFUV3", "length": 15954, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद नाही, मराठा आंदोलकाचा निर्णय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद नाही, मराठा आंदोलकाचा निर्णय\nमुंबई आणि ठाण्यात उद्या बंद नाही, मराठा आंदोलकाचा निर्णय\nमुंबई, दि.८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाण्याचा समावेश नसणार आहे. यासोबत परळीलाही वगळण्यात आले आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याआधी नवी मुंबईत कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही, असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई समन्वय समितीने घेतला होता. या चारही ठिकाणी फक्त ठिय्या आंदोलन करण्यात येईल.\nमराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात ९ ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मात्र मुंबईमध्ये मोर्चा निघणार नाही. मुंबईत आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\n२५ जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले होते, आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.\nPrevious articleपिंपरीतून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जिवंत काडतुस जप्त; दोघांना अटक\nNext articleहिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान; मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा\nगोवंडीत महापालिकेच्या शाळेतील ७७ विद्यार्थ्यांना विषबाधा; एका विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/instructions-for-immediate-compensation-to-farmers-who-landed-in-irrigation-project-diwakar-raote/", "date_download": "2018-08-20T10:54:06Z", "digest": "sha1:LQJ3EKOJYMBAENX3HV6QOFET7KYY7QBT", "length": 13007, "nlines": 198, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई दिवाकर रावतेंची सूचना | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई दिवाकर रावतेंची सूचना\nसिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई दिवाकर रावतेंची सूचना\nमुंबई: सिंचन प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना तत्काळ त्यांच्या जमिनीची नुकसानभरपाई देण्याच्या सूचना उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील टप्पा क्रमांक ३ असलेल्या हिवर्डा कालवा उपसा सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी. तसेच, या शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार जास्तीत जास्त भरपाई देण्यात यावी, अशी सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना दिली आहे.\nप्रकल्पग्रस्त शेतकरी उमेश नायकिंदे, मारुती कुदळे यांनी दिवाकर रावते यांची भेट घेतली होती. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री रावते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे सूचित केले. बैठकीस गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव संजय तिरमानवार यांची उपस्थिती होती.\nप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला असून उर्वरीत रक्कमही लवकरच वितरीत करण्यात येईल, अशी माहिती यावेळी उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nया प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करुन कालव्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. पण, या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्याचा मोबदला मिळालेला नाही. ही गंभीर बाब असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला तातडीने देण्यात यावा. जमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी सूचना यावेळी मंत्री रावते यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनाही फोनद्वारे त्यांनी सूचित केले.\nकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत कृष्णेचे पाणी हे उजनी धरणात सोडण्यात येणार आहे. तेथून हे पाणी सीना कोळेगाव येथे नेले जाणार आहे. तेथून पुढे उपसा सिंचनद्वारे ३ टप्प्यांमध्ये हे पाणी मराठवाड्याच्या विविध भागात पोहोचविले जाणार आहे. त्यापैकी हिवर्डा कालवा प्रकल्प हा तिसरा टप्पा आहे. भूम आणि परंडा तालुक्यात (जि. उस्मानाबाद) असलेल्या या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सीना कोळेगाव ते हिवर्डा तलाव असा हा सुमारे २५ किलोमीटर लांबीचा कालवा आहे. या प्रकल्पात परिसरातील ३६ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. यात बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसून त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी आज मंत्री रावते यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली.\nमागिल लेख सुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन\nपुढील लेख मेट्रोचे काम सुरु असताना लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pakshimitra.org/about-us/honorary-members", "date_download": "2018-08-20T10:26:01Z", "digest": "sha1:VPMJOSTO57YV7MT43P2MGGUPIOJ5TVL7", "length": 8131, "nlines": 112, "source_domain": "pakshimitra.org", "title": "निमंत्रित सदस्य", "raw_content": "\nपत्ता : ३०४, R-१, स्वामी समर्थ को-ऑप. हाउसिंग सोसायटी, दादोजी कोंडदेव स्टेडीयम समोर, ठाणे\nपत्ता : ३०२, जिग्ना अपार्टमेंट, एम.जे.रोड, गावनपाडा, मुलुंड (पूर्व)- ४०००८१\nपत्ता : E-२, जय इंद्रप्रस्थ सोसायटी, एस.टी. स्टॅंड रोड, नालासोपारा (पश्चिम) ता. वसई, जि. ठाणे- ४०१२०३\nपत्ता: \"गोकुळ\" ४, नवजिवन सोसायटी, गरड, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग- ४१६५१०\nपत्ता: कॉर्टर क्र.- १८४/A II (M) ऑडीनन्स फ़ॅक्टरी, वरंगाव, जळगाव, जि. जळगाव.\nसौ. शिल्पा राजेंद्र गाडगीळ\nपत्ता: २३७, शिवाजी नगर, टी.टी. साळुंखे चौक, जळगाव, जि. जळगाव\nपत्ता: ५, \"विहंग\", आनंदवाडी, मधुबन कॉलनी, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक, जि. नाशिक- ४२२००३\nपत्ता: पर्वती हॉस्पीटल, अभिषेक निवास, संत जनार्दन स्वामी नगर, निफ़ाड, जि. नाशिक.\nपत्ता: मु.पो.- नवे चावरे, ता. हातकणंकगले, जि. कोल्हापूर- ४१६११२\nपत्ता: C/o- इंद्रायणी मेडीकल, १७ व्यंकटेश कॉलनी, औरंगाबाद, जि. औरंगाबाद- ४३१००५\nपत्ता: A/११, सन्नी सेंटर, जाधववाडी, परदेशी रोड, औरंगाबाद, जि. औरंगाबाद\nपत्ता: ७४, देवाशिष, अष्टविनायक नगर, तारोडा रोड, जि. नांदेड- ४३१६०५\nपत्ता: \"रेणुका\" रणपिसे नगर, काळा मारुती मंदिर, अकोला, जि.- अकोला\nपत्ता: अवधुत कॉलनी, दर्यापूर रोड, शिवाजी कॉलेज जवळ, आकोर, जि. अकोला\nपत्ता: संतोषीमाता नगर, रेखाताई कन्याशाळे जवळ, ता.जि. वाशिम- ४४४५०५\nपत्ता: विद्यापिठ कॉलनी, एम.आय.डी.सी. रोड, दस्तुर नगर, अमरावती, जि. अमरावती\nपत्ता: पाटील नगर, वर्धा. जि. वर्धा- ४४२००१\nपत्ता: अमलताश, वैरागडे फ़ॅब्रीकेशन जवळ, पोतदार ले आऊट, वर्धा जि. वर्धा\nपत्ता: निळकंठराव शिंदे सायन्स आणि आर्ट्स कॉलेज, भद्रावती, जि. चंद्रपूर\nपक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण करणे.\n'मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण' या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पक्षांचे संरक्षण करणे आणि महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathwada-news-crime-56314", "date_download": "2018-08-20T11:13:56Z", "digest": "sha1:AZMFNNLDS34QUEQ76PUGSAU52EBZ2KHJ", "length": 12207, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathwada news crime मुलींची छेडछाड करणाऱ्या क्‍लासच्या व्यवस्थापकास चोप | eSakal", "raw_content": "\nमुलींची छेडछाड करणाऱ्या क्‍लासच्या व्यवस्थापकास चोप\nशुक्रवार, 30 जून 2017\nऔरंगाबाद - औरंगाबादमधील खासगी क्‍लासमध्ये अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तेथील शाखा व्यवस्थापक व प्रमुखाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेदम चोप देत तोडफोड केली.\nऔरंगाबाद - औरंगाबादमधील खासगी क्‍लासमध्ये अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तेथील शाखा व्यवस्थापक व प्रमुखाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेदम चोप देत तोडफोड केली.\nआकाशवाणीलगत असलेल्या खासगी क्‍लासमध्ये वैद्यकीय, जेईई, आयआयटी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थिनी येतात. मात्र, येथील शाखा व्यवस्थापक शिवहरी वाघ व शाखाप्रमुख रोहित सूळ हे आम्हाला गेल्या वर्षभरापासून छेडत होते, असे त्रस्त विद्यार्थिनींनी सांगितले. विद्यार्थिनींना संपर्क क्रमांक मागणे, त्यांच्या दिसण्यावरून अश्‍लील बोलणे, टोमणे मारणे असे प्रकार ते दोघे करीत असत. एका विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तिच्या भावाने युवा सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कळविले. त्यानंतर थोरात, संजय हरणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी क्‍लासमध्ये जाऊन वाघ व सूळ यांना जाब विचारून तोडफोड केली. त्यानंतर त्यांना रस्त्यावर बेदम चोप दिला. पोलिस तेथे आल्यानंतर त्यांनी दोघांची सुटका करून त्यांना पोलिस ठाण्यात नेले.\nघटना पाहून पालक हादरले\nछेडछाडीच्या प्रकारानंतर नागरिकांनी शाखा व्यवस्थापक व प्रमुखाला झोडपले. त्याच वेळी मुलीला नीट' परीक्षेकरिता प्रवेश घेण्यासाठी एक पालक नगर जिल्ह्यातून आले होते. छेडछाडीचा प्रकार ऐकून ते अक्षरश: हादरले व त्यांनी क्‍लासमधून काढता पाय घेतला. या घटनेमुळे मुलींचे पालक चिंतित असून सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.10winds.com/50languages/did_you_know/MR021.HTM", "date_download": "2018-08-20T10:53:53Z", "digest": "sha1:GZERMJTT4TM5E2CGN7AVWWF7OAQX6N2U", "length": 4201, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "रोमान्स भाषा", "raw_content": "\n700 दशलक्ष लोक रोमान्स ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. म्हणून रोमान्स ही भाषा जगातील महत्त्वाच्या भाषेमध्ये स्थान मिळवते. इंडो-युरोपियन या समूहात रोमान्स ही भाषा मोडते. सर्व रोमान्स भाषा या लॅटिन भाषेपासून प्रचलित आहेत. म्हणजे ते रोम या भाषेचे वंशज आहेत. रोमान्स भाषेचा आधार हा अशुद्ध लॅटिन होता. म्हणजे लॅटिन फार पूर्वी प्राचीन काळापासून बोलली जाते. संपूर्ण युरोपमध्ये अशुद्ध लॅटिन ही रोमनांच्या विजयामुळे पसरली होती. त्यातूनच, तेथे रोमान्स भाषा आणि तिच्या वाक्यरचनेचा विकास झाला. लॅटिन ही एक इटालियन भाषा आहे. एकूण 15 रोमान्स भाषा आहेत. अचूक संख्या ठरविणे कठीण आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. काही रोमान्स भाषांचे अस्तित्व काही वर्षांमध्ये नष्ट झाले आहे. परंतु, रोमान्स भाषेवर आधारित नवीन भाषा देखील विकसित झाल्या आहेत. त्या क्रेओल भाषा आहेत. आज, स्पॅनिश ही जगभरात सर्वात मोठी रोमान्स भाषा आहे. ती जागतिक भाषांपैकी एक असून, तिचे 380 अब्जाहून अधिक भाषक आहेत. शास्त्रज्ञांसाठी ही भाषा खूप मनोरंजक आहेत. कारण, या भाषावैज्ञानिकांच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण व्यवस्थित केलेले आहे. लॅटिन किंवा रोमन ग्रंथ 2,500 वर्षांपासून अस्तित्वात आहेत. भाषातज्ञ ते नवीन वैयक्तिक भाषेच्या निर्मितीच्या उद्देशाने वापरतात. म्हणून, ज्या नियमांपासून भाषा विकसित होते, ते नियम शोधले पाहिजे. यापैकीचे, बरेच शोध बाकीच्या भाषांमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. रोमान्स या भाषेचे व्याकरण त्याच पद्धतीने तयार केले गेले आहे. या सर्वांपेक्षा, भाषांचा शब्दसंग्रह समान आहे. जर एखादी व्यक्ती रोमान्स भाषेमध्ये संभाषण करू शकत असेल, तर ती व्यक्ती दुसरी भाषादेखील शिकू शकते. धन्यवाद, लॅटिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/03/4-13-22-31.html", "date_download": "2018-08-20T11:24:09Z", "digest": "sha1:IXJRTZG647LZ6T7DQXGYNNQ4HZFEH4FV", "length": 18921, "nlines": 160, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): जन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\nज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो.\nयांची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ति इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नाण्याच्या छाप्याबद्दल बोलत असाल तर या व्यक्ति काट्याबद्दल बोलतील, आणि नाण्याला केवळ दोनच बाजू नसून तीन बाजू असतात हेही दाखवून देतील. वरवर विचार करण्या ऐवजी हे लोक खोलवर विचार करत असल्याने इतरांना असे वाटते की ते मुद्दाम आपले म्हणणे खोडून काढत आहेत. त्यात या व्यक्तींचा स्वभाव कांहीसा आक्रमक, फटकळ, स्पष्टवक्तेपणाचा असल्याने बऱ्याचदा समोरच्याचे मन दुखावले जाते.\nयांचा स्वभाव बंडखोर असतो आणि या व्यक्ती प्रसंगी अत्यंत कठोर बनू शकतात.\nआपल्या कामाच्या बाबतीत या व्यक्ति ‘परफेक्शनिस्ट’ असतात. या व्यक्ति ज्या क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांच्याकडून फार मोठे, अविश्वसनीय काम होवू शकते. या व्यक्ति या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतात.\nपरंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ यांच्या जीवनात, कामात दिसून येतो.\nया व्यक्ति पैशाला फारसे महत्व देत नाहीत. पैसा ही गोष्ट त्यांच्यासाठी दुय्यम असते. तसेच या व्यक्ति ‘अतिहुशार’ या सदरात मोडत असले तरी झटपट पैसे मिळवण्याचे ते टाळतात, आणि पैसे कष्टाने, विशेषत: त्यांच्या बौद्धिक कष्टाने मिळवत असतात.\nया व्यक्तिंना भरपूर मित्र आणि भरपूर शत्रूही असतात. ज्यांचा जन्मांक 2, 4 किंवा 8 आहे त्यांचे आणि या व्यक्तिंचे चांगलेच मेतकूट जमते. 8 जन्मांक असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे चांगले पटते आणि भांडणेही होतात. तसेच जन्मांक 5 असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे हाय लेव्हल, बौद्धिक नाते असते.\nयांच्या पैकी ज्यांची जन्मतारीख 13 आहे त्या व्यक्ती आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांना दुखावणाऱ्या, त्रासदायक ठरू शकतात, तर 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती मोठे लोकोपयोगी काम करून दाखवू शकतात.\n4 व एक अंकी बेरीज 4 येणारे अंक (4, 13, 22, 31, 40 वगैरे)\nलाईट निळा, हिरवा, ग्रे\nजन्मांक 4 असणाऱ्या प्रसिद्ध प्रसिद्ध व्यक्ति\nजॉर्ज वाशिंग्टन, महाराणा प्रताप, राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी,मायकेल फॅराडे,सर ऑर्थर कॉनन डॉयल,सरदार वल्लभ भाई पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, बराक ओबामा.\nवरील यादीवर नजर टाकली तर त्यांच्यात ‘खमके’ राजकारणी, बंडखोर समाज सुधारक आणि जिनिअस व्यक्ति झालेल्या दिसतात.\nदेवेंद्र फडणवीस (जन्मांक 4)\nअजित दादा पवार (जन्मांक 4)\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, जन्मांक 4, महावीर सांगलीकर\nवरील लेख वाचताना, माझ्या विषयी बऱ्याच गोष्टींमध्ये मला साधर्म्य आढळून आलं आहे. एकंदरीत माझ्या बाबतीत आजवर जे काही घडलं किंवा घडत आहे. ते अगदी तंतोतंत आहे. खूप सुरेख शास्त्र आणि अभ्यास..\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/clock.html", "date_download": "2018-08-20T10:20:20Z", "digest": "sha1:B4BSHH4PVM7Q3OPCE2P46RW4P6QQT7CI", "length": 2153, "nlines": 50, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: clock", "raw_content": "\nसोमवार, ३ डिसेंबर, २०१२\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ७:२२ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/former-developers-blockstream-create-supercomputer-blockchain/", "date_download": "2018-08-20T11:16:19Z", "digest": "sha1:2BEJH4DTXTSIAVUFW5DEKLMQAINHHERT", "length": 10381, "nlines": 70, "source_domain": "traynews.com", "title": "Blockstream माजी विकासक blockchain वर महासंगणक तयार - Blockchain बातम्या", "raw_content": "\nफेब्रुवारी 5, 2018 प्रशासन\nBlockstream माजी विकासक blockchain वर महासंगणक तयार\nबेन Gorlick आणि जॉनी निश्चय विकेंद्रित त्यांच्या स्वत: च्या प्रकल्पावर काम विकासक Blockstream संघ बाकी मेघ संगणक गर्दीतून मशीन. Gorlick तांत्रिक संचालक आहे, आणि Dilli प्रणाली आर्किटेक्चर डोके आहे.\nविकासक ढग संगणन प्रणाली सुधारणा आवश्यक आहे, असा विश्वास, आणि गर्दीतून मशीन एक blockchain समाधान देते. एक विकेंद्रीकृत ढग संगणक जलद आणि स्वस्त कोणत्याही ब्लॉकर अनुप्रयोग तयार करण्याची प्रक्रिया होईल: “काय आम्ही सॉफ्टवेअर तयार आहे आणि चालू आहे जे नियम बदलेल वर काम करत आहेत,” Gorlick Coindesk संभाषण म्हटले.\nप्रकल्प फॉच्र्युन यादीत आहेत अशा कित्येक कंपन्यांमध्ये समावेश 500 कंपन्या, जीई आणि लिहिले समावेश. याक्षणी, विकासक नाकेबंदी अर्ज प्रणाली चाचणी घेत आहोत Ethereum.\nBlockstream माजी सदस्य म्हणून, बेन Gorlik त्यांना आधारित पुढील उत्पादने तयार करण्यासाठी blockchains मशीन वापरू करणे फार कठीण आहे की समस्या पाहतो. नवीन प्रणाली तत्त्व वर्णन, तो अनुप्रयोग-दिनदर्शिका विधाने. सहसा Google मेघ किंवा Amazon वेब सेवा म्हणून एक मेघ व्यासपीठ तयार झाले आहे. पण प्रत्येक वेळी वापरकर्ता सक्रिय आहे, एक शुल्क विकासक शुल्क आकारले आहे. Gorlick या प्रणाली एक आहे असा विश्वास “अडचण”, जे उच्च खर्च ठरतो.\nगर्दीतून मशीन प्रभावी साधने नेटवर्क पुनर्निर्देशित कोणत्याही वापरकर्ता क्रियाकलाप अनेक भागात तुटलेली आणि नंतर आहे की खरं आहे, प्रत्येक त्यांच्या प्रक्रिया गुंतलेली आहे. त्यामुळे, अनुप्रयोग सुरू होते आणि कार्यक्रम चालते, पण वापरकर्ते एक प्रदाता बद्ध नाहीत.\nतसेच, अनुप्रयोग वापरकर्ते साधने सर्व प्रकारांवर कार्यक्रम सुरू बक्षीस प्राप्त करण्यास सक्षम असेल: लॅपटॉप, स्मार्टफोन आणि अगदी साधने “गोष्टी इंटरनेट”. संगणक कल्पना वापर “मजबूत फेडरेशन”, Gorlick आणि निश्चय बनवलेली Blockstream. हे नोडस् कोड योग्यरितीने कार्यान्वित याची हमी देते.\nत्याच वेळी, भविष्यात गर्दीतून मशीन आधारित अनुप्रयोग विकसकांसाठी अगदी प्रोग्रामिंग बद्दल माहित असणे आवश्यक नाही: गर्दीतून अनुप्रयोग स्टुडिओ आपण खेचा-आणि-सोडा मोडमध्ये व्हिडिओ इंटरफेस वापरून अनुप्रयोग निर्माण करण्यास परवानगी देते.\n“स्मार्ट करार लेखन बोलायचे ध्वनी. आम्ही अडथळ्यांना दूर करणे आवश्यक आहे”, बेन Gorlick विश्वास.\nत्यामुळे, स्मार्ट करार तयार करण्यासाठी आपण हे करू शकता Ethereum प्रोग्रामिंग भाषा solidity ज्ञान न. आणि भविष्यात सेवा इतर प्रोग्रामिंग भाषा समर्थन करेल, समावेश स्क्रिप्ट विकिपीडिया.\n7 सर्वोत्तम Blockchain विकास प्रशिक्षण, अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे\nBlockchain-कोचीमध्ये R3 वकील शैक्षणिक केंद्र निर्माण.\nLitePay लाँच नियुक्त त्या दिवशी नाही\nन्यायालयाने माऊंट मंजूर. G...\nमागील पोस्ट:deVere गट सुरू cryptocurrency ट्रेडिंग अनुप्रयोग\nपुढील पोस्ट:विविध देशांमध्ये, विकिपीडिया दर बदलू शकतात\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mumbaihikers.net/blog/2017/07/10/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T10:48:48Z", "digest": "sha1:NI3ZHFE3ZRMYNL3TGD2NHVIBQUGQK3BE", "length": 15507, "nlines": 156, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "पुरंदर किल्ला पुणे ते पुरंदर ५५ km (How To Go Purandar Fort From Pune) Sample Video Without Editing - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nपुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nपुरंदरचे ठिकाण दाखविणारा नकाशा पुरंदरचे ठिकाण दाखविणारा नकाशापुरंदर\nठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nसह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.\nपुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.[१]\n२ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\n३ गडावर जाण्याच्या वाटा\n७ जाण्यासाठी लागणारा वेळ\nपुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.\nशके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.\n‘तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’\nमुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,\n‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.’ ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, ‘तुझा कौल म्हणजे काय मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय’ म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’\nखानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,\nश्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा | शिव गर्जना\nअशी असावी शिवगर्जना (छत्रपती शिवाजी महाराज \"गारद\" (घोषणा) )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-08-20T11:10:59Z", "digest": "sha1:TK5KAYEQLTUZIAHX65NTDHN3NEIESPII", "length": 6347, "nlines": 108, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "खमंग – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह.\nयातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक आहे.\nमराठीतली जी काही आद्य रेसिपी बुक्स आहेत त्यात अन्नपूर्णा हे एक अतिशय महत्त्वाचं नाव. या पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचं नुकतंच निधन झालं. अन्नपूर्णा या पुस्तकात नवनवीन पाककृतींबरोबरच स्वयंपाकघराच्या आणि स्वयंपाकाच्या इतर अंगांबद्दल पण मंगलाबाईंनी फार छान लिहिलं आहे.\nफूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर, अनुवादक, संपादक.\nAbhivachanअभिवाचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaDurga BhagvatMarathi AbhivachanMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nNext Post माझे खाद्यजीवन\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/stock-market-technical-analysis-for-upcoming-week-2-1663792/", "date_download": "2018-08-20T11:33:55Z", "digest": "sha1:LC5MKESJ3NDJDTIMQSQDD2GU43N3JNTG", "length": 15638, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "stock market Technical analysis for upcoming week | बाजाराचा तंत्र कल : ‘निफ्टी’ने दिली उभारी! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nबाजाराचा तंत्र कल : ‘निफ्टी’ने दिली उभारी\nबाजाराचा तंत्र कल : ‘निफ्टी’ने दिली उभारी\nनिफ्टीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सेन्सेक्सवर ३२,९२३ आणि निफ्टीवर १०,१८० या स्तरावर निर्देशांकांची पायाभरणी (बेस फॉम्रेशन) पूर्ण होऊन मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक आपण अनुभवली. निफ्टीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.\nशुक्रवारचा बंद भाव –\n’ सेन्सेक्स : ३४,१९२.६५\n’ निफ्टी : १०,४८०.६०\nया आठवडय़ात एक संक्षिप्त घसरणीची अपेक्षा आहे. ही घसरण सेन्सेक्सवर ३३,६५० ते ३३,८५० आणि निफ्टीवर १०,३५० ते १०,४०० पर्यंत असेल. या विश्रांतीनंतर पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होऊन वरचे उद्दिष्ट हे ३४,५०० / १०,५५० ते १०,६०० असेल. आता आपण निर्देशांकांचे ‘मिशन २०२०’ पहिल्या भागाकडे वळू या.\nसेन्सेक्सवर ३६,४४३ आणि निफ्टीवर ११,१७१ असे उच्चांक २९ जानेवारीला दिसले, नंतर घसरण सुरू झाली. २३ मार्च २०१८ ला सेन्सेक्सवर ३२.४८३ आणि निफ्टीवर ९,९५१चा नीचांक मारून मंदीचे आवर्तन संपले आणि आता मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक (रिलीफ रॅली) सुरू आहे. त्याचे वरचे उद्दिष्ट हे सेन्सेक्सवर ३४,४५० ते ३४,९१८ आणि निफ्टीवर १०,५६४ / १०,७०८ असेल. (‘फेबुनासी फॅक्टर’चे उच्चांकापासून नीचांकांचे .५०० ते .६१८ टक्क्यांचा स्तर) तेव्हा ३४,९१८ / १०,७०८ च्या पल्याड स्तरावर निर्देशांक पंधरा दिवस (व्यवहाराचे दिवस) टिकला तरच निर्देशांकासाठी नवीन तेजीचे दालन उघडेल. त्या तेजीच्या दालनातील नवनवीन उच्चांक पुढे शक्य आहेत. तथापि हा स्तर ओलांडण्यास अपयश आल्यास मंदीची खोल दरी काय असेल त्याचा आढावा ‘मिशन २०२०’ भाग- २ मध्ये घेऊ या.\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिका-चीन व्यापार युद्ध, सीरियावरील रासायनिक शस्त्रहल्ला आणि सर्वात महत्त्वाचे खनिज तेलाचे भाव प्रतििपप ७० डॉलरवर झेपावल्यामुळे सोने झळाळून उठले आणि रु. ३०,८०० ते ३१,१०० ही आपली सर्व वरची उद्दिष्टे ११ एप्रिलला साध्य केली. आताच्या घडीला सोन्याच्या भावावर एक हलकीशी विश्रांती अपेक्षित असून हा स्तर रु. ३१,१०० ते ३०,८०० असा असेल. या स्तरावर सोन्याच्या भावाची विश्रांती पूर्ण होऊन पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होऊन वरचे इच्छित उद्दिष्ट हे ३१,५०० ते ३१,८०० असे असेल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).\n(बीएसई कोड – ५०००४९)\nशुक्रवारचा बंद भाव – रु. १४२.५०\nल्ल समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा १३८ रु. ते १४८ रु. आहे. १४८ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अल्पमुदतीचे उद्दिष्ट हे १६० ते १७० रुपये असेल. दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे १९० ते २१० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १२० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.\nअस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5722380484884649349&title=Jet%20Airway%20Started%20Service%20between%20Bengluru-%20Guwahati&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:06Z", "digest": "sha1:FI3FX4JMNI2Z6Z6P5UHL4RHVUVWWHVJZ", "length": 9655, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जेट एरवेजची बेंगळुरू-गुवाहाटीदरम्यान सेवा", "raw_content": "\nजेट एरवेजची बेंगळुरू-गुवाहाटीदरम्यान सेवा\nमुंबई/बेंगळुरू : भारताची पूर्ण सेवा आणि प्रीमियर आंतरराष्ट्रीय एअरलाइन असलेल्या जेट एअरवेजने बेंगळुरू-गुवाहाटी आणि हैदराबाद-इंदूर अशा दोन शहरांदरम्यानच्या नव्या सेवांची घोषणा केली आहे.\nबेंगळुरू–गुवाहाटी-बेंगळुरू मार्गावर आणि हैदराबाद–इंदूर–चंडीगड–इंदूर–हैदराबाद या मार्गावर जेट एअरवेजने एक ऑगस्ट २०१८पासून नवी विमानसेवा सुरू केली आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू६५९ हे विमान बेंगळुरू येथून १०.१५ वाजता रवाना होईल आणि १३.१५ वाजता गुवाहाटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात जेट एअरवेजचे ९डब्ल्यू६६० हे विमान गुवाहाटी येथून १६.२० वाजता उड्डाण घेईल आणि बंगळुरू येथे १९.३० वाजता पोहोचेल. बेंगळुरू आणि गुवाहाटी या शहरांदरम्यान दैनंदिन विमान सेवा आहे.\nहैदराबाद आणि चंदिगढदरम्यानही एक ऑगस्टपासून जेट एअरवेजची नवी सेवा सुरू झाली आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू९५५ हे विमान हैदराबादहून १०.५० वाजता रवाना होईल आणि १२.१५ वाजता इंदूर येथे ते थांबेल. नंतर १२.४५ वाजता इंदूर येथून ते रवाना होईल आणि चंडीगड येथे १४४५ वाजता ते पोहोचेल. परतीच्या प्रवासात ९डब्ल्यू९५८ हे विमान चंदिगढहून १५.१५ वाजता उड्डाण घेईल आणि इंदूरला ते १७.१५ वाजता उतरेल. नंतर हे विमान १६.०० वाजता हैदराबादसाठी रवाना होईल आणि १७.२५ वाजता ते निर्धारित स्थळी पोहोचेल. जेट एअरवेजची ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी असेल.\nजेट एअरवेजचे कार्यकारी उपाध्यक्ष (कमर्शिअल) मार्निक्स फ्रुटेमा म्हणाले, ‘भारतातील उदयास येत असलेल्या शहरांकडून महानगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे विमानसेवा उद्योगाला पहायला मिळत आहे. त्यामुळे नव्या दोन शहरांदरम्यान आम्ही अनेक थेट सेवा सुरू केल्या आहेत. आम्ही जास्तीत जास्त कनेक्टिव्हिट प्रदान करीत असल्याने व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जास्तीत जास्त प्रवाशांना लाभ मिळू शकतो. शिवाय, ते सर्वोत्कृष्ट सेवेची ओळख असलेल्या जेट एअरवेजचा अनुभव घेऊ शकतात.’\nया नव्या विमानसेवांसह प्रवासी आता सोयीच्या केनेक्शन्स ऑफरद्वारे जेट एअरवेजच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा लाभ घेऊन इतर शहरांनाही भेट देऊ शकतात.\nTags: मुंबईबेंगळुरूजेट एरवेजगुवाहाटीMumbaiJet AirwaysBengaluruGuwahatiप्रेस रिलीज\n‘डीसीबी’तर्फे चौथ्या तिमाहीवर चर्चा ‘उबर’ने गाठला एक अब्जाहून अधिक राइड्सचा टप्‍पा ‘जेट एयरवेज’तर्फे पहिल्यांदाच मुंबई ते मँचेस्टर विनाथांबा सेवा ‘जेट एज्युजेटर’ कार्यक्रमाला पुण्यात वाढता प्रतिसाद जेट एअरवेजतर्फे नव्या वर्षातील प्रवासासाठी खास सवलत\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/5", "date_download": "2018-08-20T11:27:08Z", "digest": "sha1:PVESLVOYMJXQJY7BIJCGU4OGQGLBKT2C", "length": 9331, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 5 of 502 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nबाजीराव – मस्तानी 20 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार\nऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण व रणवीस सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला इटलीत हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार दीपिका आमि रणवीरसाठी आयुष्यातील हा क्षण खूप खास असल्याने फक्त काही जवळच्या मित्र परिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे. लग्न इटलीमधील लेक कोमोमध्ये होणार आहे. रणवीर ...Full Article\nराजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी\nऑनलाईन टीम / मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे दलितविरोधी होते, दलितांना हक्क मिळू नयेत यासाठी त्यांनी संसदेत मोठमोठी भाषणंही केली आहेत. हे सगळं रेकॉर्डवर आहे, अशा ...Full Article\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत\nऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याच्या आरोपानंतर, नगरसेवक तुर्डे यांना अटक करण्यात आली ...Full Article\nक्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नागपूर : नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर भीषण अपघात झाला. क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरूणींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे ...Full Article\nशरद पवारांना डोके नावाचा प्रकारच नाही-उद्धव ठाकरे\nऑनलाईन टीम / मुंबई : पगडय़ांचे राजकारण करणाऱया शरद पवारांकडे डाके नावाचा प्रकार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पुणेरी पगडी नाकारून पागोटय़ाला पसंती देण्याची शरद ...Full Article\nकारमध्ये गोमांस ; पोलिसाच्या अंगावर गाडी घालून चालक पसार\nऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड : कारचालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना आज सकाळी पिंपरीत घडली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला ...Full Article\nजेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने आज सकाळी गोळीबार केला. या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून या प्रकरणी ...Full Article\nमानस तर्फे पोलिसातील माणसाला मुजरा\nऑनलाईन टीम / पुणे : मानस मल्टीमिडिया तर्फे ‘उडान-2018, पोलीसातील माणसाला मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम गुरूवार 16 ऑगस्ट रोजी सायं. 5 वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार ...Full Article\nकिरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक\nऑनलाईन टीम / लखनौ : किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचे नाक चावल्याची घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली आहे. रक्ताने माखलेल्या पत्नीला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेचे ...Full Article\nप्रेयशी दुसऱयाला बोलत असल्याचा राग ; तरूणाने आत्महत्येची धमकी\nऑनलाईन टीम / जळगाव : आपल्या वाढदिवसाला प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाने, ती दुसऱयासोबत बोलत असल्याचे पाहून बिग बाझारच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जळगावात हा प्रकार घडला. ...Full Article\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2018-08-20T10:56:41Z", "digest": "sha1:5WHKGR6MY2XTLBA5RMGFFMWJPO25HFZ4", "length": 5590, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९२२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९०० चे - ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे\nवर्षे: ९१९ - ९२० - ९२१ - ९२२ - ९२३ - ९२४ - ९२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ९२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/6", "date_download": "2018-08-20T11:26:57Z", "digest": "sha1:ZRQ6JBSXCLWO57ZX3LKSHZOT4NILZIWV", "length": 9868, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 6 of 502 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमाजी महापौरांचा फोन टॅप केल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी\nऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेतील ईशान्य मुंबईमधला पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरु सुरु होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख ...Full Article\nअनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरणार\nऑनलाईन टीम / मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. अमरावती-नागपूर महामार्ग आणि मनमाडमध्ये धनगर बांधव शेळय़ामेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. औरंगाबाद, जळगावमध्ये रास्ता रोको तर जालना-औरंगाबाद ...Full Article\nगरीबनाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी\nऑनलाईन टीम / मुझफ्फरपूर : बिहारच्या मुझफ्फरपूरमधील गरीबनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 25 भाविक जखमी झाले असून, जखमींमध्ये ...Full Article\nहायकोर्ट न्यायाधीश प्रकरण : शिफारस केलेल्या नावावर प्रश्नचिन्ह\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील हायकोर्टमध्ये 126 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, न्यायाधीशपदासाठी शिफारस झालेल्या नावांपैकी निम्मी नावे संशयाच्या भोवऱयात अडकली आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारची ...Full Article\nकाहीजण बोलघेवडय़ासारखे बोलतात ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला\nऑनलाईन टीम / पुणे : आमिर आणि पाणी फाऊंडेशन खुप चांगले काम करत आहेत. परंतु कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर शिक्का मारून घेऊ नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ...Full Article\nजातीपाती, गटातटाचे राजकारण विसरल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल-मुख्यमंत्री\nऑनलाईन टीम / पुणे : राज्यात आतापर्यंत जलसंधारणाचे काम न होण्यामागची दोष कोणाचा नागरिकांना या साठी दोषी धरता येणार नाही. मात्र गावागावांतील गटतट, जातीपाती, आणि राजकीय पक्षांमुळे जलसंधारणासाठी चा ...Full Article\nमुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत\nऑनलाईन टीम/ जळगाव : मुक्ताईनगर तालुक्मयात रविवारी पुन्हा एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. हा घातपात आहे की वाघाचा नैसर्गिक मृत्यू या बाबत शंका उपस्थित केली जात आहे. ...Full Article\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा विचार नाही-पंतप्रधान\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशात वारंवार वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेल्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. यामध्ये आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून मारहाणीच्या घटना या बाबींचा समावेश ...Full Article\nइतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे – राज ठाकरे\nऑनलाईन टीम / पुणेः आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सर्व पक्षांचे नेते इथे बसले आहेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचे काम होऊ शकते तर इतक्मया वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे\nकोंबडय़ा शोधा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या पोलिसांना सूचना\nऑनलाईन टीम / जळगाव : आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या आहेत, पण खुद्द जामनेरचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांनाच चोरीच्या कोंबड्या शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या जळगावातील ...Full Article\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/meghana-joshi-story-for-kids-1626431/", "date_download": "2018-08-20T11:37:26Z", "digest": "sha1:NATWIMKD2ZIKUSWSCEW7XEK7IUKWEGCQ", "length": 12557, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Meghana Joshi Story For Kids | ‘मला वाटलं’ | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘मला वाटलं’, हा अनेक लहान-मोठय़ांचा हितशत्रू.\n‘मला वाटलं’, हा अनेक लहान-मोठय़ांचा हितशत्रू. अनेकदा कोणीतरी आपल्याला तळमळीने काहीतरी सांगत असतं; पण ते आपण व्यवस्थितपणे ऐकत नाही. कोणी वाचायला दिलेलं काळजीपूर्वक वाचत नाही आणि त्यावर आपल्या विचाराने किंवा मनानेच काहीतरी वेगळाच निर्णय घेतो वा भलतीच कृती करतो. अशा वेळी त्याचं समर्थन करताना आपण सहजरित्या म्हणून जातो, ‘तुम्हाला हे असं म्हणायचं होतं का ‘मला वाटलं’ ते तसं आहे’.. आणि पुन्हा चूक करण्यासाठी तयार होतो. मित्रांनो, तुम्ही स्वतंत्ररीत्या विचार करताना ‘मला हे असं वाटलं’ म्हणणं नक्कीच स्वागतार्ह आहे. पण इतरांचं मार्गदर्शन घेताना तुम्ही जर या विचाराचा आधार घेत असाल तर ते तुमच्या प्रगतीसाठी हानीकारक आहे. तुमचे पालक, शिक्षक, मार्गदर्शक तुमच्याहून सुज्ञ, अनुभवी आणि प्रगल्भ असतात, म्हणूनच तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांचं व्यवस्थितपणे न ऐकता किंवा न वाचता तुम्ही स्वत:च्या मनाने ‘मला असं वाटलं’ म्हणून काहीतरी वेगळीच कृती करता, म्हणजे अनवधानाने त्यांचा अपमानच करता. आणि हे असं घडतंय हे एक-दोनदा लक्षात आलं की मग त्यांचाही तुमच्याबाबतचा विचार फारसा सकारात्मक उरणार नाही, हे नैसर्गिक आहे. मग तुम्हीच चांगल्या मार्गदर्शकाला मुकाल. त्यातून तुमचाच तोटा आहे. त्यामुळे ‘मला वाटलं..’ हा खोटा वर्ख लावण्याआधी कुणी काय सांगतंय ते काळजीपूर्वक ऐका, कोण काय म्हणतंय ते जाणून घ्या. लिहिलेल्या शब्दाचा वा वाक्यांचा अचूक अर्थ समजून घ्या. त्यात जर कोणती शंका असेल तर तिचं निरसन होईपर्यंत प्रश्न विचारा, माहिती करून घ्या आणि मग त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढे सरका. अशाने काय होईल, तर तुम्ही जी कृती कराल ती आकर्षक, सुंदर, बिनचूक असेल; आणि त्यामुळे तुमची नक्कीच वाहवा होईल. याबरोबरच तुमच्या मार्गदर्शकाचा विश्वासही दृढ होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/various-subject-shown-in-loksatta-lokankika-nashik-1147672/", "date_download": "2018-08-20T11:36:59Z", "digest": "sha1:2EVWGNXO324KL7473PSBVWAWQEX5LKHT", "length": 18713, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लोकांकिका’मध्ये युवा स्पंदनाचा उत्सव | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘लोकांकिका’मध्ये युवा स्पंदनाचा उत्सव\n‘लोकांकिका’मध्ये युवा स्पंदनाचा उत्सव\nतरूणाईचे स्पंदन बनलेल्या समाज माध्यमांच्या वापराचे दुष्परिणाम, अंधश्रध्दाचा पगडा, महिलांचे वेगवेगळ्या पातळीवर नात्यांच्या गुंत्यात होणारे\nतरूणाईचे स्पंदन बनलेल्या समाज माध्यमांच्या वापराचे दुष्परिणाम, अंधश्रध्दाचा पगडा, महिलांचे वेगवेगळ्या पातळीवर नात्यांच्या गुंत्यात होणारे लैंगिक शोषण, शासकीय अभियानाची सद्यस्थिती, यांसह नव्या-जुन्या विषयांबरोबर अनेक सामाजिक प्रश्नांवर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रकाशझोत टाकण्यात आला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत एकूण १६ एकांकिका सादर झाल्या.\nयेथील महाकवी कालिदास कला मंदिराच्या नाटय़ परिषदेच्या सभागृहात प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन टॅलण्ट पार्टनर तर स्टडी सर्कल नॉलेज पार्टनर आहेत. स्पर्धेच्या आयोजनात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले आहे. प्राथमिक फेरीसाठी रविवारी आठ एकांकिका सादर झाल्यानंतर सोमवारी तितक्याच वैविध्यपूर्ण एकांकिका उत्स्फुर्तपणे सादर झाल्या. त्यात ऐनवेळी संवाद विसरल्यावर सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी होणारी धडपड, वेळेत विषय सादरीकरणासाठी चाललेली धावपळ, स्पर्धकांची विषय मांडण्याची हातोटी, इतर स्पर्धकांविषयी असणारे कुतहूल..असे सारे काही पाहावयास मिळाले.\nभिकुसा यमासा क्षत्रिय महाविद्यालयाच्या ‘दोघी’ या एकांकिकेत वसतीगृहात एकाच खोलीत राहणारी एक सतत अभ्यासात दंग तर दुसरी एकाच्या प्रेमात आकंठ बुडालेली. आपण कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा दोघांचा प्रयत्न. एकीची प्रेमाच्या पहिल्याच पायरीवरून माघार तर दुसरी वासनांध वडील व मित्रांच्या फसव्या व्यवहारात अडकलेली. दोघीची होणारी घुसमट, भावनिक घालमेल एकांकिकेच्या माध्यमातून व्यक्त झाली. के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्स अॅप’ एकांकिकेतून समाज माध्यमांची तरूणाईमध्ये असणारी आवड, संवादाचे असलेले हक्काचे साधन, त्यातून निर्माण होणारे रुसवे-फुगवे, सामाजिक तेढ, तिरस्कार, त्याचे उमटणारे पडसाद, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिन्नरचे शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयाने ‘वादळवेल’मध्ये मुलगाच हवा याचा अट्टाहास तसेच मुलगी घरातील कर्त्यां पुरूषाची जबाबदारी कशी निभावू शकते यावर भाष्य करण्यात आले. मालेगावच्या म. स. गा. महाविद्यालयाने ‘एक अभियान’च्या माध्यमातून स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव यांची सद्यस्थिती, त्यातील भ्रष्टाचार, नागरिकांची मानसिकता याकडे लक्ष वेधले.\nलोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या ‘जंगल’ एकांकिकेत गिर्यारोहणासाठी निघालेला सहा जणांचा चमू जंगलाच्या चक्रव्यूहात अडकतो, तेथून सुटण्याची प्रत्येकाची धडपड, अगतिकता यावर भाष्य करण्यात आले आहे. नाशिकरोडच्या आरंभ महाविद्यालयाच्या ‘कोलाज्’मधून महिलांवरील अत्याचार, त्यांचे नाकारलेले मूलभूत हक्क, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा, त्यातून आलेला संघर्ष आदींवर मोजक्या संवादातून सद्यस्थितीवर ताशेरे ओढण्यात आले.\nहं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयाच्या ‘जेनेक्स’ एकांकिकेतून आजची तरूणाई आणि जुनी पिढी यांच्यातील वैचारिक दरी अधोरेखीत करत आपल्या चुका स्विकारत पालक तरूणाईची भाषा आत्मसात करत त्यांच्यातील एक होत जीवनाचे तत्वज्ञान साध्या सरळ भाषेत सांगणारा अवलीया समोर आणण्यात आला आहे. तरूणाईचे प्रश्न, त्यांची भूमिका, कळतं पण वळत नाही, अशा द्वंदात सापडलेला युवावर्ग यांवर एकांकिकेतून लक्ष वेधण्यात आले. क. का. वाघ ललित कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने ‘त्रिकाल’ एकांकिकेत भूत, भविष्य आणि वर्तमान हे तीन काळ आणि एखादा निर्णय, त्यांचे विविध काळात उमटणारे पडसाद, काळानुरूप बदलणारी परिस्थिती यावर अनोख्या पध्दतीने भाष्य करण्यात आले\nसोमवारी सकाळी साडे नऊ वाजता विविध संघांनी कला मंदिराच्या आवारात जमण्यास सुरूवात केली. ऐनवेळी गडबड नको म्हणून स्पर्धकांनी सामानाच्या जुळवाजुळवीपासून संवाद पाठ करण्यासाठीपर्यंत धडपड सुरू होती. त्याचवेळी आपले स्पर्धक मित्र काय सादर करतात, याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. परीक्षक म्हणून धनंजय खराडे, अंशू सिंग यांनी काम पाहिले. यावेळी आयरीसच्यावतीने दीपक करंजीकर, विद्या करंजीकर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘लोकसत्ता लोकांकिका’महाअंतिम फेरी उद्या रंगणार\n‘लोकांकिका’चा बहुमान कोणाला मिळणार\n‘लोकसत्ता लोकांकिका’.. आली समीप घटिका \nVIDEO: ‘सैराट’मधल्या ‘आनी’ची निवड ‘लोकांकिका’च्या मंचावरून\n‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळा रविवारी ‘झी मराठी’वर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ms-dhonis-picture-sarfaraz-ahmeds-son-wins-hearts-india-and-pakistan-53461", "date_download": "2018-08-20T11:11:33Z", "digest": "sha1:EQ7IDW6KHC7MR4XMVAHO536WMWY5ZQU4", "length": 12552, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "MS Dhoni's picture with Sarfaraz Ahmed's son wins hearts in India and Pakistan धोनी व सर्फराजच्या मुलाचा फोटो व्हायरल | eSakal", "raw_content": "\nधोनी व सर्फराजच्या मुलाचा फोटो व्हायरल\nरविवार, 18 जून 2017\nसर्फराजचा मुलगा अब्दुला याला धोनीने कडेवर उचलून घेतले आहे. खेळाला कोणतेही सीमेचे बंधन नाही, अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.\nलंडन - भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी असले तरी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा मुलाला उचलून घेत काढलेल्या फोटोमुळे दोन्ही देशांतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे. धोनीचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.\nभारत आणि पाकिस्तानमधील कटूता कमी करण्यासाठी सतत प्रयत्न होत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामुळे दोन्ही संघांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका बंद आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात. त्यावेळी दोन्ही देशांतील वातावरण वेगळे असले तरी खेळाडू हे खिलाडूवृत्तीने याकडे पाहत असतात. मिस्टर कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने सर्फराजच्या मुलासह काढलेल्या फोटोमुळे दोन्ही देशांतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. ओव्हलच्या मैदानावर आज अंतिम सामना होत असताना हा फोटो व्हायरल होत आहे.\nसर्फराजचा मुलगा अब्दुला याला धोनीने कडेवर उचलून घेतले आहे. खेळाला कोणतेही सीमेचे बंधन नाही, अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही विराट कोहलीने दिलेला टी शर्ट ट्विट केला आहे. या टी शर्टवर सर्व भारतीय खेळाडूंच्या सह्या आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nभारतीय संघाला तुम्हीही द्या शुभेच्छा\nजमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास\nअविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव​\nकन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार​\nदार्जिलिंगचा वणवा (श्रीराम पवार)​\nकर्जमाफी, निकष आणि भोग​\n#स्पर्धापरीक्षा - फेसबुकचे सोलार ड्रोन​\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nट्रेंट ब्रिज - पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहणारी इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी...\nkerla floods: केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुट्टनाड आणि अलेप्पी या...\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nदाऊदच्या \"मुनिमा'स ब्रिटनमध्ये अटक\nलंडन: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा \"मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-no-na-need-plot-54198", "date_download": "2018-08-20T11:19:39Z", "digest": "sha1:BB66QJKMGSITVJZ5D44I4JBJOISWJI3W", "length": 14447, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news no na need for plot प्लॉट पाडण्यासाठी आता ‘एनए’ची गरज नाही | eSakal", "raw_content": "\nप्लॉट पाडण्यासाठी आता ‘एनए’ची गरज नाही\nबुधवार, 21 जून 2017\nशहर हद्दीतील जमिनींसाठी दिलासा; एक ऑगस्टपासून अंमलबजावणी\nजळगाव - महापालिका, पालिका हद्दीतील विकास योजनेंतर्गत असलेल्या शेतजमिनीवर प्लॉट पाडायचे असतील तर आता त्यासाठी अकृषक परवानगी (एन.ए.) घेण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेला थेट पत्र देऊन प्लॉट पाडून ती विकसित करता येणार आहे. शासनाने यासंदर्भात नव्याने परिपत्रक जारी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी आज दिली. एक ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.\nशहर हद्दीतील जमिनींसाठी दिलासा; एक ऑगस्टपासून अंमलबजावणी\nजळगाव - महापालिका, पालिका हद्दीतील विकास योजनेंतर्गत असलेल्या शेतजमिनीवर प्लॉट पाडायचे असतील तर आता त्यासाठी अकृषक परवानगी (एन.ए.) घेण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेला थेट पत्र देऊन प्लॉट पाडून ती विकसित करता येणार आहे. शासनाने यासंदर्भात नव्याने परिपत्रक जारी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी आज दिली. एक ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.\nशहर किंवा महापालिकेच्या हद्दीत शेतजमिनीवर प्लॉट पाडण्याआधी या जमिनीची अकृषक परवानगी (एन.ए.) घेणे बंधनकारक होते. मात्र, शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार आता शहराच्या विकास योजनेंतर्गत ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींसाठी एन.ए. परवानगी घेण्याची यापुढे गरज राहणार नाही. हा नवा नियम एक ऑगस्टपासून अमलात येईल, असे श्री. मुंडके यांनी सांगितले.\nएक ऑगस्टपासूनच आता ऑनलाइन सातबारा उतारे देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सर्व तालुक्‍यांतील रजिस्टरवरील नोंदी व ऑनलाइन नोंदी तपासणीचे काम सुरू आहे. सर्व तलाठी, मंडलाधिकारी सातबारा\nऑनलाइन करण्याच्या कामात व्यस्त आहे. ३१ जुलैच्या आत सर्व तालुक्‍यातील सातबारे बिनचूक ऑनलाइन तयार होतील. एक ऑगस्टपासून ते नागरिकांना ऑनलाइनच मिळतील.\nजळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकारी ई- डिसेनिंग सिस्टिम पद्धतीचा वापर सक्षमपणे करीत नाही. यापुढे ३१ जुलैपासून ई- डिसेनिंग सिस्टीमद्वारेच शेतजमिनीचे संबंधित दावे, तक्रारींचे निवारण केले जाईल. ही सिस्टिम वापरल्याने दावे, तक्रारींबाबतचा मेसेज संबंधित पक्षकाराला, अधिकाऱ्यांना एकावेळी जाईल व पुढील कार्यवाही जलद गतीने करता येणे शक्‍य होणार आहे. सोबतच पीक पेऱ्याची मोजणीसाठीही ही पद्धत वापरात येणार आहे.\nपाच मिनिटांत ‘एचएसएम’द्वारे सह्या\nदाखले देण्यासाठी सह्या करण्यात वेळ घालविण्यापेक्षा संगणकीय स्वाक्षरीचा उपयोग यापुढे होणार आहे. यासाठी राज्यात ‘एचएसएम’ (हाय स्कॅनिंग मॉडेल) हे उपकरण बसविण्यात येणार आहे. याद्वारे संबंधित अधिकाऱ्याने एकदा दाखले तपासल्यानंतर तो थम करून संगणकीय सही एकावेळी पाचशे दाखल्यांवर करू शकणार आहे. हे मॉडेल रावेर, जळगाव, धरणगाव, चोपडा येथे बसविण्यात आले आहे.\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\n'जातीचा दाखला न दिल्यास सरकारलाही खाली खेचू'\nचिखली- अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणे हा या समाजातील नागरीकांचा घटनादत्त अधिकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6.html", "date_download": "2018-08-20T11:38:38Z", "digest": "sha1:U2B4SHUUXDMPJJBYQSMVHTCLHFUH7I4B", "length": 21575, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | हिलरी क्लिटंन यांची उमेदवारी जाहीर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » हिलरी क्लिटंन यांची उमेदवारी जाहीर\nहिलरी क्लिटंन यांची उमेदवारी जाहीर\nवॉशिंग्टन, [१३ एप्रिल] – पुढील वर्षी अमेरिकेत होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री हिलरी क्लिटंन यांनी डेमोकॅ्रटिक पार्टीतर्फे आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. या निवडणुकीत हिलरी विजयी झाल्या तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार्‍या त्या पहिल्याच महिला ठरणार आहेत.\nरविवारी सायंकाळी आपली उमेदवारी जाहीर करतानाच, त्यांनी वेबसाईटवरून आपल्या निवडणूक प्रचारालाही प्रारंभ केला आहे. सोबतच, युट्युबवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून क्लिटंन यांनी नागरिकांसाठी संदेशही दिला आहे. मला अमेरिकन जनतेची सेवा करायची आहे आणि त्यासाठी मी या निवडणुकीत उतरली आहे, असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.\nअध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. २००८ मध्येही त्यांनी दावेदारी केली होती. पण, बराक ओबामा यांनी त्यांना पछाडले होते. गेल्या काही दिवसांपासून हिलरी क्लिटंन यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू होती. स्वत: राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही हिलरी क्लिटंन या अत्यंत चांगल्या अध्यक्ष ठरू शकतात, असे मत नुकतेच व्यक्त केले आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1802 of 2458 articles)\nमोदींचे वेतन सर्वात कमी\nनवी दिल्ली, [१३ एप्रिल] - आपल्याला फारच कमी वेतन मिळते, या विचाराने जवळपास प्रत्येक व्यक्ती ग्रासलेला असतो आणि वेतन वाढविण्यासाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/category/Politics--ad--Government.aspx", "date_download": "2018-08-20T10:33:11Z", "digest": "sha1:7T4KFDMBP5COEKE5Q47OCPWVPMLZINPO", "length": 22193, "nlines": 145, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/", "date_download": "2018-08-20T11:25:28Z", "digest": "sha1:CCVEUVDQ5IQBPITOJLPWMQKMA5OUWWWK", "length": 2883, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "ब्लॉगर ब्लॉग | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/AAVARAN/404.aspx", "date_download": "2018-08-20T10:25:33Z", "digest": "sha1:YU2NAILPJSSELFUJN3ZOFTOJWOOZXQDM", "length": 26754, "nlines": 170, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AAVARAN", "raw_content": "\nविस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात... मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे... हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... ...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...\nह्या मध्ये नायिका स्वतः मुस्लिम धर्म स्वीकारून त्यांतील बारकावे मोठ्या परिषदे मध्ये उघडकीला आणते.त्या मध्ये अत्याचारा पासून मूर्ती भंजना पर्यंत सर्व कांहीं आहे.तिच्या वडिलांनी स तिचाशी संबध तोडलेले असतांना,ते बरींच माहिती काढून टिपणं काढतात ते केवळ लकीच्या प्रेमा पोटी.नायिका तो पूर्ण अभ्यास करून परिषदेत मांडते. त्या अगोदर एक प्रोफेसर हिंदू असून सुद्धा कम्युनिस्ट विचार सरणीचे. तिला त्यांचे विचार पटतात. पण वडिलांनी काढलेल्या टिपणानं ती पूर्णपणे झपाटली जाते आणि सर्व खरं काय ते परिषदेत पुराव्यानिशी मांडते.सभागृह अवाक होतं. ...Read more\nमुस्लीम राजवटीतील धर्मवेड आणि अत्याचारांबद्दल भयानक सत्य स्पष्ट बोलणारी, प्रश्न विचारणारी; विचार करायला लावणरी. हिंदू-मुस्लिम प्रत्येकाने वाचली पाहिजे अशी कादंबरी. तिचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%9F%E0%A4%B2.html", "date_download": "2018-08-20T11:33:53Z", "digest": "sha1:RJAIL5RFBDWGWVOQGZXGP45PG7AY77U5", "length": 26903, "nlines": 303, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » पहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार\nपहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार\nचेन्नई/नवी दिल्ली, [२२ मे] – हवामान पोषक राहिले आणि वार्‍याची गती नियंत्रणात राहिली, तर भारत उद्या सोमवारी इतिहास रचणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले पहिल्या ‘स्पेस शटल’ची प्रतिकृती (प्रोटोटाईप) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात झेपावणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुन्हा पुन्हा वापरात येणारे परिपूर्ण ‘स्पेस शटल’ विकसित करण्याचा भारताचा मार्गही मोकळा होणार आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने या ‘स्पेस शटल’ची प्रतिकृती तयार केली असून, तिचे वजन ११ टन इतके आहे. श्रीहरीकोटा येथील रॉकेट पोर्ट येथे या ‘स्पेस शटल’च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचे यश आता केवळ निसर्गावर अवलंबून आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख किरण कुमार यांनी वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत दिली.\n‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ असे या ‘स्पेस शटल’चे नाव असून, अंतराळात आपल्या पायाभूत सुविधा कमी खर्चात प्रस्थापित करण्याचा भारताचा हा मोठा धाडसी प्रयत्न राहणार आहे. अशा प्रकारचे ‘स्पेस शटल’ प्रत्यक्षात खरे ठरले, तर अंतराळातील पायाभूत सुविधांवर होणारा खर्च किमान दहा टक्के कमी होणार आहे.\nवृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतील काही निवडक भाग असा :-\nप्रश्‍न : इंडियन स्पेस शटल किंवा ‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ म्हणजे नेमके काय\nउत्तर : अंतराळातील पायाभूत सुविधा आणि प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्यासाठी आमच्याकरिता ही एक यंत्रणाच आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या प्रयोगाची आम्ही मालिका हाती घेतली आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास आमच्यासाठी हा हायपरसॉनिक प्रयोगच आहे. आमचे स्पेस शटल वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून आहे. अंतराळातून हे शटल पुन्हा पृथ्वीवर परत बोलावले जाऊ शकते. स्पेस शटलची ही एक प्रतिकृती आहे. आणखी बरेच काही करायचे आहे. वास्तविक ‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ तयार करण्यासाठी आणखी बरेच टप्पे पार करायचे आहेत. त्यासाठी आम्हाला किमान एक दशकाचा अवधी हवा आहे. त्यानंतर आम्हाला अतिशय कमी खर्चात प्रक्षेपणाची क्षमता प्राप्त होणार आहे.\nप्रश्‍न : श्रीहरीकोटा येथील केंद्रातूनच ते प्रक्षेपित करणे आवश्यक आहे काय आणि प्रक्षेपणानंतर ते बंगालच्या उपसागरात कुठेतरी पडणार आहे काय\nउत्तर : होय, पहिला प्रयोग असाच असतो. आम्ही हे स्पेस शटल श्रीहरीकोटा येथून सोडणार आहोत. ते समुद्रात पाडण्याची आमची योजना आहे. हा पहिला प्रयोग आहे. पण, त्यानंतर श्रीहरीकोटाच्या बेटावरच स्पेस शटल परत बोलावण्याचे तंत्रज्ञान आम्ही विकसित करणार आहोत.\nप्रश्‍न : अमेरिकेने त्यांच्या स्पेस शटलकरिता ज्या प्रकारे रन-वे तयार केला, तसाच रन-वे तुम्ही देखील तयार करणार आहात काय भविष्यात आम्ही देखील आपले स्पेस शटल रन-वेवर उतरताना पाहू शकणार आहोत काय\nउत्तर : अर्थातच, आम्ही जेव्हा या तंत्रज्ञानाच्या अंतिम टप्प्यात येऊ, तेव्हा तुम्ही देखील या इतिहासाचे साक्षीदार राहणार आहात. श्रीहरीकोटाच्या रन-वेवरच ते उतरेल, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत.\nप्रश्‍न : बहुतांश देश वातावरणावर आधारित शटल विकसित करण्यात अनुत्सूक असताना, तुम्ही हा मार्ग का निवडला\nउत्तर : कमी खर्चात अंतराळात पोहोचण्याचा, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपल्यापुढे सध्या अतिशय चांगल्या संधी आहेत, असा मला विश्‍वास आहे.\nप्रश्‍न : तुम्ही या स्पेस शटलच्या प्रक्षेपणाबाबत उत्साहित आहात काय\nउत्तर : अर्थातच, आम्ही सारेच अतिशय उत्साहित आहोत. आता आम्हाला केवळ उद्याची प्रतीक्षा आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (289 of 2477 articles)\nपाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा\nनवी दिल्ली, [२२ मे] - नुकत्याच जाहीर झालेल्या काही शालेय परीक्षांच्या निकालांमध्ये यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/parbhani-news-marathi-news-maharashtra-news-bus-accident-msrtc-53514", "date_download": "2018-08-20T10:48:02Z", "digest": "sha1:FMDR5CRUW6KRJ62C7FSHABU5VROUEQ3R", "length": 14687, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "parbhani news marathi news maharashtra news bus accident MSRTC परभणी जिल्ह्यात एका वर्षात बसचे 54 अपघात | eSakal", "raw_content": "\nपरभणी जिल्ह्यात एका वर्षात बसचे 54 अपघात\nरविवार, 18 जून 2017\nपरभणी - सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना केवळ परभणी जिल्ह्यात एकाच वर्षात तब्बल 54 अपघात झाल्याची माहिती समोर अीाल आहे. विशेष म्हणजे दहा अपघात प्रवाशांचा जीव घेणारे ठरले तर 35 अपघातातील प्रवासी गंभीर जखमी झाले.\nपरभणी - सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना केवळ परभणी जिल्ह्यात एकाच वर्षात तब्बल 54 अपघात झाल्याची माहिती समोर अीाल आहे. विशेष म्हणजे दहा अपघात प्रवाशांचा जीव घेणारे ठरले तर 35 अपघातातील प्रवासी गंभीर जखमी झाले.\nकांगारू प्राण्याप्रमाणे महामंडळाची बस प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवत असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात येतो. कांगारू आपल्या पिल्लाला पोटातील पिशवीतून घेऊन जात असल्याचे चित्र महामंडळाने बोधचिन्हामध्ये वापरले आहे. \"बसचा प्रवास सुखी व सुरक्षित प्रवास' असे घोषवाक्‍य देऊन प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री देण्यात येते. मात्र, एकट्या परभणी जिल्ह्यात महामंडळाच्या बसेसना 2016-17 या वर्षात 54 अपघात झाल्याचे समोर आले आहे. चालू 2017 या वर्षात बसेसचे एकूण सात अपघात झाले आहेत.\nअसे अपघात घडू नयेत यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न पुरेसे यशस्वी ठरलेले नाहीत. परभणी जिल्ह्यातील अपघातांमागे रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक नियमांची ऐशी-तैशी, प्रमाणाबाहेर प्रवाशी वाहतूक, अतिक्रमण, अरूंद रोड, पूल, रस्त्यावर वाहने उभा करणे आदी कारणे आहेत.\nत्यातील दहा अपघातात प्रवाशांना जीव गमवावा लागला. विद्यमान वित्तीय वर्षाच्या पहिल्याच एप्रिल महिन्यात तीन अपघात झाले. मे महिन्यात चार घटना घटल्या. हे सर्व गंभीर स्वरूपाचे अपघात असले तरी सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. ती गतवर्षी अधिक झाली. त्यात बसपेक्षा बाहेरील प्रवाशांना प्राण गमवावे लागले. बसमधील चार प्रवाशांचा त्यात समावेश असून उर्वरित चार दुचाकीस्वार, दोन पादचारी आणि एक कार चालक होता. असे वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणाची नोंद परभणीच्या विभागीय कार्यालयाने केली आहे. ज्या ठिकाणी अपघात होतात त्याच ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.\nगंगाखेड-परळी रोडवरील नैकोटा फाटा व करम पाटी, ऑटो रिक्षा आणि रस्त्यावर विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परभणीतील काळी कमान, परभणी बसस्थानकाचे दोन्हीही प्रवेशद्वार, पाथरी-माजलगाव दरम्यान आष्टी फाटा, परभणी-पाथरी दरम्यानचा किन्होळा पाटी, जिंतूर-मंठा रोडवरील खडक पाटीचा वळण रस्ता, जिंतूर-सेनगाव रोडवरील एलदरी धरणावरील अरूंद पुल, परभणी-वसमत रोडवरील झिरो फाटा, परभणी-जिंतूर रोडवरील डीटीएड कॉलेजजवळ अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद होवून अपघात होत आहेत.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nदोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणीत पुन्हा संततधार\nपरभणी- दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सोमवारी (ता. 20...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_80.html", "date_download": "2018-08-20T10:57:38Z", "digest": "sha1:L34LJPN7T3CQDOV2SMXUTH7GU73JCT2X", "length": 15658, "nlines": 136, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक चवथा नवविधाभक्ति : समास चवथा : पादसेवनभक्तिनिरुपण", "raw_content": "\nदशक चवथा नवविधाभक्ति : समास चवथा : पादसेवनभक्तिनिरुपण\nदशक चवथा नवविधाभक्ति : समास चवथा : पादसेवनभक्तिनिरुपण\n॥श्रीराम॥ मागां जालें निरूपण | नामस्मरणाचें\nलक्षण | आतां ऐका पादसेवन | चौथी भक्ती ||१||\nपादसेवन तेंचि जाणावें | काया वाचा मनोभावें |\nसद्गुरूचे पाय सेवावे | सद्गतिकारणें ||२||\nया नांव पादसेवन | सद्गुरुपदीं अनन्यपण |\nनिरसावया जन्ममरण | यातायाती ||३||\nसद्गुरुकृपेविण कांहीं | भवतरणोपाव तों नाहीं |\nयाकारणें लवलाहीं | सद्‍गुरुपाय सेवावे ||४||\nसद्वस्तु दाखवी सद्‍गुरु | सकळ सारासार-\nविचारु | परब्रह्माचा निर्धारु | अंतरीं बाणे ||५||\nजे वस्तु दृष्टीस दिसेना | आणी मनास तेहि\nभासेना | संगत्यागेंविण येना | अनुभवासी ||६||\nअनुभव घेतां संगत्याग नसे | संगत्यागें अनुभव न\nदिसे | हें अनुभवी यासीच भासे | येरां गथागोवी ||७||\nसंगत्याग आणी निवेदन | विदेहस्थिती अलिप्तपण |\nसहजस्थिती उन्मनी विज्ञान | हे सप्तही येकरूप ||८||\nयाहिवेगळीं नामाभिधानें | समाधानाचीं संकेतवचनें |\nसकळ कांहीं पादसेवनें | उमजों लागे ||९||\nवेद वेदगर्भ वेदांत | सिद्ध सिद्धभाव गर्भसिद्धांत |\nअनुभव अनुर्वाच्य धादांत | सत्य वस्तु ||१०||\nबहुधा अनुभवाचीं आंगें | सकळ कळती संतसंगें |\nचौथे भक्तीचे प्रसंगें | गोप्य तें प्रगटे ||११||\nप्रगट वसोनि नसे | गोप्य असोनि भासे |\nभासाअभासाहून अनारिसे | गुरुगम्य मार्ग ||१२||\nमार्ग होये परी अंतरिक्ष | जेथें सर्वही\nपूर्वपक्ष | पाहों जातां अलक्ष | लक्षवेना ||१३||\nलक्षें जयासी लक्षावें | ध्यानें जयासी ध्यावें |\nतें गे तेंचि आपण व्हावें | त्रिविधा प्रचिती ||१४||\nअसो हीं अनुभवाचीं द्वारें | कळती सारासारविचारें |\nसत्संगेंकरून सत्योत्तरें | प्रत्ययासि येती ||१५||\nसत्य पाहातां नाहीं असत्य | असत्य पाहातां नाहीं\nसत्य | सत्याअसत्याचें कृत्य | पाहाणारापासीं ||१६||\nपाहाणार पाहाणें जया लागलें | तें तद्रूपत्वें प्राप्त\nजालें | तरी मग जाणावें बाणलें | समाधान ||१७||\nनाना समाधानें पाहातां | बाणती सद्गुरु करितां |\nसद्‍गुरुविण सर्वथा | सन्मार्ग नसे ||१८||\nप्रयोग साधनें सायास | नाना साक्षेपें विद्याभ्यास |\nअभ्यासें कांहीं गुरुगम्यास | पाविजेत नाहीं ||१९||\nजें अभ्यासें अभ्यासितां नये | जें साधनें असाध्य\nहोये | तें हें सद्‍गुरुविण काये | उमजों जाणे ||२०||\nयाकारणें ज्ञानमार्ग | कळाया, धरावा सत्संग |\nसत्संगेंविण प्रसंग | बोलोंचि नये ||२१||\nसेवावे सद्गुरूचे चरण | या नांव पादसेवन |\nचौथे भक्तीचें लक्षण | तें हें निरोपिलें ||२२||\nदेव ब्राह्मण माहानुभाव | सत्पात्र भजनाचे\nठाव | ऐसिये ठाईं सद्भाव | दृढ धरावा ||२३||\nहें प्रवृत्तीचें बोलणें | बोलिलें रक्षाया कारणें |\nपरंतु सद्गुरुपाय सेवणें | या नाव पादसेवन ||२४||\nपादसेवन चौथी भक्ती | पावन करितसे त्रिजगतीं |\nजयेकरितां सायोज्यमुक्ती | साधकास होये ||२५||\nम्हणौनि थोराहून थोर | चौथे भक्तीचा निर्धार |\nजयेकरितां पैलपार | बहुत प्राणी पावती ||२६||\nपादसेवनभक्तिनिरुपणनाम समास चवथा || ४.४ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:09Z", "digest": "sha1:2FXVI3KIUQTHAA73I5QCAVUBPESH46VZ", "length": 10028, "nlines": 285, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: हातचा", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nटेकडीवर जायची एकदा चटक लागली, म्हणजे भर पावसात, वर चिखल असेल हे माहित असताना सुद्धा जावंच लागतं तुम्हाला तर असंच काल सकाळी रेनकोट – छत्रीसकट टेकडीवर निघाले. परवापासून एकदाचा पाऊस मनापासून बरसायला लागला होता, आणि लगेचच रस्त्यात तळी झालेली होती. रस्त्यातली सरोवरं, ओढे, कारंजी आणि गर्ता पार करत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले तर तिथे दोन उत्साही टेकडीवीर गाडीतून रोपं उतरवत होते.\n एक रोप घेऊन जाल का मॅडम वर\n कुठे लावायचीत ही झाडं\n“वर खड्डे केलेत आम्ही, आता रोपं न्यायचीत. वर मारुतीपाशी ठेवा\nटेकडी चढणार्‍या प्रत्येकाकडे त्यांनी असंच एक एक रोप दिलं वर न्यायला. तसंही आज टेकडीवर फिरता येणार नव्हतं, चांगलाच चिखल होता. अजून एखादं रोप वर पोहोचवता आलं तर बघावं म्हणून मी लगेच खाली उतरले, तर तोवर सगळी रोपं वर पोहोचली सुद्धा\nमला हिशोब किंवा कामाचं नियोजन अर्धवट करायला आवडत नाही. म्हणजे गावाला जायचं असलं तर नेण्याच्या वस्तूंची यादी, कामांची यादी केल्याशिवाय (आणि ती टिक केल्याशिवाय - कोण मोनिका मोनिका ओरडतंय रे तिकडं ;) ) मला पुढचं काही करताच येत नाही. ही झाडं मी टेकडीवर लावणार असते तर माझ्या नियोजनामध्ये पंचवीस रोपं वर पोहोचवण्याच्या पंचवीस खेपा, तीन माणसं, अर्धा तास वेळ असं काहीतरी आलं असतं. या तीन माणसांकडे उत्सुकतेने बघणार्‍या तिथल्या पंधरांना हिशोबात धरणं माझ्या डोक्यातही आलं नसतं. नीट ‘हातचा’ धरून हिशोब करायला मी कधी शिकणार कोण जाणे\nतुमचे विचार खूपच innovative वाटले\nरजत जोशी, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार\nसहज घडू शकणार्‍या गोष्टी कधीकधी आपण उगाच अवघड बनवून टाकतो ना\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_90.html", "date_download": "2018-08-20T10:58:55Z", "digest": "sha1:LLU56GKUH2SWIIED34CXTU5HHTNA235A", "length": 15715, "nlines": 138, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक दुसरा : समास चवथा : भक्तिनिरूपण", "raw_content": "\nदशक दुसरा : समास चवथा : भक्तिनिरूपण\nदशक दुसरा : समास चवथा : भक्तिनिरूपण\n॥श्रीराम॥ नाना सुकृताचें फळ | तो हा नरदेह केवळ |\nत्याहीमधें भाग्य सफळ | तरीच सन्मार्ग लागे ||१||\nनरदेहीं विशेष ब्राह्मण | त्याहीवरी संध्यास्नान |\nसद्वासना भगवद्‍भजन | घडे पूर्वपुण्यें ||२||\nभगवद्भक्ति हे उत्तम | त्याहीवरी सत्समागम |\nकाळ सार्थक हाचि परम | लाभ जाणावा ||३||\nप्रेमप्रीतीचा सद्भाव | आणी भक्तांचा समुदाव |\nहरिकथा मोहोत्साव | तेणें प्रेमा दुणावे ||४||\nनरदेहीं आलियां येक | कांही करावें सार्थक |\nजेणें पाविजे परलोक | परम दुल्लभ जो ||५||\nविधियुक्त ब्रह्मकर्म | अथवा दया दान धर्म |\nअथवा करणें सुगम | भजन भगवंताचें ||६||\nअनुतापें करावा त्याग | अथवा करणें भक्ति-\nयोग | नाहीं तरी धरणें संग | साधुजनाचा ||७||\nनाना शास्त्रें धांडोळावीं | अथवा तीर्थें तरी करावीं |\nअथवा पुरश्चरणें बरवीं | पापक्षयाकारणें ||८||\nअथवा कीजे परोपकार | अथवा ज्ञानाचा\nविचार | निरूपणीं सारासार | विवेक करणें ||९||\nपाळावी वेदांची आज्ञा | कर्मकांड उपासना |\nजेणें होइजे ज्ञाना | आधिकारपात्र ||१०||\nकाया वाचा आणी मनें | पत्रें पुष्पें फळें जीवनें |\nकांहीं तरी येका भजनें | सार्थक करावें ||११||\nजन्मा आलियाचें फळ | कांहीं करावें सफळ |\nऐसें न करितां निर्फळ | भूमिभार होये ||१२||\nनरदेहाचे उचित | कांहीं करावें आत्महित |\nयेथानुशक्त्या चित्तवित्त | सर्वोत्तमीं लावावें ||१३||\nहें कांहींच न धरी जो मनीं | तो मृत्यप्राय वर्ते जनीं |\nजन्मा येऊन तेणें जननी | वायांच कष्टविली ||१४||\nनाहीं संध्या नाहीं स्नान | नाहीं भजन देवतार्चन |\nनाहीं मंत्र जप ध्यान | मानसपूजा ||१५||\nनाहीं भक्ति नाहीं प्रेम | नाहीं निष्ठा नाहीं नेम |\nनाहीं देव नाहीं धर्म | अतीत अभ्यागत ||१६||\nनाहीं सद्बुद्धि नाहीं गुण | नाहीं कथा नाहीं श्रवण |\nनाहीं अध्यात्मनिरूपण | ऐकिलें कदा ||१७||\nनाहीं भल्यांची संगती | नाहीं शुद्ध चित्तवृत्ती |\nनाहीं कैवल्याची प्राप्ती | मिथ्यामदें ||१८||\nनाहीं नीति नाहीं न्याये | नाहीं पुण्याचा उपाये |\nनाहीं परत्रीची सोये | युक्तायुक्त क्रिया ||१९||\nनाहीं विद्या नाहीं वैभव | नाहीं चातुर्याचा भाव |\nनाहीं कळा नाहीं लाघव | रम्यसरस्वतीचें ||२०||\nशांती नाहीं क्ष्मा नाहीं | दीक्षा नाहीं मीत्री नाहीं |\nशुभाशुभ कांहींच नाहीं | साधनादिक ||२१||\nसुचि नाहीं स्वधर्म नाहीं | आचार नाहीं विचार नाहीं |\nआरत्र नाहीं परत्र नाहीं | मुक्त क्रिया मनाची ||२२||\nकर्म नाहीं उपासना नाहीं | ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं |\nयोग नाहीं धारिष्ट नाहीं | कांहीच नाहीं पाहातां ||२३||\nउपरती नाहीं त्याग नाहीं | समता नाहीं लक्षण\nनाहीं | आदर नाहीं प्रीति नाहीं | परमेश्वराची ||२४||\nपरगुणाचा संतोष नाहीं | परोपकारें सुख\nनाहीं | हरिभक्तीचा लेश नाहीं | अंतर्यामीं ||२५||\nऐसे प्रकारीचे पाहातां जन | ते जीतचि प्रेतासमान |\nत्यांसीं न करावें भाषण | पवित्र जनीं ||२६||\nपुण्यसामग्री पुरती | तयासीच घडें भगवद्भक्ती |\nजें जें जैसें करिती | ते पावती तैसेंचि ||२७||\nभक्तिनिरूपणनाम समास चवथा || २.४ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/finally-dawoods-property-sold-to-9-crores/", "date_download": "2018-08-20T10:54:49Z", "digest": "sha1:EEGRLSMYPQCJDHDD2GJRAJLFAC6JRQRA", "length": 10921, "nlines": 205, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अखेर दाऊदच्या संपत्तीचा ९ कोटीत झाला लिलाव | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश अखेर दाऊदच्या संपत्तीचा ९ कोटीत झाला लिलाव\nअखेर दाऊदच्या संपत्तीचा ९ कोटीत झाला लिलाव\n१.सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ही संपत्ती ९.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली २. डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई, होटल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई, शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई ३. चर्चगेटच्या आयएमसी बिल्डिंगमधील किलाचंद कॉन्फरन्स रुममध्ये सकाळी १० ते दुपारी १२ वाजता झाला लिलाव\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतील तिन्ही संपत्तींचा आज लिलाव झाला. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ही संपत्ती ९.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. या संपत्तींमध्ये रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊसचा समावेश आहे.\nचर्चगेटच्या आयएमसी बिल्डिंगमधील किलाचंद कॉन्फरन्स रुममध्ये सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव झाला.\nदाऊदच्या कोणत्या संपत्तीचा लिलाव\nडांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई\nहोटल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई\nशबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई\nचक्रपाणी यांना लिलावात अपयश\nहिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हेदेखील दाऊदची संपत्ती खरेदी करण्याच्या तयारीत होते, पण त्यांना यश आलं नाही. दाऊदची संपत्ती खरेदी करुन त्यावर शौचालय बनवणार असल्याची घोषणा स्वामी चक्रपाणी यांनी केली होती.\nयाआधीही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव\nलिलावासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. २०१५ मध्येही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. मागील वर्षी पत्रकार एस बालाकृष्णन यांनी रौनक हॉटेलसाठी ४ कोटी २८ लाख रुपयांची बोली लावली होती. पण ३० लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित ४ कोटी रुपये त्यांना देता आले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा त्याचा लिलाव झाला. मागील लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी ३२,००० रुपयांत खरेदी केली होती. यानंतर ही कार दहशतवादाचं प्रतीक असल्याचं सांगत गाझियाबादमध्ये ती पेटवून दिली होती.\nमागिल लेख राजस्थानात पहिल्या तृतीयपंथी पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती\nपुढील लेख मुंबई मनपामध्ये चतुर्थ श्रेणी पदासाठी महाभरती\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bhivanid-mumbai-news-jawed-dalvi-bhivandi-mayor-51660", "date_download": "2018-08-20T11:23:04Z", "digest": "sha1:NCLSLC66GPRCTO6ILUVIGQPEWR3WZ63P", "length": 11103, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhivanid mumbai news jawed dalvi bhivandi mayor भिवंडीच्या महापौरपदी कॉंग्रेसचे जावेद दळवी | eSakal", "raw_content": "\nभिवंडीच्या महापौरपदी कॉंग्रेसचे जावेद दळवी\nशनिवार, 10 जून 2017\nभिवंडी - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेस पक्षाचे जावेद दळवी यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला. या वेळी शिवसेना - कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर फटाक्‍यांची अतशबाजी करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.\nभिवंडी - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेस पक्षाचे जावेद दळवी यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला. या वेळी शिवसेना - कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर फटाक्‍यांची अतशबाजी करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.\nभिवंडी शहर महापालिकेच्या सभागृहात पालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत व ठाणे उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली खाली आज दुपारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. भाजपचे प्रकाश टावरे आणि शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे जावेद दळवी यांच्यात थेट लढत झाली. या वेळी कॉंग्रेसचे दळवी यांना समाजवादी पक्ष व शिवसेनेने सहकार्य केले.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nश्रीदेवी यांची ऑनस्क्रिन बहीण अभिनेत्री सुजाता कुमार काळाच्या पडद्याआड\nमुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/esakal-news-sakal-news-pune-news-katraj-tunnel-news-57127", "date_download": "2018-08-20T11:20:44Z", "digest": "sha1:R27KLUUKGKUWGLKKIB2Q2TTWFW5ZJ3Y5", "length": 13987, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news pune news katraj tunnel news पुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ कोसळली दरड | eSakal", "raw_content": "\nपुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ कोसळली दरड\nसोमवार, 3 जुलै 2017\nकात्रज नवीन बोगद्याजवळ पुणे-सातारा लेनवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उंचावरील दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी या भागात कोणते वाहन नव्हते. त्यामुळे संपूर्ण दरडीचा राडारोडा रस्त्यावर पसरला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ याठिकाणी येऊन वाहतूक थांबवली.\nखेड-शिवापूर : कात्रज नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडीच्या हद्दीत सोमवारी दुपारी दरड कोसळली. सुदैवाने त्यात कोणतेही नुकसान झाले नाही. पावसाळा सुरु होऊनही रिलायन्स इन्फ्राने या धोकादायक भागात रस्त्यावर सुरक्षिततेची खबरदारी घेतली नाही. त्यांचा हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जिवावरही बेतला असता.\nकात्रज नवीन बोगद्याजवळ पुणे-सातारा लेनवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उंचावरील दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी या भागात कोणते वाहन नव्हते. त्यामुळे संपूर्ण दरडीचा राडारोडा रस्त्यावर पसरला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ याठिकाणी येऊन वाहतूक थांबवली. अर्ध्या तासाने रिलायन्स इन्फ्राच्या कर्मचाऱ्यांनी ग्रेडरच्या सहाय्याने हा राडारोडा बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली.\nज्या ठिकाणहुन दरड कोसळली तो भाग खुप उंचावर आहे. येथील दरडीचा काही भाग खाली कोसळला असून मोठा भाग मोकळा झाला आहे. पावसात हा भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास याठिकाणी वाहतुकीची एक लेन सुरु ठेवण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कायम एक जेसीबी, एक ग्रेडर आणि एक सुपरवायझर ठेवण्यात येणार असल्याचे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nदरम्यान कात्रज बोगदा परिसरात डोंगराच्या भागाला सिमेंटचा थर लावण्यात आलेला आहे. मात्र हे काम निकृष्ट पद्धतीचे झाल्याने दरड कोसळण्याचे प्रकार होत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे.\nरिलायन्स इन्फ्रा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा\nदरड कोसळल्यानंतरही काही वेळ दरडीच्या कोसललेल्या भागातून काही दगड खाली कोसळत होते. असे असतानाही रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी एका कामगारास फावड्याच्या सहाय्याने रस्त्यावरील राडारोडा हटविण्यास सांगितले. विशेष म्हणजे या कामगाराच्या डोक्यावर हेल्मेट नसताना तो जीव धोक्यात घालून राडारोडा हटवत होता. याबाबत 'सकाळ' प्रतिनिधीने रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांना विचारणा करताच त्यांनी त्या कामगारास तत्काळ बाजूला केले. त्यानंतर ग्रेडरच्या सहाय्याने राडारोड़ा हटविण्यात आला.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=6", "date_download": "2018-08-20T10:45:21Z", "digest": "sha1:RZRYM3KKOVUB2TX5MHTASIPXWRUVMJLL", "length": 11227, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nअशोक पत्की यांचा मुलगा 'आशुतोष पत्की' या चित्रपटाद्वारे झळकणार रुपेरी पडद्यावर\nमराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे बनत असतात. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नावीन्यपूर्ण विषयावर सिनेमा बनवला आहे. ‘Once मोअर’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा चिरंजीव असलेल्या आशुतोषचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.\nमधुकर तोरडमलांची कन्या 'तृप्ती तोरडमल' चे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण\nमुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.\n'संजय जाधव' ह्यांच्या वाढदिवशी लाँच झाली त्यांची वेबसाइट\nसुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव ह्यांचा १८ जुलैला वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी संजय जाधव ह्यांना त्यांच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. यंदा मात्र संजय जाधव ह्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनाच एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव ह्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे.\n\"संजू\" चे लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार 'सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी'\nसंजू चित्रपट सध्या हाऊसफूल होतोय. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणा-या ह्या सिनेमातले रणबीर कपूरचे ८ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सूध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.\nदुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्\n'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.\n'शरद केळकर' ची \"यंग्राड\" मध्ये महत्वाची भूमिका\n६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘यंग्राड’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात प्रख्यात बॉलिवूड कलाकार शरद केळकर याचीही महत्वाची भूमिका आहे. या अत्यंत गुणवान अशा कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली आहे. मोहन्जो दारो, हलचल, रॉकी हँडसम, सरदार गब्बर सिंग आणि बादशाहो या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका वटवल्या होत्या. मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’मध्ये त्याची तशीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-20T11:11:13Z", "digest": "sha1:JWTCM5PEHW67SDRQVSCVBT6MUK37LBJN", "length": 79032, "nlines": 118, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "सिंधु ते ब्रह्मपुत्र – खाद्यसंस्कृतीचा धावता आढावा – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nसिंधु ते ब्रह्मपुत्र – खाद्यसंस्कृतीचा धावता आढावा\nउत्तर दिशेला भूखंडाने अडवलेला एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे मॉन्सून म्हणजे मोसमी वार्‍यांचं वा पावसाळ्याचं चक्र भारतीय उपखंडात प्राचीन काळापासून सुरू आहे. राजस्थानातील वाळवंट किंवा मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे पडणार्‍या पावसाचं प्रमाण मॉन्सूनमुळे निश्चित होतं. भारतीय उपखंडाचा भूगोल, मॉन्सून आणि व्यापारी मार्ग—खुष्कीचे वा सागरी,\nया घटकांनी आपली खाद्य संस्कृती निश्चित केली आहे. आपल्या आहारातील अनेक धान्ये, डाळी, खाद्यतेलं, कंद, भाज्या, फळे, तेलबिया, मसाले वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेले आहेत.\nबाबरनाम्यामध्ये बाबर म्हणतो हिंदुस्थानात चांगल्या खाणावळी नाहीत, चांगले शिंपी नाहीत, चवदार खाद्यपदार्थ नाहीत. आपणही परदेशात म्हणजे परराज्यात गेलो की तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेणं आपल्याला अवघड जातं. त्यातही खाद्यसंस्कृतीशी. कारण चव आणि स्वाद या बाबी डेव्हलप कराव्या लागतात. राजा पाटील यांनी मराठी संस्कृतीत पर्यटन व्यवसायाचा विकास केला. महाराष्ट्रीयन पद्धतीचं भोजन हा त्यांच्या सहलींचा युएसपी (युनिक सेलिंग पॉइंट) होता. बाबरचंही नेमकं हेच झालं असावं. त्यामुळे हिंदुस्थानात आल्यावर त्याने मध्य आशियातले खाद्यपदार्थ इथे आणले, उदाहरणार्थ जिलबी. कलिंगड, डाळींबं, द्राक्ष अशी फळं मध्य आशियातून आणली. त्यांच्या बागा तयार केल्या. अफगाणिस्तानातून सफरचंद आणण्याची व्यवस्था केली. हे शक्य झालं कारण बाबरच्या तिजोरीत तेवढा पैसा आला. हा पैसा का आला त्याचीही नोंद बाबरनाम्यामध्ये आहे. बाबर म्हणतो हिंदुस्थान हा सोन्याचांदीने भरलेला देश आहे. कारण दरवर्षी खैबरखिंडीतून हजारो तांडे हिंदुस्थानातून येतात. धान्य, कापडचोपड, साखर, मसाले या तांड्यांवर लादलेले असतात, अफगाणिस्तानातून घोडे, लोकर अशा वस्तू हिंदुस्थानात जातात. खैबरखिंडीतून परदेशी आक्रमक आले असं आपल्याला शिकवलं जातं. पण हे सांगितलं जात नाही की खैबरखिंडीतूनच भारताचा मध्य आशियाशी व्यापार होता आणि कोणत्याही आक्रमकाने हिंदुस्थानातील व्यापार्‍यांवर हल्ला केला नाही की लुटलं नाही. अगदी बाबरानेही. हे व्यापारी हिंदू होते, जैन होते. शाकाहारी होते, मिश्राहारी होते पण गोमांस न खाणारे होते. या व्यापार्‍यांच्या पेढ्या अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, समरकंद, बुखारा अशा अनेक ठिकाणी होत्या. माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने अशी नोंद केली आहे की पूर्व अफगाणिस्तानातील जवळपास प्रत्येक गावात एक हिंदुस्थानी बनिया आहे.\nसिंधु संस्कृतीची साक्ष काढली तर खरीप आणि रब्बी हंगामांचं ज्ञान भारतीय शेतकर्‍यांना इसवीसनपूर्व २५०० ते २००० या काळात होतं. १९२० साली मोहेंजोदारोच्या उत्खननानंतर ह्याचा पुरावा हाती आला. मोहेंजोदारो, हडप्पा, लोथल अशी शहरांची मालिकाच त्यानंतर प्रकट झाली. सिंधु संस्कृतीच्या उत्खननात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचे पुरावे मिळाले. गहू, बार्ले (जव, यव वा सातू), वाटाणा, चणा, मोहरी इत्यादी पिकांचे अवशेष सापडले आहेत. इर्फान हबीब या इतिहासकाराने नोंदवल्यानुसार इसवीसनपूर्व २००० ते १५०० या काळात भारतामध्ये खरीप हंगामात तांदूळ, मूग, ज्वारी, बाजरी, नाचणी, चवळी, तीळ ही पिकं घेतली जात. सिंधू नदीचं खोरं हा कमी पावसाचा प्रदेश. मॉन्सूनची वायव्य सीमा पेशावर. त्याच्यापुढे मॉन्सूनचे वारे जात नाहीत. मात्र सिंधू खोर्‍यातील सर्व नद्यांना मॉन्सूनमुळे पूर यायचा. हा मॉन्सून हिमालयातला. त्यामुळे सिंधू नदीचं खोरं प्रामुख्याने रब्बी पिकांचं होतं. गहू, बार्ले, ओटस्, चणा, मसूर, वाटाणा, राजमा, अळशी वा जवस, मोहरी ही पिकं तिथे घेतली जात. पुढे कापूस आणि ऊस ही पिकं घेतली जाऊ लागली. मॅगेस्थेनिसने इंडिका या ग्रंथात असं नोंदवलं आहे की भारतीय लोक गवतापासून मध तयार करतात. उसाच्या रसापासून तयार केल्या जाणार्‍या काकवीबद्दल त्याने हे म्हटलं आहे.\nउत्पादनात वाढ झाली म्हणजे वरकड मूल्य निर्माण झालं तरच शहरांची निर्मिती शक्य असते. शेती उत्पादनात वाढ करायची तर उत्पादनाचं तंत्र प्रगत हवं. खरीप आणि रब्बी हंगामांमध्ये कोणती पिकं, कोणत्या जमिनीवर घ्यायची हे ज्ञान अनुभवांनी भक्कम करण्यात आलं. अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणायची तर नांगर हवा. वशिंड असेलेले बैल वा वळू फक्त भारतातच होते. त्यांची अंडं चेचून (बायोटेक्नॉलॉजीचं पहिलं पाऊल) त्यांच्यावर नियंत्रण मिळवल्याने त्यांना नांगराला वा गाडीला जुंपून शेती आणि व्यापारामध्ये वाढ करणं शक्य झालं. वशिंडवाले बैल असल्याने नांगर वा गाडी खेचण्याची त्यांची क्षमता चांगली होती. म्हणून तर अलेक्झांडरने अडीच हजार भारतीय बैल आपल्या देशात मॅसिडोनियाला पाठवले. सिंधू नदीचं खोरं कमी पावसाचं आहे. कारण मॉन्सूनचे वारे वायव्य दिशेला पोचेपर्यंत त्यांच्यातलं बाष्प संपून गेलेलं असतं. त्यामुळे सिंधु खोर्‍यात रब्बी हंगाम महत्वाचा. गहू, चणा, वाटाणा, राजमा, मोहरी यांना आजही पंजाब्यांची सर्वाधिक पसंती असते. १९७० च्या दशकात मुंबईमध्ये पंजाबी रेस्त्रां वा हॉटेलं फारच कमी होती. बहुतेक पंजाबी रेस्त्रांची नावं—शेर-ए-पंजाब अशीच असायची. आलूमटर आणि छोले (त्यावेळी चनाछोले असंही म्हणत) खायला या हॉटेलात लोक जात. कारण आलूमटर व छोले उडप्यांच्या वा दाक्षिणात्यांच्या हॉटेलात मिळत नसत. शेर ए पंजाब, ही राजा रणजितसिंगाची पदवी होती. बलुचिस्तान, सिंध, पंजाब, पेशावर आणि अफगाणिस्तानचा काही भाग, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश एवढा त्याच्या साम्राज्याचा पसारा होता. आज शेर-ए-पंजाब हे ढाब्याचं नाव असतं. इराणमधील ससानियन, दरायस ह्या सम्राटांची साम्राज्यं भारताच्या सीमेला भिडलेली होती. आज मुंबईत दरयुश बेकरी, ससानियन या नावांची रेस्त्रां, बेकर्‍या आहेत. आता पुण्यातही मराठा दरबार अशा नावाची हॉटेलं निघाली आहेत. राजमहालातल्या भोजनाला आजही ब्रँण्ड व्हॅल्यू आहे.\nफाळणीनंतर पाकिस्तानातील पंजाबातून आलेले निर्वासित मोठ्या प्रमाणावर ट्रक ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात शिरले. खाणावळीला पंजाबीत म्हणतात ढाबा (राजस्थानीत ढाणी). पंजाबी ट्रक ड्रायव्हर्समुळे भारतातल्या सर्व प्रमुख महामार्गांवर ढाबे उभे राह्यले. ढाब्यांवर तंदुरी रोटी मिळू लागली. त्याआधी दक्षिण काय उत्तर भारतातही तंदुरी रोटी लोकप्रिय नव्हती. ढाबेवाले गावातल्या चक्कीवर गहू दळून आणायचे. त्यावेळी मैद्याच्या फॅक्टर्‍या निघालेल्या नव्हत्या. ऐंशीच्या दशकापर्यंत ही स्थिती होती. ९० च्या दशकात फॅक्टर्‍यांमधला मैदा वा कणीक गावोगाव पोचली. आता ढाब्यांवर मैद्याच्याच रोट्या मिळतात. मैदा गव्हाच्या पीठापेक्षा स्वस्त असतो. सडक्या गव्हापासूनही तो बनतो. त्यामुळे ढाब्यावरील जेवणाची लज्जत थोडी कमी झाली. एकेकाळी ढाब्यांवर फक्त उडीद-चणा वा उडीद डाळ मिळायची. कारण पंजाबात डाळीचा दाणा जेवढा मोठा तेवढा पोषक अशी समजूत आहे. तूरडाळ वा मूगडाळ यांचा दाणा बारीक त्यामुळे या गरीब लोकांच्या डाळी समजल्या जातात पंजाबात. आता मात्र ढाब्यांवरही तूरडाळ मिळते. हॉटेलमालकांची पसंती तूरडाळीलाच असते कारण पाणी घालून ही डाळ वाढवता येते. फक्त फाईनडाईन हॉटेलांमध्येच माह की दाल (काळे उडीद आणि राजमा) मिळते. नागपूर-कोलकता महामार्गावरील ढाब्यांवर मात्र आजही उडीद-चना डाळ मिळते. डाळीमध्ये प्रोटीन असतं. शाकाहारी लोकांना प्रोटीन्सचा हुकमी सोर्स म्हणजे डाळी वा दूध वा दुग्धजन्य पदार्थ. पंजाबात त्यामुळे पनीरला कमालीचं महत्व. अमृतधारी शीख शुद्ध शाकाहारी असतात. अंडं, मांस, मच्छी त्यांना वर्ज्य असतं त्यामुळे डाळ, पनीर, साय वा क्रीम, लोणी, चीज यांना त्यांच्या आहारात प्रधान स्थान असतं. पंजाबातील ढाबे मात्र वेगळे असतात. तिथे ढाब्यांवर उडीद वा चना डाळ हमखास मिळते. तूरडाळही घट्ट असते आणि कोणत्याही डाळीवर लोणी वा मलई असतेच. हिमाचल प्रदेश वा उत्तराखंड येथील खाद्य संस्कृतीवर पंजाबची मोहर आहे. तिथल्या हॉटेलांमध्ये वा ढाब्यांवर पंजाबी जेवणच मिळतं. ऑथेंटिक पहाडी भोजन वा पदार्थ चाखायला स्थानिक लोकांच्या सैपाकघरातच जावं लागेल. इथे डाळी भिजवून, वाटून त्यांची पेस्ट करतात. या पेस्टचं वरण केलं जातं किंवा अन्य पदार्थ. उदाहरणार्थ मसूर डाळीच्या पेस्टमध्ये मसाले टाकून शिजवून त्या वड्या तेलावर कुरकुरीत तळून चविष्ट स्टार्टर्स बनवले जातात. पहाडामध्ये डाळी शिजायला वेळ लागतो म्हणून ही पद्धत रुढ झाली असावी. प्रेशर कुकर्स आधुनिक काळात आले. तरीही डाळीच्या पेस्टचे पदार्थ आजही घराघरात बनवले जातात.\nढाब्यांवर कोंबड्याही पाळल्या जायच्या. या गावठी कोंबड्या होत्या. कारण त्या काळात पोल्ट्री व्यवसाय फोफावलेला नव्हता. आख्खा बकरा कापला तर त्या मांसाच्या पदार्थाची विक्री होईल एवढा धंदा नव्हता. आता पोल्ट्री व्यवसाय फोफावला आहे त्यामुळे कोणत्याही ढाब्यावर वा हॉटेलात ब्रॉयलर्सच मिळतात. गावठी कोंबडी आता गावातच मिळते. शहरात मिळाली तर दुप्पट किंमतीला. गंमत अशी भारतातील जंगली कोंबडा वा कोंबडीच्या जनुकापासून जगभरच्या ब्रॉयलर्स वा लेअर्स कोंबड्या निर्माण झाल्या आहेत. जंगली कोंबड्यांना पाळीव बनण्याचं तंत्र भारतातल्या आदिवासींनी शोधून काढलं. ब्रॉयलर्स वा लेअर्सच्या जेवढ्या जाती निर्माण करण्यात आल्या आहेत त्या जंगली कोंबड्यांच्या जनुकांपासूनच तयार करण्यात आल्या. त्यांचा विकास करायचा असेल तर जंगली कोंबड्याच गरजेच्या आहेत. केवळ कोंबड्याच नाहीत तर बकरे, गाई, बैल, म्हशी, उंट, घोडे सर्वच प्राण्यांबाबत हे गरजेचं आहे.\nढाबा संस्कृती पंजाबात बहुधा अमृतसरपासून सुरू झाली. मध्य आशियाच्या व्यापारात अमृतसर हे महत्वाचं शहर होतं. अमृतसरमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर बहरला होता. आजही पंजाबची गुरमे कॅपिटल वा खाद्य राजधानी अमृतसर मानली जाते. अमृतसरी मच्छी वा मछली हा खास प्रकार आहे. सतलज, रावी, बियास या नद्यांमधले मासे. माशाचे काटे काढायचे आणि त्यावर बेसन, मीठ, ओवा, तिखट, मीठ यांचा पातळ थर लावायचा आणि तेलात तळायचे. तंदुरी चिकनचा वेगळा प्रकार अमृतसरमध्ये मिळतो. गव्हाचं पीठ मळून त्याची मोठ्ठी रोटी लाटायची त्यामध्ये मसाला भरलेली कोंबडी गुंडाळायची आणि तंदुरमध्ये भाजायची. म्हणजे ती मंद विस्तवावर शिजते. कणीक जळते पण आतलं चिकन मस्त शिजतं. ही डिश इतर कोणत्याही राज्यात ही डिश मिळत नाही.\nगुळाचा हलवा म्हणजे गुळाचा शिरा. के. बी. ढाब्याची ही सिग्नेचर डिश आहे. लालभडक रंगाचा हा हलवा विकत घेण्यासाठी दुकानाबाहेर ग्राहकांची रांग असते. सातपुडा समोसा एका दुकानात मिळतो. सातपुडा म्हणजे सात पार्‍या असलेला समोसा. समोसा आला उझबेकिस्तानमधून. तिथे त्याच्यामध्ये अर्थातच मांसाचं पुरण भरतात. त्याला म्हणतात साम्सा. पंजाबमध्ये अमृतधारी शीखांनी हे पुरण भाज्यांचं बनवलं. त्यातही बटाटा भारतात पोचल्यावर त्यांचा प्रश्न सुटला. आता बटाट्याच्या पुरणात कोणते मसाले वा पदार्थ टाकायचे ही प्रत्येक ढाब्याची खासियत बनली. म्हणजे मूळ मसाले तेच फक्त त्यांचा पोत प्रत्येक ढाब्यामध्ये वेगळा. सातपुडा समोसा मात्र या सर्वांपेक्षा वेगळा. बंगाली खानसाम्यांनी इथे येऊन हा समोसा बनवला. अजूनही रांगा लागतात सातपुडा समोसासाठी अमृतसरमध्ये. अमृतसरमध्ये जसा कुलचा बनतो तसा कुरकुरीत, चवदार कुलचा चंडीगड, दिल्लीतही मिळत नाही. ग्यानचंद हलवायाकडे पेढ्याची लस्सी मिळते. अमृसरच्या गल्ल्यांमधून अशी अनेक खास दुकानं आहेत जिथे ऑथेंटिक पंजाबी डिशेस मिळतात. अनेक दुकानं १००- २०० वर्षांची आहेत.\nभारतात गहू आला इराण वा मध्य आशियातून. इराण वा मध्य आशियात गव्हाची रोटी भट्टीत भाजली जाते. म्हणून तर पंजाबात तंदूर रोटी आली. मोतीमहल नावाचं हॉटेल दिल्लीमध्ये आहे. दरयागंज भागात. त्याचा मालक पेशावरचा. तिथे तो एका हॉटेलात हरकाम्या म्हणून काम करत होता. एकदा मालकाची प्रकृती नरमगरम होती. मालकाने म्हटलं काहीतरी फिकं खायला दे. या पोराने मॅरिनेट केलेली आख्खी कोंबडी सळ्यांनी तंदूरमध्ये टाकली. हा बिनतेलाचा पदार्थ मालकाला खूपच आवडला. मग या दोघांनी मिळून काही प्रयोग केले आणि तंदुरी चिकन या डिशचा जन्म झाला. पेशावरमध्ये ते तंदुरी चिकन विकू लागले. अनेक लोकांनी त्या डिशची नक्कल केली. पुढे या दोघांनी एक हॉटेल काढलं. त्याचं नाव होतं मोतीमहल. मोतीमहल या हॉटेलाने तंदुरी चिकन, चिकन टिक्का, बटर चिकन अशा अनेक पदार्थांचा शोध लावला. फाळणीनंतर हे मोतीमहलचे मालक दिल्लीला आले. तिथे त्यांनी मोतीमहल सुरू केलं. नेहरू, क्रुश्चेव्ह, इंदिरा गांधी, वसंत साठे असे अनेक राजकीय पुढारी त्यांच्या पदार्थांचे षौकीन बनले. क्रुश्चेव्ह यांनी तर त्यांना मॉस्कोमध्ये तंदुरी चिकनचं हॉटेल काढा असं निमंत्रण दिलं. मोतीमहलचा कोणताही पदार्थ अतिशय उमदा आणि चवदार असतो. मॅरिनेट करून मांस शिजवण्याची पद्धत इराण वा मध्य आशियातून आली. लिंबाच्या रसात सायट्रिक आम्ल असतं. मांस म्हणजे प्रोटीन वा प्रथिन. आम्लाची प्रक्रिया सुरू झाली की प्रथिन वा प्रोटीन शिजू लागतं. त्यामुळे मॅरिनेट केलेलं मांस मऊसूत शिजतं. महाराष्ट्रात मांस मॅरिनेट केलं जात नाही. त्यामुळे शेळी गेली जिवानिशी खाणारा म्हणतो वातड, अशी म्हण आपल्याकडे निर्माण झाली असावी. इराणी भाषेत अशी म्हण नसावी. इराणचं मॅरिनेशन, हिंदुस्थानी मसाल्यांचं मिश्रण आणि खिमा यांच्या संयोगातून मुघलाई शैलीचा विकास झाला. दिल्लीला गेलात तर कधीही मोतीमहल चुकवू नका. त्याशिवाय निझामुद्दीनचा करीम आणि आईसक्रीमसाठी कॅनॉट प्लेसचं निरुला.\nबाबर उझबेकिस्तानमधला. अफगाणिस्तानातून तो भारतात आला. अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्थान इथून मोठ्या प्रमाणावर लोक भारतात आले. मिर्झा असदुल्ला गालिबचं मूळ तुर्कस्थानात आहे. तिथून येताना ते आपली खाद्य संस्कृती घेऊन आले. मात्र खाण्याचा खरा षौकीन अकबर असावा. त्याच्या मुदपाकखान्यात तीस-चाळीस सैपाकी होते. पुलाव म्हणजे मांस आणि भात वेगवेगळा शिजवायचा आणि मग एकत्र करून खायचा. इराण व अफगाणिस्तान वा मध्य आशियातली ही डिश. डाळ व तांदूळ एकत्र शिजवून खिचडी बनते तर मांस आणि तांदूळही एकत्र शिजवले तर असं अकबराच्या खानसाम्यांना वाटलं. भाताचा आणि मांसाचं शिजण्याचा वेळ वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यावर प्रयोग करण्यात आले. त्यातून बिर्याणीचा जन्म झाला असं सांगितलं जातं. बिर्याणीमध्ये ६० टक्के मटण हवं तर ४० टक्के भात, असं मला एका मित्राने सांगितलं. बिर्याणी ड्राय नसली पाहीजे त्यात थोडी ग्रेवी हवीच, असं दुसरा म्हणाला. खाद्यपदार्थामध्ये ओरिजनल असं काही नसतं. मूळ पदार्थावर संस्कार होत जातात. त्यातून एखादी चव स्थिरावते. मला स्वतःला ड्राय बिर्याणी आवडते. बिर्याणीमधील विविध स्वाद आणि चवी यांचा पोत जमायला हवा. म्हणजे असं की जायफळ एक चमचा जास्त पडलं तर कडवटपणा येतो. अर्धा चमचा जास्त पडलं तर जायफळाचा स्वाद इतर स्वादांना मारतो. तूप जळू नये म्हणून थोडं तेल टाकायला हवं. पण तेल जास्त झालं तर भात तेलकट होतो. भाताला झिलई आली पाहीजे. बिर्याणी मटणाचीच केली जायची. बकर्‍याच्या वा बैलाच्या. बिर्याणी उत्क्रांत होत गेली. चिकन बिर्याणी हा तिचा अलीकडचा अवतार आहे. भारतामध्ये एकूण २१ प्रकारच्या ऑथेंटिक बिर्याणी आहेत. काश्मीरपासून केरळपर्यंत. बिर्याणी आली पर्शियातल्या पुलावाच्या पाठीवर बसून पण अवघा भारत तिच्या एवढा प्रेमात पडला की ती आता पर्शियात परतण्याची शक्यता नाही.\nकबाब हे मात्र खास भारतीय प्रकरण आहे. मटणाचा खिमा करायचा त्यामध्ये विविध प्रकारचे मसाले घालून ते तळून वा भाजून त्याचे कबाब बनवायचे हे प्रकरण माझ्या अंदाजाने लखनौच्या नबाबांनी सुरू केलं. आजही लखनौ ही कबाबांची राजधानी आहे. विमानाने वा ट्रेनने लखनौला जावं, कबाब खावेत आणि परतीच्या ट्रेनने वा विमानाने परतावं. नौशेजहाँ, दस्तरखाँ, टुंडे कबाबी यांना माझी विशेष पसंती आहे. मटणातील चरबीवर कबाब शिजले पाहीजेत. त्यांच्यातील चवीचा आणि स्वादाचा पोत असा हवा की जिभेवर टाकताच विरघळले पाहीजेत. लखनौपासून काकोरी १५-२० किलोमीटरवर असेल. पण तिथले कबाब अधिक खास समजले जातात. लखनौला घराघरात कबाब बनवले जातात. प्रत्येक घरातल्या कबाबाची चव आणि स्वाद वेगळा असतो. टुंडे कबाबी सारख्या कुटुंबांनी कबाबातील मसाल्याचा फॉर्म्युला ट्रेड सिक्रेटसारखा जपला आहे.\nलखनौच्या या पाकसंस्कृतीला म्हणतात अवधी. अवधी पाकसंस्कृतीत डाळ वा वरणही नबाबी थाटाचं असतं. उदाहरणार्थ सुलतानी दाल. तूरडाळ मीठ आणि लाल तिखट घालून पाण्यात भिजवून ठेवायची. अतिरिक्त पाणी काढून घट्ट शिजवायची आणि घोटायची. वेलची आणि लवंग यांची वस्त्रगाळ पूड, घोटलेली मलई, मीठ डाळीमध्ये टाकून एक उकळी आणायची. पानवेलीचं पान या घट्ट डाळीत ठेवायचं त्यावर कोळशाचा निखारा ठेवून तूप टाकायचं. ताबडतोब झाकण ठेवून कोळशाचा धूर डाळीत मुरवायचा. मग पान आणि निखारा काढून टाकून तुपाची फोडणी करून त्यात लसणीचे बारीक तुकडे टाकायचे. हा तडका त्या डाळीवर टाकायचा. ही डिश खायला लखनौलाच जायला हवं. दाल सुलतानी सारखीच तिथे एक डिश बाबराच्या नावाने आहे. ती खीर आहे. दुध थोडं आटवायचं, त्यात केशर खलून टाकायचं आणि साखर हवीच पण हलकी आणि नंतर सब्जा टाकायचा. थंडगार झाल्यावर या खिरीचा आस्वाद घ्यायचा.\nसिंधु आणि गंगा नद्यांची खोरी अन्नधान्य, नगदी पिकं, दुधदुभतं, व्यापार यामुळे संपन्न. त्यामुळे केरळपासून अफगाणिस्तानपर्यंतचे विविध मसाले, फळं, सुकामेवा यांचा भरपूर वापर. विविध मसाल्याच्या पदार्थांच्या पावडरी करून त्यांचं मिश्रण करून पदार्थाच्या स्वादांचा पोत हे या खाद्य संस्कृतीचं वैशिष्ट्यं. या खाद्य संस्कृतीचा प्रभाव नर्मदेच्या दक्षिणेकडे यायला बर्‍यापैकी काळ लागला. आज भारतातल्या कोणत्याही शहरात पंजाबी आणि मुघलाई फूड लोकप्रिय झालं आहे. शेट्टी वा उडुपी लोकांच्या हॉटेलातही हे पदार्थ मिळू लागले आहेत. मात्र अजून गावाकडे हे पदार्थ घराघरात पोचलेले नाहीत. हिंग म्हणजे डिंक असतो. इराण आणि अफगाणिस्तानातल्या एका झाडाच्या सोटमूळापासून तो मिळवला जातो. गंमत म्हणजे हिंगाचा वापर दक्षिणेकडच्या राज्यात अधिक केला जातो. विशेषतः मराठी पाककृतींमध्ये म्हणजे वरणात वा भाज्यांमध्ये हिंग आणि हळद हे कॉम्बिनेशन अटळ असतं. माझ्या लहानपणी काबुलीवाले (म्हणजे अफगाणी लोक) सुकामेवा, त्यामध्ये जडीबुटी मिसळून केलेली औषधं यांच्यासोबत हिंगही विकायला मुंबईत येत असत. केरळमधील भोजनात आख्खे मसाले तेही दोन-चार वापरण्याची पद्धत आहे. काही पदार्थांना निव्वळ कढीपत्त्याची फोडणी दिली जाते.\nसिंधु नदीचं खोरं पेशावरपासून कराचीपर्यंत. आरवली पर्वताच्या पश्चिमेचा राजस्थान, गुजरातेतला कच्छ हा प्रदेशही सिंधु नदीच्या खोर्‍यातच होता. मात्र तिथली जमीन पंजाबसारखी नाही. सुपीक गाळाची नाही. त्यामुळे तिथे ज्वारी, बाजरी, नाचणी, चणा, तूर, मसूर ही धान्य पिकं, जिरं, धणे, मिरची हे मसाल्याचे पदार्थ, गवार आणि तत्सम भाज्या, मोहरी, तीळ इत्यादी तेलबिया यांचा हा प्रदेश. तिथल्या पाकसंस्कृतीचा वा खाद्य संस्कृतीचा पाया अजूनही हाच आहे. कच्छमध्ये बन्नी हा गवताळ प्रदेश आहे. मी तिथे गेलो होतो ९० च्या दशकात. त्यावेळी तिथल्या ढाब्यांवर चहा वा कॉफी मिळणं दुष्कर होतं. दूध, बासुंदी, रबडी, लस्सी वा ताक मिळायचं. रोट्या बाजरीच्या. गट्टे की सब्जी (बेसनचे गट्टे), केर, गवार, बटाटा, पनीर यांच्या भाज्या असे पदार्थ तिथे मिळायचे. जेवणाची सांगता करायची तर कच्छी लोकांना ताक हवंच. हे ताक अर्थातच मसालेदार असतं. मुंबईमध्ये बीअरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरलेलं हे ताक फ्रीजमध्ये थंड करतात. कच्छी बीअर या नावाने हे ताक मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये फेमस होतं.\nराजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र, कर्नाटकात ज्वारी, बाजरी, नाचणी दैनंदिन आहारात होत्या. हा प्रदेश प्रामुख्याने खरीपाचा आहे. मदर इंडिया या गाजलेल्या चित्रपटात भारतीय शेतकर्‍याच्या सावकारी पाशाचं चित्रण आहे. त्या चित्रपटातलं प्रमुख पीक ज्वारीचं आहे. कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी हाच प्रमुख आहार होता. हरित क्रांतीनंतर गव्हाच्या उत्पादनात पाच पटीने वाढ झाली. गव्हाच्या रोटीसोबत पंजाबी ड्रेस हरितक्रांतीनंतर कन्याकुमारीपर्यंत पोचला. उत्तरेपासून दक्षिणेकडे यायला लागलो की डाळ पातळ होऊ लागते. गुजरातमधल्या डाळीची महाराष्ट्रात आमटी होते आणि दक्षिणेकडे गेल्यावर रसम्. पंजाबातले शेतकरी पायजमा चढवतात. हरयाणातलं दुटांगी धोतर पायजम्यासारखं घट्ट असतं. दक्षिणेकडे सरकू लागलो की धोतरही ढिलं होऊ लागतं. केरळमध्ये त्याचा मुंडू होतो.\nउत्तरेकडे मिठाई म्हणजे दुधाची. बासुंदी, रबडी, पेढे, बर्फी, शिर्‍यातही दूध आणि तूप हवंच. दक्षिणेकडे सरकू लागलो की दूध-दुभतं कमी होऊ लागतं. त्यामुळे मिठाई डाळीची. महाराष्ट्रात पुरणपोळी, बेळगावकडे मांडे, कर्नाटकात मेसूर पाक, तामीळनाडूमध्ये तांदळाची गूळ घालून केलेली खीर—पोंगळ, जिलबी मैद्याची असते. दक्षिणेकडे गहू नाही म्हणून मैदाही नाही. पण तिथल्या अनामिक बल्लवाचार्याने उडदाच्या डाळीची जिलबी बनवली तिला म्हणतात इमरती. दूध साठवण्याचं पारंपारिक तंत्रज्ञान म्हणजे त्याचं वेगळ्या पदार्थात रुपांतर करणं-दही, लोणी, तूप किंवा खवा, पनीर, चक्का. त्यातला चक्का मला वाटतं महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात गुजरातेत स्थिरावला त्यापासून श्रीखंड बनलं. खव्यापासून आणि पनीर पासून अनेक प्रकारची मिठाई बनते. वायव्येकडून पूर्वेकडे जाऊ पनीरचा वा छेन्याचा प्रदेश सुरू होतो. त्याचं केंद्र बंगालात. तिथे दूध फाडून त्याचा छेना बनवणं पूर्वापार प्रचलित आहे. त्यामागची कारणं कदाचित त्या भागातील गोवंशामध्ये सापडू शकतील किंवा मत्स्याहारामध्येही म्हणजे मासे खाल्ल्यावर दुधाची स्वीट डिश हवी म्हणूनही त्याचा शोध लावण्यात आला असेल. कारणं कोणतीही असोत पण खव्यापासून जी मिठाई बनते तशीच मिठाई छेन्यापासूनही बनवायची ईर्षा बंगाली लोकांना होती. पेढ्यांना संदेश हा पर्याय मिळाला, बर्फीला चमचम आणि तत्सम पर्याय शोधण्यात आले. गोड दही वा मिष्टी दोही हा प्रकार रबडी वा बासुंदीशी बरोबरी करणारा पण गुलाबजामला पर्याय नव्हता. दास नावाच्या एका हलवायाने मात्र हट्टच धरला आणि तो प्रयोग करू लागला. अखेरीस त्याला यश मिळालं आणि रसगुल्ला तयार झाला. रविंद्रनाथ टागोरांनाही दास मिठाईवाल्याचे रसगुल्ले पसंत होते. एकदा त्यांच्या मित्राने दुसर्‍या दुकानातले रसगुल्ले आणले तर रविंद्रनाथांनी केवळ चवीवरून ते ओळखलं आणि त्याला सांगितलं यापुढे घरी येताना दासकडचे रसगुल्ले आणत जा. त्या काळात बंगालमध्ये मिठाई बनायची खजूराच्या गूळापासून. सौदागर हा अमिताभ बच्चनचा सिनेमा आठवतो ना. मला वाटतं त्या एकमेव चित्रटात खजूराच्या गूळाचं चित्रण आहे. आजही बंगालात खजूरेर मिठाई मिळते. या मिठाईच्या गोडव्याचा पोत खूपच वेगळा असतो. इंग्लिश शब्द वापरायचा तर तो शुगरी स्वीटनेस नसतो. मिठाईचा रंगही तांबूस असतो. रसगुल्ल्यापाठोपाठ रसमलाईचा शोध लागला. दासचे रसगुल्ले आता हवाबंद डब्यात मिळतात. कोलकत्यात दासची अनेक मिठाईची दुकानं आहेत. हाय एन्ड ग्राहक आहे त्याचा.\nबंगाल म्हणजे आजचा पश्चिम बंगाल आणि बांग्ला देश मिळून असलेला प्रांत सुपीक होता. आजही पश्चिम बंगालात वर्षाला तीन वा चार पिकं घेतली जातात. औरंगजेबाची दख्खनची मोहीम बंगालातून येणार्‍या उत्पन्नावरच चालली. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन महानद्यांच्या त्रिभुज प्रदेशापाशी बंगाल वसलेला आहे. त्यामुळे गोड्या वा निमखार्‍या पाण्यातले मासे बंगालात लोकप्रिय आहेत. ईस्ट बेंगॉल म्हणजे मोहमेडन क्लब आणि वेस्ट बेंगॉल म्हणजे मोहन बागान क्लब. या दोन क्लबमध्ये फुटबॉलची मॅच होते त्यावेळी कोलकत्ता शहराने श्वास रोधून धरलेला असतो. मोहन बागानची टीम जिंकली की हिलसा माशाची मागणी वाढती त्यामुळे किंमतीही वर चढतात. मोहमेडन क्लब जिंकला तर कोलंबीचे भाव वाढतात. इथे हिंदू वा मुस्लिम असा भेद नाही. पूर्व बंगालातले हिंदूही फुटबॉलचा विजय साजरा करण्यासाठी कोलंबीच आणतात आणि पश्चिम बंगालातील मुसलमानही हिलश्याला पसंती देतात. हिलसा मासा मिळतो बांग्ला देशात. कोलंबीही तिकडेच. गंगा समुद्राला जिथे मिळते तिथे डायमंड हार्बर नावाचं बंदर आहे. तिथे एकदा सहलीला गेलो होतो. बोटी, जहाजं, मचवे, होड्या यांची रहदारी असते त्या पाण्यात. दूर कुठेतरी क्षितिजावर म्हणजे बहुधा १२ किलोमीटर अंतरावर, गंगा समुद्राला मिळते. त्या पाण्यात पोहोत एका छोट्या मचव्यापाशी मी पोचलो. बांग्ला देशातील हिलसा मासे घेऊन तो मचवा येत होता. हे मासे डायमंड हार्बरच्या कोल्ड स्टोरेजमधून दुसर्‍या दिवशी सकाळी कोलकात्याच्या मार्केटमध्ये जाणार होते. मचव्यावरच माशांचा सौदा केला आणि किनार्‍यावर आलो. एका बाईला मासे तळून देण्याची विनंती केली. तिने वाळूमध्येच चूल पेटवली, भोवती पत्रा वगैरे उभारून आणि मासे झकास परतून दिले. शहाळी होतीच विकायला. शहाळ्याच्या पाण्यात, संत्री पिळली आणि व्होडका टाकली. या अद्भुत पेयाचा स्वाद घेत बंदराचा नजारा पाहात आम्हा मित्रांच्या गप्पा रंगल्या. सोबतीला ताजे हिलसा मासे. तळलेले मासे खाऊन पोट भरले.\nबटाटा लॅटिन अमेरिकेतला. पोर्तुगीज भाषेतही बटाटा. तो भारतात आणला पोर्तुगीजांनी. पण त्याची लागवड बहुधा बंगालात सर्वप्रथम झाली असावी. कारण बिहार, बंगाल वा आसाममध्ये बटाट्याची रसभाजी आणि पुरी हा लोकप्रिय नाश्ता आहे. शरच्चंद्र बंदोपाध्यायांच्या कादंबरीतही ह्या नाश्त्याचं वर्णन आहे. बंगालातील नवद्वीप येथे कर्मठ वैष्णवांची वस्ती होती. कांदा आणि मसूरही त्यांना वर्ज्य होती. रताळे आणि अळुकुंड्या (अरबी) यांच्यासोबत त्यांनी बटाट्याचा आहारात समावेश केला. त्यामुळे बटाट्याचा समावेश उपासाच्या पदार्थांमध्ये झाला. हिंदी भाषेत आलुका म्हणजे कोणताही कंद. त्यावरून बटाट्यासाठी आलू हा शब्द प्रचलित झाला. माझा अंदाज असा की बटाट्याची लागवड बंगालातून बिहार, उत्तर प्रदेशमार्गे पंजाबात पोचली असावी. कारण पंजाबी सामोश्यांना बंगालात म्हणतात सिंगाडा. कारण त्यांचा आकार सिंगाड्यासारखा असतो. स्वातंत्र्योत्तर काळात पोटॅटो रिसर्च सेंटर या भारत सरकारच्या संशोधन संस्थेने देशातील प्रत्येक राज्यात उत्पादन घेता येईल अशा बटाट्याच्या वाणांची निर्मिती केली. बटाट्यामधून आवश्यक ते पिष्टमय पदार्थ वा कार्बोहायड्रेट मिळतात त्यामुळे देशातील उपासमारीच्या संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने बटाट्याच्या लागवडीला आणि आहाराला प्रोत्साहन दिलं. बिहारातील आलूचोखा ह्या पदार्थाच्या पार्ट्याही होऊ लागल्या आहेत. आपल्याकडे हुरडा पार्टी असते त्याप्रमाणे. आलूचोखा म्हणजे बटाटा आणि वांग्याचं भरीत असतं. उकडलेले बटाटे आणि भाजलेलं वांगं हे त्यातले मुख्य पदार्थ. त्याशिवाय कांदा, लाल तिखट वा अन्य मसाले आणि वरतून मोहरीचं कच्चं तेल. या पदार्थाची खासियत अशी की त्यामध्ये बटाट्याला चव येते वांग्यामुळे. त्याशिवाय मोहरीच्या तेलाचा झणझणीतपणा. आलूचोखा बिहारचा तर बटाटा वडा महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातून बिहारी लोकांना हटवावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असते. मात्र दोन्ही राज्यांतून बटाट्याला हटवणं शक्य नाही.\nबंगाल आणि आसामच्या खाद्य संस्कृतीत फारसा फरक नाही. बंगालात आणि आसामातही मोहरीचं तेल लोकप्रिय आहे. त्यातही बंगालात प्रत्येक गावातील मोहरीच्या तेलाचा झणझणीतपणा वेगळा असतो. पिवळी मोहरी, मिरची, मीठ यांच्या वाटणामध्ये मॅरिनेट केलेला मासा केळ्याच्या पानात गुंडाळून वाफेवर शिजवायचा आणि गरमागरम भातासोबत खायचा ही बंगालातली मला आवडलेली डिश. गोड्या पाण्यातले मासे परतून खाण्यात मजा नसते. डीप फ्राय करूनच ते खाल्ले जातात. त्याला म्हणतात माछ भाजा. म्हणून वैष्णवांनी शोधलेला पदार्थ बेगुन भाजा. भरताच्या मोठ्या वांग्याचे काम करायचे. तिखट, मीठ, मसाला आणि मोहरीचं तेल ही पेस्ट त्यांना फासायची मग तांदळाचं पीठ शिंपडून ते तळायचे. बंगाल, बिहार, आसाम तिन्ही राज्यात बेगुन भाजा स्नॅक्स वा साईड डिश म्हणून लोकप्रिय आहे.\nशेतीतून वरकड उत्पन्नाची निर्मिती आणि व्यापार यामुळे बंगालातील समाज अधिक सुसंघटीत होता. तिथल्या शासकांना खडं सैन्य ठेवणं परवडत होतं. आसामची स्थिती वेगळी. त्यामुळे अर्थातच तिथल्या खाद्य संस्कृतीमध्ये विविध देशी, विदेशी पदार्थांचा समावेश झाला. खाण्यापिण्याच्या पदार्थात भरपूर वैविध्य. फणसाची भाजी १०-२० प्रकारे केली जाते. तीच गत इतर भाज्यांची. आसामची स्थिती वेगळी. आदिवासी, ग्रामीण आणि नागरी अशा प्रकारचे समाज आसामात आहेत. अहोम राजाकडे खडं सैन्य नव्हतं. तिथे शेतसाराही नव्हता. वर्षातून चार महिने राजाकडे फुकट काम करायचं अशी पद्धत होती. ब्रह्मपुत्रेला वर्षातून दोन वा तीन वेळा पूर येतात. साहजिकच वरकड उत्पादन मर्यादीत होतं. व्यापारही फारसा नव्हता. चहाच्या लागवडीनंतर आसाम जगाच्या नकाशावर आला. ग्रामीण आणि आदिवासी समाजातील फरक उत्पादन साधनांमध्ये आहे. ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍य़ातील आदिवासी म्हणजे बोडो. त्यांनी नांगर वापरून शेती करायला सुरुवात केली १९३० च्या दशकात. आसामच्या भोवतालच्या डोंगराळ आदिवासी राज्यांमध्ये नांगर वापरून शेती करणं शक्यच नव्हतं. तिथे वरकड उत्पादन सोडाच पण पोटापुरतं भातही पिकत नव्हतं. नागा टोळ्या ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍यात घुसून धान कापून न्यायच्या. आदिवासी समाज त्यामुळे साधा-सरळ असतो. समाजव्यवस्था गुंतागुंतीची नसते. त्यांचं खाणंही तसंच. भांडी, मसाले, तेल त्यांचा कमीत कमी वापर. नाझिरा खाट या बोडो गावामध्ये जेवायला गेलो होतो. शुद्ध शाकाहारी आहे अशी बतावणी केली. वांग्याचं भरीत, मिश्र भाज्या, पालेभाज्या आणि भात असं जेवण होतं. वांगी लाकडावर भाजलेली. आणि सालं काढून अशी घोटलेली की डाळ वाटावी. त्यात मीठ, मिरची आणि किंचित तेल. मिश्र भाज्याही उकडलेल्या. प्रत्येक भाजीचा नैसर्गिक स्वाद राखला जाईल असे हे पदार्थ बनवले होते. मसाल्यांचा स्वाद नव्हता कारण मसाले स्वादासाठी नाहीत तर चवीसाठी होते. म्हणजे मीठ, मिरची, लसूण आणि आलं. मांस वा मासे शिजवतानाही हेच तत्व. खास माझ्यासाठी त्यांनी बांबूमध्ये भात शिजवला होता. पेरावर बांबूचे तुकडे करायचे. नळीमध्ये केळ्याच्या पानाचं अस्तर लावायचं आणि तांदूळ व पाणी टाकायचं. हे बांबू लाकडावर असे भाजायचे की ते उभे राह्यले पाहीजेत. साधारणपणे पाऊण तासात भात तयार होतो. भात झाला की बांबू फोडायचा आणि केळ्याच्या अस्तरातून भाताचे रोल काढायचे. या भाताला केळ्याच्या पानाचा आणि हिरव्या बांबूचा हलकासा स्वाद असतो. मांसही असंच शिजवतात. मांसाचे तुकडे, मसाला, मीठ आणि थोडंसं तेल टाकून. केळ्याच्या पानाचं अस्तर नसतं. कारण मांस काही बांबूला चिकटत नाही. २०१० साली बोडो गावात मला हे भोजन करण्याची संधी मिळाली कारण बोडोंच्या पाककलेत वा खाद्यसंस्कृतीत अजूनही या पारंपारिक पदार्थांना व ते करण्याच्या पद्धतीला व तंत्राला स्थान आहे. १९८४ साली मी पहिल्यांदा नागालँण्डला भेट दिली होती. त्यानंतर १९८८ अरुणाचल प्रदेशात गेलो. त्यावेळी आदिवासी लाल सा प्यायचे. साखर वा मीठ वा दूध न घालता केलेला फिका चाय. बिया असणारी जंगली केळी सर्रास खाल्ली जायची. २००५ साली ईशान्य भारतात गेलो तेव्हा जंगली केळी मिळेनाशी झाली होती. मिल्क व्हाईटनर गावागावात पोचले होते.\nलेखाची सुरुवात बाबरनाम्यापासून म्हणजे सिंधु नदीच्या खोर्‍य़ापासून झाली. त्यामुळे दक्षिणेकडे जाणं शक्य झालं नाही. लेखाची सुरुवात कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशापासून केली असती तर नर्मदेपर्यंत पोचता आलं असतं. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाचं वैशिष्ट्य हे की या प्रदेशाला नैऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून या दोन्हीचा पाऊस मिळतो. कावेरी नदीच्या पाणी वाटपाचं मूळ इसवीसनपूर्व तिसर्‍या शतकात आहे. सर्वात प्राचीन जिवंत भाषा म्हणजे तमिळ. त्याचाही संबंध कावेरीच्या त्रिभुज प्रदेशाशी म्हणजे तिथल्या सुपीकतेशी आहे. नैऋत्य मॉन्सूनमुळे कावेरी नदीला पाणी मिळायचं तर ईशान्य मॉन्सूनमुळे धानाचं दुसरं पीक घेणं शक्य व्हायचं. त्यामुळे द्रविड संस्कृतीचं केंद्र चोलानाडू होतं. चोला सम्राटांची सत्ता इसवीसनपूर्व ३ शतकापासून १३ व्या शतकापर्यंत होती. आजचा तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, मालदीव, श्रीलंका हे चोला साम्राज्यात होते. म्यानमार, कंबोडिया, मलेशिया इत्यादी प्रदेश त्यांचे मांडलिक होते. चोलानाडूपासून लेखाची सुरुवात केली तर दक्षिणेपासून उत्तरेकडे प्रवास करावा लागला असता. उदाहरणार्थ नारळ वा श्रीफल हे इसवीसनपूर्वकाळात भारतात नव्हतं. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, कोकण या प्रदेशांमधील खाद्य संस्कृतीचा आढावा नारळाशिवाय घेता येणं शक्य नाही. ही या लेखाची मर्यादा आहे.\nआलूचोखा, डाळीच्या पेस्टचे पदार्थ, बांबू भात वा बांबू मांस, कणकेत गुंडाळून तंदुरमध्ये भाजलेली कोंबडी हे आणि असे पदार्थ आज क्रयवस्तू नाहीत. कोणत्याही दुकानात त्या मिळत नाहीत. गरीब माणसाला परवडणारे हे पदार्थ आहेत. कारण देशातील बहुसंख्य जनता मार्केट इकॉनॉमीमध्ये आलेली नाही म्हणून खाण्यापिण्यातलं वा पाकसंस्कृतीतलं वैविध्य टिकून आहे. पीक विमा योजना आपल्याकडे विशेष कार्यक्षमतेने राबवली जात नाही वा मॉन्सूनच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनाची जोखीम कमी करेल अशी पीक विमा योजना भारतभर लागू करता येत नाही म्हणून मणिपूरचा काळा तांदूळ, रागी, नाचणी यासारखी पिकं आजही घेतली जातात. मार्केट इकॉनॉमी म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार होणं. या उद्योगाचा विस्तार होतो आहे आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची बाजारपेठही वेगाने वाढत आहे. तरीही देशाच्या कानाकोपर्‍यात आजही पारंपारिक पिकं, पारंपारिक पदार्थ पारंपारिक तंत्रज्ञानाने बनवले जात आहेत.\nनेमेचि येणारा पण वेळापत्रक देता येत नाही असा मॉन्सून आणि त्याचा आडवळणांचा प्रवास, भौगोलिक विविधता यामुळे आपल्याकडे मार्केट इकॉनॉमी आली तरी आपल्या समाजाचं रुपांतर अमेरिकेप्रमाणे मार्केट सोसायटीत (माणसाला जे काही प्रिय आहे त्या सर्वांचं क्रयवस्तूत रुपांतर करणारा समाज) होणं नजिकच्या भविष्यात तरी मला अशक्य वाटतं.\nरॉयटर्स मार्केट लाइट या माहितीसेवेचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार.\nफोटो – विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६भारतीय खाद्यसंस्कृतीभारतीय खाद्यसंस्कृती आढावामराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazinePan-Indian food culture\nPrevious Post शँक्स् : मराठी फाईन डायनिंग\nNext Post दम (बिर्याणी) है बॉस…\n या विषयावरलं इतकं उत्तम लिखाण मी वाचलेलं नाही\nकृषि पद्धती आणि खाद्यसंस्कृती यांचे असलेले अतूट नाते फारच कमी लोक चांगले जाणतात. आपला लेख त्यामुळे मला अतिमहत्वाचा वाटतो. असाच लेख महाराष्ट्राबद्दलही आपण लिहाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577213", "date_download": "2018-08-20T11:24:30Z", "digest": "sha1:FMIEGEIA6JJR3UZSS4H5XLPOMZN6HCOQ", "length": 7235, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ज्योकोव्हिकला हरवून थिएम उपांत्यपूर्व फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिकला हरवून थिएम उपांत्यपूर्व फेरीत\nज्योकोव्हिकला हरवून थिएम उपांत्यपूर्व फेरीत\nमॉन्टे कार्लो मास्टर्स एटीपी पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉम्निक थिएमने सर्बियाच्या माजी टॉप सीडेड ज्योकोव्हिकचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पेनचा नदाल, जर्मनीचा व्हेरेव, क्रोएशियाचा सिलीक आणि जपानचा निशिकोरी यांनी शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.\nतिसऱया फेरीतील सामन्यात गुरुवारी पाचव्या मानांकित थियेमने ज्योकोव्हिकचा 6-7 (2-7), 6-2, 6-3 असा पराभव केला. गेल्यावर्षीच्या विंबल्डन स्पर्धेनंतर ज्योकोव्हिकला आत्तापर्यंत एकाही स्पर्धेत शेवच्या आठ खेळाडूत स्थान मिळवता आलेले नाही. ज्योकोव्हिकला अद्याप कोपरा दुखापतीची समस्या जाणवत आहे. थिएम आणि नादाल यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. दुसऱया एका सामन्यात स्पेनच्या राफेल नदालने रशियाच्या कॅचेनोव्हचा 6-3, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.\nनदाल सध्या एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून स्वित्झर्लंडचा फेडरर दुसऱया स्थानावर आहे. नदालला आपले अग्रस्थान राखण्यासाठी मॉन्टे कार्लो स्पर्धा जिंकणे जरुरीचे आहे. नदालला गेल्यावर्षी दोनवेळा थिएमकडून हार पत्करावी लागली आहे. जमंनीच्या तृतीय मानांकित ऍलेक्सझांडेर व्हेरेवने आपल्याच देशाच्या स्ट्रफचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने जर्मनीच्या मिश्चा व्हेरेवचा 6-2, 7-5 असा पराभव केला. क्रोएशियाच्या तृतीय मानांकित सिलीकला कोर्टवर न उतरताच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. त्याचा प्रतिस्पर्धी कॅनडाचा रेओनिक दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. जपानच्या निशिकोरीने इटलीच्या सिप्पीवर 6-0, 2-6, 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.\nबीसीसीआयला होणार 20 हजार डॉलर्सचा दंड\nकेपटाऊनवर ‘पाऊस आला धावून’\nस्वीडन 1994 नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत\n1000 कसोटी खेळण्याचा पहिला मान इंग्लंड संघाला\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/nagpur-development-work-old-book-market-1696074/", "date_download": "2018-08-20T11:33:26Z", "digest": "sha1:PAC4OCIFGBE463GYYEDTQC3YYJ4ZQIDO", "length": 14237, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nagpur development work old book market | विकास कामांच्या वरवंटय़ाखाली जुन्या पुस्तकांचा बाजार | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nविकास कामांच्या वरवंटय़ाखाली जुन्या पुस्तकांचा बाजार\nविकास कामांच्या वरवंटय़ाखाली जुन्या पुस्तकांचा बाजार\nनवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेने केली आहे.\nपावसाळी अधिवेशनात मोर्चाद्वारे लक्ष वेधणार\nउपराजधानित विकासकामांचा धडाका सुरू आहे, परंतु या विकासकामांचा फटका सीताबर्डी परिसरातील जुन्या पुस्तकांच्या व्यवसायाला बसत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ७ जुलैला नागपूर पुस्तके विक्रेता कल्याणकारी संघाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.\nशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या पण आर्थिक चणचणीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकणाऱ्या एक दोन नव्हे तर अनेक पिढय़ांनी याच जुन्या पुस्तकांवर आपले शिक्षण पूर्ण करून आयुष्य घडवले. मात्र, या व्यवसायाचेच आयुष्य धोक्यात आले आहे. बर्डी टी पॉईंटवर, जुन्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बाजूला ही जुन्या पुस्तकांची दुकाने लावली जायची. येथे अभ्यासक्रमांबरोबरच अनेक दुर्मिळ पुस्तके, कथा कादंबऱ्याही विकल्या जायच्या. त्यामुळे इतरत्र पुस्तके मिळाले नाहीत तर जुन्या पुस्तकांच्या बाजारांचा पत्ता दुकानदारच सांगत. मात्र, या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले आणि ही दुकाने हटवण्यात आली.\nनवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेने केली आहे. ही दुकाने येथून हटवण्यात आल्याने विशेषत: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अभियांत्रिकी,वैद्यकीय, लॉ, एमबीए आणि पारंपरिक विद्याशाखांची पुस्तकेही आता मिळणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाडली आहे.\n२०१२मध्ये हिवाळी अधिवेशनात आमदार जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेत या समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता. पुस्तक विक्रेत्या संघानेही मोर्चा काढून समस्येची तीव्रता शासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, शासनाने त्यांची दखल घेतली नाही.\nगेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून मॉरिस कॉलेज टी पॉईंट परिसरात जुन्या पुस्तकांची विक्री करून आम्ही कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. शिक्षणप्रेमी, वाचक यांना दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या आमच्या व व्यवसायाने अनेकांना वाचनानंद दिला आहे. प्रशासनाच्या प्रतिनिधींनीही आमच्या या व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत, परंतु आता विकास कामाच्या वरवंटय़ाखाली आमचा व्यवसाय पार धुळीस मिळाला असून महापालिकेच्या शासन व प्रशासनाने स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.\n– नरेश वाहणे, अध्यक्ष, नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-20T10:22:43Z", "digest": "sha1:XPBY77LT2H6N4MMMCVANHHVQALNHCTK6", "length": 7321, "nlines": 67, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मशीद – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 43 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nदंगल कोणाची हिंदूची की मुसलमानाची\nमागील दोन दिवसांपासून एक बातमी रोज वर्तमानपत्रात येत आहे. बातमी आहे मिरजेतील बिघडलेल्या वातावरणाबद्दल. सगळ्याच वर्तमानपत्रात अस लिहाल जातं की दंगल हिंदू- मुस्लीम मध्ये होत आहे. आता दंगल नेहमीच कुठे ना कुठे घडत असले. आणि अशा गणेश उत्सवात दंगली हा प्रकार काही नवीन नाही. आणि मला त्याबद्दल काही बोलायचे सुद्धा नाही. कारण मी काही आता मिरजेत नेमके काय घडते आहे हे काही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली नाही. पण वर्तमानपत्रातील नेहमी अशा प्रकारच्या बातम्यांच्या वेळी एक शब्द नेहमी वापरला जातो. आणि तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’. Continue reading →\n4 प्रतिक्रिया सप्टेंबर 6, 2009 सप्टेंबर 8, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-20T11:31:36Z", "digest": "sha1:36O5O6JZYSEUMG2V5L5SH6GA2UQH3GMJ", "length": 26340, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | बाबासाहेबांनी देश सोडण्याची भाषा केली नाही", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बाबासाहेबांनी देश सोडण्याची भाषा केली नाही\nबाबासाहेबांनी देश सोडण्याची भाषा केली नाही\n=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन, आमिर खानच्या वक्तव्याचा खरपूस समाचार=\nनवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रऋषी आहेत. तेदेखील पक्षपाताचे शिकार ठरले, अनेकदा अपमानित व्हावे लागले, पण त्यांनी कधीही भारत सोडून जाण्याची भाषा तर सोडा, विचारही केला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी असहिष्णुतेच्या नावाखाली देश सोडून जाण्याची भाषा करणार्‍या अभिनेता आमिर खानला जोरदार चिमटा घेतला.\nभारतात अनेकदा अपमानित होऊन, पक्षपाताचे शिकार ठरूनही डॉ. आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या निर्मितीत अमूल्य असे योगदान दिले. आपली राज्यघटना बाबासाहेबांचीच देण आहे. या देशात इतका अपमान सहन करावा लागला असतानाही, त्यांनी कधीच भारत सोडण्याची आणि अन्य दुसर्‍या देशात जाण्याची भाषा वापरली नव्हती.\nराजनाथसिंह यांनी याचवेळी राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्मनिरपेक्ष शब्दाचा सर्वाधिक दुरुपयोग करणार्‍या कॉंगे्रस व राजकीय पक्षांवरही घणाघाती हल्ला चढविला. सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा अजिबात होत नसल्यामुळे सेक्युलर या शब्दाचा वापर थांबविण्यात यावा आणि त्याऐवजी हिंदीत पंथनिरपेक्ष हा शब्द वापरला जावा, असे आवाहनही त्यांनी केली.\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशाला आज गुरुवारपासून प्रारंभ झाला. संविधान दिन आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त विशेष चर्चा घडवून आणण्यासाठी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. आज पहिल्या दिवशी संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. यावर्षीपासून सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधानदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या संविधान दिनानिमित्त राजनाथ सिंह बोलत होते.\nसर्वांना समान दर्जा मिळावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. एवढेच नव्हे, तर सर्वांना समान स्तरावर आणायचे असल्यास देशातील अस्पृश्यता दूर करणे आवश्यक असल्याचेही डॉ. आंबेडकर म्हणाले होते. आंबेडकर यांनी आरक्षण व्यवस्था विचारपूर्वक आणली होती. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला आत्मा मानले जाते. समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळावेत यासाठी आंबेडकरांनी प्रयत्न केले. संविधानाने देशाला एकसंध ठेवले. तेव्हा, राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न व्हायला नको, असा सल्लाही राजनाथसिंह यांनी दिला.\nदेशात आज धर्मनिरपेक्षा या शब्दाचा सर्वाधिक गैरवापर केला जातो. याच शब्दामुळे देशात पर्यायाने समाजात जातीय तणाव निर्माण होत आहे. घटनेच्या शिल्पकारांनीही राज्य घटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्याचा विचार केला नव्हता. पण, या देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या कॉंगे्रसने घटनेत वारंवार बदल करून हा शब्द समाविष्ट केला आहे. यावरही आमचा आक्षेप नाही. पण, समाजात तणाव निर्माण करून समाजातील घटकांनाच एकमेकांविरोधात लढण्यासाठी या शब्दाचा गैरवापर करू नका, एवढेच आमचे तुम्हाला सांगणे आहे, असेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nतेजस्वी, तेजप्रतापसाठी लालूंच्या विश्‍वासू अधिकार्‍यांची बदली\nनवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] - बिहारच्या नितीशकुमार मंत्रिमंडळात सहभागी झालेले लालू पुत्रद्वय तेजस्वी व तेजप्रताप यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-l23-point-shoot-camera-red-price-p9eRNF.html", "date_download": "2018-08-20T11:00:57Z", "digest": "sha1:XPZB6RHO2P7RHL2ELE3DAWT3GOSB3BLJ", "length": 19045, "nlines": 478, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 29 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nफोकल लेंग्थ 4.0 - 20.0 mm\nअपेरतुरे रंगे F/2.7 F/6.8\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 Megapixels\nसेन्सर सिझे 1/2.9 inch\nऑप्टिकल झूम 5x to 7x\nसेल्फ टाइमर Yes, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nईमागे फॉरमॅट JPEG, EXIF\nविडिओ फॉरमॅट AVI Movie\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 22 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://mke.biblesindia.in/mke/copyright", "date_download": "2018-08-20T11:02:28Z", "digest": "sha1:74TEWTZC3DNCKIO35SWZHIB25M3ZKMYG", "length": 2060, "nlines": 37, "source_domain": "mke.biblesindia.in", "title": "नकल आन संपर्क विवरण | Website building", "raw_content": "\nनकल आन संपर्क विवरण\nई साईट Mavchi Community द्वारे आयोजित कोअवामाय येनही..\nया बारामाय वोदारी जाण ओअरा हाटी info@mavchi.in कोआ.\nजाव हुदुं अन्यथा उलेख नाय ओय,साईट वोय बादी माहिती वोय OAरा नकल अथवा सारको ओदिकार रोय.\nचित्र सहित बायबल कहानी\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीचे देनला गोया संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें.त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल पोतो हेय जेहेकोय का तुमा काय प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\nउचे कोड नोंद कोआ.: *\nASCll कला शैली माय कोड नोंद कोआ.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/personalities-individual-quality-sharad-keshav-sathe/", "date_download": "2018-08-20T10:32:22Z", "digest": "sha1:WMNQNUXRVFPZ6RAXJO5WUB6JV6XWUKYI", "length": 10172, "nlines": 74, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "व्यक्तिविशेष – मराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nव्यक्तिविशेष – मराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे\nमराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे\nआपल्यातील प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा, समस्त डोंबिवलीकरांनाच नव्हे तर अन्य भाषिक वाङमय प्रेमींना ज्यांचा आदर वाटावा असा एक गुणी माणूस या डोंबिवलीत वास्तव्य करून आहे. “मराठी ग्रंथसूचीकार” असा गौरवपूर्ण उल्लेख ज्यांचा केला जातो अशी केवळ दोनच व्यक्तिमत्वं समस्त वाङमयकारांना ज्ञात आहेत. याचे पहिले मानकरी कै. शंकर गणेश दाते तर दुसरा मान आपल्या घरचे शरद केशव साठे यांचा आहे. कै. दात्यांच्या आकस्मिक निधनामुळे अपु-या राहिलेल्या कामाची जबाबदारी स्वतःहून शिरावर घेणारे शरदराव साठे चित्तवेधच्या पहिल्या अंकातील व्यक्तिविशेष या सदराचे पहिले मानकरी आहेत.\nकै. शंकरराव दाते व श्री. शरदराव साठे ही दोन्हीही माणसं ख-या अर्थानं मोठी आहेत कारण मराठीमध्ये आजवर केले गेलेले कोश व सुचिकार्य, सर्व भारतीय भाषांचा तौलानिक विचार करता, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ मराठीतच झाला असल्याचा निर्वाळा भारतातील विविध भाषा तज्ञांनी वेळोवेळी दिला आहे.\nमराठी ग्रंथसूची म्हणजे मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या सर्व ग्रंथाची विषयवार यादी होय. अगदी तपशिलासहित म्हणजे ग्रंथाचा विषय, ग्रंथकार, ग्रंथ नाम, प्रकाशक, प्रकाशनस्थळ, प्रकाशन वर्ष, पृष्ठ संख्या, किंमत, इत्यादिंचीनोंद. ही ग्रंथसूची म्हणजे महाराष्ट्र सारस्वताची सगुण मूर्ती व प्रगतीची संदेश कथक आहे.\nमराठी वाङमय हा विषय घेऊन एम. ए. ही पदवी आणि ग्रंथालय शास्त्राचं एक प्रमाणपत्र या पुंजीवर खर्डेघाशी करणारे शरदराव कमालीची जिद्द व अभ्यासू वृत्तीमुळे “ग्रंथासुचीकार” म्हणून नावारूपाला आले. कै. दाते संपादित मराठी ग्रंथसुचीचा पहिला भाग सन १९४४ मध्ये प्रकाशित झाला, ज्याचा कालखंड सन १८०० ते १९६७ एवढा मोठा आहे. सन १९३८ ते १९५० चा दुसरा भागही सन १९६१ मध्ये प्रकाशित झाला पण १९९४ मध्ये दातेसर निधन पावले आणि तिस-या भागाचं कामंच थंडावलं. बँकेची सुखवस्तू नोकरी व्ही. आर.एस.च्या व्हायरस पूर्वीच शरदरावांनी ख-या खु-या स्वखुशीने १९९५ मध्ये सोडली आणि अथक परीश्रमांती सन १९५१ ते १९६२ या कालखंडाचा तिसरा भाग फेब्रु.२००१ मध्ये प्रकाशित केला. सन १९६३ ते १९७२ चा चौथा भाग तर कार्यरत आहेच पण पुढील एकूण आठही भागांची सन २००० पर्यंतची सूचीमालिका करण्याचं प्रचंड काम शरद रावांची जिद्द व अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेनी संपूर्णतया शरदरावांवरच सोपवलं आहे. अर्थातच आपल्या ह्या अजोड कार्यात संस्थेच्या संचालिका डॉ. सरोजिनी वैद्य, विविध ग्रंथालयं आणि राज्य शासनाचा उल्लेख ते प्रामुख्याने करतात.\nमित्रांनो, शरदरावांनी यापूर्वी केलेल्या सुचींचा संग्रह तुम्ही पाहाल तर तुमचा अभिमान शतगुणित होईल. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभावावरील शब्दसूची, ज्ञानेश्वरीची ओवीसूची, मर्ढेकरांची कविता, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव पासष्ठी या सर्वांच्या चरणसूची व शब्दसूची. हा असा अखंड निदिध्यास घेतलेले शरदराव हजारो रुपयांची पदरमोड केवळ आपल्या आनंदासाठी करतायत. मराठी वाङमयाभ्यास वा ग्रंथ पालन क्षेत्रातील एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीनं ग्रंथसुचीचं हे काम अधिक तंत्रशुद्धतेनं व परिपुर्णतेनं केले असते असे त्यांना अजूनही वाटतं. असा विनम्र भाव, ऋजुस्वभाव, शब्दाशब्दातून प्रकट होणारा आदरभाव, चेह-यावरचा प्रसन्नभाव, कमालीची जिद्द, अपार मेहनत, मराठी सारास्वतावरील गाढ श्रद्धा, प्रसिद्धी परांङमुखता ही खास वैशिष्ट्ये असणारे आमचे, आपले सर्वांचे एकारांत चित्तपावन असले तरी वैखरी माधुर्य जपणारे श्रीमान शरद केशव साठे यांना आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा. आपल्या शुभाकार्यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो ही श्री परशुरामचरणी प्रार्थना \nव्यक्तिविशेष – श्री विष्णू शंकर ( दाजी ) दातार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://amar-puranik.blogspot.com/2016/06/blog-post_19.html", "date_download": "2018-08-20T11:02:16Z", "digest": "sha1:7H2PLDV7REXFLAVYFOSLM7WTC6KBDWI6", "length": 32610, "nlines": 285, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात?", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nराष्ट्रीय : अमर पुराणिक\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात\n•चौफेर : अमर पुराणिक•\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सर्व निवडणुका पाच वर्षांत एकाचवेळी घेण्यासंबंधी सूचना केली होती. लोकसभा निवडणुक पाच वर्षातून एकदाच होत असली तरी कोणत्या ना कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुका दरवर्षी होत असतात त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी झाल्या पाहिजेत. इतके नव्हे तर स्थानिक पातळीवरील महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील एकाचवेळी किंवा एकाच कालावधीत होणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांची ही सूचना नवी नाही. विधिआयोग आणि बर्‍याच संसदीय समित्यांनीही एकत्र निवडणुका घेण्याच्या बाजूने मत मांडले होते. पण काही छोटे किंवा राज्यस्तरीय पक्ष याबाबत असहमती दर्शवत आहेत.\nनुकत्याच ७ राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्या अनुषंगाने लोकसभा - विधानसभेच्या निवडणुका एकत्रपणे घ्याव्यात का या जुन्याच चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. निवडणुक आयोगाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्‌यात विधी मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या सुचनेला सहमती दर्शवताना म्हंटले आहे की, जर राजकीय पक्ष उक्तविचारांशी सहमत असतील तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रीतपणे घेण्यास आयोग तयार आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी मोठ्‌याप्रमाणात इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन लागणार आहेत. ज्याच्या खरेदीसाठी जवळजवळ ९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विधी मंत्रालयाने एकत्र निवडणुका घेण्यासंबंधी संसदीय समितीच्या ७९ व्या अहवालात दिल्या गेलेल्या सूचना व दुरुस्त्यांसंबंधी निवडणुक आयोगाचे मत विचारले आहे. हा अहवाल विधी मंत्रालयाला डिसेंबर २०१४ मध्ये दिला होता.\nमार्च २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सर्व निवडणुका पाच वर्षांत एकाचवेळी घेण्यासंबंधी सूचना केली होती. त्यांनी म्हंटले होते की, लोकसभा निवडणुक पाच वर्षातून एकदाच होत असली तरी कोणत्या ना कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुका दरवर्षी होत असतात त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी झाल्या पाहिजेत. इतके नव्हे तर स्थानिक पातळीवरील महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील एकाचवेळी किंवा एकाच कालावधीत होणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांची ही सूचना नवी नाही. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात लोकसभा - विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्द्याचा समावेश केला होता. विधिआयोग आणि बर्‍याच संसदीय समित्यांनीही एकत्र निवडणुका घेण्याच्या बाजूने मत मांडले होते. पण काही छोटे किंवा राज्यस्तरीय पक्ष याबाबत असहमती दर्शवत आहेत कारण त्यांना भीती आहे की, असे झाल्यास मतदाता केंद्रात आणि राज्यातही राष्ट्रीय पक्षाला बहुमत देतील. उदाहरणार्थ लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारच्या निवडणुका झाल्या असत्या तर विधानसभेतही भाजपाला या राज्यात प्रचंड बहुमत मिळाले असते आणि या राज्यात भाजपा सत्तेत आला असता.\nभारतात १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७ पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. तेव्हा निवडणुका आयोगाला एकत्र निवडणुका घेण्यात अडचण येत नव्हती शिवाय राजकीय पक्षांनाही याची अडचण येत नव्हती. १९६८ आणि १९६९ मध्ये काही राज्यातील विधानसभा वेळेपुर्वी बरखास्त केल्या गेल्यामुळे नव्याने निवडणुका घेतल्या गेल्या. तर १९७० मध्ये लोकसभा मुदतीपुर्वी भंग पावल्याने आणि १९७१ साली नव्याने निवडणुका घेतल्या गेल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची प्रक्रिया खंडीत झाली. तेव्हापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या जावू लागल्या. संविधानाच्या ३२४ कलमानूसार निवडणुका आयोगाकडे निवडणुका घेण्याची जबाबदारी असल्याने स्वतंत्र आणि स्वच्छ निवडणुका घेण्याचे अधिकारही निवडणुक आयोगाला मिळालेले आहेत. त्यासाठी निवडणुक आयोग वेळोवेळी कडक नियम बनवत आले आहे. तरीही या नियमांची पायमल्ली सतत होत आली आहे हे कटूसत्य आहे. भारतातील बर्‍याच उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च आयोगाच्या निर्धारित खर्चापेक्षा जास्त असतो. विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होत असल्यामुळे सर्व पक्षाचे केंद्रीय नेते राज्यांमध्ये महिनाभर तळ ठोकुन असतात आणि मतदारांवर आपल्या पक्षाचा प्रभाव पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास हे सर्व नेत्यांना आपआपल्या निवडणुकांत सक्रिय रहावे लागल्यामुळे राज्यातील निवडणुकांत लक्ष घालणे शक्य होणार नाही. अर्थात प्रत्येक पक्ष आपली सत्ता यावी, आपले उमेदवार निवडुन यावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारच. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या नसल्या तरी किमान दोन्ही निवडणुका जवळपासच्या कालावधीत झाल्या तरीही ते योग्य होईल जेणे करुन लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभा निवडणुका सहा महिन्यांच्या कालावधीत जरी झाल्या तरी राहिलेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत विकासकामे व योजना राबण्यात अडथळे येणार नाहीत. एकत्र निवडणुका घेण्यामागे मुख्य कारण हेच आहे की वर्षावर्षाला निवडणुका झाल्याने सतत विकासकामात अडथळे येत असतात ते बंद होईल आणि राहिलेल्या साडेचार वर्षात अखंडपणे विकासकामांना गती देणे शक्य होईल.\nनिवडणुक आयोग लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास तयार आहे. शिवाय भाजपाने हा मुद्दा आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रात घेतल्यामुळे एकत्र निवडणुका घेण्यास वचनबद्ध आहे. त्यामुळे भाजपा सरकारला या प्रस्तावावर सर्व पक्षांची सहमती मिळवावी लागेल आणि जे सहमत नाहीत त्यांचे मतपरिवर्तन करावे लागेल. जर सर्व पक्ष तयार झाले तर काही राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ वाढवावा लागेल तर काही राज्यातील कमी करावा लागेल. ज्या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ कमी होणार आहे त्यांची सहमती मिळवणे कठीण आहे. येती लोकसभा निवडणुक २०१९ साली होईल. पश्‍चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत त्यामुळे या राज्यातील निवडणुकांचा कार्यकाळ ३ वर्षात संपवावा लागेल. बिहार विधानसभेला ४ वर्षे मिळतील. या राज्यांची समजूत काढणे म्हणजे दगडातून पाणी काढण्याइतके अवघड काम आहे, पण हे अशक्य काम नाही. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले राजनैतिक कौशल्य वापरून सर्व पक्षांकडून २०१८ पर्यंत जरी सहमती मिळवू शकले तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानिक सहमती प्राप्त करणे कठीण होणार नाही. अशा स्थितीत निवडणुक आयोग २०१९ साली लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका एकत्रपणे किंवा त्या वर्षभरात घेऊ शकतो. या साठी लागणार्‍या इव्हीएम मशिनरीज खरेदी करणे व इतर व्यवस्था करणे सरकारसाठी कठीण काम नाही.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका समान कालावधीत करण्याबरोबर अन्यप्रकारच्या निवडणुक सुधारणा करणे आवश्यक आहे. या पहिला मुद्दा आहे की वाढत्या उमेदवारांची अनियंत्रित संख्या. काही काही निवडणुकीत उमेदवारांची संख्या शंभरापर्यंत जाऊ शकते. निवडणुकांत मोठ्‌यासंख्येने असे उमेदवार उभे राहतात. ज्यांनी कधी ग्रामपंचायत किंवा पालिकेची निवडणुक लढवलेली किंवा जिंकलेली नसते असे लोक लोकसभा आणि विधानसभेची निवडणुक लढवतात. बरेचशे उमेदवार दोन - पाचशे मतेही मिळवू शकत नाहीत. त्यामुळे निवडणुक आयोगाने यावर उपाय योजने आवश्यक आहे. जमानतीची रक्कम वाढवूनही याला आळा बसलेला नाही. यासाठी निवडणुकीला उभे राहू इच्छिणार्‍या प्रत्येक उमेदवाराचे राजकीय आणि सामाजिक कामाचे किमान ५ वर्षांचे रिपोर्ट कार्ड अनिवार्य करावे किंवा तत्सम आर्हता आवश्यक करण्यासारख्या नव्या संकल्पना राबवून याला आळा घालण्याचा प्रयत्न आयोग करु शकतो. याचा दूसरा फायदा म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेत ज्यांना बहुमत मिळेल त्याच राष्ट्रीय पक्षाची सत्ता येईल व त्यामुळे राज्यसभेतही त्यापक्षाचे प्राबल्य राहिल जेणे करुन लोकसभेत मंजूर झालेले विषय राज्यसभेत फेटाळले जाणार नाहीत. कॉंग्रेस सारख्या निक्रिय पक्षांना याचा काही उपयोग होणार नाही पण विधायक काम करणार्‍या पक्षांना याचा फायदा मिळेल हे निश्‍चित.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nभारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनी कोलदांडा\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात\nसुब्रमण्यम स्वामी- रघुराम राजन वादाचा मतितार्थ\nचाबहार बंदरामुळे पाकिस्तानची कोंडी\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=73", "date_download": "2018-08-20T10:19:20Z", "digest": "sha1:KZ5BHBRY36AMLNT5GKLJGVGQSE2J3WZ4", "length": 8644, "nlines": 37, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nकोट्यवधीची उड्डाणे आणि रस्ते मात्र खड्ड्यातच\nप्रवास करताना गचके बसायला सुरुवात झाली की हमखास ओळखावे, आपल्या मराठवाड्यात आलो. विभागातील ७० टक्के रस्त्यांची चाळणी झाली आहे. गडकरी धोरणाप्रमाणे राज्य महामार्ग असो की राष्ट्रीय, बड्या कंपन्याच टेंडर भरू शकतात. कार्यकर्ते सांभाळण्याची काँग्रेसी कंत्राटदारी संपली आहे. आता कोट्यावधीची उड्डाणे आता बड्डे लोग, बड्डी बाते कहाँ हमारे गड्डे. मराठवाड्याच्या खड्ड्यांची काय डाळ शिजणार\nपंतप्रधानांच्या झगमगाटी घोषणातही गडकरींचे काम उठून दिसत आहे. औरंगाबादच्या भेटीमध्ये त्यांनी २५ लाख कोटींची कामे पाच वर्षांत पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. ‘भारतमाला’ कॉरीडॉरमध्ये मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. समृद्धी महामार्गही औरंगाबाद-जालना जिल्ह्याला खेटून जात आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एकदा नाशिककडून औरंगाबादला येत होते. रस्त्यांची दूरवस्था बघून बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून म्हणाले ‘छगनराव, तिकडे नव्या रस्त्यांचे काय व्हायचे ते होऊ द्या, पण निदान आमच्या खड्ड्याकडे तरी जरा बघा.’ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेही मराठवाड्यातील रस्त्यांनी हाडे खिळखिळी केल्याचे जाहीरसभातून सांगायचे. गडकरी खरे रोडकरी. इंडियन रोड काँग्रेसच्या मानकाप्रमाणे रस्ते व्हावेत असा त्यांचा आग्रह आहे. गडकरीमुळे अपेक्षा उंचावल्या आहेत. मराठवाड्यात वीजबळी, पाणीबळी पडतच असतात. खड्डाबळींची संख्याही थोडीथोडकी नाही. परवा खड्ड्यांमुळे वैजापूरनजिक एका महिलेची रिक्षातच प्रसुती झाली, तिचे अर्भक दगावले.\nबांधकाम खात्याचे तत्कालीन मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी मराठवाड्यातील २२०० किलोमीटरमधील ७० टक्के रस्त्यांची चाळणी झाली असल्याचा अहवाल राज्य शासनाला दिला आहे. जानेवारीमध्ये बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीड हजार कोटींची घोषणा केली. अजूनही ती घोषणाच आहे. दरम्यान शासनाने हायब्रीड अ‍ॅन्युटी धोरण आणले. म्हणजे राज्य शासन ६० टक्के आणि कंत्राटदाराने ४० टक्के रक्कम उभी करायची. यातून वैजापूर-शिऊर फाट्यापर्यंत रस्ता होणार आहे. अर्थात यासाठी कंत्राटदार तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवा. कामाचे तुकडे करून देण्याचा जुना पुढारी-कंत्राटदारांचा उद्योग या सरकारने बंद करून टाकला आहे. जिल्हा बँका, स्वस्त धान्य दुकान या बलस्थानाला सरकारने अंकुश लावला. कार्यकर्ता पुढारी आपल्या दिमतीला ठेवण्याची कंत्राटी सद्दी आता संपली आहे. पूर्वी जिल्हावार दरसूची असायची. आता केंद्राच्या आदेशाप्रमाणे राज्य दरसूची लागू आहे. ती पुढारी-कंत्राटदारांना परवडण्यासारखी नाही. काँग्रेसाश्रयाने पुढारी-कंत्राटदारांची एक पिढीच आपल्याकडे घडली. आताही पिढीच गारद होण्याच्या मार्गावर आहे. लातूरच्या एका रस्त्याचे कंत्राट लखनौच्या कंत्राटदाराला मिळाले आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम आयआरबी या कंपनीला मिळाले आहे. मध्यंतरी या रस्त्यावरील एक पूल वाहून गेला. या कामासाठी जिल्हाधिका-यांनी महिनाभर पाठपुरावा करूनही कंपनीने दाद दिली नाही. त्यांनाही अगदी वरून दडपण आणावे लागले. मग मात्र आठवडाभरात काम झाले. मोठ्या कंपन्या, मोठे वादे असा सिलसिला सुरू आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे वजन वापरल्यामुळे कामे चांगली होत आहेत. कन्नडच्या घाटामध्ये पहिला बोगदा या निमित्ताने होत आहे. किमान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते तरी खड्डाविरहित व्हावेत. कोटी-कोटीच्या कामात खड्ड्यांचे काम म्हणजे तुच्छ किंवा क्षूद्र समजू नये, एवढेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sparkmaharashtra.blogspot.com/2012/06/blog-post_4710.html", "date_download": "2018-08-20T10:45:20Z", "digest": "sha1:FLMOWCMOPYJGI3TEUD3MTGRXKEPP25BZ", "length": 6752, "nlines": 80, "source_domain": "sparkmaharashtra.blogspot.com", "title": "SPARK-Socio Political Analysis & Research Kendra: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्राचे आरोग्य", "raw_content": "\nनवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2\nपुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्राचे आरोग्य\nगरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेला सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने संपूर्ण देशात एप्रिल, 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (2005-12) योजना सुरू केली होती. ही योजना येत्या 31 मार्च, 2012 रोजी संपत आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवांमध्ये कशाप्रकारे बदल झाले आहेत किंवा नाहीत, त्यात काही सुधारणा वा वाढ झाली आहे का तसेच राज्यातील वैद्यकीय तज्ञांची उपलब्धता, जनगणनेनुसार राज्यात आरोग्य संस्था उपलब्ध आहेत का तसेच राज्यातील वैद्यकीय तज्ञांची उपलब्धता, जनगणनेनुसार राज्यात आरोग्य संस्था उपलब्ध आहेत का आदी बाबींचा शासकीय अहवालांच्या आधारे आकडेवारीसह आढावा घेण्यात आला आहे.\nअधिक आणि सविस्तर माहितीसाठी ब्लॉगवरील पत्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हे अहवाल विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील.\nLabels: NRHM, महाराष्ट्राचे आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\n`स्पार्क`कडे उपलब्ध असलेली माहिती\nमोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, जिल्हानिहाय सामाजिक-आर्थिक सांख्यिकी २०११, अवयव व देहदान विषयक माहिती, सिंचन विषयक माहिती, राज्यातील विभागीय असमतोल , दुग्ध व्यवसायातील तोटा, महाराष्ट्रातील स्वच्छता व पाणीपुरवठा, अनुसूचित जाती/जमातींची सद्यस्थिती, सरोगसी, पोलीस सेवा सुधारणा कायदा, राज्य सेवा हमी अधिनियम आणि महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सुधारणा) अधिनियम\nटंचाईच्या अनुषंगाने २०१२-२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे शासन निर्णय\nमहाराष्ट्र शासनाचा 2012-13चा अर्थसंकल्प\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2011-12\nमहाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याची व्यथा\nमहिला व बालविकास विभाग\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्राचे ...\nमहाराष्ट्रातील गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारी\nमहाराष्ट्रातील गतिमंद गृहांची दुरावस्था\nपुरवणी मागण्या - मार्च 2012\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:12:44Z", "digest": "sha1:4OX7YQD7KAN6CKY5D7JLRWUQFYZLB33R", "length": 43273, "nlines": 159, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "डिस्कव्हरिंग घाना – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nव्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हिएसओ) ह्या संस्थेतर्फे परदेशातील व्हॉलंटीयरींगसाठी माझी २०१० साली निवड झाली. त्यांनी मला जे वेगवेगळे प्लेसमेंटचे पर्याय दिले होते, त्यात पहिला होता बोंगो नावाच्या गावाचा. बोंगो हे घाना या देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातील गाव. घाना हा पश्चिम आफ्रिकेतला देश. मी हा पहिलाच पर्याय स्वीकारला. हे ऐकल्यावर त्यावेळी बऱ्याच जणांना वाटत असे, की मी डिस्कवरी वाहिनीवरच्या कार्यक्रमांमध्ये दाखवतात तसे आफ्रिकन आदिवासींसोबत राहून जंगलातले प्राणी मारून, भाजून, खाऊन जगणार वगैरे\nजायच्या आधी मी इंटरनेटवरून तसेच तिथे असलेल्या अन्य व्हॉलंटीयर लोकांशी संपर्क करून बरीच माहिती मिळवली होती. तेव्हा जाणवलं होतं की हे व्हॉलंटीयर जेवण्या-खाण्याबाबतची बरीचशी माहिती त्यांच्या पाश्चात्त्य दृष्टिकोनातून देत होते. व्यवस्थित माहिती मिळत नसल्यामुळे जे समोर येईल ते खाण्याशिवाय पर्याय नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली. आणि मी माझ्या पहिल्या परदेशप्रवासाला सुरुवात केली ती घानामधील एका गावाच्या दिशेने. त्या देशातील खाद्यजीवन प्रत्यक्ष अनुभवणे बरेच मजेशीर आणि नव्या गोष्टी शिकवणारे ठरले.\nमसाले घेतलेल्या बाईचं पेटिंग\nतिथे पोचल्यानंतर पहिल्याच दिवशी आमचे ओरिएंटेशन ट्रेनिंग होते. ते ज्या हॉटेलमध्ये होते तिथले ओळखीचे वाटणारे, पण पूर्णतः पाश्चात्त्य चवीचे स्पॅगेतीसारखे पदार्थ खाऊन वेळ निभावली. आजचं मरण किती दिवस उद्यावर ढकलत राहणार, असा विचार करत त्याच दिवशी मी माझा मोर्चा स्थानिक आफ्रिकन पदार्थांकडे वळवला.\n नक्की हेच हवंय ना” जेवणाच्या काऊंटरवरील वाढपी बाईने मला दोनदोनदा विचारत एका मोठ्या वाडग्यामध्ये फुफु नावाचा एक चिकट गोळा टाकला आणि त्यावर मटणयुक्त रस्सा ओतला. आजूबाजूच्या आफ्रिकन लोकांकडे मी पाहिलं. ते लोक त्यांच्या वाडग्यांमधल्या मोठ्या गोळ्यांचे छोटे गोळे करून त्याच्यासोबत थोडासा रस्सा घेऊन गपकन गिळताना दिसत होते. मीही तसंच करण्याचा प्रयत्न केला. तो फुफुचा गोळा मला तोंडातच चिकटून राहिल्यासारखा वाटत होता. आणि त्या रश्श्याच्या विचित्र वासामुळे मला पोटातलं सगळं ढवळून वरती येईल असं वाटत होतं. माझ्या सर्व प्रतिक्षिप्त क्रिया दाबून टाकत मी जेवढं खाता येईल, तेवढं खाल्लं आणि बाकी सर्व तसंच टाकलं. आफ्रिकन पदार्थ खाण्याची ही पहिलीच वेळ.\nसामग्री ओळखीची, पदार्थ अनोळखी\nरात्री या प्रसंगाचा विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की मी खाल्लेला तो पदार्थ ज्या सामग्रीपासून बनवला होता ती सर्व सामग्री भारतीय जेवणातही वापरली जाते. फुफु ज्या कसावापासून बनवतात त्याच कंदापासून आपल्याकडे साबुदाणा बनवला जातो. बकऱ्याचे मटण आपल्याकडेही असते. पामतेल, टोमॅटो, कांदा, आलं, लाल तिखट या सगळ्याचा वापर आपल्या जेवणातही असतो. फक्त त्यावर केली गेलेली प्रक्रिया पूर्णतः वेगळी होती. तिथेच सगळा फरक होत होता. त्यानंतर तिथे काढलेल्या एका वर्षात असे ओळखीच्या साहित्यापासून बनवलेले अनेक अनोळखी पदार्थ खाऊन पाहिले. भारतीयांना फारशा परिचित नसलेल्या घानाच्या खाद्यसंस्कृतीची ही तोंडओळख.\nधान्य, भाज्या, फळं, दूध\nघानाचा दक्षिण भाग अधिक पावसाचा, विषुववृत्तीय जंगलांचा; तर उत्तर भाग कमी पावसाचा, गवताळ आणि झुडुपी जंगलांचा. दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे कंद, राजेळी केळी, तेलताड, मका, भात अशी पिकं घेतली जातात. उत्तर भागामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका, भुईमुग, शिआनट्स, चवळी, अंबाडी, बंबारा बीन्स ही प्रमुख पिकं आहेत. मसाल्यासाठी इथे ओल्या सुक्या लाल मिरच्या, आलं, दालचिनी, मिरी आणि स्थानिक जातीची तिरफळं वापरली जातात. एक अतिशय उग्र आणि विचित्र वासाचा दावादावा नावाचा पदार्थही वापरला जातो. खाद्यतेलांमध्ये पामतेल, शेंगदाणा तेल, शीया बटर हे प्रामुख्याने दिसतात.\nहातानं शीया बटर काढताना\nटोमॅटो, कांदा, भेंडी, अंबाडी, अळू, चवळीचा पाला, कांदापात, भोपळा, दुधी या आपल्या ओळखीच्या भाज्यांबरोबर अयोयो, अलेफु, कोंटॉमीरे, गार्डन एग्ज, रताळ्याचा पाला, वेताचे कोंब अशा भारतात प्रचलित नसलेल्या भाज्याही खाल्ल्या जातात. शेंगवर्गीय भाज्या मात्र इथे आहारात दिसत नाहीत. फळं इथे ताजी आणि नुसतीच खातात. फळांचे ज्युस किंवा पदार्थ केले जात नाहीत. दक्षिण भागात अननस, संत्री, अवोकाडो, नारळ, केळी मोठ्या प्रमाणावर होतात. देशाच्या सर्व भागात ही फळं वर्षभर उपलब्ध असतात. उत्तर भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हंगामी स्वरूपात कलिंगडं आणि आंबे मिळतात. घानामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत. देशाच्या उत्तर भागात फुलानी नावाची एक भटकी जमात गाईगुरे पाळते आणि ते लोक दुधापासून पनीर करून बाजारात विकतात.\nतेनझुग इथे लेखक आणि मित्र\nउकडलेलं सुरण आणि कोंटोमिरे\nशाकाहार ही संकल्पना इथल्या स्थानिक लोकांना माहीत नाही त्यामुळे बहुतांश पदार्थांमध्ये मांसाचं मिश्रण केलं जातं. मासे देशाच्या सर्वच भागात मिळतात आणि सुक्या मासळीच्या स्वरूपात वर्षभर उपलब्ध असतात. गाई, शेळ्या, डुकरे, कोंबड्या आणि गिनीफाऊल हे प्राणी-पक्षी इथे मांसासाठी पाळले जातात. पण कुत्रे, मांजरे, गाढवे, वटवाघळे, रानघुशी हेही त्यांना वर्ज्य नाहीत. उलट यांचं मांस खाल्याने एक प्रकारची शक्ती मिळते असा समज इथल्या लोकांमध्ये आहे. दक्षिण घानामध्ये मोठ्या आकाराच्या आफ्रिकन गोगलगाई फार आवडीने खाल्ल्या जातात. तिथला समाज विविध जमातींमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक जमातीचा एक पवित्र पशू असतो. त्याला मारणं त्या त्या जमातीच्या लोकांसाठी निषिद्ध असतं; तर काही पशू बळी देण्यासाठी महत्त्वाचे समजले जातात.\nइथे मुख्य जेवणातले खाद्यपदार्थ म्हणजे मी लेखाच्या सुरुवातीला लिहिल्यानुसार रश्श्यात बुडवलेले स्टार्चयुक्त पदार्थांचे चिकट गोळे. हे गोळे दक्षिणेत प्रामुख्याने उकडलेल्या यॅम, कसावा, अळकुड्या किंवा राजेळ्या केळ्यांपासून बनवलेले असतात. उत्तरेत ते मक्याच्या आणि बाजरीच्या पिठाचे असतात. रस्से कधी मटणाचे असतात तर कधी पालेभाज्यांचे. हे गोळे आणि रश्श्यातल्या भाज्या उकडून कांडून इतकं मऊ केलेलं असतं की दातांचं काम फक्त मटणाचे तुकडे चावायचंच राहतं. बाकीचं फक्त गिळायचं असतं. दररोज इथे घरांमध्ये हे पदार्थ लाकडी उखळीत कांडण्याचं काम चालतं. या कांडण्याचा आवाज आसमंतात घुमत राहतो.\nकधी कधी पदार्थ नुसते उकडून, तळून किंवा आंबवूनही बनवले जातात. यॅम, रताळी, कच्ची राजेळी केळी आणि कसावाचे उकडलेले किंवा तळलेले काप प्रामुख्याने पालेभाज्यांसोबत खाण्याची पद्धत आहे. ग्रिल केलेला तिलापिया मासा यासोबत खाल्ला जातो.\nघानामध्ये सर्वत्र मिळणारा एक पदार्थ म्हणजे केंके. मक्याचं भिजवलेलं पीठ आंबवून पानांच्या बंद द्रोणात भरून वाफवलं जातं. हा केंके पाच सहा दिवस टिकू शकतो. ह्याचाच दुसरा प्रकार म्हणजे बांकू. आंबवलेलं मक्याचं पीठ थोडंसं पाणी घालून उकडवलं जातं. या आंबट चवीच्या आणि वासाच्या बांकूसोबत भेंडीचा बुळबुळीत रस्सा आणि तळलेला माशाचा तुकडा. हे सर्व चवीने खाणारा भारतीय अजून तरी मला भेटलेला नाही. पण तिथे हे असंच खातात.\nघानात भातही खातात. जाड, बुटक्या दाण्याच्या तांदळाचा चिकट मऊसर भात शिजवून त्याचे गोळे करतात. त्याला ओमो तुओ असं नाव आहे. हे गोळे शेंगदाण्याच्या रश्श्याबरोबर खातात. हा पदार्थ त्यातील शेंगदाण्याच्या वापरामुळे देशावरच्या मराठी पदार्थांच्या चवीजवळ जाणारा आहे. साधा भात, भाज्यांचा घट्ट रस्सा आणि तळलेलं चिकन हे कॉम्बिनेशन इथल्या रेस्टॉरंटमध्ये साधारणपणे मिळतं. जोलॉफ राईस नावाचा टोमॅटो घालून केलेल्या भाताचा प्रकार घानाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम आफ्रिकेत लोकप्रिय आहे. उत्तर घानामधल्या ग्रामीण भागात उकडा तांदूळ बराच वापरला जातो. लग्न, अंत्यविधी या प्रसंगी भात आणि चिकन हा महत्त्वाचा मेन्यू असतो.\nतीन प्रकारच्या चटण्या घानाच्या सर्वच भागांमध्ये भरपूर वापरल्या जातात. फ्रेश पेपे नावाचं एक वाटण दररोज ताजं बनवून वापरलं जातं. या वाटणामध्ये टॉमेटो, कांदे, ओल्या लाल मिरच्या आणि मीठ एवढेच पदार्थ असतात. खाचा केलेल्या मातीच्या एका पसरट भांड्यात हे सर्व पदार्थ घालून लाकडी बत्त्याच्या साहाय्याने हे बारीक वाटले जातात. शितो नावाची एक झणझणीत टिकाऊ चटणी लाल मिरच्या, कांदे, टोमॅटो आणि जवळा वापरून केली जाते. याझी नावाची एक सुकी चटणी लाल मिरची पावडर, शेंगदाण्याची पावडर, भाजलेले मक्याचे पीठ आणि मीठ हे पदार्थ वापरून केली जाते. या चटण्या ज्याला जसं पाहिजे त्या प्रमाणात पदार्थ तिखट करण्यासाठी वरून घातल्या जातात. मराठी लोकांच्या तुलनेत घानामध्ये फारच कमी तिखट खातात. मी जेव्हा या चटण्या अधिक प्रमाणात घालायला सांगायचो तेव्हा हा कुठून आलाय.. अशा प्रकारच्या लोकांच्या नजरा मला बऱ्याच वेळा झेलायला लागत असत.\nतिथे खानपानाच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ महिलांचंच राज्य चालतं. घरांमध्ये पुरुषांनी अन्न शिजवणं कमीपणाचं मानलं जातं. इथल्या बऱ्याचशा खानावळी, टपऱ्या महिलाच चालवतात. काही स्पेशल रेस्टॉरंट, आम्लेट व कबाब स्टॉल वगळता पुरुष खानपानाच्या क्षेत्रात कुठेही दिसत नाहीत. स्नॅक म्हणजे थोड्याप्रमाणात खाण्यापिण्यासाठी घानाच्या सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये दिवसभर काहीबाही मिळत राहतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर स्त्रिया हे छोटे व्यवसाय करण्यात गुंतलेल्या असतात. मी राहत असलेल्या बोंगो या छोट्या गावामध्येही जर ठरवलं असतं, तर स्वतः न शिजवता, विक्रीला येणारे पदार्थ खाउनही राहू शकलो असतो\nइथल्या बऱ्याचशा पदार्थांमध्ये दिखाऊपणाला थारा नसतो. त्यामुळे कृत्रिम रंग, प्रिजर्वेटिव, साखर यांचा वापरही नसतो. बरेच घानावासी सकाळी कॉकॉ नावाची मक्याच्या पिठापासून केलेली आंबील पितात. सोयाबीनच्या पिठापासून तळून केलेले सोया कबाब, चवळीच्या पिठापासून वाफवून केलेले मेंब्सा, सोयाबीनच्या पिठापासून वाफवून केलेले तुबानी, आंबवलेल्या चवळीच्या पीठाचे कोसे नावाचे तळलेले वडे हे सर्व पदार्थ शाकाहारी लोकांची व्यवस्थित सोय लावतात. केलेवेले नावाचा एक पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. यात पिकलेल्या राजेळी केळ्यांचे तुकडे मसाले लावून तळले जातात.\nड्रिंक्स, घानायीन संगीत आणि गप्पा\nघानाच्या स्थानिक इंग्रजी बोलीमध्ये बरेच मजेशीर शब्द आहेत. To chop food चा अर्थ इथे खाणे असा असतो. इथल्या खानावळींना चॉप बार असं म्हणतात. बीयर हे इथले सर्वात आवडीचे पेय. स्त्रिया आणि पुरुष दोघेही बियर पितात. जिथे थंड पेयं मिळतात अशा ठिकाणांना घानामध्ये स्पॉट म्हणतात. या स्पॉटच्या बाजूला एखादा कबाबवाला असतोच. हे कबाब म्हणजे कोळशावर खरपूस भाजलेले छोटे किंवा मोठे मांसाचे तुकडे.\nसंध्याकाळच्या वेळेस गरमागरम कबाबसोबत थंडगार बीयर आणि लोकप्रिय घानायन संगीताच्या बॅकग्राउंडवर मित्रमंडळींसोबत गप्पा हा इथला बऱ्याच लोकांचा संध्याकाळचा टाईमपास. गावांमध्ये आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये ब्रॅंडेड बीयरची जागा ज्वारीपासून केलेली पिटो नावाची गावठी बीयर घेते. दक्षिण घानामध्ये पिटोची जागा काही ठिकाणी पाम वाईन म्हणजेच ताडी घेते. हे सर्व सर्व्ह करतात कलाबाशमधून. कलाबाश म्हणजे भोपळ्याच्या जाड आवरणापासून बनवलेली विविध आकाराची भांडी. प्लास्टीक आणि धातूच्या काळातही इथल्या ग्रामीण भागात अजूनही कलाबाश भांड्यांचा वापर होत असतो, हे विशेष.\nचहा, कॉफी ही दोन्ही पेये आपल्यासारखी तिथे सर्रास व सारखी प्यायली जात नाहीत. तरीही त्यांचे वेगळे स्टॉल रस्त्यांवर असतात. आणि मोठा पाऊण लिटरचा मग भरून चहा, कॉफी किंवा चॉकोमाल्ट तिथे दिलं जाते. अंबाडीच्या लाल पाकळ्यांपासून केलेलं बिस्साप हे सरबत उत्तर घानामध्ये खूप लोकप्रिय आहे.\nकोक आणि पेप्सी या कंपन्यांचे हातपाय घानात व्यवस्थित पसरलेले आहेत आणि भारतात मिळणारी त्यांची सॉफ्ट ड्रिंक्स तिथेही सर्वत्र मिळतात. अल्कोहोल नसलेलं बिअरच्या माल्टपासून बनवलेलं पेय तिथे एक एनर्जी ड्रिंक म्हणून पितात.\nलेखक जेवताना काड्या चावताना\nत्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बर्‍याचशा भारतीयांसारख्याच आहेत. ते हातानेच जेवतात. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. जेवताना फक्त उजव्या हाताचाच वापर करता येतो. डाव्या हाताचा वापर पूर्णतः निषिद्ध मानला जातो. सुरुवात केल्यापासून जेवण संपेपर्यंत घानायन लोक फारसे बोलत नाहीत. गोळे गिळताना बोलणं त्यांना शक्यही नसतं म्हणा जेवताना मध्येच पाणी न पिता जेवण झाल्यावरच पितात. खाल्लेलं पचायला पाहिजे आणि दात स्वच्छ राहायला हवेत म्हणून घानामध्ये बरेच लोक काही झाडांच्या फांद्यापासून तयार केलेल्या काड्या चावत राहतात.\nत्यांच्या विस्तारित एकत्र कुटुंबात नातेवाईक लोक एकमेकांकडे जात-येत असतात. परंतु बाहेरच्या मित्रांना खास घरी बोलावून आदरातिथ्य करण्याची पद्धत मला फारशी दिसली नाही. अर्थात जर तुम्ही नेमकं जेवायच्या वेळेस एखाद्याकडे गेलात तर तुम्हाला हे लोक जरूर आग्रहाने जेवू घालतात, असा अनुभव आला.\nअशी बहुविध खाद्य आणि पेय पदार्थांची ही घानाची खाद्यसंस्कृती अन्य देशांत अनुभवायला मिळणं तसं कठीण आहे. आफ्रिकेत कामानिमित्ताने जाणारे बहुतांश भारतीय लोक तिथल्या स्थानिक लोकांमध्ये फारसे मिसळत नाहीत. त्यामुळे स्थानिक खाद्यपदार्थांपासूनही दूर राहतात. या खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्यायचा तर कुठलाही पूर्वग्रह न ठेवता इथल्या खाद्यपदार्थांना, पेयांना सामोरं जाणं आवश्यक आहे.\nफूफू आणि सौम्य सूप\nसाधा भात आणि स्ट्यू\nयुएसए, युके, नेदरलॅंड्स, जर्मनी, फ्रान्स या देशांत मोठ्या प्रमाणावर पश्चिम आफ्रिकेतले लोक असल्यामुळे तिथे त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. मी वर्णन केलेले बरेच पदार्थ थोड्याफार फरकाने आणि वेगवेगळ्या नावांनी तिथे उपलब्ध असतात. इंटरनेटवर पाककृतीही उपलब्ध आहेत. शाकाहारी लोकांना बरेच घानायन पदार्थ मांस न वापरता, सोयासारखे अन्य पर्याय वापरून बनवता येतात. परंतु मला वाटतं की घानासारख्या देशात गेल्यावर तिथली खाद्यसंस्कृती मूळ स्वरूपात अनुभवणं हे खास आणि तुलना न करता येण्यासारखंच आहे.\nजोलॉफ राइस विथ स्क्विड्स\nहा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलेला भात आहे. हा पदार्थ सेनेगलपासून नायजेरियापर्यंत संपूर्ण पश्चिम आफ्रिकेत या एकाच नावाने ओळखला जातो. लांब व जाड दाण्याचा तांदूळ यासाठी वापरतात. मटण शिजवून घेतलं जातं. त्यानंतर ते तेलावर परतून घेऊन बाजूला ठेवलं जातं. त्याच भांड्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून त्यात टोमॅटोची ग्रेव्ही, बारीक चिरलेली लसूण, मिरपूड, लाल तिखट पावडर, मटणाचा स्टॉक घालतात आणि हे मिश्रण थोडं शिजू देतात. ह्या ग्रेव्हीतच तांदूळ घालून आणखी परतले जातात. साधारण 20 मिनिटे शिजल्यानंतर त्यात परतलेलं मटण घालून, थोडं पाणी घालून भात पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवतात.\nकधी कधी मटण किंवा भाज्या वेगळया तयार करून या भाताबरोबर सर्व्ह करतात. मटणाऐवजी चिकन, स्मोक्ड फिश, अन्य सीफुड, भाज्या किंवा त्यांचं विविध प्रकारचं मिश्रण, विविध मसाले अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स यात केली जातात.\nराजेळी केळ्यांचे तळलेले मोठे काप आणि चवळीची एक प्रकारची उसळ अशी ही कॉम्बिनेशन डीश आहे.\nउसळीसाठी चवळी १० तास भिजवून मग पूर्ण मऊ होईल अशी शिजवून घेतात. पाम तेलात कांदा परतून घेतात. त्यावर लाल मिरचीसह व अन्य काही मसाल्यांच्या पावडरी घालतात. शिजवलेली चवळी त्यामध्ये घालतात. मिश्रणात स्मोक्ड फीश घालतात आणि थोडावेळ शिजवतात. त्याच्यावर वरून फ्रेश पेपेचं वाटण आणि थोडं कच्चं पामतेल घालतात. ज्यांना अधिक तिखट हवं ते लोक त्यात शितो चटणी मिसळून घेतात. अर्धपिक्या केळ्यांचे काप पामतेलात तळून काढतात आणि या उसळीसोबत खातात. पामतेलाच्या वापरामुळे ह्या पदार्थाला गडद लाल रंगाची छटा येते म्हणून त्याला घानाच्या स्थानिक इंग्रजीत रेड रेड म्हणतात.\nअंबाडीची पानं चिरून पाण्यात थोडा वेळ उकळून घेतात. ते पाणी काढून टाकतात. त्यानंतर हा पाला परत एकदा पाण्यात उकळत ठेवला जातो. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदे, आलं, लसूण, लाल मिरची बारीक वाटून (खरं तर उखळीत कांडून) घालतात. अतिबारीक आकाराच्या माशांची पेस्ट करून ह्या रश्श्यात घालतात. जरा उकळल्यानंतर शेंगदाण्याची पेस्ट किंवा पावडर घालतात. त्यासोबत दावादावा तसंच अन्य काही मसाल्यांच्या पावडरीही घालतात. हा रस्सा घट्ट व्हावा ह्यासाठी थोडं मक्याचं पीठ घालून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे ढवळतात. सर्व घटक शिजले की विस्तवावरून काढतात. बोंगोमधील स्थानिक लोक हे बिटो सूप तुओ झाफी नावाच्या बाजरीच्या किंवा मक्याच्या शिजवलेल्या पिठाच्या गोळ्याबरोबर खातात.\nसध्या वास्तव्य रत्नागिरीजवळील गोळप नावाच्या गावात. मी सामाजिक सेवा क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतो. सोबत आमचा कौटुंबिक आंबा व्यवसायही आहे. कामानिमित्ताने देशाच्या विविध भागात अधूनमधून फिरती चालू असते व त्यामुळे तेथील स्थानिक खाद्यपदार्थ चाखायला मिळत असतात. लेखन हा माझा एक छंद आहे. ब्लॉगच्या माध्यमातून माझं लेखन लोकांसोबत शेअर करतो. `शेती आणि खाद्यजीवन’ ह्यांचा असलेला संबंध या विषयावर अधिक ज्ञानवर्धन करण्याचा आणि थोडंफार लेखन करण्याचा मानस आहे. मला खाद्यपदार्थांमधील साधेपणा अधिक पसंत आहे. बायको सुगरण असल्यामुळे घरात काय बनवायचं आणि खायचं या बाबतीत जास्त लुडबूड करत नाही. कधी कधी सोप्या नवीन पाककृतींचे प्रयोग मात्र आवर्जून करतो. एक कोकण प्रदेशाभिमानी असल्यामुळे असेल कदाचित, पण उकडीचे मोदक हा माझा एक वीक पॉईंट आहे.\nसर्व फोटो – सचिन पटवर्धन व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकघाना खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline Diwali Magazine\nPrevious Post खाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो\nNext Post टेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण\nअतिशय नवीन माहिती दिलेली आहे. लेख छान झालाय\nPingback: डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक – रेषेवरची अक्षरे\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_38.html", "date_download": "2018-08-20T10:58:44Z", "digest": "sha1:T5SVJUOCKSELGCSC32XGQY3J76VMYV33", "length": 17879, "nlines": 158, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक सहावा : देवशोधन :समास तिसरा : मायोद्भवनिरुपण", "raw_content": "\nदशक सहावा : देवशोधन :समास तिसरा : मायोद्भवनिरुपण\nसमास तिसरा : मायोद्भवनिरुपण || ६.३ ||\n॥श्रीराम॥ निर्गुण आत्मा तो निर्मळ | जैसें आकाश\nअंतराळ | घन दाट निर्मळ निश्चळ | सदोदित ||१||\nजें खंडलेंचि नाहीं अखंड | जें उदंडाहूनि उदंड |\nजें गगनाहूनि वाड | आणि सूक्ष्म ||२||\nजें दिसेना ना भासेना | जें उपजेना ना नासेना |\nजें येयना ना जायना | परब्रह्म तें ||३||\nजें चळेना ना ढळेना | जें तुटेना ना फुटेना |\nजें रचेना ना खचेना | परब्रह्म तें ||४||\nजें सन्मुखचि सर्वकाळ | जें निष्कळंक आणि निखळ |\nसर्वांतर आकाश पाताळ | व्यापूनि असे ||५||\nअविनाश तें ब्रह्म निर्गुण | नासे तें माया\nसगुण | सगुण आणी निर्गुण | कालवलें ||६||\nया कर्दमाचा विचार | करूं जाणती योगेश्वर |\nजैसें क्षीर आणि नीर | राजहंस निवडिती ||७||\nजड सबळ पंचभूतिक | त्यामध्यें आत्मा व्यापक |\nतो नित्यानित्य विवेक | पाहातां कळे ||८||\nउसांमध्ये घेईजे रस | येर तें सांडिजे बाकस |\nतैसा जगामध्यें जगदीश | विवेकें वोळखावा ||९||\nरस नासिवंत पातळ | आत्मा शाश्वत निश्चळ |\nरस अपूर्ण आत्मा केवळ | परिपूर्ण जाणावा ||१०||\nआत्म्यासारिखें येक असावें | मां तें दृष्टांतासि\nद्यावें | दृष्टांतमिसे समजावें | कैसें तरी ||११||\nऐसी आत्मस्थिति संचली | तेथें माया कैसी जाली |\nजैसी आकाशीं वाहिली | झुळुक वायोची ||१२||\nवायोपासूनि तेज जालें | तेजापासूनि आप निपजलें |\nआपापासूनि आकारलें | भूमंडळ ||१३||\nभूमंडळापासूनि उत्पत्ती | जीव नेणों जाले किती |\nपरंतु ब्रह्म आदिअंतीं | व्यापूनि आहे ||१४||\nजें जें कांहीं निर्माण जालें | तें तें अवघेंचि नासलें |\nपरी मुळीं ब्रह्म तें संचलें | जैसें तैसें ||१५||\nघटापूर्वीं आकाश असे | घटामधें आकाश भासे |\nघट फुटतां न नासे | आकाश जैसें ||१६||\nतैसें परब्रह्म केवळ | अचळ आणी अढळ |\nमधें होत जात सकळ | सचराचर ||१७||\nजें जें कांहीं निर्माण जालें | तें तें आधींच ब्रह्में\nव्यापिलें | सर्व नाशतां उरलें | अविनाश ब्रह्म ||१८||\nऐसें ब्रह्म अविनाश | तेंचि सेविती ज्ञाते पुरुष |\nतत्वनिर्शनें आपणास | आपण लाभे ||१९||\nतत्वें तत्व मेळविलें | त्यासी देह हें नाम ठेविलें |\nतें जाणते पुरुषीं शोधिलें | तत्वें तत्व ||२०||\nतत्वझाडा निशेष होतां | तेथें निमाली देहअहंता |\nनिर्गुण ब्रह्मीं ऐक्यता | विवेकें जाली ||२१||\nविवेकें देहाकडे पाहिलें | तों तत्वे तत्व वोसरलें |\nआपण कांहीं नाहीं आलें | प्रत्ययासी ||२२||\nआपला आपण शोध घेतां | आपली तों माईक\nवार्ता | तत्वांतीं उरलें तत्वता | निर्गुण ब्रह्म ||२३||\nआपणाविण निर्गुण ब्रह्म | हेंचि निवेदनाचें वर्म |\nतत्वासरिसा गेला भ्रम | मीतूंपणाचा ||२४||\nमी पाहातां आडळेना | निर्गुण ब्रह्म तें चळेना |\nआपण तेंचि परी कळेना | सद्गुरूविण ||२५||\nसारासार अवघें शोधिलें | तों असार तें निघोन\nगेलें | पुढें सार तें उरलें | निर्गुण ब्रह्म ||२६||\nआधीं ब्रह्म निरोपिलें | तेंचि सकळामध्यें व्यापलें |\nसकळ आवघेंचि नासलें | उरलें तें केवळ ब्रह्म ||२७||\nहोतां विवेकें संव्हार | तेथें निवडे सारासार |\nआपला आपणासि विचार | ठाईं पडे ||२८||\nआपण कल्पिलें मीपण | मीपण शोधितां नुरे जाण |\nमीपण गेलियां निर्गुण | आत्मा स्वयें ||२९||\nजालियां तत्वाचें निर्शन | निर्गुण आत्मा तोचि आपण |\nकां दाखवावें मीपण | तत्वनिर्शनाउपरी ||३०||\nतत्वांमध्यें मीपण गेलें | तरी निर्गुण सहजचि\nउरलें | सोहंभावें प्रत्यया आलें | आत्मनिवेदन ||३१||\nआत्मनिवेदन होतां | देवाभक्तांसी ऐक्यता |\nसाचार भक्त विभक्तता | सांडूनि जाला ||३२||\nनिर्गुणासी नाहीं जन्ममरण | निर्गुणासी नाहीं पापपुण्य |\nनिर्गुणीं अनन्य होतां आपण | मुक्त जाला ||३३||\nतत्वीं वेंटाळून घेतला | प्राणी संशयें गुंडाळला |\nआपणासी आपण भुलला | कोहं म्हणे ||३४||\nतत्वीं गुंतला म्हणे कोहं | विवेक पाहातां म्हणे\nसोहं | अनन्य होतां अहं सोहं | मावळलीं ||३५||\nयाउपरी उर्वरित | तेंचि स्वरूप संत |\nदेहीं असोनि देहातीत | जाणिजे ऐसा ||३६||\nसंदेहवृत्ति ते न भंगे | म्हणोनि बोलिलेंचि बोलावें लागे |\nआम्हांसी हें घडलें प्रसंगें | श्रोतीं क्ष्मां करावें ||३७||\nमायोद्भवनिरुपणनाम समास तिसरा || ६.३ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T11:19:47Z", "digest": "sha1:4RX3BD7X4NHKDES7IF6FOTVWDQV7NUJQ", "length": 15675, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "...तोपर्यंत आमदारांचे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत – हरीभाऊ बागडे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra …तोपर्यंत आमदारांचे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत – हरीभाऊ बागडे\n…तोपर्यंत आमदारांचे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत – हरीभाऊ बागडे\nमुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत राज्यातील ६ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा स्वीकारता येणार नाही, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.\nआमदारांनी राजीनामा दिला असला, तरी हिवाळी अधिवेशनापर्यंत त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. विधीमंडळ नियमांनुसार राजीनामा दिलेल्या सदस्यांचे राजीनामा सभागृहात वाचून दाखवले जातात. त्यानंतर राजीनाम्या मागची कारणे विषद करुन ते स्वीकारले किंवा फेटाळले जातात, असे बागडे यांनी सांगितले.\nत्याचबरोबर राजीनामा स्वीकारल्यास रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यामुळे १९ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनापर्यंत आमदारांचे राजीनामे स्वीकारले जाऊ शकत नाहीत, असे बागडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजीनामा दिलेल्या आमदारांचे विधानसभा सदस्यपद हिवाळी अधिवेशनापर्यंत कायम राहणार आहे.\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच ; काँग्रेसचे भारत भालके यांचा राजीनामा\nNext articleभारत-पाकिस्तान दोघांनी चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवावा – इम्रान खान\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने चित्रपटातून काढून टाकल होत – मल्लिका शेरावत\n‘आमदारांचे राजीनामे स्वीकारणार नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.kattaonline.com/2013/09/marathi-article-rajat-gupta-case.html", "date_download": "2018-08-20T11:33:43Z", "digest": "sha1:MONR2YVAGZG6WHQLDPUH4WINXX2VR754", "length": 7608, "nlines": 35, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Article: रजत गुप्तांचा धडा!", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Article: रजत गुप्तांचा धडा\nअमेरिकेला गेलेले आणि तिथल्या कार्पोरेट जगतात अतिउच्च स्थानी पोहोचलेले जे काही मोजके भारतीय आहेत त्या सर्वात रजत गुप्त हे नाव ठळकपणे घ्यावे लागेल. मॅकिन्जे, गोल्डमन सॅक्स आणि अशाच अनेक जगविख्यात, अवाढव्य आकाराच्या कंपन्यांचे प्रमुखपद, संचालकपद हाताळणारे एक अत्यंत कार्यक्षम कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अशी त्यांची प्रतिमा. पण एका मित्राला फायदा व्हावा म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. अमेरिकेतील न्याययंत्रणा इतकी कार्यक्षम व नि:पक्षपाती कि अवघ्या अठरा महिन्यात या आरोपाची शहानिशा झाली आणि गुप्ता यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.\nत्यांची बड्या आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपन्यांमधील कारकीर्द इतकी झगमगती होती कि संगणक बादशाह बिल गेट्स, युनोचे सरचिटणीस कोफी अन्नान आणि अमेरिकेतील अनेक उच्चपदस्थ त्यांच्या बचावासाठी धावून आले. रजत गुप्ता यांनी आयुष्यभर केलेल्या महान कार्याचे दाखले दिले गेले. भारतातले उद्योगपतीही त्यात मागे नव्हते. मुकेश अंबानी यांनीही गुप्तांच्या इतर सर्व उपयुक्त गुणांकडे दुर्लक्ष होऊ नये असे साकडे घातले. परंतु यातल्या कोणत्याही दबावाला भीक न घालता अमेरिकेतील न्यायव्यवस्थेने हा कठोर निकाल दिला आहे. कारण कोणीही उच्चपदस्थ कितीही समाजोपयोगी असला तरी आर्थिक संस्थांवरील लोकांच्या विश्वासाला तडा गेल्यास होणारी हानी फार मोठी असते हाच विचार प्रभावी ठरला. या सर्व प्रकरणातून भारतालाही धडा नव्हे तर धडे घेत येतील.\nपहिला धडा असा कि कितीही बडा आरोपी असला तरी त्याच्यावरील आरोपाची निष्ठुरपणे चौकशी झालीच पाहिजे. दुसरा म्हणजे न्यायालयीन कामकाजात वेळकाढूपणा न करता झटपट निकाल लागला पाहिजे. तिसरे म्हणजे राजकीय हस्तक्षेप करून सर्वच प्रकरणातला गुंता वाढवायचा, साक्षीदार फोडायचे, फाईली गडप करायच्या व सर्वच प्रकरण संभ्रमावस्थेत नेऊन खरे व खोटे यातील सीमारेषाच पुसून टाकायची हा खास \"भारतीय न्यायपद्धती\" बाहेरच्या जगात चालत नाही. सौम्य शिक्षेची गुप्ता यांची विनंतीही कोर्टाने झिडकारून गुन्ह्याला योग्य अशी शिक्षा भोगलीच पाहिजे हाही धडा यानिमित्त दिला आहे. स्वतंत्र भारताच्या गेल्या पासष्ठ वर्षाच्या इतिहासात असा एखादाही धडा आपणास मिळाला नाही, हे दुर्दैव\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4645836916158900117&title=Half%20Marathon%20Competition%20in%20Pune&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-08-20T10:32:58Z", "digest": "sha1:J2VYI5CCZIAGKDLRKBD2ZXOZM35AU5RR", "length": 9277, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nअर्ध मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑपथेलमॉलजी (एनआयओ) आणि रन बडीज् क्लब यांच्यातर्फे आयोजित चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत अनुराग कोंकर, समृद्धी पोल, शाश्वत शुक्ला, हिमांगी गोडबोले, वाघिशा कुमार, प्रवीण ठाकरे, सानिया केळकर या धावपटूंनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले.\nपाच किमी, १० किमी, १५ किमी आणि २१ किमी या प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण एक हजार ५०० धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये ५०० ब्लाइंड फोल्डेड धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला होता. रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलेन्स, बाणेर येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. औंधच्या दिशेने पुन्हा फिरून रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलेन्स येथे स्पर्धेची समाप्ती झाली. एनआयओ व्हिजन मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यामध्ये डोळे बांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला.\nअर्ध मॅरेथॉन (२१ किलोमीटर) पुरुष खुला (४० वर्षांखालील)गटात अनुराग कोंकरने १ तास २६ मिनिटे ११ सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. हिरेन पटेल व हरिशचंद्र लोहटकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात समृद्धी राजपूतने १ तास ५६ मिनिटे ३९ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. याच गटात कीर्ती पोलने २ तास २१ मिनिटे २८ सेकंद आणि प्राची वापलेकरने २ तास २३ मिनिटे ३६ सेकंद वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. १० किमी पुरुष खुल्या (४० वर्षांखालील) गटात शाश्वत शुक्लाने ३९ मिनिटे २२ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.\nस्पर्धेतील विजेत्यांना करंडक व पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओ व्हिजनचे डॉ. श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. रन बडीज्‌ क्लबचे अरविंद बिजवे, निखील शहा आदी मान्यवर उपस्थित होते.\n(अर्ध मॅरेथॉनचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: Puneपुणेरन बडीज् क्लबमॅरेथॉनNIOडॉ. श्रीकांत केळकरजाई केळकरअरविंद बिजवेRun Buddies ClubएनआयओKelkarJai KelkarMarathonArvind BijaveDr. Shrikant National Institute of Ophthalmologyनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑपथेलमॉलजीप्रेस रिलीज\nध्येयप्राप्तीसाठी जिद्द व चिकाटी महत्त्वाची ‘सरहद’तर्फे दुसरी कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/koregaon-news-women-self-group-zp-54333", "date_download": "2018-08-20T11:23:55Z", "digest": "sha1:BAVOKZ6VWZHXB3TIJ33NVFGQ6NV5ZD5O", "length": 14224, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "koregaon news women self group zp महिला बचत गटांचे होणार एकत्रीकरण | eSakal", "raw_content": "\nमहिला बचत गटांचे होणार एकत्रीकरण\nगुरुवार, 22 जून 2017\nकोरेगाव - जिल्हा परिषदेच्या सातारारोड गटातील महिलांचे बचतगट ‘सेमिइन्सेंटिव्ह’ होणार आहेत. या गटातील २२ गावांतील महिला बचतगटांना आता दारिद्य्ररेषेखालील बचतगटांप्रमाणेच शासकीय अनुदानासह विविध योजनांचा फायदा मिळेल. त्यामुळे सातारारोड व कुमठे गणातील दारिद्य्ररेषेवरील गरीब व सामान्य महिलांच्या (पीपल ऑफ पॉवर्टी) सबलीकरणाला बचतगटांच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे.\nकोरेगाव - जिल्हा परिषदेच्या सातारारोड गटातील महिलांचे बचतगट ‘सेमिइन्सेंटिव्ह’ होणार आहेत. या गटातील २२ गावांतील महिला बचतगटांना आता दारिद्य्ररेषेखालील बचतगटांप्रमाणेच शासकीय अनुदानासह विविध योजनांचा फायदा मिळेल. त्यामुळे सातारारोड व कुमठे गणातील दारिद्य्ररेषेवरील गरीब व सामान्य महिलांच्या (पीपल ऑफ पॉवर्टी) सबलीकरणाला बचतगटांच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे.\nदारिद्य्ररेषेवर असलेल्यांपैकी अनेक कुटुंबांचे जीवनमान हलाखीचे असल्याची स्थिती अद्यापही कायम आहे. अशा कुटुंबातील महिलांच्या सबलीकरणासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘सेमिइन्सेंटिव्ह’ बचतगटांची संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यानुसार, कोरेगाव पंचायत समितीच्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सातारारोड गटाची निवड केली आहे. त्यात सातारारोड गणातील सातारारोडसह खेड, तडवळे (संमत कोरेगाव), चांदवडी, बोबडेवाडी, आसगाव, जळगाव, भाकरवाडी आणि कुमठे गणातील कुमठेसह आसरे, वडाचीवाडी, चिमणगाव, बोधेवाडी, बोरजाईवाडी, सांगवी, आझादपूर, भोसे, सिद्धार्थनगर, भंडारमाची, चंचळी, अनभुलेवाडी, घाडगेवाडी ही गावे समाविष्ट आहेत. सातारारोड गणासाठी समन्वयक म्हणून रेखा गायकवाड, तर कुमठे गणाच्या समन्वयक म्हणून सोनाली धर्माधिकारी यांची नेमणूक झाली आहे. एका गटामध्ये किमान दहा व कमाल २० महिला याप्रमाणे बचतगटाची रचना राहणार आहे. बचतगटाने सुरवातीला अंतर्गत बचत करणे अपेक्षित असून, तीन महिन्यांनंतर संबंधित गटास बिनव्याजी व बिनपरतीचे १५ हजारांचे खेळते भांडवल पुरविले जाणार आहे. त्यानंतर बचतगटास राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत ५० हजारांपर्यंतचे कर्ज पुरवले जाईल. त्यावरील सात टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असलेले व्याज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत भरले जाणार आहे. त्यानंतर बचतगटाच्या बचतीवर, कार्यक्षमतेवर आणि परतफेडीच्या क्षमतेवर दहा लाखांपर्यंत पुढील कर्ज दिले जाईल. त्याचा लाभ मात्र नियमित बचत व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या गटांनाच मिळेल. या योजनेमध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन कौटुंबिक उत्कर्ष साधावा, असे आवाहन सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुखे, गटविकास अधिकारी खर्डे यांनी केले आहे.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nतुम्हाला नियमितपणे रक्कम हवीय \nनिवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T11:19:26Z", "digest": "sha1:JSSXVIQV46XA66U6BWGBJT7QPBJLLPRZ", "length": 15747, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चायनीज गाड्यांवर कुजलेले, रोगट; मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra चायनीज गाड्यांवर कुजलेले, रोगट; मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस\nचायनीज गाड्यांवर कुजलेले, रोगट; मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस\nमुंबई, दि. ८ (पीसीबी) – रस्त्यांवरील चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर ताव मारताना अनेक मुंबईकर दिसतात. स्वस्तात मिळणाऱ्या या चायनीजमध्ये रोगट, आधीच मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस वापरले जाते याची पुरेशी कल्पनाही खवय्यांना नसते. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत हेच धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिवडीत घातलेल्या छाप्यात कुजलेले २५ किलो चिकन जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.\nमुंबईबाहेरून रोज लाखो कोंबड्या शहरात येतात. पण प्रवासात रोगट कोंबड्यांचा मृत्यू होतो. या मेलेल्या कोंबड्या कचऱ्यात टाकल्या जातात. याच कोंबड्या विकत घेऊन त्यातील मांस स्वस्त दरात चायनीज गाड्यांवर विकले जाते. या संदर्भातील तक्रार एफडीएकडे आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. शिवडीतील एका झोपडीत विनापरवाना कोंबड्या कापल्या जात होत्या. त्या सर्व आधीच मेलेल्या कोंबड्या होत्या. दरम्यान, एफडीए आरोपींवर न्यायालयात खटला दाखल करणार आहे.\nPrevious articleथेरगावात तिघा भावांसह एकावर चाकूने वार\nNext articleचायनीज गाड्यांवर कुजलेले, रोगट; मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून इंजिनिअरचा मृत्यू\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन...\nसांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nऔरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विवाहीत तरुणाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या\nमुख्यमंत्री ‘दूध का दूध’, ‘पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्या –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-20T11:19:22Z", "digest": "sha1:PC34JL4IIMRRCTBT773IBLVGHSMCWO3W", "length": 14523, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी किशोर लोंढे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी किशोर लोंढे\nलोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी किशोर लोंढे\nभोसरी, दि. ३० (पीसीबी) – टाळगाव-चिखली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी किशोर सुनिल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.\nयावेळी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक दिनेश यादव, दिपक घन, बालाजी पाचांळ, युवराज ताठे, रणजीत वायकर, काका शेळके, अमित बालघरे, शाम थोरात, रोहित जगताप, करण पाखरे, नंदीप खरात, राजेश डोंगरे, मनोज मोरे, वैभव वाघ आदी उपस्थित होते.\nPrevious articleचाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जमावबंदीचे कलम लागू\nNext articleनोकरानेच मारला रांका ज्वेलर्सच्या दीड कोटींच्या दागिन्यांवर डल्ला; आरोपी अटक दागिनेही जप्त\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nमहाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिखलीत बसच्या धडकेत जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल\nचिखलीत कोयत्याचा धाक दाखवून तरुणाचे अपहरण करुन मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/company-profile-for-ghcl-ltd-1663802/", "date_download": "2018-08-20T11:33:41Z", "digest": "sha1:WAA7IDGE24TULOWZD7C47EJXMJNOQOLK", "length": 15029, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Company Profile for GHCL Ltd | माझा पोर्टफोलियो: बहुगुणी गुंतवणूक रसायन | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमाझा पोर्टफोलियो: बहुगुणी गुंतवणूक रसायन\nमाझा पोर्टफोलियो: बहुगुणी गुंतवणूक रसायन\nसध्या कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५८ टक्के उलाढाल सोडा अ‍ॅशची आहे.\nजीएचसीएल लिमिटेड (बीएसई कोड - ५००१७१)\nजीएचसीएल ऊर्फ गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड ही सुमारे ३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी आज केमिकल्स, टेक्सटाइल आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करते. केमिकल्स क्षेत्रात सोडा अ‍ॅशचे उत्पादन करणारी ही भारतातील एक प्रमुख आणि मोठी कंपनी आहे. काच आणि डिर्टजटसाठी सोडा अ‍ॅश कच्चा माल म्हणून वापरला जातो. सोडा अ‍ॅशच्या भारतीय बाजारपेठेतील सुमारे २५ टक्के हिस्सा जीएचसीएलचा आहे. टाटा केमिकल्स आणि निरमा या दोन कंपन्या जीएचसीएलच्या प्रमुख स्पर्धक आहेत. गेली १० वर्षे सोडा अ‍ॅशला वार्षिक मागणी सरासरी केवळ ४.७ टक्के आहे. मात्र काच उद्योगाच्या वाढत्या मागणीमुळे तसेच एकंदरीत भारतातील वाढती बाजारपेठ पाहता आगामी कालावधीत या मागणीचा ओघ वाढून तो सरासरी वार्षिक १० टक्क्य़ांपर्यंत जाईल अशी आशा आहे. सध्या कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५८ टक्के उलाढाल सोडा अ‍ॅशची आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने आपला कर्जभार कमी केला असून कंपनी व्यवस्थापनानेदेखील कंपनीचे कामकाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून स्वागतार्ह पावले उचलली आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने विस्तारीकरण योजना आखली असून, २०१९च्या पहिल्या तिमाहीत कंपनीची उत्पादन क्षमता १.२५ लाख मेट्रिक टनाने वाढेल. तसेच २०२२ पर्यंत कंपनी गुजरातेत ३,००० कोटी रुपयांचा ग्रीन फिल्ड प्रकल्प सुरू करत आहे. या प्रकल्पाद्वारे कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता पाच लाख मेट्रिक टनाने वाढेल. कंपनीच्या टेक्सटाइल मिल्स वापी आणि मदुराई येथे असून एकूण उत्पादनापैकी सुमारे ६५ टक्के उत्पादन अमेरिकेत निर्यात होते. परंतु सध्या अमेरिकेत ऑनलाइन शॉपिंगचे महत्त्व वाढल्याने कंपनीचा हा विभाग फायद्यात भर घालू शकलेला नाही. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ७१७.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७१.१७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १२ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र आपली खरेदी दीर्घ कालावधीसाठी असल्याने जीएचसीएलची निवड पोर्टफोलियोमध्ये करायला हरकत नाही. येत्या दोन वर्षांत या गुंतवणुकीतून किमान ३० टक्के परतावा अपेक्षित आहे.\nजीएचसीएल लिमिटेड (बीएसई कोड – ५००१७१)\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/icj-stops-pakistan-hanging-kulbhushan-jadhav-now-46058", "date_download": "2018-08-20T11:10:05Z", "digest": "sha1:ABXNEKRW3T7SIYZJUIBGAWXLHCG6GEYS", "length": 21078, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "ICJ stops Pakistan from hanging Kulbhushan Jadhav for now भारतपुत्र कुलभूषण यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मिळाला न्याय | eSakal", "raw_content": "\nभारतपुत्र कुलभूषण यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मिळाला न्याय\nशुक्रवार, 19 मे 2017\nभारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून आज निकाल जाहीर करण्यात येणार होता. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. तसेच केँद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी कोठेही जाण्याची तयारी दर्शविली होती. तसेच देशभरात त्यांच्या फाशीला स्थगिती मिळण्यासाठी होमहवन करण्यात येत होते. भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने यश आले आहे.\nहेग - भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) निकाल दिला असून, भारताच्या या मुलाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्याय मिळाला. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणण्याचा निर्णय दिला आहे.\nभारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून आज निकाल जाहीर करण्यात येणार होता. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. तसेच केँद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी कोठेही जाण्याची तयारी दर्शविली होती. तसेच देशभरात त्यांच्या फाशीला स्थगिती मिळण्यासाठी होमहवन करण्यात येत होते. भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने यश आले आहे.\nअकरा न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनाविला. न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी निकाल सुनाविताना सांगितले, की भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात व्हिएन्ना करारानुसार दाद मागितली होती. व्हिएन्ना करारात भारत आणि पाकिस्तान दोन्ही बांधले गेले आहेत. दोन्ही देशांनी मान्य केले आहे, की कुलभूषण जाधव भारतीय आहेत. जाधव यांना अटक करणे वादग्रस्त विषय आहे. भारताला त्यांच्या अटकेबाबत 25 मार्चला माहिती देण्यात आली होती. पाकिस्तानने जाधव यांना वकील नेमण्याची संधी द्यायला हवी होती. त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणण्यात येत आहे. जाधव हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nजाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. आपली लंगडी बाजू मांडताना दमछाक झालेल्या पाकिस्तानने सर्व आरोप फेटाळले असले, तरी भरकटलेली मांडणी केल्याने त्यांनी स्वत:ची नाचक्की ओढवून घेतली होती.\nजाधव यांना गेल्या वर्षी तीन मार्चला पाकिस्तानने अटक केली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवत फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडली. भारतातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी प्रामुख्याने बाजू मांडली होती.\nयुक्तिवादादरम्यान भारताने मांडलेले मुद्दे\nजाधव यांना इराणमधून पाकिस्तानात पळवून आणून खटला चालविला.\nजाधव यांच्याविरोधात सुनावणीचा फार्स, वकील न देऊन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने न्यायप्रक्रियेचा अनादर केला\nखोट्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये गेल्या एक वर्षापासून अधिक काळ अटकेत असलेल्या निरपराध भारतीय नागरिकाला व्हिएन्ना करारानुसार दिले जाणारे कोणतेही अधिकार आणि संरक्षण दिले नाही. संपर्काचाही अधिकार हिरावून घेतला.\nजाधव यांना वकील देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने वारंवार फेटाळली आणि सुनावणीची कागदपत्रेही भारताला दिली नाहीत\nमूलभूत मानवी हक्कांची पाकिस्तानकडून पायमल्ली\nपाकिस्तान लष्कराच्या तुरुंगात असताना जाधव यांच्याकडून बळजबरीने जबाब नोंदवून त्या आधारावर आरोप ठेवले.\nजाधव यांना फाशी दिल्यास पाकिस्तानवर युद्धगुन्हेगारीचा आरोप ठेवावा लागेल.\nजाधव यांच्या कुटुंबीयांनी केलेला व्हिसाचा अर्ज पाकिस्तानकडे अद्यापही प्रलंबित.\nजाधव यांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्याची गरजच नव्हती\nजाधव यांच्या पासपोर्टबाबत भारताचे स्पष्टीकरण नाही\nभारताची याचिका रद्द करावी\nवकील न देण्याचा निर्णय कायद्यानुसारच\nजाधव यांना अपिलासाठी दीडशे दिवस दिले होते.\nया प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हक्क नाही\nजाधव यांच्या आरोपांबाबत भारताकडून स्पष्टीकरण नाही.\nभारताचे सर्व आरोप चुकीचे\nकुलभूषण जाधव टाईमलाईन :\n3 मार्च, 2016 : 'पाकिस्तानविरुद्ध कट रचणे' आणि 'दहशतवादी कारवाया करणे' या आरोपांखाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने इराण सीमेनजीक अटक केली.\n24 मार्च, 2016 : 'कुलभूषण जाधव हे 'रॉ'चे हेर आहेत', असा पाकिस्तानी लष्कराचा दावा.\n26 मार्च, 2016 : पाकिस्तानने भारताच्या उच्चायुक्तांना समन्स बजाविले. 'बलुचिस्तान आणि कराचीमधील दहशतवादी कारवायांमध्ये 'रॉ'च्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा दावा करत निषेध व्यक्त केला. 'कुलभूषण जाधव 2002 मध्येच नौदलातून निवृत्त झाले होते; त्यांचा सरकारशी संबंध नाही', असे भारताचे स्पष्टीकरण.\n29 मार्च, 2016 : कुलभूषण जाधव यांचा 'कबुली'चा व्हिडिओ पाकिस्ताने जाहीर केला.\n7 डिसेंबर, 2016 : 'कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत' अशी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताझ अजीझ यांची कबुली.\n31 डिसेंबर, 2016 : 'कुलभूषण यांच्याविरोधातील पुरावे संयुक्त राष्ट्रांकडे सादर करू' असे पाकिस्तानने सांगितले.\n3 मार्च, 2017 : कुलभूषण जाधव यांच्याविरोधातील पुराव्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सरताझ अजीझ यांचा 'यू-टर्न' 'कोणत्याही परिस्थितीत जाधव यांना भारताकडे सोपविले जाणार नाही' असेही अजीझ यांनी सांगितले. याचा भारताने लगेच निषेध केला.\n10 एप्रिल, 2017 : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली\n10 मे, 2017 : भारताने हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला तात्पुरती स्थगिती दिली.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nएक एकरसाठी तीन हजार ४८४ फूट\nपुणे - जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणात एक एकर (४३ हजार ५६० चौरस फूट) जागा असल्यास त्याच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर देण्याचा निर्णय राज्य...\nवीरेंद्रसिंह तावडे मुख्य सूत्रधार\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंदुरे याला महाराष्ट्र आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-2/", "date_download": "2018-08-20T11:17:33Z", "digest": "sha1:TRV3DHTRUAYBWL2ENTR3OLNTD7ZUTZHU", "length": 17101, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे मरकळ गावात १०० तास स्वच्छता अभियान - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे मरकळ गावात १०० तास स्वच्छता...\nपिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे मरकळ गावात १०० तास स्वच्छता अभियान\nपिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसेच सरकारचे मानव संसाधन विकास मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील मरकळ येथे १०० तास स्वच्छ भारत इंटर्नशिप अभियान राबविण्यात आले.\nया स्वच्छता अभियानासाठी महाविद्यालयाने १० विद्यार्थ्यांचा गट तयार केला होता. या विद्यार्थ्यांनी ४ जून ते १० जुलै यादरम्यान तब्बल १०० तास हे अभियान राबविले. या अभियानांतर्गत ग्राम स्वछता, स्वछता सर्व्हे, वृक्षारोपण, स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी, पथनाट्याद्वारे स्वछता आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश, हागणदारीमुक्त गाव, औषध फवारणी, स्वछता आणि प्लास्टिकमुक्तीसाठी गावकऱ्यांच्या मुलाखती, अंगणवाड़ी कर्मचाऱ्यांची मुलाखत आणि सर्व्हे, लसीकरणविषयी जनजागृती, नदी स्वछता, कम्पोस्ट खत तया करणे, भिंतीवर स्वछता संदेश लिहिणे आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.\nया स्वच्छता अभियानात मरकळ ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सरपंच मंगल खांडवे, माजी सरपंच रोहिदास लोखंडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे स्वच्छता अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. संतोष कांबळे, एनएसएस ऑफिसर डॉ. प्रकाश माने, जनसंपर्क अधिकारी भारती मराठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या अभियानासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.\nडॉ. डी. वाय. पाटील\nPrevious articleमुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार- सुप्रिया सुळे\nNext articleप्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nवाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\n२०२२ मध्ये भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दैनिक केसरीच्या कार्यालयात लोकमान्यांना अभिवादन\nगुन्हेगारी थोपविण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’; सुमारे १५० जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5178054535433024432&title=Birth%20Anniversary%20Of%20Annabhau%20Sathe&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:07Z", "digest": "sha1:CWJXIU4CRZDJDE2LAQMV4ZQTBNLF2HMG", "length": 8793, "nlines": 137, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’चे अभिवाचन", "raw_content": "\nअण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’चे अभिवाचन\nऔंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार विजेत्या ‘फकिरा’ कादंबरीचे अभिवाचन केले.\nकला शाखेच्या तृतीय वर्षात (मराठी विभाग) शिकणाऱ्या नेहा काकडे, मोनाली मालवणकर, प्रणाली शिंदे, चंद्रकांत सोनवणे, सुदेश भालेराव आदी विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले.\nया प्रसंगी बोलताना डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य माणसाला जगण्याची प्रेरणा देणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारे आहे. ‘फकिरा’ आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करतो. त्याप्रमाणे आपणसुद्धा आपले आयुष्य समाजासाठी समर्पित करायला पाहिजे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगण्याची प्रेरणा देणारे आणि मानवतेचा संदेश देणारे आहे. दोन दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या, १५ लघुकथा, १२ गाणी आणि एक प्रवासवर्णन आदी साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन साहित्य लेखन करावे.’\nकार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय नगरकर आणि प्रा. डॉ. अतुल चौरे यांनी केले.\nTags: औंधडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयरयत शिक्षण संस्थाअण्णा भाऊ साठेफकिराडॉ. मंजुश्री बोबडेAundhDr. Babasaheb AmbedkarPuneRayat Shikshan SansthaAnna Bhau SatheDr. Manjushri BobdeFakiraप्रेस रिलीज\nअतिशय सुंदर लेख संपादित करण्यासाठी मनापासून आभार मानतो.. ⛳ सर खूप आनंद झाला आहे 😘\nपुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट समुपदेशन शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन डॉ. आंबेडकर महाविद्यालयात खंडेलवाल यांचे व्याख्यान ‘तरुणांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घ्यावा’ ‘पुणे विद्यापीठा’च्या अभ्यासमंडळावर डॉ. मंजुश्री बोबडे यांची नियुक्ती\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/ins-kalwari-naval-inauguration-by-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2018-08-20T10:54:12Z", "digest": "sha1:XZVHBZ5LFENY7BE4IWAPPEOUSJYGASRD", "length": 12769, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "आयएनएस ‘कलवरी’ नौदलात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र आयएनएस ‘कलवरी’ नौदलात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण\nआयएनएस ‘कलवरी’ नौदलात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण\nमुंबई: ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. १५ वर्षांनंतर नौदलाच्या ताफ्यात नवीन पाणबुडी दाखल झाली असून आयएनएस कलवरीसोबत एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलवरी पाणबुडीचे लोकार्पण केले.\nनौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात गुरुवारी नवीन पाणबुडी दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मोदी म्हणाले, आयएनएस कलवरीचे लोकार्पण करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी देशाच्या जनतेकडून नौदलाचे अभिनंदन करतो. कलवरीच्या निर्मितीमध्ये मदत करणाऱ्या फ्रान्सचे मी आभार मानतो. भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. टायगर शार्क म्हणजेच कलवरी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ वे शतक हे आशियाचे आहे. २१ व्या शतकातील विकासाचा मार्ग हिंद महासागरातून जाईल असे सांगितले जाते. त्यामुळे भारत सरकारच्या धोरणात हिंद महासागराला विशेष स्थान आहे असे त्यांनी सांगितले. हिंद महासागराबाबत भारत सतर्क असून या क्षेत्रातील शांततेसाठी भारतीय नौदल प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. सागरी मार्गाने येणारे दहशतवादी असो किंवा तस्करी किंवा पायरसी या सर्व समस्यांचा सामना करण्यात भारत महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे धोरण आणि शूरवीर जवानांमुळे जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना दणका देता आला. तसेच ‘वन रँक आणि वन पेन्शन’चा प्रश्नही आम्ही मार्गी लावला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.\nकाय आहे कलवरीचे सामर्थ्य \nसुमारे १२० दिवस कलवरीच्या सर्व प्रकारच्या सागरी चाचण्या पार पडल्या. स्टेल्थ बांधणी आणि नेमका लक्ष्यभेद करणारी यंत्रणा ही कलवरीची सामर्थ्ये असून पाणतीर त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाण्यातून भूपृष्ठावर तसेच पाण्यातून पाण्यात असा दुहेरी हल्ला करण्याची कलवरीची क्षमता आहे. तसेच पाण्यात पाणसुरुंग पेरणे, पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करणे या क्षमतांचाही कलवरीच्या सामर्थ्यात समावेश आहे. ८ डिसेंबर १९६७ मध्ये भारतीय नौदलात पहिली पाणबुडी दाखल झाली होती. तिचे नावही कलवरी असेच होते. ३१ मे १९९६ रोजी कलवरी निवृत्त झाली होती.\nमागिल लेख ‘मायावतींनी घोषणा करू नये, बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी- आठवले\nपुढील लेख राहुल गांधींविरोधात केलेली तक्रार म्हणजे भाजपमधील निराशेचे द्योतक- पी. चिदंबरम\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-october-december-2004/", "date_download": "2018-08-20T10:32:02Z", "digest": "sha1:DKC2O74R5COBCTUB7VLN54TSE4H3C5ZR", "length": 5808, "nlines": 76, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (October – December 2004) – संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nज्ञाना, ज्ञाना, अरे विवेका, किती दाविता प्रौढी |\nन चले तुमचे कांही जेंव्हा स्वभाव मनुजा ओढी ||\nमनुष्य स्वभावाचं एवढं चपलख वर्णन क्वचितच कुणी केलं असेल. ‘ वामन पंडितांचं’ असं नेमकं बोट ठेवणारं अवतरण मला पदोपदी आठवतं. त्याची कारणं प्रासंगिक, सामाजिक, वैयक्तिक आणि कोणतीही असतील, ती ज्याची त्यांनी शोधावीत. हा विषय वादाचाही असू शकेल. आपल्या म्हणण्याचं, वागण्याचं समर्थन तर जवळपास प्रत्येकजणच करतो. पण हे सगळ गृहीत धरून खंर तर या अवतरणाच्या मळाशी जायला हवं.\nज्ञान व ज्ञानी कशाला आणि कोणाला म्हणायचं याचा सुस्पष्ट विचार प्रत्येकानेच करावा. आयुष्यात कोणतीही कृती करताना विचार आधी आणि मग कृती असं घडायला हवं पण बऱ्याच अंशी नेमकं उलट घडतं. विचार व कृतीची सांगड अविचारानेच घातली जाते. इथेच विवेकाची कास धरायला हवी. विचारांच्या गलबल्यातून विवेकाचं अमृत पाझरायला हवं. बुद्धिमत्तेची जोड जेंव्हा त्याला मिळते तेंव्हाच ती कृती सरस ठरते.\n‘शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय पदव्या सगळेच घेतात. पण सुशिक्षित किती असतात\nबुद्धीला जे सत्याकडे नेतं, वाचेला जे रसाळ बनवतं आणि स्वभावाला जे माणुसकीकडे नेतं तेच खरं शिक्षण.’ ( इति डॉ. शिवाजी भोसले )\nमनुष्यस्वभाव म्हणजे तरी नेमकं काय मनाची हि विविध रूपं कशातून निर्माण झाली मनाची हि विविध रूपं कशातून निर्माण झाली मनाचा उलगडा करणारं किंबहुना त्याचा अधिकच गुंता करणारं बरंच काही लिहिलं, बोललं, आणि वाचलं जातं पण तरीही ते गवसत नाही हेही प्रत्येकजण जाणतो. परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ‘मन हे अकराव इंद्रिय आहे’ असं म्हणातात. ते पांच ज्ञानेंद्रिय व पांच कर्मेंद्रिय यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगणे नलगे. खरं पाहतां ज्ञान आणि विवेकाच्या स्वच्छ प्रकाशानेच स्वभावदर्शनाचा आनंद घेता येईल आणि तो जाणीवपूर्वक मिळवायला हवा.\nओक्टोबर ते डिसेंबर ०४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:02:24Z", "digest": "sha1:KB3MGBZRYHRHIJDSVSHS62SZEZGUYRLI", "length": 14289, "nlines": 346, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: जाईन विचारत रानफुला ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nजाईन विचारत रानफुला ...\nगेले दोन महिने मोठ्ठा ‘नेटोपवास’ झालाय. खूप लिहायचंय. पण उपास सोडायला हलक्या फुलक्या रानफुलांपासून सुरुवात करावी म्हणते आहे. :)\nगाडीचा चक्रधर आणि मार्गदर्शक दोघांची चुकामुक झालीय. गाडीतले बाकी सगळे आपापल्या परीने हा गुंता सोडवायचा प्रयत्न करताहेत. मला रस्ता माहित नाही, भाषा माहित नाही. वाट बघणं सोडून करण्यासारखं काहीही नाही. दोन मिनिटं गाडीत वाट बघत बसल्यावर रस्त्याच्या कडेची पिवळी फुलं खुणावायला लागतात.\nएका पिवळ्या फुलाचे फोटो काढता काढता त्या फुलांमध्ये लपलेली इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं समोर येतात ... इतकं काही आपल्या आजुबाजूला घडत असतं आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो\nहा त्या पहिल्या पिवळ्या फुलाचा धाकटा भाऊ असावा. मोठं झाड दीड फुट उंच आणि फूल साधारण एक इंच व्यासाचं, तर हे झाड सहा इंचाचं, फूल पाऊण सेंमीचं. फूल दिसायला सारखंच, पानं वेगळी:\nही फुलं अगदी जमिनीलगतची:\nएखादं फूल किती नाजुक असावं तीन ते चार मिलिमिटर व्यासाचं हे फूल, अखंड वार्‍यावर डोलणारं:\nहे कासचं रमणीय पठार नाही – पावसाळ्यातही वरकरणी रुक्ष, रखरखीत वाटाणार्‍या आंध्रामधल्या एका रस्त्याच्या कडेचा रानफुलांचा गालिचा आहे हा\nया चिमुकल्या फुलांचा बनलाय तो गालिचा \nरच्याकने, मे महिन्यात ब्लॉगचा चौथा वाढदिवस झाला. पण वाढदिवस आता इतका शिळा झालाय, की तो साजरा करण्याऐवजी “मोठ्यांचे वाढदिवस साजरे नाही केले तरी चालतात” म्हणून मी ब्लॉगची समजूत घातलीय. :D\nवाढदिवस काय आपोआप होत राहतात, त्यासाठी काही करावं लागत नाही. पण मी जरासे टायपायचे कष्ट घेतल्याने आमच्या कासवाने य़ा वर्षी शंभरी ओलांडलीय. त्यामुळे मी खूष आहे \nLabels: छायाचित्र, प्रासंगिक, भटकंती, हिरवाई\n आणि उशिराने वाढदिवसाच्या शुभेच्छा फुलं सुंदर \n४थ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा .. :)\nतशीही मोठी लोकं धावपळ जरा कमीच करतात त्यामुळे हल्ली सगळेच जण कमी लिहितात :))\nहेरंबा, धन्यू * ४ :)\nतशी माझ्या ब्लॉगला बाळपणापासूनच फार धावपळ सोसत नाही :D\nगौरे अगं त्यातली अमुन्याकामून्याची आणि रावणा रावणा सीतेला सोड म्हणत टिचकीने उडवायची फुलं क्षणार्धात ओळखून गौराक्काने मला मस्त सुखद धक्का दिलाय :) ..... मला मुलांपर्यंत जो वारसा पोहोचावा असे वाटतेय तो पोह्चतोय बघ थोडा थोडा :)\nब्लॉगबाळाला आणि (आळशी) आईला शुभेच्छा आणि अभिनंदन गो :)\nव्वा वा.. मस्त एकदम :) :)\nब्लॉग वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा :)\nहम्म... टुकटुकावायची सुरुवात का ही\nतन्वी, गौराक्काने फुलं ओळखली म्हणून माझ्या वतीने तिला एक गोड गोड पापा\nआणि वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यू :)\nपंकज, हो. ही फक्त सुरुवात बरं\nए हे बरंय नं गं....म्हणजे इतक्या महिन्यांनी उगवायचं आणि मग वाढदिवस म्हटलं की आम्हाला रागवायला पण नको...\nआता तू आधीच अनियमितपणाचा बोर्ड टांगून बसलीयस म्हणून शुभेच्छा देऊनच ठेवते... :)\nकुठे होतात याबद्दलचे अपडेट नियमितपणे मिळणार नं...वय वाढतंय...ब्लॉगबाळाचं गं...:P\nसेंचुरी आणि वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.\nयेणार, येणार. लवकरच अपडेट्स येणार\nराज, थ्यान्कू बरं का\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...\nजाईन विचारत रानफुला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/farmers-strike-madhya-pradesh-mandsaur-protests-shivraj-singh-chuhan-51354", "date_download": "2018-08-20T11:14:22Z", "digest": "sha1:2TIN2A7XVIM26OSTVH7ITELDSILSO7GC", "length": 13495, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers strike Madhya Pradesh mandsaur protests Shivraj Singh Chuhan आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी चर्चेस तयार : चौहान | eSakal", "raw_content": "\nआंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी चर्चेस तयार : चौहान\nगुरुवार, 8 जून 2017\nभोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली.\nभोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली.\nमुख्यमंत्री चौहान म्हणाले, ''राज्य सरकार चर्चेस तयार आहे. हे सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेचेच आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. दहा जूनपासून तूर आणि उडीद डाळ किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यासही सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शांतता कायम ठेवावी. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.'' काही समाजविरोधी घटक राज्याला अडचणीत आणू इच्छितात, जनता त्यांना धडा शिकवेल, असा दावाही चौहान यांनी केला. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनीही या आंदोलनाच्या मागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप केला. या आंदोलनाला राजकीय रंग देऊन ते चिघळविण्याचा प्रयत्न होत असून, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ 'छायाचित्र काढून घेण्यासाठी' तेथे गेले आहेत, अशी टीकाही नायडू यांनी केली. शांतता निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने अधिक जबाबदारीने वागायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nदरम्यान, संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मंदसोर जिल्ह्यातील संचारबंदी आज थोडी शिथिल करण्यात आली. तरीही शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत.\nभोपाळ : शेतकरी मृत्यूबाबत केलेल्या प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारातच मंगळवारी (ता. 6) पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे, असे राज्याचे गृहमंत्री भूपेंद्रसिंह ठाकूर यांनी आज मान्य केले. ठाकूर यांनीच दोन दिवसांपूर्वी गोळबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-4.html", "date_download": "2018-08-20T11:34:26Z", "digest": "sha1:SF2DHF5BFGG377XUP5CQIEO3ZOQH6XXT", "length": 22148, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त\nपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त\n=कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदा=\nनवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने त्याचा फायदा पुन्हा एकदा देशवासीयांना मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या प्रतिलिटर किमतीत २.४२ रुपयांची आणि डिझेलच्या प्रतिलिटर किमतीत २.२५ रुपयांची कपात जाहीर केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात अंमलात येणार आहे.\nगेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमतीत करण्यात आलेली ही सलग दहावी कपात ठरली असून, ऑक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत झालेली ही सहावी कपात आहे. या दरकपातीत प्रत्येक शहरांमधील स्थानिक कर किंवा व्हॅटचा समावेश करण्यात आला नसल्याने, प्रत्यक्षात होणारी दरकपात यापेक्षाही जास्त राहणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.\nसप्टेंबर २०१० पासून पेट्रोलची किंमत आता सर्वात कमी झाली आहे. तर, मार्च २०१३ नंतर प्रथमच डिझेलच्या किमती इतक्या कमी स्तरावर आलेल्या आहेत. डिझेलमधील कपातीमुळे मालवाहतूक आणखी स्वस्त होणार असून, याचा परिणाम महागाईचा दर आणखी कमी होण्यात होणार आहे. अवघ्या १५ ते २० दिवसांतील ही दुसरी मोठी दरकपात आहे. मकरसंक्रांतीच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे १६ जानेवारीला दोन्ही इंधनांच्या किमतीत कपात जाहीर करण्यात आली होती. असे असले, तरी एटीएफ म्हणजेच विमानाला लागणार्‍या इंधनाच्या किमतीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनिर्लज्जपणाची हद्द झाली: मोदी\n=नरेंद्र मोदी यांचा ‘आप’वर घणाघाती हल्ला= नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] - आम आदमी पार्टीवर बनावट कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्याचा आरोप होत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T11:11:15Z", "digest": "sha1:KS3RTVPM5MP2LTZYO2X7AXUVI3LP7XHD", "length": 5661, "nlines": 88, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "अनंताश्रम – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमुंबईतलं गिरगावच्या सुप्रसिद्ध खोताच्या वाडीतलं, मुंबईच्या अस्सल कोकणी– गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं अनंताश्रम. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी तर अनंताश्रमाची खुली जाहिरात करणं बाकी ठेवलं होतं असं म्हटलं जायचं. ते गिरगावातून दादरमध्ये राहायला गेले तरी गिरगावातल्या या खडप्यांच्या अनंताश्रमाला विसरले नाहीत.\nदळवींचं खाण्यापिण्याबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच होतं. मध्यमवर्गीय माणूस कदाचित पायही ठेवणार नाही अशी अनवट रेस्टॉरंट्स हुडकून दळवी तिथे खायला जात असत. त्यांनी आपल्या या खाद्यप्रेमाबद्दल भरपूर लिहिलेलं आहे. विशेषतः आत्मचरित्राऐवजी या त्यांच्या पुस्तकातले अनेक लेख या विषयाच्या अनुषंगानं लिहिलेले आहेत.\nअजित भुरे हे अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक आहेत. अनेक जाहिरातींना त्यांनी आवाज दिलेला आहे.\nअभिवाचनआत्मचरित्राऐवजीऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजयवंत दळवीडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post भातपिठल्याची गोष्ट आणि पाडस\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/KHUMASDAR-ATRE/1970.aspx", "date_download": "2018-08-20T10:25:58Z", "digest": "sha1:SWCB7Q7A3CUWO4HJLFBQB2EM4GMVXLVE", "length": 40073, "nlines": 167, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KHUMASDAR ATRE", "raw_content": "\n\"‘खुमासदार अत्रे’ हे एक प्रसन्न संकलन आहे, म्हटलं तर इतिहासातील काही नोंदी आहेत. अत्र्यांच्या ‘नवयुग’च्या वीस वर्षांतील अंकांमधून वेचलेलं हे साहित्य आहे. या साहित्यातील छोट्या छोट्या टिपणांचा या पुस्तकात समावेश केला आहे. अर्थातच ही टिपणं विविधरंगी आहेत. काही कविता, एखादी सूची इ. बाबी संपूर्णपणेही समाविष्ट केल्या आहेत. अत्रे हे केवळ वृत्तपत्राचे संपादक नव्हते, तर त्यांच्या अनेक पैलूंपैकी एक अत्यंत सामथ्र्यशाली पैलू होता साहित्याचा. ते अष्टपैलू साहित्यिक होते. या वेचलेल्या साहित्यामध्ये साहित्यविषयक अनेक टिपणं आहेत. जसे ‘नवकवींची टोळधाड,’ ‘ओलावा कवितेचा,’ ‘कवीचे पीक,’ ‘मिर्झा गालिब’, चोरांचे संमेलन’ इ. नाटककार अत्रे हा अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक प्रभावशाली पैलू. साहजिकच नाटक या विषयावरची अनेक टिपणं या पुस्तकातून वाचायला मिळतात. उदा. ‘नमन नटवरा’, ‘मराठीतील पहिले बुकीश नाटक’, ‘मराठी नाट्यसंमेलने व त्यांचे अध्यक्ष’ इ. सिनेसृष्टीविषयीची काही टिपणंही यात समाविष्ट आहेत. जसे ‘नूतनला अडविले’, ‘टपोNया डोळ्यांची हसरी नटी - मालासिन्हा’, ‘ग. दि. मांनी लाच घेतली’, ‘संध्येचा सिंहाशी सामना,’ ‘दामुअण्णा मालवणकर.’ इ. ‘कोण सुंदर स्त्री की चंद्र’, ‘स्त्री म्हणजे रम्य काव्य’, ‘स्त्री व विनोद’, ‘बायकांची शुद्ध मराठी’ असे स्त्रीविषयक लेख यात आहेत. अत्र्यांची व्याख्यानं हाही एक वैशिष्ट्यपूर्ण विषय. त्यामुळे व्याख्यानांबाबतचे ‘पु. लं.चे व्याख्यान,’ ‘असे वत्तेâ, अशा सभा’, ‘वत्तृâत्वाच्या गमती’ इ. लेख या पुस्तकात आहेत. काही व्यक्तिविषयक टिपणंही यात आहेत. जसे ‘दुर्गा खोटे’, ‘नाथमाधव’, ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’, ‘ऑलिंपिकपटू मिल्खासिंग’इ. अर्थातच ही वृत्तपत्रांतील टिपणं असल्यामुळे त्यात कमालीची विविधता आहे. ‘टपाल संस्थेची तीनशे वर्षे’, ‘मुंबईतला पहिला बर्पâ’, ‘साठ सालातील भ्रष्टाचार’, ‘आंबरसात कोकणी कावा’ इ. अनेक प्रकारची टिपणं यात वाचायला मिळतात. ‘शेटाणीचे प्रेमपत्र’, ‘कशास काय म्हणू नये’, ‘भूपाळी विणकNयाची’, ‘रबर जिंकाच’ या कवितांचाही समावेश या पुस्तकात आहे. लता मंगेशकर यांच्या शिरीष पै यांनी घेतलेल्या मुलाखतीचं टिपण ‘तुळशीची मंजिरी लता’ या शीर्षकासह या पुस्तकात वाचायला मिळतं. तर शिरीष पै यांच्या लग्नासाठी सोपानदेव चौधरी यांनी रचलेल्या मंगलाष्टकाचाही या पुस्तकात समावेश आहे. ‘अत्रे-फडके वाद’, ‘अत्रे आणि माटे’ ही टिपणंही वाचण्यासारखी आहेत. येवढंच नाही तर प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी १९४५ सालच्या नवयुगच्या दिवाळी अंकात दीडशे वर्षातील शंभर कर्तबगार महाराष्ट्रीयन व्यक्तींची जी सूची दिली आहे, तिचाही समावेश या पुस्तकात आहे. तर हे पुस्तक म्हणजे विविधरंगी टिपणांचं, कवितांचं, लेखांचं, विडंबनांचं संकलन आहे.\"\nआचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. त्यांनी मांडलेले विषय, विचार हे आजही तितकेच ताजे आहेत. त्यांच्या शैलीची वाहवा आजहा होतेच. अत्रे यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकात अनेक वर्षं लेखन केलं होतं. त्यांच्या या लेखनाचं संकलन म्हणजे ‘खुमासदर अत्रे’ हे पुस्तक होय. प्रा. श्याम भुर्के यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकाचे अनेक अंक चाळून, वाचून केलेला मधुसंचय म्हणजे ‘खुमासदार अत्रे’ होय. हे पुस्तक वाचून वाचकांना आचार्य अत्रे यांच्या उत्साहवर्धक आणि प्रसन्नतेनं बहरलेल्या सहवासाचा आनंद मिळेल हे निश्चित\nअत्रे यांच्या खुमासदार टिपणाचं अनोखे संकलन... श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि. पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. आतापर्यंत वििध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुमासदार’ ज्यातून त्यांनी आ. अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकांचे अंक वाचून त्यातला खुशखुशीत भाग निवडला आणि तो पुस्तकात संग्रहित केला. या पुस्तकात अत्रे त्यांच्या लेखणीनं प्रसवलेला स्फोटक मजकूर तर आहेच, पण दत्तू बांदेकरांचे, मजेदार, विनोदी किस्से आणि वचनं आहेत. ‘नवयुग’च्या वीस वर्षांच्या आमदानीत जे जे लेखकाच्या दृष्टिकोनातून-लक्षणीय लेखन ‘नवयुग’मध्ये आले ते इथं वाचकांच्या भेटीला आले आहे. त्याची मांडणी खास श्याम भुर्केच्या शैलीतून आहे. हे पुस्तक वाचताना आ. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि निष्णात संपादनाचा प्रत्यय तर येतोच, पण महाराष्ट्रातील वीस वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचा एक चित्रपटच डोळ्यांसमोरून सरकत जातो. नामवंत लेखकांच्या भेटीही या पुस्तकातून घडतात. त्यांची विशेष मौज वाटते. लेखकाला उत्तम विनोददृष्टी असल्यामुळे त्यांनी जे जे संग्रहित केलं ते निश्चितच ‘खुमासदार’ आहे. पुस्तकाचे वाचन करताना त्यातील विविधतेनं मन थक्क होते आणि क्षणभरही पुस्तक खाली ठेवावेसं वाटत नाही हे या सग्रहाचे खरे यश. ‘नवयुग’ने महाराष्ट्राच्या जीवनात एकमेद्वितीय स्थान सतत वीस वर्षे मिळवलं होतं. त्यांच्या यशात अत्रे यांच्या लेखणीचा सिंहाचा वाटा होता. पण दत्तू बांदेकरांचा खुसखुशीत विनोद, श्री. बाळ ठाकरेंची व्यंगचित्रे आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक ‘नवयुग’मधून उदयाला आले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलना’त तर या ‘नवयुग’ जी कामगिरी केली ती अजोड आहे. महाराष्ट्राचा सारा सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास म्हणजे ‘नवयुग’. एखाद्या विस्मृत बहारदार उपवनातून मधमाशीनं हिंडून हिंडून मध गोळा करावा तसं ‘नवयुग’चे वीस वर्षांचे असंख्य अंक बारकाईनं वाचून श्याम भुर्के यांनी त्यातून जो मधुसंचय केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन. काही खुमासदार उदा. ‘कोण सुंदर स्त्री की चंद्र’ हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वराने एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात स्त्रीला आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला घातले. अन् तराजू वर उचलला तो काय चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती’ अशा रीतीने नवकाव्यातल्या अर्थहीनतेची ते टर उडवीत. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more\nप्र.के.अत्रे यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून मांडलेल्या विनोदाचं संकलन प्रा. भुर्के यांनी केलं आहे. मंदस्मित करायला लावणाऱ्या विनोदापासून खदखदून हसायला लावणाऱ्या विनोदपर्यंत अनेक प्रकार अत्रे यांच्या लेखनातून दिसतात. भुर्के यांनी त्यातले नेमके आणिखुमासदार विनोद निवडले आहेत. कोणतही पान उघडावं आणि अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यावा असं हे पुस्तक. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-sardi-zalyavr-vaph-deu-shakatat", "date_download": "2018-08-20T11:20:57Z", "digest": "sha1:5CUAS5D5VUTKHI4WQ5SOGNKYIHU3MNCI", "length": 11289, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला सर्दी झाल्यावर वाफ देऊ शकतात पण . . . . - Tinystep", "raw_content": "\nबाळाला सर्दी झाल्यावर वाफ देऊ शकतात पण . . . .\nबाळाला सर्वात मोठी कोणती समस्या येत असेल तर ती म्हणजे सर्दी आणि खोकला. आणि आता हिवाळा सुरु असल्याने तर आता सर्वच आई ह्या बाळाच्या सर्दी आणि खोकल्यावर चिंतीत असतात. आणि त्यासाठी बरेच उपाय करतात पण बाळ लहान असल्याने त्यांना सर्वच उपचार बाळाला देता येत नाही. तेव्हा बाळाला श्वासाद्वारे वाफ दिली जाते आणि वाफेद्वारा बाळाचे बंद झालेलं नाक उघडता येते. आणि सर्दीमधे बाळाचे नाकच बंद होऊन जाते. तेव्हा वाफद्वारे बाळाचे नाकं कसे उघडता येईल. कारण श्वास द्वारा वाफ घेण्यामुळे नाकं हळूहळू उघडायला व सर्दीवर उपचार होऊन जातो.\n१) बाळाच्या जन्मानंतर दोन वर्षापर्यँत तान्ह्याला ९ ते ११ वेळा सर्दी -खोकला होत असतो. आणि नाक बंदच होऊन जाते. आणि त्याचवेळेस आपण गरम वाफ घेतल्यावर बाळाच्या नाकामध्ये जमलेले श्लेष्मा ढिले होऊन निघायला मदत मिळते. त्यातून बाळाचा श्वास घेण्याचा मार्ग खुला होऊन जात असतो.\n२) सर्दी, साइनसाइटिस वरती हा नैसर्गिक उपाय आहे. ह्या उपायामुळे बाळ आरामाने झोपत असतो. आणि त्याला आराम मिळून झोपही चांगली लागत असते. आणि काही डॉक्टर मानतात की, ह्या पद्दतीने बाळ लवकर बरे होऊन जात असते.\nवाफ देण्याच्या वेळी काही गोष्टी लक्षात घ्या\n३) वाफ देताना बाळ खूप लहान असेल तर वाफ देऊ नका. कारण काही माता बाळ खूप तान्हा आहे तरीही वाफ देऊन टाकता. मान्य आहे की, त्यांना बाळ लवकर बरे करायचे असते पण खूप तान्ह्या बाळाचे शरीर खूप संवेदनशील असते. त्याला वाफेतून चटका लागू शकतो. वाफ देण्याच्या अगोदर डॉक्टरांना त्याचे वय आणि त्वचा किती संवेदनशील आहे. हे बघूनच वाफ द्या. नाहीतर तुमच्या बाळाला चटका लागेल. म्हणून ह्यात डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य माना.\n४) वाफ देण्यासाठी आता तशी उपकरण आहेत. आणि तुम्ही बंद बाथरूममध्येही बाळाला वाफ देऊ शकता. तसे उपाय आहेत. पण जर ती तुम्हाला व्यवस्थित देता आली नाही तर बाळाला इजा होऊ शकते म्हणून काळजीपूर्वक करा.\nआणि जर तुमच्याकडे वाफ देण्याचे उपकरण जरी असेल तर वापरताना खूप दक्षता घ्या. बेफिकिर करून तान्ह्याला चटका लागेल अशा चुका करू नका.\n५) बाळाला १ वर्ष झाल्यावर जर घरगुती वाफ देत असाल तर कोमट पाणी एका कटोऱ्यात घ्या. आणि बाळाला मांडीवर घेऊन. त्याची पाठीवर व छातीवर कपड्याने मालिश करा. त्याला आराम मिळेल.पाणी कोमटच घ्या.\n६) आणि जर बाळाला वाफ देता येत नसेल किंवा तो घाबरत असेल त्याला देता येत नसेल तर डॉक्टरांना औषध विचारून घ्या.\nआणि व्हेपर रब (विक्स) वापरू नका. बाळाला तर बिलकुल लावू नका. खूप डॉक्टर त्याला विरोध करतात.\nआणि वाफ देताना चटका लागणार नाही ह्याची दक्षता घ्या. खूप लहान बाळाला घरी वाफ देऊ नका. डॉक्टरांकडेच वाफ द्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98/", "date_download": "2018-08-20T11:14:52Z", "digest": "sha1:IHSNVLFIEPZ2DMKRQX2SZLEW6ZLDCC2W", "length": 16010, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "२०१९ च्या निवडणुकीत पालघरमधून श्रीनिवास वनगांच उमेदवारी - उध्दव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra २०१९ च्या निवडणुकीत पालघरमधून श्रीनिवास वनगांच उमेदवारी – उध्दव ठाकरे\n२०१९ च्या निवडणुकीत पालघरमधून श्रीनिवास वनगांच उमेदवारी – उध्दव ठाकरे\nपालघर, दि. ७ (पीसीबी) – पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी श्रीनिवास वनगा यांनाच देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत केली.\nपोटनिवडणुकीच्या वेळी श्रीनिवास वनगा, तुला १५ दिवस मिळाले होते, पण आता ८-९ महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश उद्धव ठाकरेंनी वनगा यांना यावेळी दिला.आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, २०१९ चा हिरो तूच, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उध्दव यांनी सांगितले.\n‘साम दाम दंड भेद वाल्या निवडणुकीत श्रीनिवास यांनी ‘त्यांना’ घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन इतकी मते मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. ६ लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झाले आहे. खिलाडूवृत्तीने हार स्वीकारावी लागते. मात्र, मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो, असे उद्धव म्हणाले.\nPrevious articleडी.एस.कुलकर्णी यांची कार्यालयात जाण्याची परवानगी सत्र न्यायालयाने नाकारली\nNext articleयुती तुटल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपलाच फायदा; शहरात भाजपचे सत्तास्थान मजबूत होणार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदलितेतर लोकांनी आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा – भाजपा आमदार\nभारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएसटी संपावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या- उद्धव ठाकरे\nमराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-20T11:16:30Z", "digest": "sha1:FX2VYFJZMPQLJLYGIBGWIPKZ3ZJQ6URI", "length": 29737, "nlines": 185, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राज्याचा चौथा अर्थसंकल्प सबका विकास करणारा आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा – आमदार जगताप - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News राज्याचा चौथा अर्थसंकल्प सबका विकास करणारा आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा – आमदार...\nराज्याचा चौथा अर्थसंकल्प सबका विकास करणारा आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा – आमदार जगताप\nमागील चार वर्षांत पारदर्शी, विकासाभिमुख सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी अनेक उपाय योजले गेले आहेत. भाजप सरकारने मांडलेला चौथा अर्थसंकल्प हा प्रगतीशील शासनाच्या कल्पना, शाश्वत शासन इत्यादींच्या अंमलबजावणीचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. अर्थसंकल्पात सर्वांचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या ‘न्यू इंडिया’या ध्येयाला समोर ठेऊन राज्य सरकार राज्याचा दीर्घकालीन विकास होईल अशी धोरणे राबवत आहे. हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणावर कार्यरत असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. ११) पत्रकार परिषदेत सांगितले.\nआमदार जगताप म्हणाले, “देशभरात महाराषष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, जे सर्वोच्च जीएसडीपी निर्माण करतो. राज्यासाठी ही एक अभिमानाची बाब आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राचे जीएसडीपी २०१७-१८ या आर्थिक वर्षात १० टक्क्यांनी वाढला आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देखील इतर प्रमुख राज्यांपेक्षा अधिक आहे.\nराज्याचे दरडोई उत्पन्न २०१५-१७ मध्ये १२.१ टक्के इतके वाढले आहे. कर्नाटकमध्ये याच काळात १०.२ टक्क्यांनी दरडोई उत्पन्न वाढले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकाभिमुख आणि शेतकरीधार्जिणा अर्थसंकल्प राज्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अर्थसंकल्पात आपल्या सर्वांचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. कर्ज, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागला. म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांसाठी २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली. या योजने अंतर्गत, शेतकऱ्याला कोणत्याही मालमत्तेचा विचार न करता दीड लाखपर्यंतची कर्जमाफी लागू झाली. त्याव्यतिरिक्त कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये परत केले.\nबँकांनी १३ मार्चपर्यंत ३५ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थींना ७८२ कोटी रुपये दिले आहेत. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय समोर ठेवून योजना आणि धोरणे आखत आहे. त्यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषिपंपाना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटी रूपये, मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ५० कोटी रूपये, वनशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद, फलोत्पादन योजनेचा विस्तार करून कोकणाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात कमाल ६ हेक्टर पर्यंतच्या शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शेतमाल वाहतूक, दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी ९२२ कोची ६२ लाखांची तरतूद, जलसिंचन विभागासाठी ८ हजार २३३ कोटी रूपयांची तरतूद तसेच यावर्षी अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५० प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.\nत्याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियानासाठी विशेष १५०० कोटींची तरतूद, विहीरी, शेततळी यासाठी १६० कोटी तर सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात नोकऱ्या निर्माण व्हाव्यात म्हणून कौशल्य विकास, नवीन उपक्रम आणि उद्योजकता इत्यादी उपक्रम राबविले जात आहे. तसेच आता राज्यात ६ कौशल्य विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे. परदेशात रोजगार किंवा शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी परदेश रोजगार व कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात २००० वरून ४००० रुपये इतकी वाढ केली आहे. माती कला उद्योगाच्या विकासासाठी वर्धा येथे संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला बोर्डाची स्थापना केली जाणार आहे.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातीलविद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत ६०५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. सरकार ‘पायाभूत सुविधांमार्फत विकास’ यावर विश्वास ठेवते. त्यानुसार अर्थसंकल्पात राज्यातील रस्ते विकासासाठी १० हजार ८२८ कोटींची तरतूद, ऊर्जेच्या पायाभूत सुविधेसाठी ७ हजार २३५ कोटींची भरीव तरतूद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी २२५५ कोटी ४० लाखांची तरतूद, वीजटंचाई भरून काढण्यासाठी वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी ४०४ कोटी१७ लाखांची मदत, मिहान प्रकल्पाला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद, राज्यातील न्यायालयीन इमारतींसाठी व न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी ७०० कोटी ६५ लाखांची तरतूद, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील डी व डी + उद्योगांना वीजदरात सवलतीसाठी ९२६ कोटी ४६ लाखांची तरतूद, उद्योगाच्या सामाईक प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यांतील उद्योगांना २६५० कोटी इतकी भरीव मदत, सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानासाठी ९०० कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २२१५ कोटी ८५ लाखांची भरीव तरतूद, मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्पाकरिता ३३५ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ९६४ कोटी, सिंधुदुर्ग येथे मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभारणे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य अभिनयासाठी ५६७ कोटींची तरतूद, पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्ष लागवडीस प्राधान्य, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकासाकरिता १०० कोटी, वनक्षेत्रात निसर्गपर्यटन विकसित करणे व वनात राहणाऱ्या लोकांना रोजगारकरिता इको टुरीझम, सामाजिक न्याय विकासासाठी ९९४९ कोटी २२ लाखांची तरतूद, मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम व गडचिरोली जिल्ह्यासाठी १२५ कोटी २७ लाखांची तरतूद, दिव्यांगाच्या निवृत्तीवेतनामध्ये प्रतिमाह २०० ते ४०० या दरम्यान वाढ, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीमध्ये मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या नवीन योजनेची सुरूवात, राज्यातील दिव्यागांना स्वावलंबी बनविण्यासाठी पर्यावरण स्नेही मोबाईल स्टॉल उपलब्ध करून देणार, आदिवासी उपयोजनेसाठी ८,९६९ कोटींची तरतूद, आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत शिक्षणाकरिता ३८७ कोटींची तरतूद, गणपतीपुळे, रामटेक या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यानुसार आवश्यकतेप्रमाणे तरतूद, सिरोंचा, जिल्हा गडचिरोली येथे जीवाश्म संग्रहालयाची स्थापना करण्यात येणार आहे.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व अखिल भारतीय नाट्य संमेलनाला देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानात २५ लाखावरून ५० लाख इतकी वाढ, कविवर्य मंगेश पाडगांवकर, नाट्यकलाकार मच्छिंद्र कांबळी, कविवर्य ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकाकरिता सहाय्य, शासकीय योजनांची माहिती थेट जनतेला स्वत:हून करून घेता यावी यासाठी टोल फ्री क्रमांकाची लोक संवाद उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”\nPrevious articleस्थायी समितीतील भाजपच्या उर्वरित पाचही नगरसेवकांचे राजीनामे मंजूर; पक्षाचा धोरणात्मक निर्णय\nNext articleथेरगाव, डांगे चौक येथे ग्रेडसेप्रेटर उभारा; आमदार लक्ष्मण जगतापांची अधिकाऱ्यांना सूचना\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांना गौरव पुरस्कार\n२०२२ मध्ये भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभोसरीतील मतदारांनो आपले डोळे आणि कान उघडे ठेवा; आढळराव पाटलांनी रेडझोनच्या...\nपिंपरी महापालिका स्थायी समितीवर राष्ट्रवादीकडून प्रज्ञा खानोलकर व गीता मंचरकर यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577222", "date_download": "2018-08-20T11:26:23Z", "digest": "sha1:2EJ7N65ZN5AOIKJ2SFLEFTBCIEU4OYLF", "length": 4739, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ज्युवेंटस्-नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ज्युवेंटस्-नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत\nज्युवेंटस्-नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत\nइटालियन सिरी ए फुटबॉल स्पर्धेत ज्युवेंटस् आणि नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. इटलीतील या फुटबॉल स्पर्धेत ज्युवेंटस् क्लबने आपली मक्तेदारी गेली काही वर्षे राखली आहे.\nया स्पर्धेत ज्युवेंटस्चा संघ सलग सातव्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत नुकत्याच झालेल्या एका सामन्यात ज्युवेंटस्ला क्रोटोनीने 1-1 असे बरोबरीत रोखले. अन्य एका सामन्यात नापोलीने युडेनेसी मिडविक संघावर 4-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला. नापोली आणि ज्युवेंटस् यांच्यातील 4 गुणांचा फरक असून नापोलीचे पाच सामने बाकी आहेत. ज्युवेंटस् संघाने सिरी ए फुटबॉल स्पर्धा यापूर्वी 1987 आणि 1990 साली जिंकली होती.\nटीम इंडिया कमबॅक करेल : अनिल कुंबळेंचा विश्वास\nश्रीकांत, शुभांकरची विजयी सलामी\nउ.कोरियाकडून भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत\nमाँटे कार्लो स्पर्धेत नादालचे पुनरागमन\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5349530989645193642&title='Study%20Buddy'%20Plan%20from%20'Thomas%20Cook%20India'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:22Z", "digest": "sha1:Z5XLAU744LBC5IHHYKDN7KSRJPOEVCEV", "length": 12627, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘थॉमस कूक इंडिया’ची ‘स्टडी बडी’ योजना", "raw_content": "\n‘थॉमस कूक इंडिया’ची ‘स्टडी बडी’ योजना\nमुंबई : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढत घेऊन एकात्मिक ट्रॅव्हल आणि प्रवासाशी संबंधित वित्तीय सेवा पुरविणाऱ्या थॉमस कूक (इंडिया) या आघाडीच्या कंपनीने ‘स्टडी बडी’ योजना आणली आहे. पूर्णपणे विद्यार्थी केंद्रीत विदेशी चलन विनिमयाला चालना देणारी ही योजना पुढील तीन महिने म्हणजे ३० सप्टेंबर २०१८पर्यंत थॉमस कूक इंडियाच्या सर्व ओम्नी चॅनल नेटवर्कसह भारतभरातील सुमारे १५० फॉरेन एक्स्चेंज आउटलेट्समध्ये उपलब्ध आहे.\nपदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून, थॉमस कूक इंडियाने गेल्या ३-४ वर्षांत विद्यार्थ्यांसाठीच्या विदेशी चलन व्यवसायात लक्षणीय अशी २० ते २५ टक्क्यांची वर्षागणिक वाढ नोंदवली आहे. चांगल्या वाढीची संभाव्यता आणि वाढत्या मागणीचा लाभ घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विदेशी चलन विनिमयातील बाजारहिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने थॉमस कूक इंडियाने ‘स्टडी बडी’ हे धोरणात्मक तीन महिन्यांसाठी आणले आहे.\nहा कालावधी विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासासाठीच्या बुकिंगचा असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ‘स्टडी बडी’अंतर्गत विद्यार्थ्यांना विदेशी चलन विनिमयासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि डील्स कंपनीने देऊ केले आहेत. त्यात २० टक्के सवलत असलेले मैंत्रा गिफ्ट व्हाऊचर, स्कायबॅग्जवर १० टक्के सवलत आणि दररोज भाग्यवान विजेत्याला लॅपटॉप अशा खात्रीशीर बक्षीस योजानही लागू करण्यात आली आहे.\n‘स्टडी बडी’ ऑफर्सव्यतिरिक्त थॉमस कूक इंडियाच्या विदेशी चलन खरेदीचा आकर्षक दर, घरपोच सेवा, विद्यापीठ-ट्युशन फी आणि राहण्याच्या खर्चासाठी पैसै पाठवण्यावर कोणतेही शुल्क नाही, थॉमस कूक इंडियाच्या बॉर्डरलेस आणि वन करन्सी प्रीपेड कार्डाची सुविधा आणि सुरक्षितता, एटीएममधून नि:शुल्क पैसे काढण्याची सुविधा, जगभरातील चलनांतील चलनी नोटा आणि डिमांड ड्राफ्ट्स, विद्यार्थ्यासाठी विशेष विमान प्रवासभाडे; मूळ भाड्यावर १० टक्के सवलत, निवडक एअरलाइन्सवर ज्यादा सामान भत्ता, परदेश प्रवासाचा विमा यांसारख्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या लाभाच्या विविध योजनाही आहेत:\nथॉमस कूक (इंडिया) लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष (फॉरेन एक्स्चेंज सेल्स आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट) दीपेश वर्मा म्हणाले की, ‘विद्यार्थी प्रवासाची भारतातील बाजारपेठ ही लक्षणीय संधी असून, थॉमस कूक इंडियाने वर्षागणिक २०-२५ टक्के वाढ नोंदवल्याचे आम्ही पाहिले आहे. म्हणूनच मागणीचा लाभ जास्तीत जास्त व्यवहार करण्यासाठी आणि ‘स्टडी बडी’ ही संकल्पना आणली असून, विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासाच्या मोसमाचा कालावधी यासाठी निवडला आहे. ‘स्टडी बडी’च्या आकर्षक ऑफर्स आणि खात्रीशीर भेटवस्तू या योग्य मोल मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थीवर्गाला समाधान देणाऱ्या आहेत.’\nते पुढे म्हणाले, ‘विदेशी चलन विनिमयातील तज्ज्ञ म्हणून विद्यापीठ, ट्युशन फीसाठी नि:शुल्क पैसै पाठवणे, फॉरेक्स प्रीपेड कार्ड्स आणि चलनी नोटा उपलब्ध करून देणे या आमच्या प्रमुख सेवा व उत्पादने आहेत. तसेच अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थी आणि पालकांना विदेशी चलनाबाबतचे बदलणारे नियम परदेशात विदेशी चलन घेऊन जाण्याचा सुरक्षित मार्ग याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. याच्या जोडीला ‘स्टडी बडी’ उपलब्ध करून दिल्यामुळे विदेशी चलन मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना एक परिपूर्ण सेवा आमच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून आमच्या ओम्नी-चॅनल नेटवर्कमुळे ती अधिक सुलभ झाली आहे.’\nTags: MumbaiThomas Cook IndiaStudy BuddyDipesh Varmaमुंबईस्टडी बडीदीपेश वर्माथॉमस कूक इंडियाप्रेस रिलीज\n‘थॉमस कुक’चे हिंजवडी येथे परकीय विनिमय दालन ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577224", "date_download": "2018-08-20T11:23:44Z", "digest": "sha1:DP2GDJEOBUQUFKXY235KHW6EVS3TXYHL", "length": 5226, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वेनगर यांचा व्यवस्थापकपदाचा राजीनामा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » वेनगर यांचा व्यवस्थापकपदाचा राजीनामा\nवेनगर यांचा व्यवस्थापकपदाचा राजीनामा\nइंग्लीश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत अव्वल समजल्या जाणाऱया अर्सनेल संघाचे गेली 22 वर्षे संघ व्यवस्थापकपद यशस्वीपणे सांभाळणारे अर्सेनी वेनगेर यांनी व्यवस्थापकपदाचा राजीनामा देणार आहेत. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात वेनगेर हे सर्वात यशस्वी मॅनेजर म्हणून ओळखले जातात.\n68 वर्षीय वेनगर यांनी ऑक्टोबर 1996 साली अर्सनेल क्लबच्या व्यवस्थापक पदाची सूत्रे हाती घेतली. अर्सनेलला 1228 सामन्यात त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. वेनगेर यांचा अर्सनेल क्लबबरोबरचा करार 2017 साली संपुष्टात येणार होता. पण अर्सनेलने त्यांच्या करारामध्ये दोन वर्षांची वाढ केली. चालू वर्षीच्या इंग्लिश प्रिमियर लिग फुटबॉल हंगामानंतर आपण संघ व्यवस्थापकपदाचा स्वखुषीने त्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेगनर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्सनेल क्लबने 1998 आणि 2002 साली इंग्लिश प्रिमियर लिग आणि एफ ए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.\nवनडे, टी-20 साठी लंकेचे नेतृत्व थिसाराकडे\nराष्ट्रकूल स्पर्धेत भारतासमोर सोपे आव्हान\nभारताला मोठय़ा विजयाची गरज\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i140626040609/view", "date_download": "2018-08-20T11:25:01Z", "digest": "sha1:JYRAHIJ262A3REG5SQKBLZA2DHY4ONCU", "length": 9858, "nlines": 159, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रसगड्गाधर - उपमालंकार", "raw_content": "\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १०\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण ११\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १२\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण १९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउपमालंकार - लक्षण २०\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nजपाची संख्या १०८ का \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-20T11:19:37Z", "digest": "sha1:NI7QRKGAK5KI7FXQDG7FJD6BPN3DAOW3", "length": 15627, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पावसाळी अधिवेशनात अजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra पावसाळी अधिवेशनात अजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी\nपावसाळी अधिवेशनात अजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी\nनागपूर, दि. १९ (पीसीबी) – राज्य विधीमंडळाचे कामकाज जाणून घेण्यासाठी नेत्यांची मुले नागपुरात दाखल झाली आहेत. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरमध्ये घेण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटनासह अधिवेशनाचे कामकाज जवळून पाहण्यासाठी नेत्यांच्या मुलांनी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी दिवसभर विधीमंडळाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीत बसून पाहिले होते. त्यानंतर आज (गुरूवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधानभवनात हजेरी लावली.\nआदित्य ठाकरे हे अधिवेशन असताना मुंबईत हजेरी लावतात. यावेळी त्यांनी नागपूरमध्येही उपस्थिती लावली. त्यानंतर आज पार्थ पवारदेखील कामकाज पाहण्यासाठी नागपूरला आले. पार्थ पवार यांनी संविधान मोर्चामध्ये मुंबईत सहभाग घेतला होता.\nअजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी\nPrevious articleशनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात; महिलांनाही चौथऱ्यावर प्रवेश\nNext articleसंतापजनक: पेन्शनमध्ये भागीदारी न दिल्याने मुलाने केली आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nदिवसभर चा थकवा दादा कोंडकेंचा हा विडीयो पाहुन घालवा 😇😎\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या नावे भावनिक पत्र\nइतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(mahashivaratri-)/(mahashivaratri)/msg9595/", "date_download": "2018-08-20T11:23:02Z", "digest": "sha1:B5B65UZ2FODGGW3Y7M7A7YPU2QICP3GH", "length": 8100, "nlines": 57, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "महाशिवरात्री -(Mahashivaratri)", "raw_content": "\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nमाघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते.\nमहाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.\n : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.\nव्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.\nशिवपूजेची वैशिष्ट्ये : १शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय' हा नामजप जास्तीतजास्त करावा.\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%9C/word", "date_download": "2018-08-20T11:24:50Z", "digest": "sha1:2NOKI3U6FNDTCCT7VLDNEL6A3J7OWWCB", "length": 13386, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रामानुज", "raw_content": "\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय २\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ३\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ४\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ५\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ६\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ७\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ८\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ९\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १०\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय ११\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १२\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १३\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १४\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १५\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १६\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १७\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nरामानुजभाष्य - अध्याय १८\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nवेदान्तचा शाब्दिक अर्थ आहे, वेदांचा अंत अथवा सार. ही ज्ञानयोगाची एक शाखा आहे, जी व्यक्तिला ज्ञान प्राप्तिच्या दिशेने उत्प्रेरित करते. वेदान्तच्या तीन..\nमुलगा ; पुत्र ; छोकरा .\nपादपूरणार्थक शब्द . बेटा किंवा बेट्याचा हा पादपूरणार्थक किंवा अलंकारिक शब्द म्हणून वापरण्याचा पुष्कळ प्रघात आहे . उदा० काय बेटा घोडा चांगला आहे [ हिं .; दे . प्रा . बिट्ट ; सिं . बेटो ] बेटी - स्त्री . कन्या ; मुलगी . ( या शब्दाचा वरील अर्थी क्वचितच उपयोग करितात ). [ हिं . ] म्ह० पहिली बेटी मालाची ( धनाची ) पेटी .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-08-20T10:58:40Z", "digest": "sha1:JY7DLNSJDWNA3L6GLTCKQJASSFMBV7Z4", "length": 5376, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ट्युनिसिया - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► ट्युनिसियामधील खेळ‎ (१ प)\n► ट्युनिसियाचा इतिहास‎ (२ प)\n► ट्युनिसियाचा भूगोल‎ (१ क, ३ प)\n► ट्युनिसियामधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ प)\n► ट्युनिसियन व्यक्ती‎ (२ क)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी ०३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4970889702914810702&title=Reponce%20to%20Jeevidha's%20Seminar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:56Z", "digest": "sha1:O2KMYKHXCPHMGUPC43KCWMNSINKJCDKX", "length": 8505, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जीविधा’च्या चर्चासत्राला प्रतिसाद", "raw_content": "\nपुणे : येथील जीविधा संस्थेतर्फे २५ जुलैला सायंकाळी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे ‘अपरिचित लडाख’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘लडाख हे उंचावरील शीत वाळवंट म्हणून प्रेक्षणीय आहेच; पण तेथील अपरिचित जैववैविध्य अनुभवण्यासारखे आहे,’ असा सूर उमटला.\n‘जीविधा’चे संचालक राजीव पंडित, निसर्ग पर्यटन अभ्यासक रूपेश बलसारा या चर्चासत्रात सहभागी झाले होते.\nपंडित म्हणाले, ‘थंड वाळवंट, साहसाला निमंत्रण देणारे, खडखडीत रस्ते आणि बुद्ध धर्माच्या ‘मॉनेस्ट्री’ यामुळे परदेशी, देशी पर्यटक ‘लडाख’कडे आकर्षित होतात; परंतु यापलीकडे जाऊन सिंधू नदी, पेंगॉगसारखी सरोवरे, जैववैविध्य प्रेक्षणीय आहेत.’ सिंधू-झंस्कार नदीचा संगम, पोर्णिमेला चंद्र आणि सूर्यप्रकाश एकदम पाहण्याची संधी अशा अनोख्या गोष्टींचा परिचय या वेळी पंडित यांनी करून दिला.\nबलसारा यांनी ‘सिंधू नदी, क्रौंच पक्षांच्या वसाहती, खार दुंगला, खनिजांनुसार रंग असलेले डोंगर, चंद्रभूमी सदृश्य टेकड्या, स्वच्छ निसर्गामुळे आकाशदर्शनातून दिसणार्‍या दूधगंगा या गोष्टी आयुष्यातून एकदा पाहिल्या पाहिजेत,’ असे सांगून ‘लडाखला हवा विरळ असल्याने आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने पचनशक्ती मंदावते, त्यामूळे कमी खावे, साधे अन्न खावे, जाण्यापूर्वी चालणे, श्‍वासाचे व्यायाम करावेत’, अशी माहिती दिली.\nपंडित व बलसारा यांनी लेह, नुब्रा व्हॅली, पेंगॉग लेक, कारगिल आदी भागांची माहिती दिली. श्योक, लोमा, उंच प्रदेशात आकाश निरीक्षणाची दुर्बिण बसवलेले हनले, न्योमा, आर्य लोकांचे दहाहनू यांसारख्या ‘अपरिचित लडाख’ची माहिती दिली. या चर्चासत्राला निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nTags: जीविधा संस्थाराजीव पंडितअपरिचित लडाखलडाखरूपेश बलसाराJiveedhaPuneRajiv PanditLadakhAparichit LadakhRupesh Balsaraप्रेस रिलीज\n‘जीविधा’तर्फे पुण्यात हिरवाई महोत्सव ‘रानभाज्या जतनाची लोकचळवळ व्हावी’ ‘जीविधा’तर्फे पृथ्वी विज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनिल महाजन यांचे ११ जुलैला व्याख्यान ‘किल्ले व्हावेत जैवविविधता वारसा स्थळे\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/VAPURZA/227.aspx", "date_download": "2018-08-20T10:26:36Z", "digest": "sha1:BZWYTA7X4FGDIL7NGDXKV6AE2E3HEQD3", "length": 26416, "nlines": 169, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "VAPURZA", "raw_content": "\nकोणतंही पान उघडा आणि वाचा ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी हे पुस्तक कसं वाचायचं हे पुस्तक कसं वाचायचं एका बैठकीत मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं विंâवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही.\nकितीदाही वाचा... प्रत्येक वेळी वेगळा अर्थ उमगतो..\nखुप वेळा वाचले.त्यातली वाक्य,परिच्छेद अप्रतीम\nहे पुस्तक मी कायम नजरेच्या टप्प्यात ठेवतो.\nहे अत्तर आहे... रोज थोडं थोडं.\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/mukhya-batmya/page/2/", "date_download": "2018-08-20T10:55:06Z", "digest": "sha1:XWYZNQUSO65XDGNE375E3KTAUUQJX6RP", "length": 8118, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुख्य बातम्या Archives | Page 2 of 5 | Mumbai Manoos", "raw_content": "\nछायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन\n‘सलमान’ची आजची रात्र तुरुंगात\nभाजपाला रोखण्यासाठी विरोधीपक्षांनी काँग्रेसविरोध सोडावा – शरद पवार\nझिम्बाब्वेत चिनी कंडोमचा आकार पडतोय लहान\nप्रभू येशूचे अद्वितीय कार्य\n‘का झुकलात ते सांगा,’ जीएसटीवरुन शिवसेनेचा भाजपला सवाल\nउद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट\nमाध्यमांनी नि:पक्ष काम करावे- किशोरी शहाणे\nराज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र; भाजपच्या ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा\nदादरमध्ये काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले\nफेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे\nबातमितील ‘सत्यता’ तपासून बातमी देणे आवश्यक- आमदार आशिष शेलार\nबाइक रायडर सना इक्बालचा अपघाती मृत्यू\nरिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात\nगंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/character-personality-study/", "date_download": "2018-08-20T10:33:32Z", "digest": "sha1:XIXFSI7DTWECECTZYL632YPIKF5ZPQFZ", "length": 16752, "nlines": 77, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "व्यक्तिविशेष – चतुरंगी चक्रदेव | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nव्यक्तिविशेष – चतुरंगी चक्रदेव\nचतुरंग रंग संमेलन २०, २१ डिसेंबर २०००३ ही नोंद तुमच्या आमच्या मानावर कायमची कोरली गेलीय. अत्यंत शिस्तबद्ध, सुनियोगीत, सुखावणारा असा दैवदुर्लभ सांस्कृतिक अनुभव आपण घेतला. चढत्या भाजणीनं रंगत जाणा-या या रंगसंमेलनाचा कळसाध्याय होता श्रीमान योगी नानाजी देशमुखांना समर्पित केलेला जीवनगौरव पुरस्कार आणि त्या निमित्तानं झालेली एकापेक्षा एक सरस भाषणं. श्री. अरुण टिकेकर, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर, डॉ. अभय बंग, मा. नानाजी देशमुख व मा. मोहन धारिया या आपापल्या क्षेत्त्रातील दिग्गजांची भाषणं म्हणजे आपल्या करता आयुष्यभराची ठेवच चतुरंगचा ना कुणी अध्यक्ष, ना कुणी सचिव, ना कार्याध्यक्ष वा कोशाध्यक्ष, पदाधिकारीच नाहीत पण चतुरंग निर्नायकी निश्चितच नाही तसं पाहिलं तर अप्पा म्हणजे मधुकर चक्रदेव चतुरंगचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते नाहीत पण या वेळचं रंग संमेलन चतुरंगच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी घरच कार्य समजून उभं केलं. संयोजक्ता, व्यवस्थापन, शिस्त, अफाट चिकाटी, विस्मयकारी लोकसंचय आणि धनसंचय करण्याची जबरदस्त ताकत या सर्वांचा चतुरंगचा रंगसंमेलन जणू वस्तूपाठच होता. या रंगसमेलनाचे आधारस्तंभ मधुकर चक्रदेव होते असं म्हटलेलं त्यांना आवडणार नाही. ते म्हणतील, सर्वच ११० कार्यकर्त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि त्याचं चीज झालं. मी त्यांच्याबरोबर होतो इतकंच. एकाच व्यक्तीमध्ये हे सारं एकवटलेलं पाहून व्यक्तिविशेष लिहिताना नक्की काय काय लिहू चतुरंगचा ना कुणी अध्यक्ष, ना कुणी सचिव, ना कार्याध्यक्ष वा कोशाध्यक्ष, पदाधिकारीच नाहीत पण चतुरंग निर्नायकी निश्चितच नाही तसं पाहिलं तर अप्पा म्हणजे मधुकर चक्रदेव चतुरंगचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते नाहीत पण या वेळचं रंग संमेलन चतुरंगच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी घरच कार्य समजून उभं केलं. संयोजक्ता, व्यवस्थापन, शिस्त, अफाट चिकाटी, विस्मयकारी लोकसंचय आणि धनसंचय करण्याची जबरदस्त ताकत या सर्वांचा चतुरंगचा रंगसंमेलन जणू वस्तूपाठच होता. या रंगसमेलनाचे आधारस्तंभ मधुकर चक्रदेव होते असं म्हटलेलं त्यांना आवडणार नाही. ते म्हणतील, सर्वच ११० कार्यकर्त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि त्याचं चीज झालं. मी त्यांच्याबरोबर होतो इतकंच. एकाच व्यक्तीमध्ये हे सारं एकवटलेलं पाहून व्यक्तिविशेष लिहिताना नक्की काय काय लिहू कुठलं कुठलं विशेषत्वानं उलगडून दाखवू असा संभ्रम पडला तर नवल नाही.\nतसं कोकणानं महाराष्ट्राला खूप काही दिलयं, स्वतः गरीब राहून महाराष्ट्राला विशेषतः आपल्या राजधानीला कोकणानं श्रीमंत केलंय. या परशुराम भूमीनं एखाद्या जवाही-याच्या नजाकतीनं एकेक अनमोल नररत्न सह्याद्रीच्या ओंजळीत टाकलंय. (प्रत्येक हिरा ‘कोहिनूरच’ असेल असं नाही.) इतिहासात डोकावलं तर त्याची कल्पना यावी आणि वर्तमानही त्याला अपवाद नाही हे मधुकर चक्रदेव यांच्याकडे पाहिलं की पटावं.\nचाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी कोकणातून नशीब काढायला म्हणून एक मुलगा मुंबईला येतो, कुर्ल्याला ब्राम्हणवाडीत एका जिन्याखालच्या खोलीत कोणाच्या तरी सोबतीनं राहतो, पडेल ते काम करतो, भायखळयाच्या एका ख्यातकीर्त रंगाच्या कारखान्यात साधा कामगार म्हणून कामाला लागतो, स्वतःच्या कर्तबगारीने फोरमन होतो. आणि पुढं जाऊन स्वतःचा कारखाना काढतो. जिथं कामगार म्हणून कारकीर्द सुरु केली, त्या कारखान्याच्या मालकाच्या मांडीला मांडी लाऊन बसतो ही किमया करणारा मुलगा म्हणजे आजचे उद्योगपती मधुकर चक्रदेव कुठून आला हा दुर्दम्य आशावाद कुठून आला हा दुर्दम्य आशावाद कुठून आली परस्थितीशी झगडण्याची ताकद कुठून आली परस्थितीशी झगडण्याची ताकद कुठून आली सचोटी आणि पडल्यावरही उभं राहण्याची विलक्षण धडपड, आणि हे सर्व करत असतांना आपण समाजाचं कांही देणं लागतो ही मनाची तडफड या सगळ्यांचं उत्तर एकच, संस्कार या सगळ्यांचं उत्तर एकच, संस्कार कोकण्सात गरिबी असेल, दारिद्र्य असेल पण मनाची श्रीमंती, सचोटीचं बाळकडू समाजाचं ऋण मानण्याची वृत्ती, चिकाटी, ही सकाळच्या पेजेपासून रात्रीच्या शेजेपर्यंत जणू श्वासाश्वासातून खेळविली गेली, ते संस्कार \nनानाजींनी आपल्या भाषणात म्हटलं तसे संस्कार मधुकर चक्रदेवांच्यावर त्यांच्या लहानपणी झाले असले पाहिजेत, कारण ज्या वृत्ती, प्रवृत्ती, धारणा, श्रद्धा रुजतात, चांगल्या वा वाईट, त्या बालपणीच, नंतर दिसतात ते त्याचे आविष्कार मधुकर चक्रदेवांसारखा देवमाणूस आपल्याला मिळाल्याचे मूळ त्या संस्कारात आहे. अर्थात हे संस्कार जितके महत्वाचे, तितकाच किंबहुना कांकणभर जास्तच महत्वाचा स्वीकार, नाहीतर, असे किंवा अशाच प्रकारचे संस्कार झालेला प्रत्येक पेणकर मधुकर चक्रदेव झाला असता मधुकर चक्रदेवांसारखा देवमाणूस आपल्याला मिळाल्याचे मूळ त्या संस्कारात आहे. अर्थात हे संस्कार जितके महत्वाचे, तितकाच किंबहुना कांकणभर जास्तच महत्वाचा स्वीकार, नाहीतर, असे किंवा अशाच प्रकारचे संस्कार झालेला प्रत्येक पेणकर मधुकर चक्रदेव झाला असता कारण अमृतवेलीचे बीज तर दुर्मिळ आणि ते रुजणं त्याहीपेक्षा महाकर्मकठीण ही संस्कारांची बीजं मधुकररावांच्या मातीत, वृत्तीत, चित्तात रुजली ही वाढली त्या वृत्तीला, मातीला, स्विकृतीला त्रिवार सलाम\nया गुडीपाडव्याच्या शोभायात्रेच्या समारोपाप्रसंगी गणेश संस्थानानं या वर्षीच चालू केलेला पहिला “गणेश सेवाव्रती” पुरस्कार लाभला मधुकर चक्रदेव यांना. फडके मार्ग माणसांनी फुलून गेला होता.त्या गर्दीत आपल्या गांवावाल्याचं कौतुक बघायला असंख्य पेणकर आले होते. मधुकररावांचे कर्तृत्व पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. संघाची दीक्षा घरातच मिळाली होती. कुर्ल्याहून डोंबिवलीला आल्यावर त्याला मोकळी वात मिळाली. आबासाहेब पटवारी, बापूसाहेब मोकाशी, कै. मधुकरराव भागवत, कै. केशवराव खंडकर, मनोहर म्हैसकर असे सहकारी लाभले, आणि हां हां म्हणता एकेक संस्था उभ्या राहिल्या. मग ते पेंढारकर कॉलेज असेल, डोंबिवली नागरी सहकारी बँक असेल, जिमखाना असेल, आदर्श विद्यालय असेल, किंवा लायन्स क्लब असेल, किती किती म्हणून नावं घ्यावीत. पण मधुकर चक्रदेव रंगले मात्र चतुरंगी तत्वज्ञानात\nअंजली वहिनीसारखी सहधर्मचारिणी पाठीशी उभी राहिली. खरं तर अप्पांसारखी माणसं लाक्षणिक अर्थानंच संसारी असतात. यांना व्यसन असतं सामाजिक कार्याचं. आपण जे करतोय ते समाज कार्य आहे, समाजाचं भलं आहे, याची जाणीव किंवा याच भावनेनं हे प्रकल्प उभे केले जातात असं नाही. पण आपण काहीतर भव्यदिव्य करतोय, चांगलं करतोय, एवढीच त्यावेळी भावना असते, समाजकार्य वगैरे, वगैरे गोष्टी त्याला नंतर चिकटवल्या जातात. अशी कार्य उभी राहतांना मात्र त्याकडं लष्कराच्या भाकरी म्हणूनच पाहिलं जातं. एक प्रकल्प उभा राहिला की दुसरा, त्यात यश आलं की तिसरा आणि मग हे व्यसनच जडतं. त्याचीही एक झिंग चढते. तशा अर्थानं अप्पांना हे व्यसन जरूर आहे आणि अशा वेळेला घर धरून ठेवलं, मुलांची शिक्षण केली, उद्योगही सांभाळला तो अंजलीवहिनीनं, त्यांच्या सहधर्मचारिणीनं, त्यांच्या बरोबरीनं आप्पांचे भाऊ राजाभाऊ चक्रदेव यांनीही, राजकारण केलं ते गरज म्हणून. पिंड राजकारणी नाही. समाजकारण हेच खरं. नेतृत्व केलं ते आव्हान म्हणून, त्यात सत्तेची लालसा नाही.\nस्वतःचा एक मोठा उद्योग असावा असं अप्पांचं स्वप्न होतं. ते साकारही झालं. चढउतारही आले. अहो, उतार म्हणजे किती उतार, तर एक कोटी रुपयांचा फटका बसला एक मराठी माणूस शंभर लाखाच्या आसपास फटका खातो तरीही जिद्दीनं परत उभा राहतो, स्वतःला सावरतो, कर्ज तर फेदातोच फेडतो, पण उद्योगाचा विस्तार करून एकाचे दोन कारखाने करतो. हे एकच विशेष कित्येक पानांना पुरून उरणारं आहे.\nआज मधुकर चक्रदेव कृतकृत्य आहेत. आपल्या उद्योगाची सूत्रं त्यांनी पुढच्या पिढीच्या हाती सुपुत्र अतुल आणि सुकन्या निलिमा म्हणजे सौ. पूर्व पेंढारकर यांच्या हाती सुपूर्द केली आहेत. अर्थात घारीसारखं लक्ष आहेच. आणि परत संघकार्यात ते पूर्णतः रमून गेले आहेत. ते हाडाचे चतुरंगी आहेत कारण त्यांचा उद्योगही रंगाशीच सलग्न आहे.\nव्यक्तिविशेष – श्री विष्णू शंकर ( दाजी ) दातार\nव्यक्तिविशेष – कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sparkmaharashtra.blogspot.com/2010/10/strictures-of-cag-on-functioning-of_20.html", "date_download": "2018-08-20T10:45:18Z", "digest": "sha1:HR4CWU6WHZX6LRM5NEFIH42KI4TWLSOQ", "length": 43234, "nlines": 141, "source_domain": "sparkmaharashtra.blogspot.com", "title": "SPARK-Socio Political Analysis & Research Kendra: Strictures of CAG on the Functioning of PSUs in Maharashtra-2", "raw_content": "\nनवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2\nपुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कामकाजावर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे ताशेरे (अहवाल वर्ष 2008-09)\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)\nसप्टेंबर, 2009 अखेर कंपनीचे दोन वर्षांचे लेखे थकित होते. कंपनीचा तोटा 2005-06 मधील रु. 335 कोटी 31 लाखावरून 2006-07 या वर्षामध्ये रु. 337 कोटी 59 लाख एवढा वाढला होता. त्याच कालावधीत उलाढाल रु. 293 कोटी 97 लाखावरुन रु. 277 कोटी 32 लाख एवढी कमी झाली होती. भांडवलावरील प्राप्ती 0.06 टक्क्यांवरुन 1.50 टक्के एवढी वाढली होती.\nसाध्य-असाध्यतेचा अभ्यास केल्याशिवाय फूड मॉल बांधल्यामुळे रु. 5 कोटी 80 लाखांची गुंतवणूक निष्फळ राहून त्यावर रु. 1 कोटी 50 लाख व्याजाचे नुकसान झाले.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कुसगांव येथे एकूण रु. 5 कोटी 80 लाख खर्च करून ऑगस्ट, 2006मध्ये फुडमॉल बांधला. एकूण 3153.07 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या फुडमॉलमध्ये वाहनचालकांकरिता उपाहारगृह, गाड्या उभ्या करण्यासाठी जागा, बागबगीचा इत्यादी गोष्टींचा समावेश होता. सदरहू फूडमॉल बांधल्यापासून सप्टेंबर, 2009 पर्यंत रिकामे होते.\nलेखापरीक्षणात खालील गोष्टी आढळून आल्याः\n· फुडमॉल बांधण्यापूर्वी साध्य-असाध्यतेचे अध्ययन केले नव्हते. द्रुतगती मार्गाकडून राष्ट्रीय महामार्ग 4 कडे जाणाऱया उतारावर फुडमॉलचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उपयोग फक्त लोणावळा शहराकडे जाणाऱयांपुरता मर्यादित राहिला. त्याशिवाय लोणावळ्याकडे जाणारे बरेचसे प्रवाशी कुसगांवच्या (जेथे फुडमॉल बांधण्यात आला आहे) उताराआधी येणाऱया मुख्य उतारावरुन लोणावळा शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कुसगांवमार्गे जाणऱया प्रवाशांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. अशा तऱहेने फुडमॉलचे स्थान अयोग्य होते. परिणामतः सदरहू फुडमॉल भाड्याने देण्यासाठी निविदा मागवूनही त्यास कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.\n· यामुळे फुडमॉल बांधकामातील रु. 5 कोटी 80 लाखांची गुंतवणूक निष्फळ तर झालीच शिवाय सप्टेंबर, 2006 ते मार्च, 2009 या कालावधीत रु. 1 कोटी 50 हजार व्याजाचे पण नुकसान झाले.\n· कंपनीने विशिष्ट स्थानाची निवड करताना आर्थिक व्यवहार्यता आणि तांत्रिक-वाणिज्यिक बाबींचा विचार करणारी पद्धती विकसित करवयास हवी.\nजमीन प्रत्यक्ष ताब्यात असल्याची खातरजमा केल्याशिवाय कंत्राट दिल्याने रु. 1 कोटी 89 लाखांचा टाळता येण्याजोगा खर्च झाला.\n· बांधकामाशी संबंधित कंत्राटांचे काटेकोर नियोजन करताना कंत्राट देण्यापूर्वी बांधकाम सुरु करण्यास अत्यावश्यक असलेल्या - जसे वादमुक्त जमीनीची उपलब्धता इत्यादी गोष्टींचा प्राधान्याने विचार करावा लागतो.\n· कंपनीने सिन्नर-घोटी मार्गावर 53 किलोमीटरचा रस्ते सुधारणा व एक रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्याचे काम मुंबईतील रे कन्स्ट्रकशन्स कंपनीला नोव्हेंबर, 2000 मध्ये दिले. कंत्राटाची रक्कम रु.36 कोटी 29 लाख व मुदत 24 महिन्यांची होती. कंत्राटतील अटीप्रमाणे कामास प्रारंभ करण्याच्या दृष्टीने काम सुरु करण्याची नोटीस दिल्यापासून 14 दिवसांच्या आत 44 किलोमीटर जमीनीचा ताबा द्यावयाचा होता. उरलेल्या नऊ किलोमीटर जमीनीचा ताबा सहा महिन्यानंतर द्यावयाचा होता. कंत्राटदारास जमीन उपलब्ध करून देण्यात बराच (12 ते 39 महिने) उशिर झाला. परिणामतः काम कंत्राटात नमूद केलेल्या कालावधीपेक्षा 4 वर्ष उशिराने व रु. 41 कोटी 22 लाख खर्च होऊन पूर्ण झाले.\n· जमीन ताब्यात देण्यास विलंब झाल्याच्या कारणावरुन कंत्राटदाराने मशिनरी रिकामी पडून राहाणे, मोबिलायझेशन ऍडव्हान्स वरील व्याज इ. करिता जुलै, 2004 मध्ये रु. 11 कोटी 79 लाखाचा दावा केला. प्रारंभी कंपनीने कंत्राटदाराची मागणी फेटाळून लावली होती. परंतु, नंतर कंपनीच्या सुकाणू समितीने कंत्राटदाराला नुकसान भरपाई रु. 1 कोटी 89 लाख देण्यास सप्टेंबर, 2007 मध्ये मान्यता दिली.\n· कंपनीने शक्य-अशक्यता न आजमाविता, नोटीस दिल्यापासून चौदा दिवसांच्या आत 44 किलोमीटर जमीन कंत्राटदाराच्या ताब्यात देण्याची अट करारात समाविष्ट केली होती. यावरून कंपनीची व्यवस्थापन पद्धती अनियोजित असल्याचे स्पष्ट होते. अशाप्रकारे जमीन ताब्यात असल्याची खातरजमा न करता काम सुरु करण्यासाठी कंत्राट दिल्यामुळे नुकसान भरपाईपोटी कंत्राटदारास रु. 1 कोटी 89 लाख द्यावे लागले.\n· कंपनीने वादमुक्त जमीन व अन्य अनिवार्य सुविधा उपलब्ध असल्यावरच कंत्राट द्यावयास हवे. तसेच जमिन ताब्यात घेणाऱया अन्य सरकारी संस्थांना नियोजन प्रक्रियेत सामावून घ्यावयास हवे.\nटोल वसुलीतुन प्रकल्पाचा खर्च वसूल न झाल्यामुळे कंपनीस रु. 1 कोटी 69 लाखांचे नुकसान सोसावे लागले.\n· कंपनी महाराष्ट्र सरकारकरिता बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर रस्ते, पूल बांधते. प्रकल्पावर व्याजासहित होणारा खर्च महाराष्ट्र सरकारद्वारे ठरविलेल्या कालावधीत नागरिकांकडून टोल द्वारे वसूल करण्यात येतो. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावांच्या आधारे महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पी.डब्ल्यू.डी) टोलच्या आकारणीविषयी अधिसूचना जारी करण्यात येते.\n· कंपनीने जून, 2000 मध्ये रोटेगांव, जिल्हा औरंगाबाद येथे रु. 4 कोटी 21 लाख खर्चून रेल्वे ओव्हर ब्रीज (आरओबी) बांधला. कंपनीच्या कॅश फ्लो विवरणानुसार प्रकल्पावर केलेला खर्च 2007पर्यंत वसुल होण्याची अपेक्षा होती. कंपनीने एप्रिल, 2000 मध्ये पी.डब्ल्यू.डी ला रोटेगांव येथे डिसेंबर, 2007 पर्यंत टोलवसुलीस परवानगी देणारी अधिसूचना जारी करण्याची विनंती केली. परंतु, पी.डब्ल्यू.डी ने सप्टेंबर, 2000 ते सप्टेंबर, 2003 या कालावधीसाठीच टोल वसुलीसंबंधी सुचना जाहीर केली. वाहनांच्या वर्दळीत घट झाल्याने टोल वसुलीतपण घट झाल्याचे निदर्शनास आणत कंपनीने ऑगस्ट, 2003 मध्ये पी. डब्ल्यू.डी चा टोल आकारणीचा कालावधी 2011 पर्यंत वाढविण्यासंबंधी नवीन प्रस्ताव सादर केला. परंतु, पी. डब्ल्यू.डी ने टोल वसूल करण्यास फक्त डिसेंबर, 2005 पर्यंत परवानगी दिली व कंपनीचा टोल महसुलाचा अंदाज चुकीचा ठरल्याचे सांगून होणारे नुकसान सहन करण्यास सांगितले.\nया संबंधात लेखापरीक्षणात खालील गोष्टी आढळून आल्या.\n· कंपनीने 2001 व 2002 या वर्षांसाठी अंदाजित केलेल्या रु. 1 कोटी 81 लाख आणि रु. 1 कोटी 90 लाख टोलच्या तुलनेत प्रत्यक्षात वसूल झालेल्या टोलची रक्कम अनुक्रमे रु. 80 लाख 42 हजार व रु. 1 कोटी 09 हजार होती. ही रक्कम अंदाजित टोलवसुलीच्या केवळ 43 आणि 56 टक्केच होती.\n· कंपनीने व्याज हिशोबात धरुन एकूण रु. 7 कोटी 23 लाख प्रकल्पावर खर्च केले होते (मार्च 2006). परंतु, सप्टेंबर 2000 ते डिसेंबर, 2005 या काळात टोलद्वारे रु. 5 कोटी 54 लाख वसूल होऊ शकले. प्रकल्प खर्च व त्यापासून टोलद्वारे मिळालेल्या उत्पन्नात रु. 1 कोटी 69 लाखांची तफावत राहिली. या तफावतीमुळे एप्रिल, 2006 ते मार्च, 2009 या कालावधीकरिता कंपनीने गृहीत धरलेल्या 18 टक्के दराने रु. 91 लाख 26 हजार व्याजाचे नुकसान झाले.\n· प्रकल्पावर खर्च केलेल्या रकमेची टोलमधून वसूली हे बीओटी च्या अंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.\n· टोल वसुलीत चुकीची अनुमान पध्दती वापरल्याने रु. 1 कोटी 69 लाख अधिक व्याजाचे (साधारण रु. 2 कोटी 60 लाखाचे) नुकसान झाले. राज्य सरकारने जुलै, 2009 पर्यंत नुकसान भरुन दिले नव्हते व कंपनीनेही त्याचा पाठपुरावा ठेवला नाही.\n· प्रकल्पाची किंमत वसुल करण्याकामी टोल उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत असल्याने कंपनीने अचूक व व्यवहार्य अनुमान पद्धतीचा अवलंब करावा.\nटोल वसुलीचा ठेका वैध तारखेच्या आत देण्यात अपयश आल्याने कंपनीच्या रु. 1 कोटी 18 लाख महसुलाचे नुकसान\n· कार्यक्षम कंत्राट व्यवस्थापन पद्धतीत आधीचे कंत्राट संपण्यापूर्वीच दुसऱया नवीन कंत्राटास अंतिम रूप देण्यात येते व उच्चतम बोलीदारास टोल वसुलीचा ठेका दिला जातो.\n· कंपनीने 30 मे, 2007 ते 29 मे, 2009 या कालावधीसाठी टोल वसूली ठेका देण्याकरिता फेब्रवारी, 2007 मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्या 15 मार्च, 2007 रोजी उघडण्यात आल्या. गणेश एंटरप्रायजेस यांचा रु. 13 कोटी 05 लाख देकार सगळ्यात जास्त होता. तो 13 जून 2007 पर्यंत वैध होता.\n· कंत्राट देण्याविषयीचा प्रस्ताव संचालक मंडळाने चर्चिला नसल्याचे कारण देत कंपनीने 28 मे, 2007 रोजी प्राप्त झालेल्या उच्चतम देकारास वैध मुदतीत अंतिम रूप देण्याऐवजी गणेश एंटरप्रायझेसला 30 मे, 2007 पासून दरमहा रु. 50 लाख 19 हजार रक्कम देण्याच्या दराने तात्पुरत्या तत्त्वावर टोल वसुलीचे काम सोपविले. कालांतराने गणेश एंटरप्रायझेसनेही टोल वसुलीस ऑगस्ट, 2007 मध्ये नकार दिला.\n· तेव्हा कंपनीने द्वितीय व तृतीय उच्चतम बोलीदारांना अनुक्रमे 17 ऑगस्ट 2007 ते 22 नोव्हेंबर 2007 आणि 23 नोव्हेंबर 2007 ते 6 सप्टेंबर 2008 या कालावधीसाठी अनुक्रमे रु. 48 लाख 64 हजार प्रति माह दराने व रु. 41 लाख 55 हजार प्रति माह या दराने टोल वसुलीचा ठेका दिला. एप्रिल, 2008 मध्ये पुन्हा निविदा मागवून एमईपी टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड (एमईपी) कंपनीला 7 सप्टेंबर, 2008 पासून 52 आठवडे (13 महिने) प्रति माह रु. 46 लाख 38 हजार देण्याच्या बोलीवर टोल वसुलीचा ठेका देण्यात आला. एमईपी ने 26 फेब्रुवारी, 2009 पर्यंत टोल वसूल केला व 27 फेब्रुवारी, 2009 पासून टोल वसुलीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले.\n· अशाप्रकारे दोन वर्षे मुदतीकरिता मिळालेल्या रु. 13 कोटी 5 लाखांच्या उच्चतम देकारास अंतिम रूप न दिल्याने व परिणामी कमी रकमेला ठेका द्यावा लागल्याने टाळता येण्याजोगी रु. 1 कोटी 18 लाख महसुलाची हानी झाली.\n· कंपनीने तिच्या महसुलावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकणाऱया उच्च किंमतीच्या कंत्राटांना विहित वेळेतच अंतिम रुप दिले जाईल याकरिता परिणामकारक कंत्राट व्यवस्थापन पद्धती विकसित करावयास हवी.\n2004 ते 2009 या पाच वर्षांच्या कालावधीतही कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान\n· समंत्रकाच्या सांगण्यानुसार प्रकल्पाच्या पुनःसंकल्पनाच्या कामास कंपनीने स्वीकृती दिल्यामुळे कंपनीला प्रकल्पावर रु. 55 कोटी 23 लाख अतिरिक्त खर्च करावा लागला. (लेखापरीक्षण अहवाल-2006-07)\n· पर्यावरणविषयक तांत्रिक बाबींचे निर्धारण करण्यात कंपनीला आलेल्या अपयशामुळे रु. 11 कोटी 75 लाखांचा अतिरिक्त खर्च व वाया गेलेला रु. 1 कोटी 56 लाखांचा खर्च करावा लागला. त्याशिवाय माहिम इंटरचेंज रॅम्प बांधण्यात विलंब देखील झाला होता. (लेखापरीक्षण अहवाल-2006-07)\n· वान्द्रs-वरळी समुद्र जोडणी प्रकल्पाच्या संकल्प चित्रामध्ये विलंबाने केलेल्या बदलांमुळे रु. 7 कोटी 97 लाख वायफळ खर्च झाला होता. (लेखापरीक्षण अहवाल-2003-04)\n· मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधकामाचे अनियमित प्रदान व संमत्रण करारांचे अनियमित नियतवाटप यामुळे कंपनीला रु. 54 कोटी 6 लाख जादा खर्च करावा लागला होता. (लेखापरीक्षण अहवाल-2004-05).\n· सरकारच्या अधिसूचने विरुद्ध जाऊन कंपनीने स्वीकारलेला निम्न वाहतूक वाढ दर व चुकीचा पथकराचा दर व एकदम भरावयाच्या पथकर रकमेचे निव्वळ मूल्य चुकीने काढल्यामुळे कंपनीला रु. 21 कोटी 31 लाख तोटा सहन करावा लागला होता. (लेखापरीक्षण अहवाल-2007-08)\n· टेलीकॉम डक्टस् भाड्याने देण्यात चार वर्षांपेक्षा जास्त विलंब झाल्यामुळे कंपनीला रु. 14 कोटी 68 लाख संभाव्य महसुलाचे नुकसान झाले. (लेखापरीक्षण अहवाल-2006-07)\n· कामाचे प्रदान अंमलबजावणीत केलेल्या मात्रे इतकेच मर्यादित न केल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतमार्गाची अंमलबजावणी करणाऱया कंत्राटदाराला रु. 4 कोटी 6 लाखाचा अदेय फायदा करून देण्यात आला होता. कंपनीने अग्राह्य दाव्यापोटी सुध्दा रु. 12 कोटी 57 लाखांचे प्रदान केले होते. (लेखापरीक्षण अहवाल-2006-07)\n· कंपनीने मुंबई शहरांत प्रवेश करण्याच्या पाच शिरकाव बिंदूवर टोल वसुली करण्याच्या कंत्राटाला निविदा न मागविता मुदतवाढ दिल्यामुळे रु. 23 कोटी 50 लाख महसुलाचा तोटा झाला होता. (लेखापरीक्षण अहवाल-2006-07)\n· कंपनीने वान्द्रs-वरळी सागर जोडणी प्रकल्प कामाच्या कंत्राटदाराला करारनाम्यातील तरतुदींचा भंग करुन रु. 7 कोटी 49 लाख रकमेचे अदेय प्रदान पेले होते. (लेखापरीक्षण अहवाल-2005-06)\n· कंपनीने ठाणे-घोडबंदर रस्तावरील टोल वसुलीच्या कंत्राटात कमी आरक्षित किंमत निश्चित केल्यामुळे रु. 5 कोटी 93 लाखाचे नुकसान झाले होते. (लेखापरीक्षण अहवाल-2006-07).\nमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित (MIHAN)\nमिहान प्रकल्पांतर्गत जमीन कमी दराने विकून सत्यम कम्प्युटरला रु. 20 कोटी 21 लाखांचा अवाजवी फायदा\n· नागपूर येथे बहुआयामी आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतुकीचे केंद्र (मिहान) विकसित करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (मर्यादित) 26, ऑगस्ट 2002 रोजी स्थापना करण्यात आली आहे. भारत सरकारने मिहान प्रकल्पांतर्गत बहुउत्पादीय विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन करण्याकरिता ऑगस्ट, 2005 मध्ये तत्त्वतः मान्यता दिली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने मिहान प्रकल्पांतर्गत विकावयाच्या जमीनीच्या संदर्भात मूल्य धोरण (प्राईसिंग पॉलिसी) ठरविले होते. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत रु. 65 लाख प्रति हेक्टर, दोन पेक्षा अधिक ते दहा हेक्टरपर्यंत रु. 64 लाख प्रति हेक्टर, दहा हेक्टरपेक्षा अधिक ते 20 हेक्टरपर्यंत रु. 62 लाख प्रति हेक्टर, 20 हेक्टरपेक्षा अधिक रु. 60 लाख प्रति हेक्टर (प्रति एकर दर- रु. 24 लाख 28 हजार) दर ठरलेला होता. जमीनीची विक्री प्रथम येणाऱयास प्राधान्य या तत्वावर करण्याचे ठरविले होते.\n· हैद्राबादस्थित सत्यम कम्प्युटर सर्व्हिस लिमिटेड कंपनीने माहिती तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमाकरिता रु. 16 लाख प्रति एकर या दराने 100 एकर (40.47 हेक्टर एवढी) जमीनीचे वाटप करण्याची विनंती केली होती. महामंडळाने “प्रथम मागणी प्रस्ताव” (अर्ली बर्ड ऑफर)च्या नावाखाली रु. 24 लाख 28 हजार प्रति एकर या निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने म्हणजे रु. 18 लाख प्रति एकर या दराने 100 एकर जमीन 5 डिसेंबर, 2005 रोजी सत्यमला दिली.\n· महामंडळाने अर्ली बर्ड ऑफर किंवा उत्तेजन म्हणून सवलतीच्या दरात जमीन वाटण्याविषयी कुठलेही धोरण आखले नव्हते.\n· महामंडळाच्या संचालक मंडळाने शापूरजी पालनजी आणि कंपनीला (लिमिटेड) 100 एकर जमीन रु. 26 लाख 30 हजार प्रति एकर दराने देण्याचे मान्य केले असताना (डिसेंबर, 2005) सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिस कंपनीला प्रथम मागणीदार म्हणून कमी दराने जमीन विकणे समर्थनीय नव्हते. कंपनीने स्वतःच ठरविलेल्या रु. 24 लाख 28 हजार प्रति एकर दराऐवजी रु. 18 लाख प्रति एकर दराने जमीन विकल्यामुळे कंपनीला रु. 6 कोटी 28 लाख महसूल कमी मिळाला.\n· सत्यम कॉम्प्युटरच्या विनंतीनुसार व जागेच्या सर्वेक्षणाच्या आधारे महामंडळाने संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय सामंजस्य समझोत्यामध्ये 3 मार्च 2007 रोजी दुरुस्ती करुन रु. 22 लाख 35 हजार प्रति एकर दराने आणखी 28.06 एकर अतिरिक्त जमीन सत्यमला दिली. यामुळे महामंडळाचे रु. 13 कोटी 93 लाख महसूलाचे अधिकचे नुकसान झाले. अशा रितीने महामंडळाच्या सवलतीच्या दराने जमीन वाटप करण्याच्या निर्णयामुळे सत्यमला रु. 20 कोटी 21 लाखाचा अवाजवी फायदा झाला; पर्यायाने महामंडळाचे तेवढ्याच महसुलाचे नुकसान झाले.\n· सवलतीच्या दराने जमीन देण्यासंदर्भातले किंवा संचालक मंडळाची मान्यता घेण्यासंदर्भातले धोरण सुस्पष्ट नव्हते.\nमनाई असलेल्या क्षेत्रात कोळशावर आधारित ऊर्जा निर्मिती संयंत्र उभारण्याच्या निर्णयामुळे रु. 29 लाख 62 हजार टाळता येण्याजोगा खर्च\n· मिहान प्रकल्पातील विविध घटकांना दर्जेदार व निरंतर वीज पुरवठा करण्यासाठी महामंडळाने मुख्य पारेषण व वितरण वाहिन्यांच्या प्रणालीसह `स्वतःच्या वापराकरिता ऊर्जा निर्मिती प्रकल्प' उभारण्याचे ठरविले. महामंडळाच्या संचालक मंडळाने सप्टेंबर, 2004 मध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा असा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली. प्रकल्प 33 वर्षे मुदतीकरिता बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर उभारावयाचा होता.\n· प्रस्तावित धावपट्टीपासून 4.6 किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगाव या ठिकाणी कोळशावर आधारित प्रकल्प उभारण्याकरिता ना हरकत दाखला देण्याची महामंडळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणास मार्च, 2005 मध्ये विनंती केली. प्राधिकरणाने प्रस्तावित विमानतळापासून आठ किलोमीटर अंतरापर्यंत फक्त तेल व विजेवर आधारित विद्युत निर्मिती संयंत्रास परवानगी असल्याने तशा प्रकारचे संयंत्र उभारण्यास ना हरकत परवाना ऑगस्ट, 2005 मध्ये दिला. परंतु, प्राधिकरणाकडून ना हरकत मिळण्यापूर्वीच महामंडळाने स्पर्धात्मक बोली मागवून अरनेस्ट ऍण्ड यंग प्रा. लि. कंपनीला जुलै, 2005 मध्ये रु. 39 लाख 50 हजार व्यावसायिक शुल्क निश्चित करुन सल्लागार म्हणून नेमले होते.\n· अरनेस्ट ऍण्ड यंग प्रा. लि. कंपनीने मे, 2006मध्ये कोळशावर चालणारा प्रकल्प उभारण्यासाठी बोली दस्तावेज तयार करून निविदा मागवल्या. महामंडळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला अगोदर दिलेल्या ना हरकत दाखल्यावर पुन्हा विचार करण्याची व कोळशावर चालणारी भट्टी उभारण्यास परवानगी देण्याची विनंती केली. परंतु प्राधिकरणाने ही विनंती फेटाळली.\n· परिणामी कंपनीला नियोजित विमानतळापासून आठ कि.मी. अंतरावर नवीन ठिकाणी नियोजित प्रकल्प स्थानांतरित करावा लागला. अरनेस्ट ऍण्ड यंग प्रा. लि.ने केलेल्या 75 टक्के कामापोटी महामंडळाने त्यांना रु. 29 लाख 62 हजार दिले होते. महामंडळाने वाटाघाटी करून अरनेस्ट ऍण्ड यंग प्रा. लि.यांना रु. 39 लाख 50 हजार सल्लागार शुल्क देण्याचे मान्य करुन पुन्हा एकदा निविदा कागदपत्रे बनविणे करारनामे, अपेक्षित दराची गणना, प्राप्त बोलींचे मूल्यांकन करण्यास सांगितले. अशा प्रकारे अयोग्य ठिकाणी कोळशावर आधारित प्रकल्प उभारण्यास मनाई असल्याचे माहिती असून देखील व्यवस्थापनाने कामास सुरुवात केल्याने अरनेस्ट कंपनीला देण्यात आलेले रु. 29 लाख 62 हजार अनावश्यक खर्च झाले होते.\n· अपूर्ण नियोजनामुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी व आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच प्रकल्पाची जागा निवडून काम हाती घ्यावे, अशी शिफारस भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी जुलै, 2009 मध्ये केली. मात्र, डिसेंबर 2009 पर्यंत यावर उत्तर दिले गेले नव्हते.\n`स्पार्क`कडे उपलब्ध असलेली माहिती\nमोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, जिल्हानिहाय सामाजिक-आर्थिक सांख्यिकी २०११, अवयव व देहदान विषयक माहिती, सिंचन विषयक माहिती, राज्यातील विभागीय असमतोल , दुग्ध व्यवसायातील तोटा, महाराष्ट्रातील स्वच्छता व पाणीपुरवठा, अनुसूचित जाती/जमातींची सद्यस्थिती, सरोगसी, पोलीस सेवा सुधारणा कायदा, राज्य सेवा हमी अधिनियम आणि महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सुधारणा) अधिनियम\nटंचाईच्या अनुषंगाने २०१२-२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे शासन निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-property-taxes-sms-51974", "date_download": "2018-08-20T10:55:58Z", "digest": "sha1:XWMOZS6VNH5N3YKRCGGNML43Y76JK44H", "length": 11987, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Property taxes SMS मालमत्ता कर भरण्यासाठी लोकसंख्येपेक्षाही जास्त एसएमएस | eSakal", "raw_content": "\nमालमत्ता कर भरण्यासाठी लोकसंख्येपेक्षाही जास्त एसएमएस\nसोमवार, 12 जून 2017\nमुंबई - मुंबईत सहा लाख 62 हजार 172 मालमत्ता असताना जुन्या नोटांद्वारे मालमत्ता कर भरण्याचे एसएमएस मालमत्ताधारकांना पाठवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीने एक कोटी 60 लाख लघुसंदेश पाठवण्याची किमया केली आहे. ही संख्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे.\nमुंबई - मुंबईत सहा लाख 62 हजार 172 मालमत्ता असताना जुन्या नोटांद्वारे मालमत्ता कर भरण्याचे एसएमएस मालमत्ताधारकांना पाठवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीने एक कोटी 60 लाख लघुसंदेश पाठवण्याची किमया केली आहे. ही संख्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे.\nमुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी (ता.9) झालेल्या बैठकीत प्रशासनाच्या या अजब कारभाराने सर्वच सदस्य थक्क झाले. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जुन्या नोटांनी मालमत्ता कर भरण्याची सवलत पालिकेने दिली होती. त्यासाठी एकगठ्ठा एसएमएस पाठवण्याचे कंत्राट एम. एमगेज कंपनीला देण्यात आले होते. एका एसएमएससाठी साडेआठ रुपये अशा दराने प्रशासनाने एम. एमगेज कंपनीला 15 कोटी 63 लाख रुपये मोजले आहेत. या खर्चाला स्थायी समितीने कार्योत्तर मंजुरी दिली.\nएसएमएस कंपन्या असताना महागड्या दराने एम. एमगेज कंपनीला कंत्राट देण्याची गरज होती का, असा सवाल शिवसेनेचे मंगेश सातमकर, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केला. लोकसंख्येपेक्षा आणि मालमत्तांपेक्षा जास्त एसएमएस कुणाला पाठवले, असेही त्यांनी विचारले. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सुधार समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव चलाखीने मंजूर करून घेतला.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:14:36Z", "digest": "sha1:GY2XO4BWHPXIJM4UNDHHK5R6IXKRDXQ4", "length": 15923, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांची गुरूवारी बैठक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांची गुरूवारी बैठक\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांची गुरूवारी बैठक\nमुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली असून भाजपचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२) दुपारी २ वाजता भाजपच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत होणार आहे. यावेळी राज्यातील मराठा आंदोलनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावले उचलावीत, याबाबत सर्व आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.\nदरम्यान, मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता, तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना आमदारांसोबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली.\nभाजप आमदारांची गुरूवारी बैठक\nPrevious articleनिगडीतील सर्वात उंचावरील राष्ट्रध्वज फाटला; महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोरांची मागणी\nNext articleमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांची गुरूवारी बैठक\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र कायम; बीडमध्ये ३५ वर्षीय तरूणाची आत्महत्या\nपगडी असो किंवा पागोटे मी काढणार नाही; विक्रम गोखलेंचा शरद पवारांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-20T11:14:32Z", "digest": "sha1:ABJN6TDXNXVF46VFG6XBCCLPU55JLXOW", "length": 16989, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मिरजेत तीस लाखांचा चेक फडकावत भाजप जिल्हा उपाध्यक्षांची तिकीटाची मागणी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra मिरजेत तीस लाखांचा चेक फडकावत भाजप जिल्हा उपाध्यक्षांची तिकीटाची मागणी\nमिरजेत तीस लाखांचा चेक फडकावत भाजप जिल्हा उपाध्यक्षांची तिकीटाची मागणी\nमिरज, दि. ३ (पीसीबी) – सांगली -मिरज महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी तीस लाखांचा चेक फडकावत बोला, आता तरी तिकीट देणार काय अशी थेट विचारणा केली. याप्रकारावर उपस्थित पक्ष नेते आवाक् झाले.\nचौगुलेंच्या प्रश्‍नावर पक्षश्रेष्ठी गोंधळले. त्यांना काय बोलावे हे सुचेना झाले. मिरजेत पक्षात जुने निष्ठावंत, नवीन आलेले आयाराम यांच्यात तिकीट वाटपावरून संघर्ष सुरु झाला आहे. भाजपकडून पैसेवाल्यांना उमेदवारी दिली जात आहे, असा आरोप जुन्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर जाहीरपणे भाष्य करण्याचे चौगुले यांनी धैर्य दाखवले.\nप्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढवण्याची चौगुले गेले वर्षभर तयारी करत आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यास डावलले आहे. यावर ते म्हणाले की, १० वर्षे पक्षासाठी जीवाचे रान करून पदरमोड करुन पक्षाचे कार्यक्रम राबवत आहे. आता संधी मिळेल असे वाटत असतानाच आयारामांच्या गळ्यात पक्षाने हार घातला. मला का डावलले याचे कारण पक्षाने दिले पाहीजे.\nविनींग मेरीट हाच एकमेव निकष लावला जात आहे. पैसेवाल्यांना उमेदवारी मिळत आहे. मीदेखील तीस लाखांचा खर्च करण्यास तयार आहे. हा घ्या चेक, कोणाच्या नावे लिहू सांगा. बोला तिकीट देणार काय असा जाहीर सवाल चौगुले यांनी केल्याने उपस्थित सर्व पक्ष नेते आवाक् झाले. त्यांच्या चेहऱ्याचा क्षणात रंग पालटला.\nPrevious articleअंधेरी स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल कोसळला; ७ जण जखमी\nNext articleदेशभरात मुसळधार पावसाचा अंदाज\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nमहाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nभारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज्यात जानेवारी २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुस्लीम आरक्षणावरील उध्दव ठाकरेंच्या भूमिकेचे एमआयएमकडून स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/rabi-crop-destroyed-in-beed-due-to-unseasonal-hailstorm-1630804/", "date_download": "2018-08-20T11:37:35Z", "digest": "sha1:MO7VECEHBKUWKG265KHOXLGJKUR5P36F", "length": 12470, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rabi crop destroyed in Beed due to unseasonal hailstorm | बीडमध्ये रब्बीचे पीक उद्ध्वस्त | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nबीडमध्ये रब्बीचे पीक उद्ध्वस्त\nबीडमध्ये रब्बीचे पीक उद्ध्वस्त\nतब्बल १० हजार ६३२ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.\nकाढणीला आलेली रब्बीची पिके आणि बहरलेल्या फळबागांना रविवारी पहाटे अवकाळी गारपीटीने तीन तालुक्याला झोडपून काढले. यात तब्बल १० हजार ६३२ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांना जास्त फटका बसला असल्याचा अंदाज प्राथमिक अहवालातून दिसून येतो. बीड तालुक्यातील काही भागात गारपीट झाली असली तरी प्रशासनाच्या अहवालात मात्र केवळ गेवराई, माजलगाव आणि शिरुर या तीन तालुक्यातच गारपीट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nबीड जिल्ह्यतील गेवराई, माजलगाव आणि शिरुर तालुक्यासह बीड तालुक्यातील काही भागात रविवारी गारपीट व पावसाने रब्बीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. पपई, डाळींब आणि मोसंबी यांना सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. या अहवालात गेवराई, माजलगाव, शिरुर या तीन तालुक्यातील १० हजार ६३२ हेक्टर पिके बाधित झाली असून यात गेवराई तालुक्यातील ९ हजार ४०० हेक्टरचा समावेश आहे. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.\nआता श्रेयासाठीची राजकीय गारपीट\nगारपीटीनंतर राजकीय पुढाऱ्यांनी दावे, प्रतिदावे करत मागण्यांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. खासदार प्रितम मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-08-20T11:16:01Z", "digest": "sha1:YLTZBLOVKFNMDYRXGJDIAX5BPFWFY7GS", "length": 15116, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुणे-मुंबई शिवनेरी बसला अपघात; पाच प्रवासी जखमी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune पुणे-मुंबई शिवनेरी बसला अपघात; पाच प्रवासी जखमी\nपुणे-मुंबई शिवनेरी बसला अपघात; पाच प्रवासी जखमी\nपुणे, दि. २२ (पीसीबी) – पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका शिवनेरी बसला अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.२१) रात्री पावनेबाराच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर झाला. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पुणे-मुंबई शिवनेरी बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. रात्री पावनेबाराच्या सुमारास सानपाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. त्यापैकी पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.\nदरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवशाही बसच्या अपघात वाढ झाली आहे. त्यात आता शिवनेरी बसला अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.\nPrevious articleटेरर फंडिग प्रकरणी पुण्यातून फरार आरोपीस अटक\nNext articleमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया विरोधात मानहाणीचा खटला केला दाखल\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची सीबीआय कोठडी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह...\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीवही घेतील – खासदार उदयनराजे भोसले\nचाकणमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी आणि पीएमपी बसची तोडफोड करुन जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/", "date_download": "2018-08-20T11:33:59Z", "digest": "sha1:SUYTKMPF46A6AUC5MCGF22LUX7PNCZEA", "length": 17816, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharshtra News in Marathi:Maharashtra Marathi News,Maharashtra News Headlines | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nMIM नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या ५ नगरसेवकांना अटक\nएमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला सभागृहात मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.\nनुसते ‘भारत माता की जय’ बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nमहात्मा गांधी यांची दररोज हत्या होत आहे. लोकांच्या मनात विष पेरले जात असून अशा विषारी विचारधारेपासून आजच्या तरुणांना लांब नेले पाहिजे\nविचारवंतांचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे : अमोल पालेकर\nदाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्षांचा काळ लोटला असून नुकतेच या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. यावरून हत्या घडवणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास आणखी किती वेळ लागणार\nसांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत\nमहापालिकेत सत्तांतर होत भाजपाने पहिल्यांदाच बहुमत मिळवले होते. महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.\n‘भाजपा सरकार असल्यानेच दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांच्या तपासाला गती नाही’\nसनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली आहे तरीही सरकार यावर निर्णय घेत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतो आहे-आव्हाड\n२००३ पासून मी सांगतो आहे की देशाला मनुवाद्यांपासून धोका आहे, यांचेच लोक विवेकवादी लोकांना धमकावताना कसे सापडतात असेही आव्हाड यांनी विचारले\nकोण आहे श्रीकांत पांगारकर , शिवसेनेचा नगरसेवक ते कट्टर हिंदुत्ववादी\nपांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक असला तरी त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे.\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला अटक\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी संध्याकाळी जालना येथून श्रीकांत पांगारकर याला अटक केली.\nएवढाच उमाळा आला असेल तर सिद्धूने पाकमधून निवडणूक लढवावी: शिवसेना\nपाकिस्तानात जाऊन हे असले उद्योग करण्याची सिद्धूला काय गरज होती नवज्योतशिवाय इम्रानचा शपथग्रहण सोहळा अडून राहिला असता का\nएक गाव एक पोलीस योजनेमुळे व्यवस्था सक्षम\nदीपक केसरकर यांचे प्रतिपादन\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारांची शक्यता\nविदर्भात जोरदार, मराठवाडय़ात हलक्या पावसाचा अंदाज\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा आरोप\nआईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीत बुडून मृत्यू\nदोघींचेही मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.\nसिग्नल यंत्रणेत बिघाड करून साताऱ्याजवळ रेल्वेवर दरोड्याचा प्रयत्न\nसिग्नल यंत्रणेत बिघाड करून साताऱ्याजवळ सह्याद्री एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हुबळी एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न झाला.\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nन्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात लकरण्यात आला होता\nकुत्रा चावला म्हणून मालकाला ६ हजार रुपयांचा दंड\nसांगली जिल्हा न्यायालयाने ही शीक्षा सुनावली\nमहाराष्ट्रातील घरगुती ग्राहकांचे वीज दर सर्वाधिक\nदिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोव्यात मात्र स्वस्त\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य – अण्णा हजारे\nसमाजात परिवर्तन हे शब्दांनी, भाषणांनी होणार नाही, तर दु:खी,पीडितांच्या प्रत्यक्ष सेवेतूनच होईल.\nवाजपेयींचे ते गजनृत्य आजही पंढरीच्या वाळवंटात घुमतंय..\nपंढरपूर येथे २२ जानेवारी २००४ रोजी धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते.\nविदर्भातील काही जिल्हय़ांना पावसाचा तडाखा\nयवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत मोठे नुकसान\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\n‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून श्रीगोंदा येथे बालिका वसतिगृह साकार\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nमागच्या पाच वर्षांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा चाचपडत तपास सुरु होता. ठोस काही हाती लागत नव्हते. पण आता या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची आशा निर्माण झाली आहे.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून एका संशयिताला अटक केली आहे.\nफुरसुंगी कचरा डेपो कायमचा होणार बंद\nडेपोमध्ये डिसेंबर २०१९ पर्यंत कचरा टाकणे कायमचे बंद होईल अशी माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA-3/", "date_download": "2018-08-20T11:15:24Z", "digest": "sha1:HRDEZOJ252TKD76EB5DZT4GJFAT6NUFG", "length": 15087, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications राष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\nराष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\nपुणे, दि. १० (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.\nPrevious articleराष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\nNext articleआंदोलक हिंसक होणे अत्यंत गंभीर; मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार – सर्वोच्च न्यायालय\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nसांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा\n‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’ शेहला...\nपिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाला पूर्ण क्षमतेने सुरूवात…पहा पीसीबी लाइव्ह\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nशिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी महापौर दत्ता दळवींचा फोन टॅप\nआमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/article-on-consumer-goods-market-1612750/", "date_download": "2018-08-20T11:33:31Z", "digest": "sha1:DPOBZZU6XA4GCUPZ7T3CJOEU5YDU6FM3", "length": 20469, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Consumer goods market | क.. कमोडिटीचा : किंमतवाढ न आवडे कोणाला! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nक.. कमोडिटीचा : किंमतवाढ न आवडे कोणाला\nक.. कमोडिटीचा : किंमतवाढ न आवडे कोणाला\nया बाजाराबद्दलची अनभिज्ञता नेमकी किती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टी सांगता येतील.\nशेतकरी, शेतमाल व्यापारी ते शहरी ग्राहक-गृहिणीच्या दैनंदिन जीवन-व्यवहाराचा कल ठरविणारा आवाका असलेल्या वस्तू बाजारपेठ आणि त्यातील क्रियाकलपांचा वेध घेणारे पाक्षिक सदर.\nकमोडिटी मार्केट असा एकत्रित शब्दप्रयोग गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढला आहे. विशेषत: जीवनावश्यक जिनसांच्या किमतींबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होते किंवा लेख लिहिले जातात, तेव्हा याचा उल्लेख अनिवार्य आणि ठरून येत असतो. म्हणजे जिनसांच्या किमती वाढलेल्या असताना ग्राहकांना त्याचे बसत असलेले चटके असोत अथवा किमती पडलेल्या असतील आणि शेतकरीवर्गाचे होणारे नुकसान असो, दोन्ही शक्यतांमध्ये कमोडिटी मार्केटमधील घडामोडींना जबाबदार धरले जाते. एकुणात, या बाजाराचे चित्र खलनायकाप्रमाणे रंगविले जाते.\nबरे या टीकेत आघाडीवर कोण असतात तर बहुतकरून राजकीय नेते आणि कथित विश्लेषक. ज्यांचा पक्ष आणि आनुषंगिक हित आधीच ठरलेला असतो, ते जपण्यालाच त्यांच्या लेखी अधिक महत्त्व असते. अगदी यातून या बाजारावर भवितव्य अवलंबून असलेल्या लाखो गरीब ग्राहक, शेतकरी किंवा अगदी व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तरी त्याबाबत ते बेफिकीर असतात.\nथोडक्यात सांगायचे तर या बाजाराबद्दलची राजकीय विश्लेषकांना पुरती जाण नसते आणि त्यातील व्यवहारांबाबत तर ते अनभिज्ञच असतात. असेही म्हणता येईल की, कमोडिटी बाजार हा एक हत्ती आहे आणि तथाकथित विशेषज्ञ हे या हत्तीचे कोणी पाय, तर कोणी शेपटी तर कोणी कान एवढेच पाहून काहीही ठोकून देणारे बडबडबाज खरे तर या विशालतम बाजारपेठेचा समग्र वेध अवघडच. कायम वाढत जाणारा, कधी न संपणारा हा विषय त्यामुळे नित्य नवीन शिकवण देत असतो. तेव्हा दररोज अब्जावधी डॉलरची उलाढाल होणारा हा बाजार काय चीज आहे, हे समजून घेणे जरुरीचे आहे. म्हणजे प्रत्येकाला त्याची व्याप्ती, त्यातील संधी आणि आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यावर या बाजाराचा थेट परिणाम लक्षात येईल.\nया बाजाराबद्दलची अनभिज्ञता नेमकी किती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टी सांगता येतील.\nअवघ्या महाराष्ट्राचा पसंतीचा खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ. पण मिसळीसाठी वापरात येणाऱ्या वाटाण्यासाठी आपण कित्येक वर्षे कॅनडावर अवलंबून आहोत, याची जाणीव किती लोकांना आहे\nवरण-भात खाणाऱ्यांना खचितच माहिती नसणार की वरणातील तूरडाळ ही म्यानमार किंवा आफ्रिकन देशांमधून मोठय़ा प्रमाणावर येते. मूग, मसूर किंवा चवळी आणि चण्याबाबतही थोडीफार अशीच परिस्थिती आहे.\nम्हणजे सामान्यांचे दररोजचे अन्न हे इम्पोर्टेड अर्थात आयात होऊन ताटात येते. याचा आपण अभिमान वाटून घ्यायचा की लाज बाळगायची हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. पण यामागे व्यापार आहे आणि त्याची सूत्रे ही कमोडिटी बाजारात ठरत असल्याने त्याचे सर्वालेखी महत्त्व आहे.\nकृषीमालाचे क्षणभर बाजूला ठेवून, सोन्याचा किंवा चांदीसारख्या मौल्यवान धातूंचा विचार करू. परत एकदा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक देश आहे. वार्षिक हजार टन (अधिकृत रूपात) एवढी सोन्याची मागणी या देशाची आहे. ही मागणी पूर्णत: सोने आयात करून भागविली जाते. आपले देशांतर्गत सोन्याचे उत्पादन वार्षिक दोन-तीन टनांपल्याड नाही. सोन्याव्यतिरिक्त ६०००-६५०० टन चांदी ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आयात केली जाते. तेव्हा सराफ बाजार हा देशातील एक मुख्य कमोडिटी बाजार आहे.\nया बाजाराला वस्तू बाजारही म्हणता येईल. मात्र कमोडिटी मार्केट या शब्दाला एक खासच वजन आहे. तर या बाजाराबद्दल या नियत सदरात लिहिताना कृषीमालावर मुख्यत: भर असेल. हाच या बाजाराचा आत्मा आहे हेही तितकेच खरे. भारतासारख्या कृषीप्रधान देशाबाबत तर हे बऱ्याच प्रमाणात खरे आहे.\nजागतिकदृष्टय़ा विचार करता, प्रत्येक देशात जे पिकते अथवा निर्माण होते त्या सर्व जिनसा या बाजाराचा हिस्सा बनल्या आहेत. याला कारणही तसेच सबळ आहे. देशाची अर्थव्यवस्था ही त्या त्या देशात निर्मित सर्व वस्तूंवरच अवलंबून असते. त्यामुळे जागतिक स्तरावर कृषीमालाबरोबरच धातू, सोने, चांदी, नैसर्गिक वायू येथपासून ते अगदी डुकराच्या मांसापर्यंत सर्व वस्तू या बाजाराचा गाभा बनल्या आहेत. तथापि सर्वत्रच कच्चे तेल (क्रूड) हे वस्तू बाजाराच्या या गाभ्यावर प्रभाव गाजवत असल्याचे दिसून येते.\nभारताबद्दल बोलायचे तर आपला देश जास्त प्रकारच्या शेतमालात आघाडीचा उत्पादन घेणारा म्हणून प्रसिद्ध आहे. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येला अजून २०-२५ वर्षे तरी अन्न सुरक्षा बहाल करण्याची क्षमता असणारा देश म्हणून जगाचे आपल्याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पाश्र्वभूमीवर विकसित कृषी-उत्पन्न बाजारपेठ ही आपली प्रमुख गरज आणि सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचा प्राधान्यक्रम बनला आहे. कमोडिटी बाजाराला म्हणून किती महत्त्व आहे, हे यातून अधोरेखित होते.\nया बाजाराच्या व्याप्तीबद्दल आणि अर्थव्यवस्थेतील त्याच्या महत्त्वाबद्दल एवढे लिहिल्याबद्दल वाचकांमध्ये निश्चितच उत्सुकता निर्माण झाली असेल. पाक्षिक स्वरूपात चालणाऱ्या या सदरामध्ये या बाजाराचे अनेक पैलू विस्तृतपणे मांडून त्यातून एक आर्थिक साक्षरता आणि एकूण अर्थमानाच्या जाणिवा वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे. यातून काहींना या उभारत्या क्षेत्राकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळेल, अशी खात्री आहे.\n(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA.html", "date_download": "2018-08-20T11:31:00Z", "digest": "sha1:Y5Z3D57IVZJ75MZCQU6LREGGFUXPOUU3", "length": 24636, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार\n=मुलायमसिंह यादव यांची घोषणा, स्वत: लालूंनीच ठेवला प्रस्ताव=\nनवी दिल्ली, [८ जून] – बिहार विधानसभा निवडणुकीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरून जदयु आणि राजद यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज सोमवारी यशस्वी शिष्टाई करून सोडविला. नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार असल्याचे मुलायमसिंह यांनी जाहीर केले. तथापि, जागावाटपाचा वाद अजूनही कायम असल्याने वाद पूर्णपणे मिटला, असे सध्यातरी म्हणता येणार नाही.\nयाच वर्षीच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होत असलेली बिहार विधानसभा निवडणूक जदयु आणि राजद संयुक्तपणे लढणार आहे आणि नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले.\nलालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्या एकत्र येण्याने मला आनंद झाला आहे. लालूप्रसाद यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. निवडणुकीत ते प्रचारही करणार आहेत. आता कोणतेही मतभेद नाहीत. जातीयवादी शक्तींना आम्ही एकत्रितपणे पराभूत करू, असे मुलायमसिंह यांनी पत्रपरिषदेला संबोधित करताना सांगितले. या पत्रपरिषदेला लालूप्रसाद यादव आणि शरद यादव हे नेतेही उपस्थित होते. यावेळी बोलताना लालूप्रसाद यांनी, नितीशकुमार यांनाच आधीपासून आपला पाठिंबा असल्याचे आणि आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी झालेल्या संयुक्त बैठकीत जदयु आणि राजदने एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.\nमी स्वत: निवडणूक लढण्यासाठी अपात्र आहे आणि माझ्या परिवारातील कोणताही सदस्य मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. त्यामुळे नितीशकुमार हेच आमच्या सर्वांच्या पसंतीचे उमेदवार आहेत. आमच्यात मतभेद असल्याबाबत प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत ज्या बातम्या चालविल्या, त्या सर्वच निराधार होत्या, असेही लालूप्रसाद म्हणाले.\nदरम्यान, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळेच एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांना एकत्र यावे लागले, असे मत राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केले आहे.\nलोक पुन्हा भयभीत होतील : भाजपा\nबिहारमध्ये जंगलराज आणणारे लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी जदयुने युती केल्याने राज्यातील लोक पुन्हा भयभीत होती. भाजपाच्या वाढत्या शक्तीमुळेच राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना नाईलाजाने एकत्र यावे लागले आहे. पण, आता कुणीही भाजपाचा विजयरथ रोखू शकणार नाही, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष नेते\n=हाशिम अन्सारी यांची कबुली, कोणाच्याही बोलण्याने प्रभावित होत नाही= नवी दिल्ली, [८ जून] - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरोखरच धर्मनिरपेक्ष ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/poems/question-paper-loop/", "date_download": "2018-08-20T10:31:53Z", "digest": "sha1:HHHT2GX2ATP7UJPZMD2PLOGFMDAHQ6I4", "length": 4438, "nlines": 90, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "प्रश्नोत्तरमाला | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसूर्या स्वयंप्रकाशा प्रातःकाली कशास तू येसी \nजन हो, कर्तव्य करा, व्हां जागे, वाचन हे वदायासी || १ ||\nरंजित रंजनशीला चंद्रा तू शीण कासया होसी \nदेवासही चुकेना दशा, जागा कथायासी || २ ||\nनक्षत्रांनो बोला, कां तुम्ही चमकता सदा गगनी \nस्वर्गाची वाट तुम्हां दावावी स्पष्ट कोणती म्हणुनी || ३ ||\nबोला नवग्रहांनो कोण तुम्हा दावितो तरी पंथ \nदिव्या शक्ती निरंतन दृश्य न नयनास कल्पनातीत || ४ ||\nसांगाहो मजलागी कुसुमांनो कासया तुम्ही फुलता \nसौंदर्याची तुम्हा मर्त्यांना कळविण्यास भंगुरता || ५ ||\nउठासी क्षणात फुटसी कां सलिली लीन बुडबुड्या होसी \nजे जे दृश्य तयासी गति अंती यापरी वदायासी || ६ ||\nमेघांनो भरुनी रिते वर्षाकाळी कशास हो होतां\nकथण्या कि द्रव्याचा संचय विनियोग दुर्दशा येता || ७ ||\nकाळा झरझर कोठे जासी ऐसे सदैव वद माते \nअक्षयता देवीच्या दिव्योज्वल मंदिरा पहाया ते || ८ ||\nअक्षय ते अससी तू सांग मला देवता कोण \nगतवर्तमान भावी काळाची माउली असे जाण || ९ ||\nकोठुनी वहात येता वायुनो चालला कुठे त्वरीत \nस्वर्गीच्या मर्त्यांना देऊनी संदेश चाललो परत ||१० ||\nप्रश्नोत्तरमाला हि वाचकहो करितसे तुम्हा बोधा\nवस्तूंत गूढ असती इशाचे भाव कोणते शोधा || ११ ||\nसौजन्य : सौ. माधुरी घुले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410204740/view", "date_download": "2018-08-20T11:25:14Z", "digest": "sha1:E7TN5GY7YDWVXGXFBYEFU2TVYXXMCXLP", "length": 14252, "nlines": 288, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ५६१ ते ५६५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ५६१ ते ५६५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ५६१ ते ५६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ५६१ ते ५६५\nरातला रे हरी अंतर प्रतितीसीं ॥ध्रु०॥\nचिदचिद्‌ग्रंथी हे ह्रदयीं ची सोडुनी ॥ आवरण विक्षेप वास हें फेडुनी ॥१॥\nनि:संग शेजे निजीं निजवुनी सम्मुख ॥ परापारुषली काय सांगों वैखरीनें सुख ॥२॥\nज्याचें तेचि जाणे ज्याचें तेचि जाणें ॥ अंतरींची खुण अंतरीं बाणें ॥३॥\nवर्ण व्यक्ति शून्य नामरूपातीत ॥ न बोलवे बोलीं ब्रह्म सदोदित ॥४॥\nनिजानंदीं पूर्ण रंगला साजणी ॥ बोलों जातां मौन धरियलें साजणी ॥५॥\nमातला रे रामरस हा सेवुनि ॥ध्रु०॥\nनिजानंदें डुल्लत द्दष्टि दुजें नाणी ॥ देहीं देहातीत सदोदित होउनी ॥१॥\nअनावर नि:संग निर्लज्ज निर्भय ॥ स्मरण विस्मरण तिळांजुलि देउनी ॥२॥\nवर्णाश्रम कर्माकर्म न विचारी धर्माधर्म ॥ पूर्ण रंग रंगला येउनी जाउनी ॥४॥\nआठवा. चित्तीं राम निजमूर्ति ॥ चुकती निश्चतीं संसृति आवृत्ति ॥ध्रु०॥\nसार या साराचें छेदक संसाराचें ॥ पार्वतीवराचें ध्येय ध्यान साचें ॥१॥\nपूर्व पुण्यें होती सफल या प्रतापें ॥ नासती अनुतापें स्थूल सूक्ष्म पापें ॥२॥\nअधिष्ठात्रि देव फलद होती सर्व ॥ पालटती स्वभाव इंद्रियांचे पूर्व ॥३॥\nवैराग्येंशीं ज्ञान होय तें विज्ञान ॥ क्षीण होय अज्ञान बोलती सज्ञान ॥४॥\nमी माझें हा संग भंगुनि नि:संग ॥ निजानंदें रंग रंगला अभंग ॥५॥\nऐसें काय जिणें हरिविणें वो ॥ उदरभण करित नाहीं काय शूनें वो ॥ध्रु०॥\nमन मुरडेना संतसंगतीं जडेना ॥ श्रवण घडेना देहबुद्धि बुडेना ॥१॥\nसंदेह जळेना गळेना ॥ सारासार कळेना समाधान मिळेना ॥२॥\nप्रवृत्ति अंगना तिळतुल्य खंगेना ॥ संग भंगेना निजानंद रंगेना ॥३॥\nमी कोण हें काय कर्ता याचा कोण ॥ आहे उपादान काय याचें ॥ध्रु०॥\nया नांव विचार विचार विचार ॥ ब्रह्म साक्षात्कार होय जेणें ॥१॥\nमी आत्माराम शुद्ध बुद्ध मुक्त ॥ सर्वीं सर्वातीत पूर्ण ब्रह्म ॥२॥\nहें काय विवर्त रज्जु-सर्प-न्याय ॥ बागुलाचें भय बाळकासी ॥३॥\nकर्ता हा संकल्प करितसें घडमोडी ॥ ब्रह्मांड उतरडी उतरी रची ॥४॥\nजगदाभास मिथ्या माया आवरण ॥ अज्ञान कारण मूळ याचें ॥५॥\nबह्म सहज पूर्ण कैंचें छेद भेद ॥ अवघा निजानंद रंगलासे ॥६॥\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8.html", "date_download": "2018-08-20T11:36:10Z", "digest": "sha1:BIUGLLIHEZGF7SNOMZH7Y2EBJRGZTOG7", "length": 26465, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | परिवर्तन मोहिमेत सर्वांनीच सहभागी व्हावे", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, रा. स्व. संघ » परिवर्तन मोहिमेत सर्वांनीच सहभागी व्हावे\nपरिवर्तन मोहिमेत सर्वांनीच सहभागी व्हावे\n=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेला बंगळुरू येथे प्रारंभ=\nबंगलोर, (७ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून येथे प्रारंभ झाला. देशात परिवर्तनाची लाट आहे. प्रत्येकांनाच परिवर्तन हवे असल्याने परिवर्तनाच्या या लाटेत प्रत्येकच नागरिकाने सहभागी व्हायला हवे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सक्षम नेते आहेत. गुजरातमध्ये त्यांनी जे परिवर्तन करून दाखविले, त्याचीच पुनरावृत्ती देशात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे रा. स्व. संघाने आज स्पष्ट केले.\n‘‘नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याची सुरुवातच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून केली. त्यांच्याविषयी आम्हाला गर्व वाटतो. देशाला आज बदल हवा आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. ते अतिशय सक्षम नेते आहेत आणि देशातही ते जनतेच्या अपेक्षेनुसार बदल घडवून आणतील, असा आम्हाला विश्‍वास आहे,’’ असे रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी अ. भा. प्रतिनिधी सभेच्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nआमच्या बैठकीत राम मंदिर हा विषयच नाही. देशाला भेडसावित असलेल्या अन्य मुद्यांप्रमाणेच राम मंदिर हादेखील संघाकरिता एक मुद्दा आहे. राम मंदिरावरील आमच्या ठरावाची अंमलबजावणी कोणतेही सरकार करू शकत नसल्याने त्यावर प्रतिनिधी सभेत अजिबात चर्चा करण्यात येणार नाही. आम्ही केवळ महागाई, सुरक्षा आणि देशाचा अभिमान यावरच चर्चा करणार आहोत. याशिवाय, अल्पसंख्यकांचे राजकारण हादेखील आमच्या चर्चेतील मुख्य मुद्दा राहणार आहे, असे होसबळे म्हणाले.\nकेंद्रातील विद्यमान संपुआ सरकार अल्पसंख्यकांच्या नावाखाली समाजाचे विभाजन करीत आहे. जातीय व लक्ष्यित हिंसाचारविरोधी विधेयक, सच्चर आयोगाचा अहवाल हा त्यातलाच एक प्रकार आहे. आता हे सरकार समान संधी आयोग स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एका विशिष्ट धार्मिक अल्पसंख्यक समाजाला समान संधी देण्याकरिता हा आयोग आहे, अशी टीका करताना होसबळे म्हणाले की, केवळ एकाच विशिष्ट समाजाला नव्हे, तर देशातील प्रत्येकांनाच समान सधी मिळायला हवी, असे आमचे स्पष्ट मत आहे.\nआम आदमी पार्टीकडे रा. स्व. संघ कसे पाहात आहे, असे विचारले असता, ते म्हणाले की, नवा पक्ष उदयास येणे ही आमची समस्या नाही. सरकार चालविण्याचा अनुभव किती आहे, हे विचारात घेतले जाते. दिल्लीतील ४९ दिवसांचा गोंधळ लोकांनी पाहिला आहे. ते लक्षात ठेवूनच लोक आपला निर्णय घेणार आहेत. लोक सज्ञान आहे. आम आदमी पार्टीचे सरकार त्यांच्यासाठी एक धडाच राहणार आहे. अन्य एका प्रश्‍नाच्या उत्तरात, ‘वय झालेल्या नेत्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायला हवा, असे रा. स्व. संघाने कधीच म्हटले नाही. याबाबत त्यांना स्वत:च निर्णय घ्यायचा आहे. नव्या पिढीला संधी मिळायला हवी, असे आमचेही मत आहे. संधी ही केवळ राजकारणातूनच मिळत नसते. ती आयुष्याच्या सर्वच स्तरावरून मिळायला हवी. अगदी घरातून तर पंतप्रधान स्तरापयर्र्त संधी मिळायला हवी,’ असे त्यांनी स्पष्ट केले.\nभाजपाने कुणाला तिकीट द्यावे, यात रा. स्व. संघाने आजवर कधीही हस्तक्षेप केलेला नाही. भाजपा एक अनुभवी पक्ष आहे. ते आपला निर्णय स्वत:च घेऊ शकतात, असेही होसबळे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हायला हवे. देशहित सर्वतोपरी ठेवून प्रत्येकच नागरिकाने आपला मतदानाचा हक्क पार पाडायला हवा. यासाठी आम्ही कार्य करणार आहोत, असेह ते म्हणाले.\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nउत्थानासाठी भारतीय संस्कृतीशी अनुरूप शिक्षण आवश्यक\nसंघाच्या वृंदावन येथील समन्वय बैठकीला प्रारंभ\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमुंडेंविरुद्ध सुरेश धस राष्ट्रवादीचे उमेदवार\n=धस बळीचा बकरा- मुंडे= मुंबई, (३ मार्च) - भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात आव्हान देण्यासाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82.html", "date_download": "2018-08-20T11:35:58Z", "digest": "sha1:2U5OHHMBX4R6OQKLMZROX4P3FIYDDYER", "length": 21522, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा\nराममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा\n=प्रवीण तोगडिया यांचे आवाहन=\nअहमदाबाद, [२४ नोव्हेंबर] – रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि जगभरात हिंदूंना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे विश्‍व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्र सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करणारा कायदा तयार करावा, असे आवाहन विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले.\nअशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आयोजित सभेत तोगडिया बोलत होते. अयोध्येत राम मंदिराची उभारणी हीच अशोक सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सोमनाथ मंदिर उभारण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्याप्रकारे लोकांशी चर्चा न करता आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा न बघता संसदेत ठराव आणला होता, त्याचप्रकारे अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठीही केंद्र सरकारने असाच ठराव संसदेत मंजूर करावा, अशी आमची मागणी असल्याचेही तोगडिया म्हणाले. यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि राज्यपाल ओ. पी. कोहली हे देखील उपस्थित होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1163 of 2453 articles)\nस्वच्छ महाराष्ट्र कोषाची स्थापना\n=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [२४ नोव्हेंबर] - राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र कोष’ स्थापन करण्यास राज्य ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014/02/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:56Z", "digest": "sha1:NQR55V5OB6DJJWIHVR7NGTDMNWSHCQFC", "length": 11221, "nlines": 283, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: झियाउद्दिन युसफझाई", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी केलेला हल्ला, त्यातून तिचं वाचणं आणि मग जगभर तिचं झालेलं कौतुक हे सगळं मागच्या वर्षी उडत उडत वाचलं. चौदा - पंधरा वर्षांच्या मुलीला अशी कितीशी समज असणार तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा) बघून थक्क झाले.\nबाबारे, तुला कुटुंबकबिला घेऊन पळून नाही जावंसं वाटलं माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं मनात आणलं असतं तर स्वात सोडून जाणं अशक्य नव्हतं तुला. अवघड नक्कीच होतं ... आपलं घर सोडून परमुलुखात वसणं कुणाला सोपं असतं\nआम्हाला पत्ताही नसतांना तुझ्यासारखे वेडे लोक जगभरातल्या कुठल्या कुठल्या दुर्गम भागात तालिबानशी वेड्यासारखे लढत असतात म्हणून त्यांना जिंकता येत नाही.\nमलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.\nगौरीताई, अगदी खरे लिहिले आहेस, मलाला बद्दल जितके वाचू तितके थक्क करून सोडणारे आहे. तिच्या वडिलांच्या दृष्टीकोनातून तर हे अजूनच जाणवते. तिची एक मुलाखत इथे बघितली : http://www.youtube.com/watch\nगौरी, त्या लिंकबद्दन धन्यू ग ती बघून मगच तुला उत्तर लिहावं असा विचार होता, पण ती काही नीट बघता येत नाहीये आज मला ... नेट फार मंद आहे बहुतेक :(\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/police-inspector-beating-47479", "date_download": "2018-08-20T10:56:24Z", "digest": "sha1:F5VYEPTL6EIVAEEXWQTMOW4JVZSN5MZC", "length": 12231, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police Inspector beating पोलिस निरीक्षकाने केली मारहाण | eSakal", "raw_content": "\nपोलिस निरीक्षकाने केली मारहाण\nबुधवार, 24 मे 2017\nऔरंगाबाद - तक्रारीची प्रत मागण्यासाठी गेलेल्या दिव्यांग मुलीला हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने मारल्याचा आरोपी मुलीसह तिच्या पालकांनी केला. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी चौकशीचे निर्देश उपायुक्तांना दिले. मात्र, मुलगी व पालकांनी केलेला आरोप खोटे असून, त्यात तथ्य नसल्याचे पोलिस निरीक्षकांनी आपली बाजू स्पष्ट केली.\nऔरंगाबाद - तक्रारीची प्रत मागण्यासाठी गेलेल्या दिव्यांग मुलीला हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने मारल्याचा आरोपी मुलीसह तिच्या पालकांनी केला. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी चौकशीचे निर्देश उपायुक्तांना दिले. मात्र, मुलगी व पालकांनी केलेला आरोप खोटे असून, त्यात तथ्य नसल्याचे पोलिस निरीक्षकांनी आपली बाजू स्पष्ट केली.\nबेरीबाग, हर्सूल परिसरात अकबरखान यांच्या पत्नीच्या नावावर हैदराबाद येथे प्लॉट आहे. या प्लॉटच्या खरेदी विक्रीवरून त्यांचा जिया उर रहेमान या नातेवाइकासोबत वाद सुरू आहे. याबाबत अकबरखान यांच्या अपंग मुलीच्या फोनवर ११ मे रोजी संशयित जिया उर रहेमान यांनी धमक्‍या दिल्या. या प्रकरणी मुलगी रफतखान अकबरखान हिने हर्सूल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. सोमवारी रफतखान ही मुलगी तक्रारीची प्रत घेण्यासाठी ठाण्यात गेली. तेव्हा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तिला तुम्ही खोटी तक्रार दिली, असे म्हणत मारहाण केली, असा आरोप मुलीसह नातेवाइकांनी केला. मारहाणीत त्यांच्या पायाला बुटाची लाथ मारल्याने व्रण उमटल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणानंतर रफतखान व तिचे पालक मंगळवारी (ता. २२) पोलिस आयुक्तांकडे तक्रार देण्यासाठी आले असता, आयुक्तांनी उपायुक्त राहुल श्रीरामे यांना चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर आयुक्तालयातच दोन्ही बाजू ऐकून चौकशी करण्यात आली.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=89", "date_download": "2018-08-20T10:19:18Z", "digest": "sha1:KOEO2DC5XJDS3DY2MD3NCGHILKQFQCTB", "length": 10301, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nशहरी-ग्रामीण दरी, गावात चलनटंचाई घरोघरी\nयावर्षी शेतीचा सरासरी वृद्धी दर शून्यावर आहे. त्यात ऑनलाईन कर्जमाफी मराठवाड्यात अत्यल्प. पीक कर्ज बँकांनी वाटप केले नाही. ना नुकसान भरपाई ना शेतमालाला भाव. जवळची गंगाजळी संपली. गावातला व्यवहार ठप्प झाला. खेड्यापाड्यात यावर्षी न भुतो न भविष्यती अशी चलनटंचाई जाणवू लागली आहे. लगीनसराईचा काळ अन् चलनाचा दुष्काळ एकत्र आल्याने ग्रामीण जनता भांबावून गेली आहे.\nराज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात कृषी उत्पन्न घटले पण दरडोई उत्पन्न वाढले. मराठवाड्याचे दरडोई वार्षिक उत्पन्न एक लाख ८ हजार आहे. यावर्षी शेतीतून मिळणारे दरडोई वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपये सुद्धा नाही. शहरी आणि ग्रामीण उत्पन्नाची दरी झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला उद्योग आणि सेवा क्षेत्रातल जीडीपी वाढत असताना कृषी क्षेत्राचा जीडीपी ० टक्के आहे. हा भ्रमाचा भोपळा या अधिवेशनात फुटला. नुसत्या बोंडअळीच्या फटक्याने या विभागाच्या अर्थव्यवस्थेला १० हजार कोटीचा फटका बसला. सोयाबीन, तूर, मका, हरभरा, आदी पिकांच्या किमती बाजारात घसरत आहेत. ज्वारीमध्ये तर उत्पादन खर्चही वसूल होत नाही. टोमॅटो तर कोणी फुकट घ्यायला तयार नाहीत.\nघरामध्ये शेतीमाल आहे, पण खर्चाला पैसा नाही. ही अवस्था बदलत्या जीवनपद्धतीमुळे झाली आहे. पूर्वी म्हणायचे की मीठ-मिरचीला पैसे झाले तरी पुरे कपड्यासाठी सणावाराला तेवढा पैसा लागायचा. तथापि, ज्ञान-तंत्रज्ञानाने सगळे व्यापारीकरण झाले आहे. हे व्यापारीकरण म्हणजेच खुल्या अर्थव्यवस्थेचे विद्रुपीकरण आहे. रोटी-कपडा-मकानच्या बरोबरीने ‘मोबाईल-मोटारसायकल’ अनिवार्य झाली आहे. पेट्रोल-डिझेलपासून ४जी मोबाईल रिचार्जिंगपर्यंत सगळीकडे रोकड पैसा लागतो. आकडा टाकून फुकटातली वीज ओढली तरी घराच्या वर असलेल्या डिश अ‍ॅन्टीनाची करमणूक फुकटात होत नाही. इंटरनेट, व्हॉट्सअप आणि फेसबुकचे वेड खिसेकापू आहे. शिवाय या सर्व गोष्टीत खेडी इतकी पुढे गेली आहेत की आता मागे येता येत नाही.\nपाण्याचा दुष्काळ तर तीन वर्षातून एकदा तरी आपण अनुभवतोच. बोंडअळी असो की गारपीट, सरकारकडे नुकसान भरपाई मागता येते. नोटाबंदीनंतर हा चलनाचा दुष्काळ वाढत गेला आहे. अर्थात ही चलनटंचाई फारसा शहरात जाणवत नाही. सेवा क्षेत्र, उद्योग, याचा शहराला लाभ आणि ठप्प झालेली कृषी व्यवस्था यामुळे शहरी-ग्रामीण दरी वाढत आहे. परस्पर विश्वास या एकाच भांडवलावर खेड्यात माणूस वस्तीला येतो. आता सारे बदलले, माणुसकीची जागा आता व्यवहाराने घेतली. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार नोंदणीकृत खासगी सावकारांची संख्या २८.७ टक्क्यांनी वाढली आहे. थकलेले सावकारी कर्ज देता येत नसल्यामुळे चलनटंचाईला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी अशी महाघोषणा झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १६४ कोटी, जालना ४८ कोटी, परभणीत ४९ कोटी, तर हिंगोलीमध्ये केवळ २४ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीचे प्रमाण अत्यल्प आहे. अर्थात, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कर्जमाफीचे गु-हाळ सुरूच राहणार आहे.\nपीक कर्ज वाटपही यावर्षी नगण्य झालेले आहे. २२ फेब्रुवारीच्या बैठकीत राज्य पातळीवरील बँकर्स समितीने कर्ज वाटप कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यातच कालापव्यय झाल्याने हे घडले. खेड्यापाड्यामध्ये असलेल्या चलन टंचाईचे हे प्रमुख कारण आहे. मराठवाड्याची दुर्दशा तर यापेक्षाही भयंकर आहे. लातूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात ४७ टक्के खरीपाचे सर्वाधिक कर्ज वाटप झाले आहे. मात्र बीड जिल्ह्यात पीक कर्ज १६ टक्के आणि रबीचे कर्ज ० टक्के आहे. हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी यामध्ये खरीप पीक कर्ज अनुक्रमे १८, २२, २८, २५ आणि २९ टक्के इतके अत्यल्प आहे. आणि रबी पीक कर्ज हिंगोली, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये केवळ १ टक्का, नांदेड मध्ये २ टक्के आणि उस्मानाबादमध्ये ४ टक्के इतके लज्जास्पद आहे.\nशेतक-यांच्या लाँगमार्चच्या सर्व मागण्या मंजूर झाल्या. कोट्यवधी रुपयांच्या घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात चलनटंचाईची दैना पाहवत नाही. याला कृषी क्षेत्राचा धोरणात्मक लकवा म्हणावे की अंमलबजावणीतील निर्णयाचे अपंगत्व याचा निकाल घेतला पाहिजे. अन्यथा एकीकडे मेट्रो, समृद्धी, स्मार्ट सिटी अन दुसरीकडे गाडीरस्ताही नाही, हा विरोधाभास केवळ दु:सह.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/4881-rinku-rajguru-s-film-kagar-shooting-started-with-muhurat", "date_download": "2018-08-20T10:41:46Z", "digest": "sha1:DDVBPFEI2YAZVXRJ46CXW6EHEC542HZV", "length": 8562, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'रिंकू राजगुरू' च्या \"कागर\" ची शुटींग मुहूर्ताने सुरू - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'रिंकू राजगुरू' च्या \"कागर\" ची शुटींग मुहूर्ताने सुरू\nNext Article ‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम\nरिंकू राजगुरू या आपल्या गावच्या लेकीला बघायला झालेली गर्दी... तिची छबी टिपण्यासाठी सरसावलेले मोबाईल.. मुहुर्ताच्या क्लॅपनंतर लाईट कॅमेरा अॅक्शन म्हणून चित्रीत झालेला प्रसंग आणि वाजलेल्या टाळ्या, शिट्ट्या.. असं वातावरण होतं कागर चित्रपटाच्या सेटवर रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेला मकरंद माने दिग्दर्शित \"कागर\" या चित्रपटाचा मुहूर्त खासदार मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. या वेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, किशोरसिंह माने पाटील, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि विकास हांडे आदी उपस्थित होते.\n'कागर' मध्ये दिसणार 'रिंकू राजगुरू' च्या अदा - गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ झाला व्हायरल\nचित्रपटाला शुभेच्छा देऊन धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, 'आज अकलूजचे अनेक कलाकार चित्रपट क्षेत्रात नाव कमावत आहे. रिंकू आणि मकरंद यांनी अकलूजचे नाव मोठं केलं आहे. त्यांच्या चित्रपटाचं चित्रीकरन माळशिरस तालुक्यात होणं ही अभिमानाची बाब आहे. या क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. तरूणांनी त्याचा विचार करावा. तसंच पालकांनीही त्यांना प्रोत्साहन द्यावं.'\nरिंकूचा नवा चित्रपट म्हणून चर्चेत आलेल्या \"कागर\" या चित्रपटाची अॅक्शन सुरू झाली आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थानं उत्सुकता निर्माण झाली आहे.\nNext Article ‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम\n'रिंकू राजगुरू' च्या \"कागर\" ची शुटींग मुहूर्ताने सुरू\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T11:12:34Z", "digest": "sha1:W64QKZZ2RLUAPSMPWZZ7SG6UHFZ32VQU", "length": 23419, "nlines": 110, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "चिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nचिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया\nलहानपणापासूनच चटकमटक खाण्याची सवय. मला रोज तेच खायला आवडायचं नाही आणि त्याहून तेच तेच पदार्थ बनवायला तर मुळीच नाही. त्यावेळी पोटात सगळं गेल पाहिजे म्हणून आई अगदी मागे लागून युक्तीयुक्तीने सगळं खाऊ घालायची. मग लग्नानंतर मी आणि माझा नवरा दोघेच पुण्यात राहू लागलो. तेव्हापासून माझी स्वयंपाकाची आवड खरी सुरु झाली. वेगवेगळे पदार्थ करून सगळ्याचे प्रयोग नवऱ्यावर करणं हा माझा एक छंदच बनला. आपल्या साध्या महाराष्ट्रीयन जेवणापासून देश-विदेशातील पदार्थ करण्यापर्यंत प्रगती झाली.\nआता तर परदेशीच म्हणजे मलेशियात राहायला असल्यामुळे सगळं घरीच करावं लागतं. इथे बाहेर जाऊन खाणं हा पर्याय खूपच कमी. इथे शुद्ध शाकाहार मिळणं म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखं. तरीही मी शाकाहारी मलेशियन पदार्थांचा शोध घेणं सुरू केलं. एखादा आवडलेला पदार्थ, पेय कसं केलं हे तिथल्या लोकांना विचारलं की आनंदाने सांगतात. मग तोच पदार्थ घरी बनवण्याची मजा काही औरच.\nमलाय खाद्यसंस्कृतीमध्ये भारतीय, चायनीज आणि मलेशियन पदार्थांची सुंदर सरमिसळ आहे. त्याच बरोबर पारंपारिक मलाय खाद्यपरंपराही इकडे छान जपली आहे.\nहरीराया म्हणजेच ईद. त्या दिवशी इकडे केतुपात (ketupat) बनवतात. केतुपात तांदळापासून तयार करतात. यासाठी पामच्या झाडाची पानं वापरतात. ही पानं चौरस आकारात गुंफून त्यामध्ये मीठ घालून शिजवलेला भात भरतात. काही ठिकाणी हा भात नारळाच्या दुधातही शिजवतात. भात भरलेली पानं बांधून आणि उकळलेल्या पाण्यात सोडतात. ही अशी शिजलेली केतुपातची भात भरलेली पानं गरम सर्व्ह करतात. यासोबत संबल, म्हणजे लाल मिरची, कांदा लसूण, लिंबू, तेल, मीठ वापरून केलेला सॉस आणि काही पारंपरिक मांसाहारी पदार्थासोबत देतात.\nमलाय जेवणामध्ये भात हा मुख्य पदार्थ, भाताला इथे नासी म्हणतात. नासी लेमाक हा मलेशियाचा राष्ट्रीय पदार्थ आहे. प्रामुख्याने नारळाच्या दुधात शिजवलेला भात, भाजलेले शेंगदाणे, शिजवलेले अंडे, संबल, काकडीचे काप आणि मटणाचा एखादा प्रकार आणि तळलेले छोटे मासे म्हणजे नासी लेमाक.\nमलेशियामधील गोडाच्या पदार्थांत कुईह मुईह (kuih muih) म्हणजे बर्फी आणि वेगवेगळ्या चवीचे केक बनवले जातात. अंग कु कुइह ही गोड सारण भरलेली चायनिज पेस्ट्री आहे. आपम बालीक ही क्रीम्ड कॉर्न, शेंगदाणे, ओलं खोबरं आणि साखर यांची बनवतात. आपल्या फालुदासारखा सँडोल. सँडोलचा मुख्य भाग शेवया. या मूगपीठ आणि पानादानच्या पानापासून बनवतात. ही पानं मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस मूगपीठासोबत शिजवून शेवया बनवतात. वाढताना लाल सोयाबीन शिजवून त्यात शेवया, गुळाचा पाक, जेली, चेरी, नारळाचं दूध आणि किसलेला बर्फ घालून देतात.\nमलेशियन स्ट्रीट फूड हे इण्डो-मलाय, मलाय-चायनीज असं मिश्र असतं. साते हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या मांसापासून बनवतात, अगदी सापाच्या सुद्धा. स्ट्रीटफूडचा एक शाकाहारी प्रकार म्हणजे टोफूपासून बनवलेला साते.\nया पदार्थाला हळद, सोया सॉस सोबत मॅरीनेट करतात, बांबू काठीला लावून तो ग्रिल करतात. सर्व प्रकारचे साते हे शेंगदाणाच्या सॉससोबत खातात. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात रेड करी पेस्ट, पीनट बटर, नारळाचे दुध, साखर, मीठ घालून शिजवल्यावर हे सॉस बनतं.\nसाते स्ट्रीट फूड असलं, तरी पारंपरिक सणांमध्येही हा पदार्थ आवर्जून बनवला-खाल्ला जातो.\nपोपीह हा स्प्रिंग रोलसारखा पदार्थ. वरचा पदर कणकेपासून बनवतात. आतमध्ये लेट्युस, फ्रेंच बिन्स, मोड आलेले मूग, बारीक चिरलेलं गाजर आणि तयार ऑम्लेट घालतात. ताहू सुम्बट (tahu sumbat) म्हणजे भरलेले टोफू. टोफू तळून त्याला चीर देऊन त्यात काकडीचे काप, मोड आलेले मूग, मीठमसाला भरतात आणि वरून चिली सॉस पसरून खायला देतात. करी पफ हा आपल्या पफसारखाच. पण थोडा मलाय टच असलेला पदार्थ. याच्या मांसाहारी प्रकारात मटण, बीफ असं सारण भरलं जातं. ABC(air batu campur) म्हणजे आपला बर्फ गोळा. यात आंबट गोड जेली. सोबत शिजवलेले स्वीट कॉर्न आणि सोयाबीन घालतात.\nलक्सा (laksa) हा स्थलांतरीत चायनीज लोकांचा आवडता पदार्थ. हे खूप लोकप्रिय तिखट असं नूडल सूप आहे. त्यामध्ये नूडल्ससोबत चिकन, प्रॉन्स किंवा मासा हे घालून देतात. व्हेज लक्सा हा एक खास पदार्थ. कढई गरम करून त्यात नारळाचं तेल आणि तयार मिळणारी लक्सा पेस्ट घालून २-३ मिनिटं शिजवतात. त्यात व्हेज स्टॉक, साखर, नारळाचं दूध, लिंबू रस आणि सोया सॉस घालून चांगले परतून घेतात. एक उकळी आणून मंद आचेवर ठेवून त्यावर झाकण ठेवून शिजू देतात. यात वडीप्रमाणे गाजर, टोफू, झुकिनी घालतात. दुसऱ्या एक भांड्यात पाणी गरम करून त्यात राईस नूडल्स शिजवून घेतात. त्या तयार झाल्यावर त्यातलं पाणी काढून त्याला थंड पाण्याने धुवून घेतात.\nएका बाउलमध्ये नूडल्स घालून त्यावर तयार गरम सुप ओततात. सगळ्यात वरती मोड आलेले सोयाबीन घालतात. आणि कोथिंबीर, पुदिना, तीळ घालून लिंबू पिळून गरम गरम पितात. हे फारच चवदार लागतं.\nडुरियनला मलेशियामध्ये फळांचा राजा म्हणतात. वरून उग्र वास असलेल्या या फळाची चव गोड असते. डुरियनपासून बरेच खाद्यपदार्थ बनवतात. मँगोस्टीनला फळांची राणी म्हणतात. हे फळाचे तीन भाग असतात. आतला मऊ, मधला टणक भाग आणि साल हे जांभळ्या रंगाचं. हे फळ थंड असतं आणि चव आंबट-गोड असते. स्टारफ्रुट हे फळ कापल्यावर त्याच्या प्रत्येक फोडीचा आकार ताऱ्यासारखा दिसतो. रामबुतान हे केसाळ फळ लाल रंगाचं, गोल आकाराचं असतं. यात काळे, लाल आणि हिरव्या रंगाचे तंतू असतात. गोड रसाळ असतं हे फळ. लंगसाट हे फळ सोनेरी असतं. ते बटाट्यासारखं दिसतं. त्याच्या बिया तुरट लागतात. गाभा मात्र पांढरट गोड असतो.\nया फळात क जीवनसत्व भरपूर असल्याने ते औषध म्हणून वापरलं जातं.\nकेळी, आंबा, नारळ, फणस याप्रकारची फळझाडं मलेशियामध्ये खूप आढळतात. अनेक घरांच्या आजूबाजूला ही झाडं दिसतात.\nमलेशियामध्ये आल्यावर जाणवलं की इथे खूप पाऊस पडत असला तरी पाण्याची किंमत आहे आणि पाण्यालाही किंमत आहे. सगळीकडे गाळून शुद्ध केलेलं पिण्याचं पाणी अल्पदरात नळाद्वारे मिळतं. पाण्याचा वापर मीटरने मोजला जातो. पाण्याचं बिल दर महिन्याला येतं.\nरेस्टॉरंटमधे गेल्यावरही पाणी विकतच घ्यावं लागतं. लोक पाण्याऐवजी फळांच्या रसापासून हार्ड ड्रिंक्सपर्यंत वेगवेगळी पेयं पितात. उसाचा रस, लस्सी ही पेयंही मेन्यूकार्मध्ये असतात. तेह(चहा) आणि कोपी(कॉफी) हे मलेशियन लोकांची आवडती पेयं सगळीकडे उपलब्ध असतात. सॉफ्ट ड्रिंक्स, उसाचा रस, वेगवेगळे ज्युसेस हे भरपूर बर्फ घालून प्लॅस्टिकच्या पिशवीतून स्ट्रॉसह देतात.\nमलेशियाची भाषा मलाय. शहरापासून दूर आयलंडवरच्या लोकांना इंग्रजी खूप कमी समजते. अशावेळी मलाय बोलावं लागतं. त्यामुळे आम्ही एक इंग्रजी-मलाय डिक्शनरी फोनमध्ये ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी पॅंगकोर नावच्या बेटावर गेलो होतो. तर तिकडे शाकाहारी पदार्थ अजिबात नव्हते. मग आम्ही एका रेस्टॉरंट मधे व्हेज फुड मिळेल का असं विचारलं. तर ते लगेच त्यांच्या स्वयंपाक्याला घेऊन आले. मग त्यांना व्हेज फ्राईड राईस बनवायला सांगितला. इकडे व्हेज म्हटलं तरी एखाद्या प्राण्याचा डोळा नाहीतर पाय असं काही त्या पदार्थात असतंच. म्हणून त्या स्वयंपाक्याला मी चक्क पूर्ण साहित्याची यादीच सांगितली, तो वैतागला की काय, ते कळलं नाही.\nमाझी मागणी नोंदवून तो किचनमध्ये गेला आणि थोड्या वेळाने त्याने आमचा राईस पाठवला. मी एकदा तपासणी केली खात्री पटल्यावरच खायला सुरुवात केली. पहिला घास खाल्ला तर काय त्यात मीठच नव्हतं. मी माझ्या साहित्याच्या यादीत सांगितलं नाही म्हणून घातलं नसावं. तिथल्या वाढपीण बाईंकडे मीठ (अर्थातच इंग्रजीत) मागितलं, तर तिला काही कळेना. मग मी डिक्शनरीत बघून सांगितलं गरम (मिठाला मलाय शब्द) हवं आहे. तेव्हा मात्र तिला मला मीठ हवं आहे, हे नेमकं कळलं. तेवढ्यात माझी अडीच वर्षांची मुलगी मला म्हणाली, अगं आई,अजून गरम कशाला त्यात मीठच नव्हतं. मी माझ्या साहित्याच्या यादीत सांगितलं नाही म्हणून घातलं नसावं. तिथल्या वाढपीण बाईंकडे मीठ (अर्थातच इंग्रजीत) मागितलं, तर तिला काही कळेना. मग मी डिक्शनरीत बघून सांगितलं गरम (मिठाला मलाय शब्द) हवं आहे. तेव्हा मात्र तिला मला मीठ हवं आहे, हे नेमकं कळलं. तेवढ्यात माझी अडीच वर्षांची मुलगी मला म्हणाली, अगं आई,अजून गरम कशाला हे खूप गरम आहे आधीच.\nएकदा आम्ही फुड मॉलमध्ये आठवड्याच्या भाजी, फळ खरेदीसाठी गेलो होतो, नवरा फळं घेत होता. त्याच्यासोबत माझी मुलगी होती. थोड्याच वेळात मुलगी रडत माझ्याकडे आली. आंन्टी तिला मारीन म्हणते आहे म्हणून. तिने दाखवलं तर ती फळविक्रेती ‘मारी मारी’ म्हणत होती. म्हणजे “या.. या.. फळं घ्यायला” असं मोठ्या आवाजात ग्राहकांना बोलावत होती. मलाय आणि मराठी भाषेत समान शब्द बरेच आहेत. पण त्या शब्दांच्या अर्थात मात्र फरक आहे.\nमलेशियामध्ये मामाक रेस्टॉरंट्स बरीच आहेत. मामाक म्हणजे स्थलांतरित दक्षिण भारतीय. या मामाक रेस्टॉरंटमधे खास इण्डो-मलाय खाद्यपदार्थ दिले जातात, नासी बिर्याणी, रोटी कनाई (पराठा ), ठोसई (डोसा), पासेंबुर (मिश्र भाज्यांचं सॅलड), रोटी तेलूर (अंड्याचा पराठा) अशा प्रकारच्या डिश मिळतात.\nकोणत्याही खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे ती थोड्याथोड्या अंतरावर बदलत असते. मलाय खाद्यसंस्कृतीही त्याला अपवाद नाही. अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने आपल्या देशबाहेरचे खाद्यप्रकारही आपल्याला रसास्वादाचा आनंद देतात.\nफोटो – स्नेहा पांडे व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकमलेशिया खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMalaysia FoodcultureMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nNext Post खाणारा-खिलवणारा मध्यप्रदेश\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/auto-expo-2018-vehicle-revolution-in-india-bmw-hyundai-swift-1629336/", "date_download": "2018-08-20T11:36:45Z", "digest": "sha1:3SH3I2ETAC27RMIZQZKHV5VSU6GM5TAH", "length": 25258, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "auto expo 2018 Vehicle Revolution in India bmw hyundai swift | वाहनक्रांतीच्या दिशेने.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘ऑटो एक्स्पो’..भारतामधील वाहन क्षेत्रातील सगळ्यात मोठं प्रदर्शन.\n‘ऑटो एक्स्पो’..भारतामधील वाहन क्षेत्रातील सगळ्यात मोठं प्रदर्शन. २० पेक्षा अधिक देशांमधून सहभागी झालेल्या १२०० पेक्षा अधिक वाहन उत्पादक कंपन्या. या कंपन्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखत इलेक्ट्रॉनिक, हायब्रीड वाहनांचे तसेच सर्व नवीन गाडय़ांचे सादरीकरण केले. २०३० पर्यंत सर्व वाहने विजेवर चालवण्याच्या सरकारच्या धोरणांना प्रतिसाद देत अनेक कंपन्यांनी या वाहन मेळाव्यात आपली विजेवरील वाहने सादर केली. या मेळाव्यातील काही महत्त्वाच्या वाहनांचा आढावा.\nजर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने आय८ रोडस्टर हायब्रीड स्पोर्ट्स कारला सादर केले. कंपनीने यामध्ये अनेक वैशिष्टय़ांचा समावेश केला आहे. तिच्यामध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन, एक इलेक्ट्रिक मोटरसह देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक मोटरची क्षमता १४३ पीएस आणि टॉर्क २५३ एनएम आहे. इलेक्ट्रिक मोटरला ३४ एएच बॅटरीपासून ऊर्जा मिळेल, तर पेट्रोल इंजिनची क्षमता २३१ पीएस आणि टॉर्क ३२१ एनएम आहे. तिचा सर्वाधिक वेग २४८ किमी प्रति तास असेल आणि फक्त ४.६६ सेकंदामध्ये ती ० ते १०० किमीचा वेग घेईल. याच्यासह कंपनीने अन्य प्रमुख मॉडेलही सादर केली असून, बाइक मोटररॅड जी एस ३१०, बीएमडब्ल्यू एफ ७५० जीएस, बीएमडब्ल्यू एफ ८५० जीएस आणि ३१० आर एक्सेलला सादर केले. तसेच कंपनीने या वेळी ‘आय३ एस’ या इलेक्ट्रिक कारला सादर केले.\nदक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी असलेल्या ह्य़ुंदाईने आपल्या प्रीमियम कॉम्पॅक्ट हॅचबॅक ‘एलिट आय २०’ला दाखल केले. या कारची किंमत दिल्लीमध्ये ५.३४ लाख ते ९.१५ लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यासह कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार आयोनिक सादर केली.\n२०२० पर्यंत भारतीय बाजारपेठेत ९ नवीन उत्पादने दाखल करणार असल्याचे कंपनीने या वेळी जाहीर केले. यामध्ये विजेवर चालणाऱ्या एका वाहनाचा समावेश आहे.\nसंपूर्ण जगामध्ये म्हणजे तब्बल १८० देशांमध्ये विस्तार असलेल्या दक्षिण कोरियातील ‘किआ’ या कंपनीने प्रथमच या वाहन मेळाव्यात जागतिक स्तरावरील तब्बल १६ कार सादर केल्या. यामध्ये सादर करण्यात आलेली ‘मेड फॉर इंडिया’ एसपी कॉन्सेप्ट कार भारतामध्ये पुढील वर्षांच्या अखेपर्यंत सादर करण्यात येणार आहे. हे वाहन त्यांच्या आंध्र प्रदेशमधील उत्पादन प्रकल्पामध्ये तयार करण्यात येणार आहे. कंपनीने प्रकल्पासाठी १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, प्रति वर्ष ३ लाख वाहनांचे उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान सर्व वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याचा कंपनीचा मानस आहे. यामध्ये हॅचबॅकपासून एसयूव्हीपर्यंतचा समावेश आहे.\nफ्रान्सची वाहन निर्माता कंपनी रेनॉने वाहन मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक संकल्पनेवर आधारित असणाऱ्या ट्रेझर आणि झोई ई स्पोर्ट्स या दोन वाहनांचे सादरीकरण केले. या वेळी कंपनीने फॉम्र्युला वन कार आर.एस. १७, क्विड सुपर हिरो आवृत्तीही प्रदर्शनामध्ये सादर केली. दोन आसने असणारी ट्रेजर ४.७ मीटर लांब आणि २.१८ मीटर रुंद तसेच १.०८ मीटर उंच आहे. झोई ई-स्पोर्टला हलक्या कार्बन फायबरपासून बनवण्यात आले आहे. त्यामुळे ती फक्त ३.२ सेकंदांमध्ये १०० किमी प्रति तासाचा वेग घेऊ शकते.\nअनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन स्विफ्टचे या वेळी सादरीकरण करण्यात आले. तिसऱ्या पिढीतील या स्विफ्टचे बुकिंग जानेवारीमध्येच सुरू करण्यात आले आहे. या कारची किंमत ४.९९ लाख रुपयांपासून ठेवण्यात आली आहे. नव्या स्विफ्टसाठी आत्ताच सहा ते आठ आठवडय़ांचा प्रतीक्षा कालावधी देण्यात आला आहे.\n१. नेक्स्ट जनरेशन होंडा अमेझ २. होंडा सीआरव्हीची पाचवी पिढी (प्रथमच डिझेलमध्ये) ३. होंडा सिव्हिक (पाचवी पिढी). या गाडय़ा चालू वर्षांमध्येच भारतामध्ये उपलब्ध करण्यात येतील.\nहोंडाची प्रदर्शनातील महत्त्वाची मॉडेल्स.\nहोंडा स्पोर्ट्स ईव्ही कन्सेप्ट\nक्लॅरिटी फ्युएल सेल (होंडाचे सर्वाधिक प्रगत शून्य उत्सर्जन वाहन)\nकंपनीने खासगी आणि सार्वजनिक वाहतूक o्रेणीमध्ये पहिल्या दिवशी सहा विजेवर चालणाऱ्या वाहनांचे अनावरण केले. याच वेळी कंपनीकडून लक्झरी एसयूव्ही o्रेणीतील एच ५ एक्स कन्सेप्ट आणि ४५ एक्स कन्सेप्टही प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. या वेळी कंपनीकडून स्पोर्ट्स कारमधील नवीन ब्रँड ‘टॅमो’ सादर केले. व्यावसायिक o्रेणीमध्ये टाटाने आपले टाटा इन्ट्रा हे नवीन वाहन सादर केले.\nटाटा मोटर्सने या वेळी विजेवर चालणाऱ्या टिगोरचे सादरीकरण केले. इलेक्ट्रिक टिगोरला सानंदच्या प्रकल्पामध्ये तयार करण्यात आले आहे. या कारचे सर्वाधिक वेग १०० किमी प्रति तास आहे. एका वेळेस चार्ज केल्यानंतर ही गाडी १३० किलोमीटरचे अंतर पार करू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. वेगवान चार्जरमुळे ती ३० मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज होते.\nसाहसी पर्यटनासाठी मोटरसायकल निर्मिती करणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या सुझुकी मोटरसायकलने या वेळी ‘व्ही स्ट्रोम ६५०’ सादर केली. व्ही स्ट्रोम आवृत्ती जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. सुझुकीने बर्गमॅन स्कूटरही सादर केली. जगभरात १२५ ते ६३८ सीसीपर्यंत ही स्कूटर उपलब्ध आहे.\nटीव्हीएसने आपल्या अपाचे आरटीआर 200 एफआय, टीव्हीएस क्रिऑन आणि टीव्हीएस झेप्पेलिन या मोटरसायकल सादर केल्या. यामधील टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ही इथेनॉलवर आधारित असून, ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल आहे. यामुळे प्रदूषणाला मोठय़ा प्रमाणात आळा बसेल आणि तेल आयातीमध्ये घट होऊन देशाबाहेर जाणारा पैसा देशातच राहील. देशामध्ये मोठय़ा प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होते. त्यामुळे पेट्रोलप्रमाणेच जर इथेनॉल पंप निर्माण केले तर या मोटरसायकलला भविष्यात मोठी मागणी वाढेल, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.\nकंपनीने आपल्या माइस्ट्रो एज आणि डय़ुएट या दोन स्कूटर सादर केल्या. नवीन माइस्ट्रो एजमध्ये ११० सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. डय़ुएटमध्येही ११० सीसीचे इंजिन देण्यात आले असून, मेटल बॉडी हे तिचे वैशिष्टय़ आहे.\nकंपनीने बहुप्रतीक्षित ‘वायझेडएफ-आर १५’ मोटरसायकलचे सादरीकरण केले आहे. वायझेडएफ-आर १५ ची किंमत भारतामध्ये १.२५ लाख रुपये (एक्स शोरूम, नवी दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या मोटरसायकलच्या इंजिनमध्ये नवीन फ्युअल इंजेक्शनसह १५५.१ सीसी सिंगल सिलिंडर कूल्ड फोर स्ट्रोक एसओएचसी इंजिन देण्यात आले आहे जे १० हजार आरपीएमला १९.७ बीएचपी पॉवर आणि ८५०० आरपीएमला १४.७ एनएमचा पिक टॉर्क निर्माण करते.\nटोयोटाने आपल्या सेडान कार ‘टोयोटा यारिस’ला भारतामध्ये दाखल केले. जपानी कंपनी टोयोटा आणि किलरेस्कर ग्रुपची संयुक्त कंपनी असलेल्या यारिसला या वर्षांच्या एप्रिलपर्यंत बाजारात सादर करण्यात येणार आहे. तेव्हापासून या गाडीसाठी बुकिंग घेण्यात येणार आहे. यारिसची स्पर्धा प्रामुख्याने होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ आणि ह्य़ुंदाईच्या वर्नासोबत आहे.\nजर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेन्झने आपली सर्वात महाग कार ‘मेबॅच एस ६५०’चे अनावरण केले. ही देशातील पहिली लक्झरी कार आहे, ज्यामध्ये बीएस-६ इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने या कारची किंमत २.७३ कोटी रुपये ठेवली आहे. याच वेळी कंपनीने मर्सिडीज एएमजी पेट्रोनास फॉम्र्युलासह इतर १३ उत्पादने सादर केली. ज्यामध्ये कंपनीच्या कन्सेप्ट ईक्यूचाही समावेश आहे. तसेच कंपनीने ई क्लास ऑल टर्ेेन सेडानला सादर केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/different-types-of-weapons-part-16-1629414/", "date_download": "2018-08-20T11:39:33Z", "digest": "sha1:7TVPCHHWXY5WNHY4IICOIWOITNZLTHMV", "length": 15078, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Different types of weapons Part 16 | गाथा शस्त्रांची : जे. एफ. केनेडी यांची ‘हत्या’री मानलिकर-कारकॅनो | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nगाथा शस्त्रांची : जे. एफ. केनेडी यांची ‘हत्या’री मानलिकर-कारकॅनो\nगाथा शस्त्रांची : जे. एफ. केनेडी यांची ‘हत्या’री मानलिकर-कारकॅनो\nयुरोपमध्ये १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समधील अँटोनी अल्फॉन्स शॅसपो (Antoine Alphonse Chassepot) आणि ऑस्ट्रियातील फर्डिनंड रिटर फॉन मानलिकर (किंवा मानलिशर – Ferdinand Ritter von Mannlicher) यांच्या बंदुकांना विशेष मागणी होती. त्यांचे लाखोंच्या संख्येने उत्पादन झाले.\nशॅसपो यांनी ब्रिच-लोडिंग, सेंटर-फायर नीडल गनचा शोध लावला. ती बंदूक फ्रेंच लष्कराने १८६६ साली स्वीकारली. त्याबद्दल शॅसपो यांना सन्मानपदकही मिळाले. शॅसपो यांची फ्युझिल मॉडेल १८६६ रायफल प्रसिद्ध आहे. ही बोल्ट-अ‍ॅक्शन, ब्रिच-लोडिंग रायफल फ्रेंच सैन्याचा बराच काळ आधार होती. १८७०-७१ सालच्या फ्रँको-प्रशियन युद्धात फ्रान्सला त्याचा खूप उपयोग झाला. याच्या पुढील अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. फ्युझिल लेबेल एमएलई १८८६ (Fusil Lebel mle 1886) ही त्यांची रायफल विशेष गाजली. खात्रीशीर बोल्ट-अ‍ॅक्शन आणि स्मोकलेस प्रोपेलंट वापरलेले शक्तिशाली काडतूस ही त्याची वैशिष्टय़े होती. मात्र त्याच्या टय़ूब मॅगझिनमध्ये बसणाऱ्या ८ गोळ्या भरण्यास काहीसा वेळ लागत असे. त्यामुळे त्यानंतरच्या मॉडेल वापरात आल्यानंतर या रायफल बदलण्यात आल्या. या रायफलच्या अन्य देशांतील आवृत्तीही प्रसिद्ध होत्या. त्यात बेल्जियममधील फ्युझिल एफएन माऊझर एमएलई १८८९ आणि इटलीतील फ्युझिल मॉडेलो ९१ या बंदुकांचा समावेश आहे.\nमानलिकर यांनी एन-ब्लॉक क्लिप चार्जर-लोडिंग मॅगझिनचा शोध लावला. त्यात सुधारणा करून त्यांनी ऑटो शोनॉर (Otto Schönauer) यांच्या मदतीने रोटरी फीड मॅगझिन बनवले. मानलिकर यांचे बंदूक जगताला सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांच्या बंदुकीतील स्ट्रेट-पूल बोल्ट. म्हणजे बंदूक कॉक करण्यासाठी वापरला जाणारा, सरळ मागे-पुढे होणारा खटका. मानलिकर मॉडेल १८९५ ही बंदूक ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सैन्यात १८९५ पासून पुढे तीन दशके वापरात होती. इटलीच्या सैन्याने ती मानलिकर-कारकॅनो नावाने स्वीकारली. मानलिकर-कारकॅनो रायफलमध्ये माऊझर मॉडेल १८८९ मधील बोल्ट-अ‍ॅक्शन आणि कारकॅनो (Carcano) यांच्या बोल्ट-स्लीव्ह प्रणालीचा संयोग होता. पहिल्या महायुद्धात इटलीच्या सैन्याने मानलिकर-कारकॅनोच्या साथीने ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्याचा सामना केला. याशिवाय बल्गेरिया, युगोस्लाव्हिया आणि ग्रीसच्या सैन्यानेही या बंदुका वापरल्या. या बंदुका पहिल्याच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धातही वापरल्या गेल्या. जर्मन सैन्यानेही १९४३ साली इटलीत काही प्रमाणात या रायफल वापरल्या.\nली हार्वे ओसवाल्ड याने २२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या करण्यासाठी इटालियन मानलिकर-कारकॅनो मॉडेल ९१ रायफल वापरली होती. तिचा सीरियल नंबर ‘सी २७६६’ असा होता. शॅसपो आणि मानलिकर या दोन्ही रायफलनी युरोपच्या आणि जगाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s3300-point-shoot-digital-camera-blue-price-pF8Ef.html", "date_download": "2018-08-20T11:13:34Z", "digest": "sha1:XRGR4HHMTT4QUX4IIHAUAZXVCSAG42RX", "length": 21296, "nlines": 495, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लूग्राबमोरे, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे ग्राबमोरे ( 7,827)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 10 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nऑटो फोकस Spot AF\nअपेरतुरे रंगे F3.5 - F6.5\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 42 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-pm-narendra-modi-israel-tour-56738", "date_download": "2018-08-20T11:16:54Z", "digest": "sha1:5FOZBT4GOTFTR24ZIV7YKIGXNYI33X2O", "length": 15234, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news PM narendra Modi israel tour मोदी चार जुलैपासून इस्राईल दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nमोदी चार जुलैपासून इस्राईल दौऱ्यावर\nशनिवार, 1 जुलै 2017\nभेट देणारे पहिले पंतप्रधान; संबंध दृढ करण्यावर भर\nनवी दिल्ली: भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा जुलै दरम्यान इस्राईलच्या भेटीवर जाणार आहेत. इस्राईलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असतील. या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारीकरणाबरोबरच ते सखोल करण्यावर भर राहील. संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्द्यावरही या भेटीत भर असला तरी यासंदर्भात काही करार होण्याच्या शक्‍यतेबद्दल मौन बाळगण्यात येत आहे.\nभेट देणारे पहिले पंतप्रधान; संबंध दृढ करण्यावर भर\nनवी दिल्ली: भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा जुलै दरम्यान इस्राईलच्या भेटीवर जाणार आहेत. इस्राईलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असतील. या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारीकरणाबरोबरच ते सखोल करण्यावर भर राहील. संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्द्यावरही या भेटीत भर असला तरी यासंदर्भात काही करार होण्याच्या शक्‍यतेबद्दल मौन बाळगण्यात येत आहे.\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात इस्राईल आणि त्याला लागूनच सात व आठ जुलै रोजी जर्मनीतील हॅंबर्ग येथे \"जी-20' शिखर परिषदेसाठी मोदी जाणार आहेत. यामध्ये त्यांची इस्राईलची भेट वैशिष्ट्यपूर्ण असेल. कारण इस्राईलला मान्यता दिल्यानंतर त्या देशाबरोबर पूर्ण स्वरूपाचे राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. भारताने 1992 मध्ये प्रथम इस्राईलला मान्यता दिली होती.\nयासंदर्भात माहिती देताना सहसचिव बी. बालाभास्कर म्हणाले, की गेल्या पंचवीस वर्षांतील भारत व इस्राईल दरम्यानच्या संबंधांची व्याप्ती मोठी आहे. विशेषतः कृषी क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच संशोधन, संरक्षण, जल व्यवस्थापन, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत भारत व इस्राईलदरम्यानचे सहकार्य विस्तारलेले आहे. भारतात पंधरा राज्यांत कृषिविषयक \"सेंटर्स ऑफ एक्‍सलन्स' उभारून शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी संशोधन, प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व पीक व्यवस्थापन यासंदर्भात इस्राईलने भारताला भरीव मदत केली आहे. आता या केंद्रांबरोबरच त्यांना बाजारपेठेशी संलग्न करण्याबाबत या भेटीमध्ये विचार होणे अपेक्षित आहे.\nमोदी हे या दौऱ्यात फक्त इस्राईललाच भेट देणार आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय नेते इस्राईलबरोबरच पॅलेस्टाइनलाही भेट देत असतात. परंतु, मोदी या प्रथेला फाटा देणार आहेत. मोदी यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली असून पोप किंवा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या समकक्ष असे त्यांचे स्वागत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. इस्राईलमधील भारतीयांबरोबरही मोदी संवाद साधणार आहेत. त्यांची संख्या चार ते पाच हजार आहे.\nजर्मनीतील हॅंबर्ग येथे होणाऱ्या \"जी-20' देशांच्या परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत. व्यापार, आर्थिक सहकार्य, विकास, पर्यावरण व वातावरण बदल या मुद्द्यांबरोबरच दहशतवाद व त्याचा मुकाबला यावरही या परिषदेत उपस्थित राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे.\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/PUPPET-ON-A-CHAIN/692.aspx", "date_download": "2018-08-20T10:29:49Z", "digest": "sha1:XF55T7IHGBTAAXONSDX5T75NPTW7LC76", "length": 26908, "nlines": 161, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PUPPET ON A CHAIN", "raw_content": "\nअ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्‍या अनेक नायकांपैकी ’पपेट ऑन ए चेन’ चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अ‍ॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अ‍ॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्‍याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अ‍ॅमस्टरडॅममधले अंधार्‍या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....\nसाहसकथा… अनेक नायक रंगविणारा अ‍ॅलिस्टर मॅक्लिन थरारकथा वाचकांना नक्कीच ठाऊक असेल. त्यातील पॉल शेर्मन हा इंटरपोलच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचा अधिकारी. त्याची साहसकथा ‘पपेट ऑन ए चेन’ मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत आणली आहे. अनुवाद माधव कर्वे यांनी कला आहे. हॉलंडमधील अ‍ॅमस्टरडॅममध्ये चालणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहाराचा शोध घेण्याची कामगिरी पॉलवर सोपविली जाते. म्हातारा पियानोवादक, खुणावणाऱ्या अंधाऱ्या गल्ल्या, सुंदर तरीही काहीतरी सांगू पाहणाऱ्या बाहुल्या, झालेले हल्ले, शहारातील कालवे, चर्च, काहीतरी हाताशी येत आहे असे वाटत असतानाच आणखी एका सहकाऱ्याचा समोरच झालेला खून आणि उलगडलेले धक्कादायक रहस्य यात वाचक शेवटपर्यंत गुंगून जातो, यात शंका नाही. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-20T11:19:10Z", "digest": "sha1:7HRHCPCY6JSZZ3S4WERFRBRMR6OGP22G", "length": 22487, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार का? - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News विलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार...\nविलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार का\nपिंपरी, दि. १८ (पीसीबी) – विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांची मुदत पुढील महिन्यात २७ जुलै रोजी संपणार आहे. राज्याच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेत पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचा एकही चेहरा नाही. त्यामुळे निवृत्त आमदारांच्या जागेवर राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधीत्व दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल हे दोघेही राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी आर्थिक आणि राजकीय ताकद असणारे नेते आहेत. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. बहल यांना आमदारकीची संधी मिळाल्यास त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार अजितदादा पवार आपल्या बालेकिल्ल्यातील एखाद्या नेत्याला विधान परिषदेवर संधी देतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल हे दोघेही राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी आर्थिक आणि राजकीय ताकद असणारे नेते आहेत. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. बहल यांना आमदारकीची संधी मिळाल्यास त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार अजितदादा पवार आपल्या बालेकिल्ल्यातील एखाद्या नेत्याला विधान परिषदेवर संधी देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\n​महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील आमदारांची संख्या ७८ आहे. हे आमदार पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ तसेच विधानसभेतील आमदारांमधून निवडून दिले जातात. निवडून आलेल्या आमदारांमधून विधान परिषदेसाठी ३० आमदारांची निवड केली जाते. पक्षीय संख्याबळानुसार हे आमदार निवडले जातात. सध्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २२ आमदार आहेत. त्यातील चार आमदारांची मुदत २७ जुलै २०१८ रोजी संपणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पुण्याचे अॅड. जयदेव गायकवाड, मुंबईचे नरेंद्र पाटील आणि बीडचे अमरसिंह पंडित यांचा समावेश आहे. हे चौघेही पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.\nनिवृत्त आमदारांच्या जागेवर नव्या आमदाराची निवड करण्यासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवृत्त आमदारांच्या जागेवर राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधीत्व दिले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा म्हणजे आमदार अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. महापालिकाही ताब्यात नाही. त्यामुळे येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही. पक्षाच्या ३७ नगरसेवकांमध्ये निरूत्साह आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक नगरसेवक महापालिकेच्या पुढील निवडणुकीत भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nअशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरात एक हक्काचा आमदार असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पक्ष म्हणजे आमदार अजितदादा पवार विचार करणार का, याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच झाले तर माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल यांच्यामध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची पात्रता आहे. या दोघांकडेही आर्थिक आणि राजकीय ताकद आहे. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. विलास लांडे हे चाणाक्ष नेते आहेत. बहल हे आमदार झाल्यास भाजपला काही अंशी वेसण घालणे शक्य होणार आहे. लांडे आमदार झाल्यास केवळ भोसरी मतदारसंघात त्याचा पक्षाला फायदा होणार आहे.\nनदीच्या पलीकडे काहीही झाले तरी लांडे त्याकडे लक्ष देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. विरोधात राहून लांडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवल्याचे गेल्या चार वर्षात तरी घडलेले नाही. याउलट योगेश बहल हे भाजपसोबत सातत्याने संघर्ष करत आहेत. महापालिकेच्या सभागृहात अभ्यासूपणे मुद्दे मांडून ते पक्षाचा बुलंद आवाज बनले आहेत. तरीही त्यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेऊन पक्षाने त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचेही समजते. एखादा अभ्यासू नेता नाराज असणे पक्षाला परवडणारे नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची झालेली वाताहत, नगरसेवकांमधील निरूत्साह, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या सर्व बाबींचा विचार करता पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार शहरातील एखाद्याला विधान परिषदेवर संधी देतात का, हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे.\nPrevious articleहडपसर परिसरात १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू\nNext articleभय्यू महाराजांवर मध्य प्रदेश सरकारचा दबाव होता – करणी सेना\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपाणीपट्टी वाढीवरून पिंपरी महापालिकेच्या महासभेत विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ\nप्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या २४ जागांसाठी तब्बल १६० जणांचे अर्ज; भाजपची डोकेदुखी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/raigad/", "date_download": "2018-08-20T10:52:52Z", "digest": "sha1:RK2CJ2CCDPUSTKYBE56JORPRMA5XAHJW", "length": 5593, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "रायगड Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nभाजपने सत्तेचा दूरूपयोग करू नये – राज ठाकरे\nमहाड एमआयडीसीत भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला\nमुरुड हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलटची मृत्यूशी झुंज संपली\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409230611/view", "date_download": "2018-08-20T11:24:56Z", "digest": "sha1:DJ57PDTFOMH4LJLXFW3TJDZ4SJULA4O6", "length": 20670, "nlines": 310, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ४११ ते ४१५", "raw_content": "\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ४११ ते ४१५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ४११ ते ४१५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ४११ ते ४१५\nपद ४११. [चाल-न्हाणि न्हाणि त्या निर्मळातें]\nदेईं इतुलें अंतरिंचें गुज सांगितलें ॥ निगमागमिंचें ह्रद्नत तें तुज मागितलें ॥धृ०॥\nकृपावंता विज्ञप्ति परिस अनंता ॥ छेदि अहंता दुर्निवार ममता चिंता ॥\nनिरवीं संता भगवंता कमलाकांता ॥ भुवनत्रयींचें साम्राज्य न मागें आतां ॥१॥\nसंकट भारी मानुनियां नेदिसि चारी ॥ तरिएकच देईं विद्वज्जनंसंग मुरारी ॥\nदीनवत्सल ते तूं भक्तकाजकैवारी ॥ त्यचेनि विजयी मी षड्वर्गाच्या समरीं ॥२॥\nजगदुद्धारीं तव भक्त सुपावन कारी ॥ होसी मत्स्य कूर्म वामन तूं त्यांचे द्वारीं ॥धृ०॥\nचित्ता जयाचें निर्मत्सर निर्भय साचें ॥ सदय सदांचे विगताशय अंतर ज्यांचें ॥\nपियूष वाचें बोलति त्या सदन शिवाचें ॥ निजरंगें त्या बहिरंतर चित्सुख नाचे ॥३॥\nहो जे झालें मी दास तयांचा बोलें ॥ न धरीं पदरीं तुजं अंतरसाक्षी केलें ॥धृ०॥\nपाहा पाहा श्रीराम नयनीं पाहा ॥ न दिसे ऐसा शोधितां दिशा दाहा ॥\nनिज ह्रत्कोशीं अनुभवोनि तन्मय राहा ॥ नेणति चारी अष्टादश आणि साहा ॥धृ०॥\nसूर्य़वंशीं अज अव्यय जो निष्काम ॥ दशरथ कौसल्योद्भव मुनिमनविश्राम ॥\nलीलाविग्रही अवाप्त पूर्णकाम ॥ वशिष्ठ बोले सच्चिदानंद नाम ॥१॥\nविधि मुळ आपुलें शोधितां सहस्र वर्षें ॥ मग गजबजिला पातला वरि उत्कर्षें ॥\nम्हणे मग पावें तंव वर दिधला हर्षें ॥ तप तप शब्दें तो पावन केला स्पर्षे ॥२॥\nमायायोगें जो विवर्तरूपें भासे ॥ तटस्थ स्वरुपें लक्षणें द्वय लक्षांशें ॥\nविद्वत्ज्ञानी अनुभविती स्वात्मतोषें ॥ एवंविध तो गुरु शास्त्र आत्मविलासें ॥३॥\nअलंकारीं सुवर्ण शोभा दावी ॥ तेवि निजात्मा अवतरला मनुष्यभावीं ॥\nमहिमा ज्याची कवणासि नाहीं ठावी ॥ शिव ह्रत्कोशीं निजस्वरूप ज्याचें भावी ॥४॥\nगमलें विबुधां भवबंदी मोचन झालें ॥ दिनकर भावी वंशासि दैव आलें ॥\nवसुधा हर्षे. हो मस्तकिंचें जड गेलें ॥ या निजरंगें त्रैलोक्य सुखी केलें ॥५॥\nतंव आकाशीं गर्जति भेरी काहाळा ॥ वर्षती सुमनें सुर जयजयकार झाला ॥धृ०॥\nप्रसूतकाळीं कौसल्या एकांतीं ॥ सम्मुख देखे तव दिव्य चतुर्भुज मूर्ति ॥\nमंडित आयुधें बालार्कसाद्दश्य दीप्ति ॥ बोले तनयो मी आलों तुझिये भक्ति ॥१॥\nहर्षें खेळे अंकावरि बाळकवेषें ॥ वशिष्टा पाहें अंतरिच्या ज्ञानप्रकाशें ॥\nजगदुद्धारा हा अवतरला संतोषें ॥ चित्तिं स्मरला वाल्मीकिभाष्य विशेषें ॥२॥\nत्रिभुवन विजयी हा होईल बाळक प्रभुचा ॥ चाळक जगतीतळ पाळक ऋषिमंडळिचा ॥धृ०॥\nतारिल अहल्या ताटिका मारिल बाणें ॥ कौशिकयज्ञातें रक्षिल क्षात्रत्राणें ॥\nत्र्यंबकभंगें सत्कीर्ति होईल तेणें ॥ वरील सीता संतोष जीवप्राणें ॥३॥\nपितृवचनातें पाळुनियां जो वनवासी ॥ वानरसेना करुनी जो मित्रत्वेंशीं ॥\nशिळा सेतू संपादिल साहाय्यासी ॥ उतरिल कपिसेना चर्या अद्भुत ऐसी ॥४॥\nदशमुख वधुनी बिभिषणासि लंका ओपी ॥ आणुनि सीता स्वस्थानीं सुरवर स्थापी ॥\nरामराज्यीं निर्द्वंद्व न दिसे पापी ॥ निजसुखरंगें श्रीराम पूर्ण प्रतापी ॥५॥\nनंद यशोदेचा बाळक तो श्रीहरि वो ॥ पांवा मंजुळ वाजवी तो मो हरि वो ॥\nगोपी-गोपाळांचीं मानसें मोहरी वो ॥ तोय तुंबलें कालिंदीच्या उदरीं वो ॥धृ०॥\nदेहभाव झाला वाव सरली लाज वो ॥ वृत्ति वेधली भुलली गृहकाजा वो ॥\nप्राणाचाहि प्राण भाविती यदुराज वो ॥ झालें नाहीं कालत्रयीं ऐसें चोज वो ॥१॥\nप्रेमभावें जाती जेथें तो श्रीपति वो ॥ वस्त्रें भूषणें पालटूनि लेती वो ॥\nपयपानातें बाळकें न करिती वो ॥ वेणु-गानश्रवणें विचित्न झाली स्थिति वो ॥२॥\nव्याळ नकुळेंशीं स्वच्छंदें खेळताहे वो ॥ धेनु व्याघ्रेंशि केसरी गजीं राहे वो ॥\nशुकसारिकासमाजीं श्येनु पाहीं वो ॥ कैंचा वैरभाव कृष्णीं तन्मयता वो ॥३॥\nइंदु मंदला तो वेग वायो टाकी वो ॥ शेष डोले कूर्म आंगीं पाय ओढी वो ॥\nभानु थोकला आश्वर्य त्नैलोकीं वो ॥ गोवळ नाचे छंदें गर्जे तोडर वांकी वो ॥४॥\nबोले शेषहि नेणव याचा पार वो ॥ लीलाविग्रही घेतला अवतार वो ॥\nजाणती साधु सज्जन नेणती भूमीभार वो ॥ निजानंद रंगला श्रुतीसार वो ॥५॥\nपद ४१५. [चाल-बोलणें फोल झालें डोलणें०]\nदेहीं मी माझे वैरी यांतें शीघ्र मारीं ॥धृ०॥\nदुर्जय संपदा आसुरी शोक मोह दंती भारी ॥ राग द्वेष सुह्रद यांचे साहाकारी ॥१॥\nइच्छा माता चिंता कांता लोभ पाठीराखा भ्राता ॥ आशा तृष्णा विलासिनी या कुमारी ॥२॥\nलक्ष कोटि जन्मवरी न सुटती दुष्ट वैरी ॥ दानवां मानवां खेदकारी ॥३॥\nउपाय हा एक यातें साधुसंगें शास्त्रमतें ॥ जाणिजे मी कोण येथें देहधारी ॥४॥\nजरी गुरुकृपा होय तरि हे सांपडे सोय ॥ जीव हा रंगुनि जाय ईश्वरीं ॥५॥\nपु. १ श्रम ; आयास . कसालत पहा . ' राजश्री गोंविदपतें मामा वृद्ध , त्यांनी कसाला किती करावा ' - खरे ९ . ४६८४ . ' त्यांजला लिहिण्याचा कसाला होईना .' - रा ६ . २५१ . २ कडक रीतीनें वागविणें ; छळणें ; पिळून काढणें ; बेजार करणें . ( क्रि०करणें ; लावणें ). ३ अतिशय मेहनतीची परिस्थिति ; जुलमाची अमदानी . ( क्रि०होणें ; लागणें ; गुजरणें ). ४ पीडा ; संकट . ' स्वामीनीं हा नूतन संपादिलेला देश यावर कसाला पडतो ही विचाराची वाट नव्हें .' - मराआ ७ . ( अर . कसाला = दुःख )\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://win10.support/mr/microsoft-edge-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T10:48:25Z", "digest": "sha1:APNZW4AAXXRQV776GMCRPMZRSR3ZJ5SE", "length": 4583, "nlines": 108, "source_domain": "win10.support", "title": "microsoft edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला – विंडोज 10 समर्थन", "raw_content": "\nविंडोज 10 मदत ब्लॉग\nmicrosoft edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला\nWindows 10 वर Microsoft Edge मधील शोध अनुभव वाढविण्यासाठी Microsoft ने Bing ची शिफारस केली आहे. Bing ला आपले डिफॉल्ट शोध इंजिन ठेवणे आपल्याला देते:\nWindows 10 अनुप्रयोगाच्या थेट लिंक्स, आपल्याला सरळ आपल्या अनुप्रयोगांकडे अधिक वेगाने घेऊन जाते.\nCortana कडून अधिक संबंधित सूचना, आपला वैयक्तिक डिजिटल सहाय्यक.\nआपल्याला Microsoft Edge आणि Windows 10 मधून सर्वाधिक मिळविण्यास मदत करण्यासाठी तात्काळ मदत.\nपरंतु Microsoft Edge OpenSearch तंत्रज्ञान वापरते, जेणेकरुन आपण डिफॉल्ट शोध इंजिन बदलू शकता.\nMicrosoft Edge ब्राऊजरमध्ये, शोध इंजिनची वेबसाइट प्रविष्ट करा (उदा, www.contoso.com) आणि ते पृष्ठ उघडा.\nअधिक क्रिया (…) > सेटींग्ज निवडा आणि त्यानंतर प्रगत सेटींग्ज पहा निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा. पत्तापट्टीच्यामध्ये शोधाच्या खालील यादीमधील, बदला निवडा.\nआपल्या शोध इंजिनची वेबसाइट निवडा आणि त्यानंतर डिफॉल्ट म्हणून सेट करा निवडा. जर आपण शोध इंजिन निवडले नाही तर, डिफॉल्ट म्हणून सेट करा बटण धूसर केले जाईल.\nMicrosoft Edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला\nNext Next post: 3d (एरीअल) आणि रोड यामधील दृश्ये स्वीच करा\nहे वेबपृष्ठ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करताना Google Chrome ची मेमरी संपली आहे.\nwindows 10 मोबाईल फोनमध्ये माझा प्रिंटर कोठे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/505355", "date_download": "2018-08-20T11:24:35Z", "digest": "sha1:DWLIRGAEVQ42KLETZWXB27JWZRGDTARN", "length": 10051, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ग्रामस्थांसमोर अधिकारी ठरले निरुत्तर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामस्थांसमोर अधिकारी ठरले निरुत्तर\nग्रामस्थांसमोर अधिकारी ठरले निरुत्तर\nओटवणे ः सावंतवाडी दूरसंचारचे जिल्हा महाप्रबंधक मारुती ठक्कनवार यांच्याशी चर्चा करताना संदीप गावडे. सोबत दाणोली पंचक्रोशीतील भाजप कायकर्ते व ग्रामस्थ. दीपक गावकर\nओटवणे : केबल चर खोदाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामासह या चरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांसह जायबंदी झाले, त्यांना योग्य भरपाई देण्यासाठी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली दाणोली पंचक्रोशीवासीयांनी मंगळवारी दुपारी दूरसंचारचे जिल्हा महाप्रबंधक मारुती ठक्कनवार यांना घेराव घातला. यावेळी संदीप गावडे यांनी बीएसएनएलच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढीत लेखी आश्वासनाशिवाय कार्यालयातून न हलण्याची आक्रमक भूमिका घेतली.\nएक तासाच्या चर्चेनंतर ठक्कनवार यांनी दाणोलीसह विलवडे भागातील केबलचे चर एक महिन्यात अंदाजपत्रकाप्रमाणे बुजविण्यासह या चरामुळे शेतकऱयांचे झालेले नुकसान तसेच चरात पडून जायबंदी झालेल्यांना भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. मात्र तत्पूर्वी चर खोदाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सामोऱया जाव्या लागणाऱया समस्यांचा पाढाच संतप्त दाणोली पंचक्रोशीवासीयांनी वाचला. ठक्कनवार यांच्यासह व्ही. एस. वेदपाठक, एस. डी. वजराठकर, मदन सोनावणे, दिनेश ढुमणे या अधिकाऱयांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.\nयावेळी सौरभ गावडे यांनी या केबल खोदाईच्या कामात अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करीत अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत असल्यामुळेच दाणोली पंचक्रोशीवासीयांवर ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले. प्रमोद परब म्हणाले, भात शेतीतून चर खोदल्यामुळे या केबलच्या मार्गातील शेती पडिक ठेवावी लागली. यात शेतकऱयांचे नुकसान झाले असून परिसरात वावरणे धोक्याचे बनले असल्याचेही ते म्हणाले. विनायक सावंत म्हणाले, दाणोली पंचक्रोशीतले रस्ते अरुंद असून या रस्त्यालगत केबल खोदाईचे काम केल्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने या भागात लहान-मोठे अपघात होत आहेत.\nसंदीप गावडे यांनी केबल चर खोदकाम व बुजविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगून एकाही गावातील काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसल्याचा दावा केला. यावरही अधिकारी निरुत्तर झाले. कामाच्या अनियमिततेवरच गावडे यांनी बोट ठेवल्याने अधिकाऱयांवर सारवासारव करण्यापलिकडे कोणताही पर्याय नव्हता. यावेळी केसरी फणसवडे, देवसू, पारपोली, ओवळिये, सातुळी या गावातील अजित परब, प्रणय गावडे, संपत परब, रुपेश सावंत, अंकित मनिष परब, एकनाथ गावडे, विश्वास नाईक, विनायक सावंत, सौरभ गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nदरम्यान मंगळवारी सकाळी विलवडे येथेही केबल खोदाईचा निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत त्याच ठिकाणी आलेले बीएसएनएलचे सावंतवाडी उपमंडळ अधिकारी गिरीष जाधव, अनिल गोडसे यांची संदीप गावडेंसह विलवडे ग्रामस्थांनी कानउघडणी केली. या अधिकाऱयांवर सर्वांनीच प्रश्नांचा भडीमार करून धारेवर धरले. यावेळी विलवडे उपसरपंच एकनाथ दळवी, उपसरपंच बाबू दळवी, निल सावंत, रामचंद्र दळवी, सागर दळवी, रमाकांत दळवी आदींसह विलवडे ग्रामस्थ उपस्थित होते.\nसरकारी नोकऱयांत 30 टक्के कपात\nसोनुर्ली, वेंगुर्ल्यातील घरफोडीचा पर्दाफाश\nनेरुरपारला 16 पासून मराठी विज्ञान अधिवेशन\nपरुळेत ग्रामस्थांनी डंपर रोखले\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140728011710/view", "date_download": "2018-08-20T11:25:10Z", "digest": "sha1:PAKAFJKRYF3SG5ULGGATN5YTJIUGKWR6", "length": 11793, "nlines": 126, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १७", "raw_content": "\nदत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“ शरद्‍ ऋतूंतील चंद्राप्रमाणें आल्हादजनक असलेला रघुनाथ ( रामचंद्र ), वनमालेच्या योगानें, इंद्रधनुष्ययुक्त मेघाप्रमाणे शोभला. ”\nह्या श्लोकांतील पूर्वार्धांत आल्हादजनक हा धर्म एकदांच सांगितलेला असल्याने अनुगामी आहे. केवळ बिंबप्रतिबिंबभावरूप साधारण धर्म ( पूर्वीं आलेल्या ) ‘ कोमलातपशोणाभ्र०’ इत्यादि श्लोकांत आहे असें जाणावें. व ह्या श्लोकाच्या ( म्ह० प्रस्तुत शरदिन्दु० ह्याच्या ) उत्तरार्धांतील उभय प्रकाराच्या ( म्ह०बिंबप्रतिबिंबभावयुक्त अनुगामी धर्म आहे ) असें समजावे. ( म्ह० विभाति हा धर्म अनुगामी आणि वनस्रजा व सेन्द्रचाप हा बिंबप्रतिबिंबभावयुक्त. )\nआतां साधारण धर्माच्या तिसर्‍या प्रकाराचे ( म्ह० बिंबप्रतिबिंबभाव-मिश्रित वस्तुप्रतिवस्तुभावरूप साधारण धर्म असलेल्या प्रकाराचे ) पुन्हा तीन पोट प्रकार होतात. ते असे:- केवळ विशेषणांतच असलेल्या, केवळ विशेष्यांतच असलेला, अथवा त्या दोहोंत असलेला; असा तीन प्रकारचा ( बिंबप्रतिबिंबभावरूप ) साधारण धर्म , वस्तुप्रतिवस्तुभावानें मिश्रित होऊन येतो. ह्यापैकीं पहिल्या प्रकारचें उदाहरण हें-\n“ ज्यामध्यें भुंगे पिंगा घालीत आहेत अशा कमलाप्रमाणें चंचल असणार्‍या नयनांनीं युक्त, असें तिचें मुख पहावयास मिळेल तर, मदन खुशाल रागावो, त्याची काय परवा \nह्या ठिकाणीं चलन व अधीरत्व हीं दोन्हीं विशेषणें, खरें पाहतां एकाच अर्थाचीं आहेत; पण तीं निरनिराळ्या शब्दांत सांगितलीं असल्यानें, त्यांच्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. उलट ह्या विशेषणांचीं जीं दोन विशेष्य़ें-\nभृग व नयन - त्यांच्यांत बिंबप्रतिबिंबभाव आहे. म्हणून विशेषणांतील, व वस्तुप्रतिवस्तुभावानें मिश्रित जो प्रतिबिंबभाव, त्यानें युक्त हा प्रकार आहे, असें म्हटलें आहे. दुसर्‍या ( म्हणजे केवळ विशेष्यांत असलेला व वस्तुप्रति-वस्तुभावानें मिश्रित, जो बिंबप्रतिबिंभाव, त्यानें युक्त असणार्‍या ) साधारण धर्माचें उदाहरण हें :-\n“ प्रियंगु लतेनें वेष्टिलेल्या तमाल वृक्षाप्रमाणें, लक्ष्मीकडून लीलेनें आलिंगिलेला भगवान विष्णु, माझा देह पडण्याच्या वेळेला माझ्या ह्लदयांत प्रकाशित होवो. ”\nह्या ठिकाणीं आलिंगिला जाणें व वेष्टिला जाणें ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असल्यानें, ह्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. हीं दोन्हीं विशेष्यें आहेत. आतां, त्यांची विशेषणें जीं जलधिकन्या व प्रियंगुलता, त्या दोहोंत बिंबप्रतिबिंबभाव आहे. तेव्हां ही बिंबप्रतिबिंबभावमिश्रित वस्तुप्रतिवस्तुभाव-युक्त उपमा आहे.\nआतां मिश्रित साधारण धर्माचा तिसरा प्रकार हा-“ घमेंडखोर रावणाकडून नेली जाणारी सती सीता, मदांध हत्ती-कडून खेंचल्या जाणार्‍या कमळाच्या वेलीसारखी वाटली. ”\nह्या श्लोकांतील दृप्तत्व व मदांधत्व ह्या दोन विशेषणांत आणि नीयमानत्व व कृष्यमाणत्व ह्या दोन विशेष्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे; व ह्या दोन वस्तुप्रतिवस्तुभावयुक्त धर्मांच्या मध्येम दशानन व द्विरद ह्यांच्यांतील बिंबप्रतिबिंबभाव सांपडला आहे; म्हणून हाहि त्या दोन्ही भावांच्या मिश्रणाचा प्रकार आहे.\nn. निमिवंशीय सुकेतु राजा का नामान्तर \nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/north-maharashtra/nashik/", "date_download": "2018-08-20T10:50:29Z", "digest": "sha1:WRKBUSXK6WO2RTM4RCWZ2JTJB5J77KS4", "length": 7934, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "नाशिक Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nभाजपमधील ‘हिरे’ राष्ट्रवादीच्या वाटेवर\nभाजप २०१९च्या निवडणुका भावनिक मुद्यांवर लढवेल-विखे पाटील\nनाशिक मनपा पोटनिवडणुकीत मनसेला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा\nऔरंगाबादेतील नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या\nनाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई विमानसेवा बंद\nहोम उत्तर महाराष्‍ट्र नाशिक\n१४ वर्षीय शाळकरी मुलाची रेल्वेखाली आत्महत्या\nआमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात\nनेपाळचा हॉटेल मालक नाशिकमध्ये घरफोड्यासाठी आला अन् अडकला\n‘सहाव्या’ बोटामुळे तरुणाला आधार कार्ड नाकारलं\n‘आप’चे निलंबित आमदार पुन्हा निवडून येतील कुमारांचा, ‘विश्वास’\nराज्यभर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा सॅनिटरी पॅड करमुक्तीसाठी हल्लाबोल\nराज्यात सर्वाधिक थंडीने नाशिक गारठले\nसटाणा-मालेगाव मार्गावर रिक्षाला धडक, ७ ठार\nवऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात २ ठार; ४० जखमी\nनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत कुंभमेळा\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577230", "date_download": "2018-08-20T11:24:39Z", "digest": "sha1:GZIPECRQOJ5VR2XUHC7AXFCOPQYDEKEI", "length": 15179, "nlines": 55, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विजयी घोडदौडीसाठी कोलकाता, पंजाब सज्ज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » विजयी घोडदौडीसाठी कोलकाता, पंजाब सज्ज\nविजयी घोडदौडीसाठी कोलकाता, पंजाब सज्ज\nमागील लढतीत दमदार विजय संपादन करणारे कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स इलेव्हनचे संघ आज येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने भिडणार आहेत. मागील लढतीत कोलकाताने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवले तर पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा 15 धावांनी धुव्वा उडवला. त्या पार्श्वभूमीवर येथे दोन्ही संघांचे मनोबल उंचावलेले असू शकते. या लढतीला सायंकाळी 4 वाजता सुरुवात होईल.\nऑस्ट्रेलियन सलामीवीर ख्रिस लिन बहरात नाही, ही सध्या कोलकातासाठी चिंतेची बाब आहे. मात्र, नवा स्टार नितीश राणा या हंगामात फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर बहरात आहे. राणाशिवाय, कुलदीप यादव व पियुष चावला देखील प्रतिस्पर्ध्यांना पेचात टाकत आले आहेत.\nपंजाबतर्फे कर्णधार रविचंद्रन अश्विन व अफगाणिस्तानचा 17 वर्षीय फिरकीपटू मुजीब उर रहमान देखील ख्रिस लिनला शक्य तितक्या लवकर बाद करण्यासाठी प्रयत्न करतील. ख्रिस गेलने मागील लढतीत 11 उत्तूंग षटकार खेचत 63 चेंडूतच 104 धावांची आतषबाजी केली होती. त्यामुळे, पंजाबला त्याच्याकडून धमाकेदार फलंदाजीची अपेक्षा असेल. हैदराबादला मागील सामना केवळ 15 धावांनी गमवावा लागला असला तरी त्या लढतीत ते विजयाच्या आसपासही नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. गेलने यापूर्वी चेन्नईविरुद्ध देखील 33 चेंडूत 63 धावांची आतषबाजी केली होती.\nपंजाब संघात ख्रिस गेलशिवाय, ऍरॉन फिंच, केएल राहुल, मायंक अगरवाल व अनुभवी युवराजचा समावेश आहे. विशेषतः त्यांच्या मध्यमगती गोलंदाजीत मात्र तितके वैविध्य दिसून आलेले नाही. मोहित हैदराबादविरुद्ध चांगलाच महागडा ठरला होता. आयपीएल इतिहासात आजवर दोन्ही संघ 21 वेळा आमनेसामने भिडले असून केकेआरने त्यात 14 तर पंजाबने 7 विजय नोंदवले आहेत.\nकोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार-यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, रॉबिन उत्थप्पा, कुलदीप यादव, पियुष चावला, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, मिशेल जॉन्सन, शुभमन गिल, आर. विनयकुमार, रिंकू सिंग, कॅमेरुन डेलपोर्ट, सियर्लेस, अपूर्व वानखडे, इशांक जग्गी, टॉम कुरान.\nकिंग्स इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), अक्षर पटेल, युवराज सिंग, करुण नायर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, ऍरॉन फिंच, मार्कस स्टोईनिस, मायंक अगरवाल, अंकित राजपूत, मनोज तिवारी, मोहित शर्मा, मुजीब झॅद्रन, बरिंदर सरण, ऍन्ड्रय़्रू टाय, आकाशदीप नाथ, बेन ड्वॉर्शुईस, प्रदीप साहू, मायंक डगर, मन्झूर दार.\nसामन्याची वेळ : सांय. 4 पासून.\nआरसीबी-दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजयाची नितांत गरज\nबेंगळूर : सध्या गुणतालिकेतील तळाच्या स्थानी असणारे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर व दिल्ली डेअरडेव्हिल्सचे संघ आज दिवसभरातील दुसऱया लढतीत विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. दोन्ही संघांना पहिल्या 4 सामन्यात केवळ एकच विजय संपादन करता आला आहे.\nविराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीने केकेआरविरुद्ध सलामीला पराभव स्वीकारल्यानंतर पंजाबला नमवले. पण, नंतर त्यांना राजस्थान व मुंबईविरुद्ध लागोपाठ हार स्वीकारावी लागली. कर्णधार विराट बहरात आल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरु शकेल. विराटने यापूर्वी राजस्थानविरुद्ध 57 तर मुंबईविरुद्ध नाबाद 92 धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती. मुंबईविरुद्ध सलामीला फलंदाजीला उतरत त्याने 4 षटकार व 7 चौकार फटकावले. पण, त्याला अन्य सहकाऱयांकडून अपेक्षित साथ लाभली नाही.\nएबी डिव्हिलियर्सने आतापर्यंत 122 धावा फटकावल्या असून येथे मोठी खेळी उभारण्याचे त्याचे इरादे असतील. 3 सामन्यात केवळ 47 धावा जमवणाऱया ब्रेन्डॉन मेकॉलमला आपली जागा इंग्लिश फलंदाज मोईन अलीला बहाल करावी लागू शकते. मोईन ऑफस्पिन गोलंदाजी करु शकत असल्याने त्याला प्राधान्य मिळू शकते.\nदुसरीकडे, दिल्ली संघाला देखील आतापर्यंत एकच विजय मिळवता आला असून सर्वप्रथम त्यांना मागील लढतीतील कोलकाताविरुद्धचा पराभव विसरावा लागेल. दिल्लीला या हंगामातील सलामीच्या लढतीत पंजाबविरुद्ध व पुढे पावसाने व्यत्यय आल्यानंतर रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावे लागले. मुंबईविरुद्ध मात्र रॉयच्या 91 धावांमुळे त्यांनी बाजी मारली. स्पीडस्टार मोहम्मद शमी संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीतर्फे सध्या ऋषभ पंतने सर्वाधिक 138 धावा जमवल्या असून 47 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्याशिवाय, जेसॉन रॉय, गौतम गंभीर, श्रेयस अय्यर व ग्लेन मॅक्सवेलसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजांवर त्यांची भिस्त असणार आहे.\nआरसीबी : विराट कोहली (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), ब्रेन्डॉन मेकॉलम, एबी डिव्हिलियर्स, सर्फराज खान, मनदीप सिंग, ख्रिस वोक्स, वॉशिंग्टन सुंदर, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, कॉलिन डे ग्रँडहोम, मोईन अली, मनन वोहरा, अनिकेत चौधरी, नवदीप सैनी, मुरुगन अश्विन, पवन नेगी, मोहम्मद सिराज, कोरी अँडरसन, पार्थिव पटेल, अनिरुद्ध जोशी, पवन देशपांडे, टीम साऊथी.\nदिल्ली डेअरडेव्हिल्स : गौतम गंभीर (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिएल ख्रिस्तियन, जेसॉन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकिरत सिंग मान, अवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कलरा, संदीप लमिचने, सायन घोष.\nसामन्याची वेळ : रात्री 8 पासून.\nबोपण्णा दुहेरीच्या अंतिम फेरीत\nआयपीएलसाठी मॅथ्यूजला सोडण्यास लंका अनुत्सुक\nजोहोर चषक हॉकी स्पर्धेतून भारताची माघार\nपेस-व्हेरेव्ह पहिल्याच फेरीत पराभूत\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/drama-festival-is-important-to-generate-audience-ashok-kulkarni-1631986/", "date_download": "2018-08-20T11:38:44Z", "digest": "sha1:P27B7F4F57CGJV7VAVWZPU2QS65LH5ZV", "length": 21529, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Drama festival is important to generate audience Ashok Kulkarni | नाटक बिटक : प्रेक्षक घडण्यासाठी नाटय़महोत्सव महत्त्वाचा! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nनाटक बिटक : प्रेक्षक घडण्यासाठी नाटय़महोत्सव महत्त्वाचा\nनाटक बिटक : प्रेक्षक घडण्यासाठी नाटय़महोत्सव महत्त्वाचा\nयंदा १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा महोत्सव होणार आहे.\nविनोद आणि सरयू दोशी फाऊंडेशन आयोजित विनोद दोशी नाटय़महोत्सव यंदा दशकपूर्ती साजरी करत आहे. यंदा १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा महोत्सव होणार आहे. विविध भाषांतल्या नाटकांची मेजवानी या महोत्सवातून नाटय़प्रेमींना मिळणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आणि दशकपूर्तीच्या औचित्याने महोत्सवाचे संयोजक अशोक कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद..\nयंदा विनोद दोशी नाटय़महोत्सवाला दहा र्वष पूर्ण होत आहेत. ही वाटचाल कशी होती\nदहा वर्षांचा प्रवास नक्कीच रंगतदार आणि उत्साहवर्धक असाच आहे. विनोद दोशींना नाटकांची आवड होती. त्यामुळे पुण्या—मुंबईतल्या प्रायोगिक नाटकांना व्यासपीठ मिळावं या हेतूनं आम्ही नाटय़महोत्सवाची सुरुवात केली. काही काळ पुण्या-मुंबईतली नाटकं महोत्सवात झाली. मात्र, नंतर असं वाटलं, की केवळ पुण्या-मुंबईतलीच नाटकं करण्यापेक्षा इतर राज्यांतली नाटकंही व्हायला हवीत. देशभरातली नाटकं महोत्सवात व्हावीत. ही नाटकं अशी असावीत, जी पुण्यात आधी कधी सादर झाली नाहीत. आमची ही कल्पना प्रेक्षकांना आवडली. इतर भाषांतली नाटकंही प्रेक्षक आवडीनं पाहू लागले. दरवर्षी महोत्सवाला उपस्थिती वाढू लागली. उदाहरण सांगायचं तर, एकदा कन्नड नाटक महोत्सवात होणार होतं. आम्हाला अपेक्षा होती, की पुण्यातले कन्नड भाषक नाटकाला येतील, मात्र कन्नड भाषकांपेक्षा इतर प्रेक्षकच जास्त होते. त्यानंतर वेगवेगळय़ा भाषांतली नाटकं आम्ही आमंत्रित करू लागलो. आजवर मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती आदी भाषांतली नाटकं महोत्सवात सादर झाली आहेत. त्यामुळे हा महोत्सव अखिल भारतीय, बहुभाषक, वेगवेगळय़ा आकृतिबंधातल्या नाटकांना स्थान देणारा ठरला. आता तर हा देशातला लँडमार्क महोत्सव झाला आहे असं म्हणायलाही हरकत नाही.\nयंदाच्या महोत्सवाचं वैशिष्टय़ काय सांगाल\nयंदाच्या महोत्सवात पाच नाटकं होणार आहेत. तीन समकालीन नाटकांसह दोन अभिजात नाटकं पाहायला मिळतील. यंदाच्या महोत्सवाचं आकर्षण म्हणजे सतीश आळेकर यांनी दिग्दर्शित केलेलं महानिर्वाण आणि गिरीश कार्नाड यांचं ‘ययाति’ हे नाटक. दहा वर्षांपूर्वी महोत्सवात महानिवीद्द्रण झालं होतं, ते थिएटर अ‍ॅकॅडमीनं मूळ संचात केलं होतं. तेच नाटक आळेकरांनी नव्या रंगकर्मीना घेऊन केलं आहे. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत.\nमहोत्सवाबरोबरच तुम्ही रंगकर्मीना फेलोशिपही देता. आजवर या उपक्रमातून काय साधलं असं तुम्हाला वाटतं\n२००२-०३ मध्ये आम्ही नव्या रंगकर्मीना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं काहीतरी करावं असा विचार करत होतो. तेव्हा काही महोत्सव होत नव्हता. आमच्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे आम्ही मुंबईत एक प्रदर्शन भरवलं होतं. त्या प्रदर्शनातून काही रक्कम शिल्लक राहिली होती. त्या रकमेचा उपयोग व्हावा असं वाटत होतं. त्या वेळी नाटककार विजय तेंडुलकर आणि मी या फेलोशिपचा विचार मांडला. त्यानुसार तीन रंगकर्मीना आम्ही फेलोशिप दिली. ही फेलोशिप देताना ती विनाअट असावी, अर्ज मागवण्यात येऊ नयेत असे काही नियम आम्ही ठरवले. दोन वर्षांत ही रक्कम संपली. मग विनोद आणि सरयू दोशी फाऊंडेशननं मदतीचा हात पुढे केला आणि फेलोशिप सुरू राहिली. फाऊंडेशननं तीनऐवजी पाच रंगकर्मीना फेलोशिप द्यायचं ठरवलं. या फेलोशिपमधून साधलं काय असा विचार केला, तर रंगकर्मीना प्रोत्साहन मिळालं. नवे रंगकर्मी गवसले. या रकमेचा उपयोग रंगकर्मीनी स्वत:साठीच करणं अपेक्षित आहे. त्याचा वापर करून त्यांनी नाटक लिहिण्यासाठी अभ्यास करावा, पुस्तकं घ्यावीत, वाचन करावं, फिरावं असं अपेक्षित आहे. आतापर्यंत ५२ रंगकर्मीना ही फेलोशिप मिळाली. त्यातले बहुतेक रंगकर्मीनी आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. काहींनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आहे. या फेलोशिपसाठी रंगकर्मी निवडण्यासाठी सुनील शानबाग, सतीश आळेकर, शांता गोखले, गिरीश कार्नाड आदी ज्येष्ठांचंही सहकार्य लाभलं आहे.\nनाटक वाढण्यासाठी असे आणखी महोत्सव व्हावेत असं वाटतं का\nहो, नाटकासाठी महोत्सवांची गरज आहेच. या महोत्सवामागे आमचा व्यावसायिक हेतू नाही. सरकार, नाटक इंडस्ट्रीनं अशा महोत्सवांसाठी पुढे यायला हवं. जितके महोत्सव होतील, तितकी वेगवेगळय़ा पद्धतीची नाटकं प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नाटक पुढे जाण्यासाठी सुजाण प्रेक्षकही घडणं आवश्यक आहे. ते काम अशा महोत्सवांतून होतं.\nया दहा वर्षांमध्ये नाटक किती बदललं आहे त्या बाबत तुमचं काय निरीक्षण आहे\nनाटक कायमच होत आहे. त्यातला उत्साह वाढतोच आहे. मात्र, एक उणीव विशेषत्वानं नमूद करावीशी वाटते. आज पूर्वीसारखे नाटककार राहिले नाहीत. ऑथरबॅक नाटक होत नाही. एक संकल्पना घेऊन इम्प्रोवाइज करत, सगळय़ांनी मिळून लिहीत नाटक आकाराला येतं. आजच्या पिढीच्या रंगकर्मीमध्ये ऊर्जा प्रचंड आहे. तांत्रिकदृष्टय़ा प्रचंड बदल झाले आहेत. ते नक्कीच स्वागतार्ह आहेत. नाटक परिणामकारक होण्यासाठी तंत्राचा फार बारकाईनं विचार केला जात आहे, हे मला महत्त्वाचं वाटतं.\nहा वर्षांचा टप्पा गाठल्यानंतर आता पुढील काळासाठी काय योजना आहेत राज्यात इतर ठिकाणी महोत्सव व्हावा या दृष्टीनं काही विचार आहे\nमहोत्सव आयोजित करणं हे खर्चिक काम आहे. त्यामुळे खर्चाची तजवीज झाली तर बाहेर नाटय़महोत्सव होऊ शकतो. मात्र, त्यासाठी स्थानिक नाटय़संस्था, रंगकर्मीनी पुढे यायला हवं. नाटकासह नाटकातले कलाकार, नाटककार, दिग्दर्शक यांच्यासह नाटकाविषयी चर्चा आयोजित करावी असा एक विचार आहे. त्यातून नाटकाची प्रक्रिया सविस्तरपणे समजेल. महोत्सवाला जोडून काही कार्यशाळा घेता येईल का, असाही विचार आहे. पण हा महोत्सव येत्या काळातही असाच उत्तम पद्धतीने होत राहील हे नक्की\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saavan.in/%E0%A4%86%E0%A4%88-2/", "date_download": "2018-08-20T10:43:35Z", "digest": "sha1:VLFVFQZKFEIG6F3GA24AROQ5VCYV2JW3", "length": 4720, "nlines": 126, "source_domain": "saavan.in", "title": "आई - Saavan", "raw_content": "\nआई तुझ्यासाठी मी काय लिहू,\nकसे लिहू आणि किती लिहू,\nतुझ्या महतीसाठी शब्दच अपुरे आहेत,\nतुझ्या समोर सगळे जगच फिके आहे \nआई तुझ्याबद्दल बोलायला मला,\nआणि तुझे उपकार फेडायला मला\nहजारो जन्म पुरणार नाहीत \nआजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला,\nतसेच माझी काळजी घेतलीस निष्ठेने \nमाझ्या आयुष्यातील शांतता तू,\nमाझ्या मनातील गारवा तू ,\nअंधाऱ्या आकाशातील चंद्र तू ,\nढगाळ वातावरणातील पावसाच्या सरी तू ,\nमका वाट दाखवणारा रस्ता तू ,\nमाझा भास तू, माझा श्वास तू ,\nमाझ्या कवितेतील शब्द तू,\nमाझी भक्ती तू , माझी शक्ती तू ,\nमाझ्या चेहऱ्यावरील हास्य तू \nलगातार अपडेट रहने के लिए सावन से फ़ेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट पर जुड़े|\nयदि आपको सावन पर किसी भी प्रकार की समस्या आती है तो हमें हमारे फ़ेसबुक पेज पर सूचित करें|\nकविताएँ प्रकाशित करें |\nक्या हिम्मत रखता था तू\nसचमुच तु “अटल” रहा\nसरहद के मौसमों में जो बेरंगा हो जाता है\nये धरती है वीर बहादुर भगत राज गुरु लालों की\nसावन पर प्रकाशित कविताओं का कॉपीराइट उन कविताओं के कवियों के पास सुरक्षित है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-20T11:36:24Z", "digest": "sha1:4SXUBKKYSBEXIOF64EMWF3RBDYF4PGQD", "length": 23478, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आर्थिक विकास लवकरच दुहेरी आकड्यात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आर्थिक विकास लवकरच दुहेरी आकड्यात\nआर्थिक विकास लवकरच दुहेरी आकड्यात\nनवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] – संपुआ सरकारच्या काळात मृतप्राय झालेल्या अर्थव्यवस्थेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने नवसंजीवनी दिली. आर्थिक विकासाच्या प्रचंड गतीमुळे भारत हा विदेशी गुंतवणूकारांसाठी मुख्य केंद्रबिंदू झाला आहे. नजीकच्या भविष्यातच आर्थिक विकासाचा दर दुहेरी आकड्यात राहील, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी व्यक्त केला.\n१९९८ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर आर्थिक आघाडीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामुळे आर्थिक विकासाचा दर आठ टक्क्यांवर पोहोचला होता. त्या काळात जगात आर्थिक मंदीचे सावट असतानाही, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नव्हता. त्यानंतर २००४ मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वात केंद्रात संपुआ सरकार आले आणि चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक विकासाला खिळ बसली.\nदेशाला ऐच्छिक विकास दर साधणे शक्य झाले नाही. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपा सरकार आले आणि आर्थिक विकासाला प्रचंड वेग प्राप्त झाला. ही गती अशीच कायम राहिली, तर आगामी दोन वर्षांतच विकासाचा दर दुहरी आकड्यात राहील, असे राजनाथसिंह यांनी पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.\nदेशाच्या आर्थिक विकासाचा दर ७.५ टक्के इतका आहे. जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले आहेत, असे सांगताना, आमच्या सरकारच्या काळात महागाई पूर्णपणे नियंत्रणात आली, असा दावा मी कदापि करणार नाही. पण, बहुतांश जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र आटोक्यात आल्या आहेत, असे मी विश्‍वासाने सांगू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचे विरोधक म्हणतात की, डाळी आणि भाजीपाल्यांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मुद्दे नसल्याने ते अशी ओरड करीत आहेत. सत्यता अशी आहे की, डाळींचा काळाबाजार रोखून सरकारने मोठ्या प्रमाणात डाळ जप्त केली. यामुळे आता पुन्हा एकदा किमती आटोक्यात आलेल्या आहेत, असेही राजनाथसिंह म्हणाले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nकेजरीवालांचे लोकपाल म्हणजे ‘महाजोकपाल’\n=प्रशांत भूषण यांची टीका, केंद्रासोबत संघर्ष हाच त्यांचा छंद= नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] - देशव्यापी आंदोलनाच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/union-budget-highlight-2018-reviews-part-27-1626608/", "date_download": "2018-08-20T11:33:05Z", "digest": "sha1:2FEEBPJ4RJPTSLQD4JGZRBJFHNZUDJHI", "length": 28152, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Union Budget Highlight 2018 Reviews Part 27 | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाचे दिशादर्शन.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाचे दिशादर्शन..\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाचे दिशादर्शन..\nकमोडिटी बाजारावरील या सदराला सुरुवात झाली असतानाच अर्थसंकल्प आला.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकमोडिटी बाजारावरील या सदराला सुरुवात झाली असतानाच अर्थसंकल्प आला. मोदी सरकारचा हा शेवटचा असा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने आणि त्याचा शेती आणि शेतमाल पणन यावर खास भर असल्याने त्याचा या सदरातून वेध घेणे अपरिहार्यच ठरते.\nगेल्या वर्षभरातील शेतकरी असंतोष. त्याचा गुजरात निवडणुकीत आणि इतर पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला बसलेला फटका या अनुषंगाने हा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण विकासाला वाहिलेला असणार हे गृहीतच होते. त्याचवेळी दोन वर्षांपूर्वीचा खुद्द पंतप्रधान मोदींनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केलेला वायदा आणि त्या दिशेने नेमकी कुठली पावले उचलावीत यावर दिसलेला वैचारिक गोंधळ या पाश्र्वभूमीवर, या शेवटच्या अर्थसंकल्पाला अधिकच महत्त्व आले होते.\nएकुणात विचार करता प्रत्यक्ष अर्थसंकल्पातील त्या दिशेने आलेल्या तरतुदी निश्चितच ‘समाधानकारक’ आहेत. टीकाकार आणि विरोधक त्यांचे टीकेचे काम चोख बजावतील. मात्र एक गोष्ट मान्य करावीच लागेल, ती म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण भारताच्या आर्थिक समस्यांच्या मुळाशी जाण्याचा यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रामाणिक प्रयत्न झालेला दिसतो. १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना संप्रू्ण करमुक्ततेमुळे शेतमालाचे एकत्रीकरण, त्याचे प्रमाणीकरण आणि विक्री व्यवस्था प्रभावी बनवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल, किंबहुना तिला अधिक गती मिळेल. अशा कंपन्यांचा जास्तीत जास्त फायदा हा छोटय़ा शेतकऱ्यांना होईल. अत्यल्प उत्पादन क्षमतेमुळे म्हणा किंवा ‘मार्केट इंटेलिजन्स’च्या अभावामुळे विद्यमान बाजार व्यवस्था ज्यांना मारक ठरत आली आहे, अशा छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताचा यामागे विचार दिसतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतमालाला समर्पक बाजारपेठ मिळेल इतकेच नाही तर शेतमालाची विक्री आधुनिक आणि विकसित बाजारांमधून करणे अधिकच सोपे बनेल. एकीकडे इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज, वायदे बाजार यासारख्या संस्थांमधून या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पायघडय़ा घातल असताना, तसेच खासगी क्षेत्रातील खरेदीदार थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून शेतमाल घ्यायला तयार असताना म्हणावे तेवढय़ा प्रमाणात शेतमालाचे एकत्रीकरण होत नव्हते. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदींचा फायदा मिळून पुढील एक-दोन वर्षांत शेतकरी उत्पादक कंपन्यांची वेगाने वाढ झाल्यास शेतमालाला विकसित बाजारपेठ मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत मिळेल.\nज्यावर फारशी चर्चा झाली नाही परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची तरतूद या अर्थसंकल्पात आहे. ती म्हणजे शेतमाल उत्पादन आणि विक्री व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आणू शकेल अशी संस्थात्मक प्रणाली निर्माण करण्याची घोषणा होय. या प्रणालीमध्ये सर्व संबंधित मंत्रालयांचे प्रतिनिधित्व असेल. शेतमालाच्या किमती आणि मागणी यांचे आगाऊ अंदाज बांधण्याबरोबरच, या संबंधीचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत करणे, गोदाम व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण तसेच योग्य वेळी वायदे बाजाराचा वापर करून शेतमालाच्या विक्रीतून अधिक उत्पन्न घेणे या विषयी शाश्वत व्यवस्था निर्माण करणे ही कामे यातून घडतील. यापुढे जाऊन शेतमाल आयात-निर्यातीविषयक वेळच्या वेळी निर्णय घेणे हेही प्रणालीचे महत्त्वाचे कार्य असेल.\nसद्य परिस्थितीत असे निर्णय हे फार उशिराने घेतले जातात किंवा त्यावर फक्त चर्चाच केली जाते. यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकरी वर्गाचे नुकसान हे ठरलेलेच. मात्र एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाल्यास ते वेळीच निर्णयासाठी खूपच फायद्याचे ठरेल.\nइतकी वर्षे लघूउद्योग आणि गृहनिर्माणाच्या क्षेत्रात प्रचलित असलेले ‘क्लस्टर’ अर्थात समूह विकासाचे मॉडेल आता शेती आणि शेतीपूरक क्षेत्रातही विकसित करण्याचा अजून एक चांगला निर्णय घेतला गेला आहे. त्याबरोबरच सेंद्रिय पद्धतीच्या शेतीवर दिलेला भर या दोन्ही गोष्टींमुळे अल्पभूधारक शेतकरी वर्गाला खूप फायदा होऊ शकतो. सध्या तरी हे मॉडेल कसे कार्यान्वित होईल याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे नेमका किती फायदा शेतकऱ्यांना होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे. मात्र ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक म्हणजे प्रत्येकी सरासरी दोन एकर जमीनधारणेच्या कक्षेत येत असल्यामुळे या मॉडेलची उपयुक्तता मात्र अधोरेखित होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अर्थसंकल्पात पशुपालन, मत्स्यपालन अशा कृषीपूरक क्षेत्रांवर दिलेला भर आणि त्यासाठी केली गेलेली १०,००० कोटी रुपयांची तरतूद.\nनिव्वळ शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून शेती उत्पन्न दुप्पट होऊ शकत नाही, तर कृषीपूरक उद्योगांना चालना दिल्यास अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतो, हे कळायला सरकारला दोन वर्र्षे लागली हेही तितकेच खरे. तरी ‘देर से आए, दुरुस्त आए’ म्हटल्यास ते वावगे ठरू नये. उपलब्ध आकडेवारीनुसार, शेतकरी उत्पन्नाचा केवळ ४०-४५ टक्के वाटा हा शेतमालाच्या विक्रीतून येतो, सुमारे १५ टक्के वाटा हा पशुपालन क्षेत्रातून येतो, तोही मुख्यत: दुग्ध उत्पादनामार्फत, ३२ टक्के उत्पन्न हे रोजगारातून, तर ८-१० टक्के इतर स्रोतातून येतो. या आधारे असे खचित म्हणता येईल की, शेतीपूरक उद्योग, त्यातील रोजगार यात वाढ झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेस बऱ्यापैकी चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नि:शंक चांगलीच वाढ होईल.\nया व्यतिरिक्त अर्थसंकल्पात तरतुदी म्हणजे २२,००० ग्रामीण बाजारांचे नूतनीकरण आणि सशक्तीकरण; ‘ऑपरेशन ग्रीन’च्या माध्यमातून कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलनासाठी उपाययोजना; शेतमालाची निर्यात सध्याच्या ३० अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य याही जमेच्या बाजू आहेत.\nअर्थमंत्र्यांनी येत्या खरीप हंगामापासून शेतमालाची किमान आधारभूत किंमत उत्पादन खर्चाच्या दीड पट एवढी निश्चित करण्याची घोषणा केली आहे. यातील मेख अशी की, उत्पादन खर्चाच्या अनेक आकडय़ांपैकी नेमका कोणता आकडा आधार मानून त्यावर ५० टक्के नफा धरून हमीभावाची सरकार घोषणा करणार\nप्रत्यक्षात उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा ही पद्धत अव्यवहार्य आहे. कारण त्यामुळे होणारी भाववाढ अर्थव्यवस्था खिळखिळी करेल, हे सांगण्यासाठी कोणत्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. त्यापेक्षा शेतमालाला हमीभाव हा महागाई निर्देशांकाशी निगडित केला तर ते अधिक व्यवहार्य ठरेल. म्हणजे मग खासदारांचे वेतन आणि हमीभाव निश्चित करण्याच्या पद्धतीत समानताही येईल. विनोदाचा भाग सोडा, सत्यता लक्षात यावी यासाठी ही तुलना करावीशी वाटली. अगदी अलिकडचे काही अपवाद वगळता, कांदा, सोयाबीन, टोमॅटो, बटाटे किंवा अन्य अनेक जिनसांचे भाव हे गेल्या १० वर्षांत साधारण आहे त्याच पातळीवर राहिले आहेत. मात्र महागाई निर्देशांक आणि त्या बरोबरीने पगारदारांचे भत्ते आणि वेतनमान अनेक पटींनी वाढले आहे. मग हमीभाव महागाई निर्देशांकाशी संलग्न केला तर काय बिघडणार आहे\nएकंदरीत सरकारचा शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात कोणत्याही कारणाने का होईना दिसून येणारा आमूलाग्र बदल सुखावणारा आहे. अर्थसंकल्प आणि नंतरच्या दुसऱ्याच दिवशी कांद्यावरील किमान निर्यात मूल्य शून्य करण्याचा निर्णय याचे ताजे प्रत्यय आहेत. गेल्या काही दशकात एवढय़ा वेगाने आणि इतके सारे निर्णय कृषी क्षेत्राबाबत कोणत्याही सरकारकडून घेतले गेलेले दिसलेले नाही.\nआता शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी रस्त्यावर येण्याची भाषा सोडून, आपली राजकीय बांधिलकी बाजूला ठेवून, शेतकऱ्यांच्या कल्याणावर केंद्रित करणे गरजेचे आहे. विशेष करून या संघटनांच्या देशभरात खोलवर असलेल्या जाळ्याचा विधायक वापर शेतमाल विक्रीसाठी लागणाऱ्या ‘माहिती व्यवस्थे’च्या उभारणीसाठी कसा करता येईल, याचा त्यांनी विचार करावा. या संदर्भात आदर्श म्हणून ‘शेतकरी संघटने’च्या मुशीत घडलेले आणि सध्या महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असलेल्या पाशा पटेलांकडे पाहता येईल. सोयाबीन उत्पादनाची नेमकी माहिती असलेल्या पटेलांनी नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांना कळवळून सांगितले होते, ‘सोयाबीन २५००-२६०० भावात विकू नका. दोन-चार महिन्यांत भावात वाढ होणारच.’ आज तीन महिन्यांनी तेच सोयाबीन ३८००-३९०० रुपयांनी विकले जात आहे. शेती उत्पादन आणि बाजाराचे अंदाज याची नेमकी जाण असणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून समजून येईल. ही नेमकी माहिती शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या संघटनांना जितकी सहज उपलब्ध होऊ शकेल, तितकी इतर कोणालाही मिळविता येणार नाही.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने दिशादर्शक अर्थसंकल्प माडण्याइतपत मजल अर्थमंत्र्यांनी जरूरच गाठली आहे, असे नक्कीच म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T10:22:41Z", "digest": "sha1:VFXOOQKEK7YYL2WMFBUNOSVKWC2MTEFW", "length": 5410, "nlines": 64, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "कायदे – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 43 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:17:05Z", "digest": "sha1:IT2MSZH4BRP435HS3I3QHIGFNYPKELVW", "length": 16662, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून\nअंबरनाथमध्ये सात वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई, दि. २ (पीसीबी) – अंबरनाथमधील बुवापाडा डोंगर परिसरात सात वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली.\nशिवम दिग्विजय रजक (वय ७, रा. बुवापाडा, अंबरनाथ, मुंबई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रजक कुटूंबीयांनी बुधवारी (दि.१) रात्री तो बेपत्ता असल्याची तक्रार अंबरनाथ पोलिस ठाण्यात केली होती.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुवापाडा भागात राहणारा शिवम बुधवारी रात्री घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर अंबरनाथ पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. आज (गुरूवार) सकाळी बुवापाड्याच्या खदानशेजारील डोंगराळ भागात तबेला मालकाला शिवमचा मृतदेह आढळला. पोलिसांनी संशयाच्या आधारे रजक कुटुंबियाच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अर्जुन हा उत्तरप्रदेशातील जौनपुरचा रहिवासी असून तो अंबरनाथमध्ये सुतारकाम करत होता. त्याने रजक यांच्या घरी खानावळ लावली होती. त्यामुळे त्याची घरी येजा होती. अर्जुनने शिवमच्या वडिलांना काही पैसे दिले होते, त्यातील मोठी रक्कम शिवमच्या वडिलांनी परत दिली होती. मात्र उर्वरित रकमेसाठी तगादा लावणाऱ्या अर्जुनने अनेकदा दारू पिऊन शिवमच्या घरी जाऊन भांडण केले होते. याच रागातून त्याने हा खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. अंबरनाथ पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleश्रीपाद छिंदमने मोठ्या पोलिस बंदोबस्तात लावली पालिकेच्या सभेला हजेरी\nNext articleमृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खान\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआजपासून प्लास्टिक बंदी, ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड; उल्लंघन केल्यास...\nनाशिकमध्ये स्कार्फचा गळफास बसून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/grand-indian-circus-founder/", "date_download": "2018-08-20T10:33:00Z", "digest": "sha1:UL7FUDDBJCPFTWYJBJR6HGMSSE7WJGSN", "length": 10796, "nlines": 81, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "भारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nभारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे\nभारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे\nआपल्या मराठी मातीत अनेक प्रकारची पिके उगवतात आणि त्यातच एक भर म्हणजे – “स्वाभिमान”, गेली अनेक शतके ही मराठी माती याची साक्ष आहे. थेट ज्ञानेश्वरांपासून …… समर्थ रामदास…. वासुदेव बळवंत फडके…. बाळ गंगाधर टिळक ….. वगैरे वगैरे. वर्षे १८४६ मध्ये असेच एक स्वाभिमानाचे पीक आले. ते होते “विष्णु मोरेश्वर छत्रे.”\nया छोट्या विष्णुने पहिली चमक दाखवली ती आपल्या मित्रमंडळीत. त्या मित्रमंडळीनी त्या विष्णुला गाणे म्हणण्याचा आग्रह केला. विष्णुला गाणे येत नाही हे सर्वांना माहीत होते. त्यावेळेला विष्णुला गाणे म्हणता येईना. त्याचवेळी त्याने प्रतिज्ञा केली ” मी गाणे शिकेल. एवढेच नव्हे, तर तुम्हांला त्याची तालीम देईन.” त्या बाणेदार तरुणाने कांही दिवसात हे सिद्ध करून दाखवले. पंडित विष्णुपंत छत्रे – धृपद गायक असा नावलौकिक मिळवला आणि दुसरा स्वाभिमान जागविला तो सर्कस बाबतीत. सहजगत्या विष्णुपंत मुंबईस आले. उत्सुकतेपोटी विल्सन साहेबाची सर्कस पाहण्यास गेले. त्या युरोपियन साहेबाने,’या एतद्देशीय भारतीय काळ्या लोकांना हे सर्कस काढणे, खेळ करणे कधीच शक्य होणार नाही’ असे उद्गार काढले’ असे उद्गार काढले विष्णूची अस्मिता जागृत झाली. स्वाभिमान उफाळून आला आणि त्याच ठिकाणी त्या साहेबाला ठणकावून बजावले की मी असा खेळ, असा प्रयोग, अशी सर्कस काढूनच दाखवीन आणि खरोखरी विष्णू मोरेश्वर छत्रे यांनी वर्ष १८८२ दस-याच्या शुभमुहुर्तावर मुंबई – क्रॉस मैदानावर पहिला भारतीय सर्कशीचा खेळ मांडीयेला विष्णूची अस्मिता जागृत झाली. स्वाभिमान उफाळून आला आणि त्याच ठिकाणी त्या साहेबाला ठणकावून बजावले की मी असा खेळ, असा प्रयोग, अशी सर्कस काढूनच दाखवीन आणि खरोखरी विष्णू मोरेश्वर छत्रे यांनी वर्ष १८८२ दस-याच्या शुभमुहुर्तावर मुंबई – क्रॉस मैदानावर पहिला भारतीय सर्कशीचा खेळ मांडीयेला आणि एवढेच नव्हे तर काही वर्षांनी त्याच विल्सन साहेबाची ती सर्कस विष्णुपंतांनी लिलावात विकत घेतली आणि ते मराठी मातीत वाढलेले स्वाभिमानाचे कणीस डौलात झळकू लागले आणि एवढेच नव्हे तर काही वर्षांनी त्याच विल्सन साहेबाची ती सर्कस विष्णुपंतांनी लिलावात विकत घेतली आणि ते मराठी मातीत वाढलेले स्वाभिमानाचे कणीस डौलात झळकू लागले विष्णुपंतांची ही पहिली भारतीय सर्कस ‘ग्रँड इंडियन सर्कस, गांवोगांवी, शहरा शहरातून फिरू लागली. सर्व भारतभर त्यांचे खेळ झाले. त्याचबरोबर आपल्या मित्राला गुरुबंधूला आसरा दिला व संगीत शास्त्राचा अनमोल हिरा गावी रहिमत खाँसाहेब जनतेपुढे, रसिकांपुढे सादर झाला.\nया महान विष्णुपंतांचा एक दंडक होता. ज्या गांवांत सर्कशीचा खेळ होईल त्या गांवातील एका शिक्षण संस्थेला उदारहस्ते देणगी देऊनच खेळ सुरु होई अशा थोर व्यक्तिमत्वाला काय म्हणावे; सुरात श्रेष्ठ अशा थोर व्यक्तिमत्वाला काय म्हणावे; सुरात श्रेष्ठ स्वारात (घोड्यावर) श्रेष्ठ आणि दानातही श्रेष्ठ स्वारात (घोड्यावर) श्रेष्ठ आणि दानातही श्रेष्ठ अशा ह्या दिव्य आत्म्याला मृत्यू आला माघ कृष्ण १२ मंगळवार शके १८२७ या दिवशी. भारतीय सर्कशीचा जनक अनंतात विलीन झाला\nविष्णुपंत गेले …… पण त्यांची “ग्रँड इंडियन सर्कस” पुढे चालूच राहिली. नव्हे जास्तच फोफावली विष्णुपंतांचे धाकटे बंधू (पुढे दत्तक पुत्र) काशिनाथपंत छत्रे यांनी ही सर्कस पुढे चालू ठेवली. त्या सर्कशीचे खेळ भारतातच नव्हें तर परदेशातही गाजू लागले. हे सर्व करीत असताना त्यांनी आपला स्वाभिमान, देशाभिमान कधीच बाजूला सारला नाही. स्वातंत्रासाठी लढणा-या क्रांतीकारकांना, नेत्यांना (पुढारी मंडळी) पुर्णपणे सहकार्यच करीत होते. भूमिगत कार्यकर्त्यांना सर्कसचे डोअर कीपर करून परदेश व देशांतर्गत हालचालीसाठी पूर्णतः मदत करीत असत. “छत्रे” या नावांशी लो. टिळकांचा फार घनिष्ट संबंध आहे. केरुनाना छत्रे त्यांचे गुरु, सर्कसवाले काशिनाथपंत त्यांचे परममित्र. नेपाळच्या मुक्कामात लो. टिळक त्यांच्याबरोबर सर्कशीत रहात होते व तेथेच त्यांची स्वातंत्र्यलढ्यातील गुप्त खलबते होत असत. अशा बंधुद्वय (पिता-पुत्र) यांना त्या दिव्य आत्म्यांना कोटी कोटी प्रणाम\nअशा थोर व्यक्तिमत्वांची छायाचित्र व स्मृतिचिन्हांकित पाकिटाचा अनावरण समारंभ विजापूर येथे दि. १९/११/२००६ रोजी विष्णुपंतांचे पणतु श्री दिलीप छत्रे व अन्य कुलबंधूंच्या उपस्थितीत संपन्न झाला.\nOne thought on “भारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे”\nयुवोन्मेष – कौस्तुभ लेले\nभावनांक – रणजित करंदीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3/word", "date_download": "2018-08-20T11:24:44Z", "digest": "sha1:W6PNOGJQFL7XRBEYRNWJFPGIWKKVQ4RB", "length": 9354, "nlines": 92, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रामकृष्ण", "raw_content": "\nकोणता शब्द योग्य आहे नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे\nभक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है \nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nजगद्गुरुश्रीरामकृष्णस्तोत्रम् - लोकनाथश्चिदाकारोराजमानः स...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामकृष्णस्तोत्रम् - ऊँ ह्रीं ऋतं त्वमचलो गुणज...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामकृष्णस्तोत्रम् - श्रीरामकृष्णप्रणामः स्थाप...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामकृष्णप्रातःस्मरणस्तोत्रम् - प्रातः स्मरामि जगतो भव-भा...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामकृष्णावतारस्तोत्रम् - सल्लोका विषयविरागिणो यदर्...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामकृष्णावतारस्तोत्रम् - हृदयकमलमध्ये राजितं निर्व...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामकृष्णाष्टकम् - विश्वस्य धाता पुरुषस्त्वम...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nश्रीरामकृष्णस्तवराजः - ओङ्कारवेद्यः पुरुषः पुराण...\nदेवी देवतांची स्तुति केल्यास, ते प्रसन्न होऊन इच्छित फल प्राप्त होते.\nघरातील देव्हार्‍यात कोणते देव पूजावेत आणि कोणते नाही\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:18:27Z", "digest": "sha1:WYBURF5NJJ2EUFNNFLRGM7O5Q64A3GF6", "length": 18493, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम द्या – उच्च न्यायालय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri पिंपरी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम द्या – उच्च न्यायालय\nपिंपरी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम द्या – उच्च न्यायालय\nपिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. ५७२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावांची छाननी करून तीन महिन्याच्या आतमध्ये कामगारांना रक्कम द्या, असा महत्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कामगारांच्या १८ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यास यश आले असून देशभरातील ८० टक्के कंत्राटी कामगारांनाही फायदा होणार आहे, असे भोसले यांनी सांगितले.\nयावेळी अॅड. प्रशांत क्षीरसागर, शिवराम गवस, सचिन वाळके, अमोल कार्ले, दिनेश पाटील, दिपक पाटील, दिपक अमोलिक, अॅड. संकेत मोरे, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल ओझरकर, अमोल घोरपडे, अमोल बनसोडे, अहमद खान आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.\nकंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. परंतु, पालिकेकडून ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका देखील केली होती. या अवमान याचिकेवर १७ जुलै २०१८ रोजी सुनावणी झाली. न्यायमूर्ती एन.डब्ल्यू. सांबारे व न्यायमूर्ती शंतनु केमकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.\nदरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करावे व कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, याबाबत आपण महापालिकेविरोधात २००१ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २००४ मध्ये या याचिकेवर निर्णय झाला आणि त्यामध्ये कंत्राटदार बदलले तरी कामगारांना सेवेत कायम ठेवावे. तसेच अतिरिक्त आयुक्त कामगार विभाग यांनी दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. तसेच १९९८ पासून २००४ पर्यंत किमान वेतनाच्या फरकाची कर्मचा-यांची यादी व रक्कम १६ कोटी ८० लाख २ हजार २०० रुपये देण्याबाबतचेही आदेश न्यायालयाने दिले होते.\nPrevious articleआरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा – छगन भुजबळ\nNext articleविधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल – अजित पवार\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी महापालिकेच्या अभियंत्याची ज्येष्ठ महिलेला फोनवरुन शिवीगाळ; विनयभंगाचा गुन्हा दाखल\nआणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक – डॉ. प्रतिभा लोखंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T11:18:23Z", "digest": "sha1:3P5L7KKXTOXDTHUZVKVYUWDFP5SPXBSL", "length": 15638, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "२०१९ ला भाजपच्या ५० टक्के खासदारांना तिकीट नाही? - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh २०१९ ला भाजपच्या ५० टक्के खासदारांना तिकीट नाही\n२०१९ ला भाजपच्या ५० टक्के खासदारांना तिकीट नाही\nनवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – २०१९ ला मोदी पुन्हा दिल्ली काबीज करणार की नाही भाजपचे किती खासदार निवडून येतील भाजपचे किती खासदार निवडून येतील मोदींना सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज लागेल का मोदींना सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज लागेल का अशा प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात आत्तापासूनच सुरु झालीय. पण मिशन २०१९ साठी भाजपची रणनीती काय असणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांपैकी तब्बल १५० खासदारांना निवडणुकीचे तिकीटच नाकारले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी यात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या दिग्गज नावांचाही समावेश आहे.\nसुषमा स्वराज, राधामोहन सिंह, उमा भारती…केंद्रीय मंत्रिमंडळातले तीन दिग्गज मोहरे…२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या तिघांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे आहे. सुषमा स्वराज किडनीच्या उपचारामुळे पुन्हा इतकी धावपळ करु शकणार नाहीत. राधामोहन, उमा भारती यांनी स्वत:च आपण लढायला उत्सुक नसल्याचे पक्षाला सांगितले आहे. पण हे केवळ तिघांपुरतेच नाही. २०१४ ला भाजपचे लोकसभेत २८२ खासदार निवडून आले होते, त्यातल्या जवळपास १५० खासदारांना भाजप तिकीट नाकारण्याची शक्यता आहे.\nPrevious articleदुसरी पत्नी आणि कन्येच्या वादामुळेच भैयुजी महाराजांची आत्महत्या\nNext articleधक्कादायक: मुले होत नसल्याच्या दुखातून प्रेमविवाह झालेल्या तरुणीची भोसरीत आत्महत्या\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या ‘मेघालय’ युगाचा शोध\nकाँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत राजीव सातव, रजनी पाटील यांचा समावेश; सुशीलकुमार शिंदेंना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/482493", "date_download": "2018-08-20T11:27:19Z", "digest": "sha1:6PBZ2KYDLQYEOVTWK4LUYMGLTJ7XR2FN", "length": 8527, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सर्व तालुका इस्पितळात मिळणार ईएसआयची सेवा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सर्व तालुका इस्पितळात मिळणार ईएसआयची सेवा\nसर्व तालुका इस्पितळात मिळणार ईएसआयची सेवा\nईएसआयशी संलग्न कामगारवर्गाला आरोग्य सेवांसाठी ईएसआयचे दवाखाने आणि अशोकनगर येथील इस्पितळ वगळता इतर ठिकाणी आरोग्य सेवा मिळत नव्हती. यावर ईएसआय महामंडळ आणि आरोग्य विभागाने एक चांगला पर्याय काढला आहे. आता सर्व तालुका स्तरावरील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये ईएसआयची सेवा उपलब्ध होणार आहे.\nईएसआय महामंडळाचे कर्नाटक राज्य मुख्य वैद्यकीय आयुक्त डॉ. अशोककुमार भाटीया यांनी तरुण भारतशी बोलताना ही माहिती दिली. बुधवारी ते बेळगावला आले होते. अशोकनगर येथील ईएसआय इस्पितळात जिह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱयांना पाचारण करुन त्यांनी या नव्या योजनेची माहिती दिली. याचबरोबरीने कामगारांना आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात सूचना करुन त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले.\nकामगारवर्ग तुटपुंज्या पगारावर सेवा बजावित असतात. जिह्यातील वेगवेगळय़ा भागातून ईएसआय सुविधेसाठी त्यांना जिल्हा केंद्रावर यावे लागते. यासाठी प्रवास खर्च आणि काम बंद ठेवून नुकसान सोसत त्यांची वाटचाल सुरु आहे. ही बाब ईएसआय महामंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर आरोग्य खात्याशी संपर्क साधून ही वाढीव सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक तालुका स्तरीय इस्पितळात आपले ईएसआयचे कार्ड दाखवून कोणतेही शुल्क न भरता मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन घेण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nसर्व कामगारवर्गाने याची दखल घ्यावी तसेच मालकवर्गाने आपल्या कामगारांना याची माहिती करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ईएसआयच्या इस्पितळातच आल्यावर मोफत उपचार मिळतात हा समज दूर व्हायला हवा. तरच कामगारवर्ग आपापल्या तालुक्मयाच्या ठिकाणी असणाऱया तालुका आरोग्य केंद्रात जाऊन मोफत उपचारांचा लाभ घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.\nनव्या डॉक्टरांना तीन वर्षांची सक्ती\nराज्यातील सर्वच ठिकाणी इएसआय इस्पितळांमध्ये डॉक्टरवर्गाची कमतरता भासू लागली आहे. तज्ञ डॉक्टर वर्ग या इस्पितळांमध्ये काम करण्यास तयार होत नाहीत. यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होवू लागले आहेत. यावर पर्याय म्हणून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टर होवून बाहेर पडणाऱया प्रत्येक उमेदवाराला किमान तीन वर्षे ईएसआय इस्पितळात काम करण्याची सक्ती केली जाणार आहे, असा प्रस्ताव ईएसआय महामंडळाने राज्य सरकारसमोर सादर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nजोरदार वाऱयासह पावसाचे पुन्हा आगमन\nबलात्कार प्रकरणी बालशिवाजी युवक मंडळाकडून निषेध\nयुनियन जिमखाना, हिंडलगा पॅथर्स विजयी\nवडगावातील महिलांचे मनपासमोर आंदोलन\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/category/Autobiography.aspx", "date_download": "2018-08-20T10:22:25Z", "digest": "sha1:EIJO3K4HEFTTC4RZVSWEGGZTGMZQXBYH", "length": 21980, "nlines": 145, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/a-fire-at-the-compartment-of-the-solapur-express-at-the-csmt-station/", "date_download": "2018-08-20T10:49:06Z", "digest": "sha1:XHEXZPTWXSPSR3FVYWIQ3CJKKDMZEPS4", "length": 8233, "nlines": 193, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र सीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक १८ वर असलेल्या सोलापूर एक्सप्रेसच्या रिकामी डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.\nलांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानं फलाटावरील प्रवाशांमध्ये एकचगोंधळ उडाला. रेल्वेचा डबा रिकामी असल्याने सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमुळे एक बोगी पूर्णतः जाळून खाक झाली आहे. आग हि नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत.\nमागिल लेख बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nपुढील लेख आज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/GARUDJANMACHI-KATHA/2226.aspx", "date_download": "2018-08-20T10:26:48Z", "digest": "sha1:DQM2C3A34PYACVBLJXEW3CLNR65US75O", "length": 26590, "nlines": 164, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "GARUDJANMACHI KATHA", "raw_content": "\n\"ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का देव इतरांची फसवणूक करतात का देव इतरांची फसवणूक करतात का आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात. \"\nगोष्टीवेल्हाळ सुधा मूर्ती यांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीशी संबंधित कथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. देवतांशी संबंधित एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात त्या घेऊन जातात. ‘द मॅन फ्रॉम द एग’ या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद लिना सोहनी यांनी केला आहे. सकाळ दि. २९/४/२०१८ ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/", "date_download": "2018-08-20T10:30:16Z", "digest": "sha1:LV4GLUU4H46YXFUBSZYHIPDI43C2SIGA", "length": 11937, "nlines": 251, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "About Us", "raw_content": "\nसस्नेह निमंत्रण 'राष्ट्रीय पुस्तक सप्ताह' समारोप सोहळा\nकहाणी वडाच्या लाडक्या मुलाची\nनान्युकी आणि सेम्बा जातीच्या लोकांमध्ये मोठं भयंकर युद्ध चालू होतं. दोघांमध्ये फरक एवढाच होता की, नान्युकी जातीचे लोक डोक्याच्या उजव्या बाजूला भांग पाडायचे...\nअ‍ॅम्स्टरडॅमच्या प्रयोगशाळेत ए.क्यू. खान याने पहिले पाऊल टाकण्याच्या सुमारे वीस वर्षे आधीच अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी...\nनमस्कार , मला महादेव मोरे आणि आनंद यादव यांचे कथासंग्रह खूप दिवसापासून वाचायची इच्छा होती.आणिही पुस्तके संग्रही पाहिजे होती. आमचे काका म्हणजे महावीर जोंधळे यांनी मला डायरेक्ट मेहता पब्लिकेशनला भेट द्यायला सांगितले .आणि google search करता मला अगदी सगळी म्हणजे सगळी पुस्तके भेटली.मग एकदाचे मेहता पब्लिकेशन गाठलेच.पुस्तकांचा खजिनाच भेटला.भरपूर आणि मनसोक्त खरेदी केली .आता परत जाणार आहेच.रिसेप्शनिस्ट असणा-या मुलीने अगदी अगत्याने स्वागत करुन क्षणार्धात मला जी निवडक पुस्तके हवी होती ती दिली.पाच वर्षासाठी सभासद नोंदणी केल्यामुळे भरघोस discount पण भेटला. Thanks to Mehta Publishing House , माझा हा अनुभव खूप छान होता.आता या पुस्तकांसोबत मेहता पब्लिकेशनशी सुद्धा एक नाते जडले आहे.कारण माझ्या शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, महादेव मोरे या सगळ्या आवडत्या लेखकांची पुस्तके Mehata publishing house चीच आहेत.🙂☺☺ ०२.०६.१८ ...Read more\n२३.०३.१८ रोजी लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सभारंभाच्या निमित्ताने लेिका सुधा मूर्ती यांचे विचार ऐकण्याची संधी वाचकांना प्राप्त करून दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद. ...Read more\nआपल्याकडून दर्जेदार पुस्तके वाचनास मिळतात. साधारण मराठी वाचकांना समजण्यास, वाचनास इंग्रजी पुस्तके खपच अवघड वाटतात, अशा कथा आपण खूपच सोप्या पद्धतीने एकापाठोपाठ आम्हास उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. ...Read more\nमहाराष्ट्रात जे काही मोजकेच पण दर्जेदार प्रकाशक आहेत. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसचा नंबर फार वर आहे. ारण आजपर्यंत आपल्या प्रकाशनाच्या बॅनरखाली अनेक दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके आम्हा वाचकापर्यंत पोहोचली आहेत. अक्षरांचा सुयोग्य आकार व टाईप व्याकरणदृष्ट्या अचुक लेखन, पुस्तकासाठी वापरात असलेला कागदाचा दर्जा हा नेहमीच सर्वोत्कृष्ट. पुस्तकामध्ये संदर्भानुसार मोजकेच, पण आवश्यक चित्रे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांची मजबूत बांधणी. ही आणि अशी अनेक गुणवैशिष्ट्ये धारण करणारी आपल्या प्रकाशनाची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्राच्या वैयक्तिक, सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालयापासून तमाम पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या कपाटाची शोभा म्हणजे मेहता प्रकाशनाची पुस्तकं. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून मी पाहत आलो आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/cycle-purchase-rates-46980", "date_download": "2018-08-20T10:45:28Z", "digest": "sha1:47LJGRO23OUCBBUAHOULUUUYQS37YNN6", "length": 12727, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "cycle purchase rates सायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम | eSakal", "raw_content": "\nसायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम\nसोमवार, 22 मे 2017\nनागपूर - जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सायकल खरेदीचा चौकशी फसलेला चाक अखेर सहा महिन्यानंतर बाहेर निघाला. पण, आता जुन्या आणि नवीन सायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम निर्माण झाला आहे.\nनागपूर - जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सायकल खरेदीचा चौकशी फसलेला चाक अखेर सहा महिन्यानंतर बाहेर निघाला. पण, आता जुन्या आणि नवीन सायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम निर्माण झाला आहे.\nजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत ८० लाख रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्याने ही प्रक्रिया लांबणीवर गेली होती. सहा महिन्यांनंतर सायकल खरेदीची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर नुकतेच सीईओंनी सायकल वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. आधीच्या खरेदीत प्रतिसायकलचे दर ५ हजार ४०० रुपये होते. त्याची निविदादेखील ५ डिसेंबरच्या जीआरपूर्वी झाली होती. पण, आता शिक्षण विभाग व समाजकल्याण विभागातर्फे जवळपास १ कोटी रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केले जाणार आहे. मात्र, आता लाभार्थ्यांना थेट सायकलचे वाटप न करता नवीन नियमानुसार थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यासाठी\nशासनाने प्रतिसायकलचा दर ४ हजार १०० रुपये निश्‍चित केला आहे. या दरानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र, आधीच्या सायकल खरेदीचा दर ५ हजार ४०० व आता शासनाने निर्धारित केलेल्या सायकलचा दर ४ हजार १०० रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे सायकलच्या दरात जवळपास १३०० रुपयांचा फरक असल्याने काही सदस्य आणि लाभार्थ्यांमध्ये यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच्या सायकल खरेदीचे दर एवढे अधिक कसे असा सवालदेखील काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. सीईओंनी सायकल वाटपाचे आदेश दिले असले तरी अद्याप प्रत्यक्षात सायकल वाटपाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सायकलपासून विद्यार्थी लांबच असल्याचे चित्र आहे.\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T10:58:17Z", "digest": "sha1:AEOSUAGEWNIBMN5U2XOYVBR7A7CHG6KG", "length": 7548, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गांधीनगर - विकिपीडिया", "raw_content": "\n• उंची ५७ चौ. किमी\n• घनता १,९५,८९१ (२००१)\n• त्रुटि: \"382 010\" अयोग्य अंक आहे\nगांधीनगर हे भारताच्या गुजरात शहराची राजधानी आहे. अहमदाबाद जवळचे हे शहर पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणे वसवण्यात आलेले आहे.\nइतिहास • भूगोल • लोकसभा मतदारसंघ • गुजराती भाषा •\nकेशूभाई पटेल • अमरसिंह चौधरी • नरेंद्र मोदी • माधवसिंह सोळंकी • बळवंतराय मेहता • शंकरसिंह वाघेला • नरेंद्र मोदी • आनंदीबेन पटेल • विजय रूपाणी\nअंबिका नदी • नर्मदा नदी • तापी नदी • दमण गंगा नदी • पूर्णा नदी • साबरमती नदी\nभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\nआंध्र प्रदेश: हैदराबाद हरियाणा: चंदिगढ महाराष्ट्र: मुंबई राजस्थान: जयपूर अंदमान आणि निकोबार: पोर्ट ब्लेर\nअरुणाचल प्रदेश: इटानगर हिमाचल प्रदेश: शिमला मणिपूर: इम्फाल सिक्किम: गंगटोक चंदिगढ: चंदिगढ\nआसाम: दिसपूर जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर मेघालय: शिलॉँग तामिळनाडू: चेन्नई दादरा आणि नगर-हवेली: सिल्वासा\nबिहार: पटना झारखंड: रांची मिझोरम: ऐझॉल त्रिपुरा: आगरताळा दिल्ली: दिल्ली\nछत्तीसगड: रायपूर कर्नाटक: बंगळूर नागालँड: कोहिमा उत्तर प्रदेश: लखनौ दमण आणि दीव: दमण\nगोवा: पणजी केरळ: तिरुअनंतपुरम ओरिसा: भुवनेश्वर उत्तराखंड: डेहराडून लक्षद्वीप: कवरत्ती\nगुजरात: गांधीनगर मध्य प्रदेश: भोपाळ पंजाब: चंदिगढ पश्चिम बंगाल: कोलकाता पुडुचेरी: पुडुचेरी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१३ रोजी १९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/marathwada/aurangabad/", "date_download": "2018-08-20T10:50:53Z", "digest": "sha1:W3W7M6IOCSFHROICGDVW3VAVI7C7SVH6", "length": 8358, "nlines": 222, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "औरंगाबाद Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nजालना: भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले\nशुध्दीवर आल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पहिला प्रश्न, दंगल शांत झाली का\nऔरंगाबाद हिंसाचारावरून शिवसेना-एमआयएमची एकमेकांवर चिखलफेक\nगोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे पाटलांचा सवाल\nऔरंगाबाद हिंसाचारामध्ये काही पोलीस आणि पोलीस अधिकारी गंभीर जख्मी\nलग्नाच्या सहाव्या दिवशी देवदर्शनासाठी गेलेल्या नवरदेवासह, दोघे अपघातात ठार\nकॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nखोतकरांचे आव्हान: बाण ‘अर्जुना’च्या हाती आणि वध ‘दानवा’चा होईल\nभाजपासोबत अजिबात युती नाही उध्दव ठाकरेंनी ठणकावले\nऔरंगाबादेत शिवसेना खासदारा विरोधात, शिवसेना आमदाराचा बंड का\nऔरंगाबाद जिल्हा परिषदचे सीईओ आर्दड यांची अहमदनगरला बदली, पवनीत कौर नव्या...\nजिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली\nऔरंगाबादेत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत तरूणाची भोसकून हत्‍या\nइमारतीवरून उडी मारलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा पहाटे मृत्यू\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=91", "date_download": "2018-08-20T10:19:50Z", "digest": "sha1:ABCFESLW6QTVSTRFBB677CT6UASQMPHP", "length": 11071, "nlines": 38, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nदुष्काळाचे ओझे राज्यावर टाकून केंद्र नामानिराळे\nराज्य सरकारच्या २८ फेब्रुवारी २०१८ च्या अध्यादेशानुसार ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेल्या खरीपाच्या ३५७७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून तेथे सर्व प्रकारच्या सवलती लागू कराव्यात असा आदेश देण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. केंद्राने डिसेंबर २०१६ मध्ये सौम्य आणि मध्यम दुष्काळाचे ओझे राज्य सरकारवर तर टाकलेच पण तीव्र दुष्काळ असल्याचे पाच शास्त्रीय निकषाच्या आधारावर सिद्ध झाले तरच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळेल असे स्पष्ट केले आहे.\nयावर्षीची दुष्काळी स्थिती मोठी चमत्कारिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी पाऊसमान कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी दोनशेच्यावर टँकर्स तैनात आहेत. याशिवाय नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये पाऊसमान बरे असले तरी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा नाही. जिथे पाऊस सरासरीपर्यंत झाला किंवा जिथे सरासरीपेक्षा कमी झाला, दोन्ही ठिकाणी स्थिती सारखीच भीषण आहे. सरकारने जुन्या आणेवारी आणि पैसेवारी पद्धती निकालात काढण्याचा धाडसी निर्णय घेतला खरा पण २०१६ च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमुळे मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागावर वेगळेच सुलतानी संकट कोसळले आहे. गंभीर दुष्काळ असल्याचे शास्त्रीय निकषावर जाहीर करा अन मगच मदत मागा असा फतवाच जणु या मार्गदर्शक सूचनेत काढण्यात आलेला आहे. पैसेवारी पद्धत लागू केली तरच मराठवाड्यातील ३५७७ गावे दुष्काळी ठरतील. केंद्राचे नवीन निर्देश लागू केले तर मात्र मोजकीच गावे दुष्काळी ठरतील. राज्यातील १३६ दुष्काळग्रस्त तालुक्यांपैकी केवळ गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यांत तीव्रतम दुष्काळात समावेश होईल. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे मध्यम आणि सौम्य स्वरूपाचा दुष्काळ हा केंद्राच्या कोणत्याच निधीस पात्र नाही. ही सर्वस्वी राज्य शासनाची जबाबदारी ठरणार आहे. कर्नाटक सरकारने नव्या अटी आपल्याला मान्यच नाहीत तर त्या परस्पर विसंगत असल्याचे पत्र केंद्राला पाठविले आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा या अटी लागू केल्या तर दुष्काळ निवारण करणे अवघड होऊन बसेल असे केंद्राला कळविलेले आहे. २००९ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीशिवाय आपत्ती निवारणाचा स्वतंत्र याप्रमाणे दोन पर्याय होते. तथापि, २०१६ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे केवळ राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी हा एकमेव स्त्रोत उरलेला आहे.\n२०१६ च्या अध्यादेशामध्ये दुष्काळाचे अचूक मूल्यमापन ठरविण्यासाठी नवीन शास्त्रीय निर्देशांक ठरविण्यात आले आहेत. ज्यामध्ये पर्जन्यमान, पीकविषयक, जमिनीतील आर्द्र्रता, भूजल शास्त्रीय व सुदूर संवेदन यंत्रणेद्वारे पिकांची स्थिती याद्वारे शास्त्रीयदृष्ट्या दुष्काळाचे कारण शोधले जाईल आणि पूर्वीच्या पद्धती जसे आणेवारी / पैसेवारी विंâवा डोळ्याने दिसणारे एकंदर स्थिती ही गृहीत धरली जाणार नाही. विशेषत: भूजल शास्त्रीय निकष ठरविण्यासाठी राज्याकडे पुरेशी यंत्रणाही नाही. मराठवाड्याने आलटून-पालटून हवामानशास्त्रीय, भूजलशास्त्रीय आणि कृषीविषयक असे तीन प्रकारचे दुष्काळ अनुभवलेले आहेत. आश्चर्याची गोष्टी म्हणजे या मूलभूत बाबींचा केंद्राच्या १५१ पानी मार्गदर्शक सूचनांमध्ये कोठे साधा उल्लेखही नाही. ब-याच वेळा हवामानशास्त्रीय आणि भूजलशास्त्रीय दुष्काळ नसला तरी कृषीविषयक दुष्काळ असू शकतो. हवामान बदलामुळे तर मोठी चमत्कारिक स्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटीश काळापासून चालत आलेली आणेवारी पद्धत जरूर मोडीत काढावी. परंतु नवीन पद्धत अंमलबजावणीसाठी श्रेयस्कर नाही. राज्य सरकारवरच मोठा भार पडतो. दुष्काळासारख्या आपत्तीतून केंद्र सरकारला नामानिराळे राहता येणार नाही. २०१० पासून मराठवाडा सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. दरवर्षी परिस्थिती वेगळी असते. दोन पावसातील जिवघेणा खंड, गारपीट आणि पिकांवर होणारा दुष्परिणाम यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर २०१६ च्या दुष्काळविषयक नवीन मार्गदर्शक सूचना शेतक-यांच्या दु:खावर मीठ चोळण्यासारख्या आहेत. राज्य शासनाने यावर्षी निवडणूकपूर्व वर्ष असल्यामुळे जुनेच पैसेवारीचे निकष लावून वेळ मारून नेली आहे. पण केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची टांगती तलवार आहेच. दुष्काळ पाहणीसाठी येणारे केंद्रीय पथक हे शास्त्रीय नियमापेक्षा माणुसकी जपायचे. लोकांचे दु:ख, यातना समजून घ्यायचे. नवीन निकषाच्या चाळणीमध्ये हा मानवी चेहरा हरवला आहे. असेच यांत्रिकीकरण होत राहिले तर शेतक-यांच्या आत्महत्या आणि त्याचे दुष्काळाशी नाते कोण समजून घेणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5243496123748653375&title=Book%20Release%20-%20Bhuiringan&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:30Z", "digest": "sha1:6TL25QFHETXGF3263POYRAI6HYXMD27Z", "length": 9654, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘कोकणातल्या माणसांकडे गुणग्राहकता’", "raw_content": "\nभुईरिंगण पुस्तकाचे रत्नागिरीत प्रकाशन\nरत्नागिरी : ‘रत्नागिरी आणि कोकणातल्या माणसांकडे गुणग्राहकता आहे. ‘भुईरिंगण’ या पुस्तकाला नंतर अनेक पुरस्कार मिळाले; मात्र पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर रत्नागिरीकरांच्या वतीने संकल्प कला मंचाने माझा गौरव केला होता, तो मी कधीच विसरणार नाही. म्हणूनच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आज संकल्प कला मंचाच्याच कार्यक्रमात प्रकाशित होत असल्याचा आनंद वेगळा आहे,’ अशा भावना लेखिका रश्मी कशेळकर यांनी व्यक्त केल्या.\nकशेळकर यांनी लिहिलेल्या ‘भुईरिंगण’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२७ जुलै २०१८) रत्नागिरीतील संकल्प कला मंचाने आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आणि ज्येष्ठ पत्रकार नमिता कीर, रत्नागिरीतील ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ डॉ. अलिमियाँ परकार, रत्नागिरी पोलिसांच्या वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल विभुते, संकल्प कला मंचाचे अध्यक्ष विनोद वायंगणकर, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.\nसुरंगी प्रकाशनाने या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. ‘बुकगंगा डॉट कॉम’ने या पुस्तकाचे ई-बुकही प्रकाशित केले असून, त्याचेही प्रकाशन या वेळी झाले. बुकगंगा परिवारातील ‘बाइट्स ऑफ इंडिया’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचे संपादक अनिकेत कोनकर यांनी या वेळी ‘बुकगंगा’च्या कार्याबद्दल माहिती दिली.\n‘भुईरिंगण’ हे ललित गद्य स्वरूपातील लेखांचे पुस्तक असून, विविध दिवाळी अंकांत कशेळकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन त्यात करण्यात आले आहे. निसर्गरम्य कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या या पुस्तकाला वाचकांची पसंती तर मिळालीच; पण महाराष्ट्र शासनाचा २०१६च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांमधील ताराबाई शिंदे पुरस्कारही त्याला मिळाला आहे. तसेच अन्य अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही या पुस्तकाला मिळाले आहेत.\n(संकल्प कला मंचाच्या गुणगौरव कार्यक्रमाची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘भुईरिंगण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ‘ई-बुक’ खरेदी करण्यासाठी https://www.bookganga.com/R/7UV6W या लिंकवर क्लिक करा.)\nरत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे गुणवंतांचा गौरव चित्रे, कॅलिग्राफी आणि लेखांतून बिनचेहऱ्याच्या माणसांची भेट... पोटली मनात रेंगाळणाऱ्या कथा भातुकली\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5343979202908055436&title=Pyarelal%20Santoshi,%20Charlize%20Theron&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:33:26Z", "digest": "sha1:R3D7EOZZ4OUWXGDWD2C2WVIFJRLLXSAS", "length": 11350, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्यारेलाल संतोषी, शार्लीज थेरन", "raw_content": "\nप्यारेलाल संतोषी, शार्लीज थेरन\nचाळीस आणि पन्नासच्या दशकातले नाणावलेले हिंदी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि गीतकार प्यारेलाल संतोषी आणि ऑस्करविजेती अभिनेत्री शार्लीज थेरन यांचा सात ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nसात ऑगस्ट १९१६ रोजी जबलपूरमध्ये जन्मलेले प्यारेलाल श्रीवास्तव उर्फ संतोषी हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक नाणावलेले निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या सिनेमांमधून काव्याला आणि गीतांना चांगलाच वाव मिळायचा आणि त्यांच्या सिनेमांत कथानकाच्या ओघात सहज येणाऱ्या गाण्यांसाठी बऱ्याचदा प्रमुख व्यक्तिरेखा ही गाण्याशी संबंधित असे. १९४६ सालच्या ‘हम एक है’पासून त्यांनी सिनेमा दिग्दर्शित करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळातले त्यांचे शहनाई, सरगम, खिडकी, हम पंछी एक डालके, शिनशिनाकी बुबलाबु यांसारखे सिनेमे चांगले चालले होते. पुढे १९६० सालचा भारतभूषण-मधुबालाचा ‘बरसात की रात’ आणि १९६३ सालचा राजकपूर-नूतन जोडीचा ‘दिल ही तो है’ या सिनेमांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि ती अर्थातच त्यांतल्या एकाहून एक सुमधुर गीतांमुळे ते स्वतः उत्तम गीतकार होते. त्यांच्या ‘आना मेरी जान मेरी जान संडे के संडे’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. हमको है प्यारी हमारी गलियाँ, जवानी की रेल चली, सब से भला रुपय्या, वो हम से चूप है, कोई किसी का दिवाना ना बने, मेरे दिल में है इक बात, अशी त्यांची इतर गाणी गाजली होती. सात सप्टेंबर १९७८ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.\nसात ऑगस्ट १९७५ रोजी बेनोनीमध्ये (साउथ आफ्रिका) जन्मलेली शार्लीज थेरन ही गेल्या दोन दशकातली एक अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुवातीला बॅले नर्तिका होण्याचं स्वप्न बाळगून ती न्यूयॉर्कला आली खरी, पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला ते सोडून द्यावं लागलं. तिने आधी मॉडेलिंग करून नंतर फिल्म्समध्ये शिरण्याची धडपड केली. १९९७ सालच्या ‘दी डेव्हिल्स अॅडव्होकेट’ने तिच्यातल्या अभिनयाची चुणूक लोकांना दिसली. माइटी ज्यो यंग, सेलेब्रिटी, दी इटालियन जॉब यांसारख्या पाठोपाठ आलेल्या सिनेमांनी तिला यशस्वी अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली. २००३ सालच्या ‘मॉन्स्टर’मधल्या तिच्या सीरियल किलर आयलीनच्या भूमिकेने तिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. दी लाइफ अँड डेथ ऑफ पीटर सेलर्स, हेड इन दी क्लाउड्स, नॉर्थ कंट्री, हॅनकॉक, दी रोड, स्नोव्हाइट अँड दी हन्स्तमन, प्रॉमेथ्युअस, मॅडमॅक्स : फ्युरी रोड, असे तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत. ऑस्करव्यतिरिक्त तिला गोल्डन ग्लोब आणि सिल्व्हर बेअर पुरस्कारही मिळाले आहेत.\nयांचाही आज जन्मदिन :\n‘विज्ञानयुग’ मासिकातून रंजक भाषेत विज्ञानाची माहिती देणारे ना. वा. कोगेकर (जन्म : सात ऑगस्ट १९११)\nसोप्या भाषेत माहितीपूर्ण पुस्तकं लिहिणारे रसायनशास्त्रज्ञ परशुराम बर्वे (जन्म : सात ऑगस्ट १९०६, मृत्यू : पाच फेब्रुवारी १९९५)\nयांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/funds-sea-exploration-44215", "date_download": "2018-08-20T11:26:53Z", "digest": "sha1:2ME2ETLAGIJKH4NDVDE5ZI3IHX7IEA2X", "length": 10727, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funds for Sea Exploration सागर मोहिमेसाठी दहा हजार कोटी | eSakal", "raw_content": "\nसागर मोहिमेसाठी दहा हजार कोटी\nबुधवार, 10 मे 2017\nया प्रकल्पाच्या तांत्रिक सहकार्यासाठी इतर देशांची मदत घेण्याचीही भारताची तयारी आहे. अत्यंत जबाबदार पद्धतीने, पर्यावरणाची हानी न करता सागरतळातील नैसर्गिक साधनसंपत्ती शोधण्याचा हा प्रयत्न असेल\nतितागड - सागरतळाशी असलेल्या खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी खोल समुद्रात मोहीम सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nही मोहीम या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पाबाबतच्या मान्यतेसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन नायर राजीवन यांनी सांगितले.\n\"या प्रकल्पाच्या तांत्रिक सहकार्यासाठी इतर देशांची मदत घेण्याचीही भारताची तयारी आहे. अत्यंत जबाबदार पद्धतीने, पर्यावरणाची हानी न करता सागरतळातील नैसर्गिक साधनसंपत्ती शोधण्याचा हा प्रयत्न असेल. देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी हे योग्य पाऊल आहे,' असे राजीवन म्हणाले. या प्रकल्पामुळे ऊर्जा, मासेमारी, खनिजे या क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\n'जातीचा दाखला न दिल्यास सरकारलाही खाली खेचू'\nचिखली- अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणे हा या समाजातील नागरीकांचा घटनादत्त अधिकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T11:20:29Z", "digest": "sha1:WHUKLEI3XZUCZYM555FASSUBFLCQF4HD", "length": 16111, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "डी.एस.कुलकर्णी प्रकरण: बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune डी.एस.कुलकर्णी प्रकरण: बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी...\nडी.एस.कुलकर्णी प्रकरण: बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय\nपुणे, दि. २५ (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालय मंगळवारी (दि.२६) निर्णय देणार आहे.\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रवींद्र मराठे यांना अटक केली असून मराठे यांच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मराठे यांना केलेली अटक बेकायदेशीर असून आरबीआय अॅक्टमधील कलम ५८ ई नुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाला अटक करण्यापूर्वी परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्यांना ठेवीदारांकडून पैसे गोळा केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक करणे या कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई योग्य नाही, असे मराठे यांच्यावतीने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते.\nआज सोमवारी विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालय जामीन अर्जावर उद्या मंगळवारी निर्णय देणार आहे.\nPrevious articleउन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये हिंदू साम्राज्य दिवस साजरा\nNext articleचिंचवड रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी वाचवले वृध्दाचे प्राण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची...\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Aavaran/404.aspx", "date_download": "2018-08-20T10:36:30Z", "digest": "sha1:B3WP76X6HSI4QQYC3ZNWMS6HZYB773BJ", "length": 26820, "nlines": 170, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AAVARAN", "raw_content": "\nविस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात... मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे... हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... ...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...\nह्या मध्ये नायिका स्वतः मुस्लिम धर्म स्वीकारून त्यांतील बारकावे मोठ्या परिषदे मध्ये उघडकीला आणते.त्या मध्ये अत्याचारा पासून मूर्ती भंजना पर्यंत सर्व कांहीं आहे.तिच्या वडिलांनी स तिचाशी संबध तोडलेले असतांना,ते बरींच माहिती काढून टिपणं काढतात ते केवळ लकीच्या प्रेमा पोटी.नायिका तो पूर्ण अभ्यास करून परिषदेत मांडते. त्या अगोदर एक प्रोफेसर हिंदू असून सुद्धा कम्युनिस्ट विचार सरणीचे. तिला त्यांचे विचार पटतात. पण वडिलांनी काढलेल्या टिपणानं ती पूर्णपणे झपाटली जाते आणि सर्व खरं काय ते परिषदेत पुराव्यानिशी मांडते.सभागृह अवाक होतं. ...Read more\nमुस्लीम राजवटीतील धर्मवेड आणि अत्याचारांबद्दल भयानक सत्य स्पष्ट बोलणारी, प्रश्न विचारणारी; विचार करायला लावणरी. हिंदू-मुस्लिम प्रत्येकाने वाचली पाहिजे अशी कादंबरी. तिचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-SATAN-BUG/690.aspx", "date_download": "2018-08-20T10:29:04Z", "digest": "sha1:77FTZDPWRIN6XJDIDLDV4RICETL3EWBI", "length": 25641, "nlines": 162, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE SATAN BUG", "raw_content": "\nत्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई` इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता. तिथेच एक नवीन लस संशोधित केली होती. ती लस लक्षावधी माणसांचे बळी घेऊ शकत होती. पण ती नवीन संशोधित लस तिथून गायब झाली.... त्या अति गूढ रहस्याचा छडा लागत नव्हता. ते सैतानी विषाणू अखिल मानवजातीचा बळी घेऊ शकत होते. अंगावर काटा आणणारी रहस्यमय कादंबरी श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादित केली आहे.\nतुम्ही अनुवादित केलेले अ‍ॅलिस्टर मॅक्लीनचे `द सटन बग` हे पुस्तक अफलातूनच आहे. खरेच, अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या पुस्तकात एकाच नायकाकडून बलाढ्य शत्रूचा कणा मोडून काढला जात असला तरी ते हिंदी चित्रपटांसारखे नीरस वाटत नाही. तुम्ही सटन बगच्या प्रस्तावनेत केलेल्ा भारतीय वाचकांवरील टिप्पणीमुळे मी व्यथित झालो. अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या पुस्तकात अथपासून इतिपर्यंत रोमांच भरलेला असतो. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/act_rule.php?lang_eng_mar=Mar&cid=13&aid=2", "date_download": "2018-08-20T11:04:00Z", "digest": "sha1:2DX37TZBMY2R2GKYRZLU74V35OIYH7PW", "length": 4838, "nlines": 138, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> कायदे, नियम व संहिता >> केंद्र >> वन संवर्धन\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/national-news-elephant-attack-four-killed-marathi-news-breaking-news-49654", "date_download": "2018-08-20T11:12:38Z", "digest": "sha1:OTH56344FZFLIM2BZHEQUDGUWM47OEO3", "length": 10873, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news elephant attack four killed marathi news breaking news गावात घुसून हत्तीने केलेल्या हल्ल्यात चार ठार | eSakal", "raw_content": "\nगावात घुसून हत्तीने केलेल्या हल्ल्यात चार ठार\nशुक्रवार, 2 जून 2017\nकोइम्बतूरमधील वेल्लोरे गावात आज (शुक्रवार) पहाटे जंगली हत्तीने घुसून केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nकोइम्बतूर (तमिळनाडू) : कोइम्बतूरमधील वेल्लोरे गावात आज (शुक्रवार) पहाटे जंगली हत्तीने घुसून केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nकोइम्बतूरमधील वेल्लोरे गावात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास जंगलातून हत्तीने प्रवेश केला. त्यावेळी गावातील नागरिक दाराच्या अंगणात झोपले होते. जंगली हत्तीने बेफामपणे स्थानिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात बारा वर्षाची मुलगी आणि दोन महिलांसह एकूण चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर अन्य काही जणही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वनविभाग हत्तीचा शोध घेत असून त्याला पुन्हा जंगलात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हत्तीचा शोध सुरू असून स्थानिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/balaji/word", "date_download": "2018-08-20T11:24:18Z", "digest": "sha1:44EJYMWYGTHO2R3XNKZ5K7DFKZK4KXMT", "length": 11794, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - balaji", "raw_content": "\nश्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत\nश्री बाला जी - जय हनुमत बीरा, बाबा जय हन...\nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग २\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ३\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ४\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ५\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ६\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ७\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ८\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ९\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १०\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ११\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १ ते १०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ३१ ते ४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ५१ ते ६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nतीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503300", "date_download": "2018-08-20T11:24:24Z", "digest": "sha1:PTWMKDFWWFD2DSJVQO7Q2WVHQXMUEUPC", "length": 8158, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कंग्राळ गल्लीत आंबेडकर भवनचा उद्घाटन समारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कंग्राळ गल्लीत आंबेडकर भवनचा उद्घाटन समारंभ\nकंग्राळ गल्लीत आंबेडकर भवनचा उद्घाटन समारंभ\nआपल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभा करण्यात आलेल्या भवनाचा सर्वांनी सदुपयोग करून घ्यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज आपल्याला मूलभूत हक्क मिळत आहेत. हे भवन उभारण्याची मोठी गरज होती. आता हे भवन उभारून तयार आहे. त्यामुळे या वास्तुचा येथील नागरिकांसाठी खासकरून महिलावर्ग व विद्यार्थ्यांसाठी उपयोग करण्यात यावा, असे विचार महापौर संज्योत बांदेकर यांनी मांडले.\nत्या कंग्राळ गल्ली येथे महानगरपालिका बेळगाव व जयभीम युवक मंडळ यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर भवनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. सोमवार दि. 24 रोजी कार्यक्रम झाला. त्यावेळी अध्यक्षा या नात्याने त्या बोलत होत्या. या भवनामध्ये महिलांठी शिवणकाम, तसेच विविध कौशल्याची शिबिरे, संगणक प्रशिक्षण, लहान मुलांसाठी शिकवणी, ग्रंथालय आदी सुविधा करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर नागेश मंडोळकर, आमदार फिरोज सेठ, नगरसेविका माया कडोलकर, राजू सेठ, जयभीम संघटनेचे संस्थापक मल्लेश चौगुले, संघटनेचे अध्यक्ष गजानन देवरमनी, उपाध्यक्ष सिद्राय मेत्री, आर. एस. नाईक, सचिन कांबळे, हिरेमठ आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी केले. तसेच बुद्धम् शरणम् गच्छामी ही प्रार्थना म्हणण्यात आली.\nयावेळी गल्लीतील कार्यकर्त्यांच्या व महिलावर्गांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मल्लेश चौगुले यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, 50 लाख रुपये खर्च करून ही भव्य अशी इमारत समाजातील नागरिकांसाठी उभी करून दिल्याबद्दल सर्वांचे स्वप्न साकार झाले आहे. आता या इमारतीचा वापर योग्यरीत्या करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करावयाचा असल्याचे सांगण्यात आले.\nप्रास्ताविक दीपक देवरमनी यांनी केले. याप्रसंगी देवेंद्र चौगुले, तानाजी देवरमनी, राजू ईटकर, सुधीर चौगुले, आकाश हलगेकर, सुरेश कोलकार आदींसह जयभीम युवक मंडळाचे कार्यकर्ते, पंचमंडळी, युवकवर्ग, महिला आदी उपस्थित होते.\nतंबाखू दर पाडण्यासाठी कृत्रिम मंदी\nरेल्वे स्थानकावरील पार्किंगसाठी नवी निविदा\nसुखी जीवनासाठी अध्यात्म महत्त्वाचे\nलीज संपलेल्या जागा-गाळे ताब्यात घेण्याची सूचना\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T10:57:57Z", "digest": "sha1:ODK4NSJMTM4B72PTQRVOENOVCWMUCI3P", "length": 4710, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ३० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ० चे १० चे २० चे ३० चे ४० चे ५० चे ६० चे\nवर्षे: ३० ३१ ३२ ३३ ३४\n३५ ३६ ३७ ३८ ३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nटिबेरियस, रोमचा सम्राट (इ.स. १४ ते इ.स. २७)\nगायस सीझर जर्मेनिकस/कालिगुला, रोमचा सम्राट (इ.स. ३७ ते इ.स. ४१)\nइ.स.चे ३० चे दशक\nइ.स.च्या १ ल्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=97", "date_download": "2018-08-20T10:19:55Z", "digest": "sha1:SLNG3JKVKNTX2DXKBBZQ36TXKUC35RRP", "length": 10837, "nlines": 39, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nमाणुसकी आणि औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची होरपळ\nऔरंगाबादमध्ये मध्यंतरी घडलेल्या अप्रिय घटनांमुळे औद्योगिक विकासाच्या स्वप्नावर घाला घातला गेला. गुंतवणुकीचे वातावरण निर्माण होत असतानाच या जाळपोळीच्या घटनांमुळेच शहराचे भविष्य करपून गेले. केवळ राजकीय मंडळींनी हे शहर चालविण्याचा ठेका घेतलेला नाही. सुजाण नागरीक एकत्र येत नसल्यामुळे अजाण नेत्यांचा अरदांडपणा वाढत आहे. दंगली पेटवून पर्यटनाच्या आणि उद्योगाच्या या राजधानीच्या विकासाला खीळ घालणाNया घटनेचे उत्तरदायित्व कोण घेणार\nअंत:करणात कायम जपावे असे हे एक ़ऐतिहासिक शहर. कालपरवाच्या दंगलीने पुन्हा एकदा पेटले. अनेक ऐतिहासिक सभांचा, उत्सवांचा साक्षीदार म्हणून १२७ वर्षांपासून उभा असलेला शहागंजचा टॉवर त्या रात्री सुन्न झाला. चमन परिसर उजाड पडला. हाडामासाची माणसे एकमेकांच्या जिवावार ऊठतात तेव्हा शांतता आणि बंधुभाव होरपळतो. पुन्हा पुन्हा असे घडू नये म्हणून तर निझामी राजवटीला विरोध करून या मातीतील रयतेने सुखी सहजीवनाचे भावस्वप्न पाहिले होते. कालची दंडेली बघून याचसाठी केला होता का मराठवाडा मुक्तीचा अट्टाहास शहराची सारी प्रतिमाच डागाळली. नुकसान भरून काढता येते. पण स्वप्नाला गेलेला तडा लवकर लिंपता येत नाही. अनेक वर्षांपासून जपलेला बंधूभाव आणि एकात्मता पुन्हा पुन्हा दंगलीमुळे पायदळी तुडविली जाते. द्वेष, मत्सराचे ठसे पुन्हा गडद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे.\nया ऐतिहासिक पर्यटन राजधानीत आणि आधुनिक उद्यमनगरीत इंटरनेटही यंत्रणा ठप्प पडली. पेâसबुक, व्हॉट्सअप, एसएमएस- अख्ख्या सोशल मिडियाला जामर लावले गेले. हे चांगले संकेत नव्हेते. उद्योग क्षेत्रावर होणारे परिणाम लगेच लक्षात येत नाहीत. विप्रोचे सर्वेसर्वा अन् जगातील दानशूर व्यक्ती असलेले अजीम प्रेमजी परवा डीएमआयसीचे कौतुक ऐवूâन औरंगाबादला यायला निघाले होते. परवाच्या अनुचित घटनेमुळे त्यांनी औरंगाबाद भेट रद्द केली. हा समृद्धीला अडविण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. इथल्या अनधिकृत नळावरचे भांडण देशभर झाले. त्याला जबाबदार कोण अगदी अलीकडे मुख्यमंत्री आणि वेंâद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी बिडकीनला बड्या कोरियन वंâपनीचे उद््घाटन केले. या बड्या उद्योगांना शहर सुरक्षित हवे एवढीच माफक अपेक्षा असते.\nरयतेच्या स्वप्नांचा चुराडा होणार नाही याची सरकारनेही जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. परंतु परवा शहरात धुडगूस सुरू असताना सरकारकडूनही साधा पोलिस आयुक्त मिळाला नाही. पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी तेवढी पुंâकर घातली. भाजप-शिवसेनेतील विसंवाद या शहराच्या मुळावर येत असल्याची भावना वाढीस लागली आहे. येणारा अधिकारी स्थिरावतो ना स्थिरावतो तोच पळवला जातो. इतके दिवस शहराला ना पूर्णवेळ पोलिस आयुक्त मिळाला ना महापालिका आयुक्त दिल्लीत स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावर काम करणारे निपुण विनायक यांच्यासारखे अधिकारी महापालिका आयुक्त म्हणून दोन दिवसांपूर्वी रूजू झाले. या अधिकाNयावर औरंगाबादेतील कचNयाचा निचरा करण्याचे मोठे आव्हान आहे. सगळीकडे ‘स्मार्ट’ भरजरी वेशभूषेची पॅâशन आली. आमची नेतेमंडळीही पेâटे बांधून नटली. स्मार्ट होण्यासाठी नाटकीपणे सरसावली. तथापि, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी त्यांचा नक्षाच उतरवला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात अपूर्व चंद्रा यांनी औरंगाबाद महानगरपालिकेची मनोवृत्ती स्मार्ट होण्याच्या लायकीची नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यांनी अनेक वेळा सूचना दिल्या, विनंत्या केल्या पण ना अधिकाNयांनी प्रतिसाद दिला ना पदाधिकाNयांनी. या कोडगेपणामुळेच अपूर्व चंद्रा यांनी आपणाला औरंगाबादच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. १९८० च्या दशकात आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून लौकिक असलेल्या या शहरात आजघडीला रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांपासून सगळ्याच गोष्टींचे मोठे त्रांगडे होऊन बसले आहे. राजकीय पक्षातील विसंवाद आणि गटागटातील तणातणी यांच्या नित्य कटकटीतून शहराचे सौहार्द बिघडले आहे. शहर तर बेढब होत गेलेच पण सहजीवनातील माणुसकीलाही ओरबाडले जात आहे. निपुण विनायक ‘डाऊन टू अर्थ’ अधिकारी आहेत. सध्या शहरात पाणीपुरवठ्याची समांतर योजना लटकलेली, तिकडे मेट्रोचा बोलबाला तर इथे सिटीबसही नाही, रस्त्याची चाळणी झालेली, कचNयांचा ढिग आणि त्यांचा धुराडा तेवढा नव्याने निर्माण झाला आहे. शहर बकाल होत चालले आहे. ज्यांना या शहराबद्दल आस्था आहे, जाणिवा आहेत अशा मंडळींनी आता आवाज उठविला पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2013/05/blog-post_30.html", "date_download": "2018-08-20T11:03:00Z", "digest": "sha1:BCMENFMC4JZ72Y7Y2QVXMZXPVKARYD6I", "length": 10072, "nlines": 305, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: होऊ घातलेला घट्ट मित्र", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nहोऊ घातलेला घट्ट मित्र\nम्हणजे तो मित्र होता, पण अगदी जवळचा म्हणावा इतका नाही.\nकाही माणसांना फार न भेटताही ती जवळची वाटतात.\nआत कुठेतरी खात्री वाटते आपल्या तारा नक्की जुळणार म्हणून.\nतिथे कधी गैरसमज वगैरे होत नाहीत.\nसवड मिळेल तशी, हळुहळू ही मैत्री मस्त फुलत जाणार आहे याची खात्री असते अपल्याला.\nपण हे सगळं घडून यायला आपल्याला वेगळं काही तातडीने करायची गरज आहे, हे सगळं जगाच्या अंतापर्यंत असंच राहणार नाही हे समजून न घेण्याचा करंटेपणा करतो आपण.\nकशाची वाट बघत असतो आपण नेमकी\nही आपोआप फुलण्याची अपेक्षा असणारी मैत्री तशीच अर्धवट टाकून जाणारा निघून जातो.\nहे काही जाण्याचं वय नव्हतं वगैरे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी.\nतसं म्हटलं, तर कुठलंही वय जाण्याचं असतंही आणि नसतंही.\nआपण मात्र अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागत असतो.\nएक गुणी माणूस अकाली गेला याचं वाईट वाटणं हा एक भाग झाला.\nत्याने करण्यासारख्या, हाती घेतलेल्या किती गोष्टी होत्या, त्याच्या जाण्यानं किती नुकसान झालं हे सगळं आहेच.\nतुझी मला किती किंमत वाटते हे त्याच्याजवळ व्यक्त न करण्याची बेपर्वाई आपण केलीय याची बोच आता आयुष्यभराची.\nपुढल्या आयुष्यात भेट होणार हे नक्की…\nहो ग अनघा, तीच आशा आहे.\nअगदी अगदी. काही बोलण्यासारखं नाहीच.\nमित्रांजवळ सगळ्या गोष्टी बोलाव्या लागत नाहीत - त्या तू न बोलताही त्याला माहिती असणार ... अशी माझी खात्री आहे...\nसविता, याचा मी विचारच केला नव्हता मी शब्दात मांडलं नाही तरी त्याला समजलं असेलच की मी शब्दात मांडलं नाही तरी त्याला समजलं असेलच की किती दिलासा वाटला या विचाराने\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nहोऊ घातलेला घट्ट मित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/gopal-kulkarni-write-article-saptarang-40317", "date_download": "2018-08-20T11:04:20Z", "digest": "sha1:5SXUKOSQHK2AYYUN4CEVE22NLM2ZJKJX", "length": 39058, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "gopal kulkarni write article in saptarang ...तर शहरांचा उष्मा‘घात’ अटळ (गोपाळ कुलकर्णी) | eSakal", "raw_content": "\n...तर शहरांचा उष्मा‘घात’ अटळ (गोपाळ कुलकर्णी)\nरविवार, 16 एप्रिल 2017\nमहानगरांच्या विस्तारापोटी होणारी बेसुमार वृक्षतोड, आक्रसत चाललेल्या डोंगररांगा, शहरांच्या दिशेनं वाढणारं स्थलांतर, दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळं वाहतुकीवर येणारा ताण आणि त्यामुळे होणारं प्रदूषण, जलस्रोतांचं प्रदूषण अशा अनेकविध बाबींचा परिपाक म्हणजे उष्णतेच्या उसळणाऱ्या तीव्र लाटा होत. थोड्या अधिक फरकानं याच समस्या सर्वत्र पाहायला मिळतात. निसर्गाचा हा लहरीपणा सबंध जीवसृष्टीच्याच मुळावर येणारा आहे. ही धोक्‍याची घंटा ऐकायला शहरांना तसा उशीरच झालेला आहे...पण अजूनही वेळ गेलेली नाही. शहरांनी आता खडबडून जागं व्हायला हवं आहे.\nमहानगरांच्या विस्तारापोटी होणारी बेसुमार वृक्षतोड, आक्रसत चाललेल्या डोंगररांगा, शहरांच्या दिशेनं वाढणारं स्थलांतर, दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळं वाहतुकीवर येणारा ताण आणि त्यामुळे होणारं प्रदूषण, जलस्रोतांचं प्रदूषण अशा अनेकविध बाबींचा परिपाक म्हणजे उष्णतेच्या उसळणाऱ्या तीव्र लाटा होत. थोड्या अधिक फरकानं याच समस्या सर्वत्र पाहायला मिळतात. निसर्गाचा हा लहरीपणा सबंध जीवसृष्टीच्याच मुळावर येणारा आहे. ही धोक्‍याची घंटा ऐकायला शहरांना तसा उशीरच झालेला आहे...पण अजूनही वेळ गेलेली नाही. शहरांनी आता खडबडून जागं व्हायला हवं आहे. अन्यथा त्यांचा उष्मा‘घात’ अटळ असेल...\nभा रताच्या दृष्टीनं २०१४-१५ हे वर्षं मोठ्या घडामोडींचं होतं. आधीचा दुष्काळ आणि नंतरच्या तापदायक उन्हाळ्याचे चटके संपूर्ण देशाला सहन करावे लागले. याचा सर्वाधिक फटका शेतीला बसल्यानं १९७२ मधील दुष्काळाच्या आठवणी ताज्या झाल्या. देशातल्या दहा राज्यांमध्ये या दुष्काळाची तीव्रता अधिक होती. या उष्णतेच्या लाटेमध्ये शहरांप्रमाणेच खेडीही भाजून निघाली. पुढं संशोधकांनी सन २०१६ हे वर्ष ‘सगळ्यात उष्ण वर्ष’ म्हणून जाहीर केलं. नेहमीप्रमाणे तेव्हाही दुष्काळाचा संबंध ‘ग्लोबल वॉर्मिंग’शी जोडण्यात आला, तर काहींनी ही अवस्था दुष्काळी चक्राचाच एक भाग असल्याचा दावा केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञांनी कितीही तात्त्विक काथ्याकूट केला, तरीसुद्धा जागतिक तापमानवाढ ही थांबणारी गोष्ट नाही, हे कधीच सिद्ध झालं आहे.\nतापमानवाढीचं पाप हे शहरांचं असलं तरीसुद्धा त्याचे परिणाम अखिल मानव जातीला भोगावे लागणार आहेत. आधुनिक तंत्रकारणाचा अविभाज्य घटक बनलेली आजची शहरं पर्यावरणीयदृष्ट्या मात्र दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली आहेत. ‘जैसी करनी वैसी भरनी’ या न्यायानं नागर संस्कृतीला तिच्या कृत्याची किंमत मोजावी लागत असून, भविष्यकाळातही तिला लहरी निसर्गाचे फटके सहन करावे लागणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटिश संशोधकांचं ताजं संशोधन सगळ्यांनाच विचार करायला लावणारं आहे. जागतिक तापमानवाढीच्या इतिहासातला एक महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या गेलेल्या २०१५ या वर्षी झालेल्या पॅरिस परिषदेत ‘औद्योगिकीकरणाच्या वेळी जेवढं तापमान होतं, त्या पातळीचा विचार करता त्यामध्ये दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढ होऊ नये,’ असा निर्धार सहभागी देशांनी केला होता. साधारणपणे सन २१०० पर्यंत ही पातळी कायम ठेवली जावी, असं अभ्यासकांचं म्हणणं होतं. आजचं प्रदूषणानं काळवंडलेलं वर्तमान पाहिलं, तर हा निर्धारही हवेतच विरतो; पण भविष्यकाळातही पातळी गाठली गेली तरीही कोणत्याच देशाला सौरप्रकोप रोखता येणार नाही. जगभरातल्या १०१ शहरांचा अभ्यास केल्यानंतर त्यातल्या ४४ शहरांना उष्णतेचा अधिक फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालं. सध्याचा लोकसंख्यावाढीचा दर कायम राहिल्यास २०५० पर्यंत साडेतीन कोटी लोकांना उष्णतेच्या लाटेचा दाह सहन करावा लागेल. जागतिक तापमानवाढीबरोबर उष्णतेच्या लाटाही वाढतील. पॅरिस करारान्वये निर्धारित पातळीवर जरी जागतिक तापमानवाढ रोखली तरीसुद्धा कराची ते कोलकता अशी सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढलेली असेल. गेल्या काही वर्षांत भारताप्रमाणेच पाकिस्तान आणि बांगलादेशात उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण झालेल्या पाहायला मिळाल्या. सन २०१५ मध्ये पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेनं दीड हजार नागरिकांचे बळी घेतले. भारतातली नऊ महत्त्वाची शहरं उष्णतेच्या लाटांमध्ये सापडतील, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. यात कोलकता, बंगळूर, दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे, सुरत, हैदराबाद आणि अहमदाबाद यांचा समावेश होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळं तापणारी हवा आणि वाढत जाणारी लोकसंख्या यामुळं शहरांची अवस्था प्रेशर कुकरसारखी होईल. जसजसं तापमान वाढत जाईल, तसतशी नवीन शहरं उष्णताप्रवण टप्प्यामध्ये येऊ लागतील.\nजागतिक तापमान जर १.५ डिग्री सेल्सिअसनं वाढलं तर ‘हॉट’ शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश झालेला असेल. तेच तापमान जेव्हा २.७ डिग्री सेल्सिअसवर जाईल, तेव्हा हैदराबाद आणि पुण्यासही तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल आणि हाच पारा जेव्हा ४ डिग्री सेल्सिअसवर पोचेल, तेव्हा बंगळूरचं आयटी हब वितळलेलं असेल\nस्मार्ट होऊ पाहणाऱ्या भारतीय शहरांचा बेबंद विस्तार आणि प्रदूषणाचं वाढलेलं प्रमाण यामुळं आपल्याला जाणवणारा सौरप्रकोप अधिक तीव्र असेल यात शंकाच नाही. १९९० च्या दशकात कासवगतीनं धावणाऱ्या शहरीकरणाच्या एक्‍स्प्रेसनं आता ग्रामीण भागही आपल्या कवेत घ्यायला सुरवात केली आहे. सुरवातीच्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळसारख्या काही मोजक्‍या राज्यांपुरती मर्यादित होती. अकराव्या पंचवार्षिक योजनेनं दिलेला बूस्टर डोस, सरकारी सेवांचा विस्तार आणि संगणकामुळं अवतरलेलं नवं माहिती तंत्रज्ञान युग यामुळं भारतीय शहरांचा चेहरा कॉस्मोपॉलिटन व्हायला वेळ लागला नाही. भारतात आजघडीला एकूण लोकसंख्येच्या ३१.१६ टक्के एवढे लोक शहरांमध्ये वास्तव्यास असून, दिवसेंदिवस यामध्ये भर पडत चालली आहे. आपल्याकडं ज्या वेगानं नागरीकरण होत आहे, त्याच्या दुप्पट वेगानं पर्यावरणविषयक समस्या वाढताना दिसतात. आधीच विस्कटलेल्या नगरनियोजनाला ‘स्मार्टनेस’ची लेबलं लावण्यात मग्न असलेली सरकारी यंत्रणा, पर्यावरणविषयक नियम धाब्यावर बसवत कामं रेटून नेणारे बिल्डर आणि अज्ञानी जनता अशा विचित्र त्रांगड्यामध्ये भारतीय नागरी जीवन घुसमटत चाललं आहे. शहरांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ही निसर्गाच्या सहाकार्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, हे युरोपीय देशांना उमगलेलं सत्य आपल्याला कधी कळणार, हाच खरा प्रश्‍न आहे. शहरांतल्या वाढत्या वाहनसंख्येमुळं प्रदूषणाची समस्या अधिक उग्र रूप धारण करत चालली आहे. दिल्लीच्या नाका-तोंडात गेलेला धूर इतर शहरांनाही बरंच काही सांगत आहे. वायुप्रदूषण भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक जणांचा अधिक बळी घेतं. जगातल्या अतिप्रदूषित शहरांच्या यादीत आता भारतीय शहरांची नावंही झळकू लागली आहेत.\nपंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाचा विचार केला, तर या भागातली ११ शहरं ही अतिप्रदूषित असून, तिथली हवा मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या पाहणीतून निष्पन्न झालं आहे. जगाचा विचार केला तर दोन तृतीयांश एवढी ऊर्जा खाणाऱ्या शहरांचा कार्बन-उत्सर्जनातला वाटा ७० टक्के एवढा आहे. महानगरांच्या विस्तारापोटी होणारी बेसुमार वृक्षतोड, आक्रसत चाललेल्या डोंगररांगा, शहरांच्या दिशेनं वाढणारं स्थलांतर, दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळं वाहतुकीवर येणारा ताण आणि त्यामुळे होणारं प्रदूषण, जलस्रोतांचं प्रदूषण अशा अनेकविध बाबींचा परिपाक म्हणजे उष्णतेच्या उसळणाऱ्या तीव्र लाटा होत. थोड्या अधिक फरकानं याच समस्या सर्वत्र पाहायला मिळतात. निसर्गाचा हा लहरीपणा सबंध जीवसृष्टीच्याच मुळावर येणारा आहे.\nप्राणी आणि पक्ष्यांवर परिणाम\nउष्माघाताच्या लाटांचे दुष्परिणाम हे केवळ माणसापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दोन वर्षांत उष्णतेमुळं मरण पावणाऱ्या पक्ष्यांचं प्रमाणही वाढलं आहे. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या तीव्र दुष्काळी पट्ट्यात हजारोंच्या संख्येनं मोर आणि चिमण्या मृत्युमुखी पडल्या. ‘‘जास्त उंचीवर उडणारे घारीसारखे पक्षी आणि तुलनेनं ज्यांचा आकार लहान असतो, अशा चिमणी-मैना यासारख्या पक्ष्यांना उष्णतेचा फटका बसतो. लहान आकाराच्या पक्ष्यांच्या शरीरातली पाणी लवकर संपतं; त्यामुळं ते मरण पावतात, तर हरणासारख्या प्राण्यांना पाण्याच्या शोधात उन्हात भटकंती करावी लागत असल्यानं त्यांना जीव गमवावा लागतो,’’ असं वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी सांगितलं. आता विविध स्वयंसेवी संस्था जंगलपरिसरात पाणवठे तयार करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शहरांमध्ये पक्ष्यांसाठी घराबाहेर पाण्यानं भरलेली भांडी ठेवली जात आहेत, हे सर्व सकारात्मक बदल असल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘‘उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढतच गेली तर मात्र या मुक्‍या जिवाचं जगणं अधिक कठीण होऊन बसेल. उष्णतेचा परिणाम हिमालयातल्या वृक्षराजीवर होऊ लागला असून, तुलनेनं खालच्या भागातल्या वनस्पती आता वर सरकू लागल्या आहेत. समुद्रतळाशी असणाऱ्या अनेक पाणवनस्पतींचं अस्तित्व धोक्‍यात आलं आहे,’’ याकडं पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी लक्ष वेधलं आहे.\nकृत्रिम उपायांनी उष्णतेच्या लाटा रोखणं शक्‍य नसलं, तरीसुद्धा त्यांची तीव्रता मात्र कमी करता येऊ शकते. शास्त्रीय दृष्टीनं विचार केला तर शहरं ही उष्णतेची बेटंच (हीट-आयलंड) असतात. सिमेंट-काँक्रिटचं आच्छादन, उंच इमारती, प्लास्टिकच्या वाहनांची वर्दळ यामुळं प्रकाशकिरणं शोषली न जाता ती परावर्तित होतात. निसर्गनिर्मित उष्णतेत कृत्रिम उष्णतेची भर पडत असल्यानं शहरांमधलं तापमान नेहमीच जास्त असतं. आपल्याकडचं ‘रिअल इस्टेट मॉडेल’ हे बऱ्याच अंशी अमेरिकी मॉडेलकडं झुकलेलं आहे. यामध्ये पर्यावरणाचा फारसा विचार केलेला दिसत नाही. परिणामी, आपलं नगरनियोजनाचं गणित बिघडलेलं दिसतं. युरोपीय देशांनी मात्र संभाव्य संकटाची चाहूल लागताच उपाययोजनांची आखणी करायला सुरवात केली आहे. तीव्र उष्णतेच्या भागामध्ये ‘व्हर्टिकल गार्डन’ उभारल्या जाऊ लागल्या आहेत. भिंतीवर झाडं लावण्याचा हा प्रयोग लाभदायी ठरू शकतो. यामुळं उष्णता तर शोषली जातेच; पण त्याचबरोबर वातावरणामध्ये पुरेसा ऑक्‍सिजनही खेळता राहतो. शिवाय घरही थंड राहण्यास मदत होतं. हाच प्रयोग आपल्याकडंही करता येऊ शकतो. दक्षिण हॉलंडमधल्या रॉटरडॅम शहरात टेरेस गार्डन तयार करण्यात आल्या आहेत. यात घरगुती कारणांसाठी वापरण्यात आलेलं पाणी पुन्हा प्रक्रिया करून हिरवळीच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. भविष्यकाळात शहरांतली उष्णतेची लाट रोखण्यासाठी ‘नागरी शेती’ हा एक सक्षम पर्याय होऊ शकतो. ‘‘नागरीकरणाकडं एक समस्या म्हणून नव्हे, तर एक संधी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे,’’ असं नगरनियोजन विषयाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या, ‘‘उष्णता अथवा घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करता येऊ शकते, त्याचाच वापर शहरांतल्या हरित पट्ट्यांच्या निर्मितीसाठी होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी ग्रीन शेड्‌स उभारता येतील. हे सर्व प्रयोग युरोपीय देशांमध्ये सुरू आहेत.’’\nपॅरिसमधल्या हवामानविषयक परिषदेनंतर जगभरातल्या देशांनी अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं. जर्मनी, नॉर्वे, स्वित्झर्लंडसारख्या देशांनी तसे बदल स्वीकारले आहेत. आता बहुतांश देशांत विजेच्या गाड्यांचा वापर सुरू झाला आहे. यासाठी जागोजागी चार्जिंग सेंटर उभारली जात असून, त्यासाठी लागणारी वीजदेखील सौरऊर्जा आणि पवनऊर्जेपासून तयार केली जाते. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करणं, सायकलिंगला प्रोत्साहन आदींद्वारे युरोपीय शहरं ‘क्‍लीन अँड कूल’ होताना दिसून येतात. या बदलांसाठी आवश्‍यक असलेली राजकीय आणि सामाजिक मानसिकता तिथल्या जनतेत दिसून येते. जर्मनीमध्ये ग्रीन पार्टीला मिळणारा पाठिंबा आणि युरोपीय देशांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांनी घेतलेला पुढाकार यामुळं तिथल्या नागरिकांनाही परिस्थितीचं गांभीर्य समजलं आहे. हे बदल भारतात झाले, तर लहरी निसर्गाचा प्रकोप बऱ्याच अंशी शांत करता येऊ शकतो; अन्यथा भारतीय शहरांचा उष्मा‘घात’ अटळ आहे.\nआपल्याकडं २००२ मध्ये संसदेनं जैवविविधता कायदा मंजूर केला. त्याद्वारे शहरातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासंदर्भात नागरिकांची भूमिका निश्‍चित करण्यात आली होती. आता नगरनियोजन करताना पर्यावरण आणि जैवविविधतेचा फारसा विचार होताना दिसत नाही. सर्वपक्षीय नेते आणि बिल्डरांनी याचा बट्ट्याबोळ केला आहे. युरोपीय देशांनी घडवून आणलेले बदल लोकांच्या पुढाकारानं आपल्याकडंही होऊ शकतात.\n- डॉ. माधव गाडगीळ, पर्यावरणतज्ज्ञ\nशहरं स्मार्ट करताना आपल्याला पर्यावरणविषयक बाबींचाही गांभीर्यानं विचार करावा लागेल. आज जगभरात नगरनियोजन क्षेत्रामध्ये मूलगामी संशोधन होत आहे; पण दुर्दैवानं आपल्याला त्याचा साधा गंधही नाही. तंत्रज्ञानाला पर्यावरणाची जोड दिली, तरच आपली शहरं खऱ्या अर्थानं स्मार्ट होतील. अपारंपरिक ऊर्जेचा वापर करत आपल्याला वाहतूक व्यवस्थेतही आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतीत.\n- डॉ. सुलक्षणा महाजन, नगरनियोजन तज्ज्ञ\nगेल्या काही वर्षांपासून मराठवाडा सातत्यानं उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. औरंगाबाद-जालना यादरम्यान औद्योगिक पट्ट्याचा झालेला विस्तार आणि नैसर्गिक अडथळे नसल्यानं इथला उष्णतेचा पट्टा पुढं सरकतच नाही. अजिंठा आणि बालाघाट डोंगररांगांवर वनराईचं आच्छादन नाही. त्यामुळं उष्णता वाढत आहे. प्रदूषणही वाढत असल्यानं उष्णतेच्या लाटेच्या तीव्रतेतही त्यानुसार वाढ होत चालली आहे.\n- डॉ. मदनलाल सूर्यवंशी, भूगोल विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/bhavantar-yojna-niti-aayog-decided-to-execute-bhavantar-yojana-on-experimental-basis-1659587/", "date_download": "2018-08-20T11:33:50Z", "digest": "sha1:ME2ZDHSJANU26BNE7VNORXZF5AUIQ645", "length": 25419, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhavantar Yojna Niti Aayog decided to execute Bhavantar Yojana on experimental basis | क.. कमोडिटीचा : चणे आहेत पण दात नाहीत | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nक.. कमोडिटीचा : चणे आहेत पण दात नाहीत\nक.. कमोडिटीचा : चणे आहेत पण दात नाहीत\nशेतकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना होऊन तीव्र रोष वाढला.\nकृषिमालाच्या किमती पडल्या, परिणामी वाढत चाललेल्या शेतकऱ्यांमधील असंतोषाने केंद्राबरोबर राज्य सरकारेही चिंताग्रस्त झाली आहेत. हमी भावाने खरेदी ही कित्येक वर्षांपासून चालू असलेली पद्धत भावात सुधारणा करण्यात अयशस्वी ठरत असताना, त्यावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. शेती तज्ज्ञ, राजकारणी आणि अगदी निती आयोगही शेतकऱ्यांचा वाढता रोष कमी करण्यासाठी उपाययोजनेच्या शोधात असतानाच, भावांतर योजनेची सूचना पुढे आली.\nभावांतर योजनेची सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करून नंतर सर्वत्र देशभर ती लागू करावी असे निती आयोगाने ठरविले. अखेर गेल्या नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशने ही योजना खरीप पिकांसाठी लागू केली आणि त्याद्वारे सोयाबीन उत्पादकांची नोंदणी सुरू केली. देशातील सर्वात मोठा उत्पादक असल्याने अर्थातच राज्य सरकारला योजनेच्या पहिल्या महिन्यातच राज्यातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ६० ते ७० टक्के म्हणजे २८ लाख टन एवढय़ा सोयाबीनवर भावांतर योजनेमार्फत नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागली.\nही योजना लागू होण्यापूर्वी आणि योजनेच्या एकूण सहा आठवडय़ांच्या कालावधीमध्ये सोयाबीनच्या किमतीमध्ये प्रचंड घसरण होऊन भाव २३-२४ रुपये किलो एवढे कोसळले होते. म्हणजे ३०.५० रुपये प्रतिकिलो या हमी भावापेक्षाही २० टक्के कमी किमतीत व्यापारी सोयाबीन खरेदी करीत होते. मात्र योजना संपल्यावर पुढील दोन-तीन महिन्यांत, म्हणजे फेब्रुवारीमध्ये हेच सोयाबीन ३६-३८ रुपये किलोवर पोहोचले. तेव्हा सरकार आणि शेतकरी दोघांनाही लक्षात आले की, आपण पुरते नागवले गेलो आहोत आणि व्यापाऱ्यांनी मात्र गडगंज पैसे कमावले, तेदेखील दोन-तीन महिन्यांत तोवर रबी हंगामातील पिकांची काढणी सुरू झाली होती, ज्यात चणा हे प्रमुख पीक होते. आणि इतर वस्तूंबरोबर चण्याच्या किमतीही हमी भावापेक्षा २०-२५ टक्के खाली आल्यामुळे भावांतर योजना परत चालू करण्यासाठी मध्य प्रदेश आणि पर्यायाने इतर राज्यांवर दबाव वाढू लागला. मध्य प्रदेशात शेतकरी असंतोष सर्वात जास्त आहे आणि लवकरच राज्य निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे तेथील सरकारने भावांतर योजना चणा खरेदीसाठी लागू करण्याची घोषणा केली. मात्र सोयाबीनबाबतचा मानहानीकारक अनुभव आणि व्यापारी वर्गाने त्या योजनेचा दुरुपयोग कसा केला याचा माध्यमांद्वारे घेतला गेलेला टीकात्मक समाचार पाहता, अखेर मार्चमध्ये राज्य सरकारने अचानक घूमजाव करून भावांतर योजना रद्द केली आणि परत हमी भावाने सरकार चण्याची खरेदी करेल असे जाहीर केले.\nथोडक्यात, बहुचर्चित भावांतर योजनेचे सहा महिन्यांत बारा वाजले आणि निती आयोगालाही ती गुंडाळावी लागली. वर वर चांगल्या वाटणाऱ्या आणि काही देशांमध्ये यशस्वीही झालेल्या या योजनेचा बोजवारा का उडाला हे पाहण्यासाठी आपण ही योजना समजावून घेऊ.\nहमी भावाने सरकार जेव्हा कृषिमाल खरेदी करते तेव्हा सरकारला पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देऊन माल आपल्याकडे घ्यावा लागतो. हमी भावाव्यतिरिक्त या मालाचे गोदामीकरण आणि इतर सुविधांवर अजून १५-२० टक्के खर्च सरकारलाच करावा लागतो. त्यानंतरही बऱ्याचदा हा माल नुकसानीत विकावा लागल्यामुळे एकंदरीत सरकारला हजारो कोटींचा भुर्दंड पडतो. याउलट भावांतर योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कृषिमाल विकायला सांगते. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान विशिष्ट अवधीमध्ये मालाची सरासरी विक्री किंमत आणि हमी भाव यामधील तफावत सरकार त्या शेतकऱ्याला देते. यामध्ये सरकारला प्रत्यक्ष मालाची खरेदी करावी न लागल्यामुळे पुढील खर्च आणि कटकटी टळतात.\nमात्र सोयाबीनबाबत काय झाले ते आता पाहू. बाजारातील कुठल्याही खरेदी-विक्री व्यवहारामध्ये असलेले ‘मानसशास्त्रीय’ घटक व्यापाऱ्यांच्या रक्तातच असल्यामुळे या योजनेतून आपण कशी नफेखोरी करू याची तयारी आगाऊच करून ठेवतात. विक्री भाव आणि हमी भाव यातील फरक सरकार देणार याची खात्री असल्यामुळे पैशासाठी नडलेला शेतकरी मिळेल त्या भावाने माल विकणार हे माहीत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे भाव प्रचंड पाडले. अगदी २२-२४ रुपये किलो भावाने त्यांनी गोदामे भरून घेतली. आपल्या मागणीच्या ६० टक्के एवढे खाद्यतेल आयात करणाऱ्या भारतात सोयाबीनला वर्षभर मागणी असल्यामुळे भाव पुढे वाढणारच. तसेच देशांतर्गत उत्पादन अनुमानापेक्षा २० टक्के कमी आहे, याची माहिती असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीन घेतले. पुढे अपेक्षेप्रमाणे, किंबहुना अपेक्षेपेक्षा अधिकच भाव वाढल्याने अवघ्या तीन महिन्यांत ५० टक्क्यांहून अधिक नफा कमावून व्यापाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. तर हजारो रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात काही हाती न लागल्याने शेतकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना होऊन तीव्र रोष वाढला. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारची अवस्था तेले गेले, तूपही गेले अशी झाली.\nआणखी नाचक्की होण्याआधी सरकारने योजना गुंडाळून चण्याची आणि इतर वस्तूंची खरेदी हमी भावानेच करण्याची घोषणा केली आहे आणि प्रत्यक्ष खरेदीही सुरू झाली आहे. भावांतर योजनेच्या अपयशाला बरीच कारणे असली तरी पीक-पाण्याविषयीच्या योग्य किंवा अचूक अनुमानांत आलेल्या अपयशाचा मुद्दा यानिमित्ताने परत ऐरणीवर आला आहे. पाऊस असो किंवा कृषी-उत्पादन याविषयीचे अंदाज सतत चुकल्यामुळे शेतीविषयक धोरणे चुकतात आणि देशाचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याचा उच्चार अंदाजपत्रकीय भाषणांत करून हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी दूरगामी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. मात्र यावर अजून तरी काही निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही.\nभावांतर म्हणजेच ‘प्राइस डेफिसिट’ योजना काही प्रगत देशांमध्ये मर्यादित स्वरूपात यशस्वी झाल्याचे म्हटले असले तरी त्याचे कारण त्या देशांमध्ये हाजीर (स्पॉट) बाजार हे अत्यंत प्रगत असतात. तेथील संगणकीय प्रणाली, मर्यादित कृषिमाल आणि मर्यादित लोकसंख्या यामुळे अंमलबजावणी सहज शक्य होते. त्याउलट भारतात दर ५० कोसांवर भाषा, पिके आणि हवामान वेगळे असते. तर सरकारी रेकॉर्ड आणि लोकसंख्या यांची संगणकावर संकलित केलेली माहिती उपलब्ध नसल्यामुळे अशा योजना प्रत्यक्षात आणताना नाकीनऊ येतात. मात्र एक नक्की की, अशा योजनांमुळे प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा ही गणिते व्यापारी कृत्रिमपणे बदलतात आणि त्याचा भुर्दंड सर्वानाच सोसावा लागतो.\nआता वेळीच सावध झालेल्या मध्य प्रदेश सरकारने परत हमी भाव खरेदी योजना लागू केली असली आणि महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारनेही हमी भावाने खरेदी चालू केली असली तरी चण्याच्या किमती हमी भावाच्या १०-१२ टक्के कमीच आहेत. कारण चण्याचे १०० लाख टनांहून अधिकचे विक्रमी उत्पादन. आपली देशांतर्गत केवळ ८०-८५ लाख टन एवढी मागणी असताना, अधिकच्या पुरवठय़ाचा दबाव निदान चार-सहा महिने तरी बाजारावर राहण्याची चिन्हे आहेत. तसेच पावसाचा अंदाज चांगला असल्यामुळेही कृषिमालाच्या किमतीवर आगाऊ काही महिन्यांत दबाव राहणार आहे.\nचीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्धाबद्दल अजून स्पष्टता आली नसली तरी सोयाबीन, कापूस तसेच इतर काही कृषी उत्पादकांना चांगल्या संधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. तरी त्याचा चण्याच्या किमतीला कितपत फायदा होईल याबद्दल शंकाच आहे. या पाश्र्वभूमीवर चणा उत्पादकांना नजीकच्या काळात तरी हमी भावावरच अवलंबून राहावे लागणार, तर बाजारातील किमती न सुधारल्यामुळे खरेदी केलेल्या साठय़ांचे काय करायचे या चिंतेने ‘चणे आहेत, पण दात नाहीत’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.\n(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/rohan-tillu/", "date_download": "2018-08-20T11:33:13Z", "digest": "sha1:BDUPNAFCF4MJV3ZGQAJAJ7UJ4XGXK3HA", "length": 15474, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रोहन टिल्लू | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nआझाद मैदानातून : शिक्षकांचा आक्रोश\nमंगळवारी आणखी एका शिक्षकांची तब्येत खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती.\nदळण आणि ‘वळण’ : रुळांवरील माणसं..\nसाधारणपणे सामान्य प्रवाशांना रुळांवर काम करणारी ही माणसे गँगमन या नावाने माहीत असतात.\n५०० रुपयांत लोकलने महिनाभर कुठेही फिरा\nप्रवाशाला महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व मार्गावर कितीही वेळा फिरता येणार आहे.\nउपनगरीय रेल्वेच्या तोटय़ात हजार कोटींची वाढ\nउत्पन्नात फक्त ४०० कोटींची वाढ\nवातानुकूलित लोकलमध्ये मालडबाच नाही\nमुंबईच्या पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलमध्येही मालवाहतुकीसाठी विशेष डबा नाही.\nभारतीय रेल्वेची मालवाहतूक तोटय़ातच\n४८१२ कोटी रुपयांनी उत्पन्न घटले\nदळण आणि ‘वळण’ : आव्हानांचा ट्रान्स हार्बर..\nट्रान्स हार्बर मार्गावर २००४मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली.\nमद्यपी वाहन चालकांच्या संख्येत दुपटीने वाढ\nचालकांना वाहतुकीचे नियमच अमान्य\nतिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्त थांबलेले असतात.\nडोंबिवली सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक गर्दीचे स्थानक\nविक्रोळी, बदलापूर या स्थानकांना मागे टाकले\nटेस्ट ड्राइव्ह : देखणी \nगाडीचे मागील आसन काहीसे खोलगट असल्याने मागे बसलेल्यांना काहीसे कोंदट वाटू शकते.\nदळण आणि ‘वळण’ : नवा प्रकल्प.. नवीन रखडपट्टी\nठाणे-दिवा यांदरम्यानचा पाचवा-सहावा मार्ग तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे.\nरेल्वेमार्गावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट\nपहिल्या तीन महिन्यांमध्ये ६६४ जणांचा जीव गेला असून ८०६ जण जखमी झाले आहेत.\nटेस्ट ड्राइव्ह : मध्यमवर्गीयांची नवीन गाडी\nभारतीयांची पहिली सवारी, अशा आशयाची जाहिरात सध्या एक कंपनी करीत आहे.\nआझाद मैदानातून : खेळ मांडियेला..\nआंदोलनांचं मदान अशी ओळख असलेलं आझाद मदान खरं तर खेळांसाठीच बनवलेलं मदान आहे.\nदळण आणि ‘वळण’ : मुंबईकरांचा ‘कार’नामा\nमुंबई शहर आणि उपनगरे यांमधील वाहनांची संख्या ३० लाखांच्या पार पोहोचली आहे.\nटेस्ट ड्राइव्ह : मारुततुल्य वेगम्\nऑडी आरएस-६ अव्हान्त ही गाडी हाताळल्यावर हा फरक खूपच चांगल्या प्रकारे लक्षात येतो.\nआझाद मैदानातून : ज्याचे त्याचे दुखणे\nहोळीच्या दिवसांमध्ये किंबहुना होळी पेटली की त्यानंतर कोकणात एकच उत्साहाचे वातावरण असते.\nरेल्वेचा बोगदा अजूनही पारसिक\nपारसिक बोगद्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने वारंवार लावून धरला होता.\nदळण आणि ‘वळण’ : दिल पुकारे, ‘आरे, आरे’\nसध्या मुंबईत एकामागोमाग एक अशा असंख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.\nमध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर ठिकठिकाणी रुळांना खेटूनच अनधिकृत वस्त्या उभ्या राहिल्या आहेत.\nटेस्ट ड्राइव्ह : हॅचबॅक श्रेणीत सेडानचा अनुभव\nहॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत निसान मायक्रा किंवा डॅटसन गो यांच्या जवळ जाणारी आहे.\n‘हॅलो, मी कंडक्टर बोलतोय..’\nएसटीचे वाहक प्रवाशांच्या मोबाइलवर संपर्क साधणार\nआझाद मैदानातून : इतिहासाच्या पाऊलखुणा\nआझाद मदानाच्या बाहेरून चक्कर मारताना ही ओळख पावलोपावली दिसते.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/loksatta-chintandhara-part-9-1629029/", "date_download": "2018-08-20T11:35:17Z", "digest": "sha1:TYQBQRRL7HTHZ5VVZXIR7K4HTAZFIIHH", "length": 16179, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chintandhara part 9 | २९. देव-दास : १ | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n२९. देव-दास : १\n२९. देव-दास : १\nदास्यभक्तीचा नित्यनूतन संस्कार अंत:करणात ज्या दिवशी दृढ होईल\nदास्यभक्तीचा नित्यनूतन संस्कार अंत:करणात ज्या दिवशी दृढ होईल, ती खरी दासनवमी पण हे दास्य म्हणजे नेमकं काय पण हे दास्य म्हणजे नेमकं काय हे दास्य कुणाचं आहे हे दास्य कुणाचं आहे समर्थाच्या नावावरूनच उघड होतं की हे ‘रामा’चं दास्य आहे. आता प्रभु राम हेच त्यांचे सद्गुरू होते त्यामुळे हे सद्गुरूंचंच दास्य आहे. पण दास्य म्हणजे नेमक काय समर्थाच्या नावावरूनच उघड होतं की हे ‘रामा’चं दास्य आहे. आता प्रभु राम हेच त्यांचे सद्गुरू होते त्यामुळे हे सद्गुरूंचंच दास्य आहे. पण दास्य म्हणजे नेमक काय हे दास्य म्हणजे गुलामी आहे का हे दास्य म्हणजे गुलामी आहे का ‘दासबोधा’च्या चवथ्या दशकाचा सातवा समास दास्यभक्तीचा आहे. पण तो वरवर वाचला तर काय दिसतं ‘दासबोधा’च्या चवथ्या दशकाचा सातवा समास दास्यभक्तीचा आहे. पण तो वरवर वाचला तर काय दिसतं की देवाचं भौतिकातलं वैभव वाढवणं म्हणजे दास्यभक्ती, असंच जणू समर्थ सांगत आहेत. म्हणजे मंदिरं जीर्ण झाली असतील तर ती नव्यानं बांधणं, मोडलेली सरोवरं नव्यानं तयार करणं, धर्मशाळा बांधणं इथपासून ते छत्रचामरं, सुवर्ण सिंहासनं, नाना प्रकारची यानं अर्पित करणं.. इतकंच नव्हे तर भुयारं, तळघरंदेखील देवासाठी बांधण्यापर्यंत या दास्यभक्तीचं वर्णन आहे की देवाचं भौतिकातलं वैभव वाढवणं म्हणजे दास्यभक्ती, असंच जणू समर्थ सांगत आहेत. म्हणजे मंदिरं जीर्ण झाली असतील तर ती नव्यानं बांधणं, मोडलेली सरोवरं नव्यानं तयार करणं, धर्मशाळा बांधणं इथपासून ते छत्रचामरं, सुवर्ण सिंहासनं, नाना प्रकारची यानं अर्पित करणं.. इतकंच नव्हे तर भुयारं, तळघरंदेखील देवासाठी बांधण्यापर्यंत या दास्यभक्तीचं वर्णन आहे म्हणजे देवासाठी का होईना, भौतिकातलाच पसारा वाढवायला समर्थ सुचवत आहेत का, असा प्रश्नही कुणाला पडेल. खरंतर समर्थाचा देव अतिशय व्यापक आहे. एका स्फुट प्रकरणात ते म्हणतात, ‘‘देहदेवालयामध्यें म्हणजे देवासाठी का होईना, भौतिकातलाच पसारा वाढवायला समर्थ सुचवत आहेत का, असा प्रश्नही कुणाला पडेल. खरंतर समर्थाचा देव अतिशय व्यापक आहे. एका स्फुट प्रकरणात ते म्हणतात, ‘‘देहदेवालयामध्यें पाहाणें देव तो बरा पाहाणें देव तो बरा देव सांडूनि देवाल्यें’’ म्हणजेच, मनुष्याचा देहच देवालय आहे आणि त्यातल्या देवाचं दर्शन झालं पाहिजे, असं समर्थ बजावतात. आता हा देहातला ‘देव’ कोण आहे या प्रकरणात समर्थ सांगतात, ‘‘दिसेना लोचनाला रे या प्रकरणात समर्थ सांगतात, ‘‘दिसेना लोचनाला रे घाला मन त्यामधें अंधारें गुप्त होय ना कदा हातासि लागेना ते ज्ञाते नव्हती कदा देव वर्णील तो ज्ञाता देव वर्णील तो ज्ञाता ज्ञानें मोक्षचि पावतो’’ हा देव डोळ्यांनी पाहता येत नाही, त्यात मनच ओतलं पाहिजे, ओवलं पाहिजे हा देव दिवा लावल्यानं दिसत नाही की अंधारात गुप्त होत नाही. तो आपल्या हाती येत नाही, म्हणजे आपल्या कर्तृत्वानं गवसत नाही. देवळाचं म्हणजे नुसतं बाह्य़रूपाचं भारंभार वर्णन करणाऱ्याला जग ज्ञानी समजत असेल, पण ते ज्ञाते नव्हेत. जो हा ‘देव’ ओळखेल, तोच खरा ज्ञानी आहे.. तोच बंधनमुक्त होतो.. मग हा आपल्याच देहात व्याप्त असलेला ‘देव’ नेमका आहे तरी कोण हा देव दिवा लावल्यानं दिसत नाही की अंधारात गुप्त होत नाही. तो आपल्या हाती येत नाही, म्हणजे आपल्या कर्तृत्वानं गवसत नाही. देवळाचं म्हणजे नुसतं बाह्य़रूपाचं भारंभार वर्णन करणाऱ्याला जग ज्ञानी समजत असेल, पण ते ज्ञाते नव्हेत. जो हा ‘देव’ ओळखेल, तोच खरा ज्ञानी आहे.. तोच बंधनमुक्त होतो.. मग हा आपल्याच देहात व्याप्त असलेला ‘देव’ नेमका आहे तरी कोण तो ओळखता कसा येईल तो ओळखता कसा येईल त्याचं दर्शन कसं साधेल त्याचं दर्शन कसं साधेल त्याचा सूचक उलगडा दासबोधातील दास्यभक्तीच्या समासातील तीन ओव्यांत होतो. या समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात, ‘‘सातवें भजन तें दास्य जाणावें त्याचा सूचक उलगडा दासबोधातील दास्यभक्तीच्या समासातील तीन ओव्यांत होतो. या समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात, ‘‘सातवें भजन तें दास्य जाणावें पडिलें कार्य तितुकें करावें पडिलें कार्य तितुकें करावें सदा सन्निधचि असावें’’ या समासाच्या अखेरीस ते सांगतात की, ‘‘ऐसें दास्य करावें देवाचें येणेंचि प्रकारें सद्गुरूचें प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें करित जावें’’ (ओवी २८). म्हणजे दास्य हे भजन आहे. भजनचा अर्थ काय एकनाथी भागवतात आपला सर्व प्रपंच हा देवाचा आहे, याचं भान ठेवून जगणं, हेच खरं भजन आहे. वर दिलेल्या तीन ओव्यांतली तिसरी ओवी पाहिली तर, ‘येणेंचि प्रकारे सद्गुरूचें,’ या शब्दांतून समर्थ सांगतात की देव आणि सद्गुरू यांत कोणताही भेद नाही. हे लक्षात घेतलं की पहिल्या ओवीचा अर्थ स्पष्ट होतो तो असा की, आपल्या वाटय़ाला आलेली सर्व कर्तव्यं पार पाडावीत (पडिलें कार्य तितुकें करावें) पण सद्गुरूंच्या द्वारापासून कधीही दूर जाऊ नये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5188270473050086602&title=English%20Medium%20school%20arranges%20Dindi&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-08-20T10:32:56Z", "digest": "sha1:3CMNYMC5PNKFWKEGXW2SGW7Z4MQJ5NLD", "length": 9840, "nlines": 141, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "इंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीने जिंकली मने", "raw_content": "\nइंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीने जिंकली मने\nसोलापूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील रायझिंग स्टार प्री-प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीनिमित्त काढलेली वारकरी दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही इंग्रजी शाळा असली, तरी या शाळेने आषाढी वारीच्या निमित्ताने शाळेतील मुलांची दिंडी काढली. इंग्रजी शाळांनाही विठूरायाच्या वारीचे आकर्षण वाटू लागल्याचे चित्र सुखद असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.\nसध्या सगळीकडे आषाढी वारीचा माहौल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या वारीचे महत्त्व कळावे, वारकरी परंपरा व वेशभूषेचे ज्ञान त्यांना व्हावे म्हणून गुरुवारी, १९ जुलै रोजी पालखी मार्गावरील वाखरी (ता. पंढरपूर) येथील रायझिंग स्टार प्री-प्रायमरी स्कूलने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले. बालवारकऱ्यांची ही दिंडी परिसरात सर्वांचे आकर्षण ठरली होती. पालकांनी आपल्या पाल्यांना घरातूनच वारकऱ्यांच्या वेशात सजवून आणले होते. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण होते. गावातून ही दिंडी काढल्यावर ग्रामस्थ व पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.\nया दिंडीसाठी दत्तात्रय महाराज डिंगरे यांनी साह्य केले. या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कोळवले, सचिव प्रवीण आजळकर, संचालक स्वाती शेंडे, अनिता कोळवले, मुख्याध्यापिका सरस्वती नागणे, जयश्री कुंभार, नागेश पवार, बाळासाहेब शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.\n(इंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nकोळवले मारुती दशरथ About 31 Days ago\nफारच बोलके व सुंदर. मी आपल्या पेपरचा नियमित वाचक आहे.\nकोळवले मारुती दशरथ About 31 Days ago\nVery nice, read as संस्थेचे अध्यक्ष श्री. कोळवले मारुती दशरथ, पंढरपूर. आपल्या सहकार्या बद्दल शतशः आभारी. द्वारकाई बहुउद्धेशिय संस्था, ईसबावी, पंढरपूर.\nदत्तात्रय भोसले, रोपळे बुद्रूक About 31 Days ago\nछान बातमी आहे . वारकरी परंपरा ही सर्वांना समजलीच पाहिजे . इंग्रजी शाळेत मुलांनी वारकरी दिंडी काढल्यामुळे बालवयातच त्यांना वारी विषयी आवड निर्माण होण्यास फायदा होईल . बाळासाहेब शेंडे व कोळवले साहेब तुम्ही छान उपक्रम राबवत आहात . आनंद वाटला .\nवारकऱ्यांच्या क्षुधाशांतीसाठी दोन फूट व्यासाच्या चपात्या चैतन्य महाराजांच्या पालखीचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश मुक्ताबाईंच्या पालखीचे रोपळे गावात स्वागत; प्रथेप्रमाणे गावकऱ्यांकडून भोजन पंढरपुरात भक्तीचा महासागर पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/aishwarya-tipnis-1616756/", "date_download": "2018-08-20T11:34:28Z", "digest": "sha1:X6PG4OLQ3DCVQ5VIEK5AIBGOM3EMQRZB", "length": 15343, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aishwarya Tipnis | ऐश्वर्या टिपणीस | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nऐश्वर्या टिपणीस या दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.\nकुठलेही गाव, शहर, महानगर या प्रत्येकाला जुना वारसा असतो. त्याच्या खाणाखुणा या तेथील जुन्या इमारती, वाडे व ऐतिहासिक वास्तूंत दिसत असतात. त्यात सामान्य माणसाला वेगळेपण दिसेलच असे नाही. सरकारी धोरणे या वास्तूंना संरक्षण देण्यास अनुकूल अशीच असतात, पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हा वारसा ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील तो जपला जातोच असे नाही. वास्तुरचनाकाराला मात्र या वास्तूतील सौंदर्य, वारसा, जतन करण्याच्या पद्धती हे सगळे कळावे लागते. भारतातील काही वास्तूंचे अशाच पद्धतीने वास्तुरचना संधारण-शास्त्राच्या माध्यमातून संवर्धन करणाऱ्या ऐश्वर्या टिपणीस यांना नुकताच फ्रेंच सरकारचा ‘शवालिए द ला ऑर्दे दे आर्त ए लेत्र’ (कला-साहित्य क्षेत्रातील उमराव) हा सांस्कृतिक सन्मान जाहीर झाला आहे. भारतातील फ्रेंच वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामासाठी त्यांना गौरवण्यात आले. ऐश्वर्या या संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या वास्तूंचे तिचा मूळ पोत कायम ठेवून संवर्धन व जीर्णोद्धार करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. वयाच्या सदतिसाव्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला आहे, त्यामुळे अजून बराच काळ या क्षेत्रात त्यांना कामासाठी संधी आहे. यापूर्वी १९८०च्या दशकात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना हा पुरस्कार मिळाला होता, तर वास्तुरचनाशास्त्रात राज रेवाल यांना गौरवण्यात आले होते.\nऐश्वर्या टिपणीस या दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी देशातील संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून पुरातन वास्तूंचा वारसा जपण्यात मोठे काम केले. मध्य प्रदेशातील महिदपूर किल्ल्याचे संवर्धन, डेहराडून येथील डून स्कूलच्या इमारतीचे संवर्धन हे त्यांचे प्रकल्प गाजले. त्यासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कारही मिळाला होता. भारतातील ज्या फ्रेंच वारसा इमारती आहेत त्यांचे त्यांनी जतन केले आहे. चंद्रनगर ही कोलकात्यापासून ४० कि.मी. अंतरावर असलेली फ्रेंच वसाहत त्यांनी संवर्धन तंत्राने जपली. टिपणीस यांनी युरोपीय शहर संवर्धन या विषयात स्कॉटलंडच्या डँडी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. ब्रिटनमध्ये वास्तुरचनेचे प्रशिक्षण घेतले. ‘व्हर्नाक्युलर ट्रॅडिशन्स-कंटेम्पररी आर्किटेक्चर’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून अनेक वृत्तपत्रांतून वास्तुकलेवर लेखनही केले आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील चिनसुरा ही डच वास्तू संवर्धित केली असून जागतिक वारसा असलेल्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा सर्वंकष संवर्धन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.\n‘नवीन इमारतींच्या रचना तयार करण्यात इतर सहकाऱ्यांप्रमाणे माझे मन रमणार नव्हते, त्यामुळे यातील संवर्धन वास्तुरचनेची वेगळी वाट निवडली,’ असे त्या सांगतात. भूतकाळ व भविष्यकाळ यांचे नाते जोडण्याचे हे काम नक्कीच सोपे नाही, पण त्यात ऐश्वर्या यांनी मिळवलेले नैपुण्य हे निश्चितच शहरी संस्कृतीची जुनी ओळख जपणारे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T11:19:07Z", "digest": "sha1:W43CUXFH7KGMPUQHOXNEMRVDONIVB3O7", "length": 16503, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संसदेच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान मोदींची ‘ती’ टिप्पणी कामकाजातून वगळली - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh संसदेच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान मोदींची ‘ती’ टिप्पणी कामकाजातून वगळली\nसंसदेच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान मोदींची ‘ती’ टिप्पणी कामकाजातून वगळली\nनवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरीप्रसाद यांच्या नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेपार्ह आणि उपरोधिक टिप्पणी केली होती. मात्र, ही टिप्पणी राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्यात आल्याने मोदींच्या वर नामुष्की ओढवली. संसदेच्या इतिहासात देशाच्या पंतप्रधानांची टिप्पणी कामकाजातून वगळण्याचा हा पहिलाच प्रकार घडला आहे.\nराज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत जनता दल युनायटेडचे सदस्य हरीवंश निवडून आले. त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी बी. के. हरीप्रसाद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. मोदी यांच्या या टिप्पणीची गुरुवारी दिवसभर संसद सदस्यांमध्ये चर्चाही होती. पंतप्रधानांची ही टिप्पणी आक्षेपार्ह असल्याची तक्रार राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज झा यांनी केली. त्यानंतर उपराष्ट्रपती व सभापती वेंकय्या नायडू यांनी पंतप्रधान मोदी यांचे विधान कामकाजातून वगळण्याचा निर्णय घेतला.\nदरम्यान, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेली टिप्पणीही नायडू यांनी कामकाजातून वगळली आहे. संसदेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या पंतप्रधानांच्या विधानाचा एक भाग कामकाजातून वगळण्यात आला आहे, त्यामुळे पंतप्रधानांवर नामुष्की ओढवली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.\nPrevious articleनालासोपारा स्फोटकांप्रकरणी धरपकड सुरुच; राज्यभरातून १२ जण ताब्यात\nNext articleसंसदेच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान मोदींची ‘ती’ टिप्पणी कामकाजातून वगळली\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nवैभव राऊतच्या घराची पुन्हा झडती; इनोव्हा कार जप्त\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या...\nअटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपचे सर्व कार्यक्रम रद्द\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबटमालूत सुरक्षा रक्षकांची दहशतवाद्यांशी चकमक; १ जवान शहीद\nपाच कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी अभिनेता राजपाल यादवसह पत्नी दोषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kankavali-news-student-52304", "date_download": "2018-08-20T10:45:03Z", "digest": "sha1:U6HNUCK4S4MONKHH452SM25DQLQBPKQJ", "length": 14143, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali news student ‘त्या’ शाळकरी मुलाचा मृतदेह अखेर सापडला | eSakal", "raw_content": "\n‘त्या’ शाळकरी मुलाचा मृतदेह अखेर सापडला\nमंगळवार, 13 जून 2017\nकणकवली - गडनदीत बुडालेल्या दुसऱ्या शाळकरी मुलाचाही मृतदेह आज सकाळी सापडला आहे. प्रसन्नजीत सुमंगल कुंभवडेकर (वय १७) असे त्याचे नाव आहे. गडनदी पात्रात आशिये गावातील वाकित कोंड येथे हा मृतदेह सापडला आहे. पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह नदीतून बाहेर काढला. दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून प्रसन्नजीतचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता.\nकणकवली - गडनदीत बुडालेल्या दुसऱ्या शाळकरी मुलाचाही मृतदेह आज सकाळी सापडला आहे. प्रसन्नजीत सुमंगल कुंभवडेकर (वय १७) असे त्याचे नाव आहे. गडनदी पात्रात आशिये गावातील वाकित कोंड येथे हा मृतदेह सापडला आहे. पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह नदीतून बाहेर काढला. दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून प्रसन्नजीतचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता.\nकणकवलीत राहणाऱ्या काही मुलांनी आई-वडिलांना कोणतीही माहिती न देता शनिवारी दुपारी गडनदीचे पात्र गाठले होते. नदीपात्राला पुरसदृश्‍यपाणी आले होते. यात रामंचद्र माणगांवकर आणि प्रसन्नजीत सुमंगल कुंभवडेकर हे दोघे वाहुन गेले. या प्रकरानंतर सोबत असलेल्या मित्रांनी थेट घर गाठले. या प्रकाराची माहिती लगतच्या ग्रामस्थांना किंवा आपल्या नातेवाईकांनाही दिली नाही. दोन्ही मुले रात्री उशीरा झाला तरी परतली नसल्याने आई -वडीलांना त्यांची शोध सुरू केला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नातेवाईकांनी पोलिसात खबर दिली. पण त्या दोघांचा शनिवारी रात्री शोधतरी कोठे घेणार अशी स्थिती होती. मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर त्या दोंघाच्या मित्राची चौकशी केली. यामुळे रविवारी सायंकाळी रामंचद्र आणि प्रसन्नजीत हे नदीच्या डोहात बुडाल्याची माहिती पुढे आली. या माहितीने पोलिस यंत्रणा सतर्क\nझाली. गडनदीपात्रात शोध मोहिमेला सुरुवात झाली. ग्रामस्थांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे रविवारी सायंकाळी रामचंद्राचा मृतदेह सापडला. मात्र प्रसन्नजीतबाबत काही माहिती मिळाली नव्हती. अखेर आज सकाळपासुन पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने नदीपात्राला गडूळपाणी आले होते. पण नवाने रूजू झालेले पोलिस उपनिरीक्षक सागर वरुटे यांच्यासह कणकवली पोलीस कर्मचारी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती महेश गुरव, रामचंद्र बाने यांच्यासह ग्रामस्थ शोध मोहिमेत सहभाग घेतला. अखेर दोन्ही मुलांचे मृतदेह गडनदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.\nविनयभं झाल्याने युवतीची आत्महत्या\nनांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-three-murderers-family-dindori-49080", "date_download": "2018-08-20T10:45:16Z", "digest": "sha1:XEOKGHZZ32UHFD3DNAADRX432U4WW3YH", "length": 11591, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nashik news Three murderers of a family in dindori नाशिक : एकाच कुटुंबातील तिघांचा खून | eSakal", "raw_content": "\nनाशिक : एकाच कुटुंबातील तिघांचा खून\nबुधवार, 31 मे 2017\nया खूनाची माहिती गावात समजताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वणी पोलिस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.\nनाशिक - दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव येथे मंगळवारी मध्यरात्री एकाच कुटुंबातील तिघांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, कोकणगाव येथे मध्यरात्री एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलाचा खून करण्यात आला आहे. जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके व हर्षद जगन शेळके अशी खून झालेल्यांची नावे आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.\nया खूनाची माहिती गावात समजताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वणी पोलिस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nमॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​\nलोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री\nबीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​\nमुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​\nदिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या\nजनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य\nशेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी\nदीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप\nशहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5134280949324960874&title=Poetry%20Programe%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:03Z", "digest": "sha1:3XIUQRAOLA5AQUPVABPGQ5ZGPIXIIXJK", "length": 10484, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रसिक प्रेक्षकांवर बरसले कवितांचे घन", "raw_content": "\nरसिक प्रेक्षकांवर बरसले कवितांचे घन\nपुणे : ढगांशी लपाछपी खेळणारा पाऊस... विविधरंगी सुरेख सायंकाळ... पाऊस आणि कवितेचे मनाला भावणारे समीकरण... वारीचा अनुपम सोहळा आणि जगण्यातली गंमत सांगणारी सभागृहात होणारी शब्दबरसात, अशा सुंदर वातावरणात रसिकांवर कवितांचे घन बरसले.\nस्पृहा जोशी यांनी ‘माझ्या मनाची पालखी, कुण्या वारीला निघाली’, ‘एका वेळी कसे मिळावे मनास वेड्या सारे काही’, ‘सूर बहुतेक असतात मध्यमवर्गीयांसारखे’, ‘या साऱ्यातून मी गेल्यावर माझ्यानंतर’ अशा कवितांतून आयुष्याचे मर्म उलगडले. वैभव जोशी यांनी सादर केलेल्या ‘फेअर इनफ’, ‘तुला वाचून जाताना’, ‘डोह’, ‘वगैरे वगैरे’, ‘येत्या सुगीत काही अश्रू विकून पाहू’, अशा हृदयस्पर्शी कवितांनी रसिकांना काव्यसफर घडवली.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) ‘एक कवयित्री एक कवी’ या उपक्रमांतर्गत स्पृहा जोशी व वैभव जोशी यांच्याशी कवितेच्या गप्पा रंगल्या. संवादात गुंफलेल्या कवितांमधून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली आणि ‘वाह’, ‘इर्शाद’ अशी रसिकांकडून दादही उमटत गेली. प्रमोद आडकर आणि कवी उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.\nया प्रसंगी बोलताना स्पृहा जोशी म्हणाल्या, ‘माझ्यातला कवितांचा बहर ओसंडून वाहत होता तेव्हा मी लिहिणे थांबवून वाचन केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला जवळच्यांनी दिला आणि तो खूप उपयोगी पडला. अभिनयाचे क्षेत्र खूप फसवे आहे. अशा वेळी स्वतःला ताळ्यावर ठेवण्याचे, आयुष्याचा समतोल राखण्याचे बळ कविता देते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध कवींचा प्रभाव पडत गेला. ‘चलता है’ असा अॅटिट्यूड बाळगल्याने आजकालची गाणी लक्षात राहत नाहीत. काव्यशास्त्राचे मापदंड, नियम पाळले त्याचा अभ्यास केला, तर कविता अधिक सुंदर होते.’\nवैभव जोशी म्हणाले, ‘मनाच्या भग्न कोपऱ्यात कविता अनेक वर्ष पडून असते आणि अचानकपणे मूर्त, देखण्या स्वरूपात समोर उभी राहते तेव्हा आनंदामिश्रित भावनांचे तरंग उठतात. चराचरात एक महाकाव्य लिहिले जात असते. त्याचा क्रम जुळला की कविता कळू लागते. कवी वेगवेगळ्या पर्यायांमध्ये स्वतःला आजमावून पाहत असतो. त्याला नाविन्याचे, प्रवाही राहण्याचे व्यसन जडलेले असते प्रत्येक स्वरूपाला, प्रवाहाला, अगदी जगण्यालाही लय असते. बारकाईने निरीक्षण केल्यास जगण्यातही कविता दडलेली असते, हे लक्षात येते; मात्र, सध्या प्रत्येकालाच अभिव्यक्त होण्याची घाई झालेली आहे. त्यामुळेच सुळसुळाट झाला आहे.’\nTags: पुणेमसापस्पृहा जोशीवैभव जोशीप्रा. मिलिंद जोशीमहाराष्ट्र साहित्य परिषदPuneMSPSpruha JoshiMilind JoshiVaibhav JoshiMaharashtra Sahity Parishadप्रेस रिलीज\n‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ ‘मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या’ मांडे, शिरगुप्पे यांना ‘मसाप’चे पुरस्कार ‘मसाप’तर्फे विनोद-साहित्य-आनंद मेळा ‘हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/give-time-understand-sangli-46178", "date_download": "2018-08-20T11:24:20Z", "digest": "sha1:DHACELQWVELE222V3JSE7DBYCXGCKK4L", "length": 13840, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give time, understand Sangli वेळ द्या, सांगली समजून घ्या...! | eSakal", "raw_content": "\nवेळ द्या, सांगली समजून घ्या...\nशुक्रवार, 19 मे 2017\nभाजपला सांगली जिल्ह्याने चार आमदार आणि एक खासदार दिलाच; पण आता त्यासोबत जिल्हा परिषदही दिली आहे. एवढे देऊन तरी जिल्ह्यावर देवेंद्र प्रसन्न होताहेत काय, याची प्रतीक्षा आहे. येथे झिरो असलेला भाजप आज दोन्ही काँग्रेसवर मात करून हिरो झाला आहे. मात्र भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून या जिल्ह्याची जितकी दखल घेणे अपेक्षित आहे, त्याबाबत उपेक्षाच आहे. शेती व उद्योग क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी पायाभूत गोष्टींच्या निर्मितीला सरकारचे म्हणावे तसे पाठबळ मिळालेले नाही.\nभाजपला सांगली जिल्ह्याने चार आमदार आणि एक खासदार दिलाच; पण आता त्यासोबत जिल्हा परिषदही दिली आहे. एवढे देऊन तरी जिल्ह्यावर देवेंद्र प्रसन्न होताहेत काय, याची प्रतीक्षा आहे. येथे झिरो असलेला भाजप आज दोन्ही काँग्रेसवर मात करून हिरो झाला आहे. मात्र भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून या जिल्ह्याची जितकी दखल घेणे अपेक्षित आहे, त्याबाबत उपेक्षाच आहे. शेती व उद्योग क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी पायाभूत गोष्टींच्या निर्मितीला सरकारचे म्हणावे तसे पाठबळ मिळालेले नाही.\nदुष्काळी तालुक्‍यांसाठी ठोस असे काही होताना दिसत नाही. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या सिंचन योजनांबाबत सरकारला धोरणच ठरवता येईना, किंबहुना ‘चालतंय तोवर चालवा’, अशीच भूमिका दिसू लागली आहे. सहकारी संस्थांची राखरांगोळी करणाऱ्यांना भाजप आपल्याकडे घेण्यासाठी पायघड्या का घालत आहे हे जनतेला कळेना झालंय. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राच्या भ्रष्टाचारावर नगरविकासकडूनच पांघरुण घातलं जातंय गेल्या अडीच वर्षांत एकही भरीव विकासकाम नाही. उलट आता महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून दोन्ही काँग्रेसमधील मिरज पॅटर्नचे भ्रष्ट शिलेदारही भाजपमध्ये घेण्याचे मनसुबे दिसत आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते या न्यायाने गेल्या २० वर्षांत शहरावर नांगर फिरविणाऱ्या सोनेरी टोळीलाही भाजप प्रवेश देणार काय, हा कळीचा मुद्दा आहे. जमेची बाजू एवढीच की, राष्ट्रीय महामार्गांना मंजुरीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राज्यमार्गांना निधी मिळालाय, बाकी कायदा-सुव्यस्थेपासून ते प्रशासनातील सजगतेपर्यंत सारे आलबेल नाही. त्यावर ना आघाडी सरकारच्या काळात अंकुश होता, ना आता भाजपच्या काळात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रत्येक दौरा धावपळीचा असतो; पण सांगलीसाठी थोडा अधिक वेळ देऊन जनतेने दिलेला कौल समजून घेतला तर उपकार होतील \nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/crime-sawantwadi-39398", "date_download": "2018-08-20T11:04:06Z", "digest": "sha1:W32UZG42J2LWQG74JWVO55UEMOJQHVO5", "length": 10563, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime in sawantwadi मुलीवर अत्याचाराची पतीविरुद्ध तक्रार | eSakal", "raw_content": "\nमुलीवर अत्याचाराची पतीविरुद्ध तक्रार\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nसावंतवाडी - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित चंदन आडेलकर याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकाराला चंदन याच्या पत्नीनेच पोलिसांत तक्रार देऊन वाचा फोडली.\nसावंतवाडी - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित चंदन आडेलकर याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकाराला चंदन याच्या पत्नीनेच पोलिसांत तक्रार देऊन वाचा फोडली.\nमाजगावमधील चंदन आडेलकर याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याची माहिती त्याच्या पत्नीला समजताच तिने या प्रकरणी पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. महिन्यातून काही वेळा ती राहण्यासाठी माजगावातील नातेवाइकांकडे येई. याचा फायदा उठवून चंदनने दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केले. येथील पोलिस ठाण्यात महिला दक्षता समितीसमोर संबंधित अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला. या प्रकरणी आडेलकर याला येथील पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदविला आहे. आडेलकर एका गॅरेजमध्ये कामाला आहे.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.roserealdoll.com/mr/about-us/", "date_download": "2018-08-20T10:46:57Z", "digest": "sha1:4AX6Z2ENB7HVQTHDF3RBKDSNGA3XYI4F", "length": 4863, "nlines": 171, "source_domain": "www.roserealdoll.com", "title": "निँगबॉ युरेशियासंबंधी सौंदर्य व्यापार Co.Ltd - आमच्या विषयी", "raw_content": "\n158cm -168cm सेक्स बाहुली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या कंपनी निँगबॉ सिटी, चीन मध्ये स्थित आणि सेक्स खेळणी आणि लैंगिक बाहुल्या उत्पादन विशेष आहे. एक अनुभवी आणि व्यावसायिक संघ, आम्ही 100 पेक्षा जास्त जगभरातील देश आणि प्रांत, विशेषत: अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, Itlay आणि स्पेन आमची उत्पादने निर्यात केली आहे. आता पर्यंत, आम्ही, आम्ही अजूनही अधिक agents.We शोधत आहात नेहमी आमच्या सर्व ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्ता उत्पादने आणि सर्वात वेगवान चेंडू आणि स्वस्त किंमत अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, ITLAY, स्पेन इत्यादी काही एजंट आहे.\nआम्ही dropshipping, पोपल, क्रेडिट कार्ड, Alibaba देयक स्वीकारीत नाही.\nआम्हाला कधीही संपर्क आपले स्वागत आहे, आम्ही पुरवठा 24hours * 7 दिवस * 365days सेवा.\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA-2/", "date_download": "2018-08-20T11:15:27Z", "digest": "sha1:I3FSDAQIMGWP6D2A6NIX4GB4H5E3WOK3", "length": 13858, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "धायरीत उकळते दूध अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications धायरीत उकळते दूध अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू\nधायरीत उकळते दूध अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू\nपुणे, दि. ३१ (पीसीबी) – उकळते दूध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२७) धायरी परिसरात घडली.\nPrevious articleधायरीत उकळते दूध अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू\nNext articleनऱ्हेत ट्रकखाली चिरडल्या गेल्याने दुचाकी वरील दोघांचा मृत्यू\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदलितेतर लोकांनी आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा – भाजपा आमदार\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन...\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवाकडमधून ४ किलो गांजा जप्त; गांजा विक्रेत्यास अटक\nवैभव राऊत याच्या घरातून आणखी शस्त्रसाठा हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/valentine-day-2018-2-lakh-rose-flowers-1631250/", "date_download": "2018-08-20T11:38:27Z", "digest": "sha1:DC6RHBVUYZFNITXF7AUPDZOXA4IQWJBP", "length": 14707, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "valentine day 2018 2 lakh rose flowers | शिरोळमधून तब्बल २० लाख गुलाब फुलांची पाठवणी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nशिरोळमधून तब्बल २० लाख गुलाब फुलांची पाठवणी\nशिरोळमधून तब्बल २० लाख गुलाब फुलांची पाठवणी\nजगभरात १४ फेब्रुवारी हा व्हेलेन्टाइन डे साजरा केला जातो.\nप्रेमभावना व्यक्त करणारा १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंन्टाइन डे’ म्हणजे प्रेमीयुगलांनी गुलाब फूल हाती देण्याचा दिवस. देशातच नव्हे तर विदेशातही कृष्णा-पंचगंगा काठी फुललेला गुलाब प्रेमिकांच्या हाती असेल. आजच्या दिवसाची गरज लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यातील श्रीवर्धन बायोटेकमधून तब्बल २० लाख गुलाब फुले पाठवण्यात आली आहेत. यातून प्रेमिकांची गुलाब फुलांची गरज पूर्ण होईल, तर भारताला परकीय चलनाची प्राप्ती.\nजगभरात १४ फेब्रुवारी हा व्हेलेन्टाइन डे साजरा केला जातो. गुलाब फूल देऊन प्रेम व्यक्त करणाऱ्या या दिवसाची प्रेमी युगुल आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवसाची गुलाब फुलांची गरज लक्षात घेऊन हरितगृह चालकही आपल्या बगिचामध्ये गुलाबाची योग्य प्रकारे वाढ व्हावी याकडे निगुतीने लक्ष पुरवत असतात. माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी कोंडिग्र,े ता. शिरोळ येथील फोंडय़ा माळावर श्रीवर्धन बायोटेकची मुहूर्तमेढ रोवली. आता येथे ११० एकरावर हरितगृहातील पुष्पशेती बहरली आहे. येथे उत्पादित झालेली गुलाब फुले सातासमुद्रापार रवाना झाली आहेत. व्हॅलेन्टाइन डे निमित्त येथील वीस लाख फुलांची बाजारात विक्री झाली आहे. त्यातील तब्बल बारा लाख फुले ही युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया खंडात विकली गेली आहेत, यामुळे देशाला मोठय़ प्रमाणात परकीय चलन मिळणार आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या अत्याधुनिक शेतीच्या संकल्पनेतून निर्यातक्षम फुलांचे उत्पादन केले जाते. व्हॅलेन्टाइन डे या दिवशी गुलाब फुलांची मोठी मागणी असल्याने तीन महिने अगोदरपासूनच गुलाब फुलांच्या उत्पादनासाठी श्रीवर्धनचे रमेश पाटील हे विशेष लक्ष देऊन असतात.\nया प्रयत्नाचे फलित म्हणजे यंदा वीस लाख फुलांचे उत्पादन उच्चांकी झाले. त्यामध्ये नऊ लाख फुले ही लाल रंगाच्या गुलाबाची आहेत. उरलेली इतर विविध रंगांची आहेत. लंडन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, जपान यासह अन्य देशांमध्ये बारा लाख गुलाब परकीय बाजारपेठेत निर्यात करण्यात आले आहेत. कोंडिग्रेसारख्या खेडेगावातील गुलाब हा परकीय बाजारपेठेत विकला जातो.\nयाखेरीज देशातील दिल्ली, मुंबई, नागपूर, हैदराबाद, पुणे, जबलपूर, कोलकाता यांसारख्या महत्त्वाच्या महानगरांमधूनही गुलाबाला मोठी मागणी असते. गुलाबाची तोडणी केल्यापासून बाजारपेठेत जाईपर्यंत मोठय़ा प्रमाणात फुलांची काळजी घेतली जाते. ‘श्रीवर्धन’मध्ये अत्याधुनिक पद्धतीने या फूलशेतीचे उत्पादन हे आधुनिक शेतीला नवा आयाम मिळवून देणारे आहे. येथील अद्ययावत पुष्पशेतीचा फुललेला मळा पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील अभ्यास, जाणकार, जिज्ञासू मोठय़ा प्रमाणात येत असतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/pustak", "date_download": "2018-08-20T11:33:47Z", "digest": "sha1:FDOVGTZZHKHOLUMFAGXHBXKL76WWYFED", "length": 3484, "nlines": 54, "source_domain": "weeklyamber.com", "title": "पुस्तक परिचय \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन -- पुस्तक परिचय\n1\t ग्रंथ परिचय 402\n2\t सूत्रसंचालन - कला आणि कळा 1394\n3\t विमा दावा कसा जिकांल 830\n4\t कवितेभोवतीचं अवकाश 390\n5\t गुरुदेव रानडे - व्यक्तिमत्व आणि तत्त्वज्ञान 474\n6\t संतांची समाजधारणा - एक दृष्टिक्षेप 635\n7\t व्यक्तीमत्व विकासाच्या पाऊलखुणा 421\n8\t गुरुदेव रानडे - व्यक्तिमत्व आणि तत्त्वज्ञान 927\n9\t संतांची समाजधारणा - एक दृष्टिक्षेप 459\n10\t सं .वा जोशी विद्यालय , डोंबिवली 579\n11\t व्यक्तीमत्व विकासाच्या पाऊलखुणा 983\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2018/07/the-one-straw-revolution-masanobu.html", "date_download": "2018-08-20T11:04:39Z", "digest": "sha1:XPN6OMPZ5DDQNVTJMFES2SRA33LB5SU3", "length": 15190, "nlines": 285, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: The One Straw Revolution – Masanobu Fukuoka", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nशेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका हा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ZBNF अशा सगळ्या शेतीपद्धतींच्या मुळाशी असणारा बाप माणूस आहे. जपानी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या फुकुओकांचा सूक्षमजीवशास्त्राचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास होता. झाडांवरच्या रोगांचा अभ्यास करणारा संशोधक म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. पण पुढे पाश्चात्य / आधुनिक शेतीशास्त्राचा मार्ग चुकतो आहे याविषयी त्यांची खात्री झाली, आणि संशोधकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन फुकुओका घरच्या शेतीकडे वळले. १९३८ पासून त्यांनी सेंद्रीय लिंबूवर्गीय फळबागांचे प्रयोग आणि निरीक्षणे करायला सुरुवात केली, आणि यातून हळुहळू त्यांचा नैसर्गिक शेतीचा विचार विकसित झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४७ पासून त्यांची सेंद्रीय भातशेतीही सुरू झाली. त्यांनी “One Straw Revolution” १९७५ मध्ये लिहिलं. डोळस प्रयोग आणि इतका प्रदीर्घ अनुभव या पुस्तकाच्या मागे आहेत, त्यामुळे त्याचं हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या नैसर्गिक शेतीवाल्यांचं बायबल समजलं जातं.\nखरं म्हणजे हे पुस्तक घेऊन कितीतरी वर्षं झाली. ते वाचायलाही सुरुवात केली, पण काहीतरी बोचत होतं वाचतांना, पुस्तक काही मी पूर्ण करू शकत नव्हते. या वेळी पुन्हा एकदा नव्याने वाचायला घेतलं हे पुस्तक. थोरोच्या फार जवळ जाणारे वाटले त्यांचे विचार.\nनिसर्गाशी एकरूप व्हा, निसर्ग तुम्हाला पोटापुरतं निश्चितच देईल. त्यापलिकडे अपेक्षा ठेवणे ही हाव झाली.\nतुमच्या भागात जे पिकतं, तेच खा. तेच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.\nझाडाला त्याच्या नैसर्गिक जीवनक्रमाप्रमाणे वाढू दे. जंगलात ते कसं वाढलं असतं, तसंच वाढलं तर त्याची निकोप वाढ होईल. अशा जोमदार रोपाला तणनाशक, कीटकनाशक अशा कशाचीच गरज पडणार नाही. तुमची जमीन जंगलातल्या जमिनीसारखी होऊ देत, तुम्हाला नांगरणीची गरजच उरणार नाही. तणाचा नायनाट करायची गरज नाही, आपल्याला हव्या त्या झाडांपेक्षा जास्त जोमाने ती तरारणार नाहीत एवढीच काळजी घ्यायची आहे.\nएकेका किडीचा नायनाट करून उपयोग नाही - ही एक पूर्ण इकोसिस्टीम आहे. त्यातल्या सगळ्या दुव्यांचा विचार व्हायला हवा. एका एका रोगावर इलाज कामाचा नाही, सगळ्याचा एकत्रित विचार हवा. आधुनिक विज्ञान असा विचार करत नाही, म्हणून फुकुओकांना ते उपयोगाचे वाटत नाही.\nनैसर्गिक शेती ही कमीत कमी कष्टात, कमीत कमी खर्चात होणारी आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीच्या उत्पादनाची किंमतही रासायनिक शेती उत्पादनापेक्षा कमी हवी.\nमाणशी पाव एकर शेती करून प्रत्येकाने पोटापुरतं पिकवायला हवं.\nरासायनिक शेतीमध्ये एका पिढीमध्ये जमिनीचा कस जातो. पारंपारिक शेतीमध्ये शतकानुशतके तो कायम राहतो. पण नैसर्गिक शेतीमध्ये तो कायम वाढतच जातो.\nहे यातले काही महत्त्वाचे विचार. पुस्तक वाचतांना पुन्हा मागच्या वेळेसारखंच झालं ... जसजशी पुढे वाचत गेले, तसतसं काहीतरी कमी आहे, काहीतरी चुकतंय असं आतून परत वाटायला लागलं. डोक्यातला सगळा गोंधळ बाजूला ठेवून फुकुओका काय म्हणताहेत ते वाचता नाही आलं मला. त्यामुळे हे पुस्तक परीक्षण नाही, पुस्तकाचा गोषवाराही नाही. पुस्तक वाचून मला काय वाटलं, तेच यात प्रामुख्याने आहे.\nशेती हा धर्म आहे, जगण्याची पद्धत आहे असं फुकुओका म्हणतात. मला यात आपल्याकडच्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कामाचा सल्ला दिसत नाही कुठे. शेतकर्‍याने गरीबच का असलं पाहिजे त्याने शहरी माणसासारख्या छानछोकीची इच्छा का नाही ठेवायची त्याने शहरी माणसासारख्या छानछोकीची इच्छा का नाही ठेवायची गरीबीचं उदात्तीकरण करतोय का आपण इथे गरीबीचं उदात्तीकरण करतोय का आपण इथे थोरो किंवा फुकुओकांसारखे काही थोडे अनावश्यक पैशांशिवाय आनंदात जगतील. तीच अपेक्षा सगळ्या शेतकर्‍यांकडून का थोरो किंवा फुकुओकांसारखे काही थोडे अनावश्यक पैशांशिवाय आनंदात जगतील. तीच अपेक्षा सगळ्या शेतकर्‍यांकडून का मला आध्यात्मिक शेतीमध्ये सध्या तरी रस नाही. शेतकर्‍यांनी लोकांना रसायनं खाऊ घालू नयेत, शेती विषमुक्त हवी, पण व्यापारी तत्त्वावर परवडणारी हवी - शेती हा धर्म नको, व्यवसाय हवाय मला. आधुनिक वैद्यकशास्त्र नसतं तर कदाचित हे लिहायला आज मी जिवंत नसते. विज्ञानाला काही समजत नाही म्हणून मी तरी मोडीत काढू नये. सॉरी, फुकुओका सान. नाही पचलं.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/I-DARE/253.aspx", "date_download": "2018-08-20T10:24:25Z", "digest": "sha1:N5S52XMCNYKZR562LF4UMGHHH5TNUZ7J", "length": 35736, "nlines": 152, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "I DARE", "raw_content": "\nया सुधारित आणि विस्तारित आवृत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीसयंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवार कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळ्यांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणायांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला. पण खरेच या व्यक्तींनी विकासाच्या मार्गात अडथळेअडचणी निर्माण करून, मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करून काय मिळवले असे अनेक प्रश्न मागे उरतातच. किरण बेदी म्हणतात, ‘माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणायांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दृष्टी देणारे आणि जागरूक करणारे कथन\nहे वाचायलाच हवं... आजच्या युवा पिढीबद्दल कोणीही बोलायला लागलं, की अगदी हमखास ऐकू येणारी वाक्य, ‘आजच्या तरुणांना कसलाही आदर्श नाही. कसलीही मूल्य नाहीत’ त्याचं सगळं आयुष्य स्वत:पुरतं पाहण्यातच जातं. ‘देशप्रेम, समाजाची बांधिलकी या गोष्टी नव्या पिढीला शकवायला हव्यात. आमच्या वेळी, आमच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात वगैरे वगैरे वगैरे. कोणत्याही समाजाला स्वत:च्या तरुण पिढीबद्दल अगदी हेच म्हणायचं असतं आणि गमतीची गोष्ट की, त्यांच्या आधीची पिढी त्यांच्याबद्दलही अगदी हेच म्हणत असते. उदा. ‘चांगली सरकारी नोकरी सोडून त्या गांधीच्या मागे धावायला निघालेत’ किंवा ‘माझ्या हपिसात चिकटवून देतो म्हटलं तर नको म्हणताहेत चिरंजीव’ किंवा ‘पैशाची किंमत नाही’ वगैरे वगैरे वगैरे थोडक्यात काय, कोणत्याच तरुण पिढीला हे चुकलेलं नाही. आणि तरीही एका बाबतीत मात्र आपल्या आधीची पिढी आपल्यापेक्षा अधिक भाग्यवान होती हे मात्र कबूल करावंच लागेल. समोर आदर्श ठेवावी, ज्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, ज्यांची मूल्यं, जीवननिष्ठ अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा अशी पहाडासारखी माणसं आपल्या आधीच्या पिढीला पाहायला मिळाली. आपल्याला आदर्शवत वाटतील अशी माणसं आज दुर्दैवाने फार थोडी आहेत. या अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या माणसांमध्ये एक स्वयंप्रकाशित नाव ताबडतोब उठून दिसणारं आहे डॉ. किरण बेदी. किरण बेदी यांचं नाव आपण खूप वेळा, खूप ठिकाणी आणि वेगवेगळ्या संदर्भात ऐकतो. वृत्तपत्रांमधून त्यांच्याबद्दल खूप वाचतोही त्यांच्या ठोस वागण्यामुळे निर्माण झालेले वादही आपल्या माहितीचे आहेत, परंतु हे निर्भय, कणखर व्यक्तिमत्व घडलं तरी कसं याबद्दल मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. ही उणीव भरून काढणारं पुस्तक म्हणजे ‘आय डेअर’ हे किरण बेदीचं चरित्र. आशा कर्दळे यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. आशा कर्दळे यांना किरण बेदी यांच्याबद्दल वाटत असलेला आदर, कौतुक, अभिमान हा या सरस अनुवादाच्या पाठीशी असलेला प्रमुख आधार आहे, असं लगेच जाणवतं. किरण बेदीचं बालपण घरातली कठीण आर्थिक परिस्थती आई-वडिलांनी दिलेलं भरपूर प्रेम, मूल्यं आणि उत्तेजन, आई-वडिलांनी मुलींमध्ये संक्रमित केलेल्या जबरदस्त महत्त्वकांक्षा या सर्व गोष्टींबद्दलची सखोल माहिती मिळाली की मग किरण बेदीचं तडफदार, बाणेदार व्यक्तिमत्त्व कसं कसं घडत गेलं हे आपल्याला समजू लागतं. घरातल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे किरणनं लहानपणीच ठरवलं, की आई-वडिलांनी आपल्यासाठी गुंतवलेल्या प्रत्येक पैशाचा जास्तीत जास्त उपयोग व्हायलाच हवा आणि मग तिनं शाळा-कॉलेजमधील टेनिस, एनसीसी, वादविवाद, भाषणे, नाटक, क्रीडास्पर्धा या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या हिरीरीनं भाग घेतला. किरणच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पुढच्या आयुष्याचा नीट विचार करून आवश्यक तो विषय अभ्यासाला निवडता यावा म्हणून तिनं स्वत:च्या हिमतीवर शाळा बदलण्याचा घेतलेला निर्णय यामध्ये तिची जबाबदारीची जाणीव आणि त्या लहान वयातही पुढच्या आयुष्याचा तयार केलेला आराखडा हे तर जाणवतंच; शिवाय स्वत:च्या निर्णयक्षमतेचा आणि पुढच्या परिणामांना तोंड देण्याचा आत्मविश्वास हेही जाणवतं. गणवेषाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि किरणनं पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. १९७२मध्ये आशियाई महिला विजेतेपद टेनिसमध्ये मिळवल्यानंतर हा खेळ कायम खेळता येणार नाही याची जाणीव ठेवून आपल्या व्यवसायाकडं लक्ष केंद्रित करण्याचा शहाणपणाही किरणनं दाखवला. पोलिसांसारख्या संपूर्णतया पुरुषी क्षेत्राच्या व्यवसायात प्रवेश घेतल्यानंतरचे किरणचे बरेवाईट अनुभव आणि त्या अनुभवांशी त्यांनी दिलेला सामना हे सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. किरण बेदीचा विवाह आणि सहजीवन हेही सर्वसामान्य सहजीवनापेक्षा खूपच वेगळं आहे. त्यांच्या पोलिससेवेतील अत्युच्च पदापर्यंतचा प्रवास, मिळालेले धकके आणि पारितोषिकं त्यांच्यावर केले गेलेले आरोप, खटले आणि असंख्य मान-सन्मान, तिहार तुरुंगातील त्यांचे अनुभव आणि प्रयोग या सर्व गोष्टींबद्दलची अतिशय रंजक आणि तरीही विचारांना चालना देणारी माहिती ‘आय डेअर’ या त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळते आणि आजच्या खुज्या कोत्या समाजातील फार थोड्या उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी एकाची ओळख झाल्याचा आनंद वाटतो. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-08-20T11:20:17Z", "digest": "sha1:XMXD7ACWRM2GVKOKCSZ5ZU2FNC7ZWAIR", "length": 14310, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘वंटास’ चित्रपटाच्या निर्मात्याला ९ किलो सोने पळवून नेताना अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications ‘वंटास’ चित्रपटाच्या निर्मात्याला ९ किलो सोने पळवून नेताना अटक\n‘वंटास’ चित्रपटाच्या निर्मात्याला ९ किलो सोने पळवून नेताना अटक\nमुंबई , दि. २ (पीसीबी) – व्यापाऱ्याने गाळण्यासाठी दिलेले ९ किलो सोने ‘वंटास’ चित्रपटाचा निर्माता अमोल लवटे हा पळवून नेत असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. चित्रपटात नुकसान झाल्याने त्याने हे पाऊ उचलले असल्याचे समजते.\nPrevious article‘वंटास’ चित्रपटाच्या निर्मात्याला ९ किलो सोने पळवून नेताना अटक\nNext articleमराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ – मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआशियाई क्रीडा स्पर्धा; १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला कांस्य...\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nअटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो- धर्मेंद्र\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न उधळून लावू – निलेश राणे\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://programmingmysqlphp.blogspot.com/2016/04/how-to-increase-platelet-count-in-hindi.html", "date_download": "2018-08-20T10:34:18Z", "digest": "sha1:4FSOTHTKNQIVLJKQTR3C2VGKR335C7N7", "length": 20117, "nlines": 177, "source_domain": "programmingmysqlphp.blogspot.com", "title": "Mumbai Daily: How to increase platelet count in Marathi Platelets - प्लेटलेट्स", "raw_content": "\nहा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.\nहिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.\nरक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.\nया प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.\nत्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.\nया पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.\nरक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.\nत्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.\nप्लेटलेट्स या मोठया हाडांतील\nरक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या\nमेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.\nत्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.\nजुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.\nरक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.\nऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.\nतसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.\nएखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.\nअशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.\nत्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.\nसर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.\nसंख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,\nरक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.\nत्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.\nहातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,\nशरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.\nसंख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.\nम्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.\nत्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.\nजखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.\nजास्त रक्त गेल्याने थकवा येतो.\n⚡प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं\n• डेंग्यू, मलेरियाचा ताप\nडेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.\nत्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,\nत्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.\n⚡प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :\n• लसूण खाऊ नये.\n• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.\n• अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.\n• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.\n• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.\n• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.\n• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nत्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.\nप्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.\nपौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.\n⚡नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .\nजर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.\nशरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.\nपुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....\nपपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.\nगुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.\nप्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.\nभोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ\nहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.\nपालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.\nशरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.\nबीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते\nअब कहीं से भी कैंसिल हो सकेगा आपका रेल टिकट, जानें...\nये हैं भारत के 'बिलेनियर' IAS, छापेमारी में घर से ...\nतीन गुना तेजी से कम करना है मोटापा, तो रोज करें इस...\nजानिए, किस अभिनेता को अबूधाबी एयरपोर्ट पर गिरफ्तार...\nपासपोर्ट में अब ऐसे करवा सकते हैं ऐड्रेस से लेकर न...\nसिर्फ सात दिन में मिल जाएगा पासपोर्ट, पूरी करनी हो...\n'अपने ही देश में अमिताभ को होने लगी थी घुटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-airport-seized-foreign-currency-123001", "date_download": "2018-08-20T10:59:00Z", "digest": "sha1:2LRMDN42KCOQ5CIJWI4KOUGLNXC3LT7M", "length": 10958, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai airport seized foreign currency विमानतळावर परदेशी चलन जप्त | eSakal", "raw_content": "\nविमानतळावर परदेशी चलन जप्त\nसोमवार, 11 जून 2018\nमुंबई - लाखांच्या परदेशी चलन तस्करीप्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने सहार विमानतळावर एकास अटक केली; तर दुसऱ्या कारवाईत १९ लाख रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी एका महिलेस ताब्यात घेण्यात आले.\nरविवारी पहाटे एआययूचे पथक विमानतळावर गस्त घालत होते. सैफुद्दीन कुलाठील या प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली असता त्याच्या बॅगेतून ४० हजार ५०० यूएस डॉलर, दोन लाख १४ हजार ७८० सौदी रियाल, दोन हजार ७७५ ओमन रियाल, ३७ हजार ६०० दिराम, २५५ दिनार असे परदेशी चलन जप्त केले. जप्त केलेल्या परदेशी चलनाची किंमत ७५ लाख ८५ हजार इतकी आहे. त्याने ब्लॅंकेटमध्ये हे चलन लपवले होते.\nमुंबई - लाखांच्या परदेशी चलन तस्करीप्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने सहार विमानतळावर एकास अटक केली; तर दुसऱ्या कारवाईत १९ लाख रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी एका महिलेस ताब्यात घेण्यात आले.\nरविवारी पहाटे एआययूचे पथक विमानतळावर गस्त घालत होते. सैफुद्दीन कुलाठील या प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली असता त्याच्या बॅगेतून ४० हजार ५०० यूएस डॉलर, दोन लाख १४ हजार ७८० सौदी रियाल, दोन हजार ७७५ ओमन रियाल, ३७ हजार ६०० दिराम, २५५ दिनार असे परदेशी चलन जप्त केले. जप्त केलेल्या परदेशी चलनाची किंमत ७५ लाख ८५ हजार इतकी आहे. त्याने ब्लॅंकेटमध्ये हे चलन लपवले होते.\nKerala Floods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व अॅमेझॉनद्वारे सर्व...\nसोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार\nःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात...\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nप्रेयसीच्या खर्चासाठी तो बनला चोर\nनागपूर - प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करता याव्यात यासाठी कपिल अशोक गवरे (२५, रा. गौतमनगर, गिट्टीखदान) हा युवक चक्‍क चोर बनला. प्रेमापोटी त्याने १६...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T11:17:12Z", "digest": "sha1:ZWHWDX4LGTQUGKDFBLXSJD2NMODZW2ZY", "length": 15468, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी दोघांना अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी दोघांना अटक\nपिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी दोघांना अटक\nपिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोनू उर्फ तरुण टाक (वय २०, रा. पिंपरी) आणि जतीन मुकेश मेवाती (वय १८, बोपखेल) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर कटात सामील असलेले आरोपींचे इतर सहकारी मात्र फरार झाले आहेत.\nलैंगिक अत्याचार केल्याची तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला आर्थीक मदत करतो म्हणून पिंपरीत मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या आदित्य खोतचा नांदेगाव येथील डोंगरावर पार्टीच्या बहाण्याने नेऊन मंगळवारी (दि.१७) धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोनू आणि जतीन या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २७ जुलै पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र कटात सामील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.\nPrevious articleराहुल गांधी, पंतप्रधानांच्या गळाभेटीवर काँग्रेसची मुंबईत फलकबाजी\nNext article२०१९च्या निवडणुकीनंतर भाजप विरोधी बाकावर – राजू शेट्टी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवडमध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nसाडेसहा तासांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/contact-us.aspx", "date_download": "2018-08-20T10:23:26Z", "digest": "sha1:WDZKHH232E7XFJUZCMFNEFW452NUJWLZ", "length": 22565, "nlines": 162, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Contact Us", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T11:25:34Z", "digest": "sha1:UG6XU5ATXV4QQXFKRT4J6HL2PXFKTW5N", "length": 2841, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "फ्रि कॉल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंटरनेट वापरुन संगणकावरुन मोबाईल फोनवर मोफत कॉल\nआज मी एका अशा मजेशीर वेबसाईटची माहिती सांगणार आहे, जिचा उपयोग करुन तुम्ही इंटरनेट वरुन कोणत्याही मोबाईलवर अगदी मोफत कॉल करु शकता. …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:12:56Z", "digest": "sha1:B2AQQGXKLFSAPDSBARZ5UX47EQUOBKTN", "length": 13244, "nlines": 159, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "अनुक्रमणिका – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nसंकल्पना, संपादन आणि मांडणी – सायली राजाध्यक्ष\nसंपादन साहाय्य – मेधा कुळकर्णी, दिवाकर देशपांडे\nव्हिज्युअल कंटेंट – प्रसाद देशपांडे\nमुद्रितशोधन – शिवानी ओक\nदस्तरखान – उत्तर प्रदेश – प्राची सोमण\nधान का कटोरा – छत्तीसगढ – अजिता खडके\nवेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू – प्रतिभा चंद्रन\nमासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा – मनस्विनी प्रभुणे-नायक\nझणझणीत रेलचेल – आंध्र प्रदेश – विद्या सबनीस\nभोजोन राषिक बांगाली – पश्चिम बंगाल – प्रीती देव\nगुड फॉर योर सोल माछेरझोल – पश्चिम बंगाल – माधवी भट\nदेवभूमीची खाद्ययात्रा – गढवाल – अनन्या मोने\nदोन राज्यं – दोन खाद्यसंस्कृती – बिहार आणि राजस्थान – स्वाती शिंदे-जैन\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश – शक्ती साळगावकर-येझदानी\nबोढिया उडिशा – ओरिसा – मोनालिसा पांडा\nखाणारा खिलवणारा मध्यप्रदेश – भारती दिवाण\nअमे गुजराती – गुजरात – प्रज्ञा पंडित\nउपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम – किमया कोल्हे\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ – तनश्री रेडीज\nकम्फर्ट फूडची परमावधी – ब्रिटन – शैलेन भांडारे\nलंडन खाद्यनामा – प्राची परब-शेट्टी\nवारूणीचा प्रदेश – जर्मनी – जयश्री हरि जोशी\nगुटेन आपेटीट – जर्मनी – शिल्पा गडमडे-मुळे\nटेस्ट ऑफ पॅराडाइज – इराण – कल्याणी कुमठेकर\nसमृद्ध चवदार खाणं – इथियोपिया – नेत्रा जोशी\nखाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो – पेरू – पुष्पक कर्णिक\nडिस्कव्हरिंग घाना – सचिन पटवर्धन\nटर्किश डिलाइट १ – तुर्कस्तान – भूषण कोरगावकर\nटर्किश डिलाइट २ – तुर्कस्तान – पूजा देशपांडे\nप्रेमात पडायला लावणारी पाककला – ग्रीस – मेघना चितळे आणि विक्रम बापट\nटकर बॅग – ऑस्ट्रेलिया – भाग्यश्री परांजपे\nस्थलांतरिताची खाद्यसंस्कृती – ऑस्ट्रेलिया – श्रुतकीर्ती काळवीट\nरॉयल डच – नेदरलंड – विश्वास अभ्यंकर\nझटपट, सोपी खाद्यसंस्कृती – नेदरलंड – तृप्ती फायदे-सावंत\nमत्स्याहारी नॉर्वे – स्नेहा काळे\nशिकाम्बा मकाम्बा मोझांबिक – कल्याणी कुमठेकर\nहॉट पॉट – चीन – अपर्णा वाईकर\nभारतीय आणि आफ्रिकी फ्यूजन – त्रिनिदाद – गौरव सबनीस\nकृतज्ञ खाद्यसंस्कृतीचा देश – जपान – विभावरी देशपांडे\nवाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स – प्रियांका देवी मारूलकर\nसिंहकटी फ्रेंच – अश्विनी डेकन्नावर – दस्तेनवर\nअरेबिक तहजीब-ए-जायका – अरूणा धाडे\nचिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया – स्नेहा पांडे\nकिमचीच्या देशात – दक्षिण कोरिया – मल्लिका घारपुरे-ओक\nसहनौ भुनक्तु – मिलिंद जोशी\nपरदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव – आदिती चांदे-अभ्यंकर\nसर्वसमावेशक सुरिनाम – विश्वास अभ्यंकर\nखाद्यसंस्कृतीचा संकर – मॉरिशस – सई कोर्टीकर\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको – चित्रलेखा चौधरी\nशहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली – मयूरेश भडसावळे\nसिंधु ते ब्रह्मपुत्र – खाद्यसंस्कृतीचा आढावा – सुनील तांबे\nमुळारंभ आहाराचा – उरूळी कांचन – मेधा कुळकर्णी\nकला आणि खाद्यसंस्कृती – शर्मिला फडके\nरेल्वेची खानपान संस्कृती – हेमंत कर्णिक\nएका चवीचं जन्मरहस्य – आशय गुणे\nमुलं आणि पौष्टिक खाणं – मधुरा देव\nचिनी शाकाहारी पाहुणचार – शर्मिला फडके\nशँक्स – मराठी फाइन डायनिंग – आशय जावडेकर, गौतम पंगू, निलज रूकडीकर\nसिनेमातली खाद्यसंस्कृती – शर्मिला फडके, सायली राजाध्यक्ष\nकॉफिलिशिअस – प्राची मसुरेकर –वेदपाठक\nएक प्याली चाय, कभी भी हो जाय\nवाईनसूत्र – ममता भारद्वाज\nस्कॉचची पंढरी – आईला – रूपल कक्कड\nब्रेडगाथा – समीर समुद्र\nदम (बिर्याणी) है बॉस\nस्विस चीजची कहाणी – आरती आवटी\nपोएट्री कॉल्ड फ्रेंच चीज – स्नेहल क्षीरे\nओळख बटाट्याशी – शिल्पा केळकर\nरसदार फॉन्ड्यू – मृदुला बेळे\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक – पूर्वा कुलकर्णी\nडेन काउंटी फार्मर्स मार्केट यूएसए – मेघना चितळे-विक्रम बापट\nकाही युरोपिय पदार्थ – निखिल बेल्लारीकर\nछेनापोडं आणि दहीबरा – भूषण कोरगावकर\nआखाती देशांतले गोड पदार्थ – वर्षा नायर\nकॅनडातल्या आईस वाईन – सतीश रत्नपारखी\nस्वयंपाकघर त्याचं आणि तिचं\nएकट्या माणसाचं स्वयंपाकघर – सचिन कुंडलकर\nठकूच्या स्वयंपाकघराची गोष्ट – नीरजा पटवर्धन\nभारतातली मुस्लिम खाद्यसंस्कृती – मोहसिना मुकादम\nब्रेड करणं एक कला – सई कोरान्ने-खांडेकर – मुलाखत – सायली राजाध्यक्ष\nमाझे खाद्यजीवन – पु. ल. देशपांडे – अतुल परचुरे\nअनंताश्रम – जयवंत दळवी – अजित भुरे\nमालिकांमधलं स्वयंपाकघर – लेखन आणि वाचन – शुभांगी गोखले\nमद्यपान –एक चिंतन – लेखन आणि वाचन – हृषीकेश जोशी\nभात पिठल्याची गोष्ट – विजया राजाध्यक्ष – सीमा देशमुख\nपाडस – अनुवाद – राम पटवर्धन – सीमा देशमुख\nआयदान – उर्मिला पवार – चिन्मयी सुमीत\nबलुतं – दया पवार – कौशल इनामदार\nखमंग – दुर्गा भागवत – सायली राजाध्यक्ष\nअन्नपूर्णा – मंगला बर्वे – सायली राजाध्यक्ष\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/dincharya-day-routine-daily-season/", "date_download": "2018-08-20T10:32:52Z", "digest": "sha1:5MJR7JKJXGZVUG6PPEL3HAIGYZJOKZJ3", "length": 7426, "nlines": 83, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "दिनचर्या नित्य पाळावी – ऋतूचर्या अवलंबावी | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nदिनचर्या नित्य पाळावी – ऋतूचर्या अवलंबावी\nसर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्या सर्वांना सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो आणि आरोग्य लाभो अशी भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना\nगेल्या अंकात आपण वसंत ऋतुविषयी माहिती बघितली. त्यामध्ये आपण निरोगी राहण्यासाठी वमन क्रिया कशी करावी हे बघितलं. आपण सर्वांनी वमन केलंही असेल. या अंकात ग्रीष्म ऋतुचर्या बघणार आहोत. पण पाडव्याच्या निमित्ताने कडूनिंब या वनस्पतीचे महत्व आहे. कडूनिंब कफघ्न, शीत, जंतुघ्न, रक्तशुद्धिकारक आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला कडुनिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे.आपल्या भागात साधारण एप्रिल सरताना ग्रीष्म सुरु झालेला असतो. हवेतील उष्णता जास्त असते. उष्णतेमुळे सृष्टी व शरीर दोहोतील ओलावा, जलतत्वाचे शोषण होत असते. त्यामुळे शरीराचा दाह होतो; हात, पाय गरम होतात; पायाला भेगा पडतात; तहान जास्ती लागते; भूक मंदावते; थकवा वाढतो; उष्णतेचे आजार होतात; डोळ्याची आग, गुददाह, नाकाचा घोणा फुटणे इत्यादी अशा रोगांपासून वाचण्यासाठी शितोपचार करणे आवश्यक आहे.\nग्रीष्म ऋतूमध्ये मधुर, किंचित आम्ल व लवणयुक्त आहार घ्यावा. त्यामध्ये विविध फळांचे रस वा चिंचा पानक, आंब्याचे पन्हे, आवळा सरबत, कोकम सरबत यांचा वापर करावा. पेप्सी, कोलासारखी थंड पेयं कटाक्षाने टाळावी. आईसक्रीमही जरा बेताने खावे. आहार स्निग्ध, हलका, सुपाच्य असा असावा. उन्हातून आल्यावर बर्फाचे पाणी पिऊ नये.\nस्नानासाठी थंड पाण्याचा वापर कारावा. पाणी चंदन, वाळा इत्यादी सुगंधी औषधांनी सुगंधी करावे. विविध प्रकारची सुगंधी, नैसर्गिक, सौम्य अत्तरं अंगाला लावावी. थंड हवेची ठिकाणं, नद्या तळी-तलावाच्या सान्निध्यात राहावे. नौकाविहार करावा. थंड पाण्याची कारंजी जेथे आहेत त्या ठिकाणी बसावे.मोगरा, गुलाब अशी शीतल फुले घरात सजवावी. पाण्यातही मोग-याची फुलं, वाळा घातल्यास पाणी थंड व सुगंधी होते.\nउन्हात घराबाहेर पडू नये. पडायचे झाल्यास डोक्याला टोपी, सुती कपडे, पांढ-या रंगाचा वापर जास्त करावा.अभ्यंग करावा. दिवसा झोपावे वा आराम करावा. औदुंबर जल, चंदनासव, सारीवाद्यासव,कामदुधा रस,गुलकंद, प्रवाळभस्म यासारखी दाहशाम औषधी घरात असावी.\nअशाप्रकारचे विविध उपचारांच्या उपयोगाने ग्रीष्मातील उष्णतेचा त्रास कमी होतो.\nOne thought on “दिनचर्या नित्य पाळावी – ऋतूचर्या अवलंबावी”\nऔदुंबर जलाविषयी शोधताना तुमचा हा लेख\nमिळाला. त्याविषयी म्हणजे त्याच्या फायद्यांबद्दल\nअजुन माहिती मिळेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/bhayyuji-maharaj-shoot-himself-dead-123245", "date_download": "2018-08-20T11:02:12Z", "digest": "sha1:XIMWG5HSTC6ITJKMS324C7OWWONQGTO5", "length": 13515, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhayyuji maharaj shoot himself dead भैय्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nभैय्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\nमंगळवार, 12 जून 2018\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भैय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, की संस्कृती, ज्ञान आणि सेवा असे त्रिवेणी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार कायम समाजाला प्रेरित करत राहतील.\nइंदूर : राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज (वय 50) यांनी आज (मंगळवार) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.\nभैय्यूजी महाराज हे इंदूरमध्ये वास्तव्यास होते. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग भागात असलेल्या त्यांच्या बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आज दुपारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. इंदूरमधील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती. भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर का गोळी झाडली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. भैय्यूजी महाराज यांनी गेल्यावर्षीच दुसरा विवाह केला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या घरी कौटुंबिक कलह सुरु होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. याच कारणावरून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता आहे. भैय्यूजी महाराज यांना नुकताच मध्य प्रदेश सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते, की संतांसाठी पदाचे महत्त्व काही नसते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ते प्रसिद्ध होते. डिसेंबर 2011 मध्ये अण्णा हजारे आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली होती. त्यापूर्वीही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही त्यांची भूमिका बजावली होती.\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भैय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, की संस्कृती, ज्ञान आणि सेवा असे त्रिवेणी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार कायम समाजाला प्रेरित करत राहतील.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-police-sub-inspectors-47982", "date_download": "2018-08-20T11:21:35Z", "digest": "sha1:I4ERVRVNTW2EAB4M2CCNTPHW4P4O6J56", "length": 11626, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik police sub-inspectors राज्यातील २१७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या | eSakal", "raw_content": "\nराज्यातील २१७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या\nशुक्रवार, 26 मे 2017\nनाशिक - राज्यातील पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या २१७ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज जाहीर झाल्या असून, यात नाशिक पोलिस आयुक्तालयातील आठ जणांचा समावेश आहे.\nविशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांच्या आदेशान्वये आज राज्यातील २१७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर झाल्या. आज झालेल्या बदल्यांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस उपनिरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाली. पोलिस आयुक्तालयात नव्याने सहा पोलिस उपनिरीक्षक दाखल होणार आहेत.\nनाशिक - राज्यातील पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या २१७ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज जाहीर झाल्या असून, यात नाशिक पोलिस आयुक्तालयातील आठ जणांचा समावेश आहे.\nविशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांच्या आदेशान्वये आज राज्यातील २१७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर झाल्या. आज झालेल्या बदल्यांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस उपनिरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाली. पोलिस आयुक्तालयात नव्याने सहा पोलिस उपनिरीक्षक दाखल होणार आहेत.\nमनीष किशोर पोटे, विनोद साहेबराव भालेराव, रंजना चंद्रकांत बनसोडे, गजानन फकिरराव इंगळे, हनुमंत विक्रम वारे, संतोष कमलाकर गुर्जर, मीना सुखदेव बकाल, सागर सर्जेराव चव्हाण (नाशिक शहर).\nजगदीश परशू गावित, जयेश पराजी पाटील, पूनम मगन भोई, रवींद्र बाबूराव भिडे, पुष्पा चंद्रभान आरणे, अन्सार अहमद शेख (नाशिक शहर).\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/mumbai/okhi-cyclone-just-1000-kms-away-from-mumbai/", "date_download": "2018-08-20T10:54:24Z", "digest": "sha1:7WH2BMZZUVQQSESTT2UMFF2TTJYQMI5S", "length": 8213, "nlines": 195, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुंबईपासून ‘ओखी चक्रीवादळ’ एक हजार किमीवर! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश मुंबईपासून ‘ओखी चक्रीवादळ’ एक हजार किमीवर\nमुंबईपासून ‘ओखी चक्रीवादळ’ एक हजार किमीवर\nमुंबई : मुंबईलगतच्या अरबी समुद्राला तीन दिवस ‘ओखी’ वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात ओखी नावाचं चक्रीवादळ तयार झालंय. हे वादळ मुंबईच्या समुद्रापासून १००० किमीवर असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय. ६ डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.\nओखी वादळाचा तडाखा बसलेल्या, केरळ आणि तमिळनाडूतील सुमारे एक हजार मच्छिमारांनी सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आश्रय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत सर्व मच्छिमार सुखरुप असल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला या सर्व मच्छिमारांची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nमागिल लेख दहशतवादी हाफिज सईद निवडणूक लढवणार\nपुढील लेख भाजपच्या ट्विटर अकाऊंटवर भाजपविरोधीच ट्विट\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/nimitta-article-new-year-celebretion/", "date_download": "2018-08-20T10:33:48Z", "digest": "sha1:ICLNH4QI6SM2RE2BRWCILLEK3Z3M2ADJ", "length": 9791, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "नववर्ष स्वागत यात्रा | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nदोन तीन आठवड्यांपूर्वी एका रविवारी मी आणि माधवराव घुले आपल्या संघाच्या कार्यालयात बसलो होतो. माधवराव संघाच्या वार्षिक अहवालावर शेवटचा हात फिरवत माझ्याशी बोलत होते, इतक्यात संघाच्या युवोन्मेषचे टवटवीत चेहरे आंत डोकावले. ‘अरे या, या. ‘ माधवराव म्हणाले, आणि बघता बघता संघाची तरुणाई कार्यालयात स्थानापन्न झाली. ‘साप्ताहिक बैठक कां’ मी विचारले. ‘नाही, नाही. आज आम्ही स्वागत यात्रेच्या तयारीनिमित्त जमलो आहोत.’ एकानं सांगितलं.\n‘गतवर्षी ऐनवेळेस ठरलं, पण यावर्षी जरा जास्त तयारीनं सामील होऊयाअसं आम्ही सर्वांनी ठरवलं’.\nपुढे मग काय करायचं , कसं करायचं ही चर्चा चालू राहिली. अगदी सकाळी प्रथम संघाच्या कार्यालयात येवून गुढी उभारायची, पूजन करायचे आणि नंतर स्वागतयात्रेत सामील व्हांयचं, मग त्याचे बॅनर वगैरे इतरही चर्चा. गेल्या दोन वर्षात माधवरावांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या आपल्या तरुणाईचे आता युवोन्मेष असं त्यांनीच नामाभिधान केलं होतं आणि त्याचेच कार्यकर्ते नववर्ष यात्रेतील चर्चा करत होते. मला वाटतं नववर्ष स्वागतयात्रेची ही सर्वात जमेची बाजू आहे. आपला सांस्कृतिक वारसा हातातून निसटतो की काय, तरुण तरुणी दिशाहीन झाल्या की काय अशी नुसती ओरड करत बसण्यापेक्षा त्याला योग्य वळण दिलं तर त्यातून खूप काही चांगलं निर्माण होऊ शकतं.\nअसाच दुसरा प्रसंग. आमच्या सोसायटीतील काही मुली एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की सोसायटीच्या आवारात यावर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येस चांगली वीस फुट व्यासाची रंगावली काढायची. त्यांना हवी असलेली सर्व मदत सोसायटीच्या पदाधिका-यांनी देण्याचं मान्य केलं. तशी आमची सोसायटी उपरस्त्यापासूनही खूपच आंत आहे. तरीही स्वागतयात्रेतील सुंदर-सुंदर रांगोळ्यांनी आमच्या सोसायटीतील मुलींनाही एक वेगळीच प्रेरणा मिळालेली दिसून आली आणि त्यांनी ठरवले. छोट्या- छोट्या मुलीही आता दारासमोर आधी रांगोळी काढायची प्रॅ क्टिस करतायत, त्याहून थोड्याशा मोठ्या स्केचेस बनवतायत, दोघी-तिघींनी संस्कार-भारतीच्या एकदिवसीय कार्यशाळेस हजेरीही लावलीय. त्यांच्या आयाही त्यांना मार्गदर्शन करतायत.\nस्वागतयात्रेचं फलित काय म्हाणून उगाचच कंठशोष करणा-यांचा आपण बिलकुल विचारच न केलेला बरा. स्वागतयात्रेमुळं डोंबिवलीच्या एकूण समाज जीवनात आपल्या संस्कृतीचा वारसा हळुहळु झिरपतो आहे, त्याचीच ही दोन प्रातिनिधीक उदाहरण म्हणावी लागतील.\nबेबंद, बेभान, बेलगाम प्रवृत्तीना आलेला ऊत आणि ऐहिक जीवनापलीकडचं काही नाही असंच जणू काही चित्र उभं करणा-या, तिन्ही त्रिकाळ सर्व वाहिन्यांवर चालू असलेल्या मालिका यामुळं आपलं सामाजिक, सांस्कृतिक जीवनच उध्वस्त होतं की काय असं वाटत असतानाच स्वागतयात्रेच्या संकल्पनेला इतक्या उत्स्फुर्तपणे जो विस्मयकारी प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे अजून सर्व काही हाताबाहेर गेलेले नाही असं वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात वर्षप्रतिपदेला विराट स्वरूपात दिसणारी डोंबिवलीच्या काना-कोप-यातून शिस्तबद्धपणे अवतरणा-या स्वागतयात्रेची तयारी मात्र तशी महिना दीड महिना आधी चालू असते. थोडासा कानोसा घेतला तर कुठे ढोलताशांच्या साथीने लेझीमचे हात बसतायत, कुठे चित्ररथांची जुळणी चालू आहे, तर कुठे यावर्षी कुठलं पथनाट्य करायचं याचाही विचार होताना दिसतो. सर्व थरातील आबाल-वृद्धांना आकर्षित करणारी ही स्वागतयात्रा आता डोंबिवलीच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. वर्षप्रतिपदेच्या स्वागतयात्रेत सामील होऊन आपण सर्वजण हा आनंद लुटुया आणि येणा-या प्रत्येक वर्षाकांठी तो बहरत राहावा अशी श्री गणेशचरणी प्रार्थना करुया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2017/04/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:04:37Z", "digest": "sha1:Q2LICVSN37IZCUAZXNH7QLXF5KMHFCOW", "length": 15711, "nlines": 290, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: लोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nलोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र\n“लोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र” वाचलं. १९९० मध्ये गेलेल्या आपल्या आईला सईद मिर्झांनी तिच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या या दीर्घपत्रात आईशी संवाद आहे. सोव्हिएत रशियाचं विघटन, अमेरिकेवरचा दहशतवादी हल्ला, त्सुनामी, रामजन्मभूमीचं आंदोलन, बाबरी मशीद पाडणं, त्यानंतरच्या दंगली, मुंबईतले बॉंबस्फोट ... मुंबईतल्या एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय उदारमतवादी मुस्लीम कुटुंबातल्या, आपल्या लोकशाहीवर ठाम विश्वास असणाऱ्या आईला तिच्या मृत्यूनंतर जगात आणि देशात झालेल्या ठळक घडामोडी सांगून या दीर्घ पत्राची सुरुवात होते. आणि त्यापुढे, आई जिवंत असतांना जे जे सांगायचं राहून गेलं, ते सगळं आईशी बोललं जातं. आईइतक्या जवळच्या व्यक्तीला सांगायच्या राहिलेल्या गोष्टी कधी एक-दोन आणि एकाच पातळीवरच्या कश्या असतील त्यासाठी एखाद्या म्युरलसारखी रचना या पुस्तकात आहे. यात कादंबरी आहे, सिनेमाची संहिता आहे, आत्मकथन आहे, देशातल्या - जगातल्या परिस्थितीविषयी टिप्पणी आहे, इतिहास आणि संस्कृतीविषयी भाष्य आहे, काव्य आहे, स्वतःशीच संवादही आहे, गप्पा आहेत. एकाच पुस्तकात एवढं सगळं असतांना, हे सगळं वाचतांना विस्कळीतपणा जाणवला का त्यासाठी एखाद्या म्युरलसारखी रचना या पुस्तकात आहे. यात कादंबरी आहे, सिनेमाची संहिता आहे, आत्मकथन आहे, देशातल्या - जगातल्या परिस्थितीविषयी टिप्पणी आहे, इतिहास आणि संस्कृतीविषयी भाष्य आहे, काव्य आहे, स्वतःशीच संवादही आहे, गप्पा आहेत. एकाच पुस्तकात एवढं सगळं असतांना, हे सगळं वाचतांना विस्कळीतपणा जाणवला का मी तरी पुस्तक वाचतांना एवढी गुंग होऊन गेले होते, की मला त्यात विस्कळीतपणा, रूळ बदलतांना होणारी खडखड ऐकायला आली नाही.\nनेहेमी पुस्तक आवडलं, तर ते वाचून खाली ठेवल्याबरोबर मला त्याविषयी काहीतरी म्हणावंसं वाटतं. हे पुस्तक काल वाचून झालं, मी अजून विचार करते आहे – नेमकं काय काय वाटतंय मला\nजाती-धर्मामध्ये अभिमान धरण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही – तुम्ही अमुक एका जातीचे / धर्माचे / देशाचे असण्यात तुमचं कर्तृत्व काय आहे It is just accidental. पण तरीही जन्माने चिकटलेली ही ओळख आपण नाकारू शकत नाही, आणि कधीकधी आपल्या विचारातही नकळत हे कुठेतरी झिरपत असतं.\nबाबरी मशीद पडली तेंव्हा मलाही आनंद वाटला होता. मी हिंदू आहे, मुसलमान फार वरचढ झालेत, त्यांना चांगली अद्दल घडली असं काहीतरी वाटलं होतं का मला तेंव्हा माहित नाही. फार कळत नव्हतं तेंव्हा, मात्र हा एक निर्णायक क्षण आहे असं वाटलं होतं एवढं नक्की. पण तेंव्हाच्या रथयात्रा, देशभरातून गोळा केलेल्या “श्रीराम” लिहिलेल्या विटा, कारसेवा – एकूण सगळाच धार्मिक उन्माद - या सगळ्याचा आज मी विचार करते तेंव्हा मला भयानक वाटतं हे. खरोखर आफूची गोळी आहे ही – एवढ्या लोकांना त्यांच्या रोजच्या जगण्यातले खरे प्रश्न विसरवून एकमेकांविरुद्ध भडकवायला लावणारी. (आणिबाणीविषयी वाचूनही तेवढंच अस्वस्थ वाटतं, किंवा आज देशात जे ध्रुवीकरण चाललं आहे तेही तितकंच भयानक वाटतं म्हणा.) दुर्दैवाने आपल्याकडचे खरे प्रश्न सोडवण्यात कुणालाच रस नाहीये. त्यामुळे या सगळ्याला विरोध करणारेही त्यांची त्यांची छुपी कारणं घेऊन विरोध करतात.\nइस्लामविषयी काही ठामपणे म्हणणं अवघड आहे मला. माझी इस्लामशी धर्म आणि संस्कृती म्हणून ओळख प्रामुख्याने मध्ययुगातला भारत, मुस्लीम आक्रमणं, त्यानंतर घडलेले धार्मिक अत्याचार, फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती, या सगळ्याला अजूनही चिकटून राहणारं आजचं धर्माचं राजकारण, मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांचा दहशतवाद एवढ्या distorted आणि partial प्रतिमेमधून झालेली आहे. इतिहास नेहेमी जेत्यांचा असतो. जगाच्या इतिहासाची तोंडओळख करून घेताना मी अरब विद्वानांविषयी काहीच शिकलेले नाही. पूर्वेकडचं ज्ञान पाश्चात्यांपर्यंत अरबांमर्फत पोहोचलं एवढंच मला त्यांच्याविषयी माहित आहे. इब्न रश्द, इब्न सिना, अल गझाली ही नावंही मला नवीन आहेत. या सगळ्यांची जवळून ओळख करून घ्यावीशी वाटते आहे.\nमी मूळ इंग्रजी पुस्तक वाचलेलं नाही, मिलिंद चंपानेरकरांनी केलेलं मराठी भाषांतर वाचलं. भाषांतर तसं ठीक, पण दोन – चार ठिकाणी बारीक खडे लागले दाताखाली. (याला २०१६चा साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळालाय.)\nलेखक: सईद अख्तर मिर्झा\nमराठी अनुवाद: मिलिंद चंपानेरकर\nSeems, खरंय, धर्म माणूस बरेच वेळा स्वार्थासाठी वापरतो.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nपुन्हा एकदा सोन्याच्या फुलांचं झाड\nलोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5665587289280983163&title=Megha%20Dhade%20is%20Winner%20of%20'Bigg%20Boss'%20Marathi%20Season&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:15Z", "digest": "sha1:B4KTII6PB4H3LTX54BINGIQQIO34BOFF", "length": 11288, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे", "raw_content": "\n‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे\nमुंबई : गेले तीन महिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच लोणावळा येथे पार पाडला. यात मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेता होण्याचा मान पटकावला, तर पुष्कर जोगने दुसरे स्थान मिळवले. मेघा धाडेला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी आणि खोपोली येथे सिटी ऑफ म्युझिककडून एक घर बक्षीस रूपात मिळाले.\n‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात तीन महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर झाली. कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच या कार्यक्रमामध्ये कोण कोण असेल, कोण याचे सूत्रसंचालन करेल आणि मुख्य म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. ‘कलर्स’ने ‘बिग बॉस’चे मराठमोळे रूप प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली. मराठमोळ्या ‘बिग बॉस’च्या पहिल्या सिझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत राहिली.\n‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाबद्दल बोलताना कलर्स मराठी, गुजराती आणि व्हायाकॉम१८ मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपटचे व्यवसाय प्रमुख निखिल साने म्हणाले, ‘बिग बॉस मराठी या कार्यक्रमाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असले, तरीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आमच्या मनामध्ये होती आणि ती म्हणजे या कार्यक्रमातील मराठीपणा टिकवून ठेवणे. स्पर्धकांची निवड देखील ही गोष्ट लक्षात ठेउनच करण्यात आली होती. बिग बॉस मराठीचे पहिले पर्व संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन रोज बघितले हेच या कार्यक्रमाचे यश आहे; तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक वाद–विवाद झाले, अनेक चर्चा झाल्या, कार्यक्रमाबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या हे देखील या कार्यक्रमाला मिळालेले यशच आहे असे मी म्हणेन.’\nमहेश मांजरेकर म्हणाले, ‘बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे पहिले पर्व अतिशय छान पार पडले. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या पर्वाला मिळाले. मेघा, पुष्कर आणि सई यांची तिगडी पुढे जाईल असे मला पहिल्यापासून वाटले होते. मेघा अत्यंत हुशार खेळाडू आहे. मेघाकडून कुठली चूक झाली, तर तिला माफी मागायला कधीच लाज वाटली नाही. ती प्रेमाने प्रेक्षकांची मने जिंकत गेली. ती या कार्यक्रमामध्ये पूर्ण अभ्यास करून आली होती. मेघाचे हळूहळू प्रेक्षकांबरोबरच नाते खूप भक्कम होत गेले आणि तिने विजेतेपद पटकावले असे मी म्हणेन’.\n‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे म्हणाली, ‘मी अनेक वर्षांपासून बघितलेले स्वप्न आज पूर्ण झाले त्याचा मला खूप आनंद होतो आहे. कलर्स मराठी आणि इंडेमॉल टीमची मी आभारी आहे की, त्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा भाग होण्याची संधी मिळाली आणि आता मी हे पर्व जिंकले आहे यावर मला विश्वासच बसत नाहीये.’\nTags: मेघा धाडेकलर्स मराठीमराठी बिग बॉसनिखिल सानेमहेश मांजरेकरMumbaiMegha DhadeColors MarathiMarathi Bigg BossMahesh ManjarekarNikhil Saneप्रेस रिलीज\n‘बिग बॉस’चा पहिला सिझन ‘कलर्स मराठी’वर कलर्स मराठीवर रंगणार छोट्या सूरवीरांचे पर्व अनिरुध्द जोशी ठरला राजगायक महेश मांजरेकर मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालक ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.khanakhazana.org/Kulith-Pithale-marathi.html", "date_download": "2018-08-20T10:24:22Z", "digest": "sha1:PH6IHEY4Y2G3L2I7FKZFKAJOVTUK5CXU", "length": 3121, "nlines": 77, "source_domain": "www.khanakhazana.org", "title": "कुळीथ पिठले | Kulith Pithale Recipe in Marathi | Khanakhazana", "raw_content": "\nरात्रीच्या जेवणात उत्तम असे मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.\nअर्धी वाटी कुळीथ पीठ\nतेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.\nत्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.\nकुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे.\nउकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/bhagawant/word", "date_download": "2018-08-20T11:24:06Z", "digest": "sha1:GI47REJ367KTXRCRQ6Z5OB6TFTHZQVU5", "length": 12553, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - bhagawant", "raw_content": "\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nभगवंत - ऑक्टोबर १७\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हण..\nभगवंत - ऑक्टोबर १८\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर १९\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २०\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २१\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २२\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २३\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २४\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २५\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - ऑक्टोबर २६\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम ..\nभगवंत - नोव्हेंबर २१\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हण..\nभगवंत - नोव्हेंबर २२\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २३\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २४\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २५\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २६\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २७\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २८\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर २९\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nभगवंत - नोव्हेंबर ३०\nब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्..\nपु. बांध ; धक्का ; मोर्चा . ' कीं भीमकिये सारखिये धुरे कुसुम बाणांचें हाथियेर गोरें कुसुम बाणांचें हाथियेर गोरें तया बांधलें बांधरे - नरुस्व ५२४ . ( सं . बंध )\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-20T11:38:33Z", "digest": "sha1:IWVJHBYZQCIRPI3ZSDUWHPMIBRXYUM6L", "length": 26284, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी\nस्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी\n=एआरएआयतर्फे आयोजित सियाट-२०१५ परिषदेचा समारोप=\nपुणे, [२३ जनेवारी] – भारताला सध्या दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचे खनीज इंधन परदेशी चलनात विकत घ्यावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी स्वच्छ इंधनावर अधिकाधिक संशोधन करावे, त्यासाठी शेतकर्‍यांनाही बरोबर घ्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी द ऑटोमोटीव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिम्पोजियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटीव्ह टेक्नोलॉजी २०१५ (सियाट) या स्वयंचलित वाहनांच्या तंत्रज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना केले.\nविक्रम साराभाई स्पेस रीसर्च सेंटरचे संचालक एम. सी. दातन, एआरएआयच्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे, नॅशनल ऑटोमोटीव्ह टेस्टिंग ऍन्ड रीसर्च आर ऍन्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (नॅट्रीप)चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गोकर्ण, रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय बंदोपाध्याय, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.\nगडकरी पुढे म्हणाले, विद्यमान इंधनपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या इंधन आयातीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. यावर उपाय काढण्यासाठी स्वच्छ इंधन निर्मिती होणे गरजेचे आहे. सोबतच मोठ्या प्रमाणावर ते निर्यात होणेही गरजेचे असून, त्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ऑटोमोटीव्ह क्षेत्रातील तज्ज्ञांनी संशोधन करावे. त्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे.\nया स्वच्छ इंधनावर आधारित गाड्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकार लवकरच क्लीन फ्युएल व्हेईकल पॉलिसी आणणार असून, त्यासाठी इंधनामध्ये ५ टक्कक्के आणि गाड्यांच्या निर्मितीवर ५ टक्के करांमध्ये सवलत मिळावी, असा प्रस्ताव, अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगून, आज संकटात आलेला शेतकरी स्वच्छ इंधन निर्मितीसाठी उपयोगी येऊ शकतो. शेतकरी जैव इंधन निर्मिती करू शकतो. त्याचाही संशोधनामध्ये उपयोग व्हावा, असे गडकरी म्हणाले.\nया इंधनाला बरोबर घेऊन, जल वाहतुकीला प्राधान्य देण्याला, केंद्र सरकारचे प्राधान्य राहणार आहे. छोट्या शहरांमध्येही जलवाहतूक करण्यासाठी हॉवरक्राफ्ट, कॅटरमरीन, सी प्लेन आणि पाण्यासह रस्त्यावर चालणारी बस यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.\nनवा भारत तयार करायचा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तत्व (एथिक्स), अर्थव्यवस्थेचा विकास (इकॉनॉमी) आणि पर्यावरण (इकॉलॉजी) अशी त्रिसूत्री समोर ठेवली आहे. त्याला अनुसरून अभियांत्रिकी, अंमलबजावणी आणि ई-एज्युकेशन असे धोरण रस्ते वाहतूक मंत्रालयाने तयार केले आहे. त्यामध्ये अधिकाधिक रस्ते सिमेंटचे करणे, प्रवाश्यांची सुरक्षितता आणि परवाना सुलभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नवा मोटार वाहन कायदा लवकरच करण्यात येणार असून, त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना दथन म्हणाले, ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी, विशिष्ट प्रकारचे उत्पादन करणे गरजेचे असून, ऑटोमोटीव्ह क्षेत्राने रिक्षासारख्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, ज्यामुळे सामान्य माणसांचा फायदा होईल.\nपंकजावर टीका करणार्‍यांनी स्वत: काय केलं\nआधी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळला, नंतर केले अभिनंदन\nपिंपरीने अनुभवला अपूर्व साहित्योल्हास\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nयशवंत देव यांना राम कदम पुरस्कार\nपुणे, [२३ जानेवारी] - शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचा राम कदम कला गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ गीतकार आणि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-konkan-arjuna-project-742-crore-proposal-sanction-54744", "date_download": "2018-08-20T10:49:48Z", "digest": "sha1:MJNH6VLINJTXJRYRB4TSG5CU7WXOJFUO", "length": 14840, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri konkan arjuna project 742 crore proposal sanction अर्जुना प्रकल्पाचा ७४२ कोटींचा प्रस्ताव मंजूर | eSakal", "raw_content": "\nअर्जुना प्रकल्पाचा ७४२ कोटींचा प्रस्ताव मंजूर\nशुक्रवार, 23 जून 2017\nकालवे बंदिस्त पाईपलाईनचे - ५८ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली; १२ वर्षे अपूर्ण अवस्थेत\nरत्नागिरी - जिल्ह्यात येत्या दोन वर्षांमध्ये सिंचन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडण्यास मदत होणार आहे. गेली बारा वर्षे काम अपूर्ण अवस्थेत असलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या (ता. राजापूर) ७४२ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये धरणाचा पावणेतीन टीएमसी पाणीसाठा वाढविण्यासह अपूर्ण कालव्यांचा समावेश आहे. १०६ कि.मी.चे कालवे बंदिस्त पाईपद्वारे होणार आहेत. त्यामुळे ५८ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल.\nकालवे बंदिस्त पाईपलाईनचे - ५८ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली; १२ वर्षे अपूर्ण अवस्थेत\nरत्नागिरी - जिल्ह्यात येत्या दोन वर्षांमध्ये सिंचन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडण्यास मदत होणार आहे. गेली बारा वर्षे काम अपूर्ण अवस्थेत असलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या (ता. राजापूर) ७४२ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये धरणाचा पावणेतीन टीएमसी पाणीसाठा वाढविण्यासह अपूर्ण कालव्यांचा समावेश आहे. १०६ कि.मी.चे कालवे बंदिस्त पाईपद्वारे होणार आहेत. त्यामुळे ५८ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल.\n२००५ मध्ये अर्जुनाचे काम सुरू झाले. त्याला अपेक्षित निधी शासनाकडून उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे अपूर्ण कामे लांबणीवर पडत गेली. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला. ऑक्‍टोबर २०१४ पासून अर्जुना मध्यम प्रकल्पासह राज्यातील विविध प्रकल्पांचे अनेक सुधारित प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित होते. जलसंपदा विभागाकडे हा प्रस्ताव तीन वर्षे पडून होता. जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी बैठक बोलावून राज्यातील १० जलसिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यात अर्जुना प्रकल्पाच्या ७४२ कोटींच्या प्रस्तावाला यात मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे ४० टक्के काम अपूर्ण आहे. सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात सिंचन क्रांतीला चालना मिळेल.\nप्रकल्पात पावणेतीन टीएमसी पाण्याचा साठा वाढावा म्हणून यातून प्रयत्न केला जाणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याचे काम खुल्या पद्धतीने केले जात होते. जमीन संपादनापासून काम होईपर्यंत ते वादग्रस्त ठरत होते. आता यापुढील सुमारे शंभर किमीचे कालव्याचे काम बंदिस्त पाईपनेच केले जाणार आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी जिरले वा पोचले नाही म्हणण्यास वाव नाही. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून त्याला मंजुरी मिळाली आहे. जून २०१९ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.\nशासनाने ३१ मे रोजी अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ७४२ कोटींचा हा प्रस्ताव होता. दोन वर्षांमध्ये ही कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यात सिंचन क्रांती होईल.\n- आर. एस. पांडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-kl-rahul-cheteshwar-pujara-walk-duck-56282", "date_download": "2018-08-20T11:25:23Z", "digest": "sha1:XO6M6UCYHVBLVJKYFML3S4SAZSY4I55Q", "length": 15216, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket KL Rahul cheteshwar pujara walk the duck के.एल. राहुलच्या टॅटूमुळे आईने त्याच्याशी केली 'कट्टी फू' | eSakal", "raw_content": "\nके.एल. राहुलच्या टॅटूमुळे आईने त्याच्याशी केली 'कट्टी फू'\nगुरुवार, 29 जून 2017\nराहुल म्हणाला, ऑस्ट्रेलियातील पदार्पणाच्या मालिकेतील ते सात दिवस एखाद्या नरकापेक्षाही कठीण होते. तो आपल्या संघ सहकाऱ्यांबाबत भरभरून बोलला. कारण जेव्हा तो ‘आऊट ऑफ फॉर्म’ होता आणि त्याचा आत्मविश्वास डगमगला होता, तेव्हा त्या सगळ्यांनी नेहमी त्याची बाजू घेतली होती. संपूर्ण संघ त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता. त्यामुळेच तो पुढच्या इनिंग्जमध्ये उत्तम कामगिरी करू शकला. त्यामुळेच पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने शतक केले होते.\nमुंबई : के.एल. राहुल हा त्याची आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि टॅटूंसाठी ओळखला जातो. त्याने ही प्रेरणा फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमकडून घेतली. पण त्याच्या या हेअरस्टाईलला आणि टॅटूंना घरच्यांची पसंती मिळाली नाही. जेव्हा त्याने पहिला टॅटू काढला तेव्हा त्याची आई त्याच्याशी एक आठवडाभर बोलत नव्हती. राहुलने स्वतःच हा किस्सा चाहत्यांशी शेअर केलाय.\nभारतीय फलंदाज के एल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांना व्हॉट द डक या कार्यक्रमात बोलते करत विक्रम साठ्ये याने यांच्या यापूर्वी कधीही न ऐकलेल्या कथा उलगडल्या. के एल राहुलची आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि टॅटू काढलेल्या बलदंड बाहूंपलीकडे त्याच्यातील माणूस कसा आहे ते त्याने सांगितले.\nचेतेश्वर पुजारा उर्फ ‘मि. डिपेंडेबल’च्या आयुष्यातही त्याच्या वडिलांचा प्रभाव, स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने केलेली त्रिशतके, त्याच्या अंधश्रद्धा आणि त्याच्या हृदयाच्या जवळ असलेल्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या आहेत.\nकेवळ एका गोंधळामुळे त्याच्या पालकांनी त्याचे नाव राहुल ठेवले. त्याने सांगितले की, त्याची आई शाहरूख खानची चाहती असल्यामुळे तिला त्याचे नाव राहुल ठेवायचे होते. पण खरी गंमत पुढे आहे. त्याचे वडील सुनील गावसकरचे समालोचन ऐकत होते आणि त्यांनी चुकून त्यांच्या मुलाचे नाव राहुल आहे असे ऐकले आणि त्यांना आपले नाव गावसकरच्या मुलाच्या नावावरून ठेवायचे होते. त्यामुळेच माझे नाव म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजन यांची सांगड आहे असे राहुलने सांगितले. राहुलने कुंबळेच्या कडक शिस्तीविषयीही सांगितले. त्याची अशी आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि वेशभूषा पाहून कुंबळे त्याच्याकड्या करड्या नजरेने पाहायचा, ही आठवणीही त्याने यावेळी सांगितली.\nचेतन पुजाराने सचिन तेंडुलकरसोबत फलंदाजी करताना घडलेला मजेशीर प्रसंग यावेळी सांगितला. त्याच्या शेवटच्या कसोटीमध्ये प्रेक्षकांकडून इतका गोंधळ होत होता की, त्यामुळे पुजारा विचलित झाला होता. त्यांच्या दौऱ्यात सचिनसोबत खेळताना असेही घडले होते की, जेव्हा एखादा फलंदाज बाद होत असे तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवत कारण त्यामुळे सचिन फलंदाजीसाठी येऊ शकेल. पुजारा जेव्हा चौकार मारत असे तेव्हाही प्रेक्षक टाळ्या वाजवत नसत कारण त्यांना मास्टर ब्लास्टरला फलंदाजी करताना पाहायचे होते. त्यामुळे त्याने चौकार मारण्याऐवजी एक धाव घेतली की प्रेक्षक टाळ्या वाजवायचे, हा प्रसंग विशद करत त्याने सचिनवर असलेल्या भारतीयांच्या निर्व्याज प्रेमाची आठवण सांगितली.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nकेरळचा पूर राष्ट्रीय संकट जाहीर करा- राहुल गांधी\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये जलप्रलयाचा आढावा घेत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केरळमधील पूरसंकट हे राष्ट्रीय संकट म्हणून...\nAtal Bihari Vajpayee: वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोदी चालले पायी...\nनवी दिल्ली : देशाचा पंतप्रधान एका माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पूर्णवेळ सहभागी झाल्याची घटना आज (शुक्रवार) प्रथमच अनुभवास आली. पंतप्रधान नरेंद्र...\nटेनिसपटू पेसची अखेर माघार\nनवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा...\nरेल्वेतर्फे होणार 40 मेगावॅट वीजनिर्मिती\nसोलापूर : रेल्वे विभागाच्या देशभरातील हजारो हेक्‍टरवर सध्या अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेने अशा जागांवर सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-new-debt-impossible-without-debt-forgiveness-52192", "date_download": "2018-08-20T11:08:36Z", "digest": "sha1:VNI7OA2J55X65MGKTXFMA2IVKAXOYV4R", "length": 14464, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news New debt impossible without debt forgiveness कर्जमाफीचे पैसे आल्याशिवाय नवीन कर्ज अशक्‍य - आमदार हसन मुश्रीफ | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीचे पैसे आल्याशिवाय नवीन कर्ज अशक्‍य - आमदार हसन मुश्रीफ\nमंगळवार, 13 जून 2017\nकोल्हापूर - राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी थकीत कर्जाचे पैसे शासनाकडून आल्याशिवाय नवा कर्जपुरवठा करणे अशक्‍य असल्याचे मत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कर्जमाफीच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी संपर्क साधला असता ते बोलत होते.\nकोल्हापूर - राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी थकीत कर्जाचे पैसे शासनाकडून आल्याशिवाय नवा कर्जपुरवठा करणे अशक्‍य असल्याचे मत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कर्जमाफीच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी संपर्क साधला असता ते बोलत होते.\nते म्हणाले, ‘‘राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिले असले तरी त्याचे निकष ठरलेले नाहीत. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल; पण कर्ज मर्यादा किती असेल हे ठरलेले नाही. कर्जमाफीबाबत सुकाणू समितीचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समिती नेमली; परंतु या समितीनेच हा निर्णय कसा जाहीर केला वास्तविक एवढ्या मोठ्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनीच करणे अपेक्षित होते.’’\nते म्हणाले, ‘‘कर्जमाफी झाली आणि उद्यापासून नवे कर्ज मिळणार असे सांगितल्याने बॅंकेच्या अनेक शाखांत कर्ज मागायला थकबाकीदार शेतकरी आले होते. त्यांना कर्ज नाही म्हणून सांगितल्यानंतर त्यांचा हिरमूस झाला. म्हणून असले प्रकार टाळण्यासाठी निकष ठरले पाहिजेत. कर्जमाफीचे पैसे कोण देणार, कधी देणार, हे निश्‍चित झाले पाहिजे. बॅंकेकडे जर माफ झालेल्या कर्जाचे पैसे आले तरच नवा कर्जपुरवठा शक्‍य आहे; अन्यथा थकबाकीदारांना नवे कर्ज अशक्‍य आहे. नियमित परतफेड करणाऱ्यांना कर्जाची अडचण नाही.’’\nश्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘नोटाबंदीच्या काळात पहिले चार दिवस जिल्हा बॅंकांनाही नोटा स्वीकारण्यास परवानगी दिली. या काळात देशातील जिल्हा बॅंकांकडे ९ हजार कोटी, राज्यात ५ हजार कोटी जमा झाले; पण हे पैसेच अजून रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेले नाहीत. या रकमेच्या व्याजाचा भुर्दंड जिल्हा बॅंकांना बसत आहे. तीन महिन्याला किमान दहा कोटी रुपयांची तरतूद जुन्या नोटांसाठी करावी लागत आहे. याला जबाबदार कोण\nलगेच कर्ज अशक्‍य - राजू शेट्टी\nयाबाबत खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘काल निर्णय झाल्यानंतर आज लगेच कर्ज अशक्‍य आहे. पहिल्यांदा कर्जमाफीची रक्कम कोण देणार, हे ठरले पाहिजे. शासन देणार असेल तर त्याला मंत्रिमंडळाची परवानगी लागेल. तेवढी तरतूद करावी लागेल. शासनाचा आदेश निघाला पाहिजे. त्यानंतर प्रत्यक्ष कर्जमाफी होईल.’’\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-08-20T11:14:23Z", "digest": "sha1:JA472CJ4ZLIUIB72DLTYFKC4U2RMSH5I", "length": 16121, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "...तर भिडे गुरुजींवर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra …तर भिडे गुरुजींवर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस\n…तर भिडे गुरुजींवर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस\nनागपूर, दि. ९ (पीसीबी) – मनु हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता, असे विधान करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांच्या विधानाची व्हिडिओ क्लिप तपासून पाहू. त्यात असंवैधानिक आढळल्यास कारवाई करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे.\n‘गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता,’ असे धक्कादायक विधान भिडे यांनी पुण्यात केले होते. मनूला श्रेष्ठ मानणाऱ्या भिडेंवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यावर निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. भिडे यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप तपासून पाहण्यात येईल. त्यात असंवैधानिक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nसरकार मनुच्या विचारांचे समर्थन करत नाही. हे सरकार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या विचारांशी, तसेच राज्यघटनेशी बांधिल आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nPrevious articleप्राधिकरणाची चिखलीतील मोकळी जागा प्लॉटिंग करून बळकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या जागरूकतेमुळे डाव फसला\nNext article‘मला जूही चावलासोबत लग्न करायचे होते’- सलमान खान\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nरत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी – धनंजय मुंडे\n‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे -आशिष शेलार यांच्यात खलबते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-20T11:14:13Z", "digest": "sha1:OP3VO3E5U7DFNRMJPMSBYTMJNLX7L6E4", "length": 23974, "nlines": 185, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी विधानसभेची जागा होतेय “हॉट सीट”; सीमा सावळेंच्या संभाव्य उमेदवारीचा परिणाम - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News पिंपरी विधानसभेची जागा होतेय “हॉट सीट”; सीमा सावळेंच्या संभाव्य उमेदवारीचा परिणाम\nपिंपरी विधानसभेची जागा होतेय “हॉट सीट”; सीमा सावळेंच्या संभाव्य उमेदवारीचा परिणाम\nपिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत सातत्याने चर्चा होत असल्या तरी आगामी निवडणुकीत पिंपरी मतदारसंघ हॉट सीट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील उमेदवारांवर विजयासाठी फार मोठा संघर्ष करण्याची वेळ आली नाही. परंतु, आगामी निवडणुकीत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे या प्रबळ उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात राजकीय टशन पाहायला मिळणार आहे. निष्क्रिय आमदार हाच या मतदारसंघातील प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.\nपिंपरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. शहरातील भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा होत असतात. त्या तुलनेत पिंपरी मतदारसंघातील राजकीय घडामोडींना राजकीय वर्तुळात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी एकदा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे या मतदारसंघाचे माजी आमदार होते. या दोन्ही आजी व माजी आमदारांनी जनतेची कोणती कामे केलीत, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्याचे उत्तर आजतागायत सापडलेले नाही.\nमाजी आमदार बनसोडे असोत की विद्यमान आमदार चाबुकस्वार असोत या दोन्ही आमदारांचा त्या त्या राजकीय पक्षांनी केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला असेच दिसून येते. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत पिंपरी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कायम मागास राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येकवेळी नवीन आमदार निवडून देण्याचा पायंडा पाडला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत हेच मतदार काय नवीन कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील अन्य दोन विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांप्रमाणेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनीही निवडणूक मैदानात उतरण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये अनेकांचा समावेश आहे.\nशिवसेनेचे विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार हेदेखील आगामी निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी तर सर्वांच्या आधी विधानसभेची तयारी चालविली आहे. बनसोडे यांनी आतापासूनच प्रमुख नागरिकांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यामुळे हे दोन्ही आजी व माजी आमदार पुन्हा एकमेकांना भिडणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, या दोघांनाही टक्कर देण्यासाठी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तसे झाल्यास पिंपरी मतदारसंघात आगामी निवडणुकीत राजकीय टशन पाहायला मिळणार आहे.\nसीमा सावळे या अभ्यासू आणि धडाडीच्या राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. महिला असूनही त्यांनी शहराच्या राजकीय वर्तुळात आपले वेगळे वलय निर्माण केलेले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सांभाळताना सावळे यांनी आतापर्यंतच्या सर्व माजी अध्यक्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांनी विकासकामे करण्याचा चांगला पायंडाही पाडला आहे. त्यांच्या कामाचा वेग, धडाडी आणि निर्णयक्षमता पाहून विरोधकांसोबत स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांच्याही पोटात गोळा आला होता. परिणामी सीमा सावळे यांच्या स्थायीच्या अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ प्रचंड गाजला होता.\nत्यामुळे सावळे या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास पिंपरी मतदारसंघ चर्चेने ढवळून निघणार आहे. या मतदारसंघाची निवडणूकही भोसरी आणि चिंचवड मतदारसंघांसारखीच गाजणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसे रंगतदार चित्र पिंपरी-चिंचवडकरांना पाहायला मिळणार आहे. सीमा सावळे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या, तर पिंपरी मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीत आतापर्यंतचे निष्क्रिय आमदार हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरेल. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघ हॉट सीट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nPrevious articleपोलिसांनी दडपशाही पध्दतीने आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा सिन्नरमध्ये आडवला\nNext articleअजब चोरी: भोसरीतील कपड्याच्या दुकानातून चोरट्यांनी चोरले पाऊन लाखांचे कपडे\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nआशियाई क्रीडा स्पर्धा; १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला कांस्य...\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकेंद्राच्या योजनांना खीळ घालणे आढळराव पाटलांना पडले महागात; दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून...\nमराठा आरक्षणावरील सुनावणी आता १४ ऐवजी ७ ऑगस्टला – उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet/", "date_download": "2018-08-20T11:33:22Z", "digest": "sha1:UEZB4TF53LLTEB3PUNV7AGHLQ7W5KX7L", "length": 13969, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Latest news in Maharashtra, Mumbai and India | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nडिस्प्रोझिअम हा चमकदार, मृदू, चंदेरी रंगाचा धातू असून त्याच्यावर सामान्य तापमानाला हवेचा परिणाम होत नाही.\nसैनिकी तंत्रज्ञ क्लाऊड कोर्ट (३)\nया कामाबद्दल महाराजांनी त्याला ३० हजार रुपयांचे बक्षीस दिले.\nअर्बीअम ऑक्साइडच्या विश्लेषणासाठी तीस वेळा केलेल्या प्रयोगाच्या प्रयत्नांतून डिस्प्रोझिअमचा शोध लागला.\nजे आले ते रमले.. : पुराणवस्तू संशोधक क्लाऊड कोर्ट\nमहाराजांनी खूश होऊन क्लाऊडला जनरल या पदावर बढती दिली.\nकुतूहल – कार्ल गुस्ताव मोझँडर\nबर्झीलीयस यांच्या प्रभावामुळे त्यांना रसायनशास्त्रात विशेष रुची वाटायला लागली.\nजे आले ते रमले.. : क्लाऊड ऑगस्ट कोर्ट (१)\nढे १८२७ साली क्लाऊडही लाहोरात महाराजांच्या फौज ए खासमध्ये व्हेंचुराच्या शिफारसीने दाखल झाला.\nकुतूहल – दिवे उजळवणारा टर्बिअम\nपृथ्वीच्या कवचात आढळणाऱ्या विपुल खनिजात टर्बिअम ५५व्या क्रमांकावर आहे.\nजे आले ते रमले.. : बहुआयामी जीन अलार्ड\nअलार्डने चंबा येथील काश्मिरी तरुणी बानू पांडे हिच्याशी लग्न केले.\nटर्बिअमचे वर्गीकरण दुर्मीळ मृदा मूलद्रव्यात केले आहे.\nजीन अलार्डचा जन्म दक्षिण फ्रान्समधील सेंट ट्रापेज येथे १७८५ सालचा.\n१८८६मध्ये पॉल एमिली या फ्रेंच शास्त्रज्ञाने शुद्ध स्वरूपात गेडोलिनिअम धातू मिळवला.\nजे आले ते रमले.. : अमेरिकन शीख अलेक्झांडर गार्डनर (२)\nनोकरीच्या शोधात लाहोरात आलेला गार्डनर महाराजांकडे दरबारात जाऊन त्यांना भेटला.\nकुतूहल : प्रकाशमान ‘युरोपिअम’\nसहसा एखादी वस्तू किंवा पदार्थ कमी-अधिक प्रमाणात तापले की त्यातून प्रकाश बाहेर फेकला जातो.\nजे आले ते रमले.. : अलेक्झांडर गार्डनर\nहबीब हा त्याच्या सुलतान चुलत्याशी काबूलच्या गादीसाठी झगडत होता.\nमध्यंतरीच्या काळात याच ‘डीडायमिअम’पासून सॅमॅरिअम हेही एक लॅन्थॅनाइड वेगळं केलं गेलं.\nजे आले ते रमले.. – एकनिष्ठ सेनानी जीन व्हेंचुरा\nव्हेंचुराने एका पंजाबी स्त्रीशी विवाह करून त्यांना एक मुलगीही होती\nसन १८७९ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल एमिली यांनी या मूलद्रव्याचा शोध लावला.\nजे आले ते रमले.. : जीन बॅप्टिस्ट व्हेंचुरा\nलाहोरचे महाराजा रणजीतसिंग यांनी त्यांच्या सन्याचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे केले होते.\n‘युरेनिअम इंधना’पासून मिळणाऱ्या लॅन्थॅनाईडच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांपासून प्रोमेथिअम वेगळं करणं\nमहादजींचा खंदा सेनानी डी बिऑन (३)\nनेहमी काहीतरी नवीन करण्यासाठी धडपडणारा बिऑन लखनौतील व्यापारात रमला नाही.\nअणुक्रमांक ६१ असलेल्या या लॅन्थॅनाईडचा अनेक वेळा शोध लागला.\nडी बिऑनचे भारतात आगमन (२)\nहा फर विक्रेत्याचा मुलगा. प्रथम फ्रेंच सन्यात आणि पुढे रशियन सन्यात त्यांनी नोकरी केली.\nबेनॉ डी बिऑन (१)\nडी बिऑन यांचे मूळ नाव बेनॉ लेबार्न.\nकार्ल ऑर वॉन वेल्सबॅक\nथोडासा हिरवट पांढरा प्रकाश देणारा ‘अ‍ॅक्टिनोफोर’ या कंदिलाचा त्यांनी कारखाना सुरू केला होता.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_1.html", "date_download": "2018-08-20T10:21:49Z", "digest": "sha1:UU4KJYFJP44GPXA42GOAJZVE4T35KKWS", "length": 6721, "nlines": 48, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: \"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका!", "raw_content": "\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nपुणे - राज्यभरातील शेतकऱ्यांना \"सकाळ-ऍग्रोवन' कृषी प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाबरोबरच ट्रॅक्‍टर जिंकण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. \"फोर्स मोटर्स'तर्फे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांमधून एका भाग्यवान शेतकऱ्याची सोडतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यास \"फोर्स'चा अत्याधुनिक बहुपयोगी ट्रॅक्‍टर भेट देण्यात येईल.\nकृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर शनिवारी (ता. 1) सकाळी 11 वाजल्यापासून \"ऍग्रोवन'चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. प्रदर्शनासाठी 20 रुपये प्रवेशशुल्क आहे. प्रवेशशुल्क भरतानाच संबंधित शेतकऱ्यांना एक प्रवेशिका देण्यात येईल. शेतकऱ्यांनी या प्रवेशिकेवर आपला तिकीट क्रमांक लिहून प्रवेशिका पूर्ण भरणे आवश्‍यक आहे. पूर्ण भरलेल्या प्रवेशिकाच सोडतीसाठी पात्र ठरणार आहेत.\nप्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी (ता. 5) सायंकाळी सहा वाजता प्रदर्शनस्थळी जमा झालेल्या सर्व प्रवेशिकांमधून सोडतीद्वारे बक्षीस विजेत्याची निवड करण्यात येणार आहे. विजेत्याचे नाव \"ऍग्रोवन'मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर विजेत्याला \"फोर्स मोटर्स'मार्फत ट्रॅक्‍टरचे वितरण करण्यात येईल.\nशेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा \"ऍग्रोवन'चा प्रयत्न आहे. यासाठी शेतकऱ्यांची सद्यःस्थिती, अडीअडचणी, अपेक्षा, मागण्या जाणून घेण्यासाठी प्रदर्शनात प्रवेश करतेवेळीच त्यांच्याकडून प्रवेशिका भरून घेण्यात येणार आहेत. अवघ्या पाच ते सात मिनिटांत सर्व माहिती भरता येईल, अशी प्रवेशिकेची रचना आहे. एका व्यक्तीने प्रदर्शन कालावधीत एकदाच ही प्रवेशिका भरायची आहे.\nप्रवेशिकेत प्रदर्शन पाहणाऱ्या व्यक्तीची व शेतीची माहिती, समस्या, अडचणी, वापरत असलेल्या कृषी निविष्ठा, शासकीय योजना, त्यांना हवी असलेली माहिती व \"ऍग्रोवन'कडून असलेल्या अपेक्षांचा समावेश आहे. या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना हवी असलेली माहिती देण्यासाठी व समस्या, अडचणी सोडविण्यासाठी \"ऍग्रोवन'ला होणार आहे. त्यामुळे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, उद्योजकांनी प्रवेशिका पूर्ण भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5407526073184909045&title=Cleartax%20and%20Zerodha%20hands%20together&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:24Z", "digest": "sha1:JVT57HJNH5WWX4E6KMZM6ELHUIWOR27N", "length": 7560, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "क्लिअरटॅक्स आणि झेरोधाची भागीदारी", "raw_content": "\nक्लिअरटॅक्स आणि झेरोधाची भागीदारी\nमुंबई : भारतातील आघाडीची कर, वित्तसहाय्य आणि बिझनेस कम्प्लायन्स कंपनी क्लिअरटॅक्स आणि भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान-प्रेरित ब्रोकरेज कंपनी झेरोधा यांनी भागीदारी केली आहे.\nइक्विटी किंवा डेरिएटिव्ह्जच्या शेकडो व्यवहारांच्या नोंदी हाताने करणे ही अत्यंत दमवणारी प्रक्रिया आहे आणि यात चुकांची शक्यता अधिक असून, त्यामुळे दंड होण्याची शक्यताही वाढते. क्लिअरटॅक्स आणि झेरोधामधील भागीदारीचे लक्ष्य अशा समस्या टाळण्यात मदत करणे आणि कर भरणे काही क्लिक्सच्या मदतीने शक्य करणे हे आहे. वापरकर्ते एकूण उलाढाल, दीर्घकालीन लाभ, लघुकालीन लाभ, एकूण भांडवली लाभ आणि ऑडिट पात्रतेचा तपशीलवार सारांश क्लिअरटॅक्स पोर्टलवर केवळ झेरोधा पी अँड एल अहवाल अपलोड करून बघू शकतात.\nक्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘एक एप्रिलपासून दीर्घकालीन भांडवली लाभांवर कर लावला गेल्याने गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. क्लिअरटॅक्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, कर भरण्याच्या तयारीचे ऑटोमेशन झाले तर ही समस्या सुटू शकते हे आमच्या लक्षात आले. झेरोधासोबत एकात्मीकरण होत असल्याने गुंतवणूकदार समुदायासाठी कराचे नियोजन व करभरणा सोपा होणार आहे.’\nTags: मुंबईक्लिअरटॅक्सझेरोधाकरभरणाअर्चित गुप्ताMumbaiPuneCleartaxZerodhaTaxTaxpayingIndustryप्रेस रिलीज\nक्लियरटॅक्स ई वे बिल सादर क्लिअरटॅक्स आयकर विवरण सुविधा आता शाओमीच्या कॅलेंडर अॅपवर क्लिअरटॅक्सतर्फे ‘लॉन्च युअर स्टार्टअप’ सेवा लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-20T11:10:58Z", "digest": "sha1:3HFMXWBU4MSFSZHR2WVZWEVLUIYTHAWI", "length": 7212, "nlines": 89, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "भातपिठल्याची गोष्ट आणि पाडस – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nभातपिठल्याची गोष्ट आणि पाडस\nआधुनिक मराठी स्त्री कथा लेखिकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजया राजाध्यक्ष. त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांचं वर्णन करणा-या कितीतरी कथा लिहिल्या. विदेही हा त्यांचा गाजलेला संग्रह. या संग्रहात भातपिठल्याची गोष्ट ही म्हटली तर विनोदाची बारीकशी झालर असलेली आणि म्हटली तर विचार करायला लावणारी कथा आहे.\nपाडस हा मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या द इयरलिंग या पुस्तकाचा राम पटवर्धन यांनी केलेला अनुवाद. जागतिक वाङ्मयातली ही एक महत्वाची इंग्रजी कादंबरी. या कादंबरीचा काळ आहे तो आता जवळपास पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा. कारण या कादंबरीचा अनुवाद होऊन जवळपास ५० वर्षं झाली आहेत. अमेरिकेच्या फ्लॉरिडा भागातलं एक जंगल. त्या जंगलात वयाच्या उतरणीला झालेल्या आपल्या लहान मुलाबरोबर राहणारं एक जोडपं. स्वतः शेतकाम करून गुजराण करणारं. हा लहान मुलगा जंगलात वडलांनी एका हरिणीची शिकार केल्यावर तिचं पाडस घरी घेऊन येतो. त्या पाडसाबरोबर त्याचं मोठ्या पुरूषात कसं रूपांतर होत जातं याची अत्यंत सुरेख कथा या पुस्तकात आहे. राम पटवर्धनांनी अनुवाद इतका सुंदर केलेला आहे की त्यातली नावं आणि वातावरण सोडलं तर हा अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन आहे असंच वाटतं.\nयातल्या खाण्याचं वर्णनंही तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे.\nसीमा देशमुख या अभिनेत्री आहेत. अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६पाडस अभिवाचनमराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकराम पटवर्धनDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post भारतातली मुस्लिम खाद्यसंस्कृती\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/teacher-durability-certificate-after-25-years-43766", "date_download": "2018-08-20T11:15:50Z", "digest": "sha1:4T6GHSPGPLJHQCPRB4LSQS3GGZLTVITP", "length": 13022, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher durability certificate after 25 years 25 वर्षांनंतर शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र | eSakal", "raw_content": "\n25 वर्षांनंतर शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र\nरविवार, 7 मे 2017\nआंतरजिल्हा बदलीतील अडथळा दूर - चार हजारांवर शिक्षकांना दिलासा\nनागपूर - शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने अनिवार्य केलेले स्थायित्व प्रमाणपत्र तब्बल 25 वर्षांच्या संघर्ष आणि पाठपुराव्यांनंतर शिक्षकांच्या हाती पडले. त्यामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग काहीसा सुकर होणार आहे.\nआंतरजिल्हा बदलीतील अडथळा दूर - चार हजारांवर शिक्षकांना दिलासा\nनागपूर - शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने अनिवार्य केलेले स्थायित्व प्रमाणपत्र तब्बल 25 वर्षांच्या संघर्ष आणि पाठपुराव्यांनंतर शिक्षकांच्या हाती पडले. त्यामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग काहीसा सुकर होणार आहे.\nजिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी शासन आणि शिक्षण विभाग नवीन नियम तयार करून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला फाटा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरजिल्हा बदलीच्या जाचक अटींमुळे अनेक शिक्षकांवर संसार मोडण्याची वेळ आली. त्यामुळे शिक्षकांमध्ये यावरून फारच नाराजीचे वातावरण होते. आंतरजिल्हा बदलीकरिता शासनाने अनिवार्य केलेले सेवेत कायम केल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिक्षकांना तब्बल 25 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेसह काही इतर शिक्षक संघटनांनी यासाठी शासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन निवेदने दिली. त्याचीच दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 4 हजार 327 शिक्षकांना आज (ता. 6) स्थायित्व प्रमाणपत्र पाठविले. या प्रमाणपत्रांची पीडीएफ यादी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ती मागणीदेखील शिक्षण विभागाने पूर्ण केली. याबद्दल संघटनेने शिक्षण विभागाचे आभार व्यक्‍त केले. या प्रमाणपत्रामुळे शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:36Z", "digest": "sha1:5BYBDWFQFFCVPF4NGMH3IPUEEB3UZQZJ", "length": 18920, "nlines": 336, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: अंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nअंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची\nशाणपट्टीवरच्या आळश्यांच्या राजाच्या मागणीवरून नंदा खरे यांनी लिहिलेली ही पुस्तकं विकत घेतली, तेंव्हा अंधुक कल्पना होती हा पेशवाईच्या काळाचा ‘वर्म्स आय व्ह्यू’ आहे म्हणून. मागच्या आठवड्यात ‘अक्षरधारा’मध्ये दोन्ही पुस्तकं मिळाली, आणि वाचत सुटले. लेखकाने नागपूरकर भोसल्यांच्या बंगालवरच्या स्वार्‍यांपासून ते प्लासीच्या लढाईपर्यंत (१७४० ते १७५७) आणि नंतर पेशवाई बुडेपर्यंत (१८१८) चा काळ या दोन पुस्तकांमध्ये मिळून मांडलाय.\nथोरल्या बाजीरावानंतरची पेशवाई हा काही आपल्या इतिहासातला गौरवकाळ नव्हे. परीक्षेच्या अभ्यासापलिकडे आवर्जून या काळाविषयी काही वाचावं असं कधी वाटलं नव्हतं. पण तरीही, एवढा मोठा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा बघता बघता कोसळतो कसा एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये ही उत्सुकता होतीच. आणि परीक्षेच्या अभ्यासात फारश्या न डोकावणार्‍या सामाजिक इतिहासाचीही.\nएखादं पुस्तक वाचताना फार त्रास होतो, आणि तरीही पुस्तक खाली ठेववत नाही. ‘अंताजीची बखर’ वाचताना हे झालं, आणि ती संपल्याबरोबर ‘बखर अंतकाळाची’सुद्धा लगे हाथ वाचणं भाग पडलं. एखादं दुःस्वप्न बघावं आणि ते संपून जाग येण्याची शक्यताच न उरावी - हे स्वप्न नसून सत्यच आहे हे जाणवावं, असं काहीसं.\nपुस्तकं केवळ मनोरंजनापुरती नाहीत. त्यात लेखकाचा अभ्यास दिसतो. पण पब्लिकला निरस किंवा जड वाटणार्‍या शोधनिबंधाऐवजी एका सामान्य बारगीराच्या भूमिकेतून बखरीच्या बाजात तो मांडल्यामुळे पानं कशी उलटली जातात हे समजतही नाही.\nइतिहासाची, त्यातही मराठी इतिहासाची आवड असेल, तर ही पुस्तकं आवश्य वाचा. प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत. त्यांच्यात गुण आहेत तसेच दोषही आहेत. अंताजी कुणालाच देव्हार्‍यात बसवत नाही. सार्‍यांचीच कुलंगडी माहित असणारा तो एक खबर्‍या. तो कुणाचाच भाट नाही. सामान्य माणसाचं शहाणपण त्याच्या बोलण्यातून दिसतं. म्हणून अंताजी वेगळा वाटतो.\nया दोन्ही पुस्तकांची सुंदर विस्तृत परीक्षणं ‘मिसळपाव’वर इथे आणि इथे उपलब्ध आहेत. मला पुस्तक वाचण्यापूर्वी त्याच्याविषयी काही वाचायचं नव्हतं, त्यामुळे आता वाचलीत.\nदोन्ही विशलिस्टमधे गेली... प्रामुख्याने या वाक्यामुळे..\n>> प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत.\n>>>>पण तरीही, एवढा मोठा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा बघता बघता कोसळतो कसा एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये\nनेहेमीचा प्रश्न मांडलास गं गौरी.....\nनक्की मिळवून वाचावी लागतील पुस्तकं... सध्या \"चकवाचांदण \" वाचतेय तुझ्याच सुचनेवरून आणलेले :)\nया दोन्ही पुस्तकांबद्दल बरेच ऐकले आहे. आता वचायलाच हवीत. :)\nहेरंब, आपल्याकडे ‘पॉप्युलर हिस्टरी’ च्या पुस्तकांचा तुटवडा आहे असं मला वाटतं ... म्हणजे जनमान्य पुस्तकं इतिहास सांगत नाहीत, आणि इतिहासाची पुस्तकं क्लिष्ट आहेत. ही दोन पुस्तकं इतिहासापासून फारकत न घेता रंजन करतात.\nतन्वी, अग इंग्रजांच्या लांब पल्ल्याच्या तोफा, कवायती फौजा या नेहेमी वाचायला मिळणार्‍या कारणांच्या पलिकडेही काही कारणं सांगितले आहेत इथे. आणि ती पटण्यासारखी आहेत.\nराज, नक्की वाच आणि तुझं मत टाक या पुस्तकांविषयीचं.\nतन्वी, ‘चकवाचांदणं’ आवडलं का\nमी इनामदारांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या खूप वाचत असे.\nसमिधा आणलं...वाचलं....किती सुंदर ग \n'प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत.' ही अतिशय चांगली गोष्ट 'हाडामांसाची माणसं' हे कारण खूप प्रभावी आहे ही पुस्तकं वाचण्यासाठी \nअनघा, समिधा एकदा वाचावं, ठेवून द्यावं. थोड्या दिवसांनी परत वाचावं ... काहीतरी नवंच सापडतं दर वेळी मी मोठ्ठी पंखी आहे त्या पुस्तकाची ... मागच्या काही पोस्टींवरून हे दिसलंच असेल म्हणा :)\nइनामदारांच्या कादंबर्‍या मी फारश्या नाही वाचलेल्या. कादंबर्‍या एकूणातच कमी वाचते मी ... त्यापेक्षा नॉन फिक्शन जास्त आवडतं. या बखरी मात्र फारच आवडल्यात. जरूर वाच.\nदोन्ही कादंबऱ्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. 'अंतकालाची बखर' तर उद्विग्न करून सोडते, अन्ताजीच अखेरचं विवेचन आणि लेखकांच शेवटचं भाष्य पुरेसं बोलकं आणि वस्तुनिष्ठ आहे. प्रश्न असा आहे कि आपण यापासून काही शिकणार आहोत की फक्त अस्वस्थच होणार आहोत आणिक एक इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिल्याबद्दल खरोखरीच आभार मानायला havet.\nइतिहासापासून आपण काही शिकलो नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती होते हे तर खरंच आहे. ‘अंतकाळाच्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यातलं लेखकाने दाखवलेलं साम्य अस्वस्थ करून जातं. बखरीच्या शेवटच्या भाष्याविषयीचा उल्लेख पोस्टमध्ये सुटून गेलाय.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nअंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T10:21:39Z", "digest": "sha1:ZU63DRJDM6SBNZLDG3JEH5DNRZR2XF6S", "length": 16629, "nlines": 84, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "पंतप्रधान – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 42 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nअमृतमंथनइंग्लिशकुलगुरूगृहमंत्रीचित्रपटचिदंबरमडॉ. वि. भि. कोलतेदेवनागरीदोस्तनागपूरनिवडणुकपंतप्रधानपश्चीम बंगालपूणेप्रशासकीयमराठीमित्रमीमुंबईमुर्खराजभाषाराजीव गांधीराष्ट्रपतीराष्ट्रभाषालिपीविचारविद्यापीठविधानसभासलील कुळकर्णीसी लिंकस्वातंत्रवीर सावरकरहिंदी\nआता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन‘ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच अभ्यासपूर्ण लेख असतात. कधी वेळ मिळाला तर नक्की वाचा. हिंदी भाषा ह्या बद्दल आपल्या देशाच्या संविधानात ‘राष्ट्रभाषा’ नव्हे तर कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारली आहे. आता संविधान देखील इंग्लिश मध्ये लिहिले आहे. आणि त्यात १७ वा भाग आणि अनुच्छेद ३४३ व ३५१ मध्ये ‘The Official Language of the Union shall be Hindi in Deonagari Script.’ म्हणजे ‘संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल’ अस स्पष्टपणे लिहील आहे. राजभाषा आणि राष्ट्रभाषा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आणि अर्थही वेगवेगळा.\n2 प्रतिक्रिया नोव्हेंबर 8, 2009 नोव्हेंबर 8, 2009 हेमंत आठल्ये\nसंध्याकाळची सात वाजताची पुणे लोणावळा लोकल नेहमी प्रमाणे उशिरा आली. पण आनंदाची गोष्ट अशी कि ह्यावेळी गाडी उशिरा येणार याची सूचना दिली गेली. तीच रटाळ ‘हमे खेद है’ ची आकाशवाणी. पुण्यात लोकल उशाराची सवय सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे कोणीही आजकाल चिडत नाही. घरी आल्यावर पंतप्रधानांनी ‘खेद’ व्यक्त केल्याची बातमी म.टा वर वाचली. चंडीगड येथील पीजीआयएमईआर या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पदवीदान समारंभ मंगळवारी झाला. त्यावेळी हॉस्पिटलच्या आवाराभोवती पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेचे कडे उभारण्यात आले होते. सुमीत वर्मा या किडनी पेशंटला या सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होता आले नाही. पेशंट व त्याच्या नातेवाईकांना दोन तास ताटकळत रहावे लागले. परिणामी वर्मा यांचा गाडीतच मृत्यू झाला. मग पंतप्रधानांनी पत्र पाठवून ‘खेद’ व्यक्त केला आहे. Continue reading →\n3 प्रतिक्रिया नोव्हेंबर 5, 2009 हेमंत आठल्ये\nअफझल गुरूइंग्लिशएसइझेडटाइम्स नाऊदिल्लीधुम्रपान बंदीपंतप्रधानभाजपमराठीमुंबईमुख्यमंत्रीराज ठाकरेंराष्ट्रवादीराष्ट्र्पतीराहुरीलोकसभाविधानसभाविलासरावशरद पवारसिगारेट\nमध्यंतरी टाइम्स नाऊवरची राज ठाकरेंची मुलाखत बघितली. ते म्हणतात ना ‘बोलवे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले’. तस आहे अगदी. देशभरात सिगारेटवर बंदी आहे. पण अजून देखील अनेक ठिकाणी ‘धुम्रपान बंदी’ असे फलक लावलेले आहेत. कारण सरकारच्या बंदीवर कोणाचा विश्वास नाही. शरद पवार खूप काही बोलतात. पण ते जे बोलतात ते किती पाळतात विदेशीचा मुद्धा घेऊन पक्ष स्थापन केला. आणि आता त्याच कॉंग्रेस सरकारच्या सरकारेत मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई मध्ये पंतप्रधान आले होते. ७६५ कोटींची घोषणा वगैरे झाली. अजून पर्यंत एक रुपया देखील आला नाही दिल्लीतून. Continue reading →\n2 प्रतिक्रिया सप्टेंबर 25, 2009 सप्टेंबर 25, 2009 हेमंत आठल्ये\nकुठे आहे राज ठाकरे\nआज दुपारी रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाणीची बातमी वाचली. वाचून डोकच फिरलं. थोडा वेळ काय करू आणि काय नको अस झाल होत. माझ्या काही मित्रांना ती बातमी दाखवली. त्याचं पण डोक सरकल असाव. त्यावर ते मला म्हणाले की ‘आता कुठे आहे राज ठाकरे’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का’ मग कुठे काही म्हणतात. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑगस्ट 27, 2009 ऑगस्ट 27, 2009 हेमंत आठल्ये\n१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी मी लहान असताना माझ्या वडिलांच्या म्हणण्यावरून वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. कधी नंबर आला नाही. परंतु भाग घ्यायचो. वडील भाषण पूर्ण पाठ करून घ्यायचे. आणि मग मी तिथे जावून बोलून टाकायचो. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑगस्ट 18, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/ratnagiri/", "date_download": "2018-08-20T10:49:17Z", "digest": "sha1:DIOMSYRQKTSKREDRXA4PXLRVUDX4QX53", "length": 5951, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "रत्नागिरी Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nमोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें\nनाणारचा अर्धा पैसा सौदी अरेबियात जाणार, अर्धा मोदी आणि प्रधानांच्या खिशात -उद्धव ठाकरे\nनाणार प्रकरणी शिवसेना आमदार साळवींना अटक\nमनसे कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाच कार्यालय फोडल\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-raju-shetty-talking-48967", "date_download": "2018-08-20T11:11:21Z", "digest": "sha1:BDAUQZ3674CRB52R6II3AXN52DFJSO6J", "length": 13709, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news raju shetty talking शेतकऱ्यांचा नाद कराल तर कायमचे बाद व्हाल - राजू शेट्‌टी | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा नाद कराल तर कायमचे बाद व्हाल - राजू शेट्‌टी\nबुधवार, 31 मे 2017\nमुुंबई - सुलतानी व अस्मानी चक्रव्यूहात अडकलेल्या बळिराजाचा अंत पाहू नका. या बळिराजाचा नाद करू नका; अन्यथा कायमचे बाद करून टाकण्याची ताकद या शक्‍तीत आहे, असा सडेतोड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्‌टी यांनी आज सरकारला दिला. मुंबई ते पुणेदरम्यान सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या आत्मक्‍लेश यात्रेचा आज समारोप झाला. सुमारे दहा हजारांहून अधिक शेतकरी या वेळी उपस्थित होते.\nस्वाभिमानी संघटनेची \"आत्मक्‍लेश यात्रा' आज भायखळा येथे पोलिसांनी रोखली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत शेट्‌टी यांनी सरकारवर टोकाची टीका करत इशारा दिला. सरकारने 20 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यास तयार राहा, असा अल्टीमेटम दिला. शेट्टी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करतो. मात्र, भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन दिले नव्हते, असे सरकार म्हणत असल्याने या सरकारचा खोटारडेपणा समोर आल्याची टीका त्यांनी केली. भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशातील सर्व शेतकरी नेत्यांना एकत्र करून मोदी सरकारच्या छाताडावर बसण्याचा संकल्प सोडत असल्याची घोषणाच शेट्‌टी यांनी या वेळी केली. आत्मक्‍लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी असल्याचे सांगत शेट्‌टी यांनी एक महिना वाट पाहणार असल्याचा इशारा देत सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याची सूचना केली. दरम्यान, यात्रेच्या समारोपानंतर राजू शेट्‌टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनावर भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी राज्यपालांना दिले.\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर कर्ज दुप्पट झाले. येत्या काळात राष्ट्रीय स्तरावर शेतकरी नेत्यांचे ऐक्‍य करू आणि केंद्र सरकारच्या छाताडावर बसू.''\n- राजू शेट्टी, खासदार\nसंघटनेच्या निवेदनातील प्रमुख मुद्दे\nशेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा\nस्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारा\nउसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्या\nमायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्तता करा\nसंपूर्ण तूर खरेदी करा आणि तूर खरेदीची सीआयडी चौकशी करा\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.goarbanjara.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T10:34:04Z", "digest": "sha1:LUZ3XGW6TWSHTE2DZ4MBVS5DEWGAYSSF", "length": 27099, "nlines": 292, "source_domain": "m.goarbanjara.com", "title": "शेतकरी जगला पाहिज - भास्कर राठोड ( भासू ) - Banjara News || Banjara Video Music || Shopping", "raw_content": "\nशेतकरी जगला पाहिज – भास्कर राठोड ( भासू )\nशेतकर्‍यांची शेती करण्यारांची संख्या कमी होत चाललेली आहे. परंपरागत शेती करणारा वर्ग हा शहराकडे आपली कुच करत आहे कारण शेतकरी हा येवढा हतबल झालेला आहे की एकीकडे शासन हमीभावाला घेऊन राजकारण केलं जात असतो आणि कर्ज माफीला घेऊन शासन फक्त आश्वासने देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसत असतात, १९५० व १९५१ या काळात देशाची GDP ५१% होती आणि आज घडीला २४% आहे. दरवर्षी देशात ३ लाख शेतकरी आत्महत्या करीत आहे. आज ही देशातील ७०% शेतकरी हा शेती व्यवसाय सोडण्याचा मार्गावर आहे पण दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने तो निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाला ५० हजार शेतकरी व शेतमजूर हा शहराकडे कामधंदा शोधण्यासाठी निघत आहे. आणि दुसरीकडे दरवर्षी ४ कोटी शेतकरी आपला पारंपरिक व्यवसाय शेती हा सोडून शेतमजूर होत आहे.\nअशा या परिस्थितीत शेतकरी जगला पाहिजे म्हणून शासन स्तरावर मोठं पाऊल उचलले पाहिजे व देशाच्या पोशिंदयाला वाचवण्याचा काम शासनाने केले पाहिजे तरच कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाईल अन्यथा जातीप्रधान देश म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकर्‍यांची थट्टा केली जात आहे आणि या देशात सामाजिक स्तरावर देखील खुप मोठमोठ्या संघटना आहे परंतु शेतकर्‍यांची प्रश्न का मार्गी लागत नाही हा एक अभ्यासाचा विषय बनून ठरला आहे, आपण फक्त गर्वाने म्हणू शकतो देशाचा पोशिंदा शेतकरी आहे पण आम्ही कधिच गर्वाने म्हणत नाही ह्याच पोशिंदयाचा मुलांना देखील चांगलं शिक्षण मिळावं, चांगले आरोग्य मिळावे, जागतिकीकरण, खाजगीकरणा च्या धोरणामुळे देशातील छोट्या उद्योग धंद्यावर खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आणि शेतकरी तर जगण्याच्या स्तिथित नाही आहे कारण आत्महत्यांच्या सरकारी आकडे जर आम्ही बघीतले तर पुढच्या गोष्टीचा आम्हाला अंदाज येईल.\nशहरातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या पैकी ८०% वर्ग हा शेतकरीचा मुलगा आहे. मग आमच्याच बापावरती जर ही राजकारणाची व आश्वासनाची टांगती तलवार नेहमी असेल तर आम्ही नेमकं बघ्याची भूमिका घ्यायची का.. हा प्रश्न शहरातील प्रत्येक शेतकर्‍यांच्या मुलांनी विचार केला पाहिजे.\nया देशात जर एक मतदान करण्याचा हक्क जर प्रत्येक नागरिकाला असेल आणि श्रीमंत असो किंवा गरिब मतदान करण्याचा हक्क जर समान असेल तर बाकीच्या गोष्टी समान का नाही. यांचं संरक्षण कोण करणार. हे दायित्व कोणाचं आहे. सत्तेसाठी राजकारण होतोय हे जरी आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत असलो तरी राजकारण करून सत्ता मिळवण्याची चढावोढ करणारे हीच मंडळी पाठिंबा पाठिंबा म्हणून आपली बाजू स्वच्छ आणि निर्मळ आहे असे म्हणतात व कालांतराने हीच मंडळी जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा मात्र तेच रडगाणे गातात मग अशा वेळी आम्ही एक सुजाण नागरिक म्हणून काय केले पाहिजे याचा जर आम्ही विचार केला नाही तर येणाऱ्या काही काळात शेतकरीवर्ग हा संपुर्णपणे आपला शेती हा व्यवसाय सोडून देईल आणि आपली भुक भागविण्यासाठी शहराकडे कुच करेल मग जर देशात शेतकरीच जगला नाही तर आज रोजी आम्ही डिझेल पेट्रोल व काही प्रमाणात खनिज तेल विदेशातून विकत घेत असतो आणि त्याच बरोबर जर आम्ही गृहउपयोगी व अन्नधान्य जर विदेशातून आयात करू त्यावेळी किती महागाई असेल याचं आम्ही विचार देखील करू शकत नाही.\nम्हणून मला शेवटी असं सांगावेसे वाटते की देशात खुप जटिल समस्या आहे व ह्या समस्या आम्ही सहजपणे सोडवू शकतो तेही जनसामान्यांच्या मदतीने देखील परंतु एक शासन म्हणून सरकारने देखील पुढाकार घेऊन ह्या देशाच्या पोशिंदा शेतकरी वर्गाला वाचवले पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात काय होईल याची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही.\n*शेतकर्‍यांची थट्टा करण्यापेक्षा, शेतकर्‍याला सन्मान द्या.*\nप्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् मुंबई, महाराष्ट्र\nप्रा. दिनेश एस. राठोड *Bhimniputra’s Gorpan:* *The Linguistic Beauty in Gorboli Dialect* आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषाम ये पुस्तकेर समिक्षात्मक लेखन करन जगेन गोरबंजारार समृद्ध संस्कृती, गौरवशाली इतिहास, लोकसाहित्येर ( *Gor-Banjara’s enriched culture, history and folk literature*) र ओळख गोर बंजारा इतिहासेम पेलीवंळा जगेन ओळख करदिनो – प्रा. संतोष हुनासिंग राठोड भुवन्स कॉलेज मुंबई\nएक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ जन्म तिथी 01/01/1987 संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड 1) स्वयंसेवक / प्रचारक गोर बंजारा संघर्ष समिती भारत 2) प्रमुख संपादक बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल 3) संस्थापक. जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209 अणि *सेवादास वाचनालय* 4) शिक्षण - बी.ए. 3 5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य.... 6) कार्यकारणी सदस्य संविधान मोर्चा ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा. 7) समाजिक कार्यकर्ता जहाँ सत्य वहाँ हम\nएक जात एक सूची की मांग और OBC बंटवारा में ना रखे बंजारों को\nगोरूरो गोरधर्म कांयी छ – चिंतन बैठक मुंबई\nगोर धरम काळेर गरज…\nसावित्रीची लेक पुरस्काराने मानांकित, अश्विनी रविंद्र राठोड\nगोर धर्म क्या , कैसे और क्यों\nलाखा बळद (हूंडा) कवी: निरंजन मुडे\nसमाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड\nपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईकजी की स्मृति दिवस पर अभिवादन\n18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं\nगोरबोलीन संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देणू करण.\nधुंआधार बंजारा विशाल महारैली \nबाजीगर बंजारा सभा रजि 101 की मासिक बैठक\nदिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/09/blog-post_27.html", "date_download": "2018-08-20T11:03:32Z", "digest": "sha1:PGKAMDLMOOQKUIDZPEDTB2X5RITLGIKC", "length": 14891, "nlines": 338, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: सोनकी", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकासविषयी सुहासने इथे लिहिलंय.\nअनघाने इथे लिहिलंय. आणि देवेंद्रने इथे.\nबाकीच्यांचं लिहून व्हायची मी वाट बघते आहे ... म्हणजे त्यांचेही दुवे इथे देता येतील. :)\nहे सगळं वाचून अजून काही कासच्या फुलांविषयी वाचायचा धीर असेल तर तुमच्यासाठी ही पुढची गोष्ट.\nघाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी, त्या गटातल्या पार्ट्या, हेवेदावे, राजकारण हेच त्यांचं मन रिझवण्याचं साधन.\nया सगाळ्या वातावरणात अजिबातच फिट न होणारं एक तरूण जोडपं. वाचन, संगीत, गावाच्या जवळपासची भटकंती ही त्यांची करमणूक. गावाजवळची गोल टेकडी तर विशेषच प्रेमाची. अगदी रोज फिरायला जाण्याची जागा. फिरायला जाताना शेजारच्या आंबेमोहोराच्या शेतांमधून घमघमाट यायचा. आणि टेकडीवरची रानफुलं तर वेड लावायची.\nनोकरीमध्ये बदली झाली, गाव सुटलं. पुढचं दाणापाणी मोठ्या शहरात लिहिलेलं होतं. पण ती टेकडी, तिथे फिरायला जाणं, आणि ती रानफुलं कायमची मनात घर करून राहिली.\nते गाव कधी न बघितलेल्या त्यांच्या लेकीने या रानफुलांची एवढी वर्णनं ऐकली, की न भेटताच ती ओळखीचीच वाटायला लागली तिला.\nकासच्या पठारावरच्या रानफुलांमधली ही सगाळ्यात कॉमन रानफुलं असावीत. सोनकीची. (senecio grahami)\nपण त्यांच्याविषयी इतकं ऐकलंय, की ती फार स्पेशल आहेत माझ्यासाठी.\nLabels: छायाचित्र, भटकंती, हिरवाई\nमस्त गं... अजुन बाकी फुलांची माहिती येऊ देत..\nधन्स तू आलीस, खूप छान वाटलं भेटून :) :)\nकासबद्दल आतापर्यंत वाचलेली दि बेस्ट पोस्ट....\nअवांतर आम्ही ज्याला सोनसळी म्हणायचो ती हीच का ग...\n खूप आवडलं. अगदी कमी शब्दांत ते गाव, ते तरुण जोडपं आणि त्यांची लेक...डोळ्यासमोर आलं... :)\nमला असं का वाटतंय की त्या जोडप्याच्या लाडक्या लेकीचं नावही सोनकीच असावं \nहा नात्याचा एक वेगळाच पूल ..... खास तुमचा :-)\n>>>>घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी ......\nगौरे अगं हे वर्णन आमच्या इगतपुरीला असलं तंतोतंत लागू पडतय की तुझ्या या पोस्टच्या शंभर वेळा प्रेमात पडॆन मी :)\nबाकि सोनकीचं फूल माझंही लाडकं... आपल्या लहानपणीच्या गावांचे उल्लेख तसे बरेच कॉमन आहेत आणि त्यातला ’रेल्वे’ हा अत्यंत अविभाज्य घटक आहे याची पुन्हा आठवण आली ही पोस्ट वाचताना :)\nसुहास, सगळ्यांना भेटून मस्त वाटलं. पुढच्या ब्लॉगर - भटकंतीला यायचा नक्की प्रयत्न करणार.\nअपर्णा, अगं ही पोस्ट कास बद्दल कमी आणि नोस्टाल्जियाविषयी जास्त झालीय :)\nसोनसळी नाव फक्त पुस्तकात वाचलं होतं ग ... म्हणजे कुठलं फूल ते माहित नाही - आणि गुगलूनही उपयोग झाला नाही. :(\nअनघा :) खरंच ‘सोनकी’ नाव सुचवायला पाहिजे आता कुणालातरी.\nसविता, खरंय. समोर दिसणारंही सुंदर, आणि त्याला इतक्या रम्य आठवणींची जोड ... त्यामुळे या फुलांशी वेगळंच नातं आहे माझं.\nतन्वी, अग तुझ्या इगतपुरीचंच वर्णन आहे ... :)\nअपर्णा, सोनसळी हा सोनकीचा एक उपप्रकार आहे.\nखासच लिहल आहेस ग ...आवडलं... :)\nपुढली भटकंती लवकर प्लान करायला पाहिजे. अशीच हलकी फुलकी.\nपंकज, नक्की जाऊ या.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nअंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/central-universities-have-wi-fi-45609", "date_download": "2018-08-20T10:54:16Z", "digest": "sha1:HYYWQHPCRGRAQNWG57IFMNYDNNVXSDPN", "length": 16158, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Central Universities to have wi-fi केंद्रीय विद्यापीठांत जुलैपर्यंत \"वाय-फाय' | eSakal", "raw_content": "\nकेंद्रीय विद्यापीठांत जुलैपर्यंत \"वाय-फाय'\nबुधवार, 17 मे 2017\nज्या 38 विद्यापीठांत वाय फाय सुविधा असेल ती मोफत असेल का, या प्रश्‍नावर जावडेकर यांनी, तुमच्या मोबाईलचे इंटरनेट तरी मोफत आहे का असा प्रतिप्रश्‍न विचारला. मात्र वाय फाय वापरण्यासाठी विद्यापीठांच्या आवारात विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक ताण येणार नाही, याची काळजी सरकार घेईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली\nनवी दिल्ली - देशभरातील 38 केंद्रीय विद्यापीठांमध्ये येत्या जुलै महिन्यापर्यंत वाय-फाय सुविधा उपलब्ध करू देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी एकसमान प्रवेश प्रक्रिया परीक्षा (नीट) घेण्याच्या धर्तीवर अभियांत्रिकीसाठीही अशी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचारही आपल्या मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील विद्यापीठांच्या कामकाजाचे लेखापरीक्षणही केंद्राने सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.\nनरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आपल्या मंत्रालयाच्या गेल्या वर्षभरातील कामांबद्दल जावडेकर बोलत होते. त्यांच्याकडे शिक्षण खाते आल्याला 10 महिने झाले आहेत. ज्या 38 विद्यापीठांत वाय फाय सुविधा असेल ती मोफत असेल का, या प्रश्‍नावर जावडेकर यांनी, तुमच्या मोबाईलचे इंटरनेट तरी मोफत आहे का असा प्रतिप्रश्‍न विचारला. मात्र वाय फाय वापरण्यासाठी विद्यापीठांच्या आवारात विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक ताण येणार नाही, याची काळजी सरकार घेईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.\nआपल्या मंत्रालयाशी संबंधित दोन नवीन विधेयके मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेसाठी लवकरच जाणार असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, की नॅशनल टेस्टिंग एजन्सीबाबतचे विधेयक महत्त्वपूर्ण आहे. सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळावर दहावीपासूनच्या अनेक परीक्षांचा ताण येतो. सीबीएसई सध्या वर्षाला तब्बल सव्वा कोटी विद्यार्थ्यांची परीक्षा घेते. हा ताण कमी करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेणारी एक स्वतंत्र व स्वायत्त संस्था स्थापण्याचा सरकारचा विचार आहे.\nत्याचबरोबर 5 वी व 8 वीच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना नापास करणे वा न करणे याबाबतचेही एक विधेयक लवकरच अंतिम स्वरूपात मंत्रिमंडळासमोर सादर होईल. याबाबत 25 राज्यांनी सकारात्मक व 4 राज्यांनी नकारात्मक मते दिली आहेत.\nते म्हणाले, की मुक्त शिक्षणसाठी नियमावली बनविण्यात आली आहे. देशभरातील 800 पेक्षा जास्त विद्यापीठांत दोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेतात. आपली विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविण्यासाठी विदेशी अभ्यासक-प्राध्यापकांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला असून गतवर्षी 200 तर यावर्षी 600 विदेशी प्राध्यापक देशभरातील विविध विद्यापीठआंत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जागतिक दर्जाच्या 20 शिक्षणसंस्था देशात असाव्यात यासाठी मंत्रालय प्रयत्नशील आहे.\nदेशभरात सीबीएसईच्या 18000 शाळा, तर साडेचार लाख खासगी शाळा आहेत. यातील अनेक खासगी शाळा खासगी प्रकाशकांची क्रमिक पुस्तके घेण्याबाबत आग्रह धरत होत्या. त्यांना एनसीईआरटीचीच पुस्तके घेण्याबाबत मंत्रालयाने बजावले आहे. पहिल्या टप्प्यात यंदा 2500 शाळंनी हीच पुस्तके घेण्यास प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले. माध्यान्ह भोजन योजनेसाठीची अनुदान रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव असला, तरी अंतिम निर्णय राज्यांनी घ्यायचा असल्याचेही ते म्हणाले.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/delhi-university-marathi-news-sakal-news-51372", "date_download": "2018-08-20T11:08:24Z", "digest": "sha1:NY4BGDPM5IUNKI3OK5JTN36ZE4QNHEPE", "length": 14483, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "delhi university marathi news sakal news सर्वोत्तम विद्यापीठांत दिल्ली विद्यापीठ पहिल्या दहांत | eSakal", "raw_content": "\nसर्वोत्तम विद्यापीठांत दिल्ली विद्यापीठ पहिल्या दहांत\nशुक्रवार, 9 जून 2017\nनवी दिल्ली - देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. \"क्‍यूएस' या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात 2018 साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत 481-491 स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत 801 ते 1000 असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ \"पुणे विद्यापीठ' असा उल्लेख केलेला आहे.\nनवी दिल्ली - देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. \"क्‍यूएस' या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात 2018 साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत 481-491 स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत 801 ते 1000 असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ \"पुणे विद्यापीठ' असा उल्लेख केलेला आहे. \"ब्रिक्‍स' देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाला 131 ते 140 आणि आशियाई विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ 176 व्या स्थानावर दाखविले आहे.\nकर्नाटकच्या मनिपाल विद्यापीठाने खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमच देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या विद्यापीठाने देशात तेरावे स्थान मिळवताना 701-750 क्रमवारीत स्थान मिळवले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणासाठी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नसल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, \"\"विद्यापीठाला 801 ते 1000 अशी क्रमवारी कशाच्या आधारे देण्यात आली, हे अनाकलनीय आहे. विद्यापीठाने \"क्‍यूएस रॅंकिंग' सर्वेक्षणात भाग घेतलेला नव्हता. त्या कंपनीनेदेखील विद्यापीठाकडे माहिती मागितलेली नाही. तसेच विद्यापीठाचा उल्लेख केवळ \"पुणे विद्यापीठ' केला आहे. त्यामुळे या निकालावर कोणतेही भाष्य करता येणार नाही. विद्यापीठाने आतापर्यंत फक्त \"टाइम हायर एज्युकेशन रॅंकिंग'मध्ये भाग घेतला होता. त्यांना विद्यापीठाशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली होती. \"क्‍यूएस रॅंकिंग'बाबत तसे घडलेले नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी \"क्‍यूएस'ने संकेतस्थळावर दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये खूप तफावत आहे. विद्यापीठाविषयी सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही क्रमवारी देण्यात आली असेल तर त्याचा स्वीकार करता येणार नाही.'\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2015/04/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:45Z", "digest": "sha1:NFQDITUZY5CCKAKDZ5Y2WTIOBBCURMAQ", "length": 14074, "nlines": 306, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: आईची शाळा", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमाऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही.\nकारण तिची आई नोकरी करते.\nआई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार त्यांचा अभ्यास कोण करून घेणार त्यांचा अभ्यास कोण करून घेणार आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच\nनोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार\nनोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच\nतिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच\nकरियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी ... पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा\nयाच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी\nसद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता, आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय “बरं झालंस नोकरी सोडलीस ... पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया “बरं झालंस नोकरी सोडलीस ... पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही\nइंटरेस्टिंग पोस्ट. यातल्या प्रत्येक अनुभवातून स्वतः गेलेय मी त्यामुळे रिलेट पण करतेय फक्त मी जिथे आहे तिथे पालकाना (आणि खर मुलांना पण) शाळेसाठी qualify केलं जात नाही. हाही मुद्दा असू शकतो हेच माझ्यासाठी नवीन आणि थोडं गैरलागू आहे. बरं इतकं करून मुलांना चांगलं शिक्षण देण्याची हमी देताहेत (आणि करताहेत) का\nतुला आणि माऊला शुभेच्छा :)\nअनघा, शाळेचं आणि माझं फार काळ जमणं खरंच कठीण वाटतंय\nअपर्णा, अग इथे पण मुलांचे इंटरव्ह्यू घ्यायला बंदी आहे. पालकांशी बोलतात. आणि कोणत्या निकषावर निवडलं / नाकारलं ते सांगत नाहीतच ऑफिशिअली. पण हा प्रश्न शाळेने त्यांच्याशी बोलतांना परत परत विचारलाय, आणि त्यांच्या उत्तराने शाळेचं समाधान झालं नव्हतं. यावरून तुम्ही काय ते ठरवायचं. शाळेचा दर्जा चांगला समजला जातो, नावाजलेली शाळा. अजून एका शाळेविषयी अगदी हेच ऐकलंय.\nतिकडच्या शिक्षिकांची मुलं जातात की नाही शाळेत :P की त्यांना वेगळे नियम आहेत\nत्यांना वेगळे नियम, सौरभ\nKavs, खरंय ग ... आई असण्यापलिकडे स्वतःचं असणंही महत्त्वाचंच ना बहुतेक वेळा आई घराबाहेर पडातांना आधीच अपराधीपणाचं गाठोडं घेऊन असते. त्यात यांची भर\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014/09/blog-post_8.html", "date_download": "2018-08-20T11:04:09Z", "digest": "sha1:OTIFDXU7EU4PAHURBY4CUYSNZC7UXYZL", "length": 17852, "nlines": 318, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: हिडन ओऍसिस", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nपुण्याच्या जवळ, जिथे माऊला घेऊन एक दिवस, रात्र धमाल करता येईल अशी जागा शोधत होतो आम्ही. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर पाऊस पडला म्हणून हॉटेलच्या खोलीत नुसतं बसून रहावं लागलं असं होऊन चालणार नव्हतं, आणि पुण्याजवळच्या तारांकित रिझॉर्टसचे दर बघून तिथे जावंसं वाटत नव्हतं. अशी शोधाशोध चालू असतांना एका रिझॉर्टविषयी अर्धवट माहिती मिळाली. तिथे म्हणे शेत वगैरे होतं, आणि काही अनाथ मुलंही रहायला होती. रिझॉर्ट आणि अनाथालय हे कॉम्बिनेशन काही पचण्यासारखं वाटलं नाही मला. पण चौकशी तर करून बघावी म्हणून फोन केला. इथला मालक पण गमतीशीरच वाटला. चौकशीला / बुकिंगला फोन केल्यावर चेक इनची वेळ, पैसे कधी भरायचे, आमचं रिझॉर्ट कसं जगात बेश्ट आहे यातलं काहीही सांगायला त्याला वेळच नव्हता. “आमच्याकडे जागा खाली आहे, तुम्ही किती जण, कधी येताय ते एसएमएस करा, मी कसं यायचं त्याचे डिटेल्स पाठवतो.” एवढं बोलून त्याने माझी बोळवण केली. हे कसं यायचं त्याचे डिटेल्स थेट आम्ही जायच्या आदल्या दिवसापर्यंत आलेच नव्हते हे कॉम्बिनेशन काही पचण्यासारखं वाटलं नाही मला. पण चौकशी तर करून बघावी म्हणून फोन केला. इथला मालक पण गमतीशीरच वाटला. चौकशीला / बुकिंगला फोन केल्यावर चेक इनची वेळ, पैसे कधी भरायचे, आमचं रिझॉर्ट कसं जगात बेश्ट आहे यातलं काहीही सांगायला त्याला वेळच नव्हता. “आमच्याकडे जागा खाली आहे, तुम्ही किती जण, कधी येताय ते एसएमएस करा, मी कसं यायचं त्याचे डिटेल्स पाठवतो.” एवढं बोलून त्याने माझी बोळवण केली. हे कसं यायचं त्याचे डिटेल्स थेट आम्ही जायच्या आदल्या दिवसापर्यंत आलेच नव्हते मी वैतागून फोन केला, तर याने “तुम्ही कधी येणार म्हणाला होता मी वैतागून फोन केला, तर याने “तुम्ही कधी येणार म्हणाला होता” म्हणून विचारलं मला” म्हणून विचारलं मला हे काही खरं दिसत नाही. आपल्याला तिथे जाऊन बुकिंग नाही म्हणून परत यायला लागणार बहुतेक. मामला ठीकठीकच दिसतोय एकूण. मी मनाशी एका फसलेल्या सहलीची तयारी करत होते.\nदुसर्‍या दिवशी निघाल्यावर तिथल्या मॅनेजरला फोन केला, त्यानेही “तुम्ही आज रात्री राहणार आहात का” म्हणून विचारलं आणि मी मनाशी म्हटलं, “बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आपण घरीच.” मस्त पावसाळी वातावरणात चांगल्या रस्त्यावरून आणि अगदी नेमक्या खुणांसह पत्ता मिळाल्याने अजिबात न चुकता आम्ही चाललो होतो. ट्रीप छान होणार आजची अशी पहिली शक्यता वाटली ती एका वळणावर हिला पाहिल्यावर:\nगेली कित्येक वर्षं कळलावीच्या सुंदर फुलांचे फोटो बघून आपल्याला ही कधी भेटणार म्हणून मी तरसत होते. ती सहजच भेटली या वाटेवर\n“रिझॉर्ट”ला पोहोचल्यावर खोली बघितली आणि एकीकडे जीव भांड्यात पडला – माऊच्या उपद्व्यापात तुटेल असं काहीही नव्हतं खोलीत – खरं तर काहीच नव्हतं. दोन गाद्या जमिनीवर घालून चादरी उश्या दिल्या होत्या, आणि एकीकडे जास्तीच्या गाद्या, उश्या, चादरी ठेवलेल्या. बाकी मोठ्ठीच्या मोठ्ठी खोली रि..का..मी तर दुसरीकडे नेमकं काय वाढून ठेवलंय समोर अशी जराशी काळजीही वाटली.\nचहा – पोहे घेताघेता समजलं ... इथे सुट्टीच्या दिवशी नेहेमी शंभर – दिडशे पर्यंत लोक येतात. आज चक्क कुणीच नव्हतं – फक्त आम्ही तिघं या जागेला “रिझॉर्ट” म्हणणं तितकं बरोबर नाही. हे इको –फार्म आहे. एकूण शंभरएक एकराच्या परिसरामध्ये सेंद्रीय शेती आहे, गाई, इमू, ससे, घोडे, बकर्‍या, कोंबड्या – बदकं असे प्राणी – पक्षी आहेत, ऍडव्हेंचर स्पॉर्टच्या ऍक्टिव्हिटी आहेत,\nआणि शेजारीच एका छोट्याश्या नदीवरचा बांध असल्याने हा परिसर पाऊस चांगला झाला असेल तर पावसाळ्याच्या दिवसात तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो\nकानात वारं शिरलेल्या वासरासारखं माऊने दिवसभर हुंदडून घेतलं इथे. :)\nफार्मपासून दीडएक किलोमीटरवर त्या बांधापर्यंत चालत जाता येतं, आणि मस्त पाण्यात खेळता येतं. ही जागा इतकी आवडली, की दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा “आबू बघायला” फेरी झाली आमची.\nजातांना मोर दिसला, येतांना सुगरण पक्ष्यांची घरबांधणी प्रात्यक्षिकं बघायला मिळाली. :)\nबांधाच्या वाटेवर खडकाळ माळ असल्याने मस्त रानफुलं भेटली ...\nदुसर्‍या दिवशी फार्मच्या मालकांची भेट झाली तिथे, आणि थोडा उलगडा झाला या जागेविषयी. हा माणूस मर्चंट नेव्हीमध्ये आहे. अगदीच उधळमाधळ केली नाही तर मर्चंट नेव्हीतल्या माणसाला म्हातारपणी पैशाचा प्रश्न पडू नये. पण सोबतीचा, आजूबाजूला माणसं असण्याचा प्रश्न त्यालाही असतोच. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी इथे प्रथम वीसएक मुलांचं अनाथालय काढलं. मग उरलेल्या जागेत शेती, जनावरं वगैरे. या अनाथालयाचा खर्च निघावा इतपत पर्यटन हे त्यानंतर आलं. केवळ इथे येऊन गेलेल्या लोकांच्या अनुभवांवरून, कुठलीही जाहिरात न करता जितके लोक इथे येतात तेवढं त्यांना पुरेसं आहे. (यांची वेबसाईट आहे म्हणे, पण सध्या तरी चालत नाहीये.) स्वतः मालक पैश्याच्या मागे नसल्यामुळे इथल्या लोकांच्या वागण्यात कुठेच कमर्शियल विचार दिसत नाही फारसा. हा त्यांचा “रिटायरमेंट प्लॅन” ऐकून वाटलं, इतका शहाणा स्वार्थ सगळ्यांना जमला तर किती छान होईल\nहिडन ओऍसिस, सासवडजवळ. (इथून पुरंदर - वज्रगड मस्त दिसतात\nLabels: छायाचित्र, जगतांना, भटकंती\nसागर, मस्त जागा आहे. पावसाळ्यात आवर्जून जाण्यासारखी.\nसागर पुन्हा नवीन..... said...\nमस्त जागा वाटतेय , अगदी नावाला शोभेल अशी (Hidden Oasis) एकदातरी नक्की भेट द्यायला हवी :)\nPurnima, इथले मालक आहेत युनुसभाई. त्यांचा नंबर : 09821130354\n आणि बरं सापडलं तुलाच \nअग अनघा, अचानकच सापडलं. आता दुसरं काही मिळात नाही, चला महाबळेश्वरला असं म्हणत होतो आम्ही तेंव्हा अचानक माहिती मिळाली या जागेची\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/word", "date_download": "2018-08-20T11:23:56Z", "digest": "sha1:OGXXHOM6P6B42UJRBKZODJULQLH43WNZ", "length": 6329, "nlines": 84, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - गुरुवार", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nबृहस्पतिवार (गुरूवार) की आरती\nआरतीमे उस उपास्य देवताकी स्तुती की जाती है, जिसकी पूजा या व्रत किया जाता है \nआरती गुरुवारची - निर्गुण गुणवंत तूं विघ्नह...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती. The poem composed in praise of God is Aarti.\nहे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे\nहे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.\nश्रीमहालक्ष्मी व्रत - कथा\nहे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.\nहे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.\nहे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.\nमापाच्या कांठावर बोट धरुन घेतलेलें माप. हा एक हक्क आहे. चवंगा लावून किंवा आडवा हात धरुनहि माप घेतात. पण यांना रास्ती मापें म्हणत नाहींत.\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-khed-crime-58424", "date_download": "2018-08-20T11:13:29Z", "digest": "sha1:IJPQZ7XCBQGUPV2ZULM65ANS265WYDOV", "length": 15122, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news khed crime हेदलीच्या माजी सरपंचासह दहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nहेदलीच्या माजी सरपंचासह दहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा\nरविवार, 9 जुलै 2017\nखेड - तालुक्‍यातील हेदली गावातील काणेकर मोहल्ला व म्हादेवाडीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ-पाणी योजनेतील जमिनीच्या बक्षीसपत्रप्रकरणी दहाजणांविरोधात फसवणुकीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे खेड पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत. या प्रकरणी अहमद बांगी यांनी तक्रार केली होती. खेड पोलिसांकडे हे प्रकरण २० जूनला तपासासाठी पाठवले. त्यानुसार २८ जूनला नोंद करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गावच्या माजी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांचा देखील समावेश आहे.\nखेड - तालुक्‍यातील हेदली गावातील काणेकर मोहल्ला व म्हादेवाडीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ-पाणी योजनेतील जमिनीच्या बक्षीसपत्रप्रकरणी दहाजणांविरोधात फसवणुकीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे खेड पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत. या प्रकरणी अहमद बांगी यांनी तक्रार केली होती. खेड पोलिसांकडे हे प्रकरण २० जूनला तपासासाठी पाठवले. त्यानुसार २८ जूनला नोंद करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गावच्या माजी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांचा देखील समावेश आहे.\nहेदली काणेकर मोहल्ला येथील रहिवासी अहमद दाऊद बांगी याचा व गावातीलच रहिवासी सरवर मोहिद्दीन कुडुपकर, आरिफ अब्दुल रहिमान काणेकर व हमजामियॉ इब्राहिम चिपळूणकर यांचा वाद झाला होता. त्यावेळी कुडुपकर, काणेकर व चिपळूणकर यांनी बांगी याला आम्ही गावच्या पेयजल योजनेच्या बक्षीसपत्रावर देखील तुझ्या सह्या बोगस केल्या आहेत, तू आमचे काय वाकडे केलेस असे म्हटले होते. त्यानंतर बांगी यांनी खेड दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी केलेल्या बक्षीस पत्राची नक्कल मिळवली. बक्षीस पत्र २१७९-२०१३ अशा क्रमांकाचे आहे. ते राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाण्याचे साठवण टाकी बांधण्यासाठी दिलेल्या जागेचे आहे. बक्षीसपत्र झाल्यावर शासनामार्फत पेयजल योजनेकरीता निधी आला होता. त्या बक्षीसपत्राला चार मुखत्यारपत्र जोडलेली आहेत. त्यामध्ये सरवर मोहिद्दीन कुडुपकर, आरीफ अब्दुल रहिमान काणेकर, हमजामियॉ इब्राहिम चिपळूणकर, स्मिता शांताराम चिनकटे, बशीर महमद खडपोलकर, आरीफ अब्दुल रहिमान काणेकर, नजमा मुर्तुजा काणेकर, हमजामियॉ इब्राहिम चिपळूणकर, मोहिद्दीन अब्बास कुडुपकर, शेखरअल्ली अल्ली काणेकर, अ. रहिमान अल्ली काणेकर व अ. लतीफ गफुर काणेकर (सर्व रा. हेदली, ता. खेड) यांनी १९ जुलै २०१३ ते २८ आगस्ट २०१३ या कालावधीत संगनमताने मुखत्यारपत्रात बोगस व्यक्ती म्हणून सह्या करून शासनाची तसेच अहमद बांगी यांची खोटी सही करून त्यांची फसवणूक केली. शासनाचा निधी प्राप्त करून घेऊन शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार अहमद बांगी यांनी खेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात केली. न्यायालयाने या प्रकरणी भारतीय दंड विधानाचे कलम ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ अन्वये दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून खेड पोलिस ठाण्यात तपासासाठी पाठवला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एन. व्ही. जाधव करीत आहेत.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AA.html", "date_download": "2018-08-20T11:34:47Z", "digest": "sha1:GBQ6RZTJZPGJJ7VWQUU7F56UG4VPC2ZH", "length": 38201, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | राष्ट्रद्रोही सेक्युलर पिलावळ!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » राष्ट्रद्रोही सेक्युलर पिलावळ\n•चौफेर : अमर पुराणिक•\nमणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले.\nनुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याचा आनंद जदयु-राजद आणि महागठबंधनातील इतर पक्षांना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आणि त्यांना आनंद होणे स्वाभाविक ही आहे. पण, बिहारमधील विजेत्या पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला नसेल इतका आनंद पाकिस्तानला झाला. पाकिस्तानला आनंद होण्याचे कारण लालूप्रसाद यादव-नीतिश कुमार हे विजयी झाले यापेक्षा भाजपा पराभूत झाल्याचा हा असूरी आनंद होता. पाकिस्तानमध्ये या विजयाचा आनंदोत्सव बिहारपेक्षा मोठ्‌याप्रमाणावर साजरा केला गेला.\nपाकिस्तानला भाजपा पराभूत झाला, मोदींना पराभव पहावा लागला याचा इतका हर्षवायू झाला की, पाकिस्तानला त्यांच्या परराष्ट्र धोरणाचेही भान राहिले नाही. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर यामुळे पाकिस्तानची भारताबद्दल आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारबद्दलची नेमकी भूमिका आणि मानसिकता आपोआपच मांडली गेली. पाकिस्तानला मोदी यांच्या नेतृत्वातील उभरता भारत पाहायचा नाहीये. त्यांना भारतात कॉंग्रेसच्या नेतृत्वातील पाकधार्जिणे सरकार हवे आहे. दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानच्या तोंडाला मोदींच्या खंबीर नेतृत्वाला तोंड देताना अक्षरश: फेस येत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानला अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्याची बहूदा पहिल्यांदाच वेळ आली आहे. भारतात मोदींचे भाजपा सरकार नकोय असे पाकिस्तानला जसे वाटतेय तसेच भारतातील सेक्यूलरवाद्यांनाही वाटतेय. विरोधी पक्षांना तर हे वाटणे स्वाभाविकच आहे. पण विशेषत: कॉंग्रेस, डावे आणि नीतिश कुमार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यांना सत्तेची प्रचंड लालसा लागली आहे. त्यासाठी ते पाकिस्तानचीही मदत घेताहेत. हे सत्तालोलूप विरोधक आणि सेक्यूलरवाद्यांना सत्ता उपभोगायची आहे, त्यांना सत्तासुंदरीचा विरह ५ वर्षेही सहन होईना. मग त्यासाठी देश गहाण ठेवण्याचीही त्यांची तयारी आहे. बिहारच्या जनतेला हे कळले नाही हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.\nगेल्या अनेक दशकांपासून भाजपाला सत्ता मिळू नये म्हणून निकराचे प्रयत्न झाले आहेत. भाजपाचा, नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थरावरुन मोठे प्रयत्न झालेत, होताहेत. भाजपाची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न विदेशातून होताहेत. त्याला या देशातील कॉंग्रेसचे नेते, डावे आणि सेक्यूलर मंडळी साथ देताहेत. त्यासाठी या सेक्युलर मंडळींची पाकिस्तानचे मांडलिकत्व स्विकारण्याचीही तयारी आहे. पाकिस्तान, ख्रिश्‍चन मिशनर्‍या आणि बर्‍याच स्वयंसेवी संस्था अनेक दशकांपासून हाच प्रयत्न करताहेत. पाकिस्तानने भारतातील काही माध्यमांना हाताशी धरून दशकानुदशक हा अघोरी सारिपाट मांडला आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्तसारखे माध्यमातील काही प्रेस्टीट्यूट वृत्तीचे लोक स्वार्थासाठी देशविघातक कृत्यं करत आहेत.\nभारतातील प्रत्येक घटनेवर पाकिस्तानचे बारिक लक्ष असते. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था भारतातील असल्या सेक्यूलर बांडगुळांचा सर्रास वापर करत असते. बिहार निवडणुकांचे वेध लागल्यानंतर अचानक भारतात असहिष्णूता फोफावल्याचा साक्षात्कार या सेक्यूलर विचारवंतांना झाला. आणि त्यांनी एका पाठोपाठ एक पुरस्कार वापसी सुरु केली. सतत भाजपा आणि मोदी सरकारविरोधात वाट्टेल तशी विधाने करणे सुरु केले आणि माध्यमांनी ती विधाने मसाला लावून भडकपणे दाखवली. आता बिहारच्या निवडणुका संपल्यापासून हे सेक्यूलर विचारवंत कुठल्या बिळात लपून बसले आहेत. की बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर एकदमच भारतातील असहिष्णूता संपली आहे बिहारमध्ये भाजपाची सत्ता येऊ नये म्हणून या सेक्युलर विचारवंतांनी असहिष्णुतेची अवई उठवली होती. पाकिस्तानलाही बिहारमध्ये भाजपाचे सरकार येऊ नये असे वाटत होते हे त्यांनी भाजपाचा पराभव साजरा केला यावरून दिसून येतेच ना बिहारमध्ये भाजपाची सत्ता येऊ नये म्हणून या सेक्युलर विचारवंतांनी असहिष्णुतेची अवई उठवली होती. पाकिस्तानलाही बिहारमध्ये भाजपाचे सरकार येऊ नये असे वाटत होते हे त्यांनी भाजपाचा पराभव साजरा केला यावरून दिसून येतेच ना सेक्यूलर विचारवंतांना मोदी सरकारचा राग येण्याचे दुसरे एक कारण असावे. ते म्हणजे मोदींनी विदेशी एनजीओकडून येणार्‍या पैशावर चाप लावला आहे. त्यामुळे यांचे चोचले थांबले आहेत हाही राग असावा.\nमूळात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून पाकिस्तानच्या पाचावर धारण बसली आहे. मोदींनी पाकिस्तानच्या मुसक्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्थरावर आवळायला सुरुवात केली आहे. पण लोकसभेत भाजपाकडे बहूमत असले तरी राज्यसभेत भाजपाचे बहूमत नाही. आणि जर भाजपाने बिहारच्या निवडणुका जिंकल्या असत्या तर भाजपा राज्यसभेतही बहुमताजवळ पोहाचली असती आणि जर भाजपा राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली असती तर मग भाजपा अनेक राष्ट्रहीताचे निर्णय कोणत्याही अडथळ्याविना घेऊ शकली असती. मोदी सरकारने आता घेतलेला विकासाचा वेग चौपटीने वाढला असता. मग पाकिस्तानची पळता भूई थोडी झाली असती. याच भीतीतून पाकिस्तानने भारतातील या व्हाईट कॉलर्ड सेक्युलर दलालांकरवी खेळी सुरु केली आणि बिहारची जनता या खेळीत फसली आणि देशाचे प्रचंड मोठे नुकसान करुन गेली.\nनीतिश कुमारांच्या विजयोत्सवात सामिल झालेली मंडळी पाहिली की अनेक बाबीचा उलगडा होतो. नीतिश कुमारांना शुभेच्छा द्यायला बरखा दत्त स्वत: बिहारला गेल्या होत्या इतकेच नाही तर नीतिश कुमारांना शुभेच्छा देतानाचा फोटोही ट्वीटरवर टाकला होता. पुरस्कार वापसीतील बरीच मंडळी या विजयाने आनंदून गेली आहेत. असहिष्णूतेचा दंभ खास बिहार निवडणुकीसाठीच राबला गेला की काय ही शंका आता खरी ठरली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळीही असेच प्रकार घडले. ही सर्व सेक्यूलर मंडळी आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभी राहिली. अरविंद केजरीवाल यांनीही त्यावेळी पाकिस्तानची हाजी-हाजी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये घडली. अशा सेक्यूलरांच्या पाठींब्यामुळे आणि भारतविरोधी राष्ट्राच्या मदतीने भारताच्या विकासात अडथळा आणून पाकधार्जिणे सरकार भारतात आणण्याचा प्रयत्न होतोय. आता बिहारमध्ये सत्ता मिळाल्यानंतर नीतिश कुमारांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. तेही याच जोरावर लागलेले असावेत.\nयाचा आणखीन एक लख्ख पुरावा म्हणजे काही दिवसांपुर्वी कॉंग्रेस नेते मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी केलेली विधाने. मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले. याच कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ ही होते. त्यांनी मणीशंकर अय्यर यांच्या विधानावर नापसंती व्यक्त करत पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही असा जोडा हाणला. याचा अर्थ असा होतो की, भारतात भारतीय नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी पाकिस्तानकडे करणे म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. या कॉंग्रेस नेत्यांना आणि सेक्यूलरांना या सरकारला काम करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी देण्याचीही इच्छा नाही. इतकी सत्तापिपासा या कॉंग्रेस नेत्यांना लागली आहे.\nमणीशंकर अय्यर, सलमान खुर्शिद यांची विधाने, बिहारमधल्या भाजपाच्या पराभवाचा पाकिस्तानातील विजयोत्सव आणि प्रसारमाध्यमातील बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या माध्यमातील लोकांची आणि सेक्युलर विचारवंताची भूमिका पाहिल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मागे काही महिन्यांपुर्वी केलेले एक विधान आठवते की, भारताच्या डीप असेटस पाकिस्तान, चीनमध्ये नाहीत. पण पाकिस्तानच्या डीप असेटस भारतात प्रचंड मोठ्‌याप्रमाणात आहेत. पाकिस्तानसह इतर शत्रु राष्ट्रांनी जहाल अतिरेक्यांपासून ते व्हाईट कॉलर्ड विचारवंतांपर्यंत डीप असेटस भारतात पेरलेले आहेत. पाकधार्जिणी काही मंडळी, पुरस्कार वापसीवाले सेक्यूलर विचारवंत, माध्यमातील काही लोक, कॉंग्रेस, डावे यांसारखे पक्ष पाकिस्तानी डीपअसेटसचे भाग असावेत यासाठीच आता संपुर्ण भारतीय जनतेने हे समजून सावध वागण्याची वेळ आली आहे.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (37 of 134 articles)\nभाजपाचा पराभव की बिहारच्या जनतेचा\n•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:16:20Z", "digest": "sha1:V6QZK2WLM3SIGBDFJPOZ3GREYGXONGTM", "length": 16375, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चिंचवडमधील मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad चिंचवडमधील मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nचिंचवडमधील मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nचिंचवड, दि. ९ (पीसीबी) – भाजपा युवा मोर्चा, कर्तव्य फाउंडेशन, चैतन्य मेडिको आणि स्टार हॉस्पीटल आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यामाने चिंचवडमधील ईशान हॉस्पिटलम येथे पिंपरी–चिंचवडकरांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले. महाराष्ट्र राज्य लेखा समिती सदस्य अॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा १६० नागरीकांनी लाभ घेतला.\nयात हृदय, किडनी, मेंदू, मणका, अस्थीरोग, पोटाचे विकार, डोळे, महिलांचे अंतर्गत विकार, कर्क रोग, किमोथेरोपी, मधुमेह (शुगर), बीपी, छाती, आदी आजारांवर तज्ञ डॉकटरांनी समुपदेशन करून मोफत औषधे देण्यात आली.\nयावेळी भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा, महावितरण समिती सदस्य भारती विनोदे, प्रभाग समिती स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, देविदास पाटील, बिभीषण चौधरी, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष, राजेंद्र चिंचवडे, भाजपा शहर पदाधिकारी पाटीलबुवा चिंचवडे, कांता मोंढे, संजीवनी पांडे, रवींद्र देशपांडे, नंदू भोगले, राज दरेकर, सिद्धू लोणी, सुनील कुलकर्णी, अजय भोसले, सत्पाल गोयल, प्रवीण मुथा, सुजित आरुडे आदी उपस्थित होते.\nPrevious articleधक्कादायक: आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ दहशतवादी संघटनेत शामील\nNext articleसंत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nआता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nचिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीत खंडीत वीजपुरवठा; महिलांचा कार्यकारी अभियंत्याला घेराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s80-point-shoot-camera-red-price-p9eSMW.html", "date_download": "2018-08-20T11:00:10Z", "digest": "sha1:FQWFNIXFNL56WB4LYBHDSJZEKW5U7ZGU", "length": 16093, "nlines": 400, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 12,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 Megapixels\nऑप्टिकल झूम 5x to 7x\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 819,000 dots\nविडिओ फॉरमॅट MOV Movie\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 79 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्८० पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584101", "date_download": "2018-08-20T11:25:37Z", "digest": "sha1:VGTPMJRFCS6IK335G7NR6XLXHSN2PPBF", "length": 10287, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई-पंजाब यांच्यात आज संघर्ष रंगणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » मुंबई-पंजाब यांच्यात आज संघर्ष रंगणार\nमुंबई-पंजाब यांच्यात आज संघर्ष रंगणार\nआयपीएल साखळी सामन्यात प्ले-ऑफ लढतीत स्थान निश्चित करण्यासाठी चांगलाच संघर्ष रंगत असून आज (दि. 16) यजमान मुंबई इंडियन्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात बरीच जुगलबंदी अपेक्षित आहे. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात काही सलग पराभव स्वीकारावे लागल्यानंतर मुंबईसाठी पहिल्या चारमध्ये पोहोचणे दुरापास्त असेल, असे संकेत होते. पण, नंतर त्यांनी सलग तीन विजय संपादन करत आव्हानात जान भरली. केवळ मागील लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध आठ गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागल्याने ते बॅकफूटवर फेकले गेले. त्याची भरपाई त्यांना आता करावी लागेल. रात्री 8 वाजता या लढतीला सुरुवात होईल.\nसध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ 12 सामन्यात 5 विजयांसह सहाव्या स्थानी असून पंजाबचा संघ 12 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. पंजाबला मागील 5 सामन्यात 4 पराभव स्वीकारावे लागले असून हा त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. मुंबईची धावगती सरस असली तरी राजस्थानविरुद्ध स्वीकारलेला पराभव मागे टाकत त्यांना नव्याने आक्रमणावर भर द्यावा लागेल.\nमागील लढतीत मुंबईची मध्यफळी तर कोसळलीच. पण, त्याही शिवाय कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर त्याचा खराब फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा ठरला. फलंदाजीच्या आघाडीवर केवळ सुर्यकुमार यादवच सातत्य राखत आला असून इव्हिन लुईस बहरात परतल्यास ही त्यांच्यासाठी किंचीत जमेची बाजू ठरु शकेल. रोहितने आरसीबीविरुद्ध सामना जिंकून देणारी खेळी साकारली होती. पण, नंतर तो कमालीचा अपयशी ठरला आहे. रोहित बहरात परतला आणि हार्दिक व कृणाल या पंडय़ा बंधूंची समयोचित साथ लाभली तरच मुंबईला अपेक्षा करता येईल. खराब गोलंदाजी ही देखील मुंबईची चिंता असून केएल राहुल, ख्रिस गेल यांची स्फोटक फलंदाजी वेळीच रोखायची असेल तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंडय़ा व मिशेल मॅकक्लॅघन यांना कल्पक गोलंदाजी करावी लागेल.\nपंजाबला यापूर्वी आरसीबीविरुद्ध मागील लढतीत अवघ्या 88 धावांवर समाधान मानावे लागले होते. या हंगामातील ती दुसरी सर्वात निचांकी धावसंख्याही ठरली. सर्वोत्तम बहरात असलेला केएल राहुल 21 धावांवर बाद झाल्यानंतर गेल परतला आणि मध्यफळीही तेथे अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. अफगाणचा लेगस्पिनर मुजीब-उर-रहमानला हाताची दुखापत झाल्याने पंजाब संघ चिंतेत असून आजही तो खेळू शकला नाही तर गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने अश्विन व अक्षर पटेल यांच्यावरच असणार आहे.\nकिंग्स इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, केएल राहुल, करुण नायर, मोहित शर्मा, मुजीब-उर-रहमान, बरिंदर सरण, डेव्हिड मिलर, ऍन्डय़्रू टाय, अंकित रजपूत, अक्षर पटेल, आकाशदीप नाथ, मायंक अगरवाल, मायंक अगरवाल, मनोज तिवारी, युवराज सिंग, मार्कस स्टोईनिस, मायंक डगर.\nमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, इव्हिन लुईस, इशान किशन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, केरॉन पोलार्ड, मायंक मार्कंडेय, मिशेल मॅकक्लॅघन, मुस्तफिजूर रहमान, जसप्रीत बुमराह, अकिला धनंजया, बेन कटिंग, जेपी डय़ुमिनी, राहुल चहर, शरद लुम्बा, ऍडम मिल्ने, सिद्धेश लाड, मोहम्मद निधेश, मोहसीन खान, अनुकूल रॉय, प्रदीप संगवान, ताजिंदर सिंग, आदित्य तरे, सौरभ तिवारी.\nसामन्याची वेळ : रात्री 8 वा.\nवृद्धिमान संघासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक\nआयओएकडून भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला मान्यता\nबायर्नचे पाचवे बुंदेसलीगा जेतेपद\nअमेरिकेच्या ख्रिस्टेन कोलमनचा नवा विश्वविक्रम\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ready-vidhansabha-election-47409", "date_download": "2018-08-20T11:21:11Z", "digest": "sha1:LHT2MG4B6IFANXR5C3NIDQHYKAM76JUK", "length": 12926, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "ready for vidhansabha election मध्यावधी निवडणूकीला तयार रहा..! - एकनाथ खडसे | eSakal", "raw_content": "\nमध्यावधी निवडणूकीला तयार रहा..\nबुधवार, 24 मे 2017\nमुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले.\nमुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले.\nराज्यात विधानसभेच्या निवडणूका कदाचित डिसेंबर मध्येदेखील होवू शकतात, असे स्पष्ट विधान खडसे यांनी आज केले. डिसेंबरमध्ये मध्यावधी झाल्या नाहीत तर लोकसभे सोबत मात्र या निवडणूका नक्‍कीच होतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असेही ते म्हणाले.\nभारतीय जनता पक्षाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पक्षाच्या मुख्यालयात सुरू आहे. यावेळी मार्गदर्शन करताना खडसे बोलत होते.\nसध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकारचे काम अत्यंत प्रभावी सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपला बहुमत नसल्याने शिवसेनेच्या पाठिंब्यावर युती सरकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षाला बहुमत मिळेल या दृष्टीनेच प्रयत्न केले पाहिजेत. बुथ स्तरावर अत्यंत प्रभावी बांधणी करून पक्षविस्तार घराघरात पोहचवला पाहीजे, असे खडसे म्हणाले.\nशिवसेना व भाजप मधे सतत तणावाचे वातावरण आहे. त्यातच भाजपला बहुमत नसल्याने युती सरकारमधे तडजोड करावी लागत आहे. अशा स्थितीत भाजपचा सध्याची विजयी मालिका पाहता मध्यावधी निवडणूका घेण्याची चाचपणी देखील सुरू आहे. मुख्यमंत्री ऐन कडक उन्हाळ्यात राज्यभरात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पाहणी व आढावा दौरा करत असले तरी पक्षाच्या स्तरावर मात्र थेट प्रचाराचीच तयारी सुरू आहे. अशा स्थितीत एकनाथ खडसे यांचे वक्‍तव्य म्हणजे राज्यात मध्यावधी निवडणूकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्‍यता असल्याचे मानले जात आहे.\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Garudjanmachi-Katha/2226.aspx", "date_download": "2018-08-20T10:31:14Z", "digest": "sha1:ZTLIR6O6PT5EOORRH4VREGPFATX377IP", "length": 26685, "nlines": 164, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "GARUDJANMACHI KATHA", "raw_content": "\n\"ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का देव इतरांची फसवणूक करतात का देव इतरांची फसवणूक करतात का आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात. \"\nगोष्टीवेल्हाळ सुधा मूर्ती यांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीशी संबंधित कथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. देवतांशी संबंधित एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात त्या घेऊन जातात. ‘द मॅन फ्रॉम द एग’ या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद लिना सोहनी यांनी केला आहे. सकाळ दि. २९/४/२०१८ ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2018-08-20T11:11:56Z", "digest": "sha1:NE7KMMDGDR5L25MK7GINOP3RGNBXXUT2", "length": 18555, "nlines": 89, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "रसदार फॉन्ड्यू – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nतीन वर्षांपूर्वी बौद्धिक संपदा कायदा शिकण्यासाठी चार महिने इटलीमध्ये राहायचा योग आला. माझा हा अभ्यासक्रम इटलीमधली तुरीन युनिव्हर्सिटी आणि जेनेव्हा, स्वित्झर्लंड इथली जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांनी एकत्रितपणे आयोजित केलेला होता. मी राहिले प्रामुख्याने तुरीन, इटली इथे. पण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जेनेव्हा इथल्या जागतिक वायपोच्या कार्यालयात काही दिवस काम करण्याचा योग आला. बरोबर सगळे वर्गमित्र होतेच. आणि हे वर्गमित्र कोण तर चाळीस वेगवेगळ्या देशांतून आलेले चाळीस लोक… वय वर्ष २४ ते ५२ या वयोगटातले. वेगवेगळ्या वयाचे.. वेगवेगळ्या खंडातून आलेले… वेगवेगळ्या भाषा बोलणारे… वेगवेगळ्या संस्कृती जपणारे.. वेगवेगळे अन्न खाणारे हे माझे मित्रमैत्रिणी म्हणजे एक अफलातून सांस्कृतिक भेळ होती. संस्कृतीचा एक मोठा भाग असतो खाद्यसंस्कृती. आणि ती चाखणं हा एक सुंदर अनुभव होता. मी शाकाहारी असल्याने मी बर्‍याच खाद्यपदार्थांना मुकले… पण तरी मला सगळं समजून घ्यायला आणि पाहायलाही खूप मजा आली.\nजेनेव्हामधला आमचा मुक्काम संपत आला. आम्ही तुरीनला जायला निघणार, त्याच्या आदल्या रात्री वायपोतर्फे आम्हांला रात्रीच्या जेवणासाठी एका रेस्तराँमध्ये आमंत्रित केले गेले होते. आमचे प्रोग्राम संचालक आणि वायपोमधले त्यांचे सहकारी असे आम्ही सगळे या रेस्तराँमध्ये येऊन पोचलो. शाकाहारी खाणं फारसं मिळत नसल्याने मला सतत मेन्यू कार्डमध्ये काहीतरी शोधून काढायला लागत असे. तसं मी ते करायला लागले. पण मार्था या आमच्या वायपोमधल्या मैत्रिणीने संगितलं, “आज सगळ्यांनी फॉन्ड्यू खायचं आहे… तुम्हाला हवं ते ‘अ ला कार्त’ ऑर्डर करता नाही यायचं.” माझ्या चेहर्‍यावर हे ऐकून भलंमोठं प्रश्नचिन्ह उमट्लेलं मार्थाला दिसलं. ती म्हणाली.. “काळजी करू नकोस. फॉन्ड्यू शाकाहारी असतं.” मी एक मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आणि आमच्या टेबलवर जाऊन बसले. थोड्याच वेळात आमच्या टेबलवर वेटरने एक स्टोवसारखी शेगडी आणून ठेवली. आणि त्यावर एक मोठं भांडं आणि त्यात रटरट्णारा एक पांढरा पदार्थ. त्याबरोबर एका वेताच्या बास्केटमध्ये पाव… आणि काही इटालियन हर्ब्स. प्रत्येकाच्या पुढ्यात एक एक क्वार्टर प्लेट आणि त्यात नेहमीच्या काट्यांपेक्षा प्रचंड लांब असलेला एक एक काटा. भांड्यात रटरट्णारा तो पदार्थ वाढून घेण्यासाठी मी वेटरला चमचा मागू लागले. तर व्हेरा म्हणाली, “नाही नाही… तो प्लेटमध्ये वाढून नाही घ्यायचा.” “तो त्या भांड्यातूनच खायचा” मी विचारलं,“ ‘‘सगळ्यांनी एकाच भांड्यातून” मी विचारलं,“ ‘‘सगळ्यांनी एकाच भांड्यातून” तर व्हेरा म्हणाली, ‘‘हो… फॉन्ड्यू हे स्वित्झर्लंडचं राष्ट्रीय खाद्य आहे…. आणि ते असं सामुदायिक पद्धतीनेच खातात. मला रमजानमध्ये होणार्‍या इफ्तार पार्ट्यांचीच आठवण आली… माझ्यासोबत होते अमेरिकन मार्क रांदाझ्झा, पाकिस्तानी आमीर लतीफ, इराणची लैला झराई आणि व्हेरा आणि तिचा नवरा जॉन. व्हेरा जानोस्की ही मूळची जर्मन. तिचा नवरा स्विस. त्यामुळे ती आता स्वित्झर्लंडमधल्या जेनेव्हापासून जवळ असलेल्या लुझान्न नावाच्या गावात राहते. मी व्हेराला विचारलं, “हे फॉन्ड्यू ही काय भानगड आहे” तर व्हेरा म्हणाली, ‘‘हो… फॉन्ड्यू हे स्वित्झर्लंडचं राष्ट्रीय खाद्य आहे…. आणि ते असं सामुदायिक पद्धतीनेच खातात. मला रमजानमध्ये होणार्‍या इफ्तार पार्ट्यांचीच आठवण आली… माझ्यासोबत होते अमेरिकन मार्क रांदाझ्झा, पाकिस्तानी आमीर लतीफ, इराणची लैला झराई आणि व्हेरा आणि तिचा नवरा जॉन. व्हेरा जानोस्की ही मूळची जर्मन. तिचा नवरा स्विस. त्यामुळे ती आता स्वित्झर्लंडमधल्या जेनेव्हापासून जवळ असलेल्या लुझान्न नावाच्या गावात राहते. मी व्हेराला विचारलं, “हे फॉन्ड्यू ही काय भानगड आहे” आणि मग तिने मला फॉन्ड्यूबद्दल फारच रोचक माहिती पुरवली.\nस्विस चीज संघटनेने १९३० साली फॉन्ड्यू हे स्वित्झर्लंडचं राष्ट्रीय खाद्य म्हणून घोषित केलं. खरं तर आता फॉन्ड्यू हे कुठल्याही ‘डिप’मध्ये बुचकाळून खाण्याच्या पदार्थासाठी वापरण्याचं सर्वनाम बनलाय. पण खरं अस्सल स्विस फॉन्ड्यू असं बनवतात. दोन-तीन प्रकारच्या चीजच्या मिश्रणात थोडा स्टार्च आणि वाइन घालून ते पातेल्यात गरम करायला ठेवायचं. ते पातेलं खालच्या शेगडीसकट आणून ठेवायचं. त्याच्या भोवती सगळ्यांनी कोंडाळं करून बसायचं आणि पावाचे तुकडे लांब दांड्याच्या काट्यात धरून यात बुचकाळून खायचे. मेजवानी करण्यासाठी हे प्रकरण सोपं आहे नाही का आपल्याकडच्या मेजवान्यांच्या मानाने तर फारच सोप्पं\nया फॉन्ड्यूच्या पातेल्याला म्हणतात काकेलॉन आणि ते ज्या स्टँडवर ठेवून उकळतात त्याला म्हणतात रेचौ. या स्टँडच्या खाली मेणबत्ती किंवा स्पिरीटचा दिवा लावून त्यावर हे पातेलं उकळत ठेवलेलं असतं. फॉन्ड्यू बनवायला वेगवेगळ्या प्रकारच्या चीजचं मिश्रण वापरतात. पण सगळ्यात प्रसिद्ध आहे ते ग्रूये चीज. काकेलॉन तयार करताना त्याच्या आतल्या भागावर ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या चोळतात आणि मग त्यात चीज घालून गरम करायला ठेवतात. कुठलीही व्हाइट वाईन घेऊन त्यात थोडा कॉर्न स्टार्च घालून गुठ्ळ्या होऊ न देता या चीजमध्ये मिसळायचं आणि मग हे मिश्रण गरम करायला लागायचं. गरम करतानाचं तापमान अतिशय महत्त्वाचं… ते इतकं गरम तर नक्कीच हवं की हे मिश्रण द्रव राहील… पण ते जरा जास्त झालं तर मग चीज करपायला लागतं. याबरोबर बागेतसारख्या कुरकुरीत आवरणाच्या पावाचे तुकडे ठेवायचे. आपल्या नेहमीच्या काट्याच्या दुप्पट लांबीच्या काट्यात पावाचा तुकडा टोचायचा, तो या चीजच्या मिश्रणात नखशिखान्त बुचकळायचा… आणि मग तो मटकवायचा. हवं तर बुचकळण्याआधी तो इटालियन हर्ब्समधेही घोळवायचा. याच्याबरोबरीने प्यायला व्हाइट वाईन द्यायची. कधी कधी पावाच्या जोडीने पीच किंवा स्ट्राबेरीज अशी फळं किंवा बटाट्याचे कापही देता येतात. स्विस माणसं फॉन्ड्यूची मेजवानी करताना माणशी प्रत्येकी पाव पाव किलो चीज फस्त करतात.\nअशाच प्रकारे चॉकलेट फॉन्ड्यूही करतात. म्हणजे गरम करून वितळलेल्या चॉकलेटमध्ये सुका मेवा आणि फळं बुडवून खायची फॉन्ड्यूशी संबंधित अनेक गमतीजमती तिथे आहेत फॉन्ड्यूशी संबंधित अनेक गमतीजमती तिथे आहेत म्हणजे चीजमध्ये बुचकळताना एखाद्या पुरुषाचा पावाचा तुकडा मध्ये पडला (आपलं बिस्किट चहात गुडुप होतं तसा) …तर त्याने इतरांना एक एक ड्रिंक पाजायचं…आणि कुठल्या स्त्रीकडून हे झालं तर तिने तिच्या शेजारच्याचं चुंबन घ्यायचं. शिवाय पावाचा तुकडा चीजमध्ये फक्त एकदाच बुचकळायचा\nस्वित्झर्लंड इटलीचा दौरा संपवून मी नाशिकला परत आले आणि नंतर मला कळलं की माझ्या घराच्या अगदी जवळ असलेल्या एका टपरीवजा हॉटेलमध्ये फॉन्ड्यू मिळतं. ते चाखून पाहायला गेले तर तिथे फॉन्ड्यूचे वेगवेगळे स्वाद होते. टोमॅटो फॉन्ड्यू किंवा पालक कॉर्न फॉन्ड्यू वगैरे… पालक कॉर्न फॉन्ड्यू चाखून पहिलं. पालक आणि मका घालून वितळवलेलं थोडं मसालेदार चीज, आणि बुडवून खायला वाफावलेला बेबीकॉर्न, गाजर, फरसबी, फ्रेंच फ्राइज आणि पाव…. फॉन्ड्यूचा हा भारतीय अवतार मला जामच आवडला\nऔषधनिर्माण शास्त्रात पीएच.डी. नाशिकच्या एका प्रतिथयश औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका. फ्रीलान्स पेटंट सल्लागार म्हणूनही काम करते. मागचे वर्षभर लोकसत्तेत कथा अकलेच्या कायद्याची या नावाचा बौद्धिक संपदा कायद्यावरचा स्तंंभ लिहीत होते.\nफोटो – विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६फॉन्ड्यूमराठी दिवाळी अंकस्विस फॉन्ड्यूDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post कम्फर्ट फूडची परमावधी – ब्रिटिश फूड\nNext Post खाद्यसंस्कृतींचा संकर – मॉरिशस\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5386166973024536822&title=Priyanka%20Chopra,%20Vin%20Diesel&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:33:41Z", "digest": "sha1:3TUAJSQBVKMHRS74STJJFDEMXJD735R4", "length": 8958, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रियांका चोप्रा, विन डिझेल", "raw_content": "\nप्रियांका चोप्रा, विन डिझेल\n२००० सालची मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आणि अॅक्शन हिरो विन डिझेल यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा ही २००० साली मिस वर्ल्ड किताब जिंकणारी अभिनेत्री. सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरल्यावर तिने काही सिनेमांची निर्मितीही केली. त्यात ‘व्हेंटिलेटर’सारख्या गाजलेल्या मराठी सिनेमाचाही समावेश आहे. तिला ‘फॅशन’ सिनेमातल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अंदाज, ऐतराज़, फॅशन, सात खून माफ आणि बाजीराव मस्तानी अशा इतर पाच सिनेमांतल्या भूमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अमेरिकन टीव्हीवरच्या लोकप्रिय ‘क्वांटिको’ सीरियलमध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. त्या भूमिकेबद्दल तिला ‘पीपल्स चॉइस अॅवॉर्ड’ मिळाला आहे. ‘बर्फी’ आणि ‘मेरी कोम’ या सिनेमांमधला तिचा अभिनय वाखाणला गेला आहे. ३६ चायना टाउन, टॅक्सी नंबर ९२११, क्रिश, मुझसे शादी करोगी, दोस्ताना, डॉन, जय गंगाजल, दिल धडकने दो, असे तिचे काही गाजलेले सिनेमे आहेत.\n१८ जुलै १८६७ रोजी कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेला मार्क सिंक्लेअर ऊर्फ विन डिझेल हा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता. त्याने ‘फास्ट अँड फ्युरियस’ या सीरिजमध्ये रंगविलेला डॉमिनिक आणि ‘क्रॉनिकल्स ऑफ रीड्डिक’मध्ये रंगवलेला रिचर्ड रीड्डिक या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. सेव्हिंग प्रायव्हेट रायन, बॉयलर रूम, नॉकअराउंड गाइज, ट्रिपल एक्स, दी पॅसिफायर, फाइंड मी गिल्टी, बॅबिलॉन ए. डी., असे त्याचे सिनेमे गाजले आहेत.\nयांचाही आज जन्मदिन :\nव्हॅनिटी फेअर कादंबरीचा लेखक विल्यम थॅकरी (जन्म : १८ जुलै १८११, मृत्यू : २४ डिसेंबर १८६३)\n‘गॉन्झो जर्नालिझम’चा जन्मदाता हंटर थॉम्प्सन (जन्म : १८ जुलै १९३७, मृत्यू : २० फेब्रुवारी २००५)\n(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8.html", "date_download": "2018-08-20T11:35:06Z", "digest": "sha1:7YHK2CY6WJNWN3FPSZCYVXKNAFX4LTSE", "length": 28052, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | परीक्षेकडे उत्सव म्हणून बघा, यश तुमचेच", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » परीक्षेकडे उत्सव म्हणून बघा, यश तुमचेच\nपरीक्षेकडे उत्सव म्हणून बघा, यश तुमचेच\nपंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला\nताण घेऊ नका, समोरे जा\nनवी दिल्ली, [२२ फेब्रवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातून सध्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. परीक्षेकडे उत्सव म्हणून पाहा, मनावर ताण ठेवू नका. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. इतरांशी स्पर्धा करण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. स्वत:शीच स्पर्धा करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.\nनरेंद्र मोदी यांनी यावेळी पालकांनाही महत्त्वाचा सल्ला दिला. आपल्या पाल्यांची इतरांशी तुलना करू नका, पालक नेहमीच आपल्या पाल्यांना दुसर्‍यांचे उदाहरण देत असतात. आयुष्यात स्पर्धा आवश्यक असते. पण, ही स्पर्धा स्वत:सोबतच करा. काही चांगले करण्याची, गतीने काहीतरी करण्याची स्पर्धा करा. कालपेक्षा आज कसा चांगला राहील, याची स्पर्धा करा. यातून मनाला शांतता आणि आनंद मिळतोे, असे सांगताना, ऍथ्लिट सर्गेई बुबका याने नेहमीच स्वत:शी स्पर्धा केली आणि आपलाच विक्रम ३५ वेळा मोडित काढला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.\nपरीक्षा हा जीवन आणि मरणाचा मुद्दा नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करणारे नव्हे, तर लढवय्ये बनावे, विजयाचा संकल्प घेऊन समोर जा. आयुष्यात चढ-उतार येतच असतात. लक्षात ठेवा, कधीकधी नकोसे निकालही तुम्हाला आयुष्यात बळकट करतात. आजचा पेपर बिघडला म्हणून त्यावर चिंता करण्यापेक्षा दुसर्‍या दिवशीच्या पेपरवर आपले लक्ष केंद्रीत करा. पालकांनीही आजच्या पेपरवर फार जास्त विश्‍लेषणात्मक चर्चा करू नये. मुलांना आनंदी ठेवा आणि पुढच्या पेपरची तयारी करण्यासाठी सहकार्य करा, यश नक्कीच मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.\nमाझे शाळांना आवाहन आहे की, त्यांनी वर्षातून एकदा परीक्षा उत्सव साजरा करावा. यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव दूर होईल. त्यांना प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेलाही महोत्सवासारखेच समजायला हवे आणि आनंद लुटायला हवा. माझ्या अनुभवावरून सांगतो, यशस्वी झालो तर तिरस्काराचे आणि अपयशी ठरलो तर टीकेचे पात्र ठरतो. हे चक्र सुरूच राहणार, त्याकडे लक्ष देऊ नका. खरे यश दुसर्‍यांना मदत करण्यात असते.\nपरीक्षा ही परीक्षाच असते आणि त्यात यशस्वी होणे आवश्यक असते. पण, अनेकदा आपण बाहेरची कारणे शोधत असतो. आपण असे तेव्हाच करतो, जेव्हा आपला स्वत:वरच विश्‍वास नसतो. टीव्हीचा आवाज मोठा आहे, मित्राचा फोन आला, अशी कारणे देत असतो, असे सांगताना, मुलगी आईला आणि घरातही मदत करते आणि तरीही ती परीक्षेत समोर असते. मुलांपेक्षा मुली इतक्या का चमकतात, याचा विचार करा. आत्मविश्‍वास वाढवा. कारण, आत्मविश्‍वास कमी झाल्यास अंध:विश्‍वास भारी होतोे. आपल्या इच्छा स्थिर ठेवा, संकल्प करा, कारण संकल्पासोबत पुरुषार्थ जोडला असतो. इच्छा+स्थिरता = पुरुषार्थ आणि स्थिरता+संकल्प = सिद्धी तेव्हा समोर जा, सर्व परीक्षांचा सामना करा. स्वत:च स्वत:ची परीक्षा घ्या. बघा, काल जिथे होता, त्यापेक्षा तुम्ही समोर गेलेले असाल. त्यानंतर प्रत्येक परीक्षा तुम्हाला मजबूत करणारीच ठरेल. स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक बना. नेहमीच वर्तमानात जगा. वर्तमानाचा सामना करा, आपले मन स्थिर ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nपरीक्षा क्षमतेच्या प्रदर्शनाकरिता नसते, तर स्वत:ची क्षमता ओळखण्याकरिता असते. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्ही नेहमीच स्वत:च्या शक्तीचा विकास करीत राहाल. स्वत:ला ओळखा. स्वत:मध्ये जगा, वेगळाच आनंद मिळेल. काही विद्यार्थी निराश होतात, याचे कारण त्यांचा स्वत:वर विश्‍वास नसतो. चांगल्या तयारीने निराशेवर मात करणे शक्य आहे. विषयावर आपले प्रभुत्व सिद्ध करा. निराशा आपोआपच दूर होईल. आपल्या बुद्धीवर, परिश्रमावर विश्‍वास ठेवा. पेपर कितीही कठीण असला तरी, मी यशस्वी होईलच, असा विश्‍वास ठेवा. वेळेपूर्वीच पेपर सोडविणार, असा निर्धार करा. कठीण प्रश्‍नांचा नंतर विचार करा, आधी सोप्या प्रश्‍नांना प्राधान्य द्या, असा सल्ला देताना पंतप्रधानांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nस्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाचे अखेरचे वर्ष\nनवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] - रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जाण्याचे हे शेवटचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584278", "date_download": "2018-08-20T11:23:22Z", "digest": "sha1:WZN5WPZRV6G5VUOYL7QVFMV2SX3TGDAN", "length": 4629, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018\nमेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.\nवृषभः कुलदेवताला अभिषेक करुन पुढच्या कामास सुरुवात करावी.\nमिथुन: घराण्यातील दोषांमुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतील.\nकर्क: एखाद्या कृत्यास धाडसाने पुढे गेल्यास यश मिळेल.\nसिंह: गैरसमजुतीमुळे घरात विचित्र परिस्थिती निर्माण होईल.\nकन्या: विश्वासू व्यक्तीकडून फसवणूक झाल्याने मनस्ताप होईल.\nतुळ: पैशांच्या बाबतीत बेफिकीर राहिल्याने अडचणीत सापडाल.\nवृश्चिक: दोघांच्या भांडणात तिसऱयाचा लाभ अशी घटना घडेल.\nधनु: चोरीच्या आळ तुमच्यावर येईल यासाठी आधीच सावध राहा.\nमकर: दुधाच्या व्यवसायात अधिक फायदा होण्याची शक्मयता.\nकुंभ: कापूस व कापूस कारखाना याच्याशी संबंध येतील.\nमीन: मेकॅनिकल, इलेक्ट्रीक, सोनार यासारख्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 3 ऑगस्ट 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/03/zen-habits.html", "date_download": "2018-08-20T11:02:51Z", "digest": "sha1:RY5N6Z6NDUJZRAWSBDXMB4FW76GYJQVH", "length": 18577, "nlines": 348, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: Zen Habits", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकाल कुठून तरी या ब्लॉगवर जाऊन पोहोचले. जगातल्या सगाळ्यात लोकप्रिय ब्लॉगपैकी हा एक आहे, मान्य. पण मला याच शोध काल लागला. आणि शोध लागल्यापासून मी आधाश्यासारखी इथल्या पोस्ट वाचतेच आहे.\nनोकरी लागल्यावर वर्षभरात मी केस पुन्हा कापण्याच्या निर्णयाला येऊन पोहोचले होते. लहान केस आवडतात म्हणून नाही, तर मोठे केस मेंटेन करायला वेळ मिळत नाही म्हणून. बदलणारे प्राधान्यक्रम, कित्येक गोष्टी ‘सोडून देण्या’चा निर्णय, या सगळ्याचं हे एक उदाहरण होतं. केस मेंटेन करता आले नाहीत तर फार काही बिघडत नाही, कापून टाकता येतात. जगण्यातल्या कित्येक गोष्टी अश्या ‘कापून टाकण्याचे’ निर्णय आपण घेत असतो, ते आवश्यकच असतं. कळीचा मुद्दा हा आहे, की या गोष्टी काढून टाकून आपण कश्यासाठी जागा करतो आहोत ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का नाही्तर ट्रेकला जाताना सॅकमध्ये जागा नाही म्हणून पाण्याची बाटली काढून टाकून जास्तीचे कपडे भरण्यासारखं चाललंय आपलं. सॅकचं वजन कमी झालं, पण जास्त महत्त्वाची गोष्ट बाहेर राहिली.\nसहा आठवड्याच्या कामातून त आपण वर्षभराची पोटापाण्याची सोय करू शकतो असं गणित थोरोने मांडलंय. ही ‘पोटापाण्याची सोय’ माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग व्यापून टाकते आहे. कारण सहा आठवडे काम = एक वर्षाची सोय एवढं सोपं गणित मला मांडता येत नाही. जेंव्हा हातपाय चालणार नाहीत तेंव्हा काय करायचं डोक्यावरचं छप्पर मला पुण्यातच, चांगल्या वस्तीत, किमान दोन बेडरूमचं लागतं. चारचाकी लागते, वीज लागते, इंटरनेट लागतं - एक ना दोन हजार गोष्टी येतात माझ्या ‘पोटापाण्याच्या सोयी’मध्ये. वर्षाला सहा आठवडेच काय, वर्षाचे सगळे आठवडे काम केलं तरी मला खात्री नसते पोटापाण्याची सोय झालीय म्हणून. आपलं आयुष्य आपण फार गुंतागुंतीचं करून ठेवलंय. हे सोपं बनवल्याखेरीज मजा नाही हे गेले काही महिने फार प्रकर्षाने जाणवतंय.\nसुखाने नोकरी करायची असेल, तर घरातल्या काही गोष्टींकडे काणाडोळा करायला शिकावं लागतं. फक्त घरातल्याच नाही, मनातल्याही. घरातली आणि मनातली ही अडगळ, आपण कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं, तरी ताण तणावात भर घालत राहते. आज ना उद्या तिच्याशी दोन हात करावेच लागणार आहेत.\nशिस्त लावायची म्हणून सवयी लागत नसतात. आतून ते करायची इच्छा जागी व्हायला लागते. जे आतून करावसं वाटतं ते करणं हा कळीचा मुद्दा आहे.\nया आणि अश्या सतराशे साठ गोष्टी. मला फक्त विचाराच्या पातळीवर जाणवताहेत. त्यावर कार्यवाही करण्याची निकड जाणवली नव्हती अजून. झेन हॅबिट्सवाला बाबा हे सगळं प्रत्यक्षात आणतोय. माझा हे करायचा मुहुर्त कधी लागणार\nगौरे आभार गं या ब्लॉगाच्या लिंकबद्दल.... तुझी पोस्ट तर आवडलीच आणि तिने विचारातही टाकलेय...\nहा ब्लॉग मात्र बऱ्याच प्रश्नांची उत्तरही देतोय\n मी लिओचा ब्लॉग बरेच दिवस वाचतो आहे. दोन वर्षांपूर्वी हा ब्लॉग टाइम च्या २५ ब्लॉगमध्ये होता. सहसा असे विषय काढले 'मराठी मानूस' चार हात लांबच असतो म्हणून मी याचा उल्लेख केला नाही. तुला इंटरेस्ट आहे हे माहीत असतं तर आधीच सांगितलं असतं. :)\nमी वाल्डेनची जी आवृत्ती वाचली त्याला अपडाइकची प्रस्तावना होती. त्यात त्याने थोरोप्रमाणे जगणं आज शक्य आहे का हा मुद्दा मांडला आहे. अगदी तसं नाही करता आलं तरी गरजा कमी करता येतात हे नक्की.\nबाय द वे, लिओच्या प्रेरणांमध्ये थोरोही आहे. सिंप्लिफाय, सिंप्लिफाय\nतन्वी, या ब्लॉगविषयी मला आवडलं म्हणजे लिओ \"मी काय केलं\" हे सांगतो. नुसते विचार मांडत नाही.\nराज॰ मला लिओचा ब्लॉग माहित नव्हता. साधारणपणे मी सेल्फ हेल्पवाल्या पुस्तकांच्या वगैरे फारशी वाटेला जात नाही. त्यामुळे कधी शोधही घेतला नव्हता. पण काल अचानक सापडला.\nवॉल्डन वाचून मला एक जाणवलं - थोरोच्या हिशोबात भांडवली खर्च शून्याच्या जवळपास आहे. वॉल्डनच्या काठावरची जागा त्याने ‘वापरायला घेतलीय’. त्यामुळे त्याचा हिशोब जसाच्या तसा लागू होईल असं नाही. पण या दिशेने विचार तर चाललाय.\nलिओचा ‘मिनिमॅलिझम’ वाचताना थोरो आठवतोच. :)\n हा ब्लॉग खूपच उपयुक्त वाटला मला. याविषयी अजून काही इंटरेस्टिंग सापडलं, तर इथे टाकेनच.\n हे गणित जुळलं असेल तर अनुभव नक्की शेअर करा\nगौरी माते तुला त्रिवार प्रणाम..मागेच म्हणून झालंय मी तुला गल्ली चुकलेस तू.....\nअगं सद्ध्या कुठली गल्ली घेऊ तेच शोधते आहे. बघू कधी सापडते ते\nतृप्ती, मोठा खजिना आहे झेन हॅबिट्सच्या साईटवर. आणि सगळ्या प्रत्यक्ष करून बघण्याच्या गोष्टी आहेत.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग न डारो शाम जी ...\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्‍यातून घेतलेले धडे\nकं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584104", "date_download": "2018-08-20T11:25:23Z", "digest": "sha1:BTWTXKH7YWTFX7KWLBL2Z5DYPAIO5UJI", "length": 6574, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शशांक मनोहर यांची आयसीसी अध्यक्षपदी फेरनिवड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » शशांक मनोहर यांची आयसीसी अध्यक्षपदी फेरनिवड\nशशांक मनोहर यांची आयसीसी अध्यक्षपदी फेरनिवड\nशशांक मनोहर यांची आयसीसीच्या स्वतंत्र अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. या पदासाठी ते एकमेव उमेदवार असल्याचे आयसीसी बोर्डाने सांगून त्यांची फेरनिवड झाल्याचे सांगितले.\nशशांक मनोहर हे 2016 मध्ये पहिले स्वतंत्र आयसीसी अध्यक्ष बनले होते. त्यांची आता पुन्हा दोन वर्षासाठी निवड झाली असून या पदासाठी ते एकमेव उमेदवार होते. गेल्या महिन्यात कोलकात्या झालेल्या आयसीसीच्या बैठकीतच त्यांची निवड निश्चित करण्यात आली होती. त्यांनी मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक बदल केले असून 2014 चा प्रस्ताव त्यांनी उलट केला तर संशोधित आराखडाही लागू केला, ज्यात आयसीसीच्या स्वतंत्र महिला संचालक नियुक्तीचाही समावेश आहे. ‘आयसीसी चेअरमनपदी पुन्हा नियुक्ती होणे हा माझा सन्मान असून सहयोगी संचालकांचा मी आभारी आहे. गेल्या दोन वर्षात आम्ही सर्वानी मिळून पुढे पावले टाकली असून 2016 मध्ये नियुक्ती झाल्यावर जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली आहेत. पुढील दोन वर्षात क्रिकेटसाठी वैश्विक रणनीती तयार करण्याची आयसीसीचे योजना आहे,’ असे मनोहर यांनी सांगितले. सदस्यांच्या सहकार्याने ही रणनीती लागू करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यामुळे या खेळाची व्याप्ती जास्तीत जास्त देशात वाढेल आणि जगभरातील जास्तीत जास्त शौकीन त्याचा आनंद घेतील. सध्या हा खेळ चांगल्या स्थितीत असून आम्ही त्याचे रक्षक असल्याने ही स्थिती कायम राखण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.\nवॉर्नर-ट्रव्हिस हेडची 284 धावांची सलामी\nब्रिटनमध्ये शेवटच्या स्पर्धेत फराह विजेता\nसराव सामन्यात मेस्सीची हैतीविरुद्ध हॅट्ट्रिक\nऑलिम्पिक चॅम्पियन दुस्मातोवला लालबियाक्किमाचा दे धक्का\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/recipes/", "date_download": "2018-08-20T11:34:24Z", "digest": "sha1:U2CQLZWTGSGOP5U4RB7Z3AATLRTQBBNC", "length": 13448, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Best Maharashtrian Recipes | Food | Cuisine | पाककला - पाककृती | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nBLOG: खास श्रावणातला पौष्टिक जीवनसत्वांचा रीसोटो \nमुलांच्या वाढीच्या काळात त्यांना पालेभाज्यांमधून मिळणा-या विविध जीवनसत्वांची निश्चितच गरज असते\nसॅलड सदाबहार : रताळ्याचे सॅलड\nरताळ्याचा किस ब्लांच करताना पाण्यात २ चमचे व्हिनेगर किंवा अध्र्या लिंबाचा रस घालावा म्हणजे रताळे शुभ्र दिसेल.\nखाद्यवारसा : पालक चटणी\nपालक स्वच्छ धुऊन शिजवून घ्या, हिरवी मिरची व आलं एकत्र वाटून घ्या.\nसगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या.\nमशरूम धुऊन घ्या. अगदी पातळ चिरून बाजूला ठेवा. गॅसवर पॅन ठेवा.\nBLOG : आरोग्यदायी उपवास \nश्रावण आणि उपवास हे एक जणू समीकरणच आहे, नाही का पण एवढे सारे उपवास श्रावणातच का\nBLOG: श्रावण म्हणजे नियोजित आहार आणि निरोगी जीवनशैलीची सुरुवात\n...आणि मग सुरु होतो वजन कमी करण्याचा एक खडतर प्रवास हा खडतर प्रवास आनंददायी होऊ शकतो का हा खडतर प्रवास आनंददायी होऊ शकतो का हा सर्वांना भेडसावणारा खरा महत्वाचा प्रश्न आहे.\nमिसळ हा असा पदार्थ आहे, की खरा मिसळप्रेमी दिवसभरात केव्हाही मिसळ खायला तयार असतो.\nपाहुण्याचं पोट तुडुंब भरलं तरी आणखी खाण्याचा आग्रह करतंच राहणं हे आगरी समाजाचं वैशिष्टय़.\nप्रथम कांदा, भोपळी मिरची, गाजर या तिन्ही भाज्या बारीक चिरून घ्या.\nखाऊ खुशाल : ‘उपवासाची थाळी’\nपूर्वी मुंबईच्या नाक्यानाक्यांवर इराण्यांची हॉटेलं होती.\nन्यारी न्याहारी : शिळ्या पोळीचे पॅटिस\nपोळीचे तुकडे करून त्याचा जाडसर भुगा करून घ्या. त्यात बटाटा, पोहे, सोया खिमा घालून भिजवा.\nसकस सूप : भोपळ्याचे सूप\nयात आवडीनुसार मीठ, मिरपूड घाला आणि आता हलक्या आचेवर गरम क\nन्यारी न्याहारी : फरसाण पॅटिस\nरामध्ये असलेला पिझ्झा मसाला, चाट मसाला असे काहीही चालू शकते.\nमस्त मॉकटेल : चॉकलेट बनाना\nसजावटीसाठी चॉकलेटही किसून घालता येईल. बनवल्यावर लगेचच गट्टम करा.\nसॅलड सदाबहार : ब्रोकोली सॅलड\nसजावटीसाठी वरून बदामाचे काप भुरभुरावे. हे सॅलड थंडगार खावे.\nगरम गरम पातोळ्यांवर तूप घालून वाढा.\nन्यारी न्याहारी : झटपट टोमॅटो डोसा\nचटणीसोबत गरमागरम फस्त करा.\nखाऊ खुशाल : चमचमीत दाबेली\nगुजरातमधील मांडवी हे या कच्छी दाबेलीचं जन्मगाव.\nखाद्यवारसा : उपवासाची दाण्याची आमटी\nउपवास करा अथवा करू नका पण उपवासाचे चविष्ट पदार्थ खायला खवय्यांची कायमच तयारी असते.\nन्याहरीसाठी उत्तम पर्याय- हेल्दी स्मूदी\nपटकन होणारा पोटभरीचा नाष्ता\nसॅलड सदाबहार : पनीर आणि पायनॅपल सलाड\nहे चविष्ट समर सलाड उन्हाळ्याचा ताप दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.\nखाद्यवारसा : बटाटय़ाचे भुजणे\nमिश्रण व्यवस्थित एकत्र करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.\nन्यारी न्याहारी : इडली ढोकळा\nइडलीसारखाच एक वेगळा आणि सोप्पा प्रकार इडली ढोकळा.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/arogya/", "date_download": "2018-08-20T10:48:15Z", "digest": "sha1:OMFZXUKERBB3NUHU6GD3DZI7F55PI3MC", "length": 7429, "nlines": 231, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "आरोग्य Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय\nतणावामुळे त्वचेच्या ६ समस्या घडू शकतात\nमधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर\nघामामुळेही वाढते केस गळती\nजेवण टाळल्याने ‘असे’ दुष्परिणाम दिसतात\nरात्री झोपण्यापूर्वी हे करा, तरुण दिसणार\nघरगुती उपायातून पायाची काळवंडलेली त्वचा दूर करा\nमशरूम खाण्याचे असेही फायदे\nया कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nउन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे\nभाजलेले चणे खाल्ल्याचे फायदे\nफायदे: दररोज खा दोन वेलची\n‘गुलकंद’ उन्हाळ्यात शरीराला ठेवतो ‘कूल’\nनारळपाणी पिण्याचे अनेक फायदे\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-mathadi-worker-wages-issue-49862", "date_download": "2018-08-20T10:45:41Z", "digest": "sha1:ZRFCO4GJOHGZ2FIWD2MYAXMXQXHZPZ4T", "length": 11099, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news mathadi worker wages issue माथाडी कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\nमाथाडी कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्‍न\nशनिवार, 3 जून 2017\nनाशिक - शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील 19 कृषी उत्पन्न बाजार समित्यांत शेतमाल येणे बंद झाल्याने पाच हजार माथाडी कामगारांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना रोज 25 लाखांच्या हमाली, तोलाईवर पाणी सोडावे लागत आहे. यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nनाशिक - शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील 19 कृषी उत्पन्न बाजार समित्यांत शेतमाल येणे बंद झाल्याने पाच हजार माथाडी कामगारांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना रोज 25 लाखांच्या हमाली, तोलाईवर पाणी सोडावे लागत आहे. यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nनाशिक जिल्ह्यातील 19 बाजार समित्यांत कार्यरत असलेले पाच हजार माथाडी कामगार रोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात. मनमाड, येवला, लासलगाव, पिंपळगाव व उमराणे या बाजार समित्यांत सर्वाधिक काम असते. त्यामुळे तेथे कमाईसुद्धा चांगली होते. मात्र, कालपासून शेतमाल येणे बंद झाल्याने या माथाडी कामगारांना केवळ बाजार समितीत जाऊन बसावे लागत आहे. सरासरी प्रत्येकी पाचशे रुपयांची रोजची कमाई बुडत असल्याने माथाडी कामगारांचे एकूण 25 लाखांचे या संपामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nवारणेवरील दोन्‍ही पूल पाण्याखाली\nसांगली - कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी कोयना धरणातून ४२ हजार ३७२ क्‍युसेस तर चांदोली धरणातून १० हजार ६२०...\nKerala Floods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व अॅमेझॉनद्वारे सर्व...\nतारळी धरणाचे पाचही दरवाजे बंद\nतारळे (पाटण)- तारळेसह संपुर्ण विभागात तसेच तारळी धरण क्षेत्रात सुमारे दीड महिना सातत्यपुर्ण अविश्रांत पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. कालच्या दिवसात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/08/blog-post_09.html", "date_download": "2018-08-20T11:02:47Z", "digest": "sha1:462CV27PYNTSNUCGUIGCPYRKPG24IA6T", "length": 11357, "nlines": 331, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: कैवल्याचं झाड", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nलागली समाधी ज्ञानेशाची ॥\nज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव\nनाचती वैष्णव, मागेपुढे ॥\nमागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड\nअंगणात झाड, कैवल्याचे ॥\nउजेडी राहिले, उजेड होऊन\nनिवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ॥\n‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे\nम्हणजे जगातलं सगळ्यात महागडं परफ्यूम ज्याच्यापासून बनवतात ते joy perfume tree,\nरोज मी या झाडाच्या नव्याने प्रेमात पडते आहे. त्यामुळे ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे अजून काही वेगळं असतं असं सांगायचा तुम्ही प्रयत्नच करू नका. त्याला फक्त माझ्या छोट्याश्या गच्चीचा राजा मानायला मी तयार नाही.\nगेले कित्येक महिने मला बागेकडे बघायला वेळ नाही. रोज सूर्य उगवतो, त्यांना प्रकाश देतो. रोज पाऊस पडतो, त्यांची तहान भागवतो. (आणि रोज मी जाऊन करंटेपणाने फक्त फुलं काढते ... वेळ नसल्याच्या सबबीवर :( ). आणि तरीही माझं हे छोटंसं सोन्याचं झाड भरभरून फुलतंय. बाहेरच्या पाकळ्या सोनेरी, आतल्या भगव्याकडे झुकणार्‍या. आणि फुलात न मावणारा गंध. बस्स, जन्नत\n अजून टाक ना फोटो पण म्हणजे कळेल ना नक्की कसं दिसतं ते म्हणजे कळेल ना नक्की कसं दिसतं ते \nअनघा, अग आपला सोनचाफा आहे हा ... त्याची सगळी अनोळखी नावं टाकली आहेत मी :D\nओळखत नाहीये का फोटो\nअजिबात कळलं नाही हं मला \nअनघा, सोनचाफ्याची पावसात नुकतेच न्हालेली आठ दहा ताजी फुलं काढल्यावर त्यांचा फोटो काढला की तो असा दिसतो ;)\nआणि मीच भेटले ना तुला फिरकी घ्यायला \nकैवल्य म्हणजे सोनचाफा होय गुगली चांगला होता. ;)\nगौरे मस्त आहे फोटो आणि त्यापेक्षा तू समजावून दिलस नावाचं हे बरीक चांगलं केलं नाहीतर अपुन की तो बोंब लगी थी...\n>>नाहीतर अपुन की तो बोंब लगी थी...>>\nबरेच दिवसांनी हा वाक्प्रचार ऐकला. :ड्\nअपर्णा, हे माझं (अर्थात माझ्या सोयीचं) इंटरप्रिटेशन आहे ‘अंगणात झाड कैवल्याचे’चं :D\nबाकी, ती सगळी नावं वाचून एकदम भारदस्त वाटतं ना\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/08/blog-post_19.html", "date_download": "2018-08-20T11:02:37Z", "digest": "sha1:NX5YR7LUXWHPABINW3PRYBMIGVIL23OV", "length": 15005, "nlines": 362, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: अण्णा", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nचढत्या भाजणीने बाहेर पडणार्‍या\nभ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या वाचताना\nमला हे जाणवत असतं.\nमागच्याच वर्षी बनवलेल्या रस्त्यावरचे\nमला हे जाणवत असतं.\nमी भरलेल्या कराचे पैसे\nखिरापतीसारखे वाटले जातात तेंव्हा\nमला हे जाणवत असतं.\nएकेका नेत्याचे गुलाम असल्यासारखी\nमला हे जाणवत असतं.\nगेंड्यालाही लाजवील अश्या कातडीचे\n‘नेते’ निवडून येतात तेंव्हा\nमला हे जाणवत असतं.\n\"तुमच्या देशात इतकी कर्तबगार माणसं असूनही\nदेशाची प्रगती मुंगीच्या पवलांनी का होते\nया प्रश्नानी निरुत्तर होताना\nमला हे जाणवत असतं.\nहा देश चालवण्याची आमच्या तथाकथित नेत्यांची लायकी नाही.\nआणि हे ही जाणवत असतं\nकी एक सामान्य नागरिक म्हणून\nजवळजवळ शून्य किंमत आहे.\nएकशे वीस कोटींपैकी एक.\nअश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना\nअण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात\nनेते म्हणजे आपणच गं...आपणच तयार केलेले...घडवलेले. आपल्याच पापांचे हे फळ.\nआपल्यालाच वेळ नसतो, सगळी कामं पटापट करून हवी असतात...आपण ज्यावेळी कोणापुढे तरी नोटा नाचवतो तेव्हाच कोणीतरी त्या नोटा घेतं.\nआपणंच जन्म घातलेलं हे विद्रूप बाळ आता आपल्याच उरी बसलंय...त्यामुळे शस्त्र देखील आपल्याच हातात आहे...दुसऱ्या कोणाच्याही नाही.\nकविता खूपच छान आहे. खरच, भ्रष्टाचाराला सगळ्यात जास्ती बळी पडतात ते गरीब आणि सामान्य लोक. आणि संभवामि युगे युगे सारखे अण्णा हजारे धावून आले असताना, त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. त्याशिवाय अशा काही धाडसी लोकांमुळेच आपल्या सारख्या मरगळलेल्यांना आवाज उठवायची ताकद मिळते.\nतुझ्या कवितेच्या परिणामकारकतेमुळे माझा उद्वेग बाहेर पडला...\nह्यात तुझी कविता खूप चांगली जमून गेली आहे...हे आहे...\nसहमत आहे. राजकारणी लोकांना सामान्य माणसांची आठवण दर पाच वर्षांनी एकदा होते. इथे जेएफके चित्रपटातील केव्हिन कोस्टनरचा संवाद आठवला, \"An American naturalist wrote: \"A patriot must always be ready to defend his country......against its government.\"\nअनघा, कालपासून तुझ्या पहिल्या प्रतिक्रियेवर विचार करते आहे... होपफुली, त्यावर एक नवीन पोस्ट लवकरच (\nविनय, प्रतिक्रियेबद्दल आभार. अण्णांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, पण प्रत्येक प्रश्नासाठी अण्णांनी(च) आणि उपोषण(च) करायची वेळ यायला नको, नाही का\nअनघा, अग गेले काही दिवस डोक्यात होतं, ते तसंच उतरवून काढलं. कविता झालीय का ती अपुनको कविता लिखना नही आता असा माझा समज आहे.\nदर पाच वर्षांनी सुद्धा राजकारण्यांना सगळ्या सामान्यांचा विचार करायची गरज पडत नाही ... त्यांचं बहुमताचं गणित सुटलं म्हणजे झालं - ही खरी शोकांतिका आहे.\n>> अश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना\nअण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात\nअगदी अगदी सहमत.. मस्त जमलीये कविता \nहेरंब, कसचं कसचं :)\nगौरी, भावनांना शब्दात छान गुंफले आहेस. आवडली.\nअण्णांना पाठिंबा द्यायलाच हवा... यात मतांतरे नसावीतच. मात्र ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे आणि हा उद्रेक क्षणिक ठरून ती पुन्हा पुन्हा येणार आहे अशीच काहीशी दुर्दैवाने आपली गत आहे... :(:(\nश्रीताई, अण्णांच्या आंदोलनाचा एकच पैलू मांडलाय इथे. मला अनघाची पोस्ट बघून वाटलं, तिने लिहिलंय तो याच्या पुढचा भाग - ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे हे स्वीकारणं, आणि आपली जबाबदारी ओळखणं.\nहा सगळा उद्रेक काही दिवसांनी ओसरेलही, पण थोडा तरी बदल घडवून जाईल असं वाटतंय. (विशफुल थिंकिंग\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mke.biblesindia.in/mke/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2018-08-20T11:03:25Z", "digest": "sha1:XMZTUNQASHCUGUERJZBSRGHA6NKY2ZDO", "length": 2437, "nlines": 47, "source_domain": "mke.biblesindia.in", "title": "वाचना गीत | Website building", "raw_content": "\nनीचे मावची भाषा माय वाचा हाटी गीतहां यादी देनली हेय त्याहाल वाचा हाटी गीता वोय क्लिक कोआ.\nआपे कादो नाय हेय वोगर ईसू देवे\nईसू देवा कोअली माया\nईसू देवा साक्षी दाहा का \nईसू देवावे होरगा मागना\nईसू पाळनारो स्तोत्र २३\nईसू राजा मांआं देव\nखूब आनंद आमाहाल हेय\nख्रिस्ता तुल सोडीन केस जाऊ\nचित्र सहित बायबल कहानी\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीचे देनला गोया संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें.त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल पोतो हेय जेहेकोय का तुमा काय प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\nउचे कोड नोंद कोआ.: *\nASCll कला शैली माय कोड नोंद कोआ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-arjun-kapoor-pun-on-varun-dhawan-and-anushka-sharmas-movie-sui-dhaaga-1631084/", "date_download": "2018-08-20T11:35:38Z", "digest": "sha1:WVRSFJIOEOOTDUIVRJHJBC2YSEQPJUA2", "length": 12547, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actor Arjun Kapoor pun on Varun Dhawan and Anushka Sharmas movie Sui Dhaaga | सेलिब्रिटींनीच उडवली अनुष्का, वरुणच्या लूकची खिल्ली | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसेलिब्रिटींनीच उडवली अनुष्का, वरुणच्या लूकची खिल्ली\nसेलिब्रिटींनीच उडवली अनुष्का, वरुणच्या लूकची खिल्ली\n'सुई धागा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.\nवरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासाठी दोन्ही कलाकारांनी त्यांच्यात बरेच बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमीच एक हॅण्डसम हंक म्हणून प्रेक्षकांच्या भेटाला येणारा वरुण धवन ‘सुई धागा’च्या निमित्ताने सर्वसामान्य कुटुंबातील एका मध्यमवयीन पुरुषाच्या भेटीला आला आहे. तर अनुष्का डिग्लॅम लूकमध्ये असूनही या साध्या रुपात प्रेक्षकांची मनं जिंकतेय.\nसहसा एखाद्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला की त्याची प्रशंसा केली जाते आणि त्यासोबतच काही नेटकरी या सर्व गोष्टींची खिल्ली उडवण्यासाठीसुद्धा तयार असतातच. सुई धागाच्या बाबतीतही असंच काहीसं पाहायला मिळालं. पण, मुळात या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची खिल्ली उडवणाऱ्यांमध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. ते सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि आयुष्मान खुराना. अर्जुनने अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करत लिहिलं ‘किती आनंदात दिसतेयस तू….’ अर्जुनच्या या कमेंटव्यतिरिक्त आयुष्मान खुरानानेही या फोटोवर विनोदी कमेंट केल्याचं पाहायला मिळालं.\nवाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण\nसेलिब्रिटींनीच ‘सुई धागा’च्या फर्स्ट लूकवर कमेंट केल्यामुळे सध्या कलाविश्वात हा चर्चेता विषय झाला आहे. ‘सुई धागा’मध्ये अनुष्का विणकराची (एम्ब्रॉयडरी करणारी स्त्री) तर वरुण शिंपीची (टेलर) भूमिका साकारत आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रचार चित्रपटातून करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dapchari.blogspot.com/2012/05/1250.html", "date_download": "2018-08-20T11:35:50Z", "digest": "sha1:DFKUL2OIVHNOFSBKLKPSBPJX7FCQW33P", "length": 6669, "nlines": 38, "source_domain": "dapchari.blogspot.com", "title": "Dapchari | दापचरी: मुंबईत 1,250 अनधिकृत गोठे", "raw_content": "\nमुंबईत 1,250 अनधिकृत गोठे\nएकीकडे मुंबईतील जागांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना, शहरातील मोक्याच्या जागांवरील गोठे कायम असून अशा प्रकारे तब्बल एक हजार 250 अनधिकृत गोठे आजघडीला मुंबई शहरात आहेत.\nमुंबई- एकीकडे मुंबईतील जागांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना, शहरातील मोक्याच्या जागांवरील गोठे कायम असून अशा प्रकारे तब्बल एक हजार 250 अनधिकृत गोठे आजघडीला मुंबई शहरात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याबाबत माहिती असूनही मुंबई महापालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.\nराज्य सरकारच्या एक जुलै 2006च्या एका आदेशानुसार मुंबईतील गुरांचे गोठे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या सर्व 31 जानेवारी 2007 पासून गोठ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणही बंद झाले आहे. मात्र त्यानंतर ‘बॉम्बे मिल्क प्रॉडक्शन असोसिएशन’ने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर 12 एप्रिल 2010 रोजी गुरे नियंत्रकांनी मुंबईतील सर्व गोठे मालकांना नोटिस पाठवून दापचरी येथे गोठे स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या. त्या वेळेच्या सव्‍‌र्हेनुसार शहरात 1,250 गोठे असून त्यात 31 हजार 588 गायी-म्हशी आहेत. त्या आधी 2007 केलेल्या पाहणीनुसार मुंबईमध्ये 1,537 गुरांचे गोठे होते आणि त्यात 39 हजार 551 गुरे होती. त्यानंतर तीन वर्षाच्या काळात गोठ्यांच्या मालकांकडून गुरे नियंत्रक विभागाने तसेच महापालिकेने नोंदणी शुल्क घेण्याचे बंद केल्याने 287 गोठे बंद झाले असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे एकूण सात हजार 973 गुरांची संख्या कमी झाली.\nसध्या मुंबईतील गोठे मालकांकडून नूतनीकरण शुल्क घेतले जात नसल्याने हे सर्व गोठे अनधिकृतच असल्याचे गुरे नियंत्रक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे गोठेमालक दापचरीला जाण्यासही तयार नाहीत. हे प्रकरण न्यायालयात असले तरी त्यावर कारवाईस स्थगिती नसल्याने महापालिका अधिनियम 394अन्वये कारवाई करू शकते. परंतु महापालिकेचे अधिकारी उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. दुग्धविकास आयुक्त आर. डी. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या मुंबईत दुभत्या गायी-म्हशींनी आणण्यास बंदी घातली असल्याचे सांगितले. महापालिकेच्या जकात नाक्यावरच अशा गुरांना अडवले जाते, असा दावाही त्यांनी केला.\nOfficial Information from Govt page : मुंबईपासून १५० किलोमिटर अंतरावर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुग्ध प्रकल्प, दापचरीची स्थापना १९६०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:11:44Z", "digest": "sha1:745BGXSRCAANESZ2GFB3YDGNFGHWIFOM", "length": 30724, "nlines": 110, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "वाईनसूत्र – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nअसं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती फळे सोबत घेतली, पण प्रवासात त्याची फर्मेंट होऊन (आंबून) वाईन तयार झाली. हजारो वर्षांपासून वाईन आणि तिची परंपरा विकसित झाली आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते जॉर्जियामध्ये इ.स. पूर्व ६००० आणि नंतर इराणमध्ये इ. पू. ५००० च्या सुमारासचे वाईनचे संदर्भ सापडले आहेत. इराणमध्ये आता वाइनवर जवळपास बंदीच आहे ही गोष्ट वेगळी. असो. त्यानंतर कधीतरी वाईन युरोपमध्ये गेली. तिथे मात्र वाईनचा खरा विकास झाला आणि द्राक्षांना कुस्करून, त्याला आंबवून तयार झालेल्या या पेयाने हळूहळू स्वतःची एक संस्कृती विकसित केली.\n‘रेड वाईन’ आणि ‘व्हाईट वाईन’ (लाल आणि पांढरी वाईन हे थोडं विचित्र वाटेल नं वाचायला, म्हणून रेड आणि व्हाईटच वापरतेय) असे वाईनचे मूलभूत दोन प्रकार आहेत. वाईनला रंग येतो तो द्राक्षांच्या स्किन (साला) मुळे. हिरव्या द्राक्षांपासून व्हाईट वाईन बनते. काळ्या द्राक्षांपासून रेड वाईन तर बनतेच, क्रश करताना त्यांची स्किन काढली त्याची व्हाईट वाईन पण बनू शकते. याच गुणधर्मामुळे वाईनचा पुढचा प्रकार तयार झाला, ‘रोजे (गुलाबी) वाईन’. क्रश केल्यानंतर थोड्या वेळासाठी स्किन फर्मेंट होऊ द्यायची आणि अपेक्षित रंग मिळाला की ती काढून टाकायची, की रोजे वाईन तयार, आकर्षक गुलाबी.\nया नंतरचा वाईनचा प्रकार हा कित्येक दिवस वाईनचा प्रॉब्लेम म्हणून सोडवायचा प्रयत्न केला गेला. फ्रान्सच्या एका ठराविक भागात वाईन बाटलीमधेच फसफसायला लागायची. परत फर्मेंटेशन सुरू व्हायचं. त्यामुळे आत तयार झालेल्या गॅसने बाटल्या फुटायच्या. यावर उपाय शोधता शोधता १७ व्या शतकात दोम पियरे पेरीन्योन यांच्या लक्षात आलं की, ही तर ‘स्पार्कलिंग वाईन’ आहे. स्पार्कलिंग वाईन आपण बरेचजण हिला शॅम्पेन म्हणून ओळखतो, जी सिनेमामध्ये पार्टीच्या वेळी कॉर्क उडवून उघडतात अन् फेसाळलेली वाईन बाहेर उडते, तीच ही. जी स्पार्कलिंग वाईन फ्रान्सच्या शॅम्पेन भागात बनते, फक्त तिलाच शॅम्पेन म्हणले जाते; बाकी सर्व स्पार्कलिंग वाईन. १७ व्या शतकात अजून एक वाईनचा प्रकार विकसित झाला, ‘फोर्टीफाईड वाईन’. वाईन लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात वरून जास्तीचे अल्कोहोल (ग्रेप ब्रँडी) टाकण्यात येई. पुढे वाईन प्रिझर्व करण्यासाठी हे करायची गरज पडेनाशी झाली, पण ही चव तोपर्यंत काही जणांना आवडायला लागली होती. पोर्ट वाईन हे फोर्टीफाईड वाईनचे आपल्याकडचे उदाहरण.\n – फोटो – सुयश पटवर्धन\nहे तर झाले वाईनचे प्रकार. प्रत्येक प्रकारात द्राक्षांच्या कित्येक जाती आहेत. त्या प्रत्येक जातीपासून वेगवेगळे वाईनमेकर वेगवेगळ्या पद्धतीचा वाईन बनवतात. पण वाईन बनवणे म्हणजे काही उचल द्राक्षं, घे कुस्करून अशी बनत नाही. दर वेळेस जेव्हा नवीन वाईन बनवली जाते, तेव्हा वाईनमेकर रोपे लावण्यापासून सर्व गोष्टी ठरवतो. जमिनीचा पोत बघून त्याप्रमाणे रोपे निवडली जातात. प्रत्येक रोपाला ठराविक पाणी आणि सेंद्रिय खत पुरवठा केला जातो. जसजशी रोपं वाढतात आणि त्याला द्राक्षांचे घड लागतात तशी त्याची अजूनच काळजी घेतली जाते. सर्वांत महत्वाचे म्हणजे प्रत्येक वेलीवर काही ठराविकच घड वाढू दिले जातात, जास्तीचे काढून टाकले जातात. यामुळे प्रत्येक फळामध्ये व्यवस्थित पोषण जाऊन, पाहिजे तसा गोडवा निर्माण होतो. आपण नेहमी वर्गात जास्त मुले असण्याबद्दल तक्रार करतो, तेच हे बरं, पण गोष्टी इथेच संपत नाहीत. द्राक्षे वेलीवरून कधी काढायची हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण व्यवस्थित पिकलेल्या फळात भरपूर ज्यूस असतो, पण जसं ते सुकायला लागतं तसा ज्यूस कमी पण गोडवा जास्त व्हायला लागतो. हे सर्व झाल्यानंतर पुढच्या प्रक्रिया काही कमी नाहीत. हे जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा लक्षात आलं की वाईन तर वाईनमेकरच्या डोक्यात आधीच तयार असते. त्याला माहीत असतं, त्याला मुलाला इंजिनियर करायचंय की डॉक्टर… आणि प्रत्येक पाउल त्याच दिशेने उचललं जातं.\nजगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स बनवतायत, पण तरीदेखील काळाच्या ओघात काही भाग हे अगदी वाईनसाठीच बनल्यासारखे झाले आणि काही भागांनी अशात (म्हणजे तरी किमान १००–१५० वर्षांत किंवा जास्तच) स्वतःला त्या पद्धतीने विकसित केलं. या वाईन मेकिंग रिजन्सवरून वाईन्सचे दोन प्रकार पडतात. ‘ओल्ड वर्ल्ड वाईन्स’ आणि ‘न्यू वर्ल्ड वाईन्स’.\n‘ओल्ड वर्ल्ड’मध्ये जॉर्जिया, आर्मेनिया, टर्की इ. देश तर येतातच, ज्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी वाईनची सुरुवात झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण मुख्य हिस्सा फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि जर्मनी यांचा आहे. ज्यांच्याकडे हजारो वर्षांची वाईनची परंपरा आहे आणि आजही हे भाग सर्व जगाला तेवढीच सुंदर वाईन देत आहेत.\n‘न्यू वर्ल्ड’मध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका, अर्जेन्टिना, चिली, इ देशांचा समावेश होतो. तसं पाहिलं तर चीन, भारत आणि जपान यांचा पण याच भागात समावेश होतो, पण ते फारच नवीन आहेत. भारतात नाशिक ही तर भारतीय वाईनची राजधानी म्हणूनच ओळखली जाते. महाराष्ट्रासोबत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या भागात भरपूर प्रमाणात आणि उत्तम प्रतीची वाईन बनवण्यात येते.\nहे सर्व झाल्यानंतर, या एवढ्या कष्टानंतर, जगभरातल्या विविध भागातून जेव्हा आपल्यासमोर ग्लासात वाईन येते, आपण तिला न्याय द्यायला बसतो, तेव्हा बाकी कुठल्याही गोष्टीत कमतरता राहणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. त्यामुळेच जेवढं ‘वाईन मेकिंग’ महत्त्वाचं आहे तेवढंच ‘वाईन टेस्टिंग’ पण आहे.\nसर्वात प्रथम, वाईन ही दारू, लिकरसारखी (व्हिस्की, रम, व्होडका) नाही हे समजून घ्या. भारतात वाईनबद्दल तसे बरेच गैरसमज आहेत, तशी आपलीही चूक नाही म्हणा. पाश्चात्यांकडे हे कल्चर १४व्या शतकापासून चालत आलंय. आपल्याकडे वाईन आलीच फार उशिरा, त्यामुळे ‘वाईन कल्चर’ इकडे यायला तसा बराच वेळ लागणार आहे.\nवाईन ‘टेस्टिंग’ हा शब्दच सांगतो की, हे म्हणजे खंबा घेऊन ‘बसणे’ नाही. जरी तुम्ही एंजॉय करत असाल तरी त्याला एक शास्त्र आहे, काही नियम आहेत.\nप्रत्येक वेळी वाईन टेस्ट करताना आपण वाईनचा रंग, सुगंध आणि चव बघतो. आणि यानंतर एक नवीन विश्व उलगडायला लागतं. वाईनमध्ये प्रत्येक रेडची अन व्हाईटची शेड वेगवेगळी दिसायला लागते. व्हाईटमध्ये ब्राउनिश अन् रोजेमध्ये ऑरेंजिश कलर दिसायला लागतो. अरोमा किंवा सुगंध तर कमालीचे वेगळे जाणवायला लागतात. गवत, फुले, फळांचे, मातकट, थोडे मसाल्याचे किंवा लाकडासारखे – इत्यादी अनेक वास समजायला लागतात. एकदा नाक तयार झालं की वाईनच्या सुगंधाचा खजिनाच उघडतो. चवीतदेखील अशा अनेक गोष्टी आहेत, पण तरी मुख्य चवी गोड (sweet), आंबूस (acidic), तुरट (tannins ची) आणि कडवट (bitterness). प्रत्येक चव जिभेच्या वेगवेगळ्या भागात जाणवते. जसा सराव होईल तसं चवीतदेखील सुगंधासारखे वेगवेगळे स्वाद जाणवतात. आता असं वाटू शकतं की असं कितीसं वेगळेपण जाणवणार. भरल्या वांग्याची भाजीच, सेम रेसिपी, पण वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या लोकांनी बनवली की कशी वेगळीच जाणवते आपल्याला. कारण, फळाची जात बदलते, करणारा बदलतो, पाणी बदलतं, मसाल्यांचा वापर बदलतो. अहो साधा चहासुद्धा घरातला प्रत्येकजण वेगळा बनवतो. तशी हळूहळू वाईनचीसुद्धा चव समजायला आपली इंद्रिये तयार होतात.\nवाईन टेस्टिंगमध्ये फूड पेअरिंग म्हणजे कोणत्या वाईनसोबत काय पद्धतीचा खाद्यपदार्थ खाल्ला जावा, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याचशा अभ्यासानंतर जगभरातल्या या क्षेत्रातल्या दिग्गजांनी प्रत्येक प्रकारच्या वाईनसोबत काय पद्धतीचे खाद्य असावे हे ठरवलंय. ज्या भागातली वाईन आहे त्याच भागातील खाद्य त्या वाईनबरोबर जास्त चांगले लागते. चीज हे अत्यंत वाईनफ्रेंडली खाद्य मानले जाते. अत्यंत मूलभूत नियम म्हणजे रेड वाईनसोबत रेड मीट (lamb, pork, beef) आणि व्हाईट वाईनसोबत व्हाईट मीट (chicken, fish). पण मजा अशी आहे की हे ज्या भागातल्या लोकांनी ठरवलं त्या भागातले खाद्यपदार्थ हे खूप कमी मसालेदार आणि मुख्य पदार्थाची चव जशी आहे तशीच ठेवणारे आहेत. म्हणजे चिकनला चिकनची चव असते अन् बीफला त्याची. भारतीय पद्धतीच्या जेवणात मसाल्यांचा वापर जरा जास्तच मोकळ्या हाताने केला जातो. आपली चव (palate) वेगळी आहे. कोल्हापुरी चिकन-मसाल्यात चिकनची चव सर्व मसाल्याच्या चवीपैकी एक असते. अशा वेळी सगळे नियम हे पुस्तकात ठेवून परत एकदा नवी सुरुवात करावी लागते. तरीही सुरुवात करण्यासाठी काही टिप्स.\nपिनो न्वार (pinot noir) ही सध्याची एक अष्टपैलू रेड वाईन आहे, जी जवळपास सर्व भारतीय मसालेदार, चटपटीत डिशेससोबत व्यवस्थित पेअर होते. चिकन, पनीर किंवा सीफूड, आणि काही प्रकारच्या भाज्यांसोबत ही वाईन छान लागते. ज्या डिशेस जरा कमी मसालेदार आहेत किंवा ज्यात पीसेस (मांसाचे किंवा भाज्यांचे तुकडे) जास्त प्रमाणात आहेत, अशा गोष्टींसोबत रोजे वाईन्स जास्त चांगल्या लागतात. ज्या कमी गोड व्हाईट वाईन्स आहेत, त्या तंदूर पद्धतीच्या किंवा थोड्या जास्त मसालेदार खाद्यपदार्थांसोबत चांगल्या वाटतात. हे सर्व जरी बऱ्याच जणांना योग्य वाटत असेल तरीही तुमची आवड, तुमचं palate हे सगळं तुमच्यासाठी काही स्पेशल जोड्या लावूच शकतं.\nवाईन ही पेय असण्यापेक्षा फार पुढे गेली आहे. जगाच्या ज्या भागात वाईन कल्चर प्रगत झालं त्या ठिकाणी वाईन ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यातल्या त्यात वाईन हे आनंदाचे, समृद्धीचे प्रतीक म्हणून बघितली जाते. जसं आपण म्हणतो की, सिनेमा हे समाजात चाललेल्या गोष्टींचं प्रतीक असतं. ही दोन उदाहरणे बघून लक्षात येतं की वाईन ही यांच्या जीवनपद्धतीत किती रुजलेली आहे.\n‘It’s wonderful life’ या सिनेमात जॉर्ज बेली आणि मेरी हे दोघे मिस्टर मार्टीनी यांना जेव्हा घर आणि तीन गोष्टी देतात, तेव्हाचा संवाद अत्यंत सुंदर आहे. “ब्रेड, ज्याने हे घर कधी उपाशी राहणार नाही. मीठ, ज्याने तुमचं आयुष्य हे कायम लज्जतदार राहील आणि वाईन, घरातला आनंद आणि समृद्धी कधीच संपू नये यासाठी”.\nतसेच ‘Troy’ या चित्रपटात युद्धाच्या आदल्या दिवशी अॅकिलीस Troy च्या राजकुमाराला, हेक्टरला भेटतो. अॅकिलीस त्याला तेव्हाच मारू शकतो, पण त्याला माहीत आहे की याची काही चूक नाही, त्यामुळे तो त्याला एक दिवसाचा वेळ देतो, आणि सांगतो “घरी जा, वाईन पी, बायकोसोबत वेळ घालव; आपण युद्ध उद्या करूया.”\nकाहीही म्हणा, मागच्या पिढीच्या सामान्य भारतीयांसाठी वाईन ही इंग्लिश सिनेमाच होता. म्हणजे घरच्यांसमोर इंग्लिश सिनेमा छान असतात म्हणून लावावा म्हणाल, तर त्यात लगेच चुंबन दृश्यच सुरू होण्याची भीती. आपण घरी वाईनचा विषय काढायचा अवकाश की रोज रात्री पिऊन रस्त्यावर पडणाऱ्यांची उदाहरणे देऊन त्यांना (थोडक्यात आपल्याला) शिव्यांची लाखोली सुरू व्हायची. पण आता काळ बदलत आहे. खऱ्या अर्थाने आपण एक नवीन प्रकारचं कल्चर विकसित होताना बघतोय. आता बाप आणि मुलगा (२५+) किंवा सासू आणि सून ह्यांच्यातले नातेसंबंध बरेच मोकळे झाले आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये नवरा आणि सासरा हे त्यांचं ड्रिंक मागवताना सून तिच्यासाठी एखादी रोजे ऑर्डर करायला लाजत नाही आणि ती सासूलापण एखादा घोट घ्यायला सांगते; आणि सासू पण ते ऐकते \nकितीही झालं तरी वाईन हे एक मद्य (alcoholic beverage) आहे. या बाबतीत आनंद घेणे आणि आनंदावर विरजण पडणे या दोन गोष्टींत फार कमी अंतर आहे, कधी ती सीमा पार होईल सांगता येत नाही. व्यवस्थित माहिती असेल तर प्रत्येक गोष्टीचा आनंद वाढेल. त्याचं सेवन करताना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणे आवश्यकच आहे. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अभ्यास करावा लागतो, ज्ञान वाढवावं लागतं. त्याचं शास्त्र समजून घ्यावं लागतं. वाईनचा आनंद घेण्याचं पण एक शास्त्र आहे. तेच ‘वाइनसूत्र’ \nममता भारद्वाज या ट्रेन्ड वाईनमेकर आहेत. काही वर्षे जॉब केल्यानंतर आता त्या विविध फळांपासून वाईन बनवतात. त्यामध्ये त्यांचे बरेचसे प्रयोग चालू आहेत. हे सर्व करत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की भारतीय लोकांमध्ये वाईनबद्दल फारच कमी माहिती आणि बरेच गैरसमज आहेत; आणि त्यामुळे वाईन घेतली जात नाही. अशा सर्व लोकांपर्यंत वाईनची माहिती winesutra.in द्वारे अत्यंत सोप्या आणि चित्रमय रूपात पोहोचवून जास्तीत जास्त लोकांना वाईनफ्रेंडली करायचा त्यांचा एक प्रयत्न चालू आहे.\nशब्दांकन: प्रसाद भारद्वाज (फिल्म मेकर)\nफोटो – ममता भारद्वाज, सुयश पटवर्धन, Laila Lillerovde (Instagram) व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकरेड वाइनवाइनDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineWineWinesutra\nPrevious Post अमे गुजराती\nवाईन सूत्र आणि रसग्रहणाचा हा लेख खूपच आवडला \nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4948634967807229919&title=Prasanna%20patwardhan%20awarded%20Best%20leadership%20award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:27Z", "digest": "sha1:LLPDQBUSNTXI675PZYOSAUASCW6JUIXL", "length": 8325, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रसन्न पटवर्धन यांना पुरस्कार", "raw_content": "\nप्रसन्न पटवर्धन यांना पुरस्कार\nपुणे : प्रवासी वाहतुक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, ‘प्रसन्न पर्पल’ या वाहतुक सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि ‘बस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया’चे (बीओसीआय) अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांना ‘इंडिया बस अॅवॉर्डस २०१८’ या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट लीडरशिप अॅवॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nमलेशियामध्ये क्वालालंपूर येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘टूरिझम मलेशिया’चे महासंचालक दातुक सेरी मिर्झा तायाबा यांच्या हस्ते पटवर्धन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांचे हे चौथे वर्ष आहे. पटवर्धन यांच्या ‘प्रसन्न पर्पल’ या प्रवासी वाहतुक संस्थेलाही या सोहळ्यात तब्बल पाच पुरस्कार मिळाले आहेत. पश्चिम भारतातील सर्वोत्कृष्ट बस सेवा, उत्कृष्ट विपणन, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि उत्कृष्ट बस सुरक्षितता सुविधा यासाठी संस्थेस हे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे यंदा सलग चौथ्या वर्षी संस्थेस ‘बेस्ट बस ऑपरेटर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nप्रसन्न पर्पल ही प्रवासी वाहतुक क्षेत्रातील तीस वर्षे जुनी संस्था असून, संस्थेत चार हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे. देशभर संस्थेची एक हजार तीनशे वाहने सेवा पुरवतात. शहर वाहतुक, इंटरसिटी वाहतुक, कर्मचारी वाहतुक, शाळा वाहतुक, ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ पद्धतीची प्रवासी वाहतुक, लहान पल्ल्याची लक्झरी बस सेवा, देशांतर्गत व देशाबाहेरील पर्यटन सेवांमध्ये संस्था कार्यरत आहे.\nTags: पुणेप्रसन्न पटवर्धनप्रसन्न पर्पलबस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाइंडिया बस अॅवॉर्डस २०१८बेस्ट लीडरशिप अॅवॉर्डमलेशियाक्वालालंपूरPunePrasanna PatwardhanPrasanna PurpleIndia Bus Awards 2018MalasiyaTourism Malasiyaप्रेस रिलीज\n‘सुव्यवस्थापनामुळे जटील समस्या सोडविण्यात यश’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-08-20T10:58:47Z", "digest": "sha1:DJBOPJEO4TMG74CBG5VROLALCTRDBF5Y", "length": 9924, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरी पॉटर अॅन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "हॅरी पॉटर अॅन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन (चित्रपट)\nहॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन\nया चित्रपटातील एक हॉल\n४ नोव्हेंबर २००१ (युनायटेड किंग्डम)\n१६ नोव्हेंबर २००१ (अमेरीका)\n$ १२.५ कोटी [१]\nहॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्ज स्टोन हा हॅरी पॉटर शृंखलेमधील पहिला चित्रपट आहे.\n३ हॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके\n४ हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट\nखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.\nहॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज\nहॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन चित्रपटाचे अधिकृत संकेतस्थळ\nहॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन - आय.एम.डी.बी\n↑ हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोनचे निर्मिती खर्च\n↑ हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोनचे एकूण उत्पन्न\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/bhima-koregaon-violence-prakash-ambedkar-1627237/", "date_download": "2018-08-20T11:39:02Z", "digest": "sha1:4EO22WA5DM5IQY5N6RW4RD5IWOSWVHZ4", "length": 16509, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bhima koregaon violence Prakash Ambedkar | ..मग लढायचे तरी कुणाशी? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n..मग लढायचे तरी कुणाशी\n..मग लढायचे तरी कुणाशी\nप्रकाश आंबेडकरांचे राजकारण हे कायम प्रस्थापितांच्या विरोधात राहिले.\nभीमा कोरेगाव घटनेनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाच्या केंद्रस्थानी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आले आहेत. आंबेडकर हे राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयाची जाण असणारे अभ्यासू नेते आहेत. एका समूहात अडकलेल्या रिपब्लिकन राजकारणाला त्यांनी बाहेर काढून, त्याला बहुजनवादी पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र कधी कधी त्यांच्या राजकीय भूमिका संभ्रमात टाकणाऱ्या असतात. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण हे कायम प्रस्थापितांच्या विरोधात राहिले. सत्ता ही केवळ मंत्रालयात नसते; तर तिची पाळेमुळे मंत्रालयाच्याही बाहेर सहकारी साखर कारखाने, बँका, दूध संघ, सूत गिरण्या इथपर्यंत पसरलेली आहेत आणि त्यावर विशिष्ट पक्षाचा व घराण्यांचा ताबा आहे, हे ओळखणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर, याबद्दल दुमत नाही. त्यांचे काँग्रेसविरोधी राजकारण सर्वश्रुत आहे. परंतु त्याचमुळे भाजपचे छुपे समर्थक अशा टीकेचे ते लक्ष्य झाले. १९८९ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले, त्या वेळी उमदे नेतृत्व म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या हाती नकळत पक्षाची सूत्रे गेली होती. परंतु त्या वेळी युती कुणाशी करायची, काँग्रेसशी की जनता दलाशी, यात बराच घोळ घातला गेला. परंतु निर्णयच लांबवत ठेवल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला हुकमी नेतृत्व देण्याची संधी त्यांची हुकली. त्या वेळी शिवसेना-भाजप या जातीयवादी पक्षांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसशी युती अशी घोषणा करून रामदास आठवले यांनी रिपब्लिकन राजकारणाच्या मध्यभागी येण्याची अचूक संधी साधली. अलीकडे भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या हिंसाचाराला संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची ते सातत्याने मागणी करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे ते कडवे विरोधक झाले आहेत. केवळ दलित समाजच नव्हे, तर पुरोगामी विचारांच्या संघटना, बुद्धिजीवी वर्ग त्यांच्या भाजपविरोधी राजकीय भूमिकेचे समर्थन करीत आहेत. परंतु अलीकडेच एका वार्तालाप कार्यक्रमात बोलताना देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर विश्वासार्ह नेतृत्व तयार झाले नाही आणि नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, त्यामुळे काँग्रेसला त्यांच्याविरोधात लढता येणार नाही, असे विधान करून पुन्हा आपल्या समर्थकांमध्येच त्यांनी गोंधळ उडवून दिला. आता ‘२००१ मध्ये सासवड दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटेला ‘ मोका’ लावला जाणार होता, परंतु त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाचवले’ असा सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. ‘जातीयवादी एकबोटेला पाठीशी घालणाऱ्या पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली जाणार नाही,’ अशी घोषणाही त्यांनी केली आहे. राजकारणात मित्राप्रमाणेच शत्रूही निश्चित करावा लागतो. त्याशिवाय लढण्याची रणनीती आखता येत नाही. भीमा कोरेगाव घटनेनंतर बदलणाऱ्या राजकीय वातावरणात प्रकाश आंबेडकरांकडे त्यांचे प्रमोद महाजन यांच्याशी एके काळी असलेले सख्य विसरून, भाजपविरोधातील एक आक्रमक, अभ्यासू चेहरा म्हणून बघितले जात आहे. परंतु कधी वाजपेयी, मोदींचे कौतुक, तर कधी शरद पवार यांच्यावर टीका, कधी डाव्यांशी जवळीक, तर कधी काँग्रेसवरही शरसंधान.. अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या त्यांच्या भूमिकेमुळे मग राजकीय लढाई करायची तरी कुणाशी, असा प्रश्न त्यांनीच निर्माण करून ठेवला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-vs-south-africa-3-1629521/", "date_download": "2018-08-20T11:34:51Z", "digest": "sha1:YG2NNGGU5D6HMBSTY74NQYPIYFAR5HKG", "length": 16264, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India vs South Africa | भारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nभारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान\nभारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान\nएबी डी’व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन\nआज चौथ्या एकदिवसीय लढतीत एबी डी’व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन\nदक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर चौथ्या लढतीसह प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या ईष्रेने भारतीय संघ आता सज्ज झाला आहे. याशिवाय आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थानही त्यांना खुणावते आहे. मात्र धडाकेबाज फलंदाज एबी डी’व्हिलियर्स परतल्यामुळे शनिवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताचे वर्चस्व झुगारण्यासाठी उत्सुक आहे.\nभारताने एकदिवसीय मालिकेत ३-० अशी आघाडी मिळवली असल्यामुळे मालिका जिंकण्यासाठी त्यांना एकमेव विजयाची आवश्यकता आहे. २०१०-११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधी २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ती मालिका २-३ अशा फरकाने गमावली होती.\nतिसऱ्या कसोटीपासून भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. तिसऱ्या सामन्याआधी शिखर धवनने आम्ही आता प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळणार आहोत, असे स्पष्ट केले होते. तिसऱ्या लढतीत विराट कोहलीने ३४वे एकदिवसीय शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने मिळवलेल्या ३० बळींपैकी २१ बळी हे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मिळवले आहेत. त्यामुळे भारताच्या यशात कुलदीप-युजवेंद्र यांचा महत्त्वाचा वाटा आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.\nभारताच्या मनगटी फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना न्यूलँडस येथे पाच स्थानिक गोलंदाजांचा पुरेसा सराव देण्यात आला. उर्वरित तीन सामन्यांसाठी डी’व्हिलियर्स उपलब्ध असल्यामुळे आफ्रिकेचा संघ बळकट झाला आहे. डी’व्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, तर जेपी डय़ुमिनीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. त्यामुळे डेव्हिड मिलर किंवा खायेलिहले झोंडो यापैकी एकालाच अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळेल. मात्र नेतृत्वाची धुरा एडीन मार्करामकडेच राहणार आहे.\nदक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने मायदेशातील हा सामना महत्त्वाचा असणार आहे. कारण स्तनांच्या कर्करोगासंदर्भातील जागृतीकरिता गुलाबी एकदिवसीय सामना म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. २०११ पासून हा सहावा सामना होत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करणार आहेत. डी’व्हिलियर्सने या गुलाबी दिवसांवर चांगले वर्चस्व राखल्याचे आकडेवारी सांगते. २०१५ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ चेंडूंत १४९ धावा केल्या होत्या. त्याआधी २०१३ मध्ये त्याने ४७ चेंडूंत ७७ धावा काढल्या होत्या.\nरोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत ११ एकदिवसीय सामने खेळला आहे. मात्र तीन वेळा द्विशतके झळकावणाऱ्या रोहितला १२.१०च्या सरासरीनेच येथे धावा काढता आल्या आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरेल. मात्र रोहितला संघातील स्थान गमवावे लागणार नाही. मालिका जिंकण्यासाठी कोहली संघात कोणताही बदल करण्याची सुतराम शक्यता नाही.\nया मैदानावर भारताने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत. याच ठिकाणी २००३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. जानेवारी २०११ मध्ये येथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला होता. त्या सामन्यात मुनाफ पटेलने २९ धावांत ४ बळी मिळवले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/583792", "date_download": "2018-08-20T11:25:44Z", "digest": "sha1:CI4OXRLECWQFP7INPU7LB3BFXTQSM4SY", "length": 5336, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शहरात शंभूराजांची जयंती उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात शंभूराजांची जयंती उत्साहात\nशहरात शंभूराजांची जयंती उत्साहात\nशहरातील विविध संघटनांच्यावतीने छत्रपती शंभूराजांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.\nशहरात तसेच ग्रमीण भागात छत्रपती संभाजी राजेंची जयंती साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी शाही मिरणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शहरातील धर्मवीर युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोरील बागेत असणाऱया शंभू राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संगम माहुली येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर अभिवादन केले.\nतसेच भारतमाता मंडळाने छत्रपती शंभू राजेंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली. यामध्ये संभालीराजेंच्या जयंतीचे आयोजन एका मंडळातर्फे न करता सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी मिळून केले व मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.\nदुष्काळी माणची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल\nघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा परिषद करतेय मायक्रो प्लॅनिंग\nशिक्षक बँकेतील वादळ ‘पेल्यातच’ राहणार का\nशाहू कलामंदिरात स्वच्छतेचा बटय़ाबोळ\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/federation-cup-kabaddi-2018-1630270/", "date_download": "2018-08-20T11:34:59Z", "digest": "sha1:SM3XFV72F3IQHCMUQR4BPS23XRNR3PL6", "length": 13865, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Federation Cup Kabaddi 2018 | भारतीय रेल्वे महिलांच्या उपांत्य फेरीत | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nभारतीय रेल्वे महिलांच्या उपांत्य फेरीत\nभारतीय रेल्वे महिलांच्या उपांत्य फेरीत\nबाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nहिमाचल प्रदेशचा सलग तिसरा विजय, बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब\nभारतीय रेल्वेच्या महिला संघाने सलग दुसऱ्या विजयासह फेडरेशन चषक कबड्डी स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली. याचप्रमाणे हिमाचल प्रदेशने सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली. पुरुषांमधील रोमहर्षक लढतीत कर्नाटकने सेनादलाचा ३३-३२ असा पराभव केला, तर उत्तर प्रदेशने राजस्थानचा ३९-२२ असा पराभव केला.\nजोगेश्वरी येथील एसआरपीएफ मैदानावर चालू असलेल्या या स्पध्रेतील महिलांच्या ब-गटातील सामन्यात भारतीय रेल्वेने केरळविरुद्ध २१-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ४१-१८ अशा फरकाने आरामात केरळचे आव्हान संपुष्टात आणले. रेल्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात दोन असे एकूण चार लोण केरळवर चढवले. रेल्वेने मध्यंतरानंतर संघातील पाच खेळाडू बदलले. रेल्वेच्या सोनाली शिंगटेने ११ चढायांमध्ये ८ गुण (३ बोनस) मिळवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रेखा सावंतने पकडीचे पाच गुण मिळवून तिला छान साथ दिली. केरळच्या ऐश्वर्या एसएने (९ गुण) दिमाखदार खेळ केला. हिमाचल प्रदेशने अ-गटात उत्तर प्रदेशचे आव्हान ३५-१४ असे मोडीत काढले. हिमाचलच्या निधी शर्माने १० चढायांमध्ये ७ गुण मिळवले. सुषमा शर्माची तिला उत्तम साथ लाभली. त्यांच्या सारिकाने पकडींचे ८ गुण कमावले.\nपुरुषांच्या ब-गटातील लढतीत कर्नाटकने सेनादलाविरुद्ध पहिल्या सत्रातच १४-१२ अशी आघाडी मिळवली. मग उत्तरार्धात अखेरच्या चढाईपर्यंत सामन्यातील संघर्ष टिकून होता. भारतीय रेल्वेला गटातून बाहेर काढण्यासाठी सेनादलाने हा पराभव पत्करल्याची चर्चा कबड्डीवर्तुळात होती. कर्नाटकच्या प्रशांत कुमार रायने चतुरस्र चढाया करताना २२ चढायांमध्ये १५ गुण (४ बोनस) मिळवले. शब्बीर बापूनेही उत्तम खेळ केला. सेनादलाकडून नितीन तोमर (१६ चढायांमध्ये ८ गुण) आणि मोनू गोयल (१९ चढायांमध्ये ११ गुण) यांनी चमकदार चढाया केल्या. त्यांच्या गुरुनाथ मोरेने एका चढाईत चार गुण मिळवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.\nअ-गटातील सामन्यात उत्तर प्रदेशने पहिल्या सत्रात १९-११ अशी आघाडी घेतली आणि उत्तरार्धातसुद्धा ती टिकवली. उत्तर प्रदेशने राजस्थानवर दोन लोण चढवले. उत्तर प्रदेशच्या अवनिश कुमार आणि अभिषेक सिंगने प्रत्येकी आठ गुण मिळवले. राजस्थानच्या महेंद्रसिंग आणि रोहित कुमार यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/zp-school-english-subject-teacher-121358", "date_download": "2018-08-20T10:58:48Z", "digest": "sha1:53J5JZA2CAPSRRK7FUZXG4UJ2JN676SZ", "length": 11928, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp school english subject teacher जिल्हा परिषद शाळेस इंग्रजीचा शिक्षक मिळेना | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषद शाळेस इंग्रजीचा शिक्षक मिळेना\nसोमवार, 4 जून 2018\nतळेगाव - केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव कोलते येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला दहा वर्षांपासून इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.\nतळेगाव - केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव कोलते येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला दहा वर्षांपासून इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.\nभोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव कोलते येथील शाळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी व पालकांनी वारंवार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मात्र, शिक्षक नियुक्‍त केलेला नाही. नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागत आहे. गावातील पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना तळेगाव येथील खासगी हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पिंपळगाव कोलते येथे इंग्रजी विषयाचा पूर्णवेळ शिक्षक दिल्यास विद्यार्थ्यांची पायपीट थांबून अभ्यासात प्रगती होईल. शिक्षण विभागाने शाळा सुरू होईपर्यंत येथे शिक्षक नियुक्‍त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामसिंग सोळुंके यांच्यासह पालकांनी दिला आहे.\nग्रामस्थांनी स्वखर्चाने बांधली शाळा\nभोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव कोलते येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वखर्चातून शाळेची इमारत बांधलेली आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंत शैक्षणिक वर्ग आहेत.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/09/blog-post_20.html", "date_download": "2018-08-20T11:03:34Z", "digest": "sha1:WS3XX6XMMJFODHJL722AEHAGVBFW2MKI", "length": 10772, "nlines": 322, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: गुंता", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nपॉवर शिवाय काय चालणार\nजग कुठे चाललंय याचं भान हवं असेल तर कनेक्टिव्हिटी मस्टच. त्याखेरीज काम कसं चालणार\nआणि सिक्युरिटी म्हणजे नॉन निगोशिएबलच की.\nया सगळ्या सोसापायी मग असा गुंता तयार होतो. \nराज, ऑफिसमधून यूट्यूब बघता येणार नाही ... त्यामुळे रात्री घरी पोहोचेपर्यंत दम धरायला पाहिजे :(\nराज, शेवटी नुसते लिरिक्स बघितले ... अप्रतिम\nअपरिहार्यता नाही ही, आपला निर्णय आहे. या गुंत्यात राहूनही 'झाले मोकळे आकाश' म्हणता येते तोवर चिंता नाही :-)\n\"या गुंत्यात राहूनही 'झाले मोकळे आकाश' म्हणता येते तोवर चिंता नाही \nअनघा, फक्त पॉवर, सिक्युरिटी, कनेक्टिव्हिटीच्या मागे किती लागायचं याचं भान ठेवायला हवं, नाही का\nआपण जेव्हा priveleges च्या necessities बनवतो, तेव्हा त्याचे परिणामही भोगावे लागतात\nगौरे, गुंता सुटला का\nआमच्याकडे दिसेल त्या वायरींचा गुंता करून त्यातून पाय मोकळा करून लेक उंडारत असतो त्याची आठवण झाली...\nकालच blinds च्या दोरीचा पण एक भेंडगोळा सोडवत होते...तुझ्या ब्लॉगला शंभर वर्ष आयुष्य आहे बघ...:)\nविनय, खरंय. ‘प्रिव्हिलेज’ची गरज कधी होते समजत नाही.\nअपर्णा, अगं काल गाडी चालवताना कॉल घ्यायचा होता, तर इयरफोनच्या वायरचा (इयरफोनचं डिझाईन तर गुंता होण्यासाठीच असावं असं वाटतं मला.) असला गुंता झाला होता ना ... तो सोडवताना हे जाणवलं. :)\nइयरफोनच डिझाईन खरच गुंत्यासाठीच निर्माण केलय..आता माझ्या पुढच्या भांडणात हा मुद्दा कामाला येईल बघ...त्या गुंत्याला न सोडवता तासाची दोन टोकं शोधून कानात घालायची माझी सवय आहे...\nदोन्ही कानात इयरफोन आणि मध्ये त्याचा गुंता लोंबतोय असं चित्र डोळ्यापुढे आलं एकदम माझ्या :D :D\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nअंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_25.html", "date_download": "2018-08-20T10:20:47Z", "digest": "sha1:ZE5LZL2YWV35OUVT6AC57NWKVU4MTOT2", "length": 18537, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: तंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...", "raw_content": "\nसोमवार, २५ जून, २०१२\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nMonday, June 25, 2012 AT 03:30 AM (IST) Tags: agro plannig खरीप कांद्याचे एकरी कमीत कमी आठ ते दहा टन उत्पादन मिळणे आवश्‍यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काढणीला येतो. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने खरीप कांदा उत्पादनाच्या अडचणी समजून उत्पादन तंत्र विकसित केले आहे. डॉ. विजय महाजन खरीप हंगामात होणारा रोगांचा प्रादुर्भाव, सतत पडणाऱ्या पावसामुळे फवारणी करण्यास अडचण, पाण्याचा निचरा न झाल्याने कांदे सडतात, माना लांब होतात, त्यामुळे कांदे न पोसणे, ओल्या जमिनीमुळे सुकवणी न होणे, कापणीनंतर लगेच कोंब येणे या समस्यांमुळे खरीप कांदा लागवड परवडत नाही. बी फोकून किंवा पेरून लागवड केल्यामुळे त्यात व्यवस्थित अंतर राखता येत नाही. दाटी झाली तर विरळणी करावी लागते. तणाचा जोर वाढला तर कांद्याची रोपे पिवळी पडतात, खुरटी राहतात, प्रसंगी मरतात. शिवाय, खुरपणीचा खर्च वाढतो. खरीप कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळवायचे असेल तर लागवडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्‍यक आहे. खरीप कांदा ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत बाजारात आणता आला तरच चांगला भाव मिळतो, त्यासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात बी पेरणी करून, रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणे आवश्‍यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काढणीला येतो. या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते. रोपांची लागवड जितकी उशिरा होईल तितकी काढणी लांबते. डिसेंबर - जानेवारीत कांदा काढणीस आला तर त्यास राजस्थान व कर्नाटकमधून येणाऱ्या कांद्याशी स्पर्धा करावी लागते. पर्यायाने भाव कमी मिळतात. जातींची निवड खरीप हंगामासाठी अधिक आर्द्रता, दमटपणा अशा प्रकारच्या वातावरणात तग धरणारी आणि 90 ते 100 दिवसांत तयार होणारी जात आवश्‍यक असते. बरेच शेतकरी पारंपरिकरीत्या वाढवलेल्या हळवा प्रकारातील जातीची लागवड करतात. त्यामुळे रंग, आकार व वजन याबाबत एकसारखेपणा नसतो; तसेच सर्वच कांदे एकसारखे पोसत नाहीत. चिंगळी कांद्याचे प्रमाण जास्त असते. हे लक्षात घेऊन लागवडीसाठी बसवंत 780, फुले समर्थ, ऍग्रिफाउंड डार्क रेड, अर्का कल्याण, एन 53, भीमा सुपर जातींची निवड करावी. लागवडीचा आराखडा पारंपरिक पद्धतीने शेतकरी सरी - वरंबे किंवा सपाट वाफ्यांत रोपांची लागवड करतात. कधी-कधी जोराचा पाऊस झाला तर वाफ्यांत पाणी साचते. तेव्हा लागवडीसाठी हलक्‍या मुरुमाच्या व उताराच्या जमिनी निवडाव्यात. लागवडीच्यादृष्टीने उताराशी समांतर रुंद गादीवाफे करावेत. गादीवाफे ट्रॅक्‍टरच्या सरी यंत्राने करता येतात. गादीवाफ्याची रुंदी 120 सें.मी. असावी. दोन बाजूच्या सऱ्या एक फूट रुंदीच्या असाव्यात. पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचे नियोजन करावे. गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी. या लागवडीत पावसाचे पाणी साचत नाही, त्यामुळे कांदे सडणे किंवा माना लांबणे हे प्रकार होत नाहीत. गादीवाफ्याची उंची 15 सें.मी. असल्याने मुळांजवळ पाणी साचत नाही. पावसाचे पाणी वाफ्यावरून बाजूच्या सरीमध्ये जमा होते. वाफे जमिनीच्या उताराशी समांतर असल्याने सहज वाहून नेता येते. सरी - वरंब्यात पाणी बराच काळ साचून राहिले व व्यवस्थित वाफ्याच्या बाहेर काढता आले नाही तर सड वाढते; शिवाय सरी - वरंब्यात रोपांची संख्या लागवडीत कमी बसते. खरीप हंगामात 10 x 15 सें.मी. अंतरावर पुनर्लागण करावी. रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो. कांदा संशोधन केंद्रावर खरीप हंगामात 1100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडून देखील रुंद गादी वाफ्यावर खरीप जातीचे हेक्‍टरी 25 टनपेक्षा जास्त उत्पादन मिळाले. खतांचे नियोजन कांदा पिकाला माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश व 45 किलो सल्फर (गंधक)ची शिफारस केली आहे. दहा टन शेणखत व पाच टन कोंबडी खत नांगरणीनंतर उन्हाळ्यात पाळीपूर्वी द्यावे. शेणखत टाकण्यापूर्वी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस आधी त्यात पाच किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे. त्यामुळे शेणखतात ट्रायकोडर्माची चांगली वाढ होते. त्यानंतर हे शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. तुषार सिंचनाची सोय असल्यास सात सें.मी. खोलीपर्यंत पाणी द्यावे, त्यामुळे गवताचे बी उगवून येते, तणांचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. वाफसा आल्यानंतर काकऱ्याची पाळी करावी, त्यामुळे उगवलेल्या तणाचे नियंत्रण होते. रुंद गादी वाफे तयार करण्यापूर्वी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश दाणेदार खताच्या माध्यमातून पेरावे. त्यासोबत दाणेदार गंधक 45 किलो वापरावे. खत पेरून गादी वाफे तयार करावेत. खत अगोदर पेरल्यामुळे ते योग्य खोलीवर गाडले जाते. राहिलेले 50 किलो नत्र तीन-चार हप्त्यांत द्यावे. ठिबक सिंचन असेल तर खताच्या टाकीतून युरियाद्वारे नत्र द्यावे. तुषार सिंचनाचे नियोजन असेल तर गादी वाफ्यावर हाताने फेकून द्यावे व नंतर संच चालवावा. सतत पडणाऱ्या पावसाने व वाहत्या पाण्याने खत मुळाच्या खाली जाते किंवा वाहून जाते, तेव्हा एकाच वेळी जास्त खत न देता चार ते पाच हप्त्यांत विभागून द्यावे. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर एकदा व 75 दिवसांनंतर दुसऱ्यांदा 19ः19ः19 या विद्राव्य खताची (पाच ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. सोबत स्टिकर्स मिसळावे. गरजेनुसार 0ः0ः50 या खताचाही वापर (पाच ग्रॅम प्रति लिटर) करावा. फवारणीद्वारे ही खते दिल्यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. आवश्‍यकतेनुसार माती परीक्षणानुसार जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. पिकाची फाजील वाढ थांबविणे कसदार जमीन, खतांच्या अधिक मात्रेमुळे कांद्याची पात वाढते. माना जाड होतात. कांदा पोसण्यास सुरवात 80 ते 90 दिवसांनंतर होते, त्यामुळे काढणी लांबते, कांदे लांबुळके निघतात. उशिरा लागवड झाली असेल, तरीदेखील पानांची वाढ मर्यादेपेक्षा जास्त होते. पानांची वाढ रोखण्यासाठी व कांदे पोसण्यासाठी पीक 60 ते 75 दिवसांचे असताना त्यावर एक लिटर पाण्यात सहा मि.लि. क्‍लोरमेक्वॉट क्‍लोराईड हे वाढप्रतिबंधक संजीवक फवारावे. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. पाणी व्यवस्थापन पावसाच्या दोन पाळ्यांत अंतर पडले तरच ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे. काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे, त्यामुळे कांदा चांगला पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत जमिनीचा पोत आणि पावसाची परिस्थिती पाहून पाणी व्यवस्थापन करावे. तणांचे नियंत्रण कांद्यामध्ये तणांचा बंदोबस्त वेळेवर केला नाही, तर 40 ते 50 टक्के नुकसान होते. खरीप हंगामात इतर हंगामांपेक्षा तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोपांची लागवड करण्याअगोदर तीन दिवस आधी वाफ्यावर ऑक्‍सिफ्लोरफेन 1.5 मि.लि. प्रति लिटर किंवा पेंडीमिथॅलीन एक लिटर पाण्यात तीन मि.लि. या प्रमाणात फवारले, तर 45 दिवसांपर्यंत तणांचा उपद्रव होत नाही. तणनाशक मारताना जमिनीत भरपूर ओलावा असणे आवश्‍यक आहे. 45 दिवसांनंतर केवळ गवत उपटून काढले तर तणांचे संपूर्ण नियंत्रण होते.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:२७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-20T11:16:47Z", "digest": "sha1:YHDUE5NCJFUMFAY7EQAIE5R5YYUWKDP6", "length": 18860, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक शोभायात्रा; खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News पिंपरी-चिंचवडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक शोभायात्रा; खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक शोभायात्रा; खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला सण. पिंपरी -चिंचवडमध्ये गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरांमध्ये सकाळपासूनच आकर्षक शोभायात्रा काढण्यात आल्या. पारंपरिक कपडे परिधान करून आबालवृध्दांनी नववर्षाचे स्वागत केले. दारोदारी रांगोळ्या रेखाटून समृद्धी व विजयाचे प्रतीक असणाऱ्या गुढ्या उभारण्यात आल्या. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत लोकांनी आपला आनंद द्विगुणीत केला.\nढोल-ताशांच्या गजरात.. ध्वज फडकावत… सामाजिक संदेश देत शहरातील अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रात महिलासह मुलांचा सहभाग लक्षणीय होता. पारंपरिक पेहरावातील नागरिकांमुळे वातावरणात एकप्रकारचे चैतन्य पसरले होते. हनुमान, राम, लक्ष्मण, यांच्या वेशातील लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रांगोळ्यांची कलाकुसर, दुचाकी आणि सायकलींवर स्वार होऊन महिला व पुरुषांनी शोभायात्रेत आणखीच भर घातली. ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा याची प्रात्यक्षिके, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ आणि चलचित्र, सामाजिक संदेशांची देवाणघेवाण आणि पारंपरिकतेचा मोहोर असे शोभायात्रांचे स्वरूप दिसत आहे.\nगुढी पाढवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. हा मुहूर्त साधण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडीतील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. बाजारपेठेत गर्दी वाढल्याने व्यापारी वर्गातही उत्साह दिसून येत आहे. टीव्ही, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्यांचे अगोदरच बुकींग करण्यात आले असून आजच्या मुहूर्तावर गाड्या घरी नेण्याकडे नागरिकांनी प्राधान्य दिले. नवीन घरांची खरेदी केलेल्यांनी आज गृहप्रवेश करून हक्काचे घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद घेतला. झेंडूच्या फुलांची बाजारपेठेत मोठी आवक झाली आहे. फुले, कडूनिंबाची डहाळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर तोरणे, श्रीखंड गोडधोड पदार्थांची खरेदीही जोरात दिसून येत आहे.\nPrevious articleनिवडणूक जाहिरनाम्यातील सर्व कामे पाच वर्षांत पूर्ण करणार – आमदार लक्ष्मण जगताप\nNext articleमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमान ८० किमी प्रतितास वेगमर्यादा बंधनकारक\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nगौतम गंभीर भाजपकडून विधानसभा लढवणार \nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nऔद्योगिक क्षेत्रात राज्याची वाटचाल प्रगतीपथावर – मुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा शब्द भाजपने पाळला – पालकमंत्री गिरीष बापट...\nट्राफिक पोलिसांकडे मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची गरज नाही; केंद्राचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(anant-chaturdashi-)/(anant-chaturdashi-katha)/msg521/", "date_download": "2018-08-20T11:22:30Z", "digest": "sha1:YKUVNSTDMOOCWCFH5L27YBR6I5O5P647", "length": 10767, "nlines": 67, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "अनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा (anant chaturdashi katha)", "raw_content": "\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nअनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा (anant chaturdashi katha)\nअनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा (anant chaturdashi katha) New\nअनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा (anant chaturdashi katha)\nअनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.\nभाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.\nआपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.\nपांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.\nपुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास:\nपुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती:\n2. तांबडी जोगेश्वरी गणपती\n3. गुरुजी तालीम गणपती\nभाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात पाठवणी केली जाते. पुणे हे गणपती विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण आहे. विविध शाळांची सांघिक कला दाखवणारी पथके, तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये देखील सादर केली जातात. हे बघण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठी गर्दी करतात.\nतसेच अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. यामागे ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात.\nपांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला.\n‘कौंदण्य’ नावाच्या एका ऋषीने अनंतदेवाचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अखेरीस कौंदण्य ऋषींना कळले की अनंत सर्वत्र भरलेला आहे, तेव्हापासून सर्वत्र भरलेल्या या अनंताची भाद्रपद चतुर्दशीला आराधना केली जाते.\nया दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल किंवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेष(नाग) तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. या दो-यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत (दोरा) घरातील पुरुष तर अनंती ही त्याच्या पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात व आरती करतात.\nअनंताचे व्रत आणि १४ या आकडय़ाचे नाते खूप आगळेवेगळे आहे. पूजेमध्ये जसा १४ गाठींचा दोरा बांधला जातो, त्याप्रमाणे अनंताच्या पूजेसाठी १४ प्रकारची फुले, नैवेद्यामध्ये १४ प्रकारच्या भाज्या गुरुजींना १४ वडे-घारग्याचे वाण अशी या व्रताच्या पद्धती आहेत. अनंताच्या पूजेच्या दिवशी मेहूण(नवरा- बायको जोडीने) जेवायला बोलवून संकल्प सोडला जातो. सौभाग्यवतींची ओटी भरली जाते.\nअनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे, अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.\nअहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे.\nआपण दहा दिवस मोठया थाटाने आपल्या बाप्पाची पूजा-अर्चना करतो. या आनंददायी उत्सवाची सांगता यादिवशी केली जाते.\nआपल्या लाडक्या भक्तांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन, आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा हात ठेऊन बाप्पा आपला निरोप घेतो.\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nअनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा (anant chaturdashi katha)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-marathi-films-will-be-kept-scarcely-save-57414", "date_download": "2018-08-20T11:22:00Z", "digest": "sha1:XSYWBNJKR5IOENDTG6INRM4XSS3NULWE", "length": 14003, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Marathi films will be kept scarcely save मराठी चित्रपटांचा दुर्मिळ ठेवा होणार जतन | eSakal", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचा दुर्मिळ ठेवा होणार जतन\nबुधवार, 5 जुलै 2017\nचित्रपट संग्रहालयात १९४० ते ५० दरम्यानच्या एक हजार छायाचित्रांची भर\nपुणे - ‘शारदा’, ‘यीन मीन साडेतीन’, ‘नरवीर तानाजी’, ‘जागा भाड्याने देणे आहे’, ‘वर पाहिजे’ अशा एकेकाळी गाजलेल्या वेगवेगळ्या मराठी चित्रपटांची चित्रीकरणादरम्यानची छायाचित्रे पाहायला मिळाली, तर तो आनंदाचाच क्षण ठरेल. हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जतन करण्यासाठी आला आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांसमोर खुला होणार आहे.\nचित्रपट संग्रहालयात १९४० ते ५० दरम्यानच्या एक हजार छायाचित्रांची भर\nपुणे - ‘शारदा’, ‘यीन मीन साडेतीन’, ‘नरवीर तानाजी’, ‘जागा भाड्याने देणे आहे’, ‘वर पाहिजे’ अशा एकेकाळी गाजलेल्या वेगवेगळ्या मराठी चित्रपटांची चित्रीकरणादरम्यानची छायाचित्रे पाहायला मिळाली, तर तो आनंदाचाच क्षण ठरेल. हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जतन करण्यासाठी आला आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांसमोर खुला होणार आहे.\nचित्रपटसृष्टीत ‘जॉनी’ या नावाने ओळखले जाणारे दिवंगत छायाचित्रकार सदानंद आजरेकर यांनी १९४० ते ५० दरम्यान काढलेली वेगवेगळ्या चित्रपटांची छायाचित्रे आजरेकर यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी मंगळवारी दिली. या छायाचित्रात राजा परांजपे, सुलोचनादीदी, इंदिरा चिटणीस, बेबी शंकुतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा जुन्या पिढीतील कलावंतांचा समावेश आहे.\nसंग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘‘जुन्या काळातील जवळपास एक हजार छायाचित्र संग्रहालयाकडे आली आहेत. यामुळे संग्रहालयाच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे. ही छायाचित्र जतन करण्यासाठी संग्रहालयाकडे पुरेशी जागा आणि अद्ययावत तंत्रज्ञान आहे. अशी छायाचित्रे किंवा चित्रपटांचे पोस्टर्स आम्ही प्रदर्शनाच्या आणि ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून वेळोवेळी रसिकांसमोर आणत असतो.’’\nबाळ म्हणाल्या, ‘‘वडिलांकडे कलात्मक दृष्टी होती. प्रकाशाची उत्तम जाण होती. याच्या मिलाफातून ते छायाचित्र काढत. ही नजर त्यांच्या छायाचित्रात आपल्याला पाहायला मिळते.’’\nछायाचित्रकार सदानंद आजरेकर यांच्यासारखे कलावंत हे एका कुटुंबाचे नसतात. ते देशाचेच असतात. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबीयांनी किंवा रसिकांनी आपल्याकडील चित्रपटविषयक दुर्मिळ खजिना संग्रहालयात जतन करण्यासाठी द्यावा. यामुळे पुढच्या पिढ्यांना कलात्मक दृष्टी मिळेल आणि आपला इतिहासही समजून घेता येईल.\nसंचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nवडिलांचा अंत्यविधी आटोपून थेट रंगमंचावर एंट्री\nकोल्हापूर - राहुल पाटील. एक हरहुन्नरी कलाकार. येथील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो गेली आठ ते दहा वर्षे काम करतोय. रसिकांना पोट धरून हसवतानाच...\nश्रावणी सोमवारनिमित्त पांगरीजवळच्या नीलकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nपांगरी - बार्शी बालाघाटाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असलेल्या पांगरीपासून दोन कि. मी. अंतरावर असलेले श्री.क्षेत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/09/30/blog-post-title-3/", "date_download": "2018-08-20T11:10:53Z", "digest": "sha1:NSWWJENEHKS5CHS626UIWFIMXB64SNUO", "length": 32018, "nlines": 112, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "धान का कटोरा – छत्तीसगढ – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nधान का कटोरा – छत्तीसगढ\nछत्तीसगढ़. रामायणातला दक्षिण कोसल रामाला उष्टी बोरं देऊन प्रेमाने जिंकणारी शबरी इथलीच. शबरीसारखीच इथली माणसं साधी, प्रेमळ. अगदी तशीच इथली खाद्यसंस्कृती रामाला उष्टी बोरं देऊन प्रेमाने जिंकणारी शबरी इथलीच. शबरीसारखीच इथली माणसं साधी, प्रेमळ. अगदी तशीच इथली खाद्यसंस्कृती फारसं तेलतूप किंवा मसाले न वापरताही अत्यंत चविष्ट आणि तब्येतीलाही चांगलं असलेलं जेवण कसं बनवावं ते इथल्या लोकांकडून शिकावं. छत्तीसगढ़ला ‘धान का कटोरा’ म्हणतात. विविध प्रकारचा सुवासिक तांदूळ इथे तयार होतो. त्यामुळे इथल्या खाद्यपदार्थांचा मुख्य घटक तांदूळ. शिवाय इथल्या जेवणात वेगवेगळ्या डाळीही वापरतात. तेल मुख्यतः मोहरीचं (सरसो) वापरलं जातं. साखरेऐवजी गूळच वापरला जातो. रोजचं जेवण म्हणजे मुख्यतः वरण-भात, भाजीच. इथे पोळी फारशी खात नाहीत. भाज्या घरामागच्या परसात, ज्याला ‘कोला’ म्हणतात त्यात लावलेल्या असतात. प्रत्येक गावात चार – पाच तरी तलाव असतात. त्यातले मासेही जेवणात वरचेवर असतातच.\nभात आणि तांदूळ पीठ\nउन्हाळ्याच्या मोसमात इथल्या भीषण उकाड्यात थंडावा देणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे ‘बोरेबासी’. याला बंगाल व ओडिसात ‘पाँता भात’ किंवा ‘पाखाल भात’ म्हणतात. हा भात चक्रधर स्वामींनाही आवडायचा असा उल्लेख दुर्गाबाई भागवतांच्या ‘खमंग’ या पुस्तकात आहे. सकाळी शिजवलेला भात पाणी घालून ठेवायचा, संध्याकाळी त्यात दही आणि मीठ घालून कांद्याबरोबर खायचा, याला ‘बोरे’ म्हणतात. रात्री शिजवलेला भात पाणी टाकून ठेवला व सकाळी खाल्ला की त्याला ‘बासी’ म्हणतात.\nनाश्त्याचेही अनेक पदार्थ आहेत. ‘चीला’, म्हणजे तांदूळ पिठाची धिरडी. ह्यात मीठ, मिरची घालून ‘नुनहा चीला’ आणि गूळ घालून ‘गुरहा चीला’ बनवितात. याशिवाय ‘फरा’, म्हणजे तांदळाच्या पिठात मीठ घालून बनवलेली खारी किंवा उसाच्या रसात शिजवून बनवलेली गोड धिरडी. ‘अंगकार रोटी’ हाही एक खास पदार्थ. तांदळाचं पीठ पोळीच्या कणकेप्रमाणे भिजवतात. नंतर तापलेल्या तव्यावर पळसाची पानं ठेवून त्यावर हे पीठ थापतात. त्यावर पुन्हा पानं ठेवून खमंग भाजतात. ‘चौसेला’ म्हणजे तांदूळ पिठाची पुरी. या धिरड्यांबरोबर किंवा ‘फरा’बरोबर ‘पताल’ म्हणजे टोमॅटोची चटणी खाल्ली जाते.\n‘हरेली’ किंवा हरियाली अमावास्या हा इथला एक महत्वाचा सण आहे. त्या दिवशी मालपुव्यासारखे ‘बबरा चीला’ हे पक्वान्न बनवले जाते. पोळा हाही मोठा सण असतो, त्या दिवशी ‘मीठी खुरमी’ बनवितात. हा पदार्थ हाताने बनविलेल्या शंकरपाळ्यांसारखा असतो. बिहारच्या प्रसिद्ध छठ़ पूजेसाठी बनवला जाणारा ‘ठेकुआ’ साधारण असाच असतो. होळी, दिवाळीत ‘कुसली’ म्हणजे करंज्या करतात. नागपूर भागात संक्रांतीला अशाच प्रकारच्या तिळाच्या करंज्या म्हणजे ‘कोसल्या’ बनविल्या जातात. ‘ठेठरी’ म्हणजे बेसन व तांदूळ पिठाची कडबोळी, ‘खुरमी’ म्हणजे गुळाच्या पाकातले शंकरपाळे, ‘पपची’ वगैरे पदार्थ करतात. याशिवाय ‘आइरसा’, ‘देहरौरी’, ‘पिडिया’ हे गोड पदार्थ ही प्रसिध्द आहेत.\nलग्नात ‘केवचनीया’ हे परंपरागत लाडू करतात. यात तांदळाचं पीठ तुपावर खमंग परतून गुळाच्या पाकात टाकून, लाडू वळतात. हा फार कौशल्याचा प्रकार आहे. याशिवाय मुलीची सासरी पाठवणी करताना सोबत द्यायच्या फराळात ‘छींटचे लाडू’ आत पैसा घालून ठेवतात. मुलीला दिवस राहिले की सातव्या महिन्यात तिला ‘कुसली’ व ‘पपची’ खाऊ घालतात. उडदाच्या डाळीचा वडा, त्याला ‘बरा’ म्हणतात, तो सुखदुःखाचा साथी मानला जातो. कारण लग्न, सणवार अशा मंगल प्रसंगी आणि मृत्यूभोजच्या वेळीही तो बनवला जातो. ‘इढहर’ हा उडदाची डाळ, ‘कोचई पत्ता’ म्हणजे अळूची पानं व दही वापरून बनवला जाणारा पदार्थ. तसंच अशाच प्रकारचा ‘डुबकी कढ़ी’ हा पदार्थ. हे सगळे पदार्थ जेवणाची चव वाढवतात.\nइथल्या भाज्या, खास करून पालेभाज्या हा एक मोठाच विषय आहे. छत्तीसगढ़च्या छत्तीस भाज्या प्रसिद्ध आहेत. कोलियारी, चरोटा (टाकळा), चारपनिया या भाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात आणि पोटासाठी चांगल्या असतात. यातलीच खेडा भाजी प्रसिद्ध आहे. ‘मथुराका पेढा और छत्तीसगढ़ का खेडा’ अशी पेढ्याच्या बरोबरीने खेडा भाजीला महत्त्व देणारी म्हणच आहे.\nमी छत्तीसगढ़ला नवीनच आले होते, तेव्हाची घटना. आम्ही कोरब्याला NTPC कॉलनीत राहात होतो. इथे मला वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या मैत्रिणी मिळाल्या होत्या. छत्तीसगढ़ी लोक तुलनेने कमी होते. मला बाजारातल्या वेगवेगळ्या भाज्या पाहून बनविण्याची इच्छा व्हायची. मी खेडा भाजी बनवायला घेतली. मोठी मोठी जाड हिरवी देठं असलेली. ही भाजी बनविण्याची रीत मी भाजीवालीलाच विचारली, पानांबरोबर देठही बारीक चिरून टाकले. भाजी अगदी छान दिसत होती; मात्र पहिला घास घेताच माझी चूक लक्षात आली. भाजी देठांसकट चांगली शिजली असली तरी देठं शेवग्याच्या शेंगेप्रमाणे असल्याने गिळता येत नव्हती. त्यानंतर मात्र चार लोकांना विचारल्याशिवाय इथल्या भाज्या बनवायच्या नाहीत असं मी ठरवलं आणि त्याचा मला फायदाच झाला. आता मी बहुतेक सगळ्या छत्तीसगढ़ी भाज्या बनविते आणि त्या सगळ्यांना आवडतात.\nपोई, करमेता, शेवग्याची पानं, बर्रा भाजी (करडई) यांसारख्या भाज्या नुसत्या तेलावर लसूण आणि मिरचीबरोबर परततात. चण्याची भिजवलेली डाळ घालून काही पालेभाज्या करतात. ‘गोहार भाजी’ ही एक विशेष भाजी आहे. ‘लसोढा’ म्हणजे भोकराची अगदी बारीक फळं असतात. यात बरोबरीने दही किंवा काही आंबट घालावं लागतं. यात कांदा, लसूण आणि काही मसाले टाकतात. याची चव मांसाहाराप्रमाणे असते असं म्हणतात. मला कल्पना नाही कारण मी शाकाहारी आहे.\nकोवळे बांबू आणि हळदीच्या जातीचा कंद\nया प्रदेशात ‘करील’ म्हणजे कोवळे बांबूही खाल्ले जात असत. मात्र आता बांबू उत्पादन कमी झाल्याने यावर बंदी आली आहे. पुटू म्हणजे बटन मश्रूम. अनेक प्रकारचे मश्रूम प्राचीन काळापासून वापरत असत. आता मात्र आधुनिक पद्धतीने मश्रूमची लागवड केली जाते. सुरण, मिट्टी आलूसारखे अनेक कंद इथल्या जेवणात असतात. इथली फळं म्हणजे जंगलात मिळतील तीच. म्हणजे आवळे, बोरं, सीताफळं, जांभळं, चार (चारोळ्यांची फळं), विलायती चिंच वगैरे. मात्र आता राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी फलोत्पादनाचे प्रयोग होत आहेत.\nमी स्वतः शाकाहारी असले तरी इथला एक पारंपरिक पदार्थ सांगावासा वाटतो. बांस किंवा बांबू चिकन. हा पदार्थ करताना धणे, जिरं, आलं, मिरची, लसूण हे सगळं एकत्र पाट्यावर वाटतात. कढईत लोणी गरम करून हा मसाला छान भाजतात. त्यानंतर त्यात दही, टोमॅटो घालून परततात. मग चिकनचे तुकडे घालून थोडा वेळ शिजवतात. नंतर हे मिश्रण पोकळ बांबूत भरून त्याच्या दोन्ही कडा भिजवलेल्या कणकेने बंद करून बांबू मातीच्या भांड्यात ठेवतात. त्याच्या सभोवती गोव-या, लाकडं, कोळसे रचून पेटवतात. बांबू बाहेरून झक्क काळा झाला की बाहेर काढतात. चिकन तयार बस्तरमधली लाल मुंग्यांची चटणीही प्रसिद्ध आहे.\nएका विशेष पदार्थाबद्दल आवर्जून सांगावंसं वाटते, तो म्हणजे ‘तीखुर’ (curcuma angustifolia) हा हळदीच्या जातीचा कंद अतिशय औषधी आहे, मात्र आता हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मी जबलपूरची, तिथल्या प्रसिद्ध बडकुलच्या जिलेबीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. छत्तीसगढ़चा ‘तीखुर’ आणि खवा यांच्याच संयोगाने ती जिलेबी बनते, हे जेव्हा मी वाचलं तेव्हा आपल्या पूर्वजांबद्दल आदर वाटला होता. पूर्वी जबलपूरजवळच्या नरसिंहपूर इथे हा कंद मिळायचा. आता छत्तीसगढ सरकार ‘संजीवनी’ या आपल्या वन्य उत्पादनं विकणा-या दुकानांतून या कंदाची पूड विकते. हा कंद स्वच्छ करणं फार कठीण असतं. हा ८-१० वेळा धुऊन घेऊन खाली राहिलेला स्टार्च उपयोगात आणतात. बस्तरचे आदिवासी यात पाणी अणि मध मिसळून घेतात. हे पेय प्यायल्याने उन्हाळ्यात लू (तीव्र उष्णतेची लाट) लागत नाही. ‘तीखूर’ वापरून बर्फी व शिरा बनवतात. तो उपासाला चालतो.\nवाळवणाचे किंवा बेगमीचे पदार्थ म्हणजे ‘बिजौरी’ किंवा ‘रखिया बडी’. मराठी सांडगे असतात तसला हा पदार्थ. यात उडदाची डाळ भिजवून वाटतात. त्यात पांढ-या कोहळ्याचा कीस, मीठ, मिरची, तीळ वगैरे घालून छोट्या वड्या घालून वाळवतात. वाळवलेल्या वड्या भाजीत घालतात. तसंच धानाच्या म्हणजेच तांदळाच्या लाह्या धुऊन त्यात मीठ, मिरची, कोथिंबीर आणि शिजलेला साबुदाणा घालतात. या मिश्रणाच्याही छोट्या वड्या घालून वाळवतात. या वड्या तळून खातात. याशिवाय बोरं वाळवून बोरकूट, कै-या वाळवून आमचूर करतात. अंबाडीची फुलं आणि मोहाची फुलं वाळवून त्यांचाही वापर स्वयंपाकात करतात. तसेच ब-याच भाज्याही वाळवून पावसाळ्याची बेगमी करून ठेवतात.\nअशी ही छत्तीसगढ़ची संपन्न खाद्यसंस्कृती अजूनही इथे ब-याच गावांमधे तांदळाचं पीठ करायला ढेंकीचा वापर होतो. चटणी वाटायला पाटा वरवंटा आणि पदार्थ शिजवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर होतो. त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद किंवा ‘मिट्टी की सौंधी खुशबू’ असते. इथे बिलासपूर, रायपूरसारख्या शहरांमधे मॉल संस्कृती आली आहे. कोरबा, अंबिकापूर, जगदलपूरसारखी अविकसित शहरंही झपाट्याने बदलत आहेत. तरीही केवळ छत्तीसगढ़ी खाणं मिळणारी रेस्टॉरंट्स जवळ जवळ नाहीतच. शहरांमधे चहाच्या टपरीपासून स्टार हॉटेल्सपर्यंत कुठेच माझ्या माहितीत तरी छत्तीसगढ़ी पदार्थ मिळत नाहीत. फक्त स्टेशन किंवा एखाद्या टपरीवर ‘देहाती बरा’ मिळतो.\nआनंदाची गोष्ट इतकीच की मागच्या वर्षी चार तरूणांनी मिळून ‘द कॅफे कॅटल’ हे केवळ छत्तीसगढ़ी पदार्थांचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. पण मी आत्ता काही दिवसांपूर्वी तिथे गेले तेव्हा दुसरेही फास्टफूडचे पदार्थ त्यांना ठेवावे लागतात असं कळलं. तरीही फरा, चीला आणि छत्तीसगढी खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार त्यांनी ठेवले आहेत आणि सगळेच छान आहेत. सजावटही इथल्या संस्कृतीला साजेशी आहे. ऑर्डर दिल्यापासून दोन तासांनी छत्तीसगढ़ी जेवणही मिळतं.\nरायपूर या राजधानीच्या ठिकाणी राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे यावर्षी २६ जानेवारीला ‘गढ़ कलेवा’ हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचं जतन व्हावं याच उद्देशाने हे रेस्टॉरंट सुरू केलं आहे. सरगुजा आणि बस्तरच्या कलाकारांच्या कलाकृतींनी या रेस्टॉरंटची सजावट करण्यात आली आहे. इथे जवळ जवळ ३५-३६ छत्तीसगढ़ी खाद्यपदार्थ मिळतात. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पदार्थ ‘फूलकांसा’ या परंपरागत धातूच्या भांड्यांमध्ये वाढले ज़ातात. तसंच पॅकिंगसाठी पानाचे द्रोण व पत्रावळी वापरल्या जातात.\nमध्यप्रदेश राज्याचा एक भाग असताना छत्तीसगढ़ हा मागासलेला प्रदेश होता. १ नोव्हेंबर २००० साली हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. त्यानंतर लोकांचा न्यूनगंड कमी होऊ लागला. आपले पदार्थही पौष्टिक, चविष्ट आहेत असा विश्वास त्यांना वाटू लागला. सोशल मीडियानेही यात भर घातली म्हणून आता कोणीही अभिमानाने म्हणू शकतो की “छत्तीसगढ़ी खईखजाना सबसे बढ़िया”.\nआता आमच्या छत्तीसगढचे दोन खास पदार्थ –\nसाहित्य: १ वाटी भिजवून वाटलेली उडदाची डाळ, आलं-मिरच्या-कोथिंबिरीची वाटलेली गोळी, अर्धा किलो दही, मीठ, धणेपूड, हळद, मोहरी, तेल, कढीपत्ता, बेसन, अळूची २-३ पाने.\nकृती: अळूची पानं धुवून चिरा. नंतर उडदाच्या वाटलेल्या डाळीत मिसळून हलकं होईपर्यंत फेटा, त्यात मीठ व वाटलेला मसाला घाला. मग तेलाचा हात लावलेल्या कुकरच्या डब्यात ठेवून शिटी न लावता दहा मिनिटे उकडा. थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून तळून घ्या. दुसरीकडे कढीची तयारी करा. दह्यात बेसन, मीठ तसंच लागेल तसं पाणी घालून घुसळून घ्या. तेलाची फोडणी करून, त्यात हळद, कढीपत्ता, धणेपूड घाला. कढीला चांगली उकळी आल्यावर त्यात वड्या घाला. काहीजण यात टोमॅटोही घालतात.\nसाहित्य: १ वाटी तांदळाचं पीठ, २-३ हिरव्या मिरच्या, २-३ सोललेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, अर्धी वाटी भात.\nकृती: मिरच्या आणि लसूण बारीक चिरा. भात व आणि तांदळाचं पीठ मीठ घालून एकत्र मिसळून गोळा करा. त्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटाला तेलाचा हात लावून त्यावर एक एक गोळा ठेवून त्याला लांब वातीसारखा आकार द्या. असं सगळ्या गोळ्यांचे करून घ्या. यालाच म्हणतात फरा. नंतर फोडणीसाठी तेल तापवून मिरची, लसणाचे तुकडे व मोहरीची फोडणी करा. त्यात अंदाजाने सगळे फरा बुडतील एवढं पाणी घाला. पाण्याला चांगली उकळी आली की एक एक फरा सोडा. पूर्ण पाणी आटले की गॅस बंद करा. टोमॅटोच्या चटणी सोबत द्या. ही कृती माझ्या मैत्रिणीने सांगितली आहे. फरा इडलीपात्रात उकडून नंतर फोडणी देतात. मात्र हा फरा फारच कोरडा होतो.\nमूळची जबलपुर (मध्य प्रदेश) ची, गेली 30 वर्षं छत्तीसगढ़ येथे राहते आहे. काही वर्षे शिक्षिका होते, आता माझ्या छंदांना वेळ देते. माझे छंद वाचन, क्रोशे आणि निड्ल क्राफ्ट, पेपर मॅशे आणि पेपर क्राफ्ट, बागकाम आणि लहानपणापासून असलेला छंद म्हणजे वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तू बनविणे. या शिवाय विविध ठिकाणी फिरणे आणि तिकडच्या संस्कृतीचे अध्ययन करणे.\nफोटो – अजिता फडके, विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकछत्तीसगढ खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांक\nNext Post टर्किश डिलाइट\nलेख आवडला, माझे काका रायपुर, जगदलपूरला राहत असत. त्यांच्या कडून ऐकले होते.\nवा, नवीनच माहिती मिळाली. जबलपूरची खव्याची जिलबी खाल्लीय, वेगळीच चव.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/beed-marathwada-news-there-no-feeling-breaking-house-53482", "date_download": "2018-08-20T10:54:42Z", "digest": "sha1:ZWYJ6YLGY4ULKMHVDTD6NVAMZSUEOI3N", "length": 17007, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed marathwada news There is no feeling of breaking a house कोणाचेही घर फुटू देण्याची भावना नाही - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nकोणाचेही घर फुटू देण्याची भावना नाही - अजित पवार\nरविवार, 18 जून 2017\nबीड - भांड्याला भांडं लागतं; पण आवाज किती मोठा होऊ द्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे. कोणाचे घर फुटावे ही पक्षाची भावना कालही नव्हती, आजही नाही व उद्याही राहणार नाही, असे स्पष्टीकरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १७) कार्यकर्ता मेळाव्यात दिले.\nबीड - भांड्याला भांडं लागतं; पण आवाज किती मोठा होऊ द्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे. कोणाचे घर फुटावे ही पक्षाची भावना कालही नव्हती, आजही नाही व उद्याही राहणार नाही, असे स्पष्टीकरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १७) कार्यकर्ता मेळाव्यात दिले.\nश्री. पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांना पक्षात येण्याच्या दीड वर्षापूर्वी दिवंगत पंडितअण्णा मुंडे शरद पवारांना भेटले होते; पण तिथेच जमवून घ्या, असा सल्ला त्यांना दिला होता; मात्र काहीच जुळेना म्हणून शेवटी त्यांनी प्रवेश केला. आपण, प्रथम खासदार झाल्यानंतर दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यासोबत काम केलेले आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nयावेळी सुनील तटकरे म्हणाले, सत्ता गेली तरी जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत कायम आहे. धनंजय मुंडे म्हणाले, नेत्यांचे प्रथमच एवढ्या उत्साहात स्वागत झाले आहे. जिल्हा परिषदेतील प्रकार व्हायला नको होता. मात्र, होते ते चांगल्यासाठीच असेही ते म्हणाले. आगामी विधानसभेला परळीसह जिल्ह्यातील सहाही जागा जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी माजी आमदार राजेंद्र जगताप, उषा दराडे, रेखा फड, गंगाधर घुमरे, अमर नाईकवाडे विजय पंडित, अशोक डक, रवींद्र क्षीरसागर, हेमा पिंपळे आदी उपस्थित होते.\nया वेळी चित्रा वाघ यांनी ॲड. हेमा पिंपळे यांच्या जागी रेखा फड यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. तर पिंपळे यांची राज्य सचिवपदी निवड जाहीर केली. शिवसंग्रामचे सुनील नाथ, शिवसेनेचे भाऊसाहेब डावकर व विजय खंडागळे, दिलीप भोसले, मनसेचे दादासाहेब गव्हाणे यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.\nजिल्हा परिषदेला काही लोकांनी विश्‍वासघात केला, पक्षाने ज्यांना सर्व काही दिले त्यांनीच विश्‍वासघात केला, असा टोला अजित पवारांनी नाव न घेता सुरेश धस यांना लगावला. ‘गद्दारी’ त्यांच्या रक्तातच असून सत्तेशवाय जमत नाही, असे सुनील तटकरे म्हणाले. धनंजय मुंडे यांनीही नाव न घेता धस यांचा असाच उल्लेख केला.\nसकाळी अजित पवार व सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांचा आढावा घेतला. जिल्ह्यात संघटन वाढवा, गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता झाला पाहिजे, केवळ लेटरपॅड छापण्यासाठी पदे नकोत, पुढच्या तीन महिन्यांनी आढावा घेताना काम दिसले पाहिजे असेही श्री. पवार म्हणाले. आढावा बैठकांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन संवाद साधला. आष्टी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ देऊ, वाऱ्यावर सोडणार नाही, असे अजित पवार म्हणाले. बीडच्या आढाव्यात कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला; पण आरोप-प्रत्यारोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करू नका, असा सल्ला पवारांनी दिला. परळीच्या आढाव्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले.\nदोघांनीही ठेवले एकमेकांना अधांतरी\nदरम्यान, मेळाव्याच्या नियोजनात संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या काकू-नाना आघाडीचे कार्यकर्ते आघाडीवर होते; पण आघाडीचे राष्ट्रवादीत विलीनीकरण केले नाही. तर, बैठकीमध्ये आगामी विधानसभेची उमेदवारी त्यांना द्यावी, अशी मागणीही समर्थकांनी केली. त्यावर अजित पवारांनी ‘तव्यावर एकाच ठिकाणी भाकरी ठेवली तर करपते’ त्यामुळे फिरवण्याची वेळ आली असे वक्तव्य करून काही काळ कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आणला; पण मेळाव्यातील भाषणात कोणाचे घर फोडण्याची इच्छा नाही, भांड्याला भांडे लागले तरी आवाज किती येऊ द्यायचा, असे विधान करून पुन्हा अधांतरी ठेवले.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Dashboard/DivisionWiseApplicationStatus.aspx", "date_download": "2018-08-20T11:15:25Z", "digest": "sha1:I3UT3WU245GHSSDXS45HEEQJ4LYPSK24", "length": 10861, "nlines": 134, "source_domain": "mahaeschol.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग", "raw_content": "मुख्य माहितीकडे / विषयाकडे जा\nभाषा निवडा English मराठी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग\nविभागनिहाय स्त्री / पुरुष निहाय अर्जांची स्थिती\nविभागनिहाय लाभार्थी प्रवर्गनिहाय अर्जांची स्थिती\nराजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या अर्जांची स्थिती\nराजर्षी शाहू महाराज - जिल्हानिहाय अर्जांची सद्यस्थिती\nजिल्हानिहाय नविन आणि नूतनीकरणाच्या अर्जांची स्थिती\nसावित्रीबाई फुले जिल्हानिहाय अर्ज स्थिती\nसैनिकी जिल्हानुसार अर्जांची स्थिती\nपूर्व शालांत जिल्हानिहाय अर्ज संख्या\nसफाई व्यवसाय/ का.का.प. शिष्यवृत्ती : जिल्हानिहाय अर्जांची स्थिती\nपरराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अर्ज\nविद्या वेतन जिल्हानिहाय विद्यार्थ्याची अर्ज स्थिती\nविद्या वेतन विभागनिहाय अर्जांची सद्यस्थिती\nमहाविद्यालयानुसार आणि अभ्यासक्रमानुसार शुल्क माहिती\nई-शिष्यवृत्ती – विभागनिहाय आर्थिक वर्षानुसार देयक वितरण स्थिती\nई-शिष्यवृत्ती – शैक्षणिक वर्षानुसार देयक वितरण स्थिती\nई-शिष्यवृत्ती - प्रवर्ग आणि योजना नुसार लेखाशीर्षचा तपशील\nई-शिष्यवृत्ती – प्रवर्गनिहाय देयक वितरण स्थिती\nओनलाईन आणि स्टॉपगॅप च्या विद्यार्थ्यांची देयक वितरण स्थिती\nस्टॉपगॅप - देयक वितरण माहिती\nई-शिष्यवृत्ती - जिल्हानिहाय देयक आणि ECS\nई-शिष्यवृत्ती - जिल्हानिहाय देयक आणि ECS टक्केवारी\nराजर्षी शाहू महाराज - विभागनिहाय आर्थिक वर्षानुसार देयक वितरण स्थिती\nई-शिष्यवृत्ती - जिल्हानिहाय देयक आणि ECS\nअर्ज आणि खर्च तपशील\nविद्या वेतन शिष्यवृत्ती - जिल्हानिहाय देयक वितरण स्थिती\nपरराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती - जिल्हानिहाय देयक वितरण स्थिती\nसावित्रीबाई फुले - देयक वितरण स्थिती\nसैनिकी शाळा शिष्यवृत्ती - देयक वितरण स्थिती\nअस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती - देयक वितरण स्थिती\nपूर्व शालांत शिष्यवृत्ती देयक वितरण स्थिती\nजिल्हानिहाय अर्जांची आधार आणि नावनोंदणीची स्थिती\nविभागनिहाय वसतिगृहनिहाय गुणवत्ता यादी\nडॅशबोर्ड दर तासाने अद्ययावत केला जाईल\nअद्ययावत केलेली वेळ: 20-ऑग.-2018 04:01\nअर्ज भरलेल्या महाविद्यालयांची संख्या\nइ. मा. व. एकूण शिष्यवृत्ती\nइ. मा. व. एकूण फ्रीशिप\nएकुण इ. मा. व.\nवि. जा. भ.ज. एकूण शिष्यवृत्ती\nवि. जा. भ.ज. एकूण फ्रीशिप\nएकुण वि. जा. भ.ज.\nहे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, महाराष्ट्र सरकार\nप्रतिलिपि अधिकार © 2012 | हे संकेतस्थळ बघण्यासाठी सर्वोत्तम वियोजन 1024x768 आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/08/blog-post_17.html", "date_download": "2018-08-20T11:03:15Z", "digest": "sha1:6HCNPQG6BUUS5HTMIMMMDV7GSGTK2TNY", "length": 16609, "nlines": 317, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: ओरिसाची भटकंती: मिशन शक्ती", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nओरिसाची भटकंती: मिशन शक्ती\nओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...\nकेचलाहून परतल्यावर कोरापुटमधल्या काही बचतगटांचं काम बघायची संधी मिळाली. इथे ‘मिशन शक्ती’ अंतर्गत स्त्रियांच्या बचतगटाची कामं जोरात चालू आहेत. मिशन शक्तीच्या कोऑर्डिनेटर सीता मॅडमबरोबर अंगणवाडीमध्ये पुरवण्यात येणारा सकस आहार (याला ओडियामध्ये ‘छतुआ’ म्हणतात) बनवणार्‍या बचत गटाला भेट दिली.\nसरकारी योजनेचे लाभार्थी ही माझ्यासाठी आजवर एक मिथिकल टर्म होती. हे लाभार्थी खरंच असतात का, असल्यास दिसती कसे आननी हे बघायला मिळालं पहिल्यांदाच. दहा दहा बायकांचे दोन बचत गट. छतुआसाठी लागणारे गहू, डाळं, सोयाबीन असे घटक भाजायचे, गिरणीतून दळून आणायचे, ठरलेल्या वजनाची पाकिटं करायची आणि आंगणावाड्यांना पुरवायची. त्यांच्यातलीच थोडीफार शिकलेली बाई हिशोब ठेवणार. मोठाल्या कढयांमधून धान्य भाजताना हात भरून येतात, पण या महिन्याला प्रत्येकीला हजार – दोन हजाराची कमाई होईल. पुढच्या महिन्यात रोस्टर विकत घ्यायचा, म्हणजे भाजण्याचे कष्ट वाचतील. त्यानंतर मग चक्की घ्यायची ... सरकारने पुरवलेल्या काही हजारांच्या बीज भांडवलातून या बायकांना ही स्वप्न बघण्याची उमेद मिळालीय. भाषा समजत नसली, तरी त्यांच्या डोळ्यातला उत्साह नक्की समजतो. पाचशे लोकसंख्येच्या वस्तीपैकी वीस कुटुंबांना यातून उत्पन्न मिळतंय. असे बचतगट गावागावात उभे करण्यात सिंहाचा वाटा आहे सिता मॅडमचा. मिशन शक्तीचं काम ही त्यांची केवळ नोकरी नाही, त्यांचं मिशन बनलं आहे. आणि त्यांची कल्पकता, तळमळ यांचं मोल ओळखून त्यांना संपूर्ण पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे कलेक्टर त्यांना लाभले आहेत.\nट्रायबल लाईव्हलीहूड प्रकल्पात आदिवासींना मिळालेल्या कोंबड्या\nसरकारी नोकरी करणारी बाई. या बचतगटांच्या कामासाठीच पगार मिळतो ना तिला ... मग ती करते आहे त्यात विशेष ते काय असा प्रश्न पडेल वरचं सगळं कौतुक वाचून. पण हे सरकारी कर्मचारी किती मोठं काम करताहेत हे समजून घ्यायला त्यांच्या भोवतालची परिस्थिती समजायला हवी. कोरापूटची तुलना महाराष्ट्राच्या गडाचिरोलीशी होऊ शकेल कदाचित. दुर्गम, राज्याच्या राजकारणात नगण्य स्थान असणारा, अविकसित, आदिवासी भाग. इथे कुपोषण आहे, सेरेब्रल मलेरिया आहे. इथे बदली होणं म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग. या भागात बदली झाली, तरी कित्येक वेळा बाहेरचे लोक कार्यभार स्वीकारतच नाहीत. त्यामुळे इथे काम करणारे बाहेर कसे पडणार असा प्रश्न पडेल वरचं सगळं कौतुक वाचून. पण हे सरकारी कर्मचारी किती मोठं काम करताहेत हे समजून घ्यायला त्यांच्या भोवतालची परिस्थिती समजायला हवी. कोरापूटची तुलना महाराष्ट्राच्या गडाचिरोलीशी होऊ शकेल कदाचित. दुर्गम, राज्याच्या राजकारणात नगण्य स्थान असणारा, अविकसित, आदिवासी भाग. इथे कुपोषण आहे, सेरेब्रल मलेरिया आहे. इथे बदली होणं म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग. या भागात बदली झाली, तरी कित्येक वेळा बाहेरचे लोक कार्यभार स्वीकारतच नाहीत. त्यामुळे इथे काम करणारे बाहेर कसे पडणार त्यात नक्षलवादाचा प्रभाव. नारायणपटणामध्ये बायका बचतगटाच्या मिटिंगला गेल्या तर नक्षलवादी त्यांना दंड करतात. अश्या परिस्थितीमध्ये सिता मॅडम, त्यांच्यासारखे बाकीचे कर्मचारी, जिल्ह्याचे कलेक्टर ‘नक्षल प्रभावामुळे इथे विकासकामं शक्य नाहीत’ म्हणून हातावर हात धरून बदलीची वाट बघत बसू शकतात.\nछतुआ बनवणार्‍या बचतगटाच्या बायका जेंव्हा आग्रहाने सरकारी पाहुण्यांना घरी चहाला बोलवतात, तेंव्हा त्या पाचशे लोकसंख्येच्या वस्तीमधली वीस घरं तरी नक्षलांपासून दूर राहतात. आणि मी भरलेल्या कराचा देशाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सुयोग्य वापर होतोय याचं मला समाधान मिळतं.\nLabels: ओरिसा, छायाचित्र, भटकंती\n आनंद दिलात, खूप खूप आभारी आहे.\nसगळीकडे सर्व प्रकारची लोकं सापडतात, ह्याला सरकारी नोकरी पण अपवाद नाही म्हणायचं तर\nजी लोकं अशी कामं करत आहेत त्यांच्या बद्दल खूप आदर आहे.\nअभिषेक, सगळीकडे असतात, तशीच सरकारी नोकरीतही अशी माणसं आहेत. त्यांच्या कामाला पाठिंबा देणारे वरिष्ठ भेटले, म्हणजे ते मनापासून काम करतात. दुर्दैवाने सिस्टीमबाहेरून बघताना आपल्या नजरेला हे लोक चटकन पडत नाहीत.\n>>>आणि मी भरलेल्या कराचा देशाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सुयोग्य वापर होतोय याचं मला समाधान मिळतं .... सगळी पोस्ट तर भावतेच पण हे असे एखादे वाक्य ही तुझ्या पोस्ट्सची खासियत ठरते गौरे \nबरं वाटतं असं काही वाचलं की. इतक्या लांबवरच्या बातम्या इथे पोचवल्याबद्दल अनेक आभार.\nराज, इतकं सुंदर काम बघायला मिळालंय ना, ते सगळं इथे शेअर करायचा प्रयत्न आहे.\n असं काम खूप ठिकाणी चालू असतं, पण त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, नाही का\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nओरिसाची भटकंती: इकडचं तिकडचं आणि समारोप\nड्रीमरनर - ऑस्कर पिस्टोरियस\nओरिसाची भटकंती: परतीच्या वाटेवर\nओरिसाची भटकंती: कॉफी प्लांटेशन\nओरिसाची भटकंती: मिशन शक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-january-march-2006/", "date_download": "2018-08-20T10:31:43Z", "digest": "sha1:AS6DSPZR3U6Y2KCLXEFKQN5WYZYUVUEB", "length": 5106, "nlines": 77, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (January – March 2006) संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\n‘नकाशा फक्त दिशा आणि मार्ग दाखवतो. नकाशातील इमारतीत राहता येत नसत; एवढं वैगुण्य कोणत्याही नकाशात असतं. वास्तव्य करायचं तर नकाशाबरहुकूम ती वास्तू ज्याची त्यानं उभारून घ्यायची असते.’\n‘पळून गेलं की सगळ्या धोक्यातून सुटका होते असं थोडंच आहे धोक्यामुळे तर दहाजण एकत्र येतात आणि एकत्र राहू लागतात. एकत्र राहण्यासाठी धाक लागतोच; बाहेरचा नसला तरी घरातला; घरातला नसला तर मनातला.’\n‘निंदा, टीका ही मोफत मिळणारी गोष्ट होय; त्याकडे दुर्लक्ष करू नये.’\n‘काम करण्यापासून कदाचित नेहमीच आनंद मिळणार नाही पण काम न करता निर्भेळ आनंद मात्र कधीच प्राप्त होणार नाही’\nउपरोक्त उद्धृत केलेली वचनं, माझे मते कोणत्याही संघटनेला आणि तिच्या कार्यकर्त्यांना लागू पडतात. संघटनेचं बीज कार्यकर्त्यांच्या मनात असेल तर तो त्या संघाचा तहहयात ‘पालक’ होऊ शकतो. पालक हि संज्ञा एवढ्यासाठीच की कोणतंही पद त्याला कधीही आकर्षित करीत नाही.\nकुटुंबप्रमुख आणि संघटनाप्रमुख यामध्ये खूप साम्य आहे. इथे ‘प्रमुख’ हि संज्ञा ‘कार्यकर्ता’ या अर्थाने घ्यायला हंवी. कुटुंबाच्या वा संघटनेच्या भल्यासाठी कायमच खस्ता खाऊन, कष्टाचे डोंगर पार करून, निरलस आणि नेहमी समाधानी वृत्तीने राहून कुटुंब वा संघटना जपणारा हा कार्यकर्ता माझा आदर्श आहे, मला वंदनीय आहे.\nआपल्या संघाच्या या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये आपण साऱ्यांनी आपली संघटना मोठी व आदर्श करण्याचा संकल्प करुया\nजानेवारी ते मार्च – २००६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5192062106068630692&title=Cleartax%20app%20available%20on%20xiomi%20calender%20app&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:19Z", "digest": "sha1:B3R3E3C4GTG6C5DKMIHZUQ3BRRDTLKLM", "length": 9579, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "क्लिअरटॅक्स आयकर विवरण सुविधा आता शाओमीच्या कॅलेंडर अॅपवर", "raw_content": "\nक्लिअरटॅक्स आयकर विवरण सुविधा आता शाओमीच्या कॅलेंडर अॅपवर\nमुंबई : आयकर विवरणपत्र सादर करण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख जवळ येत असतानाच ‘क्लिअरटॅक्स’ ने विवरणपत्र सादर करण्याची सुविधा शाओमी या एमआययूआय प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनच्या एमआय कॅलेंडर अॅपवरही उपलब्ध केली आहे. येथील अॅपवर ग्राहकांना त्यांचे आयकर विवरणपत्र आता थेट सादर करता येणार आहे. ई-फायलिंगचे संकेतस्थळ आता एमआय कॅलेंडर अॅपवर ३१ जुलै या वित्तीय वर्ष २०१७-१८चे विवरणपत्र सादर करण्याच्या शेवटच्या तारखेवर क्लिक करून उघडता येईल.\nयाबाबत क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘ई-फायलिंग प्रक्रिया ग्राहकांसाठी जास्तीत-जास्त सुलभ करणे हे नेहमीच क्लिअरटॅक्सचे उद्दिष्ट राहिले आहे. भारतातील शाओमी ग्राहकांची प्रचंड संख्या लक्षात घेता, ही सुविधा खूप लोकांसाठी सोयीस्कर ठरेल. त्यांना त्यांची आयकर विवरणपत्रे आता एमआय कॅलेंडर अॅपवरून सहज सादर करणे शक्य होणार आहे.’\nकॅलेंडर अॅपवर ३१ जुलै २०१८ रोजी फक्त क्लिक करून ग्राहकांना आयकर विवरणपत्राचा पर्याय निवडता येईल. त्यानंतर ग्राहकांना एका वेगळ्या पानावर जाता येईल, जेथून त्यांना त्यांचे आयकर विवरणपत्र स्वतः विनामुल्य सादर करता येईल किंवा चार्टर्ड अकौंटंटच्या सहकार्याने आपले विवरणपत्र भरता येईल. आयकरविषयक सर्वसमावेशक माहितीही मिळवता येईल.क्लिअरटॅक्सवरून पगारदार करदात्यांना विवरणपत्र सादर करण्यासाठी फक्त त्यांचा फॉर्म १६ अपलोड करायचा आहे. क्लिअरटॅक्स सॉफ्टवेअर त्या फॉर्म १६ मधील माहिती टिपून घेते आणि सर्व गाळलेल्या जागा स्वतः भरते. ग्राहकांनी फक्त ही सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यायची आहे आणि ई-फाईलचा पर्याय निवडायचा आहे. ज्यांच्याकडे फॉर्म १६ नसेल, किंवा एकाहून जास्त फॉर्म १६ असतील किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरायचा असेल तर त्यांनी चार्टर्ड अकौंटंटची मदत उपलब्ध असलेले आणि त्यांच्या गरजेनुरूप असलेले पर्याय निवडावेत, जे अत्यल्प शुल्क भरून उपलब्ध आहेत. एमआय कॅलेंडर अॅप ग्राहकांना क्लिअरटॅक्सच्या म्युच्युअल फंड मंचावरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यातही सहाय्य करते.\nTags: MumbaiIncomeTaxITRCleartaxxiomicalender appArchit Guptaमुंबईआयकर विवरणपत्रक्लिअरटॅक्सशाओमीएमआय कॅलेंडर अॅपप्रेस रिलीज\nक्लियरटॅक्स ई वे बिल सादर क्लिअरटॅक्स आणि झेरोधाची भागीदारी क्लिअरटॅक्सतर्फे ‘लॉन्च युअर स्टार्टअप’ सेवा ‘शाओमी’तर्फे भारतात ‘वाय टू’, ‘एमआययूआय १०’ सादर क्लिअरटॅक्सचे जीएसटी सॉफ्टवेअर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ulhasnagar-waldhuni-river-pollution-chemical-waste-55386", "date_download": "2018-08-20T11:15:00Z", "digest": "sha1:UERKVOPYP7TIYYSCXRP4PA4OCKDYFEIN", "length": 14973, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ulhasnagar waldhuni river pollution chemical waste वालधुनी नदी, नाल्यांमध्ये सोडली घातक रसायने | eSakal", "raw_content": "\nवालधुनी नदी, नाल्यांमध्ये सोडली घातक रसायने\nसोमवार, 26 जून 2017\nवालधुनी नदी, नाल्यांना पूर येताच केमिकल माफियांनी केला घात\nउलट्या, जुलाबाचा त्रास. जीवघेण्या उग्र वासाने नागरिक घाबरले,\nउल्हासनगर : शनिवारी (24 तारखेच्या) रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी सह नाल्यांना पूर येताच,केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडण्यात आले आहे.त्यामुळे काल रात्रभर जीवघेण्या उग्र वासाने नागरिक भयभीत झाले असून त्यांना उलटया जुलाबाचा त्रास झाला आहे.कायद्याने वागा लोकचळवळीने उल्हासनगर पालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेला सोबत नागरिकांची विचारपूस केली आहे.\n2015 मधील ऑक्टोंबर महिन्याच्या 27,28 तारखेला केमिकल टँकर माफियांच्या वतीने वालधुनी नदीत प्रचंड प्रमाणात घातक रसायन सोडण्यात आले होते.त्यामुळे नदी किनारी किंबहुना त्यापरिसरात राहणाऱ्या सुमारे 700 च्या वर नागरिक,महिला,मुले उग्र वासाने बाधित झाले होते. त्यांना उलट्या जुलाबाचा त्रास झाला होता. शेकडो जणांना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सोबत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हाच्या उपमहापौर पंचशीला पवार, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइं आठवले गटाचे प्रदेश सचिव नाना पवार,नगरसेवक टोनी सिरवानी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, रामेश्वर गवई आदीं सोबत शेकडो समाजसेवक रात्रभर नागरिकांच्या मदतीला धावले होते. याचे पडसाद उमटून पोलिसांनी काही केमिकल टँकर माफियांना अटक केली होती.\nपुढे केमिकल सोडण्याचा प्रकार थांबवण्यात आला होता.मात्र अधून मधून कमी प्रमाणात रसायन सोडले जात असले तरी त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे.\nकाल रात्री वालधुनी नदीच्या, व नाल्यातील पुराच्या वाहत्या पाण्यात पुन्हा केमिकलचे घातक रसायन सोडण्यात आले.सम्राटअशोक नगर, संजय गांधी नगर, रेणुका सोसायटी, 3 नंबर ओटी, लालचक्की, महाराजा हॉल, हिराघाट, शांतीनगर पर्यंत उग्र वास पसरू लागताच, नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला. रात्री मास मीडियावर विविध व्हाट्सअॅपच्या ग्रुपवर त्याचे पडसाद उमटले.नागरिकांनी विठ्ठलवाडी, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करून सूचित केले. अशा वेळी कायद्याने वागा लोकचळवळ या संघटनेचे सर्वेसर्वा राज असरोंडकर, कल्पेश माने, मनोज पाटील आदींनी लालचक्की आदी परिसरात उल्हासनगर पालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेचे प्रमुख बाळु नेटकेसोबत नागरिकांची विचारपूस केली. त्यांना उटलीसाठी डोमस्टाल आणि डोकेदुखीकरता क्रोसीन गोळ्या घेण्यास सांगितले.\nयाबाबत उल्हासनगर पालिकेचे मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, मागच्या घटने प्रमाणे बाहेरच्या शहरातील केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडले असावे. तसेच रेसिडेंट किंवा सभोवताली केमिकलचे, जीन्स वॉशचे कारखाने आहेत. त्यांच्या कडून हे रसायन सोडण्यात आल्याची शक्यता आहे. त्यांना याविषयी नोटीस बजावण्यात येणार असून चौकशी केली जाणार असल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले.\nविनयभंग झाल्याने युवतीची आत्महत्या\nनांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-shiv-sena-will-ask-about-dranage-cleaning-inquiry-committee-54631", "date_download": "2018-08-20T10:48:56Z", "digest": "sha1:Q7GUTHHYFHF7FW65OKH2P27RDRCCYLMD", "length": 15082, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Shiv Sena will ask about dranage cleaning inquiry committee नालेसफाई चौकशी समितीबाबत शिवसेना विचारणार जाब | eSakal", "raw_content": "\nनालेसफाई चौकशी समितीबाबत शिवसेना विचारणार जाब\nशुक्रवार, 23 जून 2017\nनाशिक - महासभेत पावसाळीपूर्व कामांबाबत सदस्यांच्या शंकांना उत्तर न देताच गोंधळाचे कारण देत महापौर रंजना भानसी यांनी सभा गुंडाळत अधिकाऱ्यांना पाठीशी घातले होते. त्यानंतर विरोधकांचा रोष बघता तातडीने दुसऱ्या दिवशी नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली. समिती फक्त घोषणेपुरतीच मर्यादित राहिल्याने शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते त्यासंदर्भात महापौरांना पत्र देणार असून, समितीचे स्वरूप विचारणार आहेत.\nनाशिक - महासभेत पावसाळीपूर्व कामांबाबत सदस्यांच्या शंकांना उत्तर न देताच गोंधळाचे कारण देत महापौर रंजना भानसी यांनी सभा गुंडाळत अधिकाऱ्यांना पाठीशी घातले होते. त्यानंतर विरोधकांचा रोष बघता तातडीने दुसऱ्या दिवशी नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली. समिती फक्त घोषणेपुरतीच मर्यादित राहिल्याने शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते त्यासंदर्भात महापौरांना पत्र देणार असून, समितीचे स्वरूप विचारणार आहेत.\nमुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात शहराची दैना उडाली होती. पावसाळीपूर्व कामांवर महापालिकेने खर्च केलेले सुमारे अडीच कोटी रुपये वाया गेल्याची भावना व्यक्त करत नगरसेवकांनी सोमवारच्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले होते. प्रशासनाकडून उत्तर मिळण्याची वेळ आली असतानाच सभागृहनेते दिनकर पाटील यांनी पावसाळी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील सदस्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे नालेसफाईच्या कामावरून सुरू झालेली चर्चा पावसाळी गटार योजनेकडे वळत विरोधकांनी खुलासा करण्याची मागणी करत गोंधळ घातला होता. महापौर रंजना भानसी यांनी गोंधळातच सभा आटोपल्याने त्यांच्यावर प्रशासनाला पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे तातडीने दुसऱ्या दिवशी त्यांनी नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु समिती कशी असणार, त्यात कोणाचा समावेश असेल, याबाबत मात्र स्पष्ट केले नाही. घोषणा होऊन दोन दिवस उलटले तरी त्याबाबत वाच्यता होत नसल्याने महापौरांकडून प्रसिद्धीचा स्टंट झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांना पत्र लिहून याबाबत विचारणार आहे. महापौरांचे प्रथम अभिनंदन करून समितीच्या रचनेबाबत विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘नो अवर ॲप’ येणार कामी\nमाजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ‘नो अवर ॲप’ विकसित केले होते. या ॲप्लिकेशनमध्ये नागरिकांना कामांबाबत सविस्तर माहिती व कामांची प्रगती समजण्याची व्यवस्था आहे. ॲप्लिकेशनमध्ये झालेल्या कामांचे फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. नालेसफाईच्या कामांचे फोटो अपलोड केले का, याची तपासणी करण्याचे आवाहन महापौर भानसी यांना केले जाणार आहे.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_18.html", "date_download": "2018-08-20T10:57:27Z", "digest": "sha1:3X2A2I27M37CVYWVNQ3M24RW5GJAEZYC", "length": 23568, "nlines": 211, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म : समास पहिला : मंगलाचरण", "raw_content": "\nदशक सातवा : चतुर्दश ब्रह्म : समास पहिला : मंगलाचरण\nसमास पहिला : मंगलाचरण || ७.१ ||\n॥श्रीराम॥ विद्यावंतांचा पूर्वजु | मत्ताननु येकद्विजु |\nत्रिनयेन चतुर्भुजु | फरशपाणी ||१||\nकुबेरापासूनि अर्थ | वेदांपासून परमार्थ |\nलक्ष्मीपासून समर्थ | भाग्यासि आले ||२||\nतैसा मंगळमूर्ती अद्या | पासूनि जाल्या सकळ\nविद्या | तेणें कवी लाघव गद्या | सत्पात्रें जाले ||३||\nजैसी समर्थाचीं लेंकुरें | नाना आळंकारीं\nसुंदरें | मूळ पुरुषाचेनि द्वारें | तैसे कवी ||४||\nनमूं ऐसिया गणेंद्रा | विद्याप्रकाशें पूर्णचंद्रा |\nजयाचेनि बोधसमुद्रा | भरितें दाटे बळें ||५||\nजो कर्तुत्वास आरंभ | मूळपुरुष मुळारंभ |\nजो परात्पर स्वयंभ | आदिअंतीं ||६||\nतयापासून प्रमदा | इच्छाकुमारी शारदा |\nआदित्यापासून गोदा | मृगजळ वाहे ||७||\nजे मिथ्या म्हणतांच गोंवी | माईकपणें\nलाघवी | वक्तयास वेढा लावी | वेगळेपणें ||८||\nजे द्वैताची जननी | किं ते अद्वैताची खाणी |\nमूळमाया गवसणी | अनंत ब्रह्मांडांची ||९||\nकि ते अवदंबरी वल्ली | अनंत ब्रह्मांडी लगडली |\nमूळ पुरुषाची माउली | दुहितारूपें ||१०||\nवंदूं ऐसी वेदमाता | आदिपुरुषाची जे सत्ता |\nआतां आठवीन समर्था | सद्गुरूसी ||११||\nजयाचेनि कृपादृष्टी | होये आनंदाची वृष्टी |\nतेणें सुखें सर्व सृष्टी | आनंदमये ||१२||\nकिं तो आनंदाचा जनक | सायोज्यमुक्तीचा\nनायेक | कैवल्यपददायेक | अनाथबंधु ||१३||\nमुमुक्ष चातकीं सुस्वर | करुणा पाहिजे अंबर |\nवोळे कृपेचा जळधर | साधकांवरी ||१४||\nकिं तें भवार्णवींचें तारूं | बोधें पाववी पैलपारू |\nमाहा आवर्तीं आधारू | भाविकांसी ||१५||\nकिं तो काळाचा नियंता | नातरी संकटीं सोडविता |\nकिं ते भाविकांची माता | परम स्नेहाळु ||१६||\nकिं जो परत्रींचा आधार | किं ते विश्रांतीची\nथार | नांतरी सुखाचें माहेर | सुखस्वरूप ||१७||\nऐसा सद्गुरु पूर्णपणीं | तुटे भेदाची कडसणी |\nदेहविण लोटांगणीं | तया प्रभूसी ||१८||\nसाधु संत आणी सज्जन | वंदूनियां श्रोतेजन |\nआतां कथानुसंधान | सावध ऐका ||१९||\nसंसार हाचि दीर्घ स्वप्न | लोभें वोसणाती जन |\nमाझी कांता माझें धन | कन्या पुत्र माझे ||२०||\nज्ञानसूर्य मावळला | तेणें प्रकाश लोपला |\nअंधकारें पूर्ण जाला | ब्रह्मगोळ आवघा ||२१||\nनाहीं सत्वाचें चांदिणें | कांहीं मार्ग दिसे जेणें |\nसर्व भ्रांतीचेनि गुणें | आपेंआप न दिसे ||२२||\nदेहबुद्धिअहंकारे | निजेले घोरती घोरें |\nदुःखें आक्रंदती थोरे | विषयसुखाकारणें ||२३||\nनिजेले असतांच मेले | पुनः उपजतांच निजेले |\nऐसे आले आणी गेले | बहुत लोक ||२४||\nनिदसुरेपणेंचि सैरा | बहुतीं केल्या येरझारा |\nनेणोनियां परमेश्वरा | भोगिले कष्ट ||२५||\nतया कष्टाचें निर्शन | व्हावया पाहिजे आत्मज्ञान |\nम्हणोनि हें निरूपण | अध्यात्मग्रंथ ||२६||\nसकळ विद्येमध्यें सार | अध्यात्मविद्येचा विचार |\nदशमोध्याईं सारंगधर | भगवद्गीतेंसि बोलिला ||२७||\n२२]अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् || भ.गी.१०.३२\nयाकारणें अद्वैतग्रंथ | अध्यात्मविद्येचा परमार्थ |\nपाहावया तोचि समर्थ | जो सर्वांगें श्रोता ||२८||\nजयाचें चंचळ हृदये | तेणें ग्रंथ सोडूंचि नये |\nसोडितां अलभ्य होये | अर्थ येथींचा ||२९||\nजयास जोडला परमार्थ | तेणें पाहावा हा ग्रंथ |\nअर्थ शोधितां परमार्थ | निश्चयें बाणे ||३०||\nजयासि नाहीं परमार्थ | तयासि नकळे येथीचा\nअर्थ | नेत्रेंविण निधानस्वार्थ | अंधास कळेना ||३१||\nयेक म्हणती मर्‍हाटें काये | हें तों भल्यासि ऐकों\nनये | तीं मूर्खें नेणती सोये | अर्थान्वयाची ||३२||\nलोहाची मांदूस केली | नाना रत्नें सांठविलीं |\nते अभाग्यानें त्यागिलीं | लोखंड म्हणौनी ||३३||\nतैसी भाषा प्राकृत | अर्थ वेदांत आणी सिद्धांत |\nनेणोनि त्यागी भ्रांत | मंदबुद्धिस्तव ||३४||\nआहाच सांपडतां धन | त्याग करणें मूर्खपण |\nद्रव्य घ्यावें सांठवण | पाहोंचि नये ||३५||\nपरिस देखिला आंगणीं | मार्गीं पडिला चिंता-\nमणी | आव्हावेल महागुणी | कूपांमध्यें ||३६||\nतैसें प्राकृतीं अद्वैत | सुगम आणी सप्रचित |\nअध्यात्म लाभे अकस्मात | तरी अवश्य घ्यावें ||३७||\nन करितां वित्पत्तीचा श्रम | सकळ शास्त्रार्थ होये\nसुगम | सत्समागमाचें वर्म | तें हें ऐसें असे ||३८||\nजें वित्पत्तीनें न कळे | तें सत्समागमें कळे |\nसकळ शास्त्रार्थ आकळे | स्वानुभवासी ||३९||\nम्हणौनि कारण सत्समागम | तेथें नलगे वित्पत्ति-\nश्रम | जन्मसार्थकाचें वर्म | वेगळेंचि आहे ||४०||\n२३] भाषाभेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः |\nपात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ||२||\nभाषापालटें कांहीं | अर्थ वायां जात नाहीं |\nकार्यसिद्धि ते सर्वही | अर्थाचपासीं ||४१||\nतथापी प्राकृताकरितां | संस्कृताची सार्थकता |\nयेऱ्हवीं त्या गुप्तार्था | कोण जाणे ||४२||\nआतां असो हें बोलणें | भाषा त्यागूनि अर्थ घेणें |\nउत्तम घेऊन त्याग करणें | सालीटरफलांचा ||४३||\nअर्थ सार भाषा पोचट | अभिमानें करावी खटपट |\nनाना अहंतेनें वाट | रुधिली मोक्षाची ||४४||\nशोध घेतां लक्ष्यांशाचा | तेथें आधीं वाच्यांश कैंचा |\nअगाध महिमा भगवंताचा | कळला पाहिजे ||४५||\nमुकेपणाचें बोलणें | हें जयाचें तोचि जाणें |\nस्वानुभवाचिये खुणें | स्वानुभवी पाहिजे ||४६||\nअर्थ जाणे अध्यात्माचा | ऐसा श्रोता मिळेल कैंचा |\nजयासि बोलतां वाचेचा | हव्यासचि पुरे ||४७||\nपरीक्षवंतापुढें रत्न | ठेवितां होये समाधान |\nतैसें ज्ञानियांपुढें ज्ञान | बोलावें वाटे ||४८||\nमायाजाळें दुश्चीत होये | तें निरूपणीं कामा नये |\nसंसारिकां कळे काये | अर्थ येथीचा ||४९||\n२४] व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन |\nबहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ||३|| भ.गी२.४१\nवेवसाईं जो मळिण | त्यासि न कळे निरूपण |\nयेथें पाहिजे सावधपण | अतिशयेंसीं ||५०||\nनाना रत्नें नाना नाणीं | दुश्चीतपणें घेतां हानी |\nपरीक्षा नेणतां प्राणी | ठकला तेथें ||५१||\nतैसें निरूपणीं जाणा | आहाच पाहातां कळेना |\nमर्‍हाटेचि उमजेना | कांहीं केल्या ||५२||\nजेथें निरूपणाचे बोल | आणी अनुभवाची वोल |\nते संस्कृतापरीस खोल | अध्यात्मश्रवण ||५३||\nमाया ब्रह्म वोळखावें | तयास अध्यात्म म्हणावें |\nतरी तें मायेचें जाणावें | स्वरूप आधीं ||५४||\nमाया सगुण साकार | माया सर्वस्व विकार |\nमाया जाणिजे विस्तार | पंचभूतांचा ||५५||\nमाया दृश्य दृष्टीस दिसे | मायाभास मनासि भासे |\nमाया क्षणभंगुर नासे | विवेकें पाहातां ||५६||\nमाया अनेक विश्वरूप | माया विष्णूचें स्वरूप |\nमायेची सीमा अमूप | बोलिजे तितुकी ||५७||\nमाया बहुरूपी बहुरंग | माया ईश्वराचा संग |\nमाया पाहतां अभंग | अखिळ वाटे ||५८||\nमाया सृष्टीची रचना | माया आपुली कल्पना |\nमाया तोडितां तुटेना | ज्ञानेंविण ||५९||\nऐसी माया निरोपिली | स्वल्प संकेतें बोलिली |\nपुढें वृत्ति सावध केली | पाहिजे श्रोतीं ||६०||\nपुढें ब्रह्मनिरोपण | निरोपिलें ब्रह्मज्ञान |\nजेणें तुटे मायाभान | येकसरें ||६१||\nमंगलाचरणनाम समास पहिला || ७.१ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/padmashree-yamunabai-waikar-the-well-known-legend-singer-passed-away/", "date_download": "2018-08-20T10:53:39Z", "digest": "sha1:LROLYVVK76HAXSON33JBKGV6E5PEGG46", "length": 10212, "nlines": 199, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र सुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन\nसुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन\nमुंबई: लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं अल्पश: आजाराने आणि वृद्धापकाळाने निधन झालं. त्या १०२ वर्षांच्या होत्या. वाईच्या खाजगी रुग्णायलात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यमुनाबाईंच्या कलेतील योगदानामुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं. मराठी लोकसंस्कृतीचा महत्वाचा भाग असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला यमुनाबाईंमुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. आपल्या लावणीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता.\nतर तमाशा सोबतच ठुमरी, तराणा, गझल असे संगीतप्रकार सुद्धा त्या गात असत. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचं काम यमुनाबाई वाईकर यांनी केलं आहे.\nएक निस्सिम कलाउपासक आपण गमावला : मुख्यमंत्री\n‘लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला आहे.’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.\n‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्य साधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.’ असंही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले.\nमागिल लेख मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत\nपुढील लेख सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई दिवाकर रावतेंची सूचना\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sambhaji-bhide-s-mango-viral-social-media-123208", "date_download": "2018-08-20T11:02:01Z", "digest": "sha1:P2BILFSY3EVHZZ5J4ADUWUDX7QCMSD76", "length": 13724, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "sambhaji bhide s mango viral on social media भिडेंचा 'आंबा' सोशल मीडियावर व्हायरल... | eSakal", "raw_content": "\nभिडेंचा 'आंबा' सोशल मीडियावर व्हायरल...\nमंगळवार, 12 जून 2018\nभिडेंच्या वक्तव्यावरून फेसबुकस व्हॉट्सअॅप, ट्विटरवर असंख्य जोक्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आंब्याचा सिझन संपला असला तरी, भिडेंच्या शेतातला आंबा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.\nसंभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आले आहे. भिडे म्हणाले होते की, 'माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.' या वक्तव्यावरून फेसबुकस व्हॉट्सअॅप, ट्विटरवर असंख्य जोक्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आंब्याचा सिझन संपला असला तरी, भिडेंच्या शेतातला आंबा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.\nयापैकीच व्हायरल झालेले काही जोक्स\nआंबा खाऊन मुले होत असतील तर लग्न करायची गरज आहे का\nगुरुजींनी सुचवलेल्या आंबे खाऊन मुलं होण्याच्या जालीम उपायानंतर, आंबे खायला एकच झुंबड उडाली...\nभिडयांच शिव प्रतिष्ठान त्यांचं चिन्ह आंबा करणार म्हणे...\nया आंब्यामुळे जो लोकसंख्या वाढीचा धोका उत्पन्न झाला, त्याने कुटुंब नियोजन खात्याचे धाबे दणाणले\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्याप्रमाणे राष्ट्रपित्याचा चष्मा वापरुन एक सुंदर लोगो बनवला गेला; त्याप्रमाणे आंबे-विरोधी मोहिमेसाठी कुटुंब नियोजन खाते आंब्याचा फोटो वापरून नवीन टॅगलाईनची स्पर्धा घेणार असल्याचे कळते\nनसबंदी नकोच आता, आता कसली भीती,\nआंबा खायचं थांबवा, हीच मूल न होण्याची क्लृप्ती\nनका करू आंबे खायचा अविचार\nआम खाओ, बच्चा पैदा करो ये नया संशोधन महाराष्ट्र में भिडे नामक वैज्ञानिक ने किया ये नया संशोधन महाराष्ट्र में भिडे नामक वैज्ञानिक ने किया विश्व में नई क्रांति लाने का दावा\nभिडे गुरुजींचं आंब्याविषयीचं वक्तव्य वाचून सकाळपासून मन एखाद्या व्हायरसच्या शोधात, सर्व फाइल्सची झडती व्हावी तसं आंब्याचा उल्लेख असलेल्या सर्व गाण्या-कवितांच्या ओळींमध्ये शिरून गुरुजींच्या दाव्याच्या अंगाने काही गवसतंय का, ते शोधत होतो...\nकारटे, आधी खरं खरं सांग, कुणाकडचे आंबे खाऊन आलीस\nया आंबे प्रकरणामुळे पोरी स्वावलंबी झाल्या तर काय करायचं पोरांनी...\nकाल बाजारातुन डझनभर आंबे आणलेत, लोकं येगळ्याच नजरेने बघुन राहिलेत...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/07/blog-post_26.html", "date_download": "2018-08-20T10:57:48Z", "digest": "sha1:RD5UECX63MH6YMIKLJVYWRPAXHKSTRAT", "length": 16409, "nlines": 83, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक पहिला स्तवन : समास आठवा : सभास्तवन", "raw_content": "\nदशक पहिला स्तवन : समास आठवा : सभास्तवन\nदशक पहिला स्तवन : समास आठवा : सभास्तवन\nश्रीराम् ॥ अतां वंदूं सकळ सभा जये सभेसी मुक्ति सुल्लभा जये सभेसी मुक्ति सुल्लभा जेथें स्वयें जगदीश उभा जेथें स्वयें जगदीश उभा तिष्ठतु भरें ॥ १॥ श्लोक ॥ नाह तिष्ठतु भरें ॥ १॥ श्लोक ॥ नाह म् वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ म् वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ नाहीं वैकुंठीचा ठाईं मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ नाहीं वैकुंठीचा ठाईं नाहीं योगियांचा हृदईं माझे भक्त गाती ठाईं ठाईं तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥ याकारणें सभा श्रेष्ठ तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥ याकारणें सभा श्रेष्ठ भक्त गाती तें वैकुंठ भक्त गाती तें वैकुंठ नामघोषें घडघडाट जयजयकारें गर्जती ॥ ३॥ प्रेमळ भक्तांचीं गायनें भगवत्कथा हरिकीर्तनें जेथें निरंतर ॥ ४॥ परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणाचे संवाद मथन जेथे ॥ ५॥ नाना समाधानें तृप्ती नाना आशंकानिवृत्ती वाग्विळासें ॥ ६॥ भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्त्विक निष्ठावंत ॥ ७॥ कर्मसीळ आचारसीळ दानसीळ धर्मसीळ अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥ योगी वीतरागी उदास नेमक निग्रह तापस आरण्यवासी ॥ ९॥ दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी योगेश्वर ॥ १०॥ पुरश्चरणी आणी तपस्वी तीर्थवासी आणी मनस्वी जनासारिखे ॥ ११॥ सिद्ध साधु आणी साधक मंत्रयंत्रशोधक गुणग्राही ॥ १२॥ संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन विमळकर्ते ॥ १३॥ योगी वित्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर आणी दिग्वल्की ॥ १४॥ ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी उदासीन ॥ १५॥ पंडित आणी पुराणिक विद्वांस आणी वैदिक येजुर्वेदी ॥ १६॥ माहाभले माहाश्रोत्री याज्ञिक आणी आग्नहोत्री परोपकारकर्ते ॥ १७॥ भूत भविष्य वर्तमान जयांस त्रिकाळाचें ज्ञान निरापेक्षी ॥ १८॥ शांति क्ष्मा दयासीळ पवित्र आणी सत्वसीळ ईश्वरी पुरुष ॥ १९॥ ऐसे जे कां सभानायेक जेथें नित्यानित्यविवेक काय म्हणोनि वर्णावा ॥ २०॥ जेथें श्रवणाचा उपाये आणी परमार्थसमुदाये सहजचि होये ॥ २१॥ उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागळी जेथें वसे ॥ २२॥ विद्यापात्रें कळापात्रें विशेष गुणांची सत्पात्रें मिळालीं जेथें ॥ २३॥ प्रवृत्ती आणी निवृत्ती प्रपंची आणी परमार्थी संन्यासादिक ॥ २४॥ वृद्ध तरुण आणी बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अंतर्यामीं ॥ २५॥ ऐसे परमेश्वराचे जन त्यांसी माझें अभिवंदन अकस्मात बाणें ॥ २६॥ ऐंसिये सभेचा गजर तेथें माझा नमस्कार कीर्तन भगवंताचें ॥ २७॥ जेथें भगवंताच्या मूर्ती तेथें पाविजे उत्तम गती तेथें पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं महंत बोलिले ॥ २८॥ कल्लौ कीर्तन वरिष्ठ महंत बोलिले ॥ २८॥ कल्लौ कीर्तन वरिष्ठ जेथें होय ते सभा श्रेष्ठ जेथें होय ते सभा श्रेष्ठ कथाश्रवणें नाना नष्ट संदेह मावळती ॥ २९॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सभास्तवननाम समास आठवा ॥ ८॥\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-08-20T11:12:29Z", "digest": "sha1:VYKWVP27ZNWC2G4VNMO7H5WWBWUPZ4PL", "length": 33509, "nlines": 119, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "झटपट आणि सोपी खाद्यसंस्कृती – नेदरलंड – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nझटपट आणि सोपी खाद्यसंस्कृती – नेदरलंड\nअसं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटामधून जातो.. फक्त पुरुषाच्या कशाला आपल्यापैकी कित्येकांच्या हृदयाचे रस्ते पोटातूनच जात असतील. भारतासारख्या देशात जिथे प्रत्येक प्रांतागणिक खाद्यसंस्कृती बदलते, तिथे आपल्याला एखाद्या नवीन देशाची खाद्यसंस्कृती आवडणे म्हणजे जरा कठीणच आणि त्यातून एखादी माझ्यासारखी, जिने शिक्षण आणि नोकरीसाठी या आधी कधी मुंबईबाहेरही पाऊल ठेवलं नाही तिला तर अजूनच कठीण… पण २०१४ मध्ये माझ्या नवऱ्याच्या कामानिमित्त इथे नेदरलँडला आले आणि आतापर्यंत विदेशी खाणे म्हणजे चायनीज, थाय, पिझ्झा-पास्ता, बर्गर, सिझलर्स हे समीकरण पूर्णपणे बदलले…डच खाद्यसंस्कृतीबद्दल कुतूहल निर्माण झाले ते त्यातील सहजतेमुळे\n२०१४ मध्ये इथे येण्याआधी मी नेदरलँड्सला २०१२ मध्ये भेट दिली होती ती एक पर्यटक म्हणून. अॅमस्टरडॅम शहरात फिरताना आमची टूर गाईड म्हणाली की, डच लोक रोज अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ स्वयंपाकघरात फारच क्वचित घालवतात. तेव्हा बहुदा उर्वरित टूर ”रोज फक्त अर्ध्या तासात कसं काय बुवा होतो यांचा स्वयंपाक ” या विचारात मी घालवली असावी पण आता जेव्हा इथे राहते आहे तेव्हा जाणवलं की गाईडने म्हटलं त्यात फारशी अतिशयोक्ती नव्हती.\nकाही अपवाद वगळता, डच पदार्थ करायला सुटसुटीत असतात. कोणत्याही देशाच्या अथवा प्रदेशाच्या भौगोलिक स्थितीचा तेथील मुख्य व्यवसाय आणि पर्यायाने तेथील खाद्यसंस्कृतीवर खूप प्रभाव असतो. या देशातील पूर्ण जमिनीपैकी ५०% जमीन ही समुद्रपातळीच्या खाली आहे … साहजिकच शेती आणि मासेमारी हे येथील मुख्य व्यवसाय होते. या व्यवसायांना जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केलं जायचं. मेहनतीची कामं असल्यामुळे जेवणात कर्बोदकांचे प्रमाण जास्त. त्याचप्रमाणे शक्यतो फक्त रात्रीचं जेवण गरम प्रकारात मोडणारे. आता देश प्रगत झालाय आणि मुख्य व्यवसायही बदलले, पण सर्वसामान्य डच माणसाचं जेवण फारसं बदललं नाहीये…\nभारतीय जेवणाच्या तुलनेत इथे जेवणामध्ये मसाल्यांचा फार कमी वापर असतो …स्वयंपाकघरात जो थोड्याफार प्रमाणात मसाल्याचा शिरकाव आहे तो सुरिनामी आणि इंडोनेशियन प्रभावामुळे, कारण या दोन्ही देशात पूर्वी डच वसाहती होत्या.\nसर्वसामान्यपणे डच माणूस वक्तशीर आहे. हाच वक्तशीरपणा जेवणाखाण्याच्या वेळेच्या बाबतीत, जेवणांच्या आमंत्रणाबाबतीत प्रकर्षाने दिसून येतो. पूर्वनियोजित वेळ ठरवल्याखेरीज ते कोणाकडे जात नाहीत आणि कोणी त्यांच्याकडे गेलेलंही त्यांना आवडत नाही. एखाद्या डच कुटुंबाकडून तुम्हांला डिनरचं निमंत्रण संध्याकाळी सहाचं आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण ६ – ६.३० ही त्यांच्या डिनरची वेळ असते. माझ्या घरी येणारे बरेचसे डच पाहुणे या वेळी डिनर करून गेले आहेत. सुरुवातीला फार आश्चर्य वाटायचं…आपली संध्याकाळी चहाची वेळ आणि हे लोक जेवू कसे शकतात पण आता हळूहळू सवय झालीये. त्यातूनही आपल्याकडे ७ – ७.३० ची वेळ सांगितली की लोक सवडीनुसार ८ – ८.१५ पर्यंत येतात. पण येणारा पाहुणा जर डच असेल तर हमखास ठरवलेल्या वेळी डोअरबेल वाजलीच म्हणून समजा\nवैविध्यपूर्ण ब्रेडस, जगप्रसिद्ध डच चीज , बीफ, पोर्क, मासे, ऑलिव तेल, भरपूर भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ बटाटे यांची डच जेवणात रेलचेल असते.\nखाद्यपदार्थ बनवताना बेकिंगचा प्रामुख्याने वापर दिसून येतो.. मग ते ब्रेड असोत किंवा गोड कूकीज , केक अथवा टार्टस असोत.\nवेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेले ब्रेडस, त्यांचे वेगवेगळे आकार, वेगवेगळ्या बिया लावून बनवलेले ब्रेडस – असे नानाविध प्रकार इथे बघावयास मिळतात. दिवसातील तीन जेवणांपैकी निदान दोन तरी ब्रेडचा वापर करून असतात … शक्यतो सकाळची न्याहारी आणि दुपारचे जेवण. ब्रेडसमध्ये भरपूर वैविध्यता आहेच, पण त्याची टॉपिंग्स पण खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात.\nबहुतांश डच लोकांना sweet tooth आहे असं म्हणायला हरकत नाही कारण केक्स, टार्टस ,वाफेल्स आणि कूकीजचं त्यांना प्रचंड वेड आहे आणि ते खायला त्यांना कुठल्याही विशेष अशा कारणाची गरज लागत नाही. चहा आणि कॉफीबरोबर कूकीज अथवा केकचा स्लाइस सर्रास दिला जातो. त्यातही स्ट्रूपवाफेल्स माझा जास्त आवडीचा आहे. दोन वॉफल्सच्या मध्ये कॅरॅमल आणि सोबतीला मस्त कॉफी …अहाहा ही वॉफल्स शक्यतो वॉर्म वॉफल्स म्हणून खाल्ली जातात..म्हणजे चहा किंवा कॉफीच्या वाफाळत्या कपावर काही सेकंदासाठी ही वॉफल्स ठेवायची आणि मग खायची.\nSpeculaas (दालचिनी घातलेली बिस्किट्स), Jodenkoeken (बटर कुकीस) हे त्यातील अत्यंत लोकप्रिय प्रकार. आपल्याकडे जशी बहुतांश गोड पदार्थात वेलचीपूड वापरली जाते, तसंच इथे दालचिनी वापरतात. केकच्या विविध प्रकारातील सगळ्यात खास म्हणजे फ्रेश क्रीम वापरून केलेला केक (Slagroomtaart). बहुतांशी वाढदिवसाच्या पार्टीत हा केक हमखास असतो .. आणि वाढदिवसच कशाला, असेही केक आणि अँपलटार्ट खाताना फ्रेश क्रीमचा एक स्कूप बशीत असतोच असतो\nचॉकलेट स्पिंकलर्स हा डच लोकांच्या खाण्यातील एक अविभाज्य हिस्सा आहे. बाकीच्या कोणत्याही देशात स्पिंकलर्स हे आइसक्रीम अथवा केकवर घालून खाल्ले जाते. पण डच लोक हे स्प्रिंकलर्स आइसक्रीम, केकबरोबरच फळांवर, इतकंच काय तर ब्रेडवर घालूनही खातात (आणि फक्त लहान मुलं नाही तर मोठी माणसंसुद्धा). नवीन बाळाचा जन्म, येणाऱ्या पाहुण्यांना Beschuit met muisjes देऊन साजरा केला जातो. डच टोस्ट बिस्कीटवर थोडंसं बटर लावून, मुलगी झाली असेल तर गुलाबी रंगाचे आणि मुलगा झाला असेल तर निळ्या रंगाचे स्पिंकलर्स लावून वाटली जातात.\nइथे येईपर्यंत चीजचे अमूल व ब्रिटानिया हे दोनच प्रकार मला माहीत होते… पण इथले चीजचे शेकडो प्रकार पाहून मी थक्क झाले. सुपरमार्केटमध्ये एक पूर्ण विभाग चीजसाठी असतो. डच चीजवर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल, इतके प्रकार त्यात आहेत. परदेशी लोकांना सोप्या भाषेत समजवायचे तर तीन मुख्य प्रकार Jonge Kaas (अत्यंत सॉफ्ट आणि क्रीमी असे चीज), Belegen (साधारणपणे ४-५ महिन्यांचं चीज) आणि Oude Kaas (सर्वसामान्यपणे एक वर्षापेक्षा जुनं चीज). चीजचा वापर मुक्तहस्ताने होतो… चीजला फ्लेवर देण्यासाठी वेगवेगळे हर्ब्स वापरले जातात, पण काळीमिरी, राई, कांदा, पार्सेली इत्यादींचा वापर असलेले चीज जास्त लोकप्रिय आहे. कुठल्याही पार्टीमध्ये सुरुवातीला वेगवेगळे चीज लावलेली क्रॅकर्स बिस्किटे (आपल्याकडील मोनॅको बिस्किटांच्या जवळपास जाणारी) सर्व्ह केली जातात.\nयेथील स्ट्रीटफूडमधील लोकप्रिय प्रकार म्हणजे पटात (अर्थात फ्रेंच फ़्राईस ) – अगदी गल्लोगल्ली याची दुकानं असतात. हे पटात मेयॉनीज, टोमॅटो केचप, मस्टर्ड सॉस, पीनट सॉसला लावून खाल्ले जातात. बटाटे म्हणजे यांचा जीव की प्राण बटाटे न आवडणारा डच विरळाच. आपली बटाट्याची पिवळी सुकी भाजी, बटाटे वडे, बटाटा भजी म्हणजे डच पाहुण्यांना खूश करण्याची यशस्वी गुरुकिल्ली बटाटे न आवडणारा डच विरळाच. आपली बटाट्याची पिवळी सुकी भाजी, बटाटे वडे, बटाटा भजी म्हणजे डच पाहुण्यांना खूश करण्याची यशस्वी गुरुकिल्ली त्याखालोखाल चिकन डिश (ग्रिल्ड चिकन पीनट सॉसबरोबर ) पण खूप खाल्ली जाते. मूळचा इंडोनेशियन असलेला हा पदार्थ डच खाद्यसंस्कृतीत चांगलाच रुळलाय.\nमांसाहार आणि मत्स्याहार तितक्याच आवडीने केला जातो. माशांमध्ये सामन, ट्यूना, किब्बेलिंग हे मासे प्रसिद्ध आहेत पण या सर्वांवर मात करतो तो डच हेरिंग व्हिनेगरमध्ये बुडवलेला हेरिंग आणि कच्चा कांदा असं सोबतीने खाल्ला जातो. माशांमधील दुसरा पॉप्युलर प्रकार म्हणजे Lekkerbekjes कॉड किंवा तत्सम फिश भज्यांसारखी फ्राय केली जातात आणि गरमगरम खाल्ली जातात. ब्रेडसोबत जेवणात बीफ, पोर्क अथवा सॉसेजेस असतात. यात स्मोक्ड सॉसेज जास्त खाल्ली जातात. यांना Rookworst म्हणतात. Stamppot या पारंपरिक पदार्थात या प्रकारच्या सौसेजेसचा प्रामुख्याने वापर होतो. बीफ, पोर्क, टर्की, चिकन यांचे ब्रेडमध्ये सँडविचसारखे घालून खाता येण्याजोगे खूप प्रकार.. ज्याला Vleesbeleg म्हणतात असे इथे दिसतात. कोणत्याही बुचरच्या दुकानात तुम्ही गेलात तर नुसत्या मीटशिवाय Vleesbeleg दिसतंच दिसतं. हे तुम्ही घरी आणून डायरेक्ट ब्रेडमध्ये घालून खाऊ शकता.\nवर उल्लेखलेला Stamppot हा पदार्थ प्रमुख पारंपरिक पदार्थांपैकी एक आहे. …उकडलेले बटाटे, त्यात विविध भाज्या (मुख्यत्वाने गाजर, पालक, कांदा, kale) आणि सोबतीला Rookworst असे हे Öne Pot Meal आहे. मी जेव्हा डच पाहुण्यांना आपली पाव-भाजी देते तेव्हा इंडियन Veg Stamppot असं गमतीने सांगते.\nथंडीच्या दिवसात घरोघरी बनवलं जाणारं सूप म्हणजे Erwtensoep – हिरव्या वाटाण्याचं सूप. खरंतर नावाला सूप पण थंड असल्यावर साधारण फज इतकं जाडसर असतं. (असा जाङसरपणा म्हणजे सूप एकदम परफेक्ट झाल्याचे चिन्ह).\nआपल्याकडे जसं होळीला पुरणपोळी अथवा गुढीपाडव्याला श्रीखंड असे ठरलेले पदार्थ असतात तसं इथेही काही सणांना काही पदार्थ आवर्जून खाल्ले जातात … उदाहरणार्थ, नवीन वर्षासाठी Olibol आणि Sinterklaas (यांचा Christmas) साठी Peppernoten. Olibol म्हणजे मैद्याचे साधारण गुलाबजामच्या आकाराचे गोळे, ज्यात कधी मनुकाही घालतात …तेलात तळायचे आणि मग पिठीसाखरेत घोळवायचे. आपले गुलाबजाम खाताना ते म्हणतात सुद्धा की, “These are our olibol soaked in sugar syrup.”\nतुमच्यासाठी खास डच apple टार्टची रेसिपी देतेय (मला स्वतःला बेकिंग जास्त आवडत नाही आणि फारसं येतंही नाही पण apple टार्ट खायला खूप आवडतं). बेकिंग आहे म्हणून प्रमाणासहित रेसिपी देतेय… ही घेतली आहे एका वेबसाइटवरून, पण माझ्या २-३ डच मैत्रिणींना विचारलं आणि त्यांची रेसिपीही या प्रमाण आणि कृतीच्या अगदी जवळ जाणारी होती.\nसाहित्य : ३०० ग्रॅम्स मैदा , १८० ग्रॅम्स बटर, १५० ग्रॅम्स ब्राऊन शुगर, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, अगदी चिमूटभर मीठ, १ किलो सफरचंद, साधारण १०० ग्रॅम्स मनुका, ४० ग्रॅम्स साधी साखर, ३ टीस्पून्स दालचिनी पावडर, २.५ ते ३ टीस्पून्स लिंबाचा रस, १ अंडे, ३ टीस्पून्स रवा.\nहे बनवण्यासाठी साधारण ९ इंचाचा केक टिन पण बेस वेगळा करता येईल असा हवा म्हणजे टार्ट न तुटता काढता येऊ शकते.\nकृती : चाळलेला मैदा, ब्राऊन शुगर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करा. या मिश्रणात बटरच्या क्युब्स व फेटलेलं अंडं (थोडंसं फेटलेले अंडं बाजूला ठेवा) घालून चांगला मळून घ्या. हे मळायला बऱ्यापैकी वेळ लागतो (इति डच मैत्रिणी). स्मूथ असा गोळा झाला की साधारण एक तास फ्रीजमध्ये ठेवा. सफरचंदाची सालं आणि बिया काढून त्याचे क्युब्स करून घ्या. एका टोपात सफरचंदाचे क्युब्स, मनुका, साधी साखर, दालचिनी पावडर, लिंबाचा रस आणि थोडासा रवा एकत्र करा. मिश्रण चांगलं ढवळून घ्या आणि थोडावेळ बाजूला ठेवा म्हणजे फ्लेवर्स चांगले मिळून येतात. केकच्या टीनला आतून बटर लावून घ्या आणि मैद्याच्या गोळ्यापैकी साधारण तीनचतुर्थांश गोळा वापरून केक टीन कव्हर करून घ्या (म्हणजे टीनचा बेस आणि बाजू). उरलेला रवा या मैद्यावर भुरभुरा. मग यात सफरचंदाचे मिश्रण घाला (मिश्रणाला जे पाणी सुटले असेल ते घेऊ नका). उरलेल्या एकचतुर्थांश मैद्याच्या मिश्रणाची पोळी लाटा आणि त्याच्या पट्ट्या कापा. या पट्ट्या चटईच्या विणीप्रमाणे केक टीनवर कव्हर करा. उरलेलं अंडं या पट्ट्यांवर ब्रश करण्यासाठी वापरा. ओव्हनमध्ये १७५ डिग्री सेल्सिअसवर साधारण एक ते सव्वा तास बेक करा. टार्ट पूर्णपणे थंड झाल्यावरच टीनमधून काढा. (बहुतांश इतर गोड पदार्थाप्रमाणे apple टार्टबरोबर पण फ्रेश क्रीमचा एक स्कूप दिला जातो)\nतर असा हा apple टार्ट. (अशा काही रेसिपीज वगळता ) दिवसाला अर्धा तास स्वयंपाकाला देणारा देश वर्षभर केव्हाही वेळीअवेळी पडणारा पाऊस, बऱ्यापैकी गोठवणारी थंडी असल्यामुळे जे काही थोडेफार लखलखीत सूर्यप्रकाशाचे दिवस मिळतात तेव्हा सर्वसाधारणपणे डच घरी स्वयंपाकघरात वेळ न घालवता घराबाहेर राहून Vitamin D घेणं पसंत करतात. कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये अशा दिवशी तोबा गर्दी होते आणि जमलेली सगळी माणसे सूर्यफुलाप्रमाणे सूर्याकडे तोंड करून बसलेली दिसतात.\nभरपूर कार्बोहायड्रेट्स ,चीज, फ्रेश क्रीम, मांसाहार खाऊनही सरासरी डच माणसे एकदम फिट असतात … याचे कारण म्हणजे व्यायामाला आणि खेळाला ते खूप प्राधान्य देतात, भरपूर सायकलिंग करतात आणि मुख्य म्हणजे जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळतात.\nआपल्या भारतीय जेवणाचं तोंडभरून कौतुक करतात. (lekker lekker – ‘अत्यंत चविष्ट’ म्हणत जेवतात) आणि त्यांची खाद्यसंस्कृती इतकी प्रगल्भ नसल्याची प्रांजळ कबुलीही देतात. खूपदा आपल्याला एखादे cuisine आवडू लागतं आणि मग त्या प्रांतातील अथवा देशातील लोक आवडू लागतात. नेदरलँड्सच्या बाबतीत मात्र थोडंसं उलट झालं …इथले फिट आणि रोखठोक लोक मला आवडले आणि त्यातून त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घायची इच्छा झाली व डिजिटल दिवाळी अंकामुळे त्याबद्दल लिहिण्याची संधीही मिळाली.\nआताही माझे Dutch मित्र मैत्रिणी … “an Indian writing on Dutch cuisine” असं म्हणत आश्चर्य व्यक्त करतील आणि मी म्हणेन “Eet smakelijk” अर्थात Bon Appetite\nमाझा जन्म दादर शिवाजीपार्कचा अगदी चार्टर्ड अकाउंटंट होऊन नोकरी करेपर्यंत कधी मुंबईबाहेर पर्यटनाखेरीज जाण्याचा योग आला नाही. नेदरलँड्सला मी आले ती माझ्या नवऱ्याच्या कामानिमित्त आणि माझी मुंबईतील नोकरी सोडून. इथे येईपर्यंत कधी स्वयंपाकाची फारशी आवड आणि सवड दोन्ही नव्हतं. पण नेदरलँडला येऊन थोडी सवड मिळाल्यावर आवड आपोआपच निर्माण झाली. मला फिरायला, नवनवीन जागा बघायला खूप आवडतं आणि माणसं जोडायलाही आवडतात. इथे आल्यावर जुजबी डच शिकताना आणि आता नोकरी करताना खूप विविध देशातील लोकांशी ओळख झाली.. जेवणाकडे, नातेसंबंधांकडे, आयुष्याकडे बघणारे नवीन दृष्टिकोन मिळाले आणि एक व्यक्ती म्हणून खूप शिकायला मिळालं. नवनवीन जागा बघताना नवीन खाद्यशैलींशी सुद्धा ओळख झाली. अगदीच सगळ्या आवडल्या असा नाही पण त्यातूनही ग्रीक, इंडोनेशियन जेवण, डच, फ्रेंच डेझर्टस जास्त भावली.\nफोटो – तृप्ती सावंत व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६नेदरलंड खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post परदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/vaishishta/", "date_download": "2018-08-20T10:55:00Z", "digest": "sha1:4CJ5F2FBMYXOJOOEDWYTXEQRECUQHDQ3", "length": 6606, "nlines": 208, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वैशिष्ट Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nसलग दोन दिवस महाशिवरात्री आली,महादेवाची करा आराधना\n‘कडकनाथ’ जातीच्या कोंबड्यांची क्रांती….\nरोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या\nप्रभू येशूचे अद्वितीय कार्य\nऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत\nसुरक्षारक्षक गॉगल का घालतात माहीत आहे का\nकुठल्याही कामात यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा\nलक्ष्मीपूजन करण्याआधी नक्की वाचा\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:04:15Z", "digest": "sha1:V3BX5JOI46BIKUFVDY7MZIF42QGJUEJQ", "length": 13690, "nlines": 352, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: माझ्या गोव्याच्या भूमीत ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमाझ्या गोव्याच्या भूमीत ...\nपावसाळ्यात गोव्याला फक्त येडे लोक जातात असा माझा आजवर समज होता. इतकी वर्षं पुण्यात राहून मी गोव्याला गेले नव्हते, त्यामुळे पावसाळ्यात का होईना, पण गोव्याला जायला मिळतंय म्हटल्यावर मी संधी साधून घेतली. पावसाळ्यात गोवा बघितल्यावर, “पावसाळ्यात गोव्याला जाऊन लोक येडे होतात” अशी सुधारणा जुन्याच समजामध्ये झाली आहे. :)\nगोवा बघून ‘बाकीबाब’ बोरकर आठवले ...\nसागरात खेळे चांदी ...\nगोव्याचे अजून फोटो इथे आहेत:\nLabels: कविता, छायाचित्र, भटकंती, हिरवाई\nशांतादुर्गेचा फोटो एकदम सुरेख\nआणि हो, माझ्याही गोव्याच्या भूमीत\nफार आवडलं मला हे मंदिर. आणि परिसर किती सुंदर शांतादुर्गेला सुरंगीची झाडं बघितली होती आईने. ती मात्र बघायला मिळाली नाहीत.\nसगळे फोटो एकदम मस्त आहेत.. पुन्हा गोव्याला जायची इच्छा होते आहे. आता पुढल्या महिन्यात :)\nमंगेशीचे देऊळ पण छान आहे.\nकाका, या सगळ्या ओळखीच्या जागा असतील ना तुम्हाला\nसिद्धार्थ, मंगेशीचं देऊळ सुंदरच आहे. पण तिथे फोटो काढायची परवानगी नाही. मंगेशी देवळाशेजारच्या तळ्याचे फोटो आहेत बघ खाली.\n>> गोवा रॉक्स ... अगदी अगदी\nफोटो छानच आहेत .. थोडं वर्णन पण असतं तर दुधात साखर झाली असती :-)\nसविता, गोवा सगळ्यांना माहितच असेल - आजवर गोवा न बघणारी मी एकटीच असेन असं वाटलं म्हणून कंटाळा केलाय लिहायचा :)\nआता बहुतेक मी एकटीच राहिले गोवा पाहायची..;) शांतादुर्गेचा फ़ोटो मस्तच आहे.. :)\nअपर्णा, म्हणजे गोवा न बघितलेली मी एकटीच नव्हते तर :)\nशांतादुर्गा आणि मंगेशी दोन्ही मंदिरं मस्त आहेत. पावसळी वातावरणात या मंदिराचा विटकरी रंग फारच खुलून दिसतो\nअपर्णा, म्हणजे गोवा न बघितलेली मी एकटीच नव्हते तर :)\nशांतादुर्गा आणि मंगेशी दोन्ही मंदिरं मस्त आहेत. पावसळी वातावरणात या मंदिराचा विटकरी रंग फारच खुलून दिसतो\nगौरी ताई खूपच सुंदर फोटो आहेत...आणि अपर्णा ताई तू एकटीच नाहीस, मी सुद्धा अजून गोवा पाहिलेले नाही :)\nआता कधी एकदा गोवा पाहतेय असे झालंय ;)\nअर्चना, चला एक गोव्याची ट्रीप काढू या बरं :)\nब्लॉग आवडला, आणि फार छान फोटो आहेत जरा लार्जर साईझमध्ये पोस्ट केलेत तर उत्तम \nसंदीप, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार हे सगळे पिकासावरच्या फोटोचे दुवे आहेत. फोटोवर राईटक्लिक केलं, तर दुसर्‍या विंडोमध्ये मोठ्या आकारात बघता येतील.\nहा परिसर फार सुंदर आहे सौरभ. नुकतीच पावसाची सर पडून गेलीय आणि नंतर ऊन पडलंय. त्यामुळे तर देऊळ चमकतंय अगदी\n जुन्या आठवणींना उजाळा... गोव्यात मी दोन वर्षे राहीलेय. आणि अगणित वेळा गेलेय... खासच आहे ते\nशांतादुर्गेला सुरंगीची झाडं पुढल्या खेपेत नक्की पाहाच.ते वळेसर केसात माळायला हवेत तिथे गेल्यावर. :)\nआता खास फोटो काढायला पुन्हा जा, रोहिणीताई\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमाझ्या गोव्याच्या भूमीत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/584284", "date_download": "2018-08-20T11:25:52Z", "digest": "sha1:MYN5NAABGFARGMHF2TGTEC6PFUVQXDJO", "length": 8089, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई-गोवा महामार्गावर 27 ‘ब्लॅक स्पॉट’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबई-गोवा महामार्गावर 27 ‘ब्लॅक स्पॉट’\nमुंबई-गोवा महामार्गावर 27 ‘ब्लॅक स्पॉट’\nवारंवार अपघातांची संवेदनशील ठिकाणे निश्चित\nवाहतूक पोलीस, बांधकाम विभाग, महामार्ग पोलिसांचे संयुक्त सर्वेक्षण\nमुंबई-गोवा महामार्ग वारंवार अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून सातत्याने होणाऱया अपघातांची गंभीर स्थिती लक्षात घेता या महामार्गावरील 27 ठिकाणे धोकादायक निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक पोलीस, बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलिसांनी केलेल्या संयुक्त पाहणीनंतर या ‘ब्लॅक स्पॉट’वर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nकोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग असून आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेगाने प्रारंभ झालेला आहे. पण या महामार्गावर एप्रिल-मे व गणेशोत्सव या काळात मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होताना दिसते. अशा या महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता मार्गावरील अरुंद ठिकाणे, अवघड वळणे, घाटरस्त्यावरून वाहने चालविणे म्हणजे वाहनधारकांना दिव्यच उभे असते. नवखे चालक, वाहनाने गाठलेली टोकाची पातळी, निष्काळजीपणा यामुळे महामार्गावरील अपघातात दिवसेंदिवस भर पडत आहेत.\nगेल्या 3 महिन्यात जानेवारी ते मार्च दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर 97 लहान-मोठे अपघात घडले आहेत. त्यामध्ये 12 अपघात वाहनधारकांचे जीवघेणे ठरले आहेत. या अपघातात 26 जण गतप्राण झाले. 22 अपघातात 27 जण गंभीर जखमी झाले. तसेच एप्रिल महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावर 41 अपघात झालेले असून त्यामध्ये 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच 19 जण गंभीर व 37 जण किरकोळ जखमी झाले. त्यामुळे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जरी चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर हे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस विभागामार्फत सांगण्यात आले आहे. त्याठिकाणी खबरदारीच्या उपयोजना आखण्यात आल्या आहेत.\nमहामार्गावर निश्चित करण्यात आलेली अपघातग्रस्त संवेदनशील ठिकाणेः\nमुंबई-गोवा महामार्गावर वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहेत. त्यामध्ये कशेडी घाट, पर्शुराम घाट, कामथे घाट, आगवे, कापडगाव, निवळी, वेरळ, वाटूळ, आंजणारी, हातखंबा दर्गा, या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.\nमहामार्ग बाधितांना टीडीएस रद्द\nलग्न सोहळय़ात वधू-वराची सग्या-सोयऱयांना ‘वृक्ष’ भेट\n‘शिवराज्याभिषेक’ राष्ट्रीय सण व्हावा\nवॅगनार चालका विरोधात गुन्हा दाखल\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/nimitta-reservation-system/", "date_download": "2018-08-20T10:33:35Z", "digest": "sha1:W6OTSR34OGRLKBVDYQFQJUGQLT4IS5XT", "length": 8936, "nlines": 74, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "आरक्षण – एक इष्टापत्ती ! | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nआरक्षण – एक इष्टापत्ती \nआरक्षण – एक इष्टापत्ती \n‘आरक्षण रद्द झालेच पाहिजे. रात्रीचा दिवस करून मर-मर मारून अभ्यास करायचा, ९०-९५ टक्के मार्क मिळवायचे आणि ‘तो’ दाखला नाही म्हणून प्रवेशाला वंचित व्हायचं हे किती दिवस चालणार त्यातून प्रवेश मिळालाच तर दाखलेधारी बाजूच्या बाकावर त्यातून प्रवेश मिळालाच तर दाखलेधारी बाजूच्या बाकावर जिथं खरं तर एखाद दुस-या मार्काने प्रवेश गेलेला खरा हक्कधारी हंवा. आम्ही असं काय घोडं मारलंय म्हणून आमची लायकी असूनही आम्हाला रोखलं जातंय जिथं खरं तर एखाद दुस-या मार्काने प्रवेश गेलेला खरा हक्कधारी हंवा. आम्ही असं काय घोडं मारलंय म्हणून आमची लायकी असूनही आम्हाला रोखलं जातंय\n१० – १२ वीचे निकाल लागताच अशा अर्थाचे संतापजनक उद्गार पोळलेल्या उमेदवारांकडून, त्यांच्या पालकांकडून ऐकायला मिळतात. आपण ते शांतपणे ऐकतो. त्यांना समजावण्याचा, दिलासा देण्याचा वरवर प्रयत्नही करतो.आपण त्याच लाईनीत असलो तर जरा मोठा आवाज करतो. आता कुणी आपलं लवकर त्यात अडकणार नाही, सगळे रांकेला लागलेत असे असेल तर फारसं मनावर घेत नाही. नोकरीतही तुमच्या मागून आलेला, लायकी नसलेला एखादा तुम्हाला लाथ मारून पुढे जातो आणि तुम्हालाच शिकवू लागतो. तेंव्हां होणारा संताप, मनाची तडफड आणि अन्याय फक्त आपण सहन करतो. हतबल होऊन पहात राहतो.\nपण मग, या समस्येवर कांही करण्याचा आपण प्रयत्न करणात आहोत की, नुसतीच चर्चा आज पन्नास टक्के राखीव झाले. इतर राखीव धरून ही संख्या अजून बरीच पुढे जाते. प्रत्यक्षात फार थोडी टक्केवारी आपल्या वाट्याला येते. राज्यकर्त्यांना यात काहीही देणं-घेणं नाही, त्यांना व त्यांच्या सगेसोय-यांना याची कसलीही फिकीर नाही. शिक्षण संस्थाही त्यांच्याच आहेत. शिक्षण सम्राट सर्व फायदे घेऊन करोडोची माया जमा करतायत. तरीही या शिक्षणसम्राटांचे तसे आपल्यावर उपकारच आहेत. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी व मेनेजमेंटची विद्यालयं होती. या शिक्षण साम्राटांच्याच आशीर्वादानंच शेकडो विद्यालय निर्माण होऊन अशा संधी निर्माण झाल्याहे नाकारून चालणार नाही. पण या संधीचा आपण पुरेपूर फायदा मात्र करून घेतला पाहिजे. हे शिक्षण महाग आहे म्हणून त्याकडं पाठ फिरवता कामा नये कारण फक्त शिक्षण आणि शिक्षणच आपल्याला आता हात देणार आहे.\nमग त्यासाठी कांही वेगळं करता येईल का आपल्यातले उद्योजक, व्यावसाईक, नोकरदार या सर्वांनी एकत्र येऊन एखादा कॉरपस फंड उभारून आपल्या विद्यार्थ्यांना अशा संधीचा पुरेपूर फायदा उठवता येण्यासाठी आर्थिक कर्ज (मदत नव्हे) म्हणून देता येईल का; याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज आपले हजारो तरुण परदेशात आहेत. त्यांनी सर्व माहिती संकलित करून तिथल्या संधीचा इथल्या तरुणांना उपयोग करून देता येईल अशी एखादी मध्यवर्ती यंत्रणा उभारता येईल का आपल्यातले उद्योजक, व्यावसाईक, नोकरदार या सर्वांनी एकत्र येऊन एखादा कॉरपस फंड उभारून आपल्या विद्यार्थ्यांना अशा संधीचा पुरेपूर फायदा उठवता येण्यासाठी आर्थिक कर्ज (मदत नव्हे) म्हणून देता येईल का; याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज आपले हजारो तरुण परदेशात आहेत. त्यांनी सर्व माहिती संकलित करून तिथल्या संधीचा इथल्या तरुणांना उपयोग करून देता येईल अशी एखादी मध्यवर्ती यंत्रणा उभारता येईल का\nआरक्षण अटळआहे. दिवसेंदिवस हे वाढतच जाणार आहे. आज सरकारी नोक-यांचं आरक्षणाचं लोण उद्या खाजगी नोक-यातही येऊ पहात आहे. अशावेळी आपल्या उद्योजकांच्या मदतीनं आपल्यातील कुशल, होतकरू व पात्र लोकांना संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली गेली पाहिजेत. जिथंजिथं म्हणून ‘आपला’ आहे तिथं तिथं आणिक ‘आपले’ एक व्रत म्हणून घेतले गेले पाहिजे. असे सगळे ‘आपले’ जर एकत्र तर ‘राखीव’ची राखरांगोळी व्हांयला वेळ लागणार नाही.हे राखीवचं अरिष्ट अडवण्यासाठी एकत्रपणाची भक्कम भिंत उभारली तर कांहीच अशक्य नाही आणि मग ती आरक्षणाची आपत्ती इष्टापत्ती ठरल्याशिवाय राहणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/chitrapat", "date_download": "2018-08-20T11:34:03Z", "digest": "sha1:VBC2KE6RBZLJMWU3JTTYFZQUXQSQHFHH", "length": 5210, "nlines": 85, "source_domain": "weeklyamber.com", "title": "चित्रपट परीक्षण \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन -- चित्रपट परीक्षण\n1\t अशोक सराफ प्रथमच ‘लव्हगुरू’च्याभूमिकेत 4\n2\t दीलीप कुमार यांचा यूपीचा लहेजा ऐकून शूटिंग सोडून गेले होते राजकुमार, असेच 3 किस्से 55\n4\t 'साहेब बिबी और गँगस्टर 3 13\n5\t 'धडक'च्या फर्स्ट डे कमाईने मोडलारेकॉर्ड 21\n6\t रिता भादुरी यांचेही निधन 95\n7\t ‘अब तक छप्पन’च्या पटकथा लेखकाची आत्महत्या 14\n8\t सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर 74\n9\t 'रेस 3' रव्ह्यू 25\n11\t 'वीरे दि वेडिंग'ची छप्परफाड कमाई 38\n12\t लोकेशन पाहताना धबधब्यात पडून सिने दिग्दर्शकाचा मृत्यू 50\n13\t अदनान सामीने सेलिब्रेट केला मुलीचा पहिला वाढदिव 50\n14\t भारावून टाकणारा अभिनेता 52\n15\t 'राझी'चा ट्रेलर रिलीज 40\n16\t तमन्ना भाटिया पहिल्या श्रीदेवी पुरस्काराची मानकरी 65\n19\t करीनाने काय केली आहे स्वतःची अवस्था, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, 'जरा काही खात जा' 332\n20\t 2.1 Cr ची वॉच घालतो इमरान 72\n21\t माझ्यावर सहाव्या वर्षी झाला होता बलात्कार, डेझी इराणीं 424\n22\t बंदगी कालराच्या 18 वर्षांच्या भावाचा झाला मृत्यू, 1 आठवड्यापुर्वीच झाले होते आजाराचे निदान 59\n23\t निर्माते संजय बैरागी यांची आत्महत्या 149\n24\t 'आम्ही दोघी' 87\n25\t ष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे दीर्घ आजाराने निधन 146\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 84\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4707370435340837530&title=Best%20Speaker%20Award%20to%20Dr.%20Vikas%20Abnave&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:34Z", "digest": "sha1:LCHOXFQMYJBJYDQJS3EI7ZSXD7BODGTQ", "length": 7763, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. आबनावे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार", "raw_content": "\nडॉ. आबनावे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार\nपुणे : ग्लोबल अचिव्हर्स फाउंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा ‘उत्कृष्ट वक्ता’ (बेस्ट इंटरनॅशनल स्पिकर अॅवॉर्ड) पुरस्कार येथील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांना प्रदान नुकताच करण्यात आला. ताश्कंद (उझबेकिस्थान) येथे झालेल्या सोहळ्यात ताश्कंदचे माजी गव्हर्नर अडोलोट नासिरोरा यांच्या हस्ते मानपत्र, सुवर्णपदक आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉ. आबनावे यांना सन्मानित करण्यात आले.\nपाकिस्तान येथे जागतिक सामाजिक परिषदेतील पाच व्याख्याने, नेपाळमधील भारत-नेपाळ राज्यघटना यांवर झालेली दोन व्याख्याने, बिश्किकमध्ये (किरगीस्थान) येथील भारतीय अर्थव्यवस्थेवरील व्याख्यान, व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील जागतिक आरोग्य परिषदेतील व्याख्यान आणि बँकॉक, थायलंड येथील ‘भारतीय संस्कृतीचा साउथ ईस्ट एरियावरील प्रभाव’ या विषयावरील व्याख्यानासह भारतातही सर्व प्रमुख शहरांतील दिलेली व्याख्यानांची दखल घेऊन फाउंडेशनकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.\nबीजे मेडिकलमधील डिबेटिंग सेक्रेटरी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. आज सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. येत्या काळात पॅरिस (फ्रान्स), रोम (इटली), ओकोहिमा (जपान), तसेच बर्लिन (जर्मनी) येथे जागतिक आरोग्य परिषदेत बीजभाषण देण्यासाठी डॉ. आबनावे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.\nTags: Dr. Vikas AbnaveGlobal Achievers FoundationPuneTashkentUzbekistanपुणेडॉ. विकास आबनावेग्लोबल अचिव्हर्स फाउंडेशनताश्कंदउझबेकिस्थानप्रेस रिलीज\n‘सर्वंकष लोकशाहीचा विचार होणे गरजेचे’ ‘अशोक’चा निकाल १०० टक्के ‘बाबूजींचे कार्य पुढे नेत असल्याचा अभिमान’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5049223376757066143&title=Programe%20Arrenged%20for%20Farmers&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:11Z", "digest": "sha1:G3NFYNSX5LPC4JVRMGMZJD7YJGWANQPX", "length": 11315, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महाबँके’तर्फे राज्यभरात शेतकरी मेळावे", "raw_content": "\n‘महाबँके’तर्फे राज्यभरात शेतकरी मेळावे\nपुणे : महाराष्ट्र राज्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे २८ जुलै रोजी राज्यामधील बँकेच्या ७४१ ग्रामीण, अर्धशहरी शाखांमार्फत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ‘बँक आपल्या दारी’ या योजनेची संकल्पना अंमलात आणून शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत बँकेच्या कृषी योजनांची माहिती या मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकार्‍यानी शेतकर्‍यांना दिली.\nबँकेच्या देशभरात एक हजार ८४६ शाखांचे जाळे असून, त्यातील एक हजार १३२ शाखा महाराष्ट्र राज्यामधे आहेत. यातील ७६६ ग्रामीण, अर्धशहरी शाखा शेतकर्‍यांना कृषीविषयक योजनांच्या माध्यमातून वित्तीय सेवा देत आहेत.\nया मेळाव्यात बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर आंचल कार्यालयातील अधिकारी त्याचबरोबर शाखाप्रमुख आणि कृषी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन महाबँक किसान क्रेडिट कार्ड यांसह बँकेच्या इतर कृषी विषयक योजनांची माहिती दिली. या वेळी शेतकर्‍यांच्या नव्या पीककर्ज मंजुरीसह छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत असलेल्या लाभार्थीवर नव्याने कर्ज वाटप करण्यास विशेष भर देण्यात आला; तसेच सध्याच्या पीककर्जधारक शेतकर्‍यांना त्यांच्या महाबँक किसान क्रेडिट कार्डाचे तात्काळ नूतनीकरण करून सवलतीच्या योजनेच्या कर्ज व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.\nमेळाव्यातील शेतकर्‍यांना बँकेच्या अधिकार्‍यानी कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, यासारख्या किरकोळ (रिटेल) कर्जाबरोबरच मुद्रा कर्ज, तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांमधील प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजनांविषयी मेळाव्यामधे चर्चा करून माहिती देण्यात आली.\nसहभागी शेतकर्‍यांना कृषी कर्ज योजनाविषयी मराठीमध्ये छापलेली माहितीपत्रके वितरित केली. मेळाव्यामध्येच काही निवडक शेतकर्‍यांना ताबडतोब कर्ज मंजूरी पत्र दिली गेली. कर्जासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची यादी आणि कृषी कर्ज अर्जदेखील या वेळी वितरित करण्यात आले.\nराज्यातील सर्व भागातील शेतकर्‍यांकडून बँकेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये ५० हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी सहभाग घेतला ज्यात जवळपास २० हजार कर्ज अर्ज प्राप्त झाले. अभियानावेळी पीककर्जासाठी दहा हजार शेतकर्‍यांना त्याचवेळी ८५ कोटींची सैद्धांतिक मंजूरी पत्रे दिली गेली. बँकेद्वारा सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत शेतकर्‍यांनी गौरवोद्गार काढून वास्तवामधे बँक ऑफ महाराष्ट्र ‘शेतकर्‍यांची जिव्हाळ्याची बँक’ असल्याचे महाबँकेने सिद्ध केल्याची प्रतिक्रिया दिली.\n‘राज्याची एसएलबीसी संयोजक असलेल्या महाबँकेनी तात्काळ घेतलेले निर्णय आणि ग्राहकांना वेळेवर केलेल्या मदतीच्या आश्वासनाबरोबर संपूर्ण कृषी समुदायाच्या कल्याणासाठी केलेला हा एक नवा प्रयत्न आहे. यापुढेही भविष्यात बँकेमार्फत असेच उपक्रम चालू रहातील,’ असे बँकेमार्फत सांगण्यात आले आहे.\nTags: पुणेबँक ऑफ महाराष्ट्रमहाबँकशेतकरी मेळावाPuneMahabankBank of Maharashtraप्रेस रिलीज\n‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ‘महाबँके’तर्फे डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ‘महाबँके’कडून बेस व्याजदरात कपात शिरोळेंकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा ‘महाबँके’तर्फे व्याजदरात कपात\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5713168907394738036&title=About%20paintings%20by%20Prabhakar%20M.%20Kolte&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:33:10Z", "digest": "sha1:YDIQLVGVRYGFIACSD4TF7AFCG76GZCCW", "length": 24464, "nlines": 136, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्वेतश्यामल चिंतन...", "raw_content": "\nभारतातील महत्त्वपूर्ण अमूर्ततावादी चित्रकारांमधील एक प्रमुख नाव म्हणजे प्रभाकर कोलते. अमूर्त चित्रे, रचना चित्रे, केवलाकारी चित्रे इत्यादी वर्गीकरणापेक्षा कोलते सर आपल्या चित्रांना ‘अनटायटल्ड’ असे संबोधतात. त्यांच्या या संबोधनाप्रमाणेच ही चित्रे अनाम रूपातच पाहावीत, हे उत्तम. सरांच्या चित्रात सगळेच असते आणि काहीच नसतेही. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या प्रभाकर कोलते यांच्या चित्रांबद्दल...\nप्रभाकर कोलते हे नाव मी प्रथम ऐकले ते चित्रकार विजय शिंदे यांच्याकडून. ‘कोलते सर’ असा साधा शब्द आणि त्यात लपलेले प्रचंड मोठे व्यक्तिमत्त्व. या विचारवंत-चित्रकाराच्या भेटीनंतर, चर्चांनंतर, व्याख्यानांनंतर आणि कोलते सरांची चित्रे पाहिल्यावर मुंबईतील ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’च्या अनेक पिढ्या प्रचंड प्रभावित व प्रेरित झाल्याचा इतिहास आहे. मुळात कोलते सर चित्रकार आहेत, चांगले शिक्षक आहेत, आणखी डोकावून पाहिलं तर एक चांगले कवीदेखील आहेत; पण ही कोणतीच लेबल्स त्यांना आवडत नाहीत, हेही खरे.\nचित्रकार कोलते अमूर्तवादी चित्रतत्त्वाशी अक्षरशः एकनिष्ठ आहेत. अमूर्त चित्रे साकारणारे खूप चित्रकार आहेत. परंतु त्यातील कलातत्त्वे समजून घेणारे, विद्यार्थ्यांना समजावून सांगणारे आणि नव्याने काही मांडणारे अभावानेच आढळतात. कोलते सरांच्या विचारप्रकियेत, चित्रनिर्मितीत एक सातत्य आहे. असे सातत्य राखणे खूप अवघड असते. कोलते सरांच्या बाबतीत अशा सातत्याला सहजतेची, स्व-भावाची जोड आहे. चित्र निर्माण होतानाच्या प्रक्रियेला ते सर्वांत जास्त महत्त्व देतात. ‘चित्र रंगवण्याच्या सर्वांगीण क्रियेनंतर मागे उरणारा दृष्य परिणाम म्हणजे माझे चित्र असावे. हा शेष परिणाम मी क्रियेपूर्वी ठरवत नसतो किंवा आखत नसतो. एवढेच नव्हे, तर त्याची पुसटशी कल्पनाही मी करत नसतो....’ कोलते सर त्यांची चित्र तयार करण्याची प्रकिया स्पष्ट स्वरूपात आपल्यासमोर मांडतात.\nचित्रसंस्कृतीकडे बघण्याचा एक विचार अथवा दृष्टिकोन कोलते सर सातत्याने अधिकारवाणीने मांडतात आणि तो म्हणजे चित्र हे मूलत: ‘चित्र’ असते. ते कशाचे तरी असलेच पाहिजे, हा हट्ट ते एकांगी मानतात. चित्राबाबतची आपली सर्वसामान्य समजूत किंवा संस्कार असे असतात, की चित्र हे कशाचे तरी असायलाच हवे. सर्वसाधारण समाजाची धारणा असते, की निसर्गदृश्य, पशुपक्षी, मानव, वस्तूसमूह इत्यादींचे चित्र असते. अमूर्त कलाकारांचे चित्रतत्त्व यापेक्षा वेगळे असते. कोलते सर किंवा बहुतेक अमूर्त चित्रकार फक्त ‘चित्र’ रेखाटतात. ते कशाचे तरी चित्र काढत नाहीत. त्याला काही वेळा केवलाकारी चित्र असेही संबोधले जाते.\nपॉल क्ली या स्विस चित्रकाराच्या निसर्गविषयक तत्त्वज्ञानाचा कोलते सरांच्या संपूर्ण जडणघडणीवर परिणाम झाला आहे. या परिणामाचा परिपाक म्हणून कोलते सर एक स्वतंत्र दृश्यप्रक्रिया आपल्यासमोर चित्ररूपात मांडतात. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुण्यातील सुदर्शन कलादालनाच्या वतीने २४ डिसेंबर २०१३ ते दिनांक सहा जानेवारी २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. कोलते सरांसारख्या एका झपाटलेल्या चित्रकाराच्या चित्रांचे पुण्यातील ते बहुधा पहिलेच एकल प्रदर्शन असावे. म्हणूनच त्या प्रदर्शनाचे महत्त्व विशेष होते.\n१९४६ साली नेरूरपार (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे सरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. तेथेच तरुणपणात त्यांच्यात चित्रविषयक जाणिवा तरुणपणात रुजल्या त्या त्यांचे गुरू, चित्रकार शंकर पळशीकर यांच्यामुळे. त्यांचे औपचारिक शिक्षण ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये झाले. तेथेच पळशीकर, वासुदेव गायतोंडे, तय्यब मेहता, अकबर पद्मश्री अशा दिग्गज सर्जनशील कलाकारांबरोबर कोलते सर वावरत गेले. परिपक्व होत गेले. हे अनौपचारिक शिक्षण महत्त्वाचे ठरले. पुढे स्वत:ची एक दृश्यभाषा तयार करण्यास बळ देणारे ठरले. निसर्गाची अनुकृती करण्यापेक्षा पुनर्रचना करण्यामध्ये त्यांना विशेष रस उत्पन्न झाला.\nअमूर्त चित्रे, रचना चित्रे, केवलाकारी चित्रे इत्यादी वर्गीकरणापेक्षा कोलते सर आपल्या चित्रांना ‘अनटायटल्ड’ असे संबोधतात. त्यांच्या या संबोधनाप्रमाणेच ही चित्रे अनाम रूपातच पाहावीत, हे उत्तम. सरांच्या चित्रात सगळेच असते आणि काहीच नसतेही. रंग नाना तऱ्हेचे, गडद, प्रभावी, निस्तेज, करडे, फिके, पारदर्शक, अपारदर्शक, मातकट, सतेज, अपारदर्शक, बहुरंगी व रंगहीनही. रंग लावण्याच्या क्रियेला काय-काय संबोधावे फटकारे, ओघळ, खरवडणे, रंग लावून पुसणे, वारंवार रंग लावून जमा झालेले थर जोपासणे, ओढलेल्या रेषा, सोडलेल्या रेषा, रिकामे प्रतल, हलकेच ब्रश टेकवण्याची क्रिया, अशा नानाविध क्रियांचा एकत्रित परिणामाच मानावयास हवा. इथे-तिथे डोकावणाऱ्या हरतऱ्हेच्या रेषा, तरंगणारे- पडलेले, रेंगाळलेले, विसावलेले, उडणारे, उत्साही आणि कंटाळलेले असे लहानसहान शेकडो आकार त्यांचे चित्रावकाश व्यापून असतात. एकाचा प्रचंड भासावा असा भलामोठा आकार-तुकडा, त्या लहानसहान आकारांना पुढे यायला जागा देतो. कोलते सर त्यांच्या विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात प्रवेशाला वाव देतात, अगदी तसाच काहीसा.\n‘जेजे’मध्ये असताना सरांनी कलाकारांच्या पिढ्या सरांनी घडवल्या. अतुल दोदिया, अंजू दोदिया, विजय शिंदेंपासून संजय सावंतांपर्यंत अनेक सक्षम कलाकार सरांनी या क्षेत्राला दिले. प्रायोगिकता हा तेव्हा त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म होता. ‘हॅपनिंग कलाप्रकार’ विद्यार्थ्यांना समजावा म्हणून चारचाकी गाडीला संपूर्णपणे कागदांनी झाकोळून टाकण्याचा प्रयोग किंवा असे नानाविध प्रयोग सरांनी विद्यार्थ्यांमध्ये चेतना व जाणिवा निर्माण करण्यासाठी केले होते. मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातही सरांचा संपर्क आहे. औरंगाबाद येथे काही वर्षे अध्यापन केल्याने तेथे त्यांचा चाहता व शिष्यवृंद आहे. सरांनी कोल्हापूर, सांगली भागात काही वर्षांपूर्वी कार्यशाळा घेऊन आधुनिकतेची तत्त्वे पेरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्या नव्या-जुन्या चित्रकार मित्रांना कलाविषयक चार गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, प्रयोग करावयाचे आहेत, त्यांच्यासाठी आपण काही अनुभव देऊ शकतो-घेऊ शकतो, अशा सध्या उद्देशांनी सर पुण्याच्या कलावंत मंडळींच्या संपर्कात असतात. हा चित्रकार-विचारवंत वयाच्या सत्तरीतही काही पेरू पाहतोय अगदी निरपेक्ष वृत्तीने.\nशासकीय यंत्रणा, त्यातील निष्क्रीयता, अशैक्षणिक वातावरणाची कलाशाळा, वयाच्या केवळ ज्येष्ठत्वाचा अभिमान बाळगणारे सहकारी आणि प्रयोगांची गळचेपी या साऱ्याच्या एकत्रित परिणामातून सरांनी २२ वर्षांच्या सेवेनंतर १९९३च्या अखेरीस ‘जेजे’ सोडले. ‘जेजे’ची परंपरा संपली, असा सूर तत्कालीन विद्यार्थ्यांमध्ये होता. त्याच वर्षात मी तेथे विद्यार्थी होतो. विद्यार्थ्यांच्याच्या शैक्षणिक नुकसानाचा मूक साक्षीदार. त्या वेळी एका अर्थाने एकूणच दृश्य कलेच्या भाषेत बोलायचे, तर ‘जेजे’मध्ये ‘कोलतेमय’ वातावरण होते, हे नक्कीच. टीकाकारही कमी नव्हते व आजही टीका होतेच आहे. विद्यार्थ्यांना हरतऱ्हेची मदत करणारा, प्रचंड पोटतिडकीने बोलणारा, ऐकणे, पाहणे, लिहिणे, वाचणे सारे सारे शिकवणारा शिक्षक कलाशाळांना अपवादानेच लाभतात.\nमुंबईच्या कलादालनांमध्ये व कलाव्यापारात होणाऱ्या उलथापालथी व घडामोडींवर कोलते सरांचा आक्षेप आहे. गेल्या पाच-सात वर्षांत आपल्या लेखांमधून हा चित्रकार सातत्याने कलेच्या बाजारीकरणाविरुद्ध आपले मतप्रदर्शन करताना दिसतो आहे. काहीसे नकारात्मक भूमिकेकडे झुकले आहेत का, असा प्रश्न मनात यावा, इतकी टीका ते करताना दिसत आहेत. कलाक्षेत्रातील परिस्थिती याला जबाबदार असेलही कदाचित.\nभारतातील महत्त्वपूर्ण अमूर्ततावादी चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलते यांचे नाव आहे. भारतातील प्रतिष्ठित कलादालनामध्ये त्यांची चित्रे वारंवार प्रदर्शित होत असतात. जागतिक स्तरावर भारतीय कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या कलाकृतींचा समावेश झालेला आहे. मराठी भाषेत चित्रविषयक लेखन ते सातत्याने अनेक वर्षे करत आले आहेत. त्यांचा ‘कलेपासून कलेकडे’ हा लेखसंग्रह विशेष चर्चिला गेला आहे. सरांचा मोठा चाहतावर्ग आहे. काळ्या-पांढऱ्या स्वरूपाच्या त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहिल्यावर त्याबद्दलचे आपले अनुभव पुण्यातील चित्रकार जयंत जोशी यांनी शब्दबद्ध केले आहेत. जोशी यांच्या त्या पुस्तकाचे नाव ‘श्वेतश्यामल चिंतन’ असे आहे. कोलते सरांची चित्रे पाहणे हा अनुभव आहे. एकूणच दृश्यकला अनुभवता याव्या लागतात. जर्मन चित्रकार जेरहार्ड रिच्टरच्या मताप्रमाणे कलेचे वर्णन करता येत नाही, कला ही फक्त सादरीकरणातूनच सिद्ध होते. ही सिद्धता हे प्रदर्शन पाहिल्यावर झाली.\n- डॉ. नितीन हडप\n(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nचिलखतं आणि पिंजरे... मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर अद्भुततेचा अनुभव देणारी ‘अनटायटल्ड’ तंत्रचित्रे एकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती धास्ती अंतर्ज्ञानासंबंधीची...\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2011/12/wwwdrumsticksindiacom.html", "date_download": "2018-08-20T10:20:45Z", "digest": "sha1:HSC3VJXTGU5USCFKWC5ZKN66VNKCW26K", "length": 32309, "nlines": 36, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन-ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून, तर बियांची पावडर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. बियांपासून बनविलेल्या बेनऑईलचा वापर घडय़ाळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते. शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. शेवगा लागवड हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात. लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत दोन घमेली, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व पाच ते दहा ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे. शेवग्याच्या अनेक जाती आहेत. १९९७-९८ मध्ये ती तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गुजरात राज्यांतील शेवगा शेतीचा व तेथील संशोधनाचा अभ्यास दौरा केला होता. त्या वेळेला मी विविध शेवगा जातींची निरीक्षणे घेऊन त्या वेळेच्या उपलब्ध १८ जातींची १९९९ मध्ये लागवड केली होती. त्यात पी.के.एम.- १, पीकेएम २, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन, चेम मुरुगाई इत्यादी वाणांचा समावेश होता; परंतु वरीलपैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते. माझ्या अकरा वर्षांच्या अनुभवातून रोहित-१ हा वाण रंग, चव व गुणवत्ता यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. असे असले तरी माझ्याकडे या वाणाचे ११ वर्षे वयाचे झाड असून, ते आजही चांगले उत्पन्न देत आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात. सद्यस्थितीत व्यापारी लागवडीसाठी रोहित ही जात सर्वश्रेष्ठ आहे. शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची चार फूट झाल्यानंतर तीन फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी नुवॉन किंवा इन्डोसल्फान हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात १५ ते २० मि.ली. घेऊन फवारणी करावी. शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला १०० ग्रॅम १८:४६ हे खत द्यावे. पुढच्या तीन महिन्यांनी १०:२६:२६ हे खत १५० ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये १८:१८:१० हे खत द्यावे. याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खतमात्रेत ५० ग्रॅमने वाढ करावी. शेणखत किंवा लेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्य वापर करावा. शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात. सरासरी १५ ते २० रु. प्रतिकिलो असे शेंगाचे दर असून २००८-०९ मध्ये पुणे-मुंबई बाजारात १० ते ५० रुपये प्रतिकिलो असा दर होता. शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात.मी गेल्या अकरा वर्षांपासून शेवगा शेती करत असून, माझ्याकडे रोहित-१ या जातीची तीन एकरावर लागवड आहे. माझी जमीन हलकी, माळरानाची असून, पाणी फक्त फेब्रुवारीपर्यंत असते. तरीही मला दरवर्षी एका एकरातून ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न, खर्चवजा जाता मिळते. मी या शेतीत विविध प्रयोग करून शेवग्याची छाटणी, खत, मात्रा व्यवस्थापन याचं स्वतंत्र तंत्र तयार करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. शिवाय इतरांना मार्गदर्शन व्हावे म्हणून ‘शेवगा लागवड तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तकही लिहिले आहे.मी www.drumsticksindia.com ही वेबसाइट तयार केली आहे. संपर्क ९८२२३१५६४१", "raw_content": "\nरविवार, २५ डिसेंबर, २०११\nअल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन-ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून, तर बियांची पावडर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. बियांपासून बनविलेल्या बेनऑईलचा वापर घडय़ाळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते. शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. शेवगा लागवड हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात. लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत दोन घमेली, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व पाच ते दहा ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे. शेवग्याच्या अनेक जाती आहेत. १९९७-९८ मध्ये ती तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गुजरात राज्यांतील शेवगा शेतीचा व तेथील संशोधनाचा अभ्यास दौरा केला होता. त्या वेळेला मी विविध शेवगा जातींची निरीक्षणे घेऊन त्या वेळेच्या उपलब्ध १८ जातींची १९९९ मध्ये लागवड केली होती. त्यात पी.के.एम.- १, पीकेएम २, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन, चेम मुरुगाई इत्यादी वाणांचा समावेश होता; परंतु वरीलपैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते. माझ्या अकरा वर्षांच्या अनुभवातून रोहित-१ हा वाण रंग, चव व गुणवत्ता यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. असे असले तरी माझ्याकडे या वाणाचे ११ वर्षे वयाचे झाड असून, ते आजही चांगले उत्पन्न देत आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात. सद्यस्थितीत व्यापारी लागवडीसाठी रोहित ही जात सर्वश्रेष्ठ आहे. शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची चार फूट झाल्यानंतर तीन फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी नुवॉन किंवा इन्डोसल्फान हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात १५ ते २० मि.ली. घेऊन फवारणी करावी. शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला १०० ग्रॅम १८:४६ हे खत द्यावे. पुढच्या तीन महिन्यांनी १०:२६:२६ हे खत १५० ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये १८:१८:१० हे खत द्यावे. याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खतमात्रेत ५० ग्रॅमने वाढ करावी. शेणखत किंवा लेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्य वापर करावा. शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात. सरासरी १५ ते २० रु. प्रतिकिलो असे शेंगाचे दर असून २००८-०९ मध्ये पुणे-मुंबई बाजारात १० ते ५० रुपये प्रतिकिलो असा दर होता. शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात.मी गेल्या अकरा वर्षांपासून शेवगा शेती करत असून, माझ्याकडे रोहित-१ या जातीची तीन एकरावर लागवड आहे. माझी जमीन हलकी, माळरानाची असून, पाणी फक्त फेब्रुवारीपर्यंत असते. तरीही मला दरवर्षी एका एकरातून ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न, खर्चवजा जाता मिळते. मी या शेतीत विविध प्रयोग करून शेवग्याची छाटणी, खत, मात्रा व्यवस्थापन याचं स्वतंत्र तंत्र तयार करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. शिवाय इतरांना मार्गदर्शन व्हावे म्हणून ‘शेवगा लागवड तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तकही लिहिले आहे.मी www.drumsticksindia.com ही वेबसाइट तयार केली आहे. संपर्क ९८२२३१५६४१\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:०६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nअल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा शेवगा हे सर्वाच...\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Hirva-Chafa/53.aspx", "date_download": "2018-08-20T10:32:24Z", "digest": "sha1:3JLVV6N4GAVASP2BMVDL4XBVHHFSSZMB", "length": 26677, "nlines": 166, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "HIRVA CHAPHA", "raw_content": "\nविसाव्या शतकाच्या पहिल्या दोनतीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्रीशिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढसमजुतींना व नीतिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपद्धतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. ‘हिरवा चाफा’ ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यामध्ये या नव्या काळातील आरंभीच्या बदलांचे चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणाNया पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.\nअप्रतिम लिहितात वाचतच राहावं असं वाटतं..पुस्तक सुटतचनाही हातातून\nहिरवा चाफ्याचं फूल मी अजून पाहिले नाही.पण कांदबरी वाचली आणि आक्षरसा त्या फुलाच्या प्रेमात मी पडलो हि प्रतिभा फक्त वि.स.खांडेकरांन कडेच होती त्यांच कुठलेहि पुस्तक वाचायला हाती घेतलं तर संपे पर्यंत कसलेहि भान राहात नाही.\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=magazine/diwali-2014", "date_download": "2018-08-20T11:16:12Z", "digest": "sha1:ZK6OCRJHXWEVS7S6LBBPRNAUBAYDRRWF", "length": 3652, "nlines": 107, "source_domain": "manashakti.org", "title": "Diwali 2014 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमनशक्ती दिवाळी अंक २०१४\nसंपादक - श्रीहरी का. कानपिळे (संपादन मंडळ प्रतिनिधी)\nदेणगीमूल्य - रु. १०४/- कुरियर चार्जेस अधिकीचे\nमनशक्तीच्या दिवाळी अंकाचे हे अडतीसावे वर्ष आहे. ह्यावर्षीच्या वैशिष्ट्यपूर्ण अंकात पुढील विषय सादर करण्यात आलेले आहेत.\nफाशीच्या कैद्यावरील विलक्षण प्रयोग\nबारा मिनिटे ध्यानाचा चमत्कार\nबुद्धी, विवेक आणि श्रद्धा\nदेव संकल्पना आणि नवतत्वज्ञान\nटी. व्ही. - मुले आणि पालक\nवनीकरण: ध्यास, अभ्यास, आराखडा\nस्मृतीचे स्थान: मन की मेंदू \nसंचालकीय (‘न्यू वे च्या चारही ट्रस्ट (मनशक्ती) वार्षिक अहवाल)\nहा अंक विकत घ्यायचा असल्यास, येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=magazine/diwali-2015", "date_download": "2018-08-20T11:14:14Z", "digest": "sha1:4BIF2HCFYZ24RE5BB2HESR2IU2VI3LFL", "length": 4150, "nlines": 108, "source_domain": "manashakti.org", "title": "Diwali 2015 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमनशक्ती दिवाळी अंक २०१५\nसंपादक - श्रीहरी का. कानपिळे (संपादन मंडळ प्रतिनिधी)\nदेणगीमूल्य - रु.१३०/- कुरियर चार्जेस अधिकीचे\nसंपादकीय श्रीहरी का. कानपिळे\nस्वामी विज्ञानानंद - आधुनिक जीवन मार्गदर्शक - स्वाती आलुलकर\nमनशक्तीला जागतिक कार्यगौरव पुरस्कार - ग. श्री. केळकर\nज्ञानमंथन - स्वामी विज्ञानानंद\nछत्रपती शिवराय व तुकोबा - वर्षा तोडमल\nरोगमुक्तीसाठी - मनाचे प्रयत्न - विजय रा. जोशी\nपश्चातापासारखे तप नाही - रमेश जपे\nवनस्पतींना भावना असतात का \nशोध दुर्बिणीचा - विद्या र. देशपांडे\nअवयव दान श्रेष्ठदान - विमल गो. जोशी\nचेतन ज्ञान - रा. ग. कदम\nउत्क्रांती आणि मानवी जीवन - प्रमोद सी. शिंदे\nजे कृष्णमूर्तींच्या स्वप्नातील शिक्षक कसा आहे - हेरंब कुलकर्णी\nमतिमंदत्व - एक समस्या व निराकरण - ग. श्री. केळकर\nनाद - अंजली मालकर\nमनक्रांती स्वपरीक्षणाने - शेखर ना. मुझुमदार\nगर्भसंस्कार आणि वास्तव - ग. श्री. केळकर\nसन्मान स्त्कृत्याचा -२०१५ - प्रल्हाद वि. बापर्डेकर\nफास्ट फूड की घरचे अन्न - वैद्य. शुभदा अ. पटवर्धन\nसंचालकीय - श्रीहरी का. कानपिळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.kattaonline.com/2013/11/marathi-love-story-coffee-2.html", "date_download": "2018-08-20T11:33:45Z", "digest": "sha1:5PPGB5WLFJ2M4EP4MEX4BVMVJHVDT5IX", "length": 11946, "nlines": 129, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: मराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\nमागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा\n\"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\n\"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.\nआता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.\nखारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते...\" भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.\nतिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.\nकिती हळुवार होतं त्याचं मन.\nमग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती\nमग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.\nअखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी.\nतो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.\nमग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं\nचार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.\nखरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.\nती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा\nआणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीतअशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.\nएके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...\nकाही दिवसांनी ती सावरली.\nरोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.\nएकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.\nत्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.\n\"माझ्या प्रिये, मला माफ कर\nआयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...\nकेवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने\nप्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती\nत्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.\nआणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...\nखारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती\nपण मला तु खुप आवडतेस...\nआणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...\n...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही\nप्लीज - मला माफ करशील\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nछान कथा आहे, आवडली.\nखर प्रेम सुंदर असत,निरागस असत आणि ते जपण जेवढं अवघड तेवढच मोहकहि , सर्वांनाच नहीं जमत.\nअतिशय सुंंदर प्रेम कथा आहे.\nखर प्रेम सुंदर असत,निरागस असत आणि ते जपण जेवढं अवघड तेवढच मोहकहि , सर्वांनाच नहीं जमत.\nअतिशय सुंंदर प्रेम कथा आहे.\nप्रिय वाचक रसिक हो बुक कट्टा.कॉम हे सर्व वाचकांसाठी नविन व्यासपिठ सुरू करताना आम्हाला खुप आनंद होत आहे. वाचन संस्कृती वाढ्वणे व सर्व वाचकांपर्यंत मराठी साहित्य पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे.\nतसेच वाचकांना मराठी व इंग्रजी साहित्य सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आमच्या या नविन उपक्रमात आपले सहकार्य लाभावे……\nटिम बुक कट्टा कॉम.\nपहिल्या भागामध्ये मला चांगलंच हसू आलं.\nदुसऱ्या भागामध्ये मात्र मी नर्व्हस झालो. या मुळे नाही की ही कथा चांगली नाही. ते यामुळे, कारण मी आज पर्यंत जितक्याही कथा कादंबऱ्या वाचल्या आहेत त्याचा शेवट होणे मला कधीही आवडलं नाही.\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE.html", "date_download": "2018-08-20T11:32:34Z", "digest": "sha1:5WKM4S3GN47BULPFU7RKOB4TXMWV23NY", "length": 24145, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | कोळसा, खाण विधेयकावरील समितीचा अहवाल सादर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » कोळसा, खाण विधेयकावरील समितीचा अहवाल सादर\nकोळसा, खाण विधेयकावरील समितीचा अहवाल सादर\n=राज्यसभेत गोंधळ, कामकाज स्थगित=\nनवी दिल्ली, [१८ मार्च] – कोळसा खाण तसेच खाण आणि खनिज (विकास आणि विनिमय) विधेयकावर प्रवर समितीने आपला अहवाल आज बुधवारी सादर केल्यामुळे राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा स्थगित करावे लागले.\nखाण आणि खनिज विधेयक भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वातील प्रवर समितीकडे पाठवण्यात आले होते. या समितीने आपला अहवाल बुधवारी सभागृहात सादर केला. कोळसा खाण विधेयक अनिल माधव दवे यांच्या नेतृत्वातील प्रवर समितीकडे पाठवण्यात आले होते. प्रवर समितीत या दोन्ही विधेयकांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर समितीने आपला अहवाल राज्यसभेत सदार केला. यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा यांनी जोरदार आक्षेप घेतला. कॉंग्रेस सदस्य वेलमध्ये येत घोषणा देऊ लागले. यात प्रमोद तिवारी, हनुमंत राव, मधुसूदन मिस्त्री आणि अन्य सदस्य आघाडीवर होते. सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवर समितीत या विधेयकावर पुरेशी चर्चा झाली नाही, चर्चेसाठी आणखी वेळ द्यायला हवा होता, अशी कॉंग्रेसच्या सदस्यांची भूमिका होती. या दोन्ही विधेयकांचा संबंध राज्य सरकार, तसेच पर्यावरण मंत्रालयाशी येतो, त्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा या सदस्यांचा आक्षेप होता.\nप्रवर समितीच्या बैठकीत आम्हाला पुरेशी चर्चा करता आली नाही, असा विरोधकांचा आक्षेप असल्यामुळे या दोन्ही विधेयकांवर चर्चेसाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी या सदस्यांची मागणी होती.\nउपसभापती पी. जे. कुरियन संतप्त सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सदस्यांचे समाधान होत नव्हते. तुमचे जे आक्षेप आहेत, ते विधेयकावरील चर्चेच्या वेळी मांडा, असे कुरियन म्हणाले. विधेयकावर तुमचे जे आक्षेप होते, त्याची चर्चा तुम्ही प्रवर समितीच्या बैठकीत करायला हवी होती, असे कुरियन म्हणाले. आता दोन्ही विधेयकांवर प्रवर समितीने आपला अहवाल सादर केला आहे, त्यामुळे तुम्हाला बोलता येणार नाही, असे कुरियन म्हणाले. मुख्तार अब्बास नकवीही बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गोंधळामुळे काही ऐकू येत नव्हते. अखेर कुरियन यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.\nदोन्ही विधेयकावरील प्रवर समितीचा अहवाल सभागृहात सादर झाल्यामुळे आता सभागृहात या दोन्ही विधेयकांवर चर्चा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअल्पावधीत जाहीर करा काळा पैसा, अटक टाळा\n=सरकार देणार अखेरची संधी, अन्यथा दहा वर्षांचा कारावास, ३०० टक्के दंड= नवी दिल्ली, [१८ मार्च] - देशविदेशात काळा पैसा जमा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_7141.html", "date_download": "2018-08-20T10:21:13Z", "digest": "sha1:EOJUNV3AFF3L5FLVZP2X4DXNK253MPTQ", "length": 24169, "nlines": 65, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: समजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा", "raw_content": "\nसोमवार, २४ डिसेंबर, २०१२\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियमचे एकूण 13 भाग असून, त्यात एकूण 90 उपघटकांचा समावेश आहे. त्यात पूर्वीचे चार कायदे समाविष्ट करण्यात आले असून, त्यामुळे त्याचे पूर्ण स्वरूप एकूण 94 उपघटकांत समाविष्ट केले आहे.\nकायदेशीर व्यवहार हे इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीचे आकडेवारीनुसार पार पाडण्याकामी, तसेच आकडेवारीची कायदेशीरपणे देवाण-घेवाण व्हावी यासाठी त्यास \"इलेक्‍ट्रॉनिक कॉमर्स\" या नावाने संबोधले गेले आहे. पूर्वी सर्व व्यवहार टाइप पेपरवरती होत असत त्यास या पद्धतीने पेपरलेस व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देण्याचे काम या कायद्याने शक्‍य झाले. पेपर किंवा कागदावर जी आकडेवारी पोस्टाने पाठवली जायची. ही आकडेवारी मिळण्यासाठी बराच विलंब लागत होता. तो विलंबही या पद्धतीने कमी झाला आणि झटपट व्यवहार होण्यासही पद्धत आणि हा कायदा उपयोगी पडला आहे. इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने डेटा अगर आकडेवारी फाइल करणे आणि साठवणे हेही शक्‍य झाले आहे. त्यामुळे कागदपत्र सांभाळणे आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी मोठ्या जागांची गरज लागत असे तो प्रश्‍न सुटला आहे. त्याचमुळे सर्व सरकारी कार्यालयापासून ते खासगी कंपन्या अथवा संस्थांमध्ये त्यामुळे सुलभता प्राप्त झाली आहे. सरकारी दप्तर सांभाळत बसण्यापेक्षा संगणकाद्वारे ती माहिती जशीच्या तशी संगणकात साठवणे आणि पुन्हा ती वापरणे शक्‍य झाले आहे. थोडक्‍यात, जगभरचे व्यवहारात हे एक क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल. 21 व्या शतकाच्या सुरवातीपासूनच याला अधिकृत कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे.\nमे 2000 मध्ये दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा या भारताच्या उच्च सभागृहात कायदा मंजूर झाला. त्यास राष्ट्रपतींनी ऑगस्ट 2000 मध्ये मंजुरी दिली. सायबर विषयक कायद्यास त्यामुळे अस्तित्व प्राप्त झाले. या कायद्याचा मुख्य उद्देश हाच आहे, की ई- कॉमर्सला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आहे. सायबर कायद्यामुळे ई-व्यवहारांना कायदेशीर रूप आले आहे. इलेक्‍ट्रॉनिक रेकॉर्डला महत्त्व प्राप्त होऊन त्याची चौकट निश्‍चित झाली. त्यानुसार एखाद्या कॉन्ट्रॅक्‍टचे करारही इलेक्‍ट्रॉनिक्‍स पद्धतीने निश्‍चित केले जातील, त्यास एकमेकांची संमती या माध्यमाद्वारे मिळवून त्यास मान्यता देण्याचे कामही करता येते. त्या सर्व बाबींना व्यवहारांना कायदेशीर महत्त्व आहे.\nभाग-2 - कोणीही व्यक्ती याची तपासणी करू शकते. तसेच त्या व्यवहाराशी संबंधित व्यक्तीही त्याची तपासणी करू शकते. तसेच त्या व्यवहाराशी संबंधित व्यक्तीही त्याची तपासणी करू शकते.\nभाग- 3 - या संबंधातील कागदपत्रे टाइप केलेले रेकॉर्ड, प्रिंट केलेले फॉर्म, अशा प्रकारची सर्व कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतील, त्याच उपयोग दैनंदिन व्यवहारासाठी असेल किंवा एखाद्या प्रकारचे फॉर्म नमुन्यामध्ये उपलब्ध असतील त्यानुसार या कामात झटपट बाबींची उपलब्धता असेल, या कामात डिजिटल सिगनेचर ही ग्राह्य धरली जाईल.\nभाग-4 - सर्टिफाय करणाऱ्या अधिकारी वर्गासाठी नियमावली असेल. डिजिटल सिगनेचर सर्टिफिकेटवर अधिकृत अधिकारीवर्ग कार्यवाही करू शकतो. तसेच नियंत्रण ठेवू शकतील. याबाबत काही लायसेन्स देऊन त्यांना तसे अधिकार देऊन परदेशांशी होणाऱ्या व्यवहारांना अधिकृत म्हणून मान्यता देता येईल.\nभाग- 7 - जे या कायद्यांचा वापर करतील त्यांची कर्तव्ये या भागात दिलेली आहेत.\nभाग- 9 - यात काही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यास त्यांना दोषी धरून शिक्षेची तरतूद या भागात दिलेली आहे. संगणकांना नुकसान पोचल्यास तसेच संगणक प्रणालीस नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई एक कोटी रुपयेपर्यंतच्या मर्यादेपर्यंत असेल आणि ज्यांचे नुकसान झाले आहे.\nत्यांना ती रक्कम भरपाईचे स्वरूपात मिळू शकेल. त्यासाठी केंद्र सरकारमधील किंवा राज्य सरकारमधील संचालक पदावरील अधिकारी चौकशी अंतिम निर्णय करू शकतील, संचालकपदाच्या दर्जाच्या अधिकारी वर्गासच असे अधिकार असतील, अशा अधिकारी वर्गास सिव्हिल कोर्टाच्या दर्जाचे अधिकार असतील आणि त्यांचा या बाबतचा निर्णय कायदेशीर म्हणून गृहीत धरला जाईल. असे अधिकारी नियमबाह्य कोणत्या बाबी घडल्या आहेत याची तपासणी करतील.\nभाग 9 - सायबर क्राइम्स हॅकिंग, फिशिंग, डेटा चोरणे, व्हायरस सोडणारे सोर्सकोड, खराब एसएमएस पाठवणे.\nभाग 10 - सायबरचे फायदे, त्यानुसार करावयाचे अपील आणि त्यासाठी निश्‍चित केलेले ट्रायब्युनल यांचे समोर अर्जदारांना अपील सादर करता येतील. त्यात जी ऑर्डर अधिकृत अधिकारी वर्गाने मंजूर केली असेल त्या विरुद्ध अपील सादर करता येतील.\nभाग- 11 - ज्या गुन्ह्याबाबत पोलिस खात्याची चौकशी गरजेची असेल अशा गुन्ह्याबाबत डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलिस या दर्जाचे अधिकारी चौकशी अधिकारी म्हणून काम करतील. त्यात हॅकिंग, तसेच इलेक्‍ट्रॉनिक फॉर्ममध्ये नसलेली माहिती प्रसिद्ध केली असल्यास त्याबाबतची चौकशी, एखाद्या कागदपत्राच्या सोर्सबाबत शंका असतील, तर तशी चौकशी वरिष्ठ दर्जाचे पोलिस करू शकतील. ती चौकशी अधिकृत म्हणून ग्राह्य धरली जाईल.\nसल्लागार मंडळाची स्थापना - सायबर कायद्याबाबत सरकारला सल्ला देणे तसेच या कायद्यानुसार तसे सल्ले देऊन मार्गदर्शन करणे हे मंडळाचे काम आहे. त्यात 1860 चा भारतीय पिनल कायदा, 1872 चा भारतीय पुराव्यासंबंधातील कायदा, बॅंकेच्या पुस्तकांचे पुरावे बाबतचा 1891 चा कायदा रिझर्व्ह बॅंकेचा 1934 चा कायदा या सर्व कायद्याचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. या सर्व बाबींमुळे या कायद्यास सर्व बाजूने कायद्याचा आधार भक्कम झाला आहे. त्यानुसार कायदेशीरपणे सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवणेही शक्‍य झाले आहे. या सर्व बाबींमुळे गतिमान यंत्रणा उभी करणे शक्‍य झाले असून, विकासास प्रचंड गती प्राप्त झाली आहे.\nसायबर कायद्याचे फायदे - सायबर गुन्हेगारीसाठी खास कायदा केल्याने जुने कायदे मोडीत निघाल्यासारखे आहेत, क्रेडिट कार्डद्वारे, नेटद्वारे व्यवहार सुरळीतपणे पार पाडणे शक्‍य झाले आहे. त्याशिवाय गैरव्यवहाराची भीती उरलेली नाही. जी माहिती इंटरनेटद्वारे दिली जाते, जे व्यवहार इंटरनेटद्वारे केले जातात ते नाकारता येत नाहीत. कार्यालयीन डिजिटल फॉर्ममधील माहितीची देवाण- घेवाण अधिकृत मानली जाते. मूळ कागदपत्र म्हणून संगणकाद्वारे आणि इंटरनेटद्वारे केलेले व्यवहार अधिकृतपणे धरले जाऊन ग्राह्य धरले जातात. ई-मेल सेवाही अधिकृतपणे ग्राह्य धरली जाते. ई-बिझनेस सर्व ग्राह्य धरले जातात. इंटरनल बॅंकिंग व्यवहार ग्राह्य धरले जातात, ते इलेक्‍ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून ग्राह्य धरले जाते. ई-मेल ही कोर्टामध्ये सादर करता येते आणि तो पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. कायद्याच्या कक्षेनुसार कंपन्याही इ. व्यवहारांद्वारे आपले व्यवहार पार पाडू शकतात, तसेच ई-मेलद्वारे केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरला जातो. डिजिटल सहीला ग्राह्य धरले जाते. त्यानुसार त्या व्यवहाराची शाश्‍वती असते; विश्‍वासार्हता असते. त्यास कायद्यानेच मंजुरी प्राप्त झाली आहे. डिजिटल सिगनेचर आणि सर्टिफिकेटसह ग्राह्य धरली जातात.\nया कायद्यानुसार काही विशिष्ट फॉर्ममधील अर्ज ग्राह्य धरले जातात; ते व्यवहार फाइल केले जातात, दुसऱ्या कार्यालयाशी केलेले पत्रव्यवहार आणि व्यापारी व्यवहार ग्राह्य धरले जातात, मात्र ते फार्म सरकारी दप्तरानुसार असले पाहिजेत. त्यात शासनाचे दृष्टीने आणि शासन अधिकृतपणे फॉर्म असले पाहिजेत. डिजिटल सिगनेचर सर्टिफिकेट देण्याचे अधिकार कार्पोरेट सेक्‍टरला देण्यात आले आहेत. महत्त्वपूर्ण असे सिक्‍युरिटी बाबतचे नियम पाळले जातात. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक व्यवहारांना दररोजच्या व्यवहारात विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. त्याची पद्धत निश्‍चित केली आहे. त्यात सिक्‍युरिटी सिस्टिमची पद्धती निश्‍चित केलेली आहे. एखाद्याने कॉम्प्युटर सिस्टिम किंवा नेटवर्कमध्ये काही प्रश्‍न निर्माण केल्यास ते सोडविण्याचे कामही केले जाते \"आणि त्यावर उपाय योजनाही आखल्या जातात. त्यात काही नुकसान पोचेल असे कार्य केले असल्यास तेही उघड होते. तसेच आकडेवारीत बदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याही बाबी उघडकीस येतात. त्या सर्व नुकसानीची मर्यादा एक कोटी मर्यादेपर्यंत निश्‍चित करण्यात आली आहे.\nकायद्याचा पूर्वेतिहास - इलेक्‍ट्रॉनिक्‍स खात्याने सन 1998 पासून या बिलाचे काम करण्यास सुरवात केली त्यानंतर ते 16 डिसेंबर 1999 ला संसदेत प्रथम मांडले गेले. त्यानंतर दीड वर्षाने माहिती तंत्रज्ञान खाते तयार झाले. आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक कामात याची आवश्‍यकता भासू लागली. जागतिक व्यापार संघटनेमुळे कायदा आणि कंपनी कारभार पाहणाऱ्या मंत्रालयाने हा कायदा व्यवस्थित तयार केला. त्यानंतर 42 लोकसभा सदस्यांच्या स्थायी समितीने ते व्यवस्थित बनविण्याकामी लक्ष घातले. त्या समितीने हा कायदा बनवताना अनेक सूचना केल्या. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंजुरी देऊन लोकसभेत आणि राज्यसभेत मंजुरी मिळवून राष्ट्रपतींनी तसा वटहुकूम काढला. त्यात एक महत्त्वपूर्ण बाब चर्चेत होती ती म्हणजे सायबर कॅफे चालविणाऱ्याने मालकाने रजिस्टर ठेवणे गरजेचे आहे. त्यात संगणकावर काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता ही माहिती लिहिली गेली पाहिजे. तसेच संगणक वापरणाऱ्या व्यक्तीने कोणत्या वेबसाइट वापरल्या त्याचीही माहिती नोंदली जायला हवी ती माहिती यासाठीच आवश्‍यक आहे की सायबर गुन्हे उघडकीस यावेत आणि वेळ आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध लगेच कायदेशीर कारवाई करता यावी. मात्र पुढे असे सर्व रेकॉर्ड गुप्तता गमावण्यास कारणीभूत ठरेल, सायबर कॅफेचा वापर नीटसा होणार नाही, सायबर कॅफे बंद पडतील, या भीतीने श्री. देवंग मेहता, डायरेक्‍टर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर सर्व्हिस यांच्या युक्तिवादाने ते बिलातून वगळण्यात आले. या कायद्याला 13 मे 2000 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि 17 मे रोजी लोकसभेत आणि राज्यसभेत बिलाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जून 2000 मध्ये राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि हा कायदा भारतात अस्तित्वात आला. या कायद्याचे एकूण 13 भाग असून त्यात एकूण 94 पोटभाग समाविष्ट करण्यात आला आहेत\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:३६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/iran-iraq-earthquake-the-number-of-dead-has-risen-to-450/", "date_download": "2018-08-20T10:55:20Z", "digest": "sha1:EPKVIFG4XU35TUMJDUTA2GDHXVOBVQWY", "length": 7955, "nlines": 195, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "इराण-इराक भूकंप; मृतांची संख्‍या ४५० वर | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम मुख्य बातम्या इराण-इराक भूकंप; मृतांची संख्‍या ४५० वर\nइराण-इराक भूकंप; मृतांची संख्‍या ४५० वर\n१. मृतांची संख्या आता पर्यंत ४५०,संख्या वाढण्याची शक्यता २. सात हजाराहून अधिक लोक जखमी ३.७.३ रिश्टर स्केल भूकंप झाला. ३. दोन्ही देशांतील अनेक गावे उद्ध्वस्त\nतेहरान : इराण-इराक सीमेवर रविवारी रात्री झालेल्या भूकंपातील मृतांची संख्‍या ४५० वर पोहोचली आहे. तर सात हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. येथे अद्‍यापही बचाव कार्य सुरु असून मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. येथे ७.३ रिश्‍टर स्‍केल भूकंप झाला. दोन्ही देशांतील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून मृतांमध्ये प्रामुख्याने डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकर्‍यांचा समावेश आहे. भूकंपामुळे अनेक ठिकाणी जमीन खचली असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.\nमागिल लेख मुंबई मनपामध्ये चतुर्थ श्रेणी पदासाठी महाभरती\nपुढील लेख एक लिटर मूत्राला एक रुपया- गडकरी\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5731622202405243165&title=Renovation%20of%20the%20Police%20Station%20Building&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:36Z", "digest": "sha1:CZPA45E6W4MWCPXMKUFKWWHOUKEQXVMC", "length": 7270, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गरवारे’तर्फे पोलिस स्टेशनच्या इमारतीचे नूतनीकरण", "raw_content": "\n‘गरवारे’तर्फे पोलिस स्टेशनच्या इमारतीचे नूतनीकरण\nपुणे : गरवारे वॉल रोप्स लिमिटेड कंपनीतर्फे डीसीपी झोन-१ ऑफिस तसेच फरासखाना व विश्रामबाग येथील पोलिस स्टेशन्स इमारतीचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले.\nदोन पोलिस स्टेशन एकत्र असल्याने या कार्यालयांमध्ये पोलिस कर्मचारी व इतर नागरिक यांची कायम वर्दळ असते. इमारत जुनी असल्याने येथे नुतनीकरण व डागडुजीची आवश्यकता होती. पोलिस उपायुक्त झोन-१ डॉ. बसवराज तेली यांच्या पुढाकाराने व ‘गरवारे वॉल रोप्स’च्या सहकार्याने नुतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.\nयाचे उद्घाटन ‘गरवारे वॉल रोप्स’चे प्रशासकीय महाव्यवस्थापक अभय बारटक्के व प्रशासकीय अधिकारी मकरंद पाचडे यांच्या उपस्थितीत डॉ. तेली यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे, फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\n‘गरवारे वॉल रोप्स’तर्फे सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नेहमीच समाजोपयोगी कामे व विशेषत: पोलिसदलासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ​\n‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ‘जलदक्षिणा’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Why-Im-Still-Married/621.aspx", "date_download": "2018-08-20T10:24:57Z", "digest": "sha1:JHTEL4VGHW2Y4LRKALB5CSASLIXS3VTY", "length": 26324, "nlines": 149, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "WHY I’M STILL MARRIED", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525909", "date_download": "2018-08-20T11:24:08Z", "digest": "sha1:XZDUURHYBEZRIS5L3LCKZD4U6RRQGZBQ", "length": 13186, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोनगिरी-टाकळेवाडी येथे भानामतीचा प्रकार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सोनगिरी-टाकळेवाडी येथे भानामतीचा प्रकार\nसोनगिरी-टाकळेवाडी येथे भानामतीचा प्रकार\nआगीच्या प्रकारांनी धास्तावलेले टाकळे कुटुंबिय 3 .पहिल्या दिवशी जळलेला पलंगाचा एक भाग. (छायाः दीपक भोसले, संगमेश्वर)\nअंधश्रध्दा निर्मूलन समितीचा निष्कर्ष\nघरातील कपडे, वस्तू अचानक पेट घेत असल्याचा प्रकार\nतालुक्यातील सोनगिरी टाकळेवाडी येथील सुभाष यशवंत टाकळे यांच्या घरात गेले 13 दिवस घरातील कपडे व अन्य वस्तु अचानक पेट घेण्याचा प्रकार घडत आहे. अचानक कपडे पेट घेतल्याने टाकळे कुटुंबिय हतबल झाले आहेत. हा प्रकार रत्नागिरी येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घराची पहाणी केली असता हा भानामतीचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच यामध्ये घरातीलच एखादी व्यक्ती सहभागी असल्याचा निष्कर्ष काढला आहे.\nमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगिरी येथून 3 कि.मी अंतरावर टाकळेवाडीत सुभाष यशवंत टाकळे यांचे घर आहे .ते पत्नी सुप्रिया (45), मुलगा विक्रांत (24) व सून मृणाली (22) यांच्या सोबत राहतात. सुभाष हा शेतकरी असून मुलगा विक्रांत मुंबईत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. दसऱया पूर्वी विक्रांत गावी आल्यानंतर 5 ऑक्टोंबर रोजी सकाळच्या दरम्याने टाकळे यांच्या घरातील पलंगाला अचानक आग लागली ही आग विक्रांतने पाहिली व आटोक्यात आणली. यावेळी सुभाष कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने मुलाने ही हकीकत त्यांना फोनवर कळवली. त्याचबरोबर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विष्णू टाकळे घराला कुलूप घालून शेतात गेले असताना घरातील लोंखडी बेडवरील गाद्यांना आग लागून धूर येवू लागला. धूराचे लोट पाहून विष्णू यशवंत टाकळे यांनी त्यांच्या पत्नीला कळवले व माळयावरुन घरात येऊन त्यांनी ही आग स्वतः आटोक्यात आणली. 6 ऑक्टोबर सुभाष हे मुलासह डॉक्टरकडे गेले होते. यावेळी त्यांची पत्नीही घरी नव्हती. घरी एकटयाच असलेल्या सुनेला कपाटातून धूर येताना दिसला. तीने ही हकीकत विष्णू यांना कळवली. त्यानंतर आग आटोक्यात आणली. यानंतर त्याच दिवशी दुपारी घरातील कपडयांच्या सुटकेसला अचानक आग लागली. त्याच दिवशी दांडीवर वाळत घातलेले कपडेही अर्धवट स्थितीत जळलेले आढळले. यानंतर दररोज आगीच्या घटना घडतच होत्या. एकी दिवशी सून दरवाज्यात उभी असताना तीच्या अंगावरील गाऊन अचानक पेटला. रात्री चुलीतील लाकडे विझवून ठेवलेली असताना दुसऱया दिवशी चुलीच्या एका बाजुला यातील एक लाकूड जळत असलेले सापडले. टिव्हीवरचे कव्हर जळले आणि त्यांची झळ टिव्हीलाही बसली. दुसऱया दिवशी घराबाहेर वाळत घातलेले कपडे जळलेले आढळले मात्र बाजुच्या घरातील माणसांचे कपडे व्यवस्थित होते. एकूण 5 दिवसात असे प्रकार अकरा वेळा घडले आहेत. कुटूंबियांचा बरासचा संसार यात जळून खाक झाला आहे. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांच्याकडे कपडेच न राहिल्याने कोळंबे येथील अमोल पाटणे व सोनगिरी येथील काही ग्रामस्थांनी टाकळे कुटूंबियांनी कपडे व काही साहित्य मदत म्हणून दिली. आगीचे प्रकार शॉर्ट सर्किटने न होता अन्य कोणत्याही ज्वालाग्राही पदार्थानी होत नसताना अथवा बाहेरील कोणी व्यक्ती घरात माणसे वावरताना हे करेल अशी शक्यता नसल्याने नेमका हा काय प्रकार आहे याबाबत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. मात्र चारही माणसे रात्री झोपल्यानंतर आगीची घटना घडली नसल्याने हा प्रकार भानामतीचा असल्याचा दावा अंनिसने आज या घराची पहाणी केल्यानंतर केला आहे.\nटाकळे यांच्या घरातील कपडे जळण्याचा हा प्रकार भानामतीचा\nसुभाष टाकळे यांच्या घरातील आगीचा हा प्रकार हा देवदेवस्किचा विषय नसून तो भानामतीचा प्रकार असल्याचे अंनिसचे कार्यकर्ते विजय पवार, उदय पवार, विनायक गावडे, योगेश पवार यांनी केला आहे. सुभाष टाकळे यांच्या घरात 5 ऑक्टोंबरपासून कपडयांना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रकार काय आहे हे पहाण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते सोनगिरी टाकळेवाडी येथे गेले होते. भानामती म्हणजे आधुनिक तंत्राचा वापर करून एखादा विचित्र प्रकार घडवून आणायचा त्यासाठी विशिष्ठ जागा निवडायची आणि सर्वांसमोर हा प्रकार भानामतीचा आहे असा विषय करायचा.\nअंनिसने व्यक्त केलेल्या मतांवर प्रतिक्रिया देताना ग्रामस्थ विनेश टाकळे म्हणाला की सुरुवातीला मला पण यावर विश्वास बसला नाही हा प्रकार मुद्दामहून घडवून आणला जातो की काय असा संशय मला होता. मात्र वाडीतील लोकांसमोर सुटकेस जळाली, टिव्ही पेटला, ग्रीन नेट जळला आतील पलंग जळला, बाहेरील कपडे जळले हे प्रकार मी येथे असताना घडले आहेत. त्यामुळे मला यावर विश्वास ठेवावा लागत आहे. या प्रकारातील सत्य बाहेर काढण्यासाठी आपणही मदत करु, अशी ग्वाही त्यांनी अंनिसला दिली.\nमहामार्गावर तिहेरी अपघातात 32 जखमी, 3 गंभीर\nमोजणीविना अधिकारी फिरले माघारी\nभक्ष्याचा पाठलाग करताना बिबटय़ा पडला विहिरीत\nभाडेवाढीनंतर चिपळूणात ‘तांत्रिक’ गोंधळ\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5215107738556207877&title=Peter%20O'Toole,%20Myrna%20Loy&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:31:50Z", "digest": "sha1:SRPEAKXXMBYGR43EP6SM6T75BI5IFAAM", "length": 10163, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पीटर ओ-टूल, मर्ना लॉय", "raw_content": "\nपीटर ओ-टूल, मर्ना लॉय\nआपल्या जबरदस्त अभिनयाने गाजलेला अभिनेता पीटर ओ-टूल आणि देखणी अभिनेत्री मर्ना लॉय यांचा दोन ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....\nदोन ऑगस्ट १९३२ रोजी यॉर्कशरमध्ये जन्मलेला पीटर ओ-टूल हा शेक्सपीरियन रंगभूमीवरचा अभिनेता, जो पुढे हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयामुळे गाजला. त्याला एकंदर नऊ वेळा ऑस्कर नामांकनं मिळाली आणि एकदा ऑस्कर मिळालं होतं. याखेरीज त्याला तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार, एकदा एमी पुरस्कार आणि दोनदा बाफ्टा पुरस्कार मिळाले होते. सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर अभिनय करत असतना, बर्नार्ड शॉच्या मेजर बार्बरा आणि शेक्सपिअरच्या दी मर्चंट ऑफ व्हेनिस, दी तेमिंग ऑफ दी श्र्यू आणि हॅम्लेट या नाटकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या होत्या. १९६० सालच्या ‘किडनॅप्ड’मधून त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि लगोलग १९६२ साली आलेल्या दिग्दर्शक डेव्हिड लीनच्या अतिभव्य ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ सिनेमातल्या टी. ई. लॉरेन्सच्या भूमिकेने त्याला रातोरात इंटरनॅशनल स्टार बनवलं. बेकेट, लॉर्ड जिम, दी लायन इन विंटर, दी रुलिंग क्लास, दी लास्ट एम्परर, विंग्ज ऑफ फेम, फेअरी टेल : ए ट्रू स्टोरी, व्हीनस, गुडबाय मिस्टर चिप्स, माय फेव्हरिट इयर असे त्याचे महत्त्वाचे सिनेमे होते. १४ डिसेंबर २०१३ रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला.\nदोन ऑगस्ट १९०५ रोजी मोन्टानामध्ये जन्मलेली मर्ना लॉय ही रंगमंच, टेलिव्हिजन आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री. मॅनहॅटन मेलोड्रामा आणि दी थिन मॅन हे तिचे सुरुवातीचे गाजलेले सिनेमे. अभिनेता विल्यम पॉवेलबरोबर तिची विशेष जोडी जमली आणि त्यांनी तब्बल १४ सिनेमे एकत्र गाजवले. दी मास्क ऑफ फू मांचू, लव्ह मी टुनाइट, दी ग्रेट झिगफिल्ड, टेस्ट पायलट, आय लव्ह यू अगेन, लव्ह क्रेझी, दी बेस्ट इयर्स ऑफ अवर लाइव्ह्ज, दी रेड पोनी, चीपर बाय दी डझन असे तिचे अनेक सिंनेमे गाजले होते. तिला ऑनररी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. १४ डिसेंबर १९९३ रोजी तिचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.\nयांचाही आज जन्मदिन :\nप्रसिद्ध कवी, कथाकार आणि कादंबरीकार पु. शि. रेगे (जन्म : दोन ऑगस्ट १९१०, मृत्यू : १७ फेब्रुवारी १९७८)\nआफ्रिकन लोकांच्या वाट्याला येणाऱ्या जीवनाविषयी तळमळीने लिहिणारे जेम्स बॉल्डविन (जन्म: दोन ऑगस्ट १९२४, मृत्यू:एक डिसेंबर १९८७)\nजगातली सर्वांत लोकप्रिय स्पॅनिश लेखिका इसाबेल अजेंडे (जन्म:दोन ऑगस्ट १९४२)\nयांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2009/07/", "date_download": "2018-08-20T10:21:45Z", "digest": "sha1:YTZP7ZH7YLIK2DAAY6CCTB2H2V2LJ6RR", "length": 16130, "nlines": 97, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 42 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nराज ठाकरेंचे आंदोलन आणि मी\nही गोष्ट २००८ मधील आहे. त्या वेळी मी फोर्ट मधील (मुंबई) एका छोट्याशा सॉफ्टवेर कंपनीत कामाला होतो. आणि रहायला बोरिवलित. बोरीवली ते चर्चगेट असा माझा दररोजचा प्रवास. मुंबईचे आकर्षण कोणाला नाही कंपनी तुन सुटल्यावर घरी जाण्याची घाई कधीच नसायची. लवकर घरी जायचे असे पण काही नसायचे. मुख्य म्हणजे मी रहायला मावशीच्या जुन्या घरात असल्याने तिथे मी एकटाच. म्हणतात ना ‘एकटा जीव सदाशिव’ त्यातली गत होती. कंपनीतुन मला निघायला ७ वाजायचे. आणि बोरिवलित पोहचयाला ८- ८:३० व्हायचे. लोकलला कायम गर्दी. पण कधीही त्याचा तिटकारा वाटला नाही. Continue reading →\n9 प्रतिक्रिया जुलै 31, 2009 जुलै 31, 2009 हेमंत आठल्ये\nआउट ऑफ़ सर्विसए टी म्एच डी एफ सीकोरेगावचिंचवडदेहुपंजाब नेशनल बैंकपुणेकरपूणेपूणे रेलवे स्टेशनबिघाडयूनियन बैंकशिवाजी नगरस्टेट बैंक\nए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक\nपुण्यात ए टी म् चा अर्थ एनी टाइम मिस्टेक असाच होतो. सरासरी १० पैकी ८ ए टी म् मधे काहीना काही बिघाड असतोच. कधी दरवाजा ख़राब, कधी पैसेच येत नाही. कधी कार्डच एक्सेप्ट होत नाही. तर कधी आत गेलेले कार्ड बाहेरच येत नाही. पूणे रेलवे स्टेशन ला ६ ए टी म् आणि ८ मशीन आहेत. या महिन्याच्या सुरवातीला सगळ्या ए टी म् मधे एकाच वेळी बिघाड झाला. प्रत्येकात नव नविन बिघाड. यूनियन बैंकच ए टी म् सगळ घ्यायच पण पैसे येत नव्हते. पंजाब नेशनल बैंकच ए टी म् दरवाजा तर कायम बिघडलेला असतो. कार्ड चुकीचे दाखवायचे. त्याच्या बाजूचे स्टेट बैंकच ए टी म् सगळी क्रिया करायचे आणि पैसे येत नसायचे, पण आपल्या खात्यातून आपण टाकलेली रक्कम वजा व्हायची. Continue reading →\n4 प्रतिक्रिया जुलै 30, 2009 हेमंत आठल्ये\nइडियट हा शब्द ‘सॉरी’ प्रमाणेच भारतात आला. नाही मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही आहे. आज दुपारी कंपनीत नेहमी प्रमाणे मी माझ्या सहकार्य बरोबर जेवायला बसलो. आमच्या कंपनीत माझा एक मित्र आहे, म्हणायला तो ऑफिस बॉय आहे. पण त्याला मी कधीच तस समजल नाही. आणि तो पण कधी तस वागला नाही. त्याचे बोलणे पण तस नाही. नेहमी जेवताना तो त्याच्या डबा तो बाकी सगळ्याना आग्रहाने देतो. त्याच्या मानाने तो तो फारच कमी जेवतो. Continue reading →\nटिप्पणी जुलै 29, 2009 जुलै 29, 2009 हेमंत आठल्ये\nकशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 28, 2009 जुलै 29, 2009 हेमंत आठल्ये\nनियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल\nआजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे स्टेशनलाच जेवण करुयात असा बेत आखला. जेवणही झाल. Continue reading →\n१ प्रतिक्रिया जुलै 24, 2009 हेमंत आठल्ये\nमला त्या ‘भैय्याचा’ अभिमान आहे\nकाल सकाळची ९ वाजता ची लोकल नेहमी प्रमाणे उशिरा पुणे स्टेशनला पोहचली. झाले तिथेच दहा वाजले. कंपनीत लवकर पोहचाव या उदेश्याने मी रिक्षेने जायचे ठरविले. प्लेटफोर्म क्रमांक ६ वर लोकल आल्याने मला ल मेरेडियन च्या बाजूने जाणे सोपे होते. बाहेर एका रिक्षा वाल्याला विचारले “कोरेगाव पार्क चलणार का”. तो हो म्हणाला, आणि मी बसणार तेवढ्यात म्हणाला “फिफ्टी रुपिझ होगा”. त्याने पहिल्यांदी ‘हो’ असे उत्तर दिले. नंतर हिंदी डायरेक्ट . काय करणार पूणेकरांची खोड. Continue reading →\n2 प्रतिक्रिया जुलै 22, 2009 हेमंत आठल्ये\n अहो मी खर तेच बोलतो आहे. लोकलचा प्रवास म्हणाला की त्याबरोबर अनेक गोष्टी आल्याच. या आसनाचा शोध(साक्षात्कार), होण्यासाठी कोणत्याही तपाचा किंवा क्लास, किंवा कोणत्या बुवाची गरज नाही. आता हेच बघा, लोकलची वाट पाहत तुम्ही उभे रहता. कधी गाडीच्या दिशेने, तर कधी सिग्नल्च्या दिशेने बघता ही क्रिया अनेक वेळा होते. आत ही आसनाची पूर्व तयारी. Continue reading →\n2 प्रतिक्रिया जुलै 21, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/fire-inside-mobile-shop-44692", "date_download": "2018-08-20T10:50:26Z", "digest": "sha1:ZKANVNCQ3E77MW6QHATZ5EBLH3G3CTIM", "length": 12714, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fire inside mobile shop मोबाईल शॉपी जळून 9 लाखांची नुकसान | eSakal", "raw_content": "\nमोबाईल शॉपी जळून 9 लाखांची नुकसान\nशुक्रवार, 12 मे 2017\nदेवगड- येथील बाजारपेठेमधील एका मोबाईल शॉपीला आग लागून आतील फर्निचरसह अन्य साहित्य खाक झाले आहे. यामध्ये सुमारे 9 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना काल (ता.10) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.\nदेवगड- येथील बाजारपेठेमधील एका मोबाईल शॉपीला आग लागून आतील फर्निचरसह अन्य साहित्य खाक झाले आहे. यामध्ये सुमारे 9 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना काल (ता.10) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.\nयेथील बसस्थानकाजवळ असलेल्या अनुसया कॉम्प्लेक्‍समधील गाळ्यात एक मोबाईल शॉपी आहे. शॉपी चालवणारे संदीप यादव (रा. श्रीकृष्णनगर, जामसंडे) काल रात्री नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास शॉपीतून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिस यंत्रणा, आसपासच्या नागरिकांसह श्री. यादव यांना दिली. आगीची बातमी कळताच अनेकजण तातडीने जमा झाले. सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानातील साहित्य जळून खाक झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, गुरूनाथ परब, कॉंस्टेबल नितीन शेटये, मिलिंद परब, दादा परब, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.\nशॉपीमधील विविध कंपन्यांचे हॅंडसेट, मोर्बाइलसाठी लागणारे विविध सुटे भाग, दुरूस्ती यंत्रणा, फर्निचर तसेच अन्य साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीमध्ये सुमारे नऊ लाखाची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, कॉंस्टेबल सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुकान गाळ्यामध्ये असल्याने तसेच समोर लोखंडी शटर असल्याने आग आसपासच्या दुकानामध्ये पसरली नाही; मात्र आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य खाक झाले. व्यापाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bajargav-vidarbha-news-ten-youth-drowned-vena-lake-58809", "date_download": "2018-08-20T11:22:51Z", "digest": "sha1:F2YEN2RWJHXIPACXAQ22FVPJU46A5MWW", "length": 13109, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "bajargav vidarbha news ten youth drowned in vena lake वेणा जलाशयात बुडालेल्या सात तरुणांचे मृतदेह सापडले | eSakal", "raw_content": "\nवेणा जलाशयात बुडालेल्या सात तरुणांचे मृतदेह सापडले\nमंगळवार, 11 जुलै 2017\nबाजारगाव/धामना - वेणा जलाशयात काल सायंकाळी नाव उलटून बुडालेल्या दहापैकी सात जणांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेत तीन तरुणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. बेपत्ता असलेल्या अन्य एकाचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.\nबाजारगाव/धामना - वेणा जलाशयात काल सायंकाळी नाव उलटून बुडालेल्या दहापैकी सात जणांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेत तीन तरुणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. बेपत्ता असलेल्या अन्य एकाचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.\nनागपूर - अमरावती महामार्गानजीक वेणा जलाशयात काल नागपूर आणि परिसरातील दहा तरुण सहलीसाठी गेले होते. जलविहार करताना त्यांनी सेल्फीही काढले. शिवाय घटनेची आठवण म्हणून फेसबुक लाइव्हदेखील केला. मात्र, काही वेळाने एकाच बाजूला अधिक भार झाल्यामुळे नाव उलटली. यात नावाड्यासह सर्व जण बुडाले. घटनेची माहिती कळमेश्वर पोलिसांना मिळाली. तब्बल दोन ते अडीच तासाने बचावकार्य सुरू झाले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. रविवारी रात्री साडेनऊपर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, काल राहुल दिलीप जाधव या एकाच तरुणाचा मृतदेह हाती लागला. उर्वरित आठ जण बेपत्ता होते. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. सायंकाळपर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले. अंकित अरुण भोस्कर (वानाडोंगरी), रोशन ज्ञानेश्वर खांडारे (पेठ, काळडोंगरी), परेश राजकुर काटोके (नागपूर) आणि अक्षय मोहन खांदारे यांचे मृतदेह सापडले. बुडालेली नावदेखील सापडल्यानंतर तीनच्या सुमारास प्रतीक रामचंद्र आमडे, तर पाच वाजता पंकज डोमाजी डोईफोडे (नागपूर) याचा मृतदेह पाणबुड्यांनी शोधून काढला. सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता अतुल भोयर याचा ठावठिकाणा लागला नाही.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या वारसांना सरकारकडून नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही घटनास्थळी भेट दिली.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C.html", "date_download": "2018-08-20T11:38:07Z", "digest": "sha1:GVGSTM7JSEHNEO3UJCUCTTIZXGKMMZGS", "length": 22291, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी\nआघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी\nनाशिक, [२९ सप्टेंबर] – राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्य विकासाच्या दृष्टीने चांगलेच माघारले, शिवाय योग्यवेळी मदत न मिळाल्याने हजारो शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोप भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला.\nविधानसभा निवडणुकीतील नंदूरबार मतदारसंघातील भाजपा उमेदवार विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते.\nआपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘अकार्यक्षम प्रशासक’ असा उल्लेख करून नितीन गडकरी यांनी सांगितले की, विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात सहाव्या क्रमांकावर घसरले आहे. एवढेच नाही तर वीजटंचाई, अपुर्‍या सिंचन योजना यामुळे पिके बुडाल्याने दहा हजाराच्यावर शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला.\n‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाने राज्यात भाजपाचे सरकार काम करेल, अशी ग्वाही देऊन गडकरी यांनी सांगितले की, आगामी तीन महिन्यात अमरावती-सुरत या चौपदरी महामार्गाचे निर्माणकार्य सुरू करण्यात येणार आहे.\nमाजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरही टीका करताना गडकरी म्हणाले की, संपुआ शासन काळात कर्जाचा बोजा वाढल्यानेच शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागल्या. विकासाच्या मार्गावर पुन्हा अग्रेसर होण्यासाठी राज्यात १५ ऑक्टोबर रोजी होणार्‍या मतदानात भाजपाला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.\nसंतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nलाखो भाविकांनी केले पवित्र स्नान\nध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमंगळावरही नासाला आढळले दोन एलियन्स\n=ट्रॅफिक सिग्नलचा वापर करताना टिपले छायाचित्र= न्यूयॉर्क, [२७ सप्टेंबर] - मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि भारताचे यान एकामागोमागच या तपकिरी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mazeywaacha.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:19:40Z", "digest": "sha1:6Y5GM6Z4MGFG636LZL4T7GZP7S46ZJR5", "length": 6143, "nlines": 33, "source_domain": "mazeywaacha.blogspot.com", "title": "maaz: साक्ष..", "raw_content": "\nजगात आहे तोवर माज करावा. मेल्यावर कोण मेलं माज करतंय\n\" काय रे, तुला काय वाटतं तुच सांग कोण बरोबर तुच सांग कोण बरोबर\" हे वाक्य ऎकलं की मला धडधडायला लागतं. कारण बहुतेक वेळेला ह्या वाक्यानंतर आई किंवा बाबा, कोणाच्या तरी बाजूने बोलायाला लागतं. त्यांच्या भांडणात हा माझ्यासाठी सर्वात भितीदायक प्रकार. आईच्या बाजूने बोललं, तर बाबा म्हणतात ,\" तुला रोज सकाळी डबा लागतो ना, तू तिच्याच बाजूने बोलणार.\" आता वास्तविक आई त्यांना पण इतकी वर्षं डबा करून देत आहे ह्याचा त्यांना सोईस्कररित्या विसर पडतो. बरं बाबांच्या बाजूने बोललं, तर आई म्हणते, \" हो, बाप लेक एकत्र येणारच. दोघेही गबाळे एकमेकांना पाठिंबा देतात.\" (त्यांची भांडणं ही बहुतेक वेळेला काहीतरी काम विसरल्यावरून, किंवा करायचा आळस केल्यावरुन होतात.) आता मान्य आहे , की मी गबाळा आहे. अगदी मान्य आहे. पण त्याचा ह्या भांडणाची काय संबंध\" हे वाक्य ऎकलं की मला धडधडायला लागतं. कारण बहुतेक वेळेला ह्या वाक्यानंतर आई किंवा बाबा, कोणाच्या तरी बाजूने बोलायाला लागतं. त्यांच्या भांडणात हा माझ्यासाठी सर्वात भितीदायक प्रकार. आईच्या बाजूने बोललं, तर बाबा म्हणतात ,\" तुला रोज सकाळी डबा लागतो ना, तू तिच्याच बाजूने बोलणार.\" आता वास्तविक आई त्यांना पण इतकी वर्षं डबा करून देत आहे ह्याचा त्यांना सोईस्कररित्या विसर पडतो. बरं बाबांच्या बाजूने बोललं, तर आई म्हणते, \" हो, बाप लेक एकत्र येणारच. दोघेही गबाळे एकमेकांना पाठिंबा देतात.\" (त्यांची भांडणं ही बहुतेक वेळेला काहीतरी काम विसरल्यावरून, किंवा करायचा आळस केल्यावरुन होतात.) आता मान्य आहे , की मी गबाळा आहे. अगदी मान्य आहे. पण त्याचा ह्या भांडणाची काय संबंध हल्ली हल्ली मी सरळ असं काही व्हायला लागलं की सरळ ,\" ते तुमचं तुम्ही बघा. उगाच माझी साक्ष काढू नका.\" असं सांगतो. पण तोही उपाय दरवेळी यशस्वी होत नाही. मी गप्प बसलो म्हणजे माझी विरुद्ध बाजुला सहानुभूती आहे असा दोघेही समज करून घेतात. आणि मग ,\" एवढं सगळं ऎकतोयस ना हल्ली हल्ली मी सरळ असं काही व्हायला लागलं की सरळ ,\" ते तुमचं तुम्ही बघा. उगाच माझी साक्ष काढू नका.\" असं सांगतो. पण तोही उपाय दरवेळी यशस्वी होत नाही. मी गप्प बसलो म्हणजे माझी विरुद्ध बाजुला सहानुभूती आहे असा दोघेही समज करून घेतात. आणि मग ,\" एवढं सगळं ऎकतोयस ना मग जरा मत द्यायला काय होतं मग जरा मत द्यायला काय होतं\" हे ऎकायला लागतं. मग ते भांडण त्रिकोणी व्हायला लागतं. जी एकुलती एक मुलं आहेत त्यांना मी काय म्हणतोय हे लगेच कळेल. भावंडं असलं तर सोईस्कर विभागणी तरी करता येते. एक भावंडं आईच्या बाजूने आणि एक बाबांच्या. एकटं असलं ही सोय नाही.\nत्यातून आई एकदा ओरडायला लागली की मागच्या सगळ्या अपराधांची उजळणी होते. मी आईला किती वेळा सांगितलंय ,\" मी आत्ता काय चूक केली आहे त्यावरून ओरड. आधीच्या चुकांबद्दल झालंय आधीच झालंय ओरडून. परत परत नाही ओरडायचं त्याच चुकीवरून.\" तर माझ्या ह्या विधानावरच आक्षेप घेऊन त्यावरून बोलणी सुरू होतात. ह्या सर्वावरून तुम्हाला असं वाटणं सहाजिक आहे की जणू माझे खूप हाल होत आहेत. तसं काही नाहीये, ओरडण्यासारखी परिस्थिती मीच निर्माण करतो हे नाकबूल करून चालणार नाही. पण म्हणून हे काय\nचाफ्या, तुझं लग्न झाल्यावर सम [०,२,४२ वगैरे] मुलं पैदा कर हो\nदोन मुले देखील एकाच पक्षाची बाजू घेतात कारण त्यावरुन त्या मुलांत भांडणे होतात. आई वडीलांच्या भांडणात मुलांची गोची होते हे मात्र नक्की. काही अपवाद सोडल्यास भांडणे वाटतात तितकी कधीच सिरीयसली घ्यायची नसतात(मुलांनी).जेवणाइतकी ती देखील संसाराला आवश्यक असतात.\nएक सीरियस कविता( :D)\nमी लई भारी आहे...\nकानडे शशांक \" भिभेक \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-20T11:20:01Z", "digest": "sha1:YQVK3CDSWKJKJEFY73CYD3DBMJRLDIGH", "length": 16501, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शशी थरुर देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता; त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये- दिल्ली पोलिस - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra शशी थरुर देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता; त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये-...\nशशी थरुर देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता; त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये- दिल्ली पोलिस\nमुंबई, दि. ५ (पीसीबी) – सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी करण्यात आलेले काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या अटकपूर्व जामिनास दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला. शशी थरुर हे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये, असा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलैला होणार आहे.\nजानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी थरुर यांच्यावर कलम ४९८ अ (पतीकडून महिलेचा क्रूर छळ) आणि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थरुर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली.\nदिल्ली पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील अतूल श्रीवास्तव यांनी बाजू मांडली. शशी थरुर हे प्रभावशाली व्यक्ती असून ते तपासात अडथळे आणू शकतात. ते वारंवार परदेश दौऱ्यांवर जातात आणि ते परदेशात स्थायिक देखील होऊ शकतात. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार नारायण सिंह आणि बजरंगी हे दोन नोकर अजूनही थरुर यांच्या घरीच काम करतात. साक्ष फिरवण्यासाठी थरुर त्यांच्यावरही दबाव टाकू शकतात, असे सरकारी वकिलांनी नमूद केले.\nPrevious articleआषाढी वारीला आमचा ‘पांडुरंग’ आमच्या सोबत नसेल; फुंडकरांच्या शोकप्रस्तावावेळी खडसेंच्या भावना\nNext articleशेजाऱ्यांचा छळ केल्याप्रकरणी सलमान खानला नोटीस\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसर्वांनाच आरक्षण पाहिजे; मग मुस्लीम आरक्षणाचे काय \nमेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/interest-rates-cut-rbi-2-1627277/", "date_download": "2018-08-20T11:37:56Z", "digest": "sha1:T32L7MZCIPC5D34UYA5LERH7J3OYPCIH", "length": 12742, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Interest rates cut RBI | व्याजदर कपात टळणार? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nडिसेंबर २०१७ अखेर महागाई दर ५.२१ टक्के नोंदला गेला आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेची आजपासून पतधोरण बैठक\nदेशावरील वाढत्या महागाईचे वादळ पुढील वित्त वर्षांतही घोंघावण्याची शक्यता गृहित धरून रिझव्‍‌र्ह बँक यंदाही, सलग तिसऱ्यांदा व्याजदर कपात टाळण्याची अटकळ आहे. डिसेंबर २०१७ अखेर महागाई दर ५.२१ टक्के नोंदला गेला आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवार, ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीतील निर्णय बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.\nगेल्याच आठवडय़ात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरचे हे पहिले द्विमासिक पतधोरण आहे. चालू वित्त वर्षांतील ते सहावे द्विमासिक पतधोरण असेल. या बैठकीत घेतले जाणाऱ्या आढाव्यात यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींचे चित्र असेल.\nचालू वित्त वर्षांकरिता महागाईच्या ६.७ टक्के अंदाज वर्तविणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेला पुढील वित्त वर्षांत खरिप पिकाला दीडपट अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित केल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची भीती आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून विकास दराबाबतच्या अंदाजाची उत्सुकता उद्योग क्षेत्राला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून व्यापारी बँकांनी कर्जावरील व्याजदर स्थिर ठेवत ठेवींवरील दर काही प्रमाणात कमी करण्यास सुरुवात केली आहे.\nगेल्याच आठवडय़ात अमेरिकी फेडरलच्या मावळत्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनीही स्थिर व्याजदराचे त्यांच्या देशाचे पतधोरण जाहीर केले होते.\nरिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या दोन्ही द्विमासिक पतधोरणात व्याजदराबाबत कोणतेही बदल केलेले नाहीत. ऑगस्ट २०१७ मध्ये यापूर्वीची शेवटची दर कपात करताना रेपो दर ६ टक्के असा गेल्या हा वर्षांतील किमान स्तरावर आणून ठेवण्यात आले होते. अनेक पतमानांकन संस्थांनीही यंदा दर स्थिर राहण्याबाबतची आशाच अधिकतर प्रमाणात व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/the-quotidian-revolution-book-by-christian-lee-novetzke-1619130/", "date_download": "2018-08-20T11:37:52Z", "digest": "sha1:M5PSFLCS4D6H4YUFPEORCWN4T265ZV6M", "length": 36601, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Quotidian Revolution Book by Christian Lee Novetzke | मानव्यशास्त्रातला महाराष्ट्र : देवांच्या जगात मानवांची भाषा! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमानव्यशास्त्रातला महाराष्ट्र : देवांच्या जगात मानवांची भाषा\nमानव्यशास्त्रातला महाराष्ट्र : देवांच्या जगात मानवांची भाषा\nआधुनिक भारतीय भाषांचा विकास इसवी सनाच्या पाचव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान झाला.\nमहाराष्ट्राविषयी जे संशोधनपर लिखाण इंग्रजी भाषेतून आणि प्रामुख्यानं पाश्चात्त्य देशांतून एकविसाव्या शतकात पुस्तकरूपानं आलं, त्याची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा भाग पहिला; ‘ज्ञानदेव आणि चक्रधरस्वामी यांच्याबद्दल आदर राखणाऱ्या’ पुस्तकाबद्दल..\n‘‘कल्पना करा, तुम्ही भारतात आहात. इसवी सन १२९०. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात तुम्ही, तुमचा नवरा आणि मुलं पेरणीसाठी पावसाची वाट पाहताय. तुमच्या शेताजवळच एक मठ आहे, जिथे विद्वान ब्राह्मण तुम्हाला अनाकलनीय असणाऱ्या भाषेत काही पुस्तकं लिहितात; तुमच्या जातीचे लोक सहसा ब्राह्मणांच्या भाषेशी परिचित नसले तरी त्यांच्याशी तुमचा बाजाराच्या सामान्य भाषेत संवाद होत असतो. तुमच्या जमिनीच्या उत्पन्नापैकी एक भाग राज्याला आणि काही भाग या मठाला जात असतो. दुपारचं ऊन फार वाढतं तेव्हा तुम्ही एका डेरेदार वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी जमलेल्या लोकांच्या घोळक्यात शिरता. इथे एक माणूस बसलाय. तो एक विद्वान ब्राह्मण आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि त्याला बाजाराच्या, सामान्य व्यवहाराच्या भाषेत बोलताना ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतं. आणि जरी तो तुमच्या नेहमीच्या भाषेत बोलत असला तरीही त्याचा विषय असामान्य आहे. दु:खापासून मुक्ती आणि मोक्षाविषयी तो बोलतोय. त्याचं बोलणं ऐकताना त्या वडाच्या झाडामागच्या टेकडीआड असलेला तो मठ तुम्हाला नव्यानं जवळ आल्यासारखा भासू लागतो.’’\n– ख्रिश्चन ली नोवेत्झ्की यांच्या ‘द कोटिडिअन रिव्होल्यूशन- व्हर्नक्युलरायझेशन, रिलिजन अ‍ॅण्ड द प्रीमॉडर्न पब्लिक स्फीअर इन इंडिया’ या पुस्तकाची सुरुवात अशी होते. ‘कोटिडिअन’ म्हणजे दैनंदिन, सर्वसामान्य. नोवेत्झ्की हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘रिलिजिअस स्टडीज’ या विषयाचे प्राध्यापक असून वारकरी संप्रदाय आणि मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे गाढे अभ्यासक आहेत. एखादा भक्तिमार्गी किंवा भाषिक समूह कसा आकार घेतो; ऐतिहासिकता आणि स्मृती यांच्यातील परस्परसंबंध कसे घडतात; वसाहतपूर्वकालीन भारतात सार्वजनिक चच्रेचं – इंग्रजीत ज्याला ‘पब्लिक स्फीअर’ म्हणतात- स्वरूप कसं होतं अशा स्वरूपाचे प्रश्न नोवेत्झ्की यांच्या विवेचनाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिसतात. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘रिलिजन अ‍ॅण्ड पब्लिक मेमरी : अ कल्चरल हिस्टरी ऑफ संत नामदेव’ (२००८) या पुस्तकातही त्यांनी संत नामदेवांना केंद्रस्थानी ठेवून वारकरी भक्तीच्या माध्यमातून घडलेल्या सार्वजनिकतेच्या स्वरूपाची चर्चा केली होती. या पुस्तकात ‘ज्ञानेश्वरी’ व ‘लीळाचरित्रा’च्या बारीक वाचनातून आणि यादव राजवटीतील सांस्कृतिक पर्यावरणाच्या चिकित्सेतून मराठी ही एक ‘वाङ्मयीन भाषा’ या अर्थाने राजदरबाराबाहेर, सार्वजनिक चौकात आणि बाजाराच्या तिठय़ावर कशी आकाराला आली, याचं अतिशय वाचनीय आणि अभ्यासपूर्ण विवेचन नोवेत्झ्कींनी केलं आहे.\nआधुनिक भारतीय भाषांचा विकास इसवी सनाच्या पाचव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान झाला. कुठल्याही भूगोलाने नियंत्रित नसणारी, भारतव्यापी मार्गक्रमण करीत असणारी (म्हणून मार्गी) संस्कृत भाषा मागे पडून विशिष्ट भौगोलिकतेने/ देशाने बद्ध असणारी (म्हणून देशी) अशी निरनिराळ्या भारतीय भाषांची सांस्कृतिक व्यवस्था या कालखंडात विकसित झाली. देशी भाषिक व्यवस्थांतून देशी वाङ्मयीन संस्कृतींचा विकास होत गेला. नोवेत्झ्कींचं पुस्तक या देशीकरणाचा वेध घेताना, तिला बहुव्यापी प्रक्रिया मानून – म्हणजे ही प्रक्रिया केवळ वाङ्मयीन नसून सामाजिक, धार्मिक आणि बहुआयामी सांस्कृतिक प्रक्रिया होती हे ध्यानात घेऊन- दैनंदिन सार्वजनिक चर्चाविश्व आणि जातवर्णआदी विषमतांची टीका या देशीकरणाच्या केंद्रस्थानी कशी होती, हे सांगतं. मुख्य म्हणजे, हे सारे ज्ञानेश्वर व चक्रधर या दोन मराठीच्या आदिलेखकांच्या काळातल्या वाङ्मयीन, सामाजिक व राजकीय पर्यावरणाच्या चच्रेतून दाखवून दिलं आहे.\nएकूण तीन भागांत, सात प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकाच्या केंद्रस्थानी वसाहतपूर्व काळातली देशीकरणाची ही बहुआयामी प्रक्रिया आहे. पहिल्या भागात यादवकालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवस्थेची चर्चा आहे, ज्यात नोवेत्झ्की असं सुचवू पाहतात, की आधुनिक महाराष्ट्राच्या ओळखीचा, अस्मितेचा काही एक सुप्त आराखडा यादवकालीन प्रचलित असणाऱ्या ‘मराठे’ नावाच्या संज्ञेत आढळतो. अर्थात, याचा अर्थ जातवाचक नसून, मराठे म्हणजे ‘महाराष्ट्राशी संबंधित’ असा होत असे. पण हा सिद्धांत या पुस्तकाचं प्रमुख प्रतिपादन नाही आणि ते फारशा काटेकोर शिस्तीने मांडलंही गेलेलं नाही. तरीही मुद्दा रोचक आहे, विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातले जातजाणिवेचे इतिहास एकोणिसाव्या शतकातल्या वसाहतवादी धोरणांकडे बोट दाखवणारे असतात, त्यामुळे वसाहतपूर्व काळातल्या ‘मराठेपणा’ची जाणीव निश्चितच अभ्यासण्याजोगी बाब आहे.\nदुसऱ्या भागात मुख्यत: ‘लीळाचरित्रा’चं अध्ययन करून त्यातून देशीकरणाच्या प्रक्रियेचे विविध पलू मांडले आहेत. ‘लीळाचरित्र’ हे चक्रधरांचं आणि पर्यायानं तत्कालीन समाजाचं ऐतिहासिक आकलन करण्याचं साधन आहे. शिवाय तो मराठीतील एक आदिग्रंथ असल्याने तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या धार्मिक, भाषिक व सांस्कृतिक आकलनाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्रा’चा अभ्यास महत्त्वाचा आहे. यातून देशीकरणाची प्रक्रिया केवळ वाङ्मयीन नसून उलट प्राथमिकदृष्टय़ा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय आहे, हे नोवेत्झ्की दाखवतात.\nपुस्तकाच्या तिसऱ्या भागात नोवेत्झ्की ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धाचं बारकाईनं अध्ययन करून देशीकरणाच्या प्रक्रियेतली गुंतागुंत दाखवून देतात : ज्ञानेश्वरी ही स्त्रीशूद्रादींसाठी देशी भाषेत लिहिली गेली आणि देशीकरण एकूणच विषमतेच्या विरोधात असलं तरीही ज्या संस्कृतातून ही आयात होत होती त्यातले वाक्प्रचार, भाषिक संकेत मराठीतही उतरले. त्यामुळे एका बाजूने देशीकरणामुळे मार्गी ज्ञान बहुजनांना खुलं झालं, तर दुसऱ्या बाजूनं देशी भाषेला मार्गीचं कोंदण बसलं.\nदुसऱ्या सहस्रकात जो भारतीय भाषांचा आणि वाङ्मयीन संस्कृतींचा विकास झाला त्या संदर्भात राज्यसत्तेची भूमिका काय होती, हा आणखी एक प्रश्न या पुस्तकात चच्रेला येतो. गेल्या काही वर्षांमध्ये या देशीकरणाच्या प्रक्रियेबाबतचं शेल्डन पोलॉक यांचं त्यांच्या ‘द लँग्वेज ऑफ द गॉडस् इन द वर्ल्ड ऑफ मेन’ या पुस्तकातलं प्रतिपादन – ‘वाङ्मयीन देशीकरणाचा संबंध धार्मिक व्यवस्थेशी नसून, ते मुख्यत: राज्यसत्तेच्या सहकार्याने घडलं; राज्य आणि काव्य यांच्या सहयोगातून संस्कृत सौंदर्यशास्त्राच्या आधारे देशी वाङ्मयीन संस्कृतीला प्रोत्साहन मिळालं’- अतिशय प्रभावी ठरलं आहे. त्याउलट नोवेत्झ्की प्राधान्याने मराठीच्या संदर्भात ही देशीकरणाची प्रक्रिया राजदरबाराबाहेर दैनंदिन सार्वजनिक आयुष्यात-लोकभाषा, सत्ता आणि स्थानिकता या घटकांच्या संयोगातून- आकाराला आल्याचं प्रतिपादन करतात. यादव राजवट (११८९-१३१७) मराठी वाङ्मयीन संस्कृतीबाबत बरीचशी उदासीन राहिली असल्याचं दाखवून नोवेत्झ्की मराठीचा वाङ्मयीन विकास राजदरबाराबाहेर दैनंदिन व्यवहाराच्या क्षेत्रात, भक्ती किंवा धार्मिकतेच्या संवादांतून घडला असल्याचं दर्शवतात. ज्ञानदेव आणि चक्रधरांसारख्या उच्चवर्णीय लेखकांनी राजदरबार किंवा इतर तत्सम उच्चभ्रू संस्थांबाहेर सर्वसामान्य लोकांच्या भाषेत मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा पाया रचला.\n‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’तील नव्या नैतिकतेचा ओनामा आणि जातवर्णादी विषमतांवरची टीका यांतून मराठी भाषेचं सार्वजनिक चच्रेचं विश्व आकाराला आलं. ज्ञानेश्वर आपल्या गीतेवरच्या टीकेत सुरुवातीलाच ती स्त्रीशूद्रादींसाठी रचली असल्याचं सांगतात. चक्रधरांच्या लीळादेखील त्यांचा वर्णविषमतेला असणारा विरोध व्यक्त करतात. असं असूनही नोवेत्झ्की आपल्याला दाखवून देतात, की मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा पाया असणारी ही दोन्ही पुस्तकं यादवकालीन दैनंदिन विश्व आणि त्यातल्या विषमतांची जाणीव बाळगून आणि त्यावर टीका करूनदेखील त्यांची काही प्रमाणात पुनरावृत्ती करतात. आणि तरीही, ही दोन्ही पुस्तकं मराठीसाठी एक नव्या देशी सौंदर्यशास्त्राचं आणि सर्वसामान्यांना खुल्या अशा नैतिक अवकाशाचं सूतोवाच करतात.\nमिशेल फूको आणि मिशेल दे सर्त्यू यांच्या सत्ताविषयक प्रारूपांचा उपयोग करून, मार्गी आणि देशी व्यवस्थांचं परस्परावलंबी स्वरूप दाखवून देऊन, नोवेत्झ्की देशीकरणाच्या प्रक्रियेला नव्या इतिहासाचं सूचन असं न मानता, वाङ्मयीन इतिहासातली सलगता मानतात. शिवाय ही प्रक्रिया मूलभूत अर्थानं सामाजिक आणि सांस्कृतिक आहे आणि ज्या सामाजिक-धार्मिक व्यवस्थेद्वारे हे देशीकरण मराठीत घडून येतं त्यातही संस्थात्मक धार्मिकरचना (मठ, मंदिरे इत्यादी) या देशीकरणाला अनुकूल आहेतच असं नाही. तरीही मराठीतल्या देशीकरणाला धार्मिक/भक्ती परंपरेने चालना दिली आणि सामाजिक विषमतांना सार्वजनिक चच्रेचा विषय बनवलं असंही स्पष्ट करतात. एकंदरीत नोवेत्झ्कींची देशीकरणाची चर्चा सत्ता, भाषा आणि टीका यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश पाडताना, देशीकरण हे अनेकानेक परस्परविरोधी अशा प्रक्रियांचे फलित आहे याचं अतिशय उत्तम भान देते.\nनोवेत्झ्कींच्या पुस्तकातली आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे अतिसंवेदनशील मंडळींसाठी नमनाआधीच दिलेला माफीनामा परत परत ते सांगत राहतात, की मला ज्ञानेश्वर आणि चक्रधर यांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि मला चुकूनही कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. आणि आजच्या काळात हे निवेदन अप्रस्तुत आहे असं कोण म्हणेल परत परत ते सांगत राहतात, की मला ज्ञानेश्वर आणि चक्रधर यांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि मला चुकूनही कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. आणि आजच्या काळात हे निवेदन अप्रस्तुत आहे असं कोण म्हणेल पण आनंदाची बाब म्हणजे, नोवेत्झ्कींचं पुस्तक अतिशय आदरपूर्वक आणि तरीही तितकंच चिकित्सक आणि सर्जक अशा समीक्षेचा उत्तम पुरावा आहे. त्यामुळे हे एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अतिशय वाचनीय पुस्तक अधिकाधिक प्रमाणात वाचलं जायला हवं.\nलेखक कोलंबिया विद्यापीठाचे विद्यार्थी असून ‘आधुनिक महाराष्ट्राची संकल्पना : वैचारिक आणि सांस्कृतिक इतिहास, १८९९ ते १९६६’ या विषयावरील पीएच.डी.चा प्रबंध लिहीत आहेत.\nहोय, ‘हस्तिदंती मनोऱ्यातून’; पण..\nया सदरातून येतं वर्षभरआपण गेल्या १७/१८ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्रविषयक संशोधनात्मक निवडक पुस्तकांचा परिचय महिन्यातून एकदा करून घेणार आहोत. अर्थात, हे महाराष्ट्राविषयीचं समकालीन ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय संशोधन पूर्णपणे इंग्रजीत आणि बहुतकरून परदेशी विद्यापीठांत होतंय. सत्तर वा ऐंशीच्या दशकात जेव्हा महाराष्ट्रातल्या चळवळी ऐन भरात होत्या तेव्हा निव्वळ अकादमिक/ विद्यापीठीय स्वरूपाच्या चिकित्सेला किंचितशा हेटाळणीच्या सुरात ‘हस्तिदंती मनोऱ्यातली चर्चा’ मानलं जाई. हे विशेषण आजही फारसं अप्रस्तुत ठरेल असं नाही. विशेषत: केवळ इंग्रजीत आणि परदेशात चालू असलेलं भारतविषयक ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय संशोधन काळ आणि अवकाश या दोन्ही अर्थानं काहीसं खरोखरच दूरस्थ आहे आणि अर्थव्यवस्था, राज्यसत्ता, वर्ग, लिंगभाव (जेण्डर) किंवा लैंगिकता अशा जागतिक स्वरूपाच्या कोटीक्रमांचा (कॅटेगरीज) अभ्यास करताना भारतीय – आणि महाराष्ट्रीय – कालावकाशाबद्दल काही आनुषंगिक सद्धांतिक मांडणी करणं, असं या संशोधनाचं स्वरूप राहिलंय. खेरीज हे सगळं चर्चाविश्व भारतीय भाषांच्या वैचारिक अवकाशापासून पूर्णत: तुटलेलं आहे. किंबहुना, आजचं वसाहतोत्तर अकादमिक वैचारिक विश्व कधी नव्हे इतकं एकभाषिक आणि भारतीय भाषांपासून दुरावलेलं आहे. पण तरीही ते अभ्यासपूर्ण, लक्षणीय आणि मननीय आहे. दूरस्थतेमुळे ज्ञानक्षेत्रात आवश्यक असणारी एक तटस्थताही या संशोधनात काही प्रमाणात दिसून येते. त्यामुळे, या हस्तिदंती मनोऱ्यातून महाराष्ट्र कसा दिसतो, हे पाहणं उद््बोधक ठरेल.\nया सदरातून महाराष्ट्रातली वारकरी परंपरा, दलित चळवळ, इतिहास संशोधनाची परंपरा, एकोणिसाव्या शतकापासून नियतकालिकं आणि वर्तमानपत्रांतून खुला झालेला सार्वजनिक चच्रेचा अवकाश, मराठी नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून झालेली लिंगभावाची जडणघडण, महाराष्ट्राच्या आर्थिक रचनेचे ऐतिहासिक आधार.. अशा अनेकानेक विषयांवरची पुस्तकं आपण पाहू. अर्थात, त्यावर साद्यंत चर्चा जरी नाही झाली, तरी त्यातून एकूण समकालीन पाश्चात्त्य अकादमिक विश्वात चालू असलेल्या महाराष्ट्रविषयक संशोधनाच्या स्वरूपाचा एक व्यापक परिचय आपल्याला होईल, अशी आशा करू या.\nलेखक : ख्रिश्चन ली नोवेत्झ्की\nप्रकाशक : पर्मनंट ब्लॅक (भारतीय आवृत्ती)\nपृष्ठे : ४३२, किंमत : ८९५ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/creek-premna-coastal-premna-1630688/", "date_download": "2018-08-20T11:37:48Z", "digest": "sha1:SJVMDLQZSCQ7T54TURPJ6XKCUEMO2SSR", "length": 15235, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Creek Premna Coastal Premna | पिंपळपान : ऐरण | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nपान दोन्ही अंगास गुळगुळीत, फुले हिरवट पांढरी व तुऱ्यांनी येतात.\n‘‘तर्कारी फटुका तिक्ता तिथोष्णाऽ निलपाण्डुनुत\nशोथश्लेष्माग्निमान्द्यामविबन्धांश्च विनाशयेत्॥ (ध. नि.)\nऐरण, अरणी, अग्निमन्थ, गनीकारिका या विविध संस्कृत नावांनी ओळखला जाणारा वृक्ष सर्वत्र आढळतो. मराठीत त्याला ‘नरवेल’ अशी ओळख आहे. नरक्या ही वनस्पती अगदीच भिन्न आहे. काहीजण ऐरण आणि तर्कारी हे एकच आहे, असे समजतात. पण दोन्ही वनस्पती भिन्न आहेत. गुजरातमध्ये मोटी अरणी आणि नानी अरणी अशा दोन प्रकारची ऐरण वनस्पती सांगितली आहे. हे लहान झाळकट झाड असून, त्यास पावसात फुले येतात. याचे खोड आखूड व फांद्या पुष्कळ असून, खाली लोंबतात. साल उदी रंगाची व गुळगुळीत, पाने समोरासमोर, लांब देठयुक्त साधारण हृदयाकृती असून, पुढचे टोक कातरलेले असते. पान दोन्ही अंगास गुळगुळीत, फुले हिरवट पांढरी व तुऱ्यांनी येतात. फळ काळे व वाटाण्याएवढे; झाडास एक प्रकारचा दर्प येतो. रुची आमसर आणि कषाय असते. मूळ आणि पाने औषधात वापरतात. नरवेल कटू, उष्ण, तिक्त, शोथघ्न, वातहर, दीपन, श्लेष्मघ्न, ज्वरघ्न आणि गर्भाशयास अवसादक आहे. हे मूळ दशमुळांत वापरतात.\nनरवेल कफ आणि वातप्रधान रोगांत वापरतात. शोथघ्न म्हणून नरवेल गंडमाळा, सूज यांत पोटात देतात व बाहेरून लेप करतात. वातहर म्हणून सर्व प्रकारच्या वातविकारात, आमवात, मज्जातंतू शूळ, दुखणारी मूळव्याध, इ. रोगांत वापरतात. ज्वरघ्न म्हणून साधारण ज्वर, पाळीने येणारा ज्वर व अंगावर फुटणारा ज्वर उदा. मसूरिकामध्ये देतात. श्लेष्मघ्न म्हणून सर्दी व कफरोगात वापरतात. ऐरण अथवा नरवेल दीपन असल्यामुळे अग्निमांद्य, कुपचन व कुपचनापासून उद्भवलेला उदरवायूमध्ये देतात. पुष्कळ दिवस दिल्याने शरीरातील सर्व क्रिया सुधारून पांडू व इक्षुमह नाहीसा होतो. याची गर्भाशयावर विशेष क्रिया होत असते. गर्भाशयाची संकुचित होण्याची क्रिया या औषधाने बंद पडते आणि संकोचन पीडा कमी होते. हे स्त्रीचा गर्भपात बंद करण्यात अत्युत्तम आहे. याबरोबर शीतल व सुगंधी पदार्थ द्यावेत. नरवेलीबरोबर कमळफूल दिल्यास गर्भपात बंद होतो. अत्यार्तव, पीडितआर्तव व बाळंतपणातील वायगोळय़ात उत्तम कार्य करते.\nवातकफप्रधान फ्ल्यू ज्वरात ऐरणमुळीची साल व सुंठ व हिरडा चूर्णाबरोबर द्यावी. थंडीताप किंवा मलेशियात याच्या पानांचे चूर्ण मिरीचूर्णाबरोबर द्यावे. गोवर कांजिण्यासारख्या विस्फोटक तापामध्ये ऐरण पानांचा फांट द्यावा. गरज पडल्यास ऐरणमुळाचे चूर्ण, सुंठ, डिकेमाली, कडू जिरे यांच्या चूर्णाचा दाट लेप शोथग्रस्त रुग्णाच्या सुजेवर लावावा. नव्याने बाळंतीण झालेल्या स्त्रीच्या पायांवर काही वेळेस सूज येते, त्यावर ऐरणमुळाच्या सालीच्या चूर्णाचा लेप लावावा. पोटात पाणी होण्याची शक्यता असल्यास ‘झट की पट’ ऐरणसालीच्या काढय़ात जवखार मिसळून द्यावा. पोट होऊन पोटाचा घेर लगेच कमी होतो. सोनपाठा, महारूख, महानिंब अशा नावांनी ओळखणाऱ्या वनस्पतींना काही वेळा ऐरण या नावाने ओळखले जाते.\nहरी परशुराम औषधालयाच्या वातगजांकुश या औषधांत ऐरणमुळाचा समावेश आहे.\n– वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/561140", "date_download": "2018-08-20T11:23:18Z", "digest": "sha1:AKY272E34PYXZSNKNZRTRR746NY52D75", "length": 13308, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लाडक्या राजाच्या वाढदिवसासाठी राजधानी सजली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » लाडक्या राजाच्या वाढदिवसासाठी राजधानी सजली\nलाडक्या राजाच्या वाढदिवसासाठी राजधानी सजली\nसातारचे लोकप्रिय खासदार व राजधानी साताराचे जाणते राजे श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या 51 व्या वाढदिनानिमित्त राजधानी सातारा सजली आहे. लाडक्या राजाला दिर्घायुष्य चिंतण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसागर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आतुर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्टवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांसह दिग्गज नेतेमंडळी उदयनराजेंना शुभेच्छा देण्यासाठी साताऱयात डेरेदाखल झाले आहेत.\nआजपर्यंत कधीही एवढा भव्य दिव्य वाढदिवस उदयनराजे प्रेमींनी केला नव्हता. यंदा मात्र सर्व गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक करणारा व रथी-महारथींच्या उपस्थितीत उदयनराजेंचा 51 वा वाढ†िदवस राजेशाहीला साजेशा थाटात साजरा होणार आहे. रात्री 12 वाजल्यापासून फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली होती. जणु काही रात्री पासून राजधानी आपल्या लाडक्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी आतुर झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. तरुणाईने विविध ठिकाणी रात्रीच केक कापून हॅप्पी बर्थडे महाराज, एकच राजे उदयनराजे अशा घोषणांनी शाहुनगरी दुमदुमून टाकलेली दिसत होती. विविध ठिकाणी लावलेल्या फ्लेक्सने राजधानी सातारा उदयनराजेमय होऊन गेलेली दिसत होती.\nसातारचे लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस राजेशाहीथाटात आज शनिवार दि. 24 रोजी साजरा होत आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कोटय़वधींच्या विकासकामांचे भुमिपुजन दिवसभर होणार असून सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. यामध्ये सातारकरांचा जिव्हाळय़ाचा समजला जाणारा कास भिंती उंचीच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना जास्त वेळ नसल्याने कासला न जाता सभास्थानावरच प्रतिकात्मरित्या कास भिंतीचे भुमिपूजन उरकण्यात येणार आहे. तसेच कासच्या रस्ता चौपदरीकरणाचा भुमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सातारकरांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पोवईनाक्यावरील गेड सेप्रेटर, नगपालिका प्रशासकिय कार्यालयाचे भूमिपूजन, शहरातील भुयारी गटर योजना आदी कोटय़वधींच्या विकासकामांचे भूमिपूजन उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे.\nत्यानंतर सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार होणार आहे.\nविविध मंत्री अन् मान्यवरांची मांदियाळी\nया सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयबापू शिवतारे, कृषी व पवनराज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. विजयसिंह मोहिते पाटील, श्रीमंत शिवाजीराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभुराज देसाई, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील, आ. मोहनराव कदम, आ. आनंदराव पाटील, राष्ट्रसंत भैय्युजी महाराज, भारत फोर्ज लि.चे बाबासाहेब कल्याणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, हिंदुराव नाईक निंबाळकर, माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार विलास पाटील उंडाळकर, विक्रमसिंह पाटणकर, मदनदादा भोसले, कांताताई नलावडे, डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिव सपकाळ, प्रभाकर घार्गे, विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, शिवसेने उपनेते नितिन बानुगडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.\nखासदार उदयनराजे भोसले शनिवारी दिवसभर विकासकामांचे भूमिपूजन उरकुन दिग्गज नेतेमंडळींच्या शुभेच्छा सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद मैदानावर स्वीकारल्यानंतर रात्री 8 वाजल्यानंतर जलमंदिर येथे उदयनराजे भोसले नाग†िरकांच्या शुभेच्छा स्वीकारणार असल्याचे खा.श्री.छ. उदयनराजे भोसले मित्रसमुह, राजधानी, सातारा यांनी कळविले आहे. तसेच सातारकरांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.\nनगरपालिकेत समस्यांचा डोंगर- सिद्धी पवार\nकराड परिसरात नाकाबंदी; हजारावर वाहने पकडली\nपालिकेला कोणी नगररचनाकार देता का कोणी\nsपीआरसीच्या अडकित्यात सापडले कोण\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/SARPACHA-SOOD/2138.aspx", "date_download": "2018-08-20T10:26:59Z", "digest": "sha1:MJW2SWA7OWTNIKWRTFWSLPP5PSRNCAEU", "length": 33380, "nlines": 168, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SARPACHA SOOD", "raw_content": "\n\"अर्जुनाची एकूण नावे किती यमाला शाप का मिळाला यमाला शाप का मिळाला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान विंâवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.\nमहाभारत म्हणले की आपल्या डोऴयासमोर कौरव व पांडव वा त्यांचे युध्द आपल्या मना समोर येते. `सर्पाचा सुड` या पुस्तकात `सुधा मुर्ती `ह्यांनी महाभारतातील अनेक न वाचलेल्या कथा सांगितल्या आहेत. जसे की परिशिती राजाची कथा . अश्या अनेक कथा या पुस्तकात आहेत.\nसकाळ १८ मार्च २०१८\nसुधा मूर्ती या गोष्टी वेल्हाळ लेखिका. अनेक लोकांशी बोलण्यातून, कुठल्या प्रसंगातून त्यांना कथांचं बीज दिसतं आणि मूर्ती ते बीज छान फुलवतात. या पुस्तकात त्यांनी महाभारतातल्या अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना कथारूप दिलं आहे. प्राचीन कथांच्या सगरातून त्यांनी काही संदर्भ घेऊन थोडा तर्क लावून, न पटणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून या कथांचं लेखन केलं आहे. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, वेगळी बाजू सांगणाऱ्या या कथा खिळवून ठेवतात. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more\nसुधा मूर्ती यांचे आणखी एक असे रोचक पुस्तक म्हणजे `सर्पाचा सूड`. महाभारतात कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झाले. त्याविषयी तशी बरीच माहिती सर्वत्र मिळते किंवा लहानपणापासून ते आपण ऐकत, बघत आलेलो आहोत. परंतु युद्धाच्या आधी, युद्धादरम्यान असे अनेक प्रसंग घडल, ज्यामुळे महाभारत रंगत गेले. या कथा विस्मयकारक आहेत. एकमेकांमध्ये गुंतलेली नाती, आपापसातील वैर, चांगुलपणा या कथांमधून समोर येतो. अगदी लहान लहान अशा सुमारे ३३ कथा यामध्ये गुंफल्या गेल्या आहेत. यामध्ये अर्जुनाची नानाविध नावे कोणती, यमाला शाप का मिळाला, मुंगुसाने युधिष्ठिराला कसा धडा शिकवला, युद्धाचा शेवट नेमका कसा झाला, या अशा लहान पण कुतूहल जागृत करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यातून मिळतात. अर्जुनाला आपल्याच मुलाकडून मृत्यूला कसे सामोरे जावे लागले, याचेही वर्णन यामध्ये आहे. कृष्णाच्या मुत्सद्दीपणाची चर्चा नेहमीच होते. पण लहान लहान प्रसंगातून त्याचा हा मुत्सद्दीपणा अधोरेखित होतो. प्रत्यक्ष युद्धकाळादरम्यान सुरू असलेली रणनीती अक्षरशः खिळवून ठेवते. कृष्णाचे धोरण पांडवांच्या यशास कारणीभूत कसे ठरले, हे टप्प्याटप्प्याने उलगडते. कौरव, पांडव यांच्या पलीकडे घटोत्कच, हिडिंबा, बार्बारिक, सुभद्रा, अभिमन्यू, बलरामाची मुलगी शशिरेखा यांच्या जीवनातील प्रसंगही यातून समोर येतात. पांडवांसमोर वनवासातील काळात अनेक आव्हाने समोर आली. परंतु त्यांनी ती समर्थपणे पेलली, यात काही जण दुखावलेही. या एकूणच कथा वरदान, शाप, उ:शाप या भोवती फिरताना आढळतात. सद्सद्विवेकबुद्धीने विचार केला तर आजच्या पिढीला यातून अनेक प्रश्न निर्माण होतील, परंतु समाजातील दुष्टप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लोकांना शिक्षेचे, शापाचे भय दाखवणे गरजेचे आहे, असे आपल्या पूर्वजांना वाटत असेल, असे लेखिकेने म्हटले आहे. या कथा फारशा लोकप्रिय नाहीत. परंतु अत्यंत रोचक आहेत. या पुस्तकात जागोजागी सध्याच्या भारतातील घटनांचा उल्लेख करून वर्तमानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. महाभारतात आढळून येणारी स्थळे, गावे आणि सध्याच्या भारतातील ठिकाणे यांचा परस्परसंबंधसुद्धा सूचित केलेला आहे. कुंकरू येथील महामाया मंदिर किंवा राजस्थानातील खाटू श्यामची मंदिर, अशी उदाहरणे यात आहेत. दुष्यंत-शकुंतला यांची पुनर्भेट, भीष्माची ब्रह्मचर्यपालनाची शपथ, आणि त्यातून त्यांचा उद्भवलेला मृत्यू या नाट्यमय घडामोडी यातून उलगडतात. ऋषींनी घेतलेला सूड या कथेतून द्रोणाचार्यांची वेगळी बाजू समोर येते. एकूणच सूडाचं राजकारण यापैकी बहुतांश कथांच्या मुळाशी आहे. या राजकारणातून अनेक नाती विलग झाली. अपरिमित हानी झाली. पांडवांचा वंशज जनमेजयाने हे सूडाचे राजकारण थांबवण्याचा निर्णय घेतला. या कथेने पुस्तकाचा शेवट होतो आणि महाभारतातील प्रत्येक प्रवृत्ती आजही कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या भोवतालीच आहे, असे क्षणभर वाटून जाते. या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:11:59Z", "digest": "sha1:6YU423MDHWGIJ7KYW5JKWA6AUNTE2K5P", "length": 23430, "nlines": 133, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "सिंहकटी फ्रेंच! – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nफ्रान्स म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो आयफेल टॉवर, सडपातळ उंच सुंदर युवती. इथल्या सडपातळ स्त्रीपुरूषांना बघितलं की जगप्रसिद्ध फ्रेंच कुसिनचा विचार मनाला शिवल्याशिवाय राहात नाही. मी गेली जवळपास ११-१२ वर्षे कुटुंबासह पॅरिसमध्ये राहात असल्याने फ्रेंच राहणीमान, आहारविषयक सवयी, आवडी-निवडी इत्यादींशी माझा अगदी जवळचा संबंध आला.\nसरसकट पॅरिसच्या कोठल्याही भागात फेरफटका मारा, आपण ज्यांना स्थूल म्हणतो असे स्त्री-पुरुष दिसणे विरळाच. ह्यांच्या तरतरीतपणाचे, सडपातळ देहयष्टीचे मला कायमच कुतूहल आणि कौतुक वाटत राहिले आहे. यात आनुवांशिकतेचा वाटा आहेच, पण यांच्या आहारविषयक सवयींचा यात खूप मोठा वाटा आहे.\nसुरुवात होते ती अगदी लहान तीन वर्षाच्या मुलांपासून. शाळेच्या कॅन्टीनमध्ये जेव्हा मुले दुपारचे जेवण घेतात तेव्हाच नकळतपणे आहाराचे नियम त्यांच्या अंगी मुरवले जातात. फ्रेंच परंपरेप्रमाणे जेवण कमीत कमी तीन कोर्समध्ये वाढले जाते. सुरुवात होते ती सूप किंवा सलादपासून. मेन कोर्समध्ये नेहमीच मांसाहारी पदार्थ येतो. यात बीफ, पोर्क, चिकनसदृश पक्षी किंवा माशांचा समावेश असतो. छानशा डेझर्टने जेवण संपवले जाते. बरोबर दिला जाणारा ब्रेड मर्यादित प्रमाणातच दिला जातो. ह्यामागे आहारातील कर्बोदकांचे प्रमाण आवश्यक तेवढेच व मर्यादित ठेवणे हे कारण आहे. प्रोटीन्स व विटामिन्सचा फ्रेंच आहारात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ब्रेडबरोबरच्या चीजमधून भरपूर कॅल्शियम मिळते. आणि डेझर्टने गोड खाल्ल्याचा आनंद व समाधान मिळते. डेझर्ट आपल्या गोड पदार्थांच्या तुलनेने अगोडच म्हणावे लागेल. एकंदरीत आहारशास्त्राचा विचार करून रोजचा मेनू ठरवलेला असतो.\nफ्रेंच रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक कोर्सचा पोर्शन खूप छोटा असतो, पण त्या डिशच्या रंगरूपाला जास्त महत्त्व दिलेले दिसते. नाजूक, योग्य आकाराची कटलरी, काटे-चमच्यांची मांडणी आणि प्लेटमधील छोटेसे डेकोरेशन या सगळ्याचा वापर करून पदार्थ आकर्षक केला जातो. मोठ्या जेवणात जसे एखादा समारंभ असो किंवा मित्रांबरोबरचे घरी केलेले जेवण असो, जेवणासाठी कमीत कमी तीन तास राखून ठेवलेले असतात. कधी ही मेजवानी अगदी पाच ते सहा कोर्सेची असू शकते. निवांतपणे जेवणाचा आस्वाद घेतला जातो.\nफ्रेंच वाईन हा तर जेवणातला अविभाज्य भाग आहे. संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की मर्यादित प्रमाणात घेतलेली वाईन दीर्घायुष्य देते. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून फ्रान्समध्ये वाईनचा वापर होतो आहे.\nअशी मेजवानी सोडली तर रोजचा आहार मिताहारच म्हणावा. संध्याकाळी डिनरचा मेनू सूप आणि उन्हाळ्यात सॅलड किंवा थंड सूप, ज्याला गास्पचो म्हणतात. सूपचे अनेक प्रकार आहेत, जसे व्हेजिटेबल किंवा मिक्स व्हेजिटेबल, फिश, चिकन सूप वगैरे. सॅलड तर आवडीप्रमाणे हवे ते घटक पदार्थ घालून केले जाते. जसे वेगवेगळ्या प्रकारच्या सॅलडची पाने, टोमातोस, अवोकॅडो, चीज, अर्तीचोक्स, ऑलिव, अस्पेरागस, मारीनातेद टोमातोस, ड्रायफ्रुट्स, ग्रील्ड भाज्या जसे वांगी, झुच्चीनीच्या ग्रील्ड चकत्या इत्यादी. सॅलडमध्ये हवे त्या फळांचे तुकडेही आपण घालू शकतो. जसे द्राक्षे, अंजीर, पेअर, सफरचंद वगैरे.\nसॅलडमध्ये ब्रेड क्रुम्बज, चिकन किंवा माशांचे तुकडे, शिजवलेला किनोवा, कुसकुस, बुल्घर किंवा दलिया, बॉइल्ड पास्ता घालून पोटभरीचे वन डिश मील केले जाते.\nया सर्व प्रकारात तेलाचा वापर नेमकाच. त्यात ऑलिव ऑइलचा वापर जास्त. सॅलड ड्रेसिंगला वापरलेले कच्चे तेल जास्त आरोग्यदायी असते. आहारात तळण्याचे प्रमाण खूप कमी. मीठ आणि मसाले अगदी नाममात्र. ज्यामुळे मूळ पदार्थाची चव जपली जाते. कच्च्या आणि कमी शिजवलेल्या स्वरूपात खाल्ल्याने जीवनसत्त्वं जास्त टिकून राहतात.\nसॅलड ड्रेसिंग घरी करणे सोपे आहे, पण इथे सुपर मार्केटमध्ये वेगवेगळी सॅलड ड्रेसिंग तयार मिळतात. मुळात ऑलिव्ह ऑइल, व्हिनेगर, थोडी मोहरीची (मास्तर्द) पेस्ट वापरून ही ड्रेसिंग करतात. मग लिंबू रस, ड्राय मारीनेतेद टोमाटो, कांदा, वेगवेगळे हर्ब्स जसे बासिल, ओरेगोन, प्रोवान्स्चे हेर्ब्स वापरून स्वाद बदलता येतो. वरून फ्रेश शिंपडलेले ड्रेसिंग सालाडला खरी चव देते. आवोकॅडो, किनोवा अशा परदेशी आणि हेल्दी घटकांचा इथल्या आहारात प्रवेश झाला आहे.\nसमाजाच्या सर्व स्तरांत हेल्दी खाण्याबाबत चांगली जागरूकता आढळते. कोणताही पदार्थ विकत घेताना त्यातील घटक पदार्थ तसेच फात, प्रोटीन, कृत्रिम पदार्थांचे प्रमाण, कॅलरीज इत्यादी तपासूनच पदार्थ विकत घेतला जातो. जंक फूडची उपलब्धता आणि खाण्याचा कल कमी आहे. मुलांच्या चॅनेलवर दिवसातून पाच वेळा फळे आणि भाज्या खा अशा जाहिराती दिल्या जातात.\nफ्रेंच कुकिंग आपल्यापेक्षा सरळ आणि सुटसुटीत असते. फोडणी देणे वगैरे नसल्याने स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ, नीटनेटके असते. इथला खास ब्रेड, ज्याला बगेत म्हणतात तो तर रोज तयार आणला जातो.\nहा आहार आपल्या भारतीय सवयींपेक्षा खूप निराळा आहे. फ्रेंच लोक कितीही आवडता पदार्थ भूक नसेल, खाण्याची वेळ नसेल किंवा भुकेपेक्षा जास्त खाताना मला दिसलेली नाहीत. लहान मुलांनाही बळजबरीने भरवणे किंवा खाण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणे हा प्रकार दिसला नाही. याउलट शारीरिक अ‍क्टिव्हिटी, वेगवेगळे खेळ यांना खूप महत्त्व आहे, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत जेव्हा एखादी ७० वर्षांची आजी स्कीईंग करताना दिसते किंवा ७५ वर्षाचे आजोबा पूर्ण उत्साहात तासन् तास सायकलिंग करताना दिसतात तेव्हा त्यांच्या फिटनेसचे कौतुक तर वाटतेच, पण ह्यांनी काय खाल्ले असावे हा प्रश्न पडतो \nआहारात प्रमाणित कर्बोदके व फॅट, नियमित शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी, नियमित आणि प्रमाणशीर आहाराच्या वेळा जपणे यामुळे ओबेसिटी, मधुमेह या आजारांचे प्रमाण नगण्य दिसते.\nफ्रेंच जेवणात परंपरेने शाकाहाराची संकल्पना नाही. त्यामुळे माझ्यासारखीला शाकाहारी राहणे, असणे इथे खूप कठीण जाते. रेस्टॉरन्टस्. ब्रास्सेरी (छोटी रेस्टॉरन्टस् जेथे छोट्या डिश मिळतात) आणि बेकरीज जेथे दुपारी सँडविच किंवा इतर झटपट प्रकार मिळतात) मधेही शाकाहारी पदार्थ मिळत नाहीत. पण आहारशास्त्रानुसार मांसाहारी लोकात विटामिन बी १२ ची कमतरता, जी शाकाहारी आहारात जाणवते ती इथे नाही. मांसाहारामुळे भूकही धरली जाते.\nअमेरिकेशी तुलना करता फ्रेंच संस्कृती खूपच वेगळी आहे. फ्रेंच मुलांच्या खाण्याच्या सवयी म्हणजेच अधे मध्ये सारखे खात न राहणे, आवडीचे, फक्त आवडीचे न निवडता सर्व खाणे इत्यादी विषयावर अमेरिकन लेखकांनी / मातांनी तुलनात्मक पुस्तके लिहिली आहेत.\nइंग्लंडच्या विरुद्ध इथे कॉफी कल्चर आहे. कॉफीचेही अनेक प्रकार आहेत. सहसा कॉफी बिनदुधाची असते. आवडीप्रमाणे अगदी २ चमचे दूध किंवा साखर कधी घेतले जाते. इथली जेवणानंतर वा इतर वेळीही घेतली जाणारी एक्स्प्रेस्सो कॉफी तर अगदी थोडी म्हणजे दोनच घोटच आणि कडू असते.\nमाझ्या आवडीच्या फ्रेंच सूपची रेसिपी खाली देते आहे:\n२ मध्यम आकाराचे बटाटे\n२ टेबल स्पून ऑलिव ऑइल\nकृती – एका उंच पातेल्यात तेल गरम करून लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात.\nलीक स्वच्छ धुऊन त्याच्या २-३ इंचाच्या चकत्या कापाव्यात.\nह्या चकत्या तेलावर १ मिनिट परताव्यात.\nबटाट्याची साले काढून, चौकोनी तुकडे करून तेही यावर एक मिनिट परतावेत.\nयावर अंदाजे १.५ लिटर पाणी घालून वरती झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे.\nबटाटे मऊ झाल्यावर थोडे मीठ व मिरीपूड घालावी\nसूप मध्यम घट्ट ठेवावे. आवडेल तसे पाणी थोडेफार कमी जास्त करावे.\nहॅन्ड मिक्सरने हवे तसे मॅश करावे. थोडे थोडे तुकडे तसेच ठेवाल्यने चांगले लागते किंवा पूर्णपणे एकजीव करावे.\nहे सूप इथे थंडीच्या दिवसात तसेच स्प्रिंग ऋतूमध्ये वरचेवर डिनरसाठी बनवले जाते.\n१ पॅकेट रॉकेट लिव्हज\n१ पॅकेट किंवा १२-१५ चेरी टोमॅटोज\n1 पॅकेट पार्मेसान चीजचे छोटे तुकडे\n२ टेबलस्पून पाइन सीडस\nकृती – दोन मोठे चमचे पेस्तो सॉसमध्ये २ चमचे ऑलिव ऑइल आणि मीठ, साखर मिसळावे. १ मोठा चमचा व्हिनेगर घालावे व नीट ढवळून सॅलड सॉस तयार करावा.\nसॅलड बोलमध्ये रॉकेटची पानं, चेरी टोमॅटोज अर्धे कापून, चीजचे तुकडे मिसळावेत. पाइन सीडस् मिसळाव्यात. या बिया थोड्या ऑलिव ऑइलवर भाजून किंवा ऑलिव तेलात काहीवेळ भिजवूनही वापरता येतात.\nएकसारखे मिसळून वरून सॅलड सॉस घालावा आणि एकसारखा मिसळावा.\nशालेय शिक्षण कोकणातील दापोली येथे झाले. त्यानंतर शिक्षण आणि नोकरीमुळे भारतात मुंबई,पुणे,बेंगलोर, हैदराबाद इत्यादी ठिकाणी राहणे झाले.युरोपमध्ये गेली १२ वर्षे वास्तव्य आहे.यातील ११ वर्षे फ्रान्समध्ये पॅरिसला रहात असल्यामुळे फ्रेंच भाषा बोलते,लिहिते आणि वाचते मात्र मराठीवरचे प्रेम यत्किंचीतहि कमी झालेले नाही. एका भारतीय कंपनीसाठी इंजिनीअरिंग क्षेत्रात बिझिनेस मॅनेजर म्हणून काम करते.\nफोटो – अश्विनी दस्तेनवर व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६फ्रान्स खाद्यसंस्कृतीफ्रेंच खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post गुटेन आपेटिट – जर्मनी\nNext Post रेल्वेची खानपान संस्कृती\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2015/10/blog-post_24.html", "date_download": "2018-08-20T11:02:52Z", "digest": "sha1:TBJLFEHAJY7QTVMX5DJPUUDS6YY7PIT3", "length": 9540, "nlines": 280, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: आसमान से टपका ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआसमान से टपका ...\nसोनचाफा खाली गेल्यापासून त्याची रिकामी जागा फार जाणवतेय. रोज सकाळी पहिल्यांदा बागेत डोकावल्यावर बघायची गोष्ट म्हणजे आज चाफ्याला फुल आहे का आता नवं झाड येईपर्यंत परत फुलं नाहीत हे अजून पचत नाहीयेत. त्यामुळे मी बागेत जायचं टाळत होते. कसंबसं झाडांना पाणी घातलं की झालं असं चाललं होतं. आज काही झालं तरी जरातरी विचारपूस करायची बाकीच्या झाडांची असं ठरवलं होतं.\nआजवर इतक्या रिकाम्या कुंड्या कधी नव्हत्या बागेत सद्ध्या बागेकडे जास्त लक्ष देता येत नाहीये आणि कबुतरं फार त्रास देताहेत. त्यात बागेत गेल्यावर चाफ्याची फार आठवण येते. त्यामुळे कितीतरी दिवस काही कुंड्या नुसत्याच पडून आहेत. त्या साफ करायला घेतल्या, तर त्यात एक रोप दिसलं. कसलं असावं हे सद्ध्या बागेकडे जास्त लक्ष देता येत नाहीये आणि कबुतरं फार त्रास देताहेत. त्यात बागेत गेल्यावर चाफ्याची फार आठवण येते. त्यामुळे कितीतरी दिवस काही कुंड्या नुसत्याच पडून आहेत. त्या साफ करायला घेतल्या, तर त्यात एक रोप दिसलं. कसलं असावं हे या चौकोनी कुंडीत अनेक गोष्टी लावून झाल्यात, आणि गेल्या काही महिन्यात कबुतरांनी यात काहीही टिकू दिलेलं नव्हतं. त्यामुळे कसलं रोपटं आहे ते कळेना. शेवटी म्हटलं जरा उकरून बघावं आलं किंवा असा कुठला कंद इथे राहून गेला होता का म्हणून. जरासं उकरल्यावर हे दिसलं:\nकेरातून पडलेली खजुराची बी रुजून झाड आलंय आतापर्यंत तरी या रोपट्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय. पावसाचं जे काही पाणी मिळालं असेल तेवढंच. आणि अगदी थोडं ऊन. टिकेल का हे रोप आतापर्यंत तरी या रोपट्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय. पावसाचं जे काही पाणी मिळालं असेल तेवढंच. आणि अगदी थोडं ऊन. टिकेल का हे रोप कशी काळजी घ्यायला हवी याची कशी काळजी घ्यायला हवी याची जगलंच तर मोठं झाल्यावर कुठे लावता येईल बरं हे\nLabels: छायाचित्र, प्रासंगिक, हिरवाई\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nआसमान से टपका ...\nrestiscrime: थोडा है थोडे कि जरुरत है…३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://gssociety.com/", "date_download": "2018-08-20T10:24:52Z", "digest": "sha1:UTTP5QBFNVC7SD3UB26ZKNQ6XWUF52E3", "length": 8406, "nlines": 78, "source_domain": "gssociety.com", "title": "मुख्यपृष्ठ", "raw_content": "मुख्यपृष्ठ संस्थे विषयी संचालक मंडळ आर्थिक वाटचाल संस्थेच्या योजना जाहिरात व निविदा कार्यालयीन संपर्क\nसंस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देवून त्यांच्या स्वप्नांच्या पंखात बळ दिले. वयस्क आधारवड होऊन क्षणभर विसावण्यासाठी\nसंस्थेचे सतत ‘‘अ’’ वर्ग मिळत असतो. तसेच संस्थेचे ऑडीट मार्च २०११ पावेतो झालेले आहे. भांडवल उभारणी व गुंतवणुक :- संस्था सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्विकारून भांडवल उभारते.\nमुंबई इलाख्यात त्यावेळी पगार दार नोकरांचया च्या चार संस्था स्‍थापन झाल्या होत्या . त्या पेकी एक , पपण खान्देशातील पहिलीच सरकारी नोकराच्यानागरी सहकारी स ंसस्थेची मुहर्तमेढ रोवली गेली . या सस्थेचे कार्यक्षेत्र पूर्व व.\nश्री.महेश विट्ठलराव पाटील यांनी उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला\n\\r\\n\\r\\nजळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळग�...\nग.स.सोसायटीतर्फे कार्यकारी मंडळाचा सत्कार\nयेथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगावतर्�...\nश्री.तुकाराम गोविंदा बोरोले यांनी स्विकारला अध्यक्षपदा चा कार्यभार\n\\r\\n\\r\\nजळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळग�...\nगुणवंत पाल्यांसाठी पारितोषिक योजना\n\\r\\n \\r\\n \\r\\n \\r\\nयेथील जळगाव जिल्हा राज्य शासकीय कर्मचार सहकारी...\n१०९ वा वार्षिक अहवाल सन २०१७-२०१८\nग स सोसायटी च्या संकेत स्थळा वर आपले स्वागत आहे...\nपृथ्वीलाही सुचक स्वप्ने पडावीत त्या प्रमाणे काही सदगृहस्थांना सहकाराची भव्य स्वप्ने पडलीत. सन १९०६ मध्ये सरकारी कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे त्या वेळच्या खान्देश विभागाची कामकाजची सुसंगती निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन सरकारने पुर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे खान्देशचे दोन भाग केले. धुळे येथील मुख्य वेंâद्राची विभागणी होऊन पुर्व खान्देश जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव येथे करण्यात आले.\nशासनातील कार्यालयीन कामकाजाच्या विभागणी बरोबर नोकर वर्गाची देखील विभागणी होऊन बराचसा नोकर वर्ग धुळ्यावरून जळगाव येथे बदली होऊन आला. या बदली होऊन आलेल्या\n१) संस्था कर्मचार्‍यांना दरवर्षी पोटनियम नं ४८ चा ३ नुसार ८.३३ % एवढा बोनस देते.\n२) कर्मचार्‍यांच्या पगारातुन संस्थेचा पोटनियम ६४ नुसार दर महा. १२ % एवढा प्रा. फंड कपात केला जातो. संस्था त्यात तेवढीच रक्कम भरते.\n३) कर्मचार्‍यांना निवृत्ती नंतर शेवटच्या दिवशी ग्रॅज्युईटी (उपदान) दिली जाते.\n४) कर्मचारी कल्याण निधी योजना असुन त्यात हुद्द्यानुसार रू.२० ते ३० एवढी दरमहा कर्मचार्‍याकडून कपात केली जाते संस्था तेवढीच रक्कम जमा\n१) जामिन कर्ज: सभासदांना २ जामिनावर जमा वर्गणी अधिक रू. १,४०,०००/ एवढे कर्ज तात्काळ दिले जाते; त्याचा व्याजाचा दर ११ % असतो.\n२) वर्गणीचे आतील कर्ज : सभासदांच्या जमा वर्गणी एवढे तात्काळ दिले जाते.व्याजदर८ %.\n३) विशेष कर्ज : सभासदांना २ जमिनावर रू. २,८०,०००/ पर्यंत कर्ज दिले जाते. त्याचा व्याजदर १३ % असतो.\n४) मोपेड कर्ज : सभासदांना दुजाकी पाहन खरेदीसाठी १३ % दराने पत पुरवठा केला जातो. वरील पतपुरवठा करतांना सभासदांची कर्ज फेडीची क्षमता\nफ़ोन क्र. :०२५७-२२२४३१४, २२३३१६९.\nफॅक्स :०२५७ - २२३३५४०\nजळगांव जिल्हा सरकारी नोकरांची\n२८४, बळीराम पेठ, जळगांव-425001,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/mavalnews", "date_download": "2018-08-20T11:34:07Z", "digest": "sha1:VVDTTPABZDSCGISCHTOVAY4MHCV7UQ65", "length": 9141, "nlines": 110, "source_domain": "weeklyamber.com", "title": "मावळ वार्ताहर \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >>\n1\t सकल मराठा मोर्चा - मावळात 100 टक्के बंद Pragati\t 5\n2\t वराळेच्या भैरवनाथ विद्यालयात विज्ञान प्रदर्शन Pragati\t 2\n3\t गळफास घेऊन आत्महत्या Pragati\t 1\n4\t गळफास घेऊन आत्महत्या Pragati\t 4\n5\t शाळेसाठी पायाचे पडताहेत पिटके \n6\t तोलानीच्या सहकार्याने साकारत आहे उद्यान Pragati\t 2\n7\t कान्हे फाटा रेल्वे फाटकावर उड्डाणपूल हवा Pragati\t 5\n8\t रस्ता म्हणजे खड्डेच खड्डे अन् तळीसुद्धा \n9\t मयूर ढोरे यांना वडगाव-कातवीच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान Pragati\t 16\n10\t कुंडमळ्यात सुट्टीदिवशी पोलीस बंदोबस्त Pragati\t 12\n11\t वडगाव-मावळ नगरपंचायत निवडणूक मतमोजणी 20 जुलैला - निकालाकडे लक्ष Pragati\t 17\n12\t पवना, आंद्रा, वडिवळे धरणे फुगू लागली Pragati\t 16\n13\t मावळी तरुण वळतोय कृषि-पर्यटन व्यवसायाकडे Pragati\t 12\n14\t मावळी तरुण वळतोय कृषि-पर्यटन व्यवसायाकडे Pragati\t 13\n15\t वडगाव नगरपंचायतीच्या प्रचाराचा धूधडाका Pragati\t 15\n16\t पवना धरणात 21.46 टक्के पाणीसाठा Pragati\t 17\n17\t गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप Pragati\t 25\n18\t निधीची कमतरता नाही - आ. बाळा भेगडे Pragati\t 26\n19\t आता लक्ष तारखेकडे Pragati\t 42\n20\t मावळात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा Pragati\t 45\n21\t ध्येयवादी तरुण भर उन्हात गाळताहेत घाम\n22\t संताजी महाराज रथाला वायकर यांची बैलजोडी Pragati\t 51\n23\t तेरा हजार रुपये सापडलेज्याचे त्याला परत केलेज्याचे त्याला परत केले\n24\t येणारे दिवस मावळ तालुक्याच्या विकासाचे शेतकर्‍यांनो, वडिलोपार्जित जमिनी विकू नका Pragati\t 48\n25\t वंचित, गरजूंचा शोध घ्या\n26\t जेसीबी व्यावसायिकाचा वडगावमध्ये खून Pragati\t 42\n27\t माहिती अधिकार मंचातर्फे जाहीर निषेध Pragati\t 53\n28\t मावळात एसटी थांब्यांना शेड नाही Pragati\t 53\n29\t मोटरसायकलची ठोकर - दोघे ट्रकखाली ठार Pragati\t 65\n30\t इंदोरीच्या ग्रामसभेत बेदखल तक्रारींवरून ग्रामस्थांचा प्रश्नांचा भडीमार Pragati\t 56\n31\t इंदोरीच्या ग्रामसभेत बेदखल तक्रारींवरून ग्रामस्थांचा प्रश्नांचा भडीमार Pragati\t 54\n32\t पंग लाभार्थींना इंदोरीमध्ये धनादेश वाटप Pragati\t 70\n33\t वारकरी आध्यात्मिक संस्कार शिबिराचे मोफत आयोजन Pragati\t 53\n34\t जीवनविद्या मिशनच्या ग्रंथदिंडीचे इंदोरीत स्वागत Pragati\t 53\n35\t सामाजिक तेढ दूर करण्यासाठी संयुक्त शिवजयंती-भीमजयंती - सुनील शेळके Pragati\t 50\n36\t पंचमुखी मारुती मंदिरापासून एमआयडीसीकरिता नवा रस्ता Pragati\t 51\n37\t ‘हाइक अँड बाइक’ शर्यतीमध्ये साडेसातशे सायकलपटू सहभागी Pragati\t 56\n38\t राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी घोटकुले Pragati\t 56\n39\t मावळातील गटबाजी समूळ नष्ट करा - अजित पवार Pragati\t 57\n40\t अल्प पेन्शनधारकांकडे लक्ष द्या Pragati\t 54\n41\t सरपंच पोलीस पाटलांचा अजब कारभार Pragati\t 54\n42\t कडजाईातेच्या दर्शनाला भाविकांच्या रांगा Pragati\t 51\n43\t उर्से टोल नाक्याजवळील लोखंडी कठडे चोरीला - अपघाताचा धोका Pragati\t 50\n44\t सुदुंबरे गावातील विकासकामांची उद्घाटने Pragati\t 49\n45\t दादू इंदोरीकर अनाथ कल्याण केंद्रास 25 हजारांची देणगी Pragati\t 50\n46\t द्रुतगतीवरील पुलांवर वाहनांचा धोकादायक ठिय्या Pragati\t 48\n47\t खांडभोर गुरुजींचे निधन Pragati\t 57\n48\t घोरवडेेशरचा पाणीपुरवठा दोन आठवड्यापासून बंद Pragati\t 57\n49\t पाटीलकी मिळाली खरी, पण काम काय करायचे\n50\t : मावळातील जनसामान्यांची प्रवासी वाहतूकव्यवस्था पूर्ववत सुरू Pragati\t 65\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 246\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4934655963952414173&title=center%20for%20difficult%20cancers%20launched%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:38Z", "digest": "sha1:MMVWWIIBC4AOMORXGQH23QESFL53PUD5", "length": 10368, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुण्यात सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर्सची सेवा उपलब्ध", "raw_content": "\nपुण्यात सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर्सची सेवा उपलब्ध\nपुणे : असाध्य कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णाला व्यक्तिसापेक्ष उपचार पद्धती उपलब्ध करून देणारे सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर्स (सी.डी.सी.) पुण्यात सुरू झाले आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे, डॉ. अमित भट, या केंद्राच्या प्रमुख डॉ. दर्शना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\nया केंद्राबाबत अधिक माहिती देताना डॉ. दर्शना पाटील म्हणाल्या, ‘कर्करोग हा जनुकिय म्हणजेच डीएनएमध्ये होणाऱ्या विशिष्ट बदलांमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे एका रुग्णासाठी परिणामकारक ठरलेली पारंपारिक उपचार पद्धती दुसऱ्या रुग्णासाठी गुणकारी ठरेलच असे नाही. अलीकडच्या काही वर्षांमध्ये, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एन.जी.एस.) सारख्या प्रगत आणि अतिसंवेदनशील तंत्रज्ञानामुळे मानवी कर्करोगांच्या जनुकीय शास्त्राविषयी अधिकाअधिक माहिती उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाची जनुकीय पातळीवर माहिती घेऊन कर्करोगतज्ज्ञ व्यक्तीसापेक्ष उपचार करू शकतात. तसेच, रुग्णाच्या जिवंत कर्करोग पेशींचा अभ्यास करून त्यावर परिणामकारक औषधांची प्रयोगशाळेतच निवड करणे आता शक्य झाले आहे. पारंपारिक उपचार पद्धतींच्या काही मर्यादा आहेत. याउलट, व्यक्तिसापेक्ष उपचाराचा दृष्टिकोन रुग्णासाठी कित्येक पटीने प्रभावशाली ठरतो. त्यामुळे त्या रुग्णाला सर्वात प्रभावशाली असणारा उपचार निवडता येऊ शकतो. रुग्णावर होणारा अनावश्यक औषधांचा भडिमार व त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.’\n‘प्रिसिजन ऑन्कॉलॉजीद्वारे उपलब्ध होणारी उपचार पद्धती ही पूर्णतः मॉलेक्युलर टेस्टशी निगडीत असून, ती रुग्णाच्या जिवंत कर्करोग पेशी आणि रक्ताच्या नमुन्यावर संशोधन करून दिली जाते. जे कॅन्सर पेशंट कोणत्याही उपचारांना दाद देत नाहीत अशा रुग्णांकरिता संस्थेने यशस्वी उपचार पद्धती उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या कर्करोग रुग्णामध्ये वारंवार उपचार करूनही यश आले नाही किंवा जिथे कॅन्सर पुन्हा निर्माण झाला आहे किंवा थेरपी यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे, अशा पेशंट्सना सी. डी. सी.मार्फत सुचविलेल्या उपचाराद्वारे चांगले यश मिळाले आहे. ज्येष्ठ कॅन्सर तंत्राच्या देखरेखीखाली दिली जाणारी ही उपचारपद्धती जगातील प्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये क्लिनिकल चाचण्यांद्वारे सिद्ध झालेली आहे’, असेही पाटील यांनी नमूद केले.\n‘कुटुंबाच्या पाठिंब्यानेच महिला होतील स्वयंसिद्धा’ ‘इंडस’तर्फे भिंतींवर कर्करोग जागृती संदेश ‘सी-डॅक’ देणार कर्करोग संशोधनाला चालना ‘आयपीसी’तर्फे मोफत तपासणी शिबिर ओएनपी रुग्णालयात विविध उपक्रम\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sharad-pawar-pasha-patel-politics-121543", "date_download": "2018-08-20T10:56:49Z", "digest": "sha1:CETQHXD2JFPP3ORWQV5XCHWTIJTKA5N7", "length": 12773, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sharad pawar pasha patel politics शरद पवार यांचीच नियत खोटी - पाशा पटेल | eSakal", "raw_content": "\nशरद पवार यांचीच नियत खोटी - पाशा पटेल\nमंगळवार, 5 जून 2018\nपुणे - शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांचीच नियत खोटी आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेवून आयपीएलमध्ये गुंतलेले पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.\nपुणे - शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांचीच नियत खोटी आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेवून आयपीएलमध्ये गुंतलेले पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.\nपवार यांनी संपाबद्दल शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असे वक्‍तव्य केले होते. त्या अनुषंगाने पटेल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली. सध्याच्या सरकारची नियत कशी आहे, याचे मोजमाप करण्यापूर्वी पवार यांनी आपण इतकी वर्षे शेतकऱ्यांच्या नावाने सत्ता भोगली तरी शेतकऱ्यांची अवस्था अशी का झाली, याचे आधी उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.\nते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी २०१३ या एकाच वर्षात किमान तीन हजार १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २००४ ते २०१३ या कालावधीत राज्यात दरवर्षी तीन हजार ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.’’\nकेंद्र आणि राज्य सरकार यांची नियत साफ आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. असे त्यानी सांगितले.\nजनतेमधील पाठिंबा संपुष्टात आल्यामुळे आता पवार शेतकऱ्यांना भडकावून पुन्हा राजकीय महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचा आंदोलनात बळी द्यायचा आणि तापलेल्या वातावरणात स्वतःचे राजकारण साधायचे, हा त्यांचा डाव घातक आहे.\n- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-20T11:37:04Z", "digest": "sha1:B4P4U3VAP5T6NCH54JN72JNEZVRSOKOZ", "length": 23797, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी\nकेवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी\n-अन्यथा कार कंपन्यांवर कारवाई\n-•नितीन गडकरी यांचा इशारा,\nनवी दिल्ली, ८ सप्टेंबर –\nपेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या गाड्यांची निर्मिती करण्याऐवजी केवळ पर्यावरणपूरक गाड्याच तयार करा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाईचा पर्याय तपासावा लागेल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी दिला आहे.\nसिऍम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विजेवर चालणार्‍या गाड्यांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार झाला आहे. त्यात वाहने चार्ज करणार्‍या केंद्रांचा विचार करण्यात आला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.\nसर्व कार कंपन्यांनी २०३० पर्यंत इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करावी. या गाड्या पर्यावरणपूरक असल्याने केवळ त्यांनाच रस्त्यावर चालण्याची परवानगी राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.\nकेंद्र सरकार कोणत्याही स्थितीत तेल किंवा पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या गाड्यांपासून सुटका करू इच्छिते. त्यासाठी २०३० पर्यंतची कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तोपर्यंत कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन वाढवायलाच हवे, असे झाले नाही तर पेट्रोल व डिझेलवर चालणार्‍या आणि धूर सोडून प्रदूषणात वाढ करणार्‍या गाड्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.\nप्रदूषण नियंत्रण आणि इंधन आयतीला वेसण घालण्याच्या निर्धाराशी माझे मंत्रालय वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्याला पर्यायी इंधनाकडे वाटचाल करावी लागणार आहे. मी जे बोलतो ते तुम्हाला आवडणार नाही. पण त्याबद्दल मी तुम्हाला (कार कंपन्यांना) विचारणारही नाही. मी या गाड्या उद्‌ध्वस्त करणार आहे. प्रदूषण, वाहनांची आयात यासारख्या मुद्यांवर माझी भूमिका स्पष्ट आहे. कच्च्या तेलाची आयात घटवणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे धोरण ठरले आहे. ज्या कंपन्या सरकारचे समर्थन करतील, त्या फायद्यात राहतील. पण, ज्या कंपन्या नोटा छापण्यात व्यस्त असतील त्यांना त्रास होईल, असा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिला. (वृत्तसंस्था)\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (27 of 2477 articles)\nवागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’\n►भारतीय लष्कराचा पाकला इशारा, नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी आणि गोळीबाराच्या घटना सातत्याने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-vinod-tawade-talking-about-people-52933", "date_download": "2018-08-20T10:47:24Z", "digest": "sha1:JS36HCOMFLDC4ULQOCJORJNN3PHC2ONL", "length": 12388, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news vinod tawade talking about people नागरिकांना जेवढे फुकट मिळेल तेवढे पाहिजे असते: तावडे | eSakal", "raw_content": "\nनागरिकांना जेवढे फुकट मिळेल तेवढे पाहिजे असते: तावडे\nगुरुवार, 15 जून 2017\nकल्याण: \"आम्हा राजकीय नेत्यांना सगळेच फुकट द्यायची सवय असते. नागरिकही जेवढे फुकट मिळेल तेवढे बरे याच मूडमध्ये असतात\" असे वक्तव्य करून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.\nकल्याण: \"आम्हा राजकीय नेत्यांना सगळेच फुकट द्यायची सवय असते. नागरिकही जेवढे फुकट मिळेल तेवढे बरे याच मूडमध्ये असतात\" असे वक्तव्य करून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.\nकल्याण पश्चिमेचे भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून गोदरेज हिल परिसरात उद्यान साकारण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज (गुरुवार) करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर त्याच्या देखभालीच्या खर्चाबाबत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. कारण आम्हा राजकीय नेत्यांना सर्वच फुकट द्यायची सवय असते आणि नागरिकांनाही जितके फुकट मिळेल तेवढे बरे, असे सांगत तावडे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि टोल नाक्याचे उदाहरण दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहीजे 22 हजार कोटींची, टोल-उपकर भरायचा नाही आणि लोकांना रस्ते तर चांगले पाहिजेत अशा सर्व अडथळ्यांमधून आम्ही अधिकाधिक सोयी सुविधा सामान्य माणसाला पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही तावडे यावेळी म्हणाले.\nश्री कॉम्प्लेक्स परिसरातील तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी निसर्ग उद्यानाचे भूमीपूजनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिक्षण मंडळ सभापती वैजयंती घोलप, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर आदी उपस्थित होते.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-babanrao-lonikar-54104", "date_download": "2018-08-20T10:47:37Z", "digest": "sha1:DOFYG2E5BC62DNEZ6Z3PBGGVG6Z4KOD2", "length": 13906, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news babanrao lonikar जनतेची मानसिकता बदलण्याची गरज | eSakal", "raw_content": "\nजनतेची मानसिकता बदलण्याची गरज\nबुधवार, 21 जून 2017\nपुणे - स्वच्छतेचा संदेश आणि प्रबोधन करण्यासाठी स्वच्छता आणि ग्रामदिंडी काढली जाते. स्वच्छता अभियानामध्ये देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे; परंतु राज्य अद्यापही शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले नाही. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी व्यक्त केले.\nपुणे - स्वच्छतेचा संदेश आणि प्रबोधन करण्यासाठी स्वच्छता आणि ग्रामदिंडी काढली जाते. स्वच्छता अभियानामध्ये देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे; परंतु राज्य अद्यापही शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले नाही. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी व्यक्त केले.\nविधानभवन येथे \"ग्राम विकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने \"संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये \"स्वच्छता व ग्राम सभा' दिंडीची सुरवात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे संचालक डॉ. सतीश उमरीकर आदी उपस्थित होते.\nया वेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कुटुंब कल्याण क्षेत्रातील \"स्वर्गीय आबासाहेब स्मृती विशेष पुरस्कार' (रुपये 30 हजार) कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत उत्तूर, सामाजिक एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (रुपये 30 हजार) सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत पाडळी, \"पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन वसंतराव नाईक' पुरस्कार (रुपये 30 हजार) कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत हेब्बाळ जलद्याल यांना देण्यात आला. विभागस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (रुपये 10 लाख) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील ग्रामपंचायत मान्याची वाडी, द्वितीय पुरस्कार खेड तालुक्‍यातील कानेवाडी आणि तृतीय क्रमांक पुरस्कार (रुपये 6 लाख) सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत अलकुड यांना देण्यात आला. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार यांनी आभार मानले.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-proposal-repay-loan-was-done-mumbai-hudco-56159", "date_download": "2018-08-20T11:18:49Z", "digest": "sha1:2MOWYIE6TMNXCVPRJNDKLIV2ZYVUGL65", "length": 14627, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news The proposal to repay the loan was done in Mumbai- Hudco! कर्जफेडीचा प्रस्ताव ‘मुंबई- हुडको’तच मुक्कामी! | eSakal", "raw_content": "\nकर्जफेडीचा प्रस्ताव ‘मुंबई- हुडको’तच मुक्कामी\nगुरुवार, 29 जून 2017\nदिल्लीला पाठविलाच नाही; महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच\nदिल्लीला पाठविलाच नाही; महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच\nजळगाव - ‘हुडको’च्या कर्जप्रकरणी मंत्रालयात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर महापालिकेने थकीत कर्जासंदर्भात २००४ च्या पुनर्गठनानुसार (रिशेड्यूलिंग) सुमारे ७७ कोटी ४५ लाख रुपये व्याजासह बाकी असल्याचा प्रस्ताव साडेआठ टक्के व्याजदराप्रमाणे तयार केला होता. ‘मुंबई- हुडको’ला आयुक्त जीवन सोनवणे यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर दिल्लीत उद्या (२९ जून) होणाऱ्या ‘हुडको’ संचालकांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता होती; परंतु ‘मुंबई- हुडको’कडून हा प्रस्ताव दिल्लीला पाठविला नसल्याने महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे.\nघरकुल, वाघूर पाणीपुरवठा योजना, रस्ते व व्यापारी संकुलांसह विविध योजनांसाठी तत्कालीन पालिकेने ‘हुडको’कडून १४१ कोटी ३४ लाखांचे कर्ज घेतले होते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्यानंतर काही हप्ते थकले. त्यामुळे कर्जाची २००४ मध्ये पुनर्रचना करण्यात आली होती.\nन्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासन, ‘हुडको’ व महापालिकेच्या झालेल्या बैठकीतून कर्जाच्या २००४ च्या पुनर्गठनानुसार महापालिकेने आतापर्यंत केलेल्या परतफेडीचा तपशील अहवाल महापालिकेतर्फे तयार करण्यात आला आहे. नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात २०११ ते १३ या काळात पैसे न भरल्याने थकीत हप्ते तसेच व्याजासह महापालिकेकडे ७७ कोटी ४५ लाख रुपये बाकी असल्याचे समोर आले. हा प्रस्ताव आयुक्त सोनवणे यांनी शासनाच्या वित्त विभागाचे मुख्य सचिव डी. के. जैन यांना दाखवून ‘मुंबई- हुडको’ला प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव ‘मुंबई- हुडको’ने उद्या (२९ जून) होणाऱ्या बैठकीपूर्वी दिल्ली येथे देणे अपेक्षित होते; परंतु हा प्रस्ताव ‘दिल्ली- हुडको’ला पाठविला गेला नसल्याने उद्या ‘हुडको’च्या संचालकांच्या होणाऱ्या बैठकीत महापालिकेचा विषय येणार नाही. त्यामुळे ‘मुंबई- हुडको’ केव्हा ‘दिल्ली- हुडको’ला प्रस्ताव देईल, त्यावर काय निर्णय होईल, याची प्रतीक्षा महापालिकेला बघावी लागणार आहे.\n‘हुडको’ दोन प्रस्ताव पाठविण्याची शक्‍यता\n‘हुडको’ कर्जाचा २००४ च्या पुनर्रचनेचा नवीन तयार केलेला प्रस्ताव महापालिकेच्या ‘जीआर’नुसार साडेआठ टक्‍क्‍यानुसार काढला होता; परंतु ‘मुंबई- हुडको’ही नऊ टक्‍क्‍यांनुसार कर्जाची रक्कम बाकीचा असल्याचा आग्रही असून, त्यानुसार प्रस्ताव तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महापालिकेचा ८.५० टक्‍क्‍यांचा व ‘हुडको’चा नऊ टक्‍क्‍यांचा, असे दोन प्रस्ताव ‘दिल्ली- हुडको’ला जाण्याची शक्‍यता आहे. नऊ टक्‍क्‍यांप्रमाणे महापालिकेकडे अजून १५ ते २० कोटी रुपये बाकी असल्याचे निघू शकतात.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nतुम्हाला नियमितपणे रक्कम हवीय \nनिवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577869", "date_download": "2018-08-20T11:26:53Z", "digest": "sha1:V4IUWJR76A7ISGZLQKVISSIHO53HKGPP", "length": 9034, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nयेथील करोशी मार्गावर संकेश्वर क्रॉस येथे स्विफ्ट कारला टिप्परने जोराची धडक दिल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. कारमधील विश्वास पांडू व्हनकडवी (रा. सत्ती ता. अथणी वय 32) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर चालक जगदीश शिवपुत्र सरीकर (वय 32 रा. एकसंबा) असे किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.\nविश्वास व जगदीश हे दोघे मित्र स्विफ्ट (क्र. केए 22 सी 5128) कारने बेळगावहून चिकोडीकडे येत होते. सदर वाहन संकेश्वर क्रॉस येथे येताच करोशीहून चिकोडीकडे येणाऱया टिप्परने (क्र. केए 49, 1998) स्विफ्ट कारला जोराची धडक दिली. दरम्यान कारच्या समोरून टिप्पर (क्र. केए 22 ए 9489) जात होता. त्यामुळे अपघातात स्विफ्ट कार दोन्ही टिप्परच्यामध्ये सापडल्याने कारचा चक्काचूर झाला.\nकारची झालेली अवस्था पाहता केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचे प्राण वाचल्याचे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांतून बोलले जात होते. धडक दिलेला टिप्परचालक फरार झाला आहे. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमी दोघांनाही चिकोडी तालुका आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्याधिकारी विवेक व्हन्नोळ्ळी यांनी विश्वास व्हनकडवीवर प्राथमिक उपचार करुन त्यास बेळगाव सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nविश्वास हा बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंग विभागात काम करतो. तो आपल्या मित्राच्या कारमधून चिकोडीस आल्यानंतर तेथून बसने अथणीस जाणार होता. पण मध्येच असा मोठा अपघात झाल्याने त्याला बेळगाव सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला डोके, कपाळ व डाव्या पायास मोठी दुखापत झाली आहे. सदर घटनेची नोंद चिकोडी वाहतूक पोलिसात झाली आहे.\nअपघातात सांगलीचे दाम्पत्य गंभीर\nचिकोडी-अंकली मार्गावर बावान मठ येथे झालेल्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना 22 रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. राजू बाबुराव दिगंबरे (वय 45), सुनंदा राजू दिगंबरे (वय 38 दोघेही राहणार सांगली) असे अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.\nसदर दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन अंकलीहून चिकोडीस येत होते. ते बावान मठ येथे आल्यानंतर दुचाकीसमोर अचानक एक महिला आडवी आली. तिला चुकविण्यासाठी राजू यांनी जोरात ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरून दोघेही खाली कोसळले. यामध्ये राजू यांच्या डोक्यास जबर मार बसला असून सुनंदा यांच्या तोंडाला इजा झाली आहे. सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच दोघांनाही चिकोडी तालुका आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nशहरात डेंग्यूचे आठ रुग्ण ; शहरवासियात धास्ती\nकोगनोळी-करनूर पुलाजवळ ट्रॉली उलटली\nऊस तोडणी सुरू, चारा प्रश्न निकालात\nआचारसंहितेमुळे नवीन रेशनकार्डांचे वाटप स्थगित\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-january-march-2007/", "date_download": "2018-08-20T10:32:13Z", "digest": "sha1:JIBN3RPSDV5L4XUAR54AC77UGUVIKWGL", "length": 5143, "nlines": 78, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (January – March 2007) संपादकीय | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nतुमचा दृष्टीकोन समान असावा\nतुमची स्पंदनं एक व्हांवीत\nतुमची मनं समविचारानी प्रेरित असावीत\nतर मग तुमची संघटनाही बळकट होईल.\nअखिल प्राणिमात्राला विश्वबंधुत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारे चतुर्वेद म्हणजे आपली अस्मिता आणि स्वाभिमान आहे. उपरोक्त उदघृत केलेले वचन हे ऋग्वेदातील असून समाजप्रिय मानवजातीला सतत प्रगतीच्या टप्प्यावर राहण्यासाठी केलेले अचूक व नेमके मार्गदर्शन आहे.\nमाझे मते आपलं कुटुंब हीही एक संघटनाच आहे. कुटुंबाला आपलं मानून त्याचं हित जपणारा, सुख वाटणारा पण दुःखद प्रसंगी आधार देणारा एवंच कुटुंबाचं पालनपोषण करणारा, संपूर्ण पालकत्व स्वतःहून घेणारा हा कुटुंबप्रमुख समाजाचाच एक भाग आहे. कुटुंबाच्या पालकत्वाबरोबरच आपले आप्तेष्ट, मित्रपरिवार, शेजार अशा वाढत्या क्रमानी अंवतीभंवतीचा समाज यांना एक दृष्टीकोन देणं, त्यांची स्पंदन जाणून घेऊन त्याला दिशा देणं आणि मनामानांना आचारविचारांनी एकत्र बांधून ठेवणं याचाच अर्थ त्यांना संघटीत करणं. निरपेक्ष बुद्धीनं केलेल्या कामामुळे मन सुदृढ होते; त्याचा समतोल टिकून राहतो आणि विवेक जागृत होतो.\nआपल्या संघाचा गेल्या २५ वर्षाचा इतिहास पाहता याची प्रचीती कांही प्रमाणात येते. सुमारे २५०० सभासदांची ही संघटना आपल्या ऐन पंचविशीत म्हणजे भर तारुण्यात आहे. समर्थ नेतृत्वाला युवोन्मेषचा आणि महिला गटाचा आश्वासक हात लाभला तर आपली संघटनाही बळकट होईल.\nजानेवारी ते मार्च – २००७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%AC%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-20T11:33:23Z", "digest": "sha1:AZ34LJBTP3KZAGZQD4AVGSM7XEL3W3CH", "length": 28005, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | कॉंग्रेसचे ६आमदार फोडण्याचा केला होता प्रयत्न", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » कॉंग्रेसचे ६आमदार फोडण्याचा केला होता प्रयत्न\nकॉंग्रेसचे ६आमदार फोडण्याचा केला होता प्रयत्न\n=केजरीवाल यांच्यावर यादव यांचा घणाघाती आरोप=\nनवी दिल्ली, [११ मार्च] – देशातील राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्याचा नारा देत राजकारणात उतरलेल्या आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचे स्टिंग करून त्यांना अडचणीत आणण्यात हातखंडा असलेलल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा आज बुधवारी पर्दाफाश झाला. गेल्या वर्षी दिल्ली विधानसभा विसर्जित होण्याची शक्यता लक्षात घेता केजरीवाल यांनी आपचे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसच्या सहा आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला होता. केजरीवाल यांनी या मुद्यावर पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांच्यासोबत विस्तृत चर्चाही केली होती. त्यांच्या चर्चेची ऑडिओ टेपच इंडिया टीव्ही न्यूजने जारी केली असून, यामुळे स्वच्छ प्रतिमेचा आव आणणार्‍या केजरीवाल यांच्या पक्षाचा खरा चेहरा दिल्लीकरांना पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे, या ऑडिओ टेपमधील आवाज केजरीवालांचाच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.\nआपला दिल्ली विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सहा आमदारांची गरज होती आणि हे सहा आमदार कॉंग्रेसमधूनच फोडायचे, अशी योजना केजरीवाल यांनी आखली होती. ही योजना तडीस नेण्यासाठी मनीष सिसोदिया हेदेखील कॉंग्रेस आमदारांच्या सातत्याने संपर्कात होते. आपचे अन्य काही वरिष्ठ नेतेही या कामात व्यस्त होते. कॉंग्रेसच्या सर्वच आठही आमदारांसोबत त्यांनी संपर्क साधला होता. पैसा आणि सरकारमध्ये मंत्रिपद अशा सर्वच ऑफर त्यांना देऊ केल्या. स्वत: केजरीवाल यांनीही या आमदारांच्या भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. या आठपैकी सहा आमदार तयारही झाले होते. पण, अजय माकन, रणदीप सूरजेवाला आणि अ. भा. कॉंग्रेस समितीतील काही वरिष्ठ नेत्यांना या घडामोडीची माहिती मिळाली आणि त्यांनी आपच्या प्रयत्नांना खिळ लावली होती.\nसर्व घडामोडींवर स्वत: केजरीवाल लक्ष ठेवून होते. विधानसभा विसर्जित होण्याआधी कोणत्याही स्थितीत कॉंग्रेसचे आमदार फोडायचेच, असा चंगच त्यांनी बांधला होता. या प्रयत्नांना यश येत नसल्याचे पाहून केजरीवाल निराश झाले होते. तेव्हा गर्ग यांनी त्यांना मोहल्ला पातळीवर सभा आयोजित करण्याचे आणि आपच्या मदतीकरिता समोर येण्याचे जाहीरपणे आवाहन करण्याचा सला दिला. या प्रक्रियेत काही आमदार जर आपल्या बाजूने आले, तर सरकार स्थापन करणे आणखी सोपे जाईल, असे गर्ग यांचे मत होते. मात्र, केजरीवाल यांना हा प्रस्ताव मान्य झाला नव्हता, असेही या संभाषणातून स्पष्ट झाले आहे.\nयादव यांचा ‘लेटर बॉम्ब’\nअरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसचे सहा आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट करणारा ऑडिओ टेप बाहेर आला असतानाच, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी आज बुधवारी आम आदमी पार्टीला आणखी संकटात टाकले आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आणि पक्षात जे काही सुरू आहे, त्यावर शांत राहून विचार करा, असे आवाहन केले.\nआपच्या चार वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर निराधार आरोप लावले आहेत. त्यामुळेच आम्हाला हे पत्र लिहिणे भाग पडले आहे, असे योगेंद्र यादव यांनी पत्रपरिषदेत पत्र जाहीर करताना सांगितले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी केजरीवाल हे कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.\nहे पत्र पक्षाच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर प्रसिद्ध करावे. पक्षात नेमके काय सुरू आहे, याची माहिती दिल्लीसह देशातील जनतेला मिळायलाच हवी. या पत्रामुळे गोंधळून जाऊ नका, शांत राहा आणि गंभीरपणे विचार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nस्वत: माजी आमदार गर्ग यांनीही केजरीवालांसोबतच्या चर्चेचा हा ऑडिओ टेप जारी केला. यामुळे संतप्त झालेल्या आपच्या वरिष्ठ नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केजरीवाल तत्त्ववादी आहेत, असे मला वाटले होते आणि म्हणूनच मी त्यांच्या समर्थनार्थ या पक्षात आले होते. आमदारांची खरेदी-विक्री करण्याकरिता नाही. हा पक्षही इतर पक्षांसारखाच निघाला, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1939 of 2477 articles)\nअरुण शौरी, यशवंत सिन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत\n=ब्रिक्स बँकेचे भावी अध्यक्ष म्हणून एकाचा विचार= नवी दिल्ली, [११ मार्च] - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-20T11:33:11Z", "digest": "sha1:O6C53KZP6IJJ52EKUOGNMKFTTZX64I2F", "length": 23084, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | राज्यातील १६ पक्षांची मान्यता धोक्यात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यातील १६ पक्षांची मान्यता धोक्यात\nराज्यातील १६ पक्षांची मान्यता धोक्यात\n=आयकर विवरण सादर केले नाही=\nमुंबई, [२९ सप्टेंबर] – आयकर विवरण सादर करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्रातील १६ पक्षांची मान्यता धोक्यात आली आहे. या पक्षांची मान्यताच रद्द करण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचाही समावेश आहे.\nआमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष आणि माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही आयोगाच्या रडारवर आहे, हे विशेष राज्याचे निवडणूक अधिकारी सहारिया यांनी याबाबतची माहिती दिली. निवडणूक आयोगाने या पक्षांची मान्यता रद्द केल्यास त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुका लढण्यासाठी कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. आयोगाने २००५ मध्ये नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांचा आढावा घेतला असता, अनेक पक्षांनी दरवर्षी बंधनकारक असलेला वार्षिक लेखापरीक्षण अहवाल आणि आयकर विवरण सादर केले नसल्याचे आढळून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत, आयोगाने या सर्व राजकीय पक्षांना नोटिसा जारी केल्या आहेत. यावर राजकीय पक्षांनी सादर केलेले उत्तर समाधानकारक नसल्याने निवडणूक आयोगाने १६ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे.\nयात खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, रामदास आठवले यांचा रिपाइं, कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती, ऑल इंडिया क्रांतिकारी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी कॉंग्रेस पक्ष, इंडियन मुस्लिम कॉंग्रेस पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी जनता पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, सत्यशोधक समाज पक्ष, शिवराज्य पक्ष, रिपाइं (डेमोक्रॅटिक), महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि जनशक्ती आघाडी पेण या पक्षांचा समावेश आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nसोमनाथ भारती यांना अटक\n=पत्नीचा छळ, हत्येच्या प्रयत्नाचा आरोप= नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] - पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ तसेच हत्येचा प्रयत्न आदी गंभीर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/marathwada/", "date_download": "2018-08-20T10:52:58Z", "digest": "sha1:VEXSALSYZQBMYQQPFIOILZNZ7VG4H5T6", "length": 8298, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मराठवाडा Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nजालना: भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले\nधनंजय मुंडेंना नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का\nशुध्दीवर आल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पहिला प्रश्न, दंगल शांत झाली का\nऔरंगाबाद हिंसाचारावरून शिवसेना-एमआयएमची एकमेकांवर चिखलफेक\nरमेश कराड यांचा निर्णय निवडणुकीनंतर : धनंजय मुंडे\nगोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे...\nऔरंगाबाद हिंसाचारामध्ये काही पोलीस आणि पोलीस अधिकारी गंभीर जख्मी\nलग्नाच्या सहाव्या दिवशी देवदर्शनासाठी गेलेल्या नवरदेवासह, दोघे अपघातात ठार\nपुतणीच्या लग्नासाठी वऱ्हाडाला बोलाविण्यास गेलेल्या काकाचा विहिरीत पडून मृत्यू\nभुजबळांच्या दु:खात चाहत्याने दोन वर्ष दाढी अन् केसाला कात्री लावली नाही\nविप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी\nकॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nखोतकरांचे आव्हान: बाण ‘अर्जुना’च्या हाती आणि वध ‘दानवा’चा होईल\nपरभणीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले\nभाजपासोबत अजिबात युती नाही उध्दव ठाकरेंनी ठणकावले\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/gadar-lagaan-completes-16-years-53118", "date_download": "2018-08-20T11:24:57Z", "digest": "sha1:JJP77HS5ERXZRGQQMJCKGGNOTULHZ6J2", "length": 10642, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gadar Lagaan completes 16 years गदर आणि लगानला 16 वर्षे पूर्ण | eSakal", "raw_content": "\nगदर आणि लगानला 16 वर्षे पूर्ण\nशुक्रवार, 16 जून 2017\nबरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते.\nमुंबई : बरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते. दोन मोठे सिनेमे अशा पद्धतीने एकत्र प्रदर्शित केले जाऊ नयेत असा सूर होता. पण या दोघांनीही तिकीट खिडकीवर अमाप यश मिळवले.\n15 जून 2017 ला हे दोन्ही सिनेमे रीलीज होऊन काल 16 वर्षे झाली. लगान हा सिनेमा आमीरला देण्यापूर्वी आशुतोष गोवारीकरने शाहरूख खानकडे भूवनच्या रोलसाठी विचारणा केली होती. त्याने नकार दिल्यावर दिग्दर्शक अभिषेक बच्च्नकडेही गेला होता. पण या दोघांनी नकार दिल्यावर आमीरने हा रोल घेतला आणि केवळ रोल केला नाही, तर हा सिनेमा प्रोड्यसही केला.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nव्यक्तिरेखा घडण्याचा प्रवास (अक्षय शेलार)\n\"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे \"ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा \"प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या...\nदुधनी येथे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली\nअक्कलकोट - दुधनी ता. अक्कलकोट येथे सकाळी ०९ वाजता गांधी चौक यथील नगर परिषदे समोर भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न डॉ. अटलबिहारी वाजपेयी यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kattaonline.com/2013/08/marathi-story.html", "date_download": "2018-08-20T11:32:51Z", "digest": "sha1:2OFDIFDGLXLKRDKURUG2F4IFBNIDNNZO", "length": 7753, "nlines": 42, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Story: असा गुरु, असा शिष्य", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Story: असा गुरु, असा शिष्य\nगिर्यारोहकांची एक तुकडी एक अवघड शिखर सर करण्यासाठी चालली होती. वाट खूप अवघड व धोकादायक होती. वेळेत शिखरावर पोहोचू शकणार नसल्याची जाणीव होताच सर्वांनी बेस कॅम्पवर परतण्याचे ठरवले. पण एक जिद्दी गिर्यारोहक तसाच पुढे चालत राहिला. शिखर जवळ आले पण तेवढयात अंधार पडला. तरीही तो चालत राहिला व दुर्दैवाने अंधारात पाय घसरून पडला आणि खोल दरीत कोसळू लागला. कोसळत असताना त्याला जाणवले की या प्रचंड उंचीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या देहाच्या चिंधड्या उडणार आहेत. तो जीवाच्या आकांताने ओरडला,\n\"गुरुजी मला वाचवा … वाचवा … \"\nकोसळताना त्याच्या कमरेच्या दोरीमुळे तो अधांतरी लोंबकळू लागला. डोळे विस्फारून पाहिले तरीही खाली अजून किती खोल दरी आहे याचा अंधारामुळे त्याला अंदाज येत नव्हता. त्याने पुन्हा एकदा गुरुजींचा धावा केला. त्या भीषण दरीतील अंधारात त्याचा आवाज घुमला व क्षणार्धात प्रतिध्वनी उमटला,\n\"तुला मी खरंच वाचवावं असं वाटतं काय \n\"होय गुरुजी, मी अत्यंत कळकळीची विनंती करतो, मला वाचवा\"\n\"ठीक आहे\", दरीतून आवाज आला,\" मग तुझ्या खिशातला चाकू काढ आणि कमरेला गुंडाळलेली दोरी कापून काढ.\"\nगिर्यारोहकाला ही सूचना पार वेडेपणाची वाटली. आजूबाजूला हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी होती. पण दोरीला लोंबकळत राहिल्याने जगण्याची थोडीतरी खात्री होती. पण गुरूच्या आज्ञेनुसार कमरेची दोरी कापली तर खोल दरीत कोसळून आपण नक्कीच मरणार या कल्पनेने तो क्षणभर गोंधळला. शेवटी त्याने दोरी कापून शरीराच्या चिंधड्या उडवून घेण्यापेक्षा रात्रभर थंडीत लोंबकळत राहण्याचा पर्याय स्वीकारला.\nसकाळ झाली. ऊन पडले. बर्फ वितळू लागले. गिर्यारोहकांची तुकडी रात्रभर कॅम्पवर न परतलेल्या सहकाऱ्याच्या शोधात बाहेर पडली. थोडयाच वेळात ते त्या शिखराच्या खालच्या भागात पोहोचले. तेथे त्यांना दिसले कि त्यांच्या सहकाऱ्याचा मृतदेह दोरीला लोंबकळत होता आणि जमिनीपासून अवघ्या पाच फूट उंचीवर तो देह थंडीने गारठून थिजलेला होता\nवरील कथेचा भावार्थ असा -\nजेंव्हा आपली बुद्धी चालेनाशी होते तेंव्हा आपण गुरूला शरण जातो. पण एकदा शरण गेल्यानंतर उपदेश मानण्याच्या वेळी पुन्हा आपली बुद्धी चालवण्याचा मोह किंवा स्वसामर्थ्याची व्यर्थ जाणीव धोक्याची असते. सर्व गोष्टींचा विचार करूनच गुरूने मार्गदर्शन केलेले असते. पण समर्पणाऐवजी अहंभाव जागा झाल्यास सर्वनाश होतो\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/584120", "date_download": "2018-08-20T11:25:42Z", "digest": "sha1:DNX5MMLG2K5GAQHMIBTP5BOLONPEIHD5", "length": 10090, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘स्वाभिमानी’ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘स्वाभिमानी’ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\n‘स्वाभिमानी’ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्वाभिमानी विकास आघाडीतील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निवडणुका युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची माहिती, स्वाभिमानी विकास आघाडीचे सचिव व नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nयावेळी नगरसेवक बाळू गोंधळे, नगरसेवक शिवराज बोळाज, हेमंत खंडागळे, माजी नगरसेवक रवि देवळेकर, सॅमसन तिवडे, रेखा पाटील आदी उपस्थित होते. गौतम पवार म्हणाले, खासदार गजानन कीर्तिकर सांगली दौऱयावर असताना त्यांनी शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत निवडणुकांसंदर्भात जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली होती. या पार्श्वभूमिवर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही बैठक पार पडली. या बैठकीत पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सेना सर्व जागा लढविणार असल्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमिवर स्वाभिमानी विकास आघाडी व संभाजी पवार पेमी गटाने शिवसेनेत केला असून पूर्ण ताकदीने या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका संगीता खोत, मनसेचे नगरसेवक दिगंबर जाधव यांच्याशीही चर्चा केली असून ते याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षीय व वैयक्तिक पातळीवर पक्षाच्या भूमिका बदलत आहेत. विविध पक्षांतील नेत्यांनी मिळून स्वाभिमानी विकास आघाडी बनविली होती. स्वाभिमानीतील काही नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. मात्र उर्वरित नगरसेवक शिवसेना या चिन्हावर निवडणुका लढविणार आहेत.\nशिवसेना पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपाबरोबर युती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर युतीसाठी जनता दल व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनाही विचारणार करणार आहे. शिवसेनेचे काही नगरसेवक या निवडणुकीत निश्चितच निवडून आणणार असून सर्वच पक्ष कर्नाटक निवडणूकीचा धडा घेतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी प्रदीर्घ काळ महापालिकेत काम केले आहे. महापालिकेतील दुरवस्थेबाबत हेच दीर्घकालीन सत्ताधारी जबाबदार आहेत. परिवर्तन ही जनतेची इच्छा आहे. पतंगरावांच्या निधनामुळे शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेस विरोधी प्रवाह एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. या युतीबाबत खासदार गजानन कीर्तिकरांसोबत चर्चा केली असून अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असणार आहे.\nशिवसेना नेते संभाजी पवार यांच्या बंगल्यावर शिवसेना पदाधिकाऱयांची याबाबत बैठक पार पडली असून महापालिका निवडणुकींसाठी व्यूहरचना बनविण्यात आलेली आहे. जनतेने महापालिकेत बसून केवळ राजकीय खेळय़ा खेळण्यात धन्यता मानणाऱया नेत्यांना हाकलून चांगल्या लोकांच्या हाती सत्ता द्यावी व परिवर्तन घडवावे, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी संभाजी पवार यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nवाळू चोरीवर नियंत्रण न ठेवल्याबद्दल मंगळवेढय़ाचे तहसीलदार निलंबीत\nसव्वातीन कोटींच्या शौचालय घोटाळा अहवालात गैरप्रकार\nतिहेरी खूनातील दोघी बहिणी पोलीस कोठडीत\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://alllifefun1.blogspot.com/2018/02/blog-post_83.html", "date_download": "2018-08-20T10:59:02Z", "digest": "sha1:LRC7RDUYEJDDD7BNJHJHQTHR4L7RV3CJ", "length": 13906, "nlines": 90, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "🌸🌸 रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा. 🌸🌸", "raw_content": "\n🌸🌸 रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा. 🌸🌸\nसाधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते.\nपरंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय.\nभगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी.\nआपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरूषांची गोष्ट निराळी.\nआपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल.\nखरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा.\nनामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतःदेखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे. शिवाय,\nदेवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हां हां म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल.\n🌸 समाधान हीच खर्‍या आनंदाची खूण आहे.🌸\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/b.b.borkar/word", "date_download": "2018-08-20T11:24:08Z", "digest": "sha1:KCDPN7MWILV6HAQSWW22DV2WPIN3IDQO", "length": 8405, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - b b borkar", "raw_content": "\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nबा.भ.बोरकर - संग्रह १\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबा.भ.बोरकर - चढवू गगनि निशाण आमुचे ...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबा.भ.बोरकर - दिव्यत्वाची जेथ प्रचिती...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\n मांडिले तुला , ...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबा.भ.बोरकर - अनंता तुला कोण पाहु श...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबा.भ.बोरकर - कशी तुज समजावू सांग ...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबा.भ.बोरकर - झिणि झिणी वाजे बीन स...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबा.भ.बोरकर - नाही पुण्याची मोजणी न...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nवाहटळ , वाहडणे इ० पहा .\nमंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:12:09Z", "digest": "sha1:A25I3W4EHXPBDLASB5IONGI2K7GGNQEG", "length": 25858, "nlines": 106, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "दोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nदोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती\nजीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म…..हा लहानपणी जरी फक्त एक श्लोक वाटला तरी हॉस्टेलच्या लाईनमध्ये लागल्यावर जेव्हा ताटात जेवण म्हणून जे काही आलं, ते बघून खरंच ब्रह्मदेव आठवले. दक्षिणेतील त्या शहरात पोळी तर मिळणार नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. त्यामुळे मग भात आणि त्यावर डाळ फ्राय म्हणून सांगण्यात आलेलं वरण आणि सोबत भाजी आणि तूप हा जेवणातला जिव्हाळा झाला.\nकधी कधी त्या स्टीम राईसला बघून वाटायचं की, यावर फक्त घरचं साधं वरण आणि तूप मिळालं तर एखादी पंजाबी मुलगी म्हणून जायची की, यार या भातासोबत घरचा राजमा मसाला हवा होता. कोणीतरी बिहारी म्हणायची की, यावर तर तडकेवाली डाळ आणि सोबत आलू चोखा हवा होता. कोणाला त्यावर चिकन करी हवी होती, तर कोणाला तोच भात माँछेर झोलसोबत हवा होता. म्हणजे एकूणच काय तर एका साध्या भाताबरोबर किती तरी कॉम्बिनेशन फूड करता येईल आणि तेही एकाच देशात मिळणारं एकसारखं अन्य साहित्य वापरून एखादी पंजाबी मुलगी म्हणून जायची की, यार या भातासोबत घरचा राजमा मसाला हवा होता. कोणीतरी बिहारी म्हणायची की, यावर तर तडकेवाली डाळ आणि सोबत आलू चोखा हवा होता. कोणाला त्यावर चिकन करी हवी होती, तर कोणाला तोच भात माँछेर झोलसोबत हवा होता. म्हणजे एकूणच काय तर एका साध्या भाताबरोबर किती तरी कॉम्बिनेशन फूड करता येईल आणि तेही एकाच देशात मिळणारं एकसारखं अन्य साहित्य वापरून विचार करूनच मजा आली.\nदिवाळीनंतर प्रत्येकीसोबत फ्राइंग पॅन आले आणि सोबत आले वेगवेगळे सुगंध. आलू पोस्तोपासून चिंच गुळाच्या आमटीचे. तेव्हा जेवण बनविण्याची माझी मुळातली आवड आणखी वाढत गेली आणि प्रत्येकीला माझी आई जगातली सर्वात उत्तम कूक आहे असं का बरं वाटायचं हे सुद्धा उमगलं. लॉजिक एकच की, लहानपणी जी चव जिभेवर चढते ती आयुष्यभर साथ देते. म्हणूनच कदाचित कितीही सुगरण बायको मिळो, आई-आजीच्या हातची चव प्रत्येक पुरुषाला जास्त सुखावह वाटते.\nखरं तर घरच्या आणि तेही नागपूरच्या बऱ्यापैकी झणझणीत जेवणाची माझी चव मला प्रिय. लग्न झाल्यावर मी मारवाडी जैन कुटुंबात, तिसऱ्या पिढीची थोरली सून आणि पंचविसावी सदस्य म्हणून गेले. कुटुंब व्यवसायाच्या निमित्तानं गेली चाळीस वर्षे पाटण्याला राहाणारं. तिथले सौम्य तिखटाचे, मागचा पुढचा विचार न करता भरपूर तूप ओतलेले पदार्थ ताटात आले, तेही मला अगदी लवकर आपलेसे झाले. कारण पुन्हा तेच. आई- आजीच्या (सासूबाई आणि आजे सासूबाईंच्या) हातची चव आणि त्यांनी चालवलेले लाड. अगदी गेल्या गेल्या जेव्हा मम्मीने विचारलं की, बेटा काय घेणार दूध की शिकंजी तेव्हा दूध कोण पिणार म्हणून मग मी ‘शिकंजी’ म्हणून मोकळे झाले. तेव्हा शिकंजी हा काय प्रकार हे माहिती नव्हता आणि जेव्हा ती शिकंजी पिऊन बघितली तेव्हा कळलं.. ओह इथे निंबू शरबताला शिकंजी म्हणतात.\nइथूनच माझा खवैयेगिरीचा प्रवास दुप्पट वेगाने चालू झाला. आमच्या घरी दिवाळीला सर्वांनी एकत्र येण्याची असलेली पद्धत, त्यामुळे दिवाळीला खरंतर धमाल असते आणि अर्थातच खूप खाणंपिणं. घरात दालबाटी, काजूकतली, मुंग डाळ हलवा, दहीवडा (मुगाचा), परवल बर्फी, बेसन चक्की, गोंद चक्की, मिरची आवळा लुणजी असे राजस्थानी पदार्थ बनतात, तर बाहेर खाऊगिरी करायला जाणारे आम्ही लिट्टी चोखा, आलू कट, भुंजा (बिहारी भेळ), सत्तू अशा पदार्थांवर ताव मारतो. हे पदार्थ खायला आणि करायलादेखील मजेशीर आहेत.\nदिवाळीनंतर चार दिवसांच्या अंतराने छठ हा सूर्योपासनेचा सण येतो. महाराष्ट्रात गणपती आणि बंगालमध्ये दुर्गापूजेला वातावरण असतं, तसंच या सणाला संपूर्ण बिहार भक्तिमय झालेला असतो. त्यावेळी शेजारच्या घरांमध्ये जे पारंपरिक बिहारी पदार्थ बनतात तेही अगदी चविष्ट असतात. थोडक्यात काय, तर या दोन्ही संस्कृती आणि त्यांचं खानपान बरंच ओळखीचं झाल्याने मी घरीही नियमित हे पदार्थ बनवत असते.\nदालबाटी हा पदार्थ अस्सल राजस्थानी पाहुणचाराचा भाग आहे. घरी आलेल्या पाहुण्याने हा पदार्थ अगदी ताटावर झोप येईपर्यंत खावा हा यजमानांचा खास आग्रहच असतो. थोडीशी जाड दळलेली कणिक, त्यात ओवा, मीठ आणि तूप घालून कोमट पाण्याने मळून एक तास मुरत ठेवतात. नंतर सारणासाठी खमंग भाजलेल्या बेसनात बारीक चिरलेली मिरची, लिंबू, तिखट, मीठ ही तयारी करतात. या बाटीला हाताने गोल आकार देऊन त्यात सारण भरलं जातं व त्याला बाटी ओव्हनमध्ये (ज्यात अजूनही बरेच लोक केक तयार करतात ) साधारण मध्यम आकाराच्या सहा ते आठ बाट्या ठेवून बेक करतात. ज्याप्रमाणे विदर्भात पानगे तयार करतात, गोवऱ्या रचून, तशीच थोड्याफार फरकाने, गावात ज्याला मारवाडी भाषेत देसमें म्हणतात, बाटी तयार होते. निश्चितच त्याला गोवऱ्यांचा किंवा कोळशाच्या देशी स्मोकी फ्लेवरने आणखीनच रंगत येत असणार. या बाटीसोबत तूर आणि उडीद मुगाची थोडीशी म्हणजे साधारण दोन वाटी तूर डाळीला दोन चमचे उडद आणि दोन चमचे मूग डाळ वापरून किंचित पातळ असं वरण करतात. त्याला तुपात हिंग, जिरं, मोहरी, लवंग, मिरी आणि थोडं तिखट घालून फोडणी दिली जाते. गरम गरम दालबाटीवर भरपूर तूप घालून कुस्करून खातात. सोबत बिना सारणाची बाटी बनवून त्यावर साखरेच्या पाकाचा भुरका. म्हणजे बुरा घातला जातो. त्यावर तूप ओतून कुस्करलं की चुरमा तयार.\nपरवल बर्फी हा आणखी एक नवीन पदार्थदेखील याच कुळातला. कोवळे परवल सोलून बिया काढून उकळतात. त्यात खवा आणि साखर मळून थोडा सुकामेवा घातला, सुबक असा आकार देऊन वर्ख चढवला, की परवल बर्फी तयार. तोंडी लावायला म्हणून मिरची लुंजी. ढोबळी मिरची गोल कापून लुंजी करतात, त्यात उकळलेल्या आवळ्याच्या किंवा आंब्याच्या फोडी टाकल्या जातात. धणेपूड, जिरं, मोहरी, हिंग, तिखट, बडीशेप पावडर व हळद घालून फोडणी दिला जाणारा हा पदार्थ लांबच्या प्रवासात तग धरून छान साथ निभावतो.\nआता जरा देशाच्या पूर्व दिशेला वळूया आणि बिहारी खाणं काय ते बघूया. प्राचीन इतिहास असण्याऱ्या मगध देशाची राजधानी असणाऱ्या पाटण्याला मी पहिल्यांदा गेले तेव्हा स्टेशनपासून मुख्य बाजारपेठेपर्यंत आणि अगदी मंदिरांपासून घरापर्यंत ठिकठिकाणी ठेल्यांवर दोनच गोष्टी सतत दिसत होत्या – आमिर खान आणि शुद्ध देसी घी मे बनी लिट्टी हीच या शहराची मुख्य ओळख जणू हीच या शहराची मुख्य ओळख जणू या सर्व ठेलेवाल्यांचा ब्रँड अँबेसेडर आमिर खानच का या सर्व ठेलेवाल्यांचा ब्रँड अँबेसेडर आमिर खानच का हा प्रश्न जेव्हा मी चिंतनला (माझा आधीचा मित्र आणि आता नवरा) विचारला, तेव्हा त्याने सांगितलं – आमिर खान कुठल्याशा सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला आणि त्याने ‘बिहार की शान’ लिट्टी चोखा चाखला आणि त्या पदार्थाचा तो फॅन झाला. तेव्हापासून ‘मौर्य लोक’ या फूड मार्केट डेस्टिनेशनमध्ये आमिरला अढळ स्थान आहे. आमिरला का आवडला असेल हा नवखा पदार्थ हा प्रश्न जेव्हा मी चिंतनला (माझा आधीचा मित्र आणि आता नवरा) विचारला, तेव्हा त्याने सांगितलं – आमिर खान कुठल्याशा सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला आणि त्याने ‘बिहार की शान’ लिट्टी चोखा चाखला आणि त्या पदार्थाचा तो फॅन झाला. तेव्हापासून ‘मौर्य लोक’ या फूड मार्केट डेस्टिनेशनमध्ये आमिरला अढळ स्थान आहे. आमिरला का आवडला असेल हा नवखा पदार्थ कारणही तसंच आहे. सत्तूचं सारण असलेल्या वडेसदृश लिट्टीवर जेव्हा सरसोच्या तेलात बनवलेलं आलुवांग्याचं भरीत पडतं, त्यावर कणीदार तुपाची धार सोडतात आणि सोबत ताजं सॅलड देतात तेव्हा प्लेटमध्ये स्वर्गसुखच येतं. मला लिट्टी ही आकारामुळे डालबाटीची थोरली बहीण वाटली; मात्र नंतर कळलं की, लिट्टीचं सारण हे सत्तूचं असतं. आता बिहारी सत्तू म्हणजे काय कारणही तसंच आहे. सत्तूचं सारण असलेल्या वडेसदृश लिट्टीवर जेव्हा सरसोच्या तेलात बनवलेलं आलुवांग्याचं भरीत पडतं, त्यावर कणीदार तुपाची धार सोडतात आणि सोबत ताजं सॅलड देतात तेव्हा प्लेटमध्ये स्वर्गसुखच येतं. मला लिट्टी ही आकारामुळे डालबाटीची थोरली बहीण वाटली; मात्र नंतर कळलं की, लिट्टीचं सारण हे सत्तूचं असतं. आता बिहारी सत्तू म्हणजे काय तर आपल्या सातूच्या पिठाला आणखी खमंग करून त्यात जिरे पावडर टाकली जाते. या पिठात लिंबू, मिरची, मीठ, काळेमीठ आणि बारीक कोथिंबीर घालून लिट्टीचं सारण बनवतात. त्यात राई म्हणजे सरसोचं तेल टाकतात. पाण्याचा हलका हात लावून सारण तयार करतात आणि वड्याप्रमाणे चपटी लिट्टी बनवतात. भाजलेल्या वांग्यासोबत उकडलेले बटाटे मिसळून सरसोच्या तेलात फोडणी दिलेलं भरीत करतात. सोबत चव वाढवायला तूप असतंच. सारण उरल्यास दुसऱ्या दिवशी ते कणकेत भरून पराठे करतात आणि दह्यासोबत नाश्ता म्हणून खातात.\nतिथे आता शहराच्या स्ट्रीट फूडचं बरंच मुंबई- दिल्ली- बंगळूरीकरण झालंय. कारण बरेच लोक शहर सोडून काम किंवा शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर आहेत. ते छठ, दिवाळी अशा सणांना घरी येतात. त्यांना त्या त्या शहरातले पदार्थ इथेही खायला हवे असतात. त्यामुळे अगदी हुबेहूब मुंबईची भेळ, शेव-बटाटापुरीदेखील नाव आणि चवीसकट स्थान मिळवून बसली आहे. पण बिहारी भेळभुंजाही अगदी फर्मास लागते. याच पदार्थाला बंगालमध्ये झालमुरी म्हणतात. आपल्या लाडक्या भेळेपेक्षा यात वेगळेपण काय आहे आपलं भेळेचंच साहित्य. त्यात फरसाण आणि सरसो तेल घालायचं आणि वरून पाणीपुरीच्या पुऱ्यांचा चुरा टाकायचा. झाला लज्जतदार असा झालमुरी किंवा भुंजा हा पदार्थ तयार. आलूकटही तसाच वेगळेपण जपणारा आणि मॅगीपेक्षा लवकर तयार करता येणारा पदार्थ. आलू म्हणजे उकळून घेतलेल्या बटाट्याच्या चौकोनी फोडी जास्त शिजलेल्या पिवळ्या वाटाण्यांमध्ये टाकतात. त्यात भाजलेल्या जिर्‍याची पूड, काळं मीठ, कांदा, थोडी हिरवी मिरची पेस्ट आणि लिंबू टाकून एकत्र करतात. वरून पुरीचा चुरा आणि सुक्या लाल मिरच्या कुस्करून घालतात.\nसत्तू हा तिथे मुख्य आहारातला एक घटक. बिहारी आया सकाळी नाश्त्याला सत्तू पाण्यात घोटतात, त्यात हिरवी मिरची पेस्ट, काळं मीठ, भाजलेल्या जिर्‍याची पूड, मीठ आणि लिंबूरस घालून दोन मिनिटं मुरत ठेवतात. तोपर्यंत कांदा चिरतात. ग्लासात सत्तू टाकून वरून कांदा पेरतात. लज्जतदार, पौष्टिक आणि उष्माघातापासून दूर ठेवणारा हा ‘एकच प्याला’ जिव्हेला तृप्त करणारा आहे. छठ या सणाला ठेकूवा हा गोड पदार्थ प्रसादासाठी करतात. कणकेत गूळ, वेलची पावडर, बडीशेप पावडर मळून, तुपात तळून करतात. या सणाचे उपास कठीण असतात. या उपासाला तीन दिवसांतून एकदाच जेवतात. या जेवणासाठी भिजवलेली चणाडाळ घातलेली आणि बिनमीठाची दुधीची भाजी करतात. सोबतीला गूळ घालून केलेली तांदळाची खीर असते. आणि जाड्याभरड्या पोळ्यासुद्धा. हे कठीण व्रत करणारीची निष्ठा कौतुकास्पदच असते.\nअशी देशाच्या दोन टोकांना असलेल्या राज्यांची खाद्यसंस्कृती, रोजच्या चवीला वेगळेपण आणणारी\nह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पाठ्यक्रम पूर्ण करून काही काळ नोकरी केली व नंतर उपजतच रस असलेल्या वेदिक ज्योतिष्यासारख्या विषयाकडे वळलेय ज्यात रितसर अभ्यास करतेय. वेद, पुराण आणि भारतीय इतिहासात विशेष रुची आहे. शिवाय प्रवासाची अत्यंत आवड आहे ज्यामुळे जिथे जाते तिथली भाषा आणि संस्कृती आत्मसात करायचा सतत प्रयत्न करते. नवनवीन देशी विदेशी पदार्थ करणे ,खाऊ घालणे आणि खाणे हा सर्वात आवडीचा भाग आहे.\nव्हिडिओ – YouTube दाल बाटी फोटो स्त्रोत – विकीपीडिया\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६बिहार खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकराजस्थान खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post बोढिया उडिशा\nNext Post देवभूमीची खाद्ययात्रा – गढवाल\nलेख आवडला. छान वर्णन केलंय\nबिहारी खाद्यसंस्कृतीबद्दल फार नाही वाचायला मिळत, मराठीत तर फारच कमी. म्हणून हे आवडलं. त्यात नुकतंच बनारसच्या वारीत लिट्टी चोखा चाखलं होतं, म्हणून अधिक मजा आली वाचताना.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-actress-krutika-chaudhary-murder-52428", "date_download": "2018-08-20T11:27:06Z", "digest": "sha1:QC4RR5P2X3HDTO72UQSOSA4I4HLYPL44", "length": 12501, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news actress krutika chaudhary murder अभिनेत्री कृत्तिकाची हत्याच; गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nअभिनेत्री कृत्तिकाची हत्याच; गुन्हा दाखल\nबुधवार, 14 जून 2017\nमुंबई - अभिनेत्री कृत्तिका चौधरीच्या (वय 27) मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी (ता. 13) रात्री अंबोली पोलिसांना मिळाला असून, डोक्‍याला इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.\nमुंबई - अभिनेत्री कृत्तिका चौधरीच्या (वय 27) मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी (ता. 13) रात्री अंबोली पोलिसांना मिळाला असून, डोक्‍याला इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.\nकृत्तिका ही मूळची हरिद्वारची रहिवासी होती. लहानपणापासून तिला बॉलिवूडचे आकर्षण होते. सहा वर्षांपूर्वी ती कामानिमित्त मुंबईत आली होती. तिने दोन सिनेमांत कामही केले होते. काही दिवसांपासून अंधेरी-पश्‍चिमेच्या चार बंगला येथील भैरवनाथ सोसायटीत ती एकटीच राहत होती. सोमवारी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा कृत्तिकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. तिच्या डोक्‍याला इजा झाल्यानेच तिचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्‍टरांनी शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.\nकृत्तिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहेत. तांत्रिक माहितीवरून पोलिस तपास करीत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी शेजारील रहिवासी, तिच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी केली आहे. कृत्तिकाने लग्नही केले होते. तिच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असल्याची माहिती अंबोली पोलिसांना मिळाली आहे. कृत्तिकाच्या हत्येची माहिती तिच्या नातेवाइकांना कळवण्यात आली आहे. बुधवारी (ता. 14) तिचे नातेवाईक मुंबईत येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nकंगणा राणावत विरोधात ब्रोकरेजच्या पैशांवरुन पोलिसात तक्रार\nमुंबई : मुंबईतील पाली हिल येथील बंगल्याच्या व्यवहारावरुन अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1619251/parineeti-chopra-sidharth-malhotra-and-vidya-balan-raise-the-oomph-quotient-of-dabboo-ratnani-2018-calendar/", "date_download": "2018-08-20T11:38:31Z", "digest": "sha1:2X5QWVLE5S6PTDKQMRHKA7YCHTRXQO4B", "length": 7512, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Parineeti Chopra Sidharth Malhotra and Vidya Balan raise the oomph quotient of Dabboo Ratnani 2018 calendar | Dabboo Ratnani 2018 calendar : बॉलिवूड सेलिब्रिटी कॅलेंडर | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nDabboo Ratnani 2018 calendar : बॉलिवूड सेलिब्रिटी कॅलेंडर\nDabboo Ratnani 2018 calendar : बॉलिवूड सेलिब्रिटी कॅलेंडर\nबॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचे यंदाचे सेलिब्रिटी कॅलेंडर अखेर समोर आले आहे. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, आमिर खान, विद्या बालन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा यांसह अनेक सेलिब्रिटी या कॅलेंडरवर झळकले आहेत.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410231514/view", "date_download": "2018-08-20T11:25:07Z", "digest": "sha1:N5TO2DZDHPVMX6V56NMY73NMTOA7HTCW", "length": 11300, "nlines": 266, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पंचक", "raw_content": "\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\n[इंद्रवज्रा गण त, त, ज, ग, ग.]\nतीर्थाटणींही मन हें भरेना ॥ निवृत्तिशास्त्रीं परि बावरेना ॥\nस्थिरेना जरि लावियेलें ॥ त्वां सद्नुरू लाघव थोर केलें ॥१॥\nव्रतें वरीना जप तो करीना ॥ तपादि निश्वितचि आदरीना ॥\nयज्ञक्रियेचें व्रत शून्य झालें ॥ त्वां सद्नरू० ॥२॥\nवर्णाश्रमाचा अभिमान गेला ॥ दिग्मंडळाबाहिर शोक ठेला ॥\nब्रह्मार्पणीं कर्म सुखें निजेलें ॥ त्वां सद्नरू० ॥३॥\nद्रष्ठा तया दर्णन रूप नामें ॥ झालीं स्वरूपीं सहजीं अनामें ॥\nतें बोलतां करी नयेचि बोलें ॥ त्वां सद्नुरू ॥४॥\nमिथ्या प्रतीती जगतीतळाची ॥ चित्सौख्यरगें गति निष्फळाची ॥\nसंदेह-कारागृह दु:ख गेलें ॥ त्वां० ॥५॥\nपु. १ एकदम आवाज होऊन ढासळणारा भाग ( इमारत , नदीतीर , टेकडी इ० चा ). २ असा ढांसळून खाली पडलेला ढीग .\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/arunjaitley-files-additional-rs-10-cr-defamation-suit-against-delhi-cm-arvind-kejriwal-46941", "date_download": "2018-08-20T10:46:59Z", "digest": "sha1:ZY3SUISX7EQA3RKKKF64P6CSRY66MKDK", "length": 10977, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ArunJaitley files an additional Rs 10 cr defamation suit against Delhi CM Arvind Kejriwal जेटलींकडून केजरीवाल यांच्यावर आणखी एक मानहानीचा दावा | eSakal", "raw_content": "\nजेटलींकडून केजरीवाल यांच्यावर आणखी एक मानहानीचा दावा\nसोमवार, 22 मे 2017\nगेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी दरम्यान जेटली यांनी जेठमलानींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला होता. वैयक्तिक आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले होते.\nनवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला असून, त्यांनी 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयात जेटलींनी हा दावा दाखल केला आहे. यापूर्वीही जेटली यांनी केजरीवाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. याची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात सुरु आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी जेटलींना धूर्त असा शब्द उच्चारला होता. त्यानंतर जेठमलानी यांनी आपण हे सर्वकाही केजरीवाल यांच्या सांगण्यानुसार करत असल्याचे म्हटले होते. यामुळे जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला.\nगेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी दरम्यान जेटली यांनी जेठमलानींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला होता. वैयक्तिक आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले होते.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nएक एकरसाठी तीन हजार ४८४ फूट\nपुणे - जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणात एक एकर (४३ हजार ५६० चौरस फूट) जागा असल्यास त्याच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर देण्याचा निर्णय राज्य...\nवीरेंद्रसिंह तावडे मुख्य सूत्रधार\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंदुरे याला महाराष्ट्र आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/MARKER/717.aspx", "date_download": "2018-08-20T10:31:03Z", "digest": "sha1:Y72JVVLWT5JCU2EI73HSPI7PYDD2QNZD", "length": 45482, "nlines": 166, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MARKER", "raw_content": "\nधष्टपुष्ट अंगाचा, अत्यंत निरोगी प्रकृती असलेला सीन मॅकगिलिन न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये स्केटिंग करत असताना धडपडतो आणि त्याचा पाय मोडतो. अठ्ठावीस वर्षांचा हा तरुण पायावरच्या साध्या ऑपरेशननंतर चोवीस तासांच्या आत अचानक मरतो. एका मुलाची आई असलेली छत्तीस वर्षांची डार्लीन मॉर्गन ही अशीच आणखी एक निरोगी स्त्री गुडघ्यावरच्या एका सोप्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि ऑपरेशनला चोवीस तास उलटायच्या आत तीही मरते. न्यूयॉर्क शहरातले डॉक्टर लॉरी माँटगोमेरी आणि डॉक्टर जॅक स्टेपल्टन हे दोघं मेडिकल एक्झॅमिनर असतात. तरुण, निरोगी माणसांच्या साध्या ऑपरेशननंतर पडत चाललेल्या बळींची वाढत चाललेली प्रकरणं पोस्ट मॉर्टेममध्ये त्यांच्या लक्षात येऊ लागतात... ओसीएमई आणि मॅनहटन जनरल हॉस्पिटल या दोन्हींच्या विरोधाला न जुमानता लॉरी या भानगडीचा तपास नेटानं चालू ठेवते... नेमके तरुण आणि निरोगी पेशंटच का मरताहेत, हे गूढ तिला काही केल्या उकलत नसतं, पण एक गोष्ट तिच्या लक्षात येते – हे नैसर्गिक मृत्यू नसून खून आहेत आणि कोणी तरी अत्यंत हुशारीनं, काही तरी बेमालूम पध्दत वापरून हे हत्यांचं सत्र घडवून आणतंय... ...त्यातच लॉरीला लागोपाठ जबरदस्त धक्के बसतात. जॅकबरोबरच्या प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक तणावांना तोंड देत असताना तिला समजतं, की स्तनांच्या कॅन्सरच्या जीनचा मार्कर आपल्यात आहे... ...त्यातच लॉरीला लागोपाठ जबरदस्त धक्के बसतात. जॅकबरोबरच्या प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक तणावांना तोंड देत असताना तिला समजतं, की स्तनांच्या कॅन्सरच्या जीनचा मार्कर आपल्यात आहे त्यातच ती स्वत:च या हत्यासत्रामध्ये अशा पध्दतीनं गुरफटत जाते, की अचानक ती स्वत:च खुन्याच्या हातात सापडते...\nचंगळवादाचा भोगवादाचा अतिरेक स्वभावातील दोष, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यातर माणूस खुनशी बनतो. आपला धर्मच विसरतो, नीतीमूल्ये पायदळी तुडवत जगत राहतो अन् एकाक्षणी मुंगीसारखा चिरडलाही जातो प्रस्तुत कादंबरी हेच सांगते. जगभर रोजच नवे नवे शोध लागत असतात. कणतेही संशोधन हे दुधारी शस्त्र असते. मार्कर हा असाच एक नवा वैद्यकीय शोध आहे. माणसाला भविष्यात कुठला कर्करोग होईल हे सांगणारा शोध. पण याच मार्करच्या साहाय्याने राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारी माणसे, काही पैशाला भुलून वाटेल ते काम करणाऱ्या माणसांना हाताशी धरून कंपनीच्या फायद्यासाठी कसे खून सत्र घडवून आणतात याची ही झोप उडवणारी कादंबरी प्रस्तुत कादंबरी हेच सांगते. जगभर रोजच नवे नवे शोध लागत असतात. कणतेही संशोधन हे दुधारी शस्त्र असते. मार्कर हा असाच एक नवा वैद्यकीय शोध आहे. माणसाला भविष्यात कुठला कर्करोग होईल हे सांगणारा शोध. पण याच मार्करच्या साहाय्याने राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारी माणसे, काही पैशाला भुलून वाटेल ते काम करणाऱ्या माणसांना हाताशी धरून कंपनीच्या फायद्यासाठी कसे खून सत्र घडवून आणतात याची ही झोप उडवणारी कादंबरी मराठीत ही आणल्याबद्दल अनिल काळे यांचे मनःपूर्वक कौतुक करायला हवे. मेहता प्रकाशनाचे आभार मानायला हवेत. रॉबिन कुक यांचा कादंबरी लेखनात हातखंडा आहे. ‘कोमा’पासून आपण सर्वजण त्यांना ओळखतो ‘मार्कर’ ही त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेशीच कादंबरी आहे. मला जास्त कौतुक वाटते ते अनिल काळे यांचे फार बेमालूम अनुवाद त्यांनी केलेला आहे. एक रंजक वाचनानंद मार्करने मला दिला. अनिल काळे यांनी फार सुंदर अनुवाद केला आहे. संपूर्ण वातावरण ते लिलया उभे करतात. डॉक्टर नसताना वैद्यक जगताचे सर्व बारकावे त्यांनी छान चितारले आहेत. अमेरिकेत घडणारी ही हॉस्पिटल विश्वातली खून सुत्रांची कादंबरी, मराठीत आणताना अनुवादकाने कौशल्य पणाला लावले आहे. कुठेच ही कादंबरी कृत्रिम वाटत नाही. उत्कंठा पानापानावर वाढतच जाते. वाचक कादंबरी बाजूला ठेवूच शकत नाही हेच या अनुवादाचे खरे यश आहे. ...Read more\n‘मार्कर’ ही अमेरिकन लेखक रॉबिन कुक यांची ४७६ पानांची कादंबरी. ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत आणली आहे. अनिल काळे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. रॉबिन कुक यांची यापूर्वी सिझर ही कादंबरी डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी अनुवादित केली होती. ॉबिन कुक हे पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यांतून प्रगत वैद्यकीय सेवा, प्रगत वैद्यकीय संशोधन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या हे विषय हाताळले आहेत. ‘मार्कर’ ही कादंबरी लॉरी आणि जॅक या दोन डॉक्टरांच्या संबंधातली आहे. लॉरी ही वयाच्या ४०व्यात असलेली एक महिला आहे, तर जॅक हा तिच्याबरोबर न्यूयॉर्कच्या शवविच्छेदन केंद्रात काम करणारा सहकारी डॉक्टर आहे. जॅकची पहिली पत्नी आणि दोन मुली विमान अपघातात वारलेल्या असतात. त्यामुळे तो काहीसा आत्मकेंद्रित असतो. लॉरी आणि जॅक यांचे प्रेमसंबंध असले तरी जॅकला आता नव्याने संसार मांडायचा नसतो आणि लॉरीला जॅकपासून मूल पाहिजे असते. मुलाच्या मुद्यावरून लॉरी आणि जॅक यांच्यात ताणतणाव निर्माण झालेला असतो. याच काळात न्यूयॉर्कच्या शवविच्छेदन केंद्रात चकीत करणाऱ्या घडत असतात. किरकोळ ऑपरेशन झालेले लोक मरायला लागतात आणि त्यांचे शवविच्छेदन लॉरीला करावे लागते. शवविच्छेदन करताना मृत्यूची कारणे स्पष्टपणे द्यायची असतात. अशाच कारणाचा शोध घेताना तिला मानवी जिन्समध्ये कसला तरी बदल झाल्याचे वाटायला लागते आणि तिची एक मोठी शोधमोहीम सुरू होते. कादंबरीचे कथानक मानवी शहरातील जिन्समध्ये झालेला बदल केला का घडवून आणला या दिशेने सुरू होते. याच काळात लॉरीला ज्यामुळे माणसाला कर्करोग निर्माण होतो असा जिन्स आपल्या शरीरात असल्याचे लक्षात येते आणि कथानकाला वेगळे वळण मिळते. कादंबरी वाचताना ज्यांना थोडेफार विज्ञानाचे ज्ञान आहे असे वाचक चकीत होऊन जातात. एखादा अवघड विषय तो ललित साहित्याच्या स्वरूपात मांडतानाही लेखक विज्ञानाची कास सोडत नाहीत हे फारच अवघड काम आहे. मार्कर या कादंबरीत रॉबिन कुकने प्रारंभापासून शेवटपर्यंत वैज्ञानिक कादंबरीचे निकष पाळले आहेत. त्याचवेळी कथा प्रभावी राहील, प्रसंग बेजोड होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. मार्कर वाचताना अनिल काळे यांनी वाचकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे लक्षात येते. मेहता पब्लिशिंग हाऊसने एक चांगले पुस्तक, चांगल्या पद्धतीने मराठीत आणले आहे. पुस्तकाचा तांत्रिक दर्जा उत्तम आहे. मुद्रण सुबक आहे. वाचकाला आकर्षित करण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. ...Read more\n‘ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट’ हा एक मोठा महत्त्वाकांक्षी संशोधनात्मक प्रकल्प १९९० मध्ये अमेरिकेत सुरू झाला. मानवी जिनोमची संपूर्ण रचना आणि अनुक्रमाची माहिती संशोधनाने मिळवून तिची सुसंगत मांडणी करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट होतं. मानवी जिनोममध्ये ३२० कोी न्यूक्लिओटाईड्स बेसच्या जोडया असतात. त्या सर्वांची माहिती या संशोधनामार्फत मिळवायची होती. ही माहिती एखाद्या टेलिफोन डिरेक्टरी स्वरूपात छापली, तर अशा प्रत्येकी १००० पानांच्या १००० टेलिफोन डिरेक्टरी भरतील. मानवाच्या पेशीतील सर्व ४६ क्रोमोझोम्समध्ये डीएनएचा यथायोग्य क्रम लावण्यासाठी १५ वर्षे लागतील आणि त्यासाठी सुमारे ३०० कोटी डॉलर खर्च येईल, अशी अपेक्षा होती. यातून तयार होणारा माहितीचा संच अत्यंत आदर्श पद्धतीने माहिती पुरवणारा असेल. त्यामुळे मानवी शरीराच्या जडणघडणीतील अत्यंत बारीक-सारीक माहितीदेखील उपलब्ध होईल आणि त्याद्वारे अनुवांशिक रोगांचं चटकन निदान करून त्यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे होणार आहे. यामुळे शेती, पर्यावरणशास्त्र, औद्योगिक प्रक्रिया आदींमुळे नजिकच्या भविष्यकाळात कमालीची प्रगती करणं शक्य होणार आहे. या कौतुकास्पद प्रकल्पावर बेतली आहे रॉबिन कुक यांची ‘मार्कर’ ही कादंबरी. हा प्रकल्प १९९० मध्ये सुरू झाला. मुदत १५ वर्षे होती. एव्हाना २००७ साल उजाडले. मग प्रकल्पाचे पुढे काय झाले हे कुतूहल शमवण्यासाठी मेहता प्रकाशनतर्फे बाजारात आलेल्या रॉबिन कुक यांच्या ‘मार्कर’चा अनिल काळे यांनी केलेला अनुवाद आवर्जून वाचायला हवा. सर्वसामान्य लोकांना फोरेन्सिक पॅथॉलॉजी या शास्त्राबद्दल कायम कुतूहल असतं. या कादंबरीमधील नायक आणि नायिका शवविच्छेदन करणारे डॉक्टर असतात. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला ही नवीन माहिती समजत जाते. ...Read more\nवैद्यकशास्त्रातील एका आगळ्या विषयाची मांडणी करणारं ‘मार्कर’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. धडधाकट तरूण रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर होणारया मृत्यूसत्राचा छडा एक डॉक्टर दांपत्य कसं लावतं त्याची ही कहाणी. अत्यंत उत्कंठावर्धक अशा या कादंबरीचा अनुवा अनिल काळे यांनी केला आहे. साहित्यविश्वात लक्षवेधी ठरत असलेल्या या रहस्यरंजक साहित्यकृतीचा मागोवा. मानवी शरीर, त्याची अंतर्गत रचना, जीन्स, डीएनए चाचणी, क्रोमोझोन्स अशा विषयांबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असतं. प्रसिद्ध लेखक रॉबिन कुक यांच्या ‘मार्कर’ या पुस्तकातून असाच एक विषय अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक रॉबिन कुक हे प्रथितयश डॉक्टर आहेत. त्यामुळे हा विषय त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला असून अनिल काळे यांनी सामान्य वाचकांना समजेल अशा भाषेमध्ये त्याचा अनुवाद केला आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना फोरेन्सिक पॅथॉलॉजी या शास्त्राबद्दल कायम कुतूहल असतं. एखाद्या व्यक्तीचा खून झाला, तिने आत्महत्या केली किंवा ती अपघातात मरण पावली, तर त्या व्यक्तीचं शवविच्छेदन कसं केलं जातं, त्यातून पोलीस तपास कसा होतो, व्हिसेस राखून ठेवला आहे म्हणजे काय हे प्रश्न वर्तमानपत्रातील बातम्या वाचत असताना आपल्या मनात कुतूहलापोटी कायम निर्माण होत असतात. या कादंबरीमधील नायक आणि नायिका हे दोघेही असे शवविच्छेदन करणारे डॉक्टर आहेत. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला ही नवीन माहिती समजत जाते. रॉबिन कुक यांनी अत्यंत वेधक पद्धतीने या कथानकाची मांडणी केली आहे. प्रत्येक पानागणिक वाचकाची उत्सुकता ताणली जाते आणि एकदा हातात घेतलेलं पुस्तक तो शेवटचं पान वाचूनच खाली ठेवतो. मुख्य कथानक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी लेखकाचं मनोगत जाणून घेतलं तर विषयाचं आकलन अधिक चांगल्या पद्धतीने होतं. अनिल काळे यांनी अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये या पुस्तकाचा अनुवाद केला आहे, विषयाचा गाभा स्पष्ट व्हावा, असं आकर्षक मुख्यपृष्ठ फाल्गुन ग्राफिक्सने सजवलं आहे. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/(-rakhabandhan-rakhi-paurnima-rakhipaurnima)/rakhabandhanache-mahatv-aani-mahiti/msg518/", "date_download": "2018-08-20T11:22:37Z", "digest": "sha1:S7XIXNFRCMXQDOHKF55DYRY6UVP3DZ5L", "length": 19189, "nlines": 60, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "रक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती - Rakhabandhanache mahatv aani mahiti", "raw_content": "\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nहिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.\nरक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.\nइंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.\nराखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.\nराजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.\nआपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.\nराखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.\nएकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.\nद्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.\nस्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.\nतूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.)\nअसा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहेआजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांनाआजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.\nरेशमी धाग्याला प्रेमाचा रंग .... रक्षाबंधन\nघराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्‍या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा 'प्रसाद' वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.\nशाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते. लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्‍या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते. शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा 'बॉडीगार्ड'च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो.\nताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो.\nआपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100228215604/view", "date_download": "2018-08-20T11:25:32Z", "digest": "sha1:AVV5ZSUNYY74IL2SZMOPSKG5CZE4Q3LU", "length": 13247, "nlines": 251, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ज्ञानपर - अभंग ५९८ ते ६०५", "raw_content": "\nभावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nज्ञानपर - अभंग ५९८ ते ६०५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nएकत्त्व बाही उतरला भक्त \nद्वैताद्वेषा विरक्त पाहोनि ठेली ॥१॥\nद्वैताची काजळी क्रोधु दशा पाजळी \nनाहीं ते उजळी तमदृष्टी ॥२॥\nजंववरी कामना आसक्ती मोहो \nतंववरी ग्रहो कल्पनेचा ॥३॥\nज्ञानदेवा चित्तीं आनंदमय हरी \nद्वैताची कामारी नाईके कानीं ॥४॥\nआत्मरुपीं रुप रंगलें सहज \nरिगोनि निजगुज सतेजीलें ॥१॥\nतेज बीज बिवडा पेरिलेंनि वाडें \nउगवलें चोखडें ब्रह्मरुप ॥२॥\nशांतिची गोफ़ण उडविला प्रपंच \nधारणा आहाच स्थिर केली ॥३॥\nवेटाळिलें धान्य खळे दान दिठी \nदिधलें शेवटीं भोक्तियासी ॥४॥\nदेते घेते जीवें नुरेचि शेखीं \nशिवमेव खोपी समरसीं ॥५॥\nज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदारा \nऐसा एकसरा तुष्टलासी ॥६॥\nआदि मध्य आंत टाकोनि अवसान \nकरुं हरिध्यान सोहंभावें ॥१॥\nदिवसा कामान रात्रीचा बडिवारु \nहरिसपरिवारु हरि आम्हां ॥२॥\nजातीची विजाती नाहीं पैं कुळधर्म \nकुळींचा कुळधर्म हरी आम्हां ॥३॥\nज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर \nसांगतसे विचार आम्हां तुम्हां ॥४॥\nअवघ्या बाहीं म्यां व्योम कवळिलें \nअवघां ह्रदयीं अरुप धरिलें ॥१॥\nअवघेपणें मी त्याचीच जालें \nतेंचि पावलें तदाकारें ॥२॥\nकांहीं नहोनियां कांहीं एक जाले \nअवघाचि शोशिला ब्रह्मरसु ॥३॥\nअवघाचि गिळिला अवघेपणें ॥४॥\nतनु चोरिली कोठें मी पाहों \nभूक लागली काय मी खावों ॥१॥\nपाहणें नाहीं काय पाहों \nध्यान नाहीं काय ध्यावों ॥२॥\nभिंत नाहीं काय चित्र लिहों \nचित्र सरलिया तया नाहीं\nठावो जी देवा ॥३॥\nनिवृत्तिदास म्हणे कैसें हो काई \nरखुमादेविवरा विठ्ठला ध्यायीं ॥४॥\nदुजे तरी बोलों कवणासिगे माये ॥१॥\nसांगतां लोकाचारी लाजिजे ॥२॥\nमन सुमन घालूनि माळा \nकरुनि सकळा कळा गळां\nपुर्ण वो माये ॥१॥\nआउट पिठींची दुरुगिळी घातली \nतेथें दोघें पुजे बैसविले\nपुजे वो माये ॥२॥\nतेथें अद्वैत अंगारु परोपरी वासु \nज्ञाने वो माये ॥३॥\nदुधावरिली साय निवडुनि दिधली \nतैसी परी जाली आम्हां तुम्हां ॥१॥\nधालों मी ब्रह्में उदार सब्रह्में \nअनुदिनीं प्रेमें डुल्लतसे ॥२॥\nनाठवे आशा देहावरी उदास \nमीतूंपण भाष चोजवेना ॥३॥\nरखुमादेविवर विठ्ठलीं मुरोनि राहिला \nतो आनंदु देखिला संतजनीं ॥४॥\nमृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/pune/", "date_download": "2018-08-20T10:52:29Z", "digest": "sha1:HY5UX75BF3MHBLZAXAO5YLQWECBUW3H7", "length": 7931, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पुणे Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल\nइंस्टाग्राम लाईव्हने पुण्यात घेतला एका तरुणाचा बळी एक गंभीर जखमी\nडीएसकेंच्या हाती गुन्ह्याची पाटी, त्यावर लिहिलेली कलमं\nवसतीगृहात हार्ट अटॅकने २३ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nहोम पश्चिम महाराष्‍ट्र पुणे\nआयकर अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nपुण्यात हॉटेलमध्ये भरधाव कार घुसल्याने एक ठार\nदेशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतके ‘नादान राज्यकर्ते’ मी पाहिले नाहीत – शरद...\nडीएसकेंचा तुरुंगातील मुक्काम कायम\nधरणात बुडालेल्या चेन्नईच्या मुलांचे मृतदेह सापडले\nचेन्नईतील ‘त्या दोन’ मुलांच मृतदेह सापडेना\nतेरा वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू\nइंदापूर बँकेच्या संचालकांने ‘या दोन मंत्र्यांना’ आत्महत्येस जबाबदार ठरवले\nदोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना जामीन\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-vinod-marathi-jokes-joke/*-!*marathi-vinod*/", "date_download": "2018-08-20T11:23:49Z", "digest": "sha1:A6OVBML2JKNFFZVG7YDLMX2G5IQY527N", "length": 3733, "nlines": 57, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "*परिक्षा !*MARATHI VINOD*", "raw_content": "\nमला मराठी असल्याचा अभिमान आहे\nकॉलेजमध्ये आमच्या वर्गात चार अतिशय व्रात्य मुले होती.\nचाचणी परिक्षेच्या अगोदर चौघेही रात्री बर्‍याच वेळ खेळत होते. दुसर्‍या दिवशी परिक्षे आधि चौघेही प्राचार्यांकडे फारच खराब झालेले घाणेरडे कपडे घालून गेले व काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो व परत येताना आमच्या कारचे टायर फुटल्याने आमची ही अवस्था झाली आहे असे प्राचार्यांना सांगितले.\nप्राचार्य म्हणाले बर पण चारच दिवसांनी मी तुमची चौघांची चाचणी घेणार. असे ऎकून मुले फार खुष झाली.\nचौथ्या दिवशी चौघेही परिक्षेला गेले.\nप्राचार्य त्यांना म्हणाले ही परिक्षा मी काही परिस्थीती मुळे पूढे धकलली आता तुम्ही तयारी करुन आला असाल तर मी परिक्षा घ्यायला तयार आहे. पण चौघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवणार व फक्त दोनच प्रश्न विचारणार.\nदोनच प्रश्न ऎकून मुलांना आनंद झाला.\nमुलांना चार खोल्यात बसवण्यात आले व प्रश्नपत्रिका देण्यात आली.\nप्रश्न १ तुमचे नाव काय आहे \nप्रश्न २ तुमच्या कारचा कोणता टायर फुटला होता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/prof-shailaja-sangale-write-article-saptarang-45006", "date_download": "2018-08-20T10:49:09Z", "digest": "sha1:2DLTHX6ZEL2VJABGQNQUDJDPYTD2CF6X", "length": 53459, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof shailaja sangale write article in saptarang संग्रहालयांची अजब दुनिया (प्रा. शैलजा सांगळे) | eSakal", "raw_content": "\nसंग्रहालयांची अजब दुनिया (प्रा. शैलजा सांगळे)\nरविवार, 14 मे 2017\nयेत्या गुरुवारी (१८ मे) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day) आहे. सन १९७७ पासून हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त जगभरातल्या १० आगळ्यावेगळ्या संग्रहालयांचा हा ओझरता परिचय...\nयेत्या गुरुवारी (१८ मे) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day) आहे. सन १९७७ पासून हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त जगभरातल्या १० आगळ्यावेगळ्या संग्रहालयांचा हा ओझरता परिचय...\nकलात्मक व ज्ञानरंजक वस्तूंचा संग्रह म्हणजे संग्रहालय. प्रत्येक देशातली ही संग्रहालयं ही तिथली पारंपरिक कला-कौशल्यं, इतिहास, वास्तुकला आदींचा आरसाच असतात. संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, कलारसिक व पर्यटक यांच्या दृष्टीनं अशा संग्रहालयांचं खूप महत्त्व असतं. हे झालं सर्वसाधारण आणि सर्वत्र आढळणाऱ्या संग्रहालयांविषयी. मात्र, या संग्रहालयांपेक्षा आगळीवेगळी अशी दहा संग्रहालयं जगातल्या विविध देशांत आहेत. त्यांचा समावेश ‘विचित्र (Weired) संग्रहालयां’च्या यादीत होतो.\nकेसांपासून तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचं संग्रहालय म्हणजे ‘लैला हेअर म्युझियम’. अमेरिकेतल्या मिसुरी या ठिकाणी हेअर आर्टच्या कलात्मक वस्तूंचं हे संग्रहालय आहे. हेअर आर्ट म्हणजे केसांचा वापर करून बनवलेल्या कलात्मक वस्तू. या कलेचा विकास प्रामुख्यानं व्हिक्‍टोरिया-युगात झाला. पूर्वी आपल्या आवडत्या किंवा प्रिय मृत व्यक्तीच्या स्मृती म्हणून लोक त्यांचे केस छोट्या डबीत जतन करून ठेवत असत. या विषयातल्या अभ्यासक-संशोधकांच्या मते, हेअर आर्टची कला सर्वप्रथम इंग्लंड व फ्रान्समध्ये विकसित झाली. हेअर आर्टच्या साह्यानं नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, लॉकेट, मोठी पदकं, चित्रांसाठीच्या चौकटी, व्यक्तिचित्रणं, भरतकामाचा वापर करून बनवलेल्या चित्रचौकटी आदी वस्तू बनवल्या जातात. या सगळ्या वस्तूंचा समावेश या संग्रहालयात आहे. केसांचा वापर करून तयार केलेले दोन हजारहून अधिक दागिने इथं आहेत. केसांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कलात्मक अशा ६०० हून अधिक चक्रांचं दालन हे या संग्रहालयाचं वैशिष्ट्य. प्रसिद्ध व्यक्तींच्या मृतदेहावर ज्या प्रकारची चक्रं (Wreath) ठेवली जातात, तशा प्रकारची ही चक्रं आहेत.\nमिसुरी इथं लैला कोहून नावाची हेअर ड्रेसर होती. तिला लहानपणापासून केसांचं खूप आकर्षण होतं. केस या विषयाचा तिचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळं लोक तिला ‘केसांचा चालताबोलता ज्ञानकोश’ म्हणत. हा अभ्यास करता करता तिनं हेअर आर्टही शिकून घेतली. कॉस्मेटॉलॉजीचं प्रशिक्षणही ती देत असे. महिला जेव्हा तिच्याकडं केशकर्तनासाठी येत, तेव्हा ती त्यांचे कापलेले केस जमा करून ठेवत असे. नातेवाईक तसंच नामांकित व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधूनही ती असे केस जमा करत असे. या केसांचा वापर करून तिनं कलात्मक वस्तू बनवल्या. तिनं तयार केलेल्या वस्तूंमध्ये मायकेल जॅक्‍सन, मेरिलिन मन्रो, अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन, व्हिक्‍टोरिया राणी, डॅनियल वेबस्टर आदी नामवंत व्यक्तींच्या केसांचा वापर करण्यात आला आहे. लैलानं बनवलेला पहिला दागिना म्हणजे आलंकारिक पान (Brutch). वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहालयातल्या सगळ्या कलात्मक वस्तू स्वतः लैलानं बनवलेल्या आहेत.\nबीजिंग या चीनच्या राजधानीच्या शहराच्या जवळच असलेल्या डक्‍सिंग काउंटीमध्ये हे टरबूज संग्रहालय आहे.\n‘सगळ्यात जास्त टरबूज पिकवणारा देश’ अशी चीनची ओळख असून, साहजिकच ते चिनी लोकांचं आवडतं फळ आहे. चीनमध्ये डक्‍सिंग काउंटीमध्ये त्याचं भरपूर उत्पादन होतं. हे संग्रहालय ४३ हजार ५६ चौरस फुटांच्या परिसरात बांधण्यात आलेलं असून, ते टरबुजाच्याच आकाराचं आहे. त्याची सजावटही टरबुजासारखीच आहे; त्यामुळं बच्चेकंपनीचं हे आवडतं संग्रहालय आहे.\nया संग्रहालयात टरबुजाची मेणापासून बनवलेली वेगवेगळी मॉडेल, टरबूज खाणाऱ्या माणसांची-मुलांची चित्रं, टरबुजावर लिहिलेली पुस्तकं असं सगळं काही आहे; पण वास्तवातलं टरबूज मात्र या संग्रहालयात बघायला मिळत नाही संग्रहालयाच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या काही ऐतिहासिक कलात्मक वस्तू व पेंटिंगसुद्धा इथं आहेत. हे संग्रहालय निऑन दिव्यांच्या प्रकाशात झगमगून निघतं. टरबुजाचं मूळ स्थान असलेल्या दक्षिण आफ्रिकेपासून ते चीनपर्यंत या फळाचा प्रवास कसकसा झाला, ते इथं पाहायला मिळतं. टरबुजाचा केवळ इतिहासच नव्हे, तर त्याचं उत्पादन, टरबुजाचं पीक घेण्याचं तंत्र, विविध जाती व सांस्कृतिक महत्त्व यांविषयीचीही तपशीलवार माहिती या संग्रहालयात आहे. टरबूज खाणाऱ्या माणसांचे पुतळे या संग्रहालयाच्या आवारात, तसंच प्रवेशद्वाराजवळ उभे करून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.\nअमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यातल्या मेक्का या वाळवंटी प्रदेशात ‘इंटरनॅशनल बनाना म्युझियम’ उभारण्यात आलं आहे. त्या संग्रहालयाचा रंगसुद्धा केळ्याच्या रंगासारखा पिवळा आहे. तिथं केळ्याच्या आकारातल्या २० हजार वस्तू मांडण्यात आलेल्या आहेत. केळ्याच्या आकाराची उपकरणं, बंदुका, बागेत ठेवायची बाकं, स्टूल आदी वस्तू इथं पाहायला मिळतात. तिथल्या अन्नविक्री केंद्रांवर मिळणारे सगळे पदार्थ केळ्यापासूनचेच असतात, म्हणजे बनाना मिल्क शेक, वेफर्स, बनाना आईस्क्रीम, बनाना कूकीज, बनाना ब्रेड इत्यादी.\nप्रेमभंग झालेल्या व्यक्तींच्या वस्तूंचं संग्रहालय (Museum of Broken Relationship)\nछांदिष्ट लोक कोणत्याही वस्तूंचा संग्रह करतात व त्यात त्यांना मजा येत असते. याचं उदाहरण म्हणजे प्रेमभंग झालेल्या व्यक्तींच्या वस्तूंचं संग्रहालय युरोपातल्या क्रोशिया या देशात असं संग्रहालय आहे. प्रेमभंग झाल्यावर प्रियकराच्या आठवणींशी निगडित वस्तू तिथं जमवण्यात आलेल्या असून, त्यांच्याबद्दलची माहिती या संग्रहालयात मिळते. सन २०११ मध्ये या संग्रहालयाला ‘युरोपातलं सगळ्यात नावीन्यपूर्ण संग्रहालय’ म्हणून ‘केनेथ हडसन पारितोषिक’ देऊन गौरवण्यात आलं आहे.\nया जगावेगळ्या संग्रहालयाची कल्पना सुचली ती दोन कलाकारांना. खरंच कलाकार कसे विक्षिप्त व अवलिये असतात, त्याची प्रचीती म्हणजे हे संग्रहालय. क्रोशिया इथला सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माता ओलिन्का व्हिस्टिका आणि सुप्रसिद्ध महिला-शिल्पकार ड्रॅझेन ग्रुबिसिक या दोघांचं चार वर्षं प्रेमप्रकरण सुरू होतं; पण २००३ मध्ये त्यांचा प्रेमभंग झाला व ते वेगळे झाले. त्यांचं प्रेम सफल झालं नाही; पण प्रेमभंग झालेल्या व्यक्तींच्या वस्तूंचं संग्रहालय तयार करण्याचा निर्णय दोघांनी एकमतानं घेतला साहजिकच त्यांच्या दोघांच्याच वस्तूंनी सुरवात झाली. कुणाचा प्रेमभंग झाला असेल, तर संबंधितांनी संग्रहालयासाठी त्यांच्या वस्तू आणून द्याव्यात, असं आवाहन त्यांनी आपल्या मित्रमंडळींना-परिचितांना केलं आणि लोकांनी त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यातूनच हे संग्रहालय निर्माण झालं.\nया संग्रहालयात प्रेमपत्रं, छायाचित्रं, विरहपत्रं, निरोपपत्रं इत्यादी तर आहेतच; पण प्रेमवीरांचे हातरुमाल, पुस्तकं, टोप्या, परफ्यूम स्प्रे, एकमेकांना दिल्या-घेतलेल्या भेटवस्तू यांची तारखेनुसार नोंद आहे. याशिवाय, प्रेमभंगाविषयीच्या कटू आठवणी, कथाही इथं वाचायला मिळतात. त्यामुळं हे संग्रहालय केवळ मानवी संबंधांवरच प्रकाश टाकतं असं नव्हे, तर त्या वेळच्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीवरही ते भाष्य करून जातं. एका महिलेनं प्रियकराची आठवण म्हणून एक कुऱ्हाड या संग्रहालयात ठेवण्यासाठी आणून दिली आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना तिनं जे सांगितलं आहे ते असं ः ‘माझा प्रियकर जेम्स जेव्हा दुसऱ्या स्त्रीबरोबर डेटिंगला जात असे, तेव्हा मी फर्निचरवर ही कुऱ्हाड मारून माझा राग व्यक्त करत असे.’ मनात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भाव-भावना, राग-विकार व्यक्त करणारे असे वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे या संग्रहात असे बघायला आणि वाचायला मिळतात.\nया संग्रहालयाचं वैशिष्ट्य म्हणजे, सन २००३ ते २००६ या तीन वर्षांत संग्रहालय-चालकांकडं अनेक वस्तू गोळा झाल्या. त्यानंतर या वस्तूंचं प्रदर्शन अर्जेंटिना, बोस्निया, जर्मनी, सिंगापूर, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, फिलिपाईन्स, इंग्लंड आदी देशांत भरवण्यात आलं. त्या त्या देशांतल्या मिळून २० लाख लोकांनी हे संग्रहालय पाहिलं. संबंधित देशांमधल्या अनेक लोकांनीही त्यांच्याकडच्या वस्तू या संग्रहालयात ठेवण्यासाठी दिल्या. सन २०१० मध्ये ३०० चौरस मीटर जागा भाड्यानं घेऊन कायमस्वरूपी संग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे.\nकुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्यांचे संग्रहालय (Dog collar Museum)\nइंग्लंडमधल्या केंट इथं सन १९७९ मध्ये लीड्‌स किल्ल्याच्या सुंदर वास्तूत कुत्र्याच्या पट्ट्यांचं हे संग्रहालय स्थापन करण्यात आलं. कुत्र्याच्या गळ्यातले विविध फॅशनचे व डिझाईनचे गेल्या ५०० वर्षांपासूनचे पट्टे या संग्रहालयात पाहायला मिळतात.\nया संग्रहालयाचा इतिहास असा, की या भल्यामोठ्या किल्ल्यात आठवा हेन्री व त्याची राणी राहत असे. त्यांच्या निधनानंतर तो किल्ला बैल्ली (Baillie) या श्रीमंत महिलेनं विकत घेतला. तिनं त्या किल्ल्याची डागडुजी केली व मृत्यूपूर्वी तो किल्ला ‘लीड्‌स फाउंडेशन’ला दान करून टाकला. आयर्लंडमधलं एक जोडपं जॉन हंट व त्यांची पत्नी ग्रेरट्य्रूड यांच्याकडं कुत्र्यांसाठीचे आगळेवेगळे आणि अतिशय आकर्षक असे १०० पट्टे होते. त्यांना त्या पट्ट्यांसाठी संग्रहालय उभारायचं होतं; पण त्यासाठी जागा नव्हती. जॉन यांच्या निधनानंतर ग्रेरट्य्रूड यांनी हे सगळे पट्टे ‘लीड्‌स फाऊंडेशन’कडं सुपूर्द केले. फाउंडेशननं त्यांचं संग्रहालय करावं, हा उद्देश.\nइसवीसनपूर्व काळापासून ते १९ व्या शतकापर्यंतचे तऱ्हतऱ्हेचे पट्टे या संग्रहालयात पाहायला मिळतात. १५, १६ व १७, १८, १९ अशा शतकांमधल्या पट्ट्यांसाठीची वेगवेगळी दालनं इथं आहेत. १५ व १६ व्या शतकातल्या कुत्र्यांचे पट्टे हे लोखंडाच्या पट्ट्या वापरून किंवा भक्कम लोखंडाच्या साखळीपासून तयार केले जात. त्या काळी युरोपात घनदाट जंगल होतं. कोल्हे, लांडगे हे वन्य पशू कुत्र्यांचे गळे जबड्यात पकडून त्यांची शिकार करत असत, म्हणून अशा हिंस्र पशूंपासून बचाव करण्यासाठी कुत्र्यांच्या गळ्यात लोखंडाचे भक्कम पट्टे घातले जात व त्या पट्ट्यांवर पुन्हा अणकुचीदार खिळेही असत. १७ व्या शतकात मात्र कुत्र्यांना चामड्याचे शोभिवंत किंवा वेल्वेटचे पट्टे घातले जात. त्या काळातले श्रीमंत राजे तर सोनेरी नक्षीकाम केलेले पट्टेही पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात घालत असत. १८ व्या शतकात मात्र नाजूक नायलॉनचे किंवा चामड्याचे फॅशनेबल पट्टे घालायला सुरवात झाली. किमान पाच शतकांपासूनचे हे पट्टे पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त श्‍वानप्रेमी या संग्रहालयाला भेट देतात.\nवाईट कलांच्या वस्तूंचे संग्रहालय\nखरंच मानवी मन किती विचित्र असतं, याची प्रचीती या संग्रहालयाला भेट दिल्यावर येते. हे जगातलं असं एकमेव संग्रहालय आहे, की जिथं ‘कलात्मक’ नव्हे, तर ‘वाईट कले’चा संग्रह आहे या संग्रहालयाबद्दल म्हटलं जातं ः It is so bad that is why it is good. सन १९९४ मध्ये अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्‌स या शहरात स्कॉट विल्सन या व्यक्तीनं हे संग्रहालय स्थापन केलं. तो त्या शहरात अँटिक वस्तूंचा व्यवसाय करत असे. त्या व्यवसायात त्याला दोन-तीन ‘वाईट’ चित्रं मिळाली. फ्रेम केलेली ही चित्रं टाकून देणं त्याच्या जिवावर आलं व त्यातून त्याला या वाईट कलेच्या वस्तूंचं संग्रहालय करण्याची कल्पना सुचली. त्याच्या संग्रहालयात अशा नवोदित कलाकारांनी बनवलेल्या किंवा चुका राहिल्यानं वाईट दिसणाऱ्या ६०० वस्तू आहेत. हे संग्रहालय स्थापन करण्याचा स्कॉटचा हेतू मात्र उदात्त होता व तो म्हणजे, ज्या कलाकारांनी या वस्तू बनवण्यासाठी वेळ व श्रम खर्च केले आहेत, ते वाया जाऊ नयेत, त्यांच्या कलाकृतीला न्याय मिळावा. या संग्रहालयाचं नाव वाचल्यावर कुतूहल म्हणून हजारो पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात.\nकीटकांचं व किड्यांचं संग्रहालय\nजपानच्या टोकिओ शहरातल्या मेगुरो या भागात असलेलं ‘मेगुरो कीटक-किड्यांचं संग्रहालय’ हे जगातलं अशा प्रकारचं पहिलं व एकमेव संग्रहालय आहे. सन १९५३ मध्ये स्थापन झालेल्या या संग्रहालयात जगातले जवळपास सगळेच कीटक व किडे पाहायला मिळतात व त्यांची सविस्तर माहितीसुद्धा वाचायला मिळते. या संग्रहालयाची संकल्पना डॉ. सतोरू कामेगाई या शास्त्रज्ञाची. या दोनमजली संग्रहालयात तीन हजारपेक्षा जास्त कीटकांच्या व किड्यांच्या प्रजाती आहेत व त्यांचे फोटोसुद्धा आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक कीटक व जीव बाटल्यात भरून ठेवलेले आढळतात, तर दुसऱ्या मजल्यावर मानवी शरीरातले परजीवी (Parasites) व त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम बघायला मिळतात. या संग्रहालयात मानवी शरीरातले जंत, केसातल्या उवा, तसंच मुंग्या, खेकडे व इतर कीटक बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत. याशिवाय संग्रहालयात जिथं संशोधन चालतं, त्या ठिकाणी ६० हजार किड्यांची माहिती, त्यांच्या बद्दलची पाच हजार पुस्तकं व ५० हजार संशोधनप्रबंध आहेत. त्यामुळं हे दोनमजली संग्रहालय म्हणजे कीटक-किड्यांविषयीचा ज्ञानकोश आहे, असं म्हटलं तरी चालेल.\nकॅनकून इथलं पाण्याखालचं संग्रहालय\nउत्तर अमेरिकेतल्या मेक्‍सिको देशात कॅनकून या ठिकाणी प्रवाळ-कीटकांनी बनवलेल्या प्रवाळराशींचं (Coral Reefs) संवर्धन करण्यासाठी ‘कॅनकून मरीन नॅशनल पार्क’मध्ये हे संग्रहालय तयार करण्यात आलेलं आहे. पर्यटकांमुळं प्रवाळराशींचं नुकसान होत असून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असं पाण्याखालच्या प्रवाळराशींवर संशोधन करताना डॉ. जेम्स कान्टो यांच्या लक्षात आलं. त्यांची ब्रिटिश शिल्पकार टेलर यांच्याशी भेट झाली व त्यांच्या मदतीनं कान्टो यांनी पाण्याखाली ५०० मानवी आकृत्यांची शिल्पं उभी करण्याचं ठरवलं. त्यातली ४७७ शिल्पं स्वतः टेलर यांनी तयार केलेली आहेत, हे विशेष. या शिल्पांचा फायदा म्हणजे त्यामुळं प्रवाळ-कीटकांना संरक्षण मिळतं. कारण, त्या पुतळ्यांना छिद्रं आहेत व त्यातून प्रवाळ आत जातात व पुतळ्यांमध्ये त्यांची घरं करतात व अशा प्रकारे त्यांना संरक्षण मिळतं. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे, या पाण्याखालच्या शिल्पांच्या संग्रहामुळं पर्यटकांची संख्याही वाढली आहे. जगभरातून तिथं पर्यटक येतात व काचेचा तळ असणाऱ्या बोटीतून प्रवास करून हे संग्रहालय पाहतात. ज्यांना स्क्‍यूबा डायव्हिंग येतं, ते तर जवळ जाऊनही शिल्पं पाहतात. पाण्याखालचे मानवाचे पुतळे हे मानव व पर्यावरण यांच्यातला अनुकूल व प्रतिकूल असा परस्परसंबंध दाखवणारे आहेत. काही लोक पर्यावरणाची काळजी घेत आहेत, तर काहींनी पर्यावरणाचं नुकसान केल्यानं ते चेहरे लपवत आहेत, अशी ही शिल्पं आहेत. ही ५०० शिल्पं बनवण्यासाठी तीन वर्षं लागली. कलाकार-कामगारांना रोज १२ तास पाण्याखाली उभं राहून काम करावं लागलं. या शिल्पांसाठी १२० टन काँक्रिट, वाळू, छोटे दगड, ४०० किलो सिलिका व तीन हजार ८०० मीटर फायबर ग्लास आदी सामग्री लागली.\nबार्ने स्मिथचं टॉयलेट-सीट संग्रहालय (Barney Smith’s Toilet Seat Art Museum)\nअमेरिकेच्या टेक्‍सास राज्यातल्या सॅन ॲन्टोनिओ या शहरात बार्ने स्मिथ यांनी हे संग्रहालय स्थापन केलं. ते व्यवसायानं प्लम्बर होते. जवळजवळ १० वर्षं त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये वेगवेगळ्या टॉयलेट-सीटचा संग्रह केला होता. एकदा स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीनं त्यांची मुलाखत घेतली आणि ते प्रसिद्धीच्या झोतात आले व मग लोक त्यांच्याकडं येऊ लागले. बार्ने यांनी टॉयलेट-सीटची व्यवस्थित मांडणी करून गॅरेजमध्येच संग्रहालय तयार केलं. आज तिथं टॉयलेट-सीट व त्यांची कव्हर यांचे एक हजार प्रकार पाहायला मिळतात.\nभारतात दिल्लीतही टॉयलेटचं सुलभ आंतरराष्ट्रीय संग्रहालय आहे. ते स्थापन केलं आहे सुलभ आंतरराष्ट्रीय संस्थेनं. ‘टाईम मॅगझिन’नं केलेल्या पाहणीनुसार, हे संग्रहालयही जगातल्या दहा विचित्र संग्रहालयांपैकी एक आहे. सामाजिक कार्यकर्ते, सुलभ सॅनिटेशन आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे संस्थापक व अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचे विजेते डॉ. बिंदेश्‍वर पाठक यांनी १९९२ मध्ये हे संग्रहालय सुरू केलं. त्यामागचा मूळ उद्देश लोकांना आरोग्यरक्षणाबाबत जागरूक करणं हा होता.\nया संग्रहालयात इसवीसनपूर्व ३००० पासून ते २० व्या शतकापर्यंतच्या म्हणजे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जगातल्या विविध देशांत वापरल्या जाणाऱ्या टॉयलेट-सीटचा संग्रह पाहायला मिळतो. सुशोभित व्हिक्‍टोरिया टॉयलेट-सीट, रोमन राजांनी वापरलेली व सोन्या-चांदीचा वापर करून तयार करण्यात आलेली टॉयलेट-पॉट्‌स, टॉयलेट-फर्निचर, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, राणी एलिझाबेथचा काळ आदी काळातल्या टॉयलेट-सीटचा समावेश या संग्रहात आहे. अंतराळात लघवीचं रूपांतर शुद्ध पाण्यात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचीही सविस्तर माहिती इथं मिळते. त्याशिवाय टॉयलेट-पॉट या विषयावरचे जोक, व्यंग्यचित्रं, कॉमिक्‍स, टॉयलेट-पॉटशी संबंधित विनोदी माहितीही वाचायला मिळते. थोडक्‍यात, माहितीपूर्ण आणि मनोरंजक असं हे संग्रहालय आहे.\nमृत्यूशी संबंधित वस्तूंचं संग्रहालय (Museum of Death)\nअमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलिस शहरात हे संग्रहालय आहे. मृत्यूशी संबंधित वस्तू म्हणजे शवपेटी (Coffin), बेबी शवपेटी, सांत्वनपर पत्रे, सीरियल-किलरबद्दलची माहिती, गुन्हेगारीच्या कथांवर आधारित छायाचित्रं व फिल्म्स या संग्रहालयात पाहायला मिळतात. त्याशिवाय पेंढा भरून ठेवलेले हिंस्र प्राणीसुद्धा इथं आहेत. काही सीरिअल-किलरचे पुतळेही आहेत. कुख्यात फ्रेंच गुन्हेगार हेन्री लाँद्र याचा शिरच्छेद करण्यात आला होता, त्याचं शिरही इथं आहे. जे. डी. हिले आणि कॅथेरिन शुल्झ यांनी हे संग्रहालय सुरू केलं. हे दोघंही खुनांवर आधारित मालिकांचे लेखक होते. सन २०१४ मध्ये त्यांनी १२ हजार स्क्वेअर मीटर जागेत न्यू ऑर्लिन्स इथंही मृत्यू या विषयाशी संबंधित वस्तूंचं दुसरं संग्रहालय उभारलं आहे, हेही विशेष.\nजगातलं एकमेव असं हे ‘म्युझियम ऑफ ब्रेड कल्चर’ दक्षिण जर्मनीतल्या उल्म या शहरात आहे. सहा हजार वर्षांपासूनचा ब्रेडचा इतिहास या संग्रहालयाद्वारे कळतो. गरीब, श्रीमंत, मजूर, मालक, कारखानदार, नोकर-चाकर अशा सगळ्यांचंच समान खाद्य म्हणजे ब्रेड जर्मन लोकांच्या रोजच्या जेवणात ब्रेड हा पदार्थ फार महत्त्वाचा मानला जातो. जर्मनीत दरवर्षी ५ मे रोजी लोक ‘ब्रेड डे’ साजरा करतात. माणसाच्या संस्कृतीच्या उगमापासून अत्यंत आवडीनं खाल्ला जाणारा असा हा पदार्थ. ब्रेडची निर्मितीप्रक्रिया कसकशी बदलत गेली, तसंच त्याचं सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व कसकसं बदलत गेलं, याचा आढावा घेतलेला या संग्रहालयात पाहायला मिळतो.\nअनेक वर्षं मेहनत करून, चिकाटीनं अभ्यास करून हे संग्रहालय उभारण्याचं श्रेय जातं बिली इसेलेन व त्यांचा मुलगा हर्सन इसेलेन यांना. बेकरीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय होता; तसेच बेकरीचे पदार्थ पुरवणारे ते अग्रगण्य व्यापारी होते. सन १९५५ मध्ये त्यांनी आपल्या अनुभवाच्या व अभ्यासाच्या आधारे या संग्रहालयाची स्थापना केली. या संग्रहालयात १६ हजार वस्तू असून, त्यातल्या केवळ ७०० वस्तू कायमस्वरूपी आहेत. सन १९९१ पासून ‘इसेलेन फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेतर्फे या संग्रहालयाचा आर्थिक व्यवहार व व्यवस्थापन पाहिलं जातं. लाखो लोक दरवर्षी या संग्रहालयाला भेट देतात.\nजगभरात आहेत ५५ हजार संग्रहालयं\nसन १९७७ पासून दरवर्षी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय (म्युझियम) दिन साजरा केला जातो. ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम्स’तर्फे सगळ्या संग्रहालयांदरम्यान समन्वय साधला जातो व दरवर्षी त्यांना एक संकल्पना दिली जाते. तीनुसार त्यांनी ते संग्रहालय सजवायचं असतं. संग्रहालयांचं समाजाच्या विकासासाठी असणारं महत्त्व जनतेपर्यंत पोचवण्यासाठीची जागरूकता या दिवशी निरनिराळ्या संग्रहालयांतून निर्माण केली जाते. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजिले जातात. वर्ल्ड म्युझियम कम्युनिटीच्या अभ्यासानुसार, जगातल्या २०१ देशांत ५५ हजार संग्रहालयं आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे १२८ संग्रहालयं असणारं शहर म्हणजे मेक्‍सिको सिटी. हा दिवस साजरा करणाऱ्या देशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २०१६ मध्ये १४५ देशांतल्या ३५ हजारांपेक्षा जास्त संग्रहालयांनी हा दिवस साजरा करून तेव्हापर्यंतचा विक्रम मोडीत काढला.\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-vinod-marathi-jokes-joke/t8301/", "date_download": "2018-08-20T11:23:05Z", "digest": "sha1:6ESBJPTC6WDD6OE55ONO34STTKQTFIBJ", "length": 1668, "nlines": 44, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "प्रेम", "raw_content": "\nप्रियसी : तुझे माझ्यावर प्रेम आहे ना \nप्रियकर : होग , पण तू असे का विचारतेस एकदम\nप्रियसी : मला नाही वाटत असं\nप्रियकर : पण तू असे बोलतेस\nप्रियसी : तुझे नक्कीच माझ्यावर प्रेम आहेना \nप्रियसी : मग काल रात्री मी फेसबुक वर जे स्टेट टाकले त्याला लाइक का नाही केलेस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Gift-Books-bro-4-brc-/2106.aspx", "date_download": "2018-08-20T10:24:47Z", "digest": "sha1:2B6YZUUDKL7ZZZDIZ7JARLZ6SBHHTHVE", "length": 21902, "nlines": 147, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "GIFT BOOKS(4)", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AB%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-08-20T10:57:44Z", "digest": "sha1:UCXRZCCM7MTY6JOZAANNDI2ABZ3IJ7SB", "length": 7704, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिंफनी - विकिपीडिया", "raw_content": "\nसिंफनी ही पश्चिमात्य शास्त्रीय संगीतामधील एक विशिष्ट रचना आहे. सिंफनी कायम ऑर्केस्ट्रॉमार्फत वाजवली जाते. अनेक सिंफनींमध्ये चार लयी असतात.\n१७व्या शतकात सुरुवात झालेल्या सिंफनी अठराव्या शतकात लोकप्रिय होऊ लागल्या. युरोपामध्ये व्हियेना व मानहाइम येथे रचल्या गेल्या. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जोसेफ हायडन व मोझार्ट हे सर्वोत्कृष्ट सिंफनी निर्माते होते. हायडनने ३६ वर्षांच्या कारकिर्दीत १०८ तर मोझार्टने २४ वर्षांच्या कालखंडात ५६ सिंफनी रचनांची निर्मिती केली. १९व्या शतकात बीथोव्हेनने सिंफनीची लोकप्रियता अत्युच्च शिखरावर नेली. त्याने सिंफनीमध्ये अनेक बदल केले. त्याची सिंफनी क्रमांक ५ ही आजवर जगातील सर्वात लोकप्रिय सिंफनी मानली जाते. अंतोनिन द्वोराक, एक्तॉर बर्लियोझ व प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की हे देखील १९व्या शतकामधील लोकप्रिय सिंफनीकार होते.\n५वी सिंफनी, १ली लय\nलुडविग फान बीथोव्हेनची ५वी सिंफनी, १ली लय\n५वी सिंफनी, दुसरी लय\nलुडविग फान बीथोव्हेनची ५वी सिंफनी, दुसरी लय\n५वी सिंफनी, तिसरी लय\nलुडविग फान बीथोव्हेनची ५वी सिंफनी, ३री लय\n५वी सिंफनी, चौथी लय\nलुडविग फान बीथोव्हेनची ५वी सिंफनी, चौथी लय\nह्या संचिका ऐकण्यास अडचण येत आहे\nसिंफनीचा इतिहास १७३० - २००५\nइ.स. १८०० नंतर होऊन गेलेल्या सिंफनीकारांची विस्तृत यादी - भाग १\nइ.स. १८०० नंतर होऊन गेलेल्या सिंफनीकारांची विस्तृत यादी - भाग २\nइ.स. १८०० नंतर होऊन गेलेल्या सिंफनीकारांची विस्तृत यादी - भाग ३\nइ.स. १८०० नंतर होऊन गेलेल्या सिंफनीकारांची विस्तृत यादी - भाग ४\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१४ रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/maharashtra-hsc-results-declared/", "date_download": "2018-08-20T10:51:18Z", "digest": "sha1:TC2YOJGXKX5M2V4IX7L33O5RIJBNYZEC", "length": 8434, "nlines": 193, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विध्याथ्यांच्या संख्येत १ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ८९.५० टक्के इतका होता तर यंदाचा ८८.४१ टक्के इतका लागला आहे.\nएकूण १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची टक्केवारी ८५.२३ टक्के असून मुलींची सर्वाधिक टक्केवारी ९२.३६ टक्के आहे. तर अपंग विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.७८ आहे. तर आज दुपारी १ वाजता अधिकृतपणे संपूर्ण निकाल पाहता येणार आहे.\nमागिल लेख आज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nपुढील लेख कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/09/30/blog-post-title/", "date_download": "2018-08-20T11:12:39Z", "digest": "sha1:26LNSPXKW4LR72G5IA4JU62XOVEBT75O", "length": 35648, "nlines": 124, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "समृद्ध, चवदार खाद्यसंस्कृती – इथियोपिया – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nसमृद्ध, चवदार खाद्यसंस्कृती – इथियोपिया\nएखादं गाणं, सिनेमा किंवा कुठलीही कलाकृती जन्माला येतानाच आपलं नशीब लिहून आणते. तसंच, मला वाटतं अनेक पदार्थांचंही असावं. काही पदार्थ लोकप्रियतेचं वलय घेऊनच जगाच्या कुठल्यातरी कानाकोपर्‍यात जन्म घेतात आणि मग त्यांच्या आस्वादाने तृप्तीची ढेकर दिलेले खवय्ये त्या पदार्थांची ख्याती वेगवेगळ्या माध्यमातून जगभर पोहोचवतात. बघता बघता, खरं तर चाखता चाखता त्या पदार्थांना प्रसिद्धीचं कोंदण लाभतं आणि मग साहजिकच ते पदार्थ जगातल्या ज्या देशांतून आले असतील ती खाद्यसंस्कृतीही जगभर प्रसिद्ध पावते. पण दुर्दैवाने सगळ्याच खाद्यसंस्कृती इतक्या नशीबवान ठरत नाहीत. कधीकधी एखादा उत्तम सिनेमा जसा केवळ प्रसिद्ध कलाकार नाहीत म्हणून प्रेक्षकांकडून दुर्लक्षिला जातो, हे काहीसं तसंच.\nतर हे सगळं घडाभर तेल या लेखाला घालण्याचं कारण इतकंच की, अत्यंत चविष्ट आणि मसालेदार पदार्थांची श्रीमंती लाभलेल्या, एका त्या मानाने गरीब आणि अविकसित देशातल्या खाद्यसंस्कृतीची सफर मी तुम्हांला घडवणार आहे. ही खाद्यसंस्कृती म्हणजे इथिओपियन खाद्यसंस्कृती.\nजेवणाच्या ताटावर बसून खोटं बोलू नये असं म्हणतात, त्या धर्तीवर सांगते की आजच्या या लेखात उतरलेल्या शब्द न् शब्दाला स्वानुभवाचा आधार आहे.\nमी शाकाहारी आहे आणि माझ्या नवर्‍याला शाकाहाराइतकांच मांसाहारही प्रिय आहे. आम्ही दोघं या इथिओपियन खाद्यपदार्थांचे फारच मोठे चाहते आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सांगते की “जिव्हेशप्पथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही”. २००५ साली लग्न करून अमेरिकेत आल्यावर मी घाबरत घाबरतच इथिओपियन पदार्थ पहिल्यांदा चाखले आणि आज २०१६ साली कॅनडामध्ये राहात असताना देखील इथिओपियन रेस्टॉरंट दिसलं की आमच्या दोघांचे डोळे लकाकतात.\nइथिओपिया हे उत्तरपूर्व आफ्रिकेतले सोमालियाच्या पश्चिमेकडे वसलेले एक सार्वभौम राष्ट्र. इथिओपिया या नावाचा उगम ग्रीक भाषेत सापडतो. इथिओ म्हणजे भाजलेला आणि पिया म्हणजे चेहरा. अर्थात भाजलेले चेहरे असलेल्या लोकांचा देश म्हणजे इथिओपिया असा उल्लेख आढळतो. आदिस अबाबा ही इथिओपियाची राजधानी. हे एक बहुभाषक राष्ट्र आहे. या देशात ८४ च्या वर भाषा बोलल्या जातात. मात्र ’आम्हारिक’ ही तिथली राष्ट्रीय भाषा आहे. इथे जवळजवळ ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेती करतात. जगातल्या इतर श्रीमंत राष्ट्रांच्या तुलनेत तसे गरीबच म्हणावे लागेल अशा या राष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा क्रमांक मात्र जगात फार वरचा आहे, असे मी स्वानुभवाने सांगू शकते.\nइथिओपियन लोक हे अत्यंत अगत्यशील आणि कुटुंबात रमणारे असतात. या लेखाच्या निमित्ताने जेव्हा मी एका इथिओपियन रेस्टॉरंटमध्ये त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी माझं हसर्‍या चेहर्‍याने मनापासून स्वागत केलं आणि मला भरभरून माहिती दिली. गेल्यागेल्याच पाणी विचारलं, मग लगेच इथिओपियन समोसा माझ्यासमोर आणून ठेवला. (हा समोसा आपल्यासारखाच दिसत होता; फक्त त्यात मसुराच्या भाजीचं सारण होतं.) त्या कृतीतून एक आपलेपणाची जाणीव निर्माण झाली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी कॅनडामधील व्हॅन्कुव्हर या शहरात राहते. तिथेच तेकेस्ते बर्की (Tekeste Birkie) आणि मेहिरेत बेर्चे (Mehiret Berche) या दांपत्याचं अनेक वर्षं जुनं असं ‘लालिबेला’ नावाचे इथिओपियन रेस्टॉरंट आहे. हे दोघे २८ वर्षांपूर्वी इथिओपियामधून इथे, कॅनडामध्ये आले. पण त्यांची नाळ अजूनही स्वदेशाशी जोडलेली आहे हे वारंवार जाणवत होते. कारण इथिओपियन खाद्यसंस्कृती जगापर्यंत पोचायला हवी असं त्यांना मनापासून वाटत होतं.\nमी त्यांना भेटले तो दिवस होता ११ सप्टेंबर आणि नेमका तो त्यांच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस…पण ९/११ हा दिवस जगाच्या इतिहासात एक दुःखी दिवसाची आठवण बनून राहावा याची त्यांना खंत वाटत होती.\nखाद्यसंस्कृतीबद्दल सविस्तरपणे जाणून घ्यायच्या आधीच माझ्या मनात गेले अनेक वर्षे असलेल्या एका शंका किंवा उत्सुकतेचं निरसन करून घ्यायची संधी मी या निमित्ताने साधली. अनेक वेळा त्यांचे मेनू कार्ड बघून मला नेहमी प्रश्न पडत असे की यांच्या मेनूकार्डमध्ये डेझर्ट्सचा उल्लेख कधीच कसा दिसत नाही आणि त्यादिवशी त्यांच्याशी बोलताना कळलं की कसे दिसतील आणि त्यादिवशी त्यांच्याशी बोलताना कळलं की कसे दिसतील अहो, इथिओपियन खाद्यसंस्कृतीमध्ये गोड पदार्थ अस्तित्वातच नाहीत. मला वाटतं, हे एक त्यांच्या खाद्यसंस्कृतीचं वेगळेपण म्हणता येईल.\nआज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘कॉफी’चा जन्म इथिओपियामध्ये झालेला आहे, याची अनेकांना कल्पनाही नसावी. या देशातील ‘काफ्फा’ नावाच्या प्रांतात पहिल्या कॉफीच्या झुडपाचा शोध लागला. आणि आता जगभरात कॉफी किती लोकप्रिय आहे, ते आपण सगळे जाणतोच. काफ्फामध्ये सापडली म्हणून या पेयाला कॉफी असं नाव मिळालं. मात्र इथिओपियन लोकांची कॉफी पिण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. ते ब्लॅक कॉफीमध्ये किंचितसं मीठ घालून ती पितात. त्यांच्याकडे कुठल्याच पेयात साखर अथवा दूध घालून पिण्याची पद्धत नाही. मी ती कॉफी हिंमत करून पिऊन पाहिली. अर्थातच प्रचंड कडू लागत होती, पण नक्कीच एक वेगळा प्रकार चाखायला मिळाला. त्यांच्या भाषेत कॉफीला ‘बुन्ना’ म्हणतात आणि त्यांच्याकडे बर्‍याच वेळा ‘बुन्ना प्राशन सोहळा’ म्हणजेच कॉफी सेरिमनी असतो.\nयाशिवाय त्यांची अजूनही काही खासियत असलेली पेये आहेत हे जाणून घ्यायची मला इच्छा होती. तर ‘तेल्ला’ नावाचं बीयरच्या जवळ जाणारं एक पेय त्यांच्याकडे अस्तित्वात आहे. ते त्यांचं राष्ट्रीय पेय आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मधापासून बनवलेली वाईन मिळते. त्याला ‘तेज’ म्हणतात. सणसमारंभात ‘तेल्ला’ आणि ‘तेज’चं प्राशन केलं जातं.\nमाझी उत्सुकता अजूनच चाळवली आणि तेकेस्तेशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. आमच्या गप्पांमधून आणि माझ्या संशोधनातून मला कळलेल्या गोष्टींची त्याच्याबरोबर खात्री करून घेताना अनेक धागे उलगडत गेले.\nइथिओपियन पदार्थांमध्ये भाज्या, डाळी या शाकाहारी आणि चिकन, मटन, अंडी, मासे आणि बीफ या मांसाहारी घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांचे सर्व पदार्थ बर्‍यापैकी तिखट आणि मसालेदार व चविष्ट असतात. इथिओपियन करीजना ‘वॉट’ असे सरधोपटपणे संबोधले जाते. म्हणजे जो पदार्थ असेल त्याच्यापुढे वॉट असा शब्द लावून त्या पदार्थाचे पूर्ण नाव तयार होते. उदा – मिसिर वॉट, डोरो वॉट इत्यादी.\nप्रथम शाकाहारी घटकांबद्दल सांगते. शाकाहारी पदार्थांमध्ये मसूर डाळ, कोबी, पालक आणि काबुली चणे हे चार घटक प्रामुख्याने आढळतात आणि त्यापासून तयार होणार्‍या खाद्यपदार्थांना पुढीलप्रमाणे नावे आहेत. मसूर डाळीपासून तयार होणार्‍या पदार्थाला ‘मिसिर वॉट’ असे म्हणतात. कोबीपासून तयार होणार्‍या पदार्थाला ‘टिकिल गोमेन’ असे नाव आहे. तर आपल्या पालकाच्या भाजीसारख्या दिसणार्‍या पदार्थाला ‘कोस्ता’ असं म्हणतात. आणि काबुली चण्याच्या पदार्थाला ‘शिरो वॉट’ असे संबोधले जाते. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की हे पदार्थ खायचे कशाबरोबर तर त्यातच तर खरी गंमत आहे.\nया करीज, आपल्याकडील नीर डोसा किंवा आंबोळीच्या जवळपास पोचेल अशा ‘इंजेरा’ या मऊसूत जाळीदार पदार्थाबरोबर खाण्याची पद्धत आहे. हा ‘इंजेरा’ इथिओपियातील स्थानिक अशा ‘टेफ’ या धान्याच्या आंबवलेल्या पिठापासून बनवला जातो.\nइथे मला तेकेस्तेने लगेच विचारले…“तू टेफ धान्य पाहिलंयस कधी” मी म्हटलं, “नाही, अर्थातच मला पाहायला आवडेल.” मग त्याने टेफ हे धान्य आणि त्याचे पीठ दोन्ही पदार्थ मला दाखवले. टेफ हे आपल्याकडील नाचणीच्या कुटुंबातील धान्य आहे. ते दिसतेही अगदी नाचणीसारखेच. या धान्यात अनेक जीवनसत्त्वे असतात, त्यामुळे ते अतिशय पौष्टिक ठरते. ‘टेफ’चे पीक फक्त इथिओपियामध्येच घेतले जाते. मात्र सध्या गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील आयडाहो राज्यात टेफची शेती करणे सुरू झाले आहे. त्यामुळे जगात जिथेजिथे हे पदार्थ खायला मिळतात त्यांना टेफच्या धान्याची आयात आपल्या स्वतःच्या देशातूनच करावी लागते.\nतर इंजेराबद्दल मी सांगत होते. साधारणपणे १५ ते २० इंच त्रिज्या असलेल्या गोल आकारात अतिशय पातळ असा हा ‘इंजेरा’ बनवला जातो. हा इंजेरा आंबवलेल्या पिठापासून केलेला असल्यामुळे किंचितसा आंबट लागतो पण याच्याबरोबरच सगळे मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ खाल्ले जातात. हा इंजेरा जरी तव्यावर करत असले तरी तो वाफवलेला असतो. तो करताना तव्यावर तेल टाकत नाहीत. याशिवाय कधीकधी बार्ली आणि गव्हाचे इंजेरादेखील बनवले जातात. गहू किंवा बार्लीपासून तयार केलेल्या इंजेराला ‘चेबसा’ असे म्हणतात.\nएकत्र आणि एकाच ताटात\nइथिओपियन जेवण वाढण्याचीही एक खास पद्धत आहे. मोठ्या गोल ताटात तेवढ्याच आकाराचा इंजेरा पसरला जातो. त्यावर एकाशेजारी एक असे विविध वॉट वाढले जातात व बाजूला एका टोपलीमधे जास्तीचे इंजेरा गुंडाळी करून दिले जातात. इथिओपियामधे काट्या-चमच्याने खायची पद्धत नाही. आपण जशी पोळी भाजी खातो त्याचप्रकारे इंजेराचा हाताने तुकडा तोडून तो वॉटला लावून खाल्ला जातो. जर घरी पाहुणे आले तर फक्त एकत्र बसूनच नाही, तर सगळ्यांनी एकाच ताटात जेवण्याची पद्धत त्या देशात अस्तित्वात आहे.\nम्हणजे उदाहरणार्थ एका कुटुंबात जर ३ शाकाहारी आणि २ मांसाहारी माणसे असतील तर ३ शाकाहारी माणसांना एक ताट आणि २ मांसाहारी माणसांना एक ताट अशा प्रकारे जेवण वाढले जाते. इथिओपियन रेस्टॉरंट्समधेही हीच पद्धत आहे. तिथेही तुम्हांला काटाचमचा मिळत नाही. हातानेच जेवावे लागते. सगळ्या प्रकारचे वॉट्स सणासुदीलाच बनवले जातात. नाहीतर रोज एखादा प्रकार बनवला जातो. मात्र आपल्याकडील पोळीसारखा तिथे इंजेरा रोज बनवला जातो. भात तिथे इतक्या सर्वसामान्यपणे खाल्ला जात नाही.\nआता मांसाहारी पदार्थांबद्दल. आधी म्हटल्याप्रमाणे चिकन, मटण, अंडी, मासे आणि बीफ यांपासून मांसाहारी वॉट्स तयार केले जातात. चिकनच्या डिशला ‘डोरो वॉट’ असे म्हणतात; तर मटणाच्या डिशला ‘ये बेग वॉट’ असे नाव आहे.\nडोरो वॉट ही डिश त्यांच्याकडे सणासुदीला आवर्जून तयार केली जाते. ती तयार करायला २ ते ३ तास लागतात. तर बीफ आणि बटाटा या दोन पदार्थांचा वापर करून एक डिश तयार केली जाते. त्या डिशला ‘ये डिनंच वॉट बेसेगा’ असं म्हणतात.\nबीफ हे मांस शिजवलेले आणि कच्चे अशा दोन्ही प्रकारे खाल्ले जाते. या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मांचे लोक आहेत, त्यामुळे हे दोन्ही लोक आपापल्या उपवासाच्या काळात मांसभक्षण करत नाहीत. मुस्लिम धर्मीय असल्यामुळे अर्थातच त्यांच्याकडे पोर्क खात नाहीत.\nनाश्त्यामधे बहुधा अंड्याचे पदार्थ असतात किंवा इंजेराचे तुकडे करून त्यावर मसाला टाकून तो खाल्ला जातो. त्याला फिरफिर असे म्हणतात. वर उल्लेख केलेला चेबसादेखील नाश्त्याला खाल्ला जातो.\nत्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही आपल्याप्रमाणेच अनेक मसाले असतात आणि ते पदार्थ तयार करण्याच्या पद्धतीही भिन्न असतात. परंतु ‘बेर्बेरे आणि मितमिता’ हे त्यांचे दोन मुख्य मसाले.\nयापैकी बेर्बेरे हा पदार्थांमध्ये वापरला जातो, तर मितमिता हा अतिशय तिखट असल्यामुळे मॅरिनेशनसाठी वापरला जातो. बर्‍याचशा त्यांच्या पदार्थात ‘नितिर किबे’ नावाचे इथिओपियन बटर वापरले जाते. फार पूर्वी इथिओपिया, भारत आणि चीन या देशांमध्ये मसाल्याचा व्यापार चालत असे. तीळ पिकवून ते निर्यात करणार्‍या राष्ट्रांमधे ‘इथिओपिया’चा क्रमांक वरचा लागतो.\nथोडक्यात सांगायचे तर हा देश विकसनशील देशांमधे मोडणारा असल्यामुळे जेवताना पाळावे लागणारे टेबल मॅनर्स, एटिकेट्स असले, नाही म्हटलं तरी मनावर दडपण आणणारे प्रकार यांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये अस्तित्वात नाहीत. सूप्सपासून ते डेझर्ट्सपर्यंतचे फूल कोर्स मील असाही प्रकार इथे पाहायला मिळत नाही. तर याउलट या, गप्पा मारा, मस्त एकत्र बसून धमाल करत आपल्या हाताने छान पदार्थांचा आस्वाद घ्या आणि आपली रसना तृप्त करा असा साधासुधा कारभार म्हणजे `इथिओपियन खाद्यसंस्कृती’. इथिओपियन लोकांमध्ये असलेला आपलेपणा त्यांच्या पदार्थांमध्ये आणि त्यांच्या, लोकांना जेवायला घालण्याच्या पद्धतींमध्येही उतरला आहे. त्यामुळे ज्यांना तिखट पदार्थ आवडतात त्यांनी जिथे संधी मिळेल तिथे आणि तेव्हा इथिओपियन पदार्थ नक्कीच चाखून बघायला हवेत. काहीतरी चमचमीत खाल्ल्याची पावती तुमची तुम्हांलाच मिळाल्याशिवाय राहणार नाही.\nकुठलाही फुकाचा डामडौल न करता एखादी आजी जशी एकीकडे गप्पा मारता मारता सहजतेने आपल्याला कळायच्या आत अतिशय सुग्रास जेवण करून आपल्याला प्रेमाने जेवायला वाढते. वर “भात हातानेच खायचा हं, चमचा वगैरे अजिबात मिळणार नाही” असं प्रेमाने दटावते. आणि मग ताटातले पदार्थ पाहून, पहिला घास घेतल्यावर आपल्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडतात, “ व्वा आजी, क्या बात है…यू आर ग्रेट” तसं काहीसं मला या खाद्यसंस्कृतीबद्दल वाटतं.\nशेवटी जाता जाता अतिशय सोप्या पण चविष्ट अशा ‘मिसिर वॉट’ची रेसिपी इथे देतेय. तुम्हांला तुमच्या शहरात बेर्बेरे मसाला मिळाल्यास हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा\nसाहित्य – मसूर डाळ, गाजराचे तुकडे, बारीक चिरलेला लसूण, कांदा, तेल, मीठ आणि बेर्बेरे मसाला.\nकृती – प्रथम कांदा व लसूण बारीक चिरून घ्या, गाजराचेही जमतील तेवढे बारीक तुकडे करून घ्या. मसूर डाळ धुवून ठेवा. पातेल्यात प्रथम तेल घ्या, तेल चांगलं तापलं की त्यात कांदा व लसूण घाला, कांदा चांगला शिजला की त्यात गाजराचे तुकडे घाला, तेही शिजवून घ्या. नंतर त्यात भरपूर (आपल्या नेहमीच्या अंदाजापेक्षा जास्त) बेर्बेरे मसाला घाला. हा मसाला तसा तिखट असतो, त्यामुळे वेगळे लाल तिखट घालण्याची गरज नाही. हे सगळं चांगलं परतून घ्या. थोड्याच वेळात त्याला छान तेल सुटेल. मग त्यात धुऊन ठेवलेली मसूर डाळ घाला, पाणी घाला आणि शिजत ठेवा. थोडी शिजली की मीठ घाला आणि पूर्णपणे शिजवून घ्या.\nअतिशय चविष्ट असा मिसिर वॉट हा पदार्थ तयार आहे.\nमी मूळची ठाणेकर, लग्नानंतर काही वर्षे अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्स येथे मी रहात होते, नंतर काही वर्षे पुणे व सध्या कॅनडामधील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील ‘व्हॅन्कुव्हर’ या शहरात राहते. पत्रकार, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, एफ.एम. रेडिओ जॉकी, भाषांतरकार, व निवेदिका म्हणून काम केलं आहे. लिखाणाची आवड. सुदैवाने अनेक शहरांमध्ये वास्तव्य केल्यामुळे अनेक देशांच्या अनेक भिन्न संस्कृती असलेल्या लोकांना भेटण्याची मला कायम संधी मिळत गेली आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणे ही आता माझी नवीन आवड बनली आहे. लोकांमध्ये रमायला आवडतं.\nफोटो – नेत्रा जोशी व्हिडिओ – YouTube\nPrevious Post टर्किश डिलाइट\nNext Post वेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू\nनवीन काहीतरी वाचण्याचा आनंद मिळाला आणि जिभेला पाणी सुटले ते वेगळेच\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T10:58:54Z", "digest": "sha1:T76NPES3UPIF4VNOUDD63DYN65B4KFAR", "length": 9060, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानस सरोवर - विकिपीडिया", "raw_content": "\nमानस सरोवर(अपभ्रंश - मान सरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.\n३ वाङ्मयात मानस सरोवर\n४ मानस सरोवरावरील मराठी पुस्तके\n५ मानस सरोवरावरील मराठी गीते\n६ संदर्भ आणि नोंदी\nमानस सरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटरवर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानस सरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. सरोवराचा घेरा ८८ किमी, खोली ९० मीटर तर क्षेत्रफळ ३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. मानस सरोवराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (ही तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे.\nकैलाश पर्वताप्रमाणे, मानस सरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानस सरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानस सरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).\nमराठी लेखिका कै.सत्त्वशीला सामंत यांच्या मते याचे अचूक नाव मानस सरोवर असून याबद्दल त्यांनी भारत सरकारला अनेक पुरावे दिले आहेत. भारत सरकारने यावर त्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.[१] येथे आहे.\nसंस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानस सरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे.\nमानस सरोवरावरील मराठी पुस्तके[संपादन]\nआगळी वेगळी कैलास मानस सरोवर यात्रा (डॉ. अजित कुलकर्णी)\nपरिक्रमा : यात्रा कैलास पर्वत आणि मानस सरोवर (गोपाळ भागवत)\nमनोरथा चल त्या नगरीला (डॉ. कल्याणी नामजोशी)\nमानस सरोवरावरील मराठी गीते[संपादन]\nभूमिकन्या सीता या नाटकातले ग.दि. माडगूळकर यांचे ’मानसी राजहंस पोहतो’. - ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या पहाडी रागातल्या या गीताला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१८ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-08-20T10:57:02Z", "digest": "sha1:AFFHO6BTXT6LCGSGOU7QWKYX4RQ4H4AT", "length": 4443, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रशियाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रशियाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_24.html", "date_download": "2018-08-20T10:21:53Z", "digest": "sha1:LYBONIOOU7DO2WAZNS7UXBJTUKSCXO4T", "length": 20352, "nlines": 134, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: वारसा कायदा", "raw_content": "\nसोमवार, २४ डिसेंबर, २०१२\nभारतीय वारसा हक्क कायदा 1925 प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना आपले इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करून ठेवले असेल, तर त्याची अंमलबजावणी म्हणजे मालमत्तेचे हस्तांतरण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्यातील कोणत्याही तरतुदींच्या अगोदर होते; मात्र अशाप्रकारचे इच्छापत्र किंवा मृत्युपत्र केलेले नसेल, तर सदर व्यक्ती विनामृत्युपत्र मृत झाली असे समजण्यात येते आणि कायद्यातील तरतुदी मिळकत या हस्तांतरासाठी अस्तित्वात येतात. सदर मृत व्यक्तीची मिळकत वारसा हक्काने संबंधित वारसांना प्राप्त होते. मृत व्यक्तीची मिळकत त्या मृत व्यक्तीस लागू पडत असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे वारसांनाच मिळते. हिंदू, बौद्ध, शीख व जैन यांना हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956च्या तरतुदी आपोआप लागू होतात. मुस्लिम धर्मीयांना मुस्लिम वैयक्तिक कायदे लागू पडतात. पारशी धर्मीयांना भारतीय वारसा हक्क कायदा 1925 लागू पडतो. या कायद्याचे कलम 50 ते 56 पारशी धर्मीयांना, तर कलम 32 ते 49 च्या तरतुदी भारतीय ख्रिश्‍चन व इतरेतरांना लागू पडतात.\nहिंदू वारसा कायदा 1956 :\nहा कायदा सर्व हिंदूंना लागू पडतो. यात बौद्ध, जैन व शीख यांचाही समावेश होतो. या कायद्याचे कलम 8 प्रमाणे वारसांचे मूलभूत चार वर्ग पडतात, ते खालीलप्रमाणे आहेत :\nमुलगा, मुलगी, विधवा, आई, पूर्वमृत मुलाचा मुलगा, पूर्वमृत मुलाची मुलगी, पूर्वमृत मुलीचा मुलगा, पूर्वमृत मुलीची मुलगी, पूर्वमृत मुलाची विधवा, पूर्वमृत मुलाचा नातू, पूर्वमृत मुलाची नात, पूर्वमृत मुलाची विधवा नातसून.\n2) मुलाच्या मुलाचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण\n3) मुलीच्या मुलाचा मुलगा, मुलीच्या मुलाची मुलगी, मुलीच्या मुलीचा मुलगा, मुलीच्या मुलीची मुलगी\n4) भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, भावाची मुलगी, बहिणीची मुलगी\n5) वडिलांचे वडील, वडिलांची आई\n6) वडिलांची विधवा, भावाची विधवा\n7) वडिलांचा भाऊ, वडिलांची बहीण\n8) आईचे वडील, आईची आई\n9) आईचे भाऊ, आईची बहीण\nयात एकच आई; परंतु भिन्न वडील असलेल्या भाऊ- बहिणींचा समावेश होत नाही.\nमृताचे पितृबंधू म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तक म्हणून पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती.\nमृताचे मातृबंधू म्हणजेच रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकाद्वारे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती.\nजे वारस वरीलप्रमाणे मृत्युपत्र न करता मरण पावतील, अशा हिंदू पुरुषांच्या वारसांना पुढील क्रमाने वारसा हक्क मिळेल.\n1) प्रथमतः वर्ग- 1 चे वारस\n2) दुसऱ्यांदा वर्ग- 2 च्या क्रमाने वारस. यात पहिल्यात कोणी नसेलच तर दुसरा व दुसऱ्यात कोणी नसेलच तर तिसरा या क्रमाने हिस्सा मिळतो.\n3) तिसऱ्यांदा वर्ग- 1 व वर्ग- 2 चे कोणीही वारस नसेलच, तर वर्ग- 3 च्या वारसांना हक्क पोचतो.\n4) चौथ्यांदा वर्ग- 1, वर्ग- 2 किंवा वर्ग- 3 चे वारसच नसतील, तर वर्ग- 4 च्या हक्कदारांना हक्क पोचतो.\n5) यापैकी कोणीही वारस नसेल तर मिळकत सरकार जमा होते.\nवर्ग 1 च्या उत्तराधिकारांचा नियम :\n1) मृत खातेदाराची विधवा किंवा अधिक विधवा असतील, तर सर्व विधवा एकत्रितपणे एक हिस्सा घेतील\n2) मृत खातेदाराचे हयात असलेले मुलगे, वडील आणि आई प्रत्येकी समान एक हिस्सा घेतील\n3) मृत खातेदाराच्या प्रत्येक पूर्वमृत मुलाच्या किंवा पूर्वमृत मुलीच्या खात्यातील सर्व वारस मिळून एक हिस्सा घेतील. यात,\n4) वरील 3 प्रमाणे पूर्वमृत मुलाच्या खात्यातील वारसा अशाप्रकारे करण्यात येईल, की त्याची विधवा (अनेक असल्यास एकत्रितपणे) आणि हयात मुलगे, मुली यांना समान प्रमाणात हिस्सा मिळेल, तसेच पूर्वमृत मुलाच्या प्रत्येक शाखेला सम प्रमाणात हिस्सा मिळेल.\nवरील 3 प्रमाणे पूर्वमृत मुलांच्या शाखेतील वारसांमध्ये अशाप्रकारे वाटप करण्यात येईल, की प्रत्येकाला समान हिस्सा मिळेल.\nवर्ग 2 च्या वारसांमध्ये संपत्तीचे वितरण (वर्ग 1 चे वारस नसल्यास) :\nयामध्ये 1 ते 9 क्रमांकाचे वारस येतात. यात त्या क्रमांकात जेवढे वारस असतील, त्यांना समान प्रमाणात वाटप होते; परंतु त्यानंतर ते नसल्यास पुढच्या क्रमांकातील वारसांचा क्रमाने विचार होतो.\nवर्ग 3 व 4 मधील उत्तराधिकाऱ्यांचा क्रम :\nनियम 1- दोन वारसांपैकी ज्याला वंशक्रमातील श्रेणीत स्थान असेल त्याला प्राधान्य मिळेल.\nनियम 2- कोणताही वारस दुसऱ्यापेक्षा अग्रहक्क मिळण्यास हक्कदार नसेल, ते एकाचवेळी समान हिस्सेदार होतील.\nहिंदू स्त्रीची मिळकत :\nहिंदू स्त्री ही तिच्या कब्जातील कोणतीही संपत्ती मर्यादित नव्हे, तर संपूर्ण स्वामित्वाने धारण करेल. तथापि मिळकत दान म्हणून किंवा मृत्युपत्राद्वारे किंवा कोणत्याही लेखाद्वारे किंवा दिवाणी न्यायालयाच्या हुकमान्वये किंवा आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्याद्वारे संपादित केलेली असेल, तर अशा संपत्तीला या कायद्यातील तरतुदी लागू पडत नाहीत.\nविनामृत्युपत्र मृत हिंदू स्त्रीच्या संपत्तीची विल्हेवाट ठरविण्याचा क्रम व नियम-\n1) पहिल्यांदा मुलगे व मुली (यात पूर्वमृत मुलगा वा मुलगी किंवा त्यांची अपत्ये) आणि पती यांच्याकडे सम प्रमाणात\n- दुसऱ्यांदा पतीच्या वारसाकडे\n- तिसऱ्यांदा माता किंवा पित्याकडे\n- चौथ्यांदा पित्याच्या वारसाकडे\n- शेवटी मातेच्या वारसाकडे\n2) तथापि हिंदू स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून संपत्ती मिळालेली असेल आणि तिला मुले किंवा नातवंडे नसल्यास तिच्या पित्याच्या वारसांकडे जाईल.\n3) हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा सासरकडून वारशाने मिळालेली कोणतीही संपत्ती, तिला मुले किंवा नातवंडे नसल्यास पतीच्या वारसांकडे जाईल. यात,\n- क्रमाने एकाच नोंदीतील समाविष्ट असलेल्या वारसांना एकाच वेळी समान वारसा मिळेल\n- हयात मुला- मुलींना पूर्वमृत मुलांचा हिस्सा धरून समान हिस्सा मिळेल\n- कायद्याचे कलम 15 नुसार अस्तित्वात असलेले क्रम त्याचप्रमाणे असतील.\nसख्ख्या नात्यातील वारसांना सापत्न नात्यातील वारसांपेक्षा प्रथम प्राधान्य मिळेल.\nगर्भातील अपत्याचा हक्क :\nविनामृत्युपत्र खातेदारांच्या मृत्युसमयी जर अपत्य गर्भात होते व नंतर जिवंत जन्मले असेल, तर त्याला जिवंत असलेल्या मुलाप्रमाणे अधिकार मिळतील.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:२५ म.पू.\nVivekanand Ghodake १३ जून, २०१७ रोजी १०:४७ म.उ.\nमयत व्यक्तीच्या पत्नीला ( एका पेक्षा जास्त असल्यास सर्व पत्नीना मिळुन् ) एक भाग\nहयात असलेल्या प्रत्येक मुलाला अथवा मुलीला आणि हयात असल्यास आईला प्रत्येकी एक् भाग\nजर मयत व्यक्तिचा मुलगा अथवा मुलगी तो हयात असतानाच निधन पावलेले असतील तर त्याना प्रत्येकी एक भाग.\nजर मुलगा मयत असेल तर त्या मुलाच्या पत्नीला ( एका पेक्षा जास्त असल्यास त्या सगळ्याना मिळून ) त्याच्या मुलाला , मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे.\nजर मुलगी मयत असेल तर त्या मुलीच्या मुलाला , मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे.\nAkshay Nikhade १० जुलै, २०१७ रोजी १:५५ म.पू.\nUttam Jawale १३ मे, २०१८ रोजी ८:०० म.पू.\nआजोबा थोरले आहेत त्यांना त्याच्या चुलतीने जमीन दिली आहे .चुलतीला कोणीही वारस नाही .कालांतराने चुल्तीचा मृत्यू झाला.चुल्तीची राहिलेली जमीन आजोबांनी सर्व भावांना समान हिस्स्याने दिली आहे .परंतु चुल्तीने मृतुपुर्वी दिलेली जमीन वाटप केली नाही ती त्यांनी त्यांच्या मुलाला दिली आहे .आज त्यांच्या भावाच्या मुलाने ती जमीन एकत्र कुटुंबातील आहे तिचे वाटप मिळावे असा दावा केला आहे .या संबधी मार्गदर्शन मिळावे\nUnknown ५ जुलै, २०१८ रोजी १०:२८ म.उ.\nआजोबांनी समान हिस्साने दिलेली जमिन एकत्र हिंदु कुंटुब कायद्याने वाटपच आहे चुलतीचीही त्या कायद्यातच येते म्हणुन भावाच्या मुलाला तिचे वाटप मागण्याचा अधिकार नाही .. हिंदु वारस कायदा पहा\nUnknown ३० जून, २०१८ रोजी १:२९ म.पू.\nमी जमीन घेतली असून ती जमीन भावाला 1991साली वाटून आलेली आहे आता बहीण सदर जमीनी वर दावा करत असून ती तिला मिळू शकते का\nUnknown ५ जुलै, २०१८ रोजी ३:४२ म.पू.\nशेतजमीन विकल्यानंतर वारस किती दिसानंतर दावा दाखल करू शकतात. १ मेजर २ मायनर\npramod dongare १० जुलै, २०१८ रोजी ५:२३ म.पू.\nवडीलोपारजित जमीनीवर मामांनी हक्क धरला आहे. माझ्या आईला व मावशी च्या मुलाला (मावशी आजोबांच्या आधी मयत झाली आहे) जमिनीत हिस्सा देण्यासाठी नाकारत आहे, योग्य सल्ला द्यावा अशी विनंती.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/obc-had-hope-keshav-maurya-would-be-cm-121405", "date_download": "2018-08-20T11:00:03Z", "digest": "sha1:YA7G4XZHUKEW6HYFEZWHRNPZ2P6BH7H4", "length": 12439, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "OBC had the hope that Keshav Maurya would be the CM केशव मौर्य मुख्यमंत्री होतील अशी ओबीसींना आशा होती | eSakal", "raw_content": "\nकेशव मौर्य मुख्यमंत्री होतील अशी ओबीसींना आशा होती\nसोमवार, 4 जून 2018\nओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आले असून, उत्तर प्रदेशात भाजप सोबत त्यांनी युती केली आहे. या युतीमुळेच त्यांना कॅबीनेट मंत्री बनविण्यात आले आहे.\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील पोटनिवडणूकीत विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे भाजपाला कैराना आणि नूरपुर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे उत्तर प्रदेश भाजपमधील गटतट समोर यायला सुरूवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्री मंडळातील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्यांना मुख्यमंत्री न केल्यामुळेच भाजपची पिछेहाट सुरू झाल्याचे खळबळ जनक वक्तव्य केले आहे. मौर्यांना मुख्यमंत्री केले असते तर पोटनिवडणूकीत भाजपला हार माणावी लागली नसती. असे राजभर म्हणाले.\nओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आले असून, उत्तर प्रदेशात भाजप सोबत त्यांनी युती केली आहे. या युतीमुळेच त्यांना कॅबीनेट मंत्री बनविण्यात आले आहे.\nउत्तर प्रदेशात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मौर्य यांना भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणले आहे. राजभर म्हणाले, \"उत्तर प्रदेशातील ओबीसी समाजाने भाजपला साथ दिली कारण त्यांना मौर्य यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. परंतु, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. यामुळे बहुसंख्य ओबीसी समाज नाराज झाला होता. त्याचा परिणाम कैराना आणि नूरपुर मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला मिळालेल्या पराभवात दिसून आला. भाजपने त्यांच्या पराभवाची कारणे शोधली पाहिजेत. राज्याच्या प्रमुखपदी योगी आदित्यनाथ यांना बसवायचे की केशव मौर्य यांना याचा निर्णय पक्षाने घ्यावा.\"\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-chandrakant-patil-58880", "date_download": "2018-08-20T11:20:57Z", "digest": "sha1:PLLSOCP2P5WAA5FMLUZ7QOCFKF4F7LSW", "length": 13799, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news chandrakant patil मच्छीमारांच्या घरांच्या सातबाराबाबत सकारात्मक | eSakal", "raw_content": "\nमच्छीमारांच्या घरांच्या सातबाराबाबत सकारात्मक\nमंगळवार, 11 जुलै 2017\nदाभोळ - कोकणपट्टी समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या मच्छीमारांच्या राहत्या घरांचा व वहिवाटीच्या जमिनीचे सातबारा मच्छीमारांच्या नावे करावेत, या मागणीसाठी ५ जुलैला आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मच्छीमारांच्या एका शिष्टमंडळाने महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या प्रश्‍नाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.\nदाभोळ - कोकणपट्टी समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या मच्छीमारांच्या राहत्या घरांचा व वहिवाटीच्या जमिनीचे सातबारा मच्छीमारांच्या नावे करावेत, या मागणीसाठी ५ जुलैला आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मच्छीमारांच्या एका शिष्टमंडळाने महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या प्रश्‍नाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.\nशेकडो वर्षांपासून समुद्रकिनारी वास्तव्य करून राहणाऱ्या मच्छीमार समाजाच्या जमिनी अद्यापही सातबारावर न आल्याने मच्छीमार समाजाचा निवारा आजपर्यंत वाऱ्यावरच राहिला आहे. त्यामुळे त्यांना अधिकृतपणे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मोकळ्या शासकीय जागा या मच्छीमार व्यवसायासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात ४ फेब्रुवारी १९८२ ला राज्य शासनाने एक परिपत्रक जारी केले होते. त्यामध्ये मच्छीमारांना जाळी सुकविणे, विणणे, मासे सुकविणे, बोटी शाकारणे, बोटींची दुरुस्ती करणे यासाठी गावालगतच्या सोईस्कर जागा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २२ खालील तरतुदीनुसार विहीत करण्यास हरकत नसावी, असा निर्णय घेण्यात आला होता. सीआरझेड कायद्यातही या तरतुदींना मान्यता देण्यात आली आहे. वरील संदर्भ लक्षात घेऊन मच्छीमारांना सातबारा उतारे त्यांच्या नावे करण्याबाबतची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने महसूलमंत्र्यांकडे केली.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात विभागीय आयुक्‍त (कोकण) व कोकणातील सर्व जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nयावेळी आमदार मनीषा चौधरी, भाजपचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस केदार साठे, दापोली तालुकाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता जावकर यांच्यासह मच्छीमार नेते उपस्थित होते.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/suhas-kirloskars-article-saptarang-46604", "date_download": "2018-08-20T11:18:23Z", "digest": "sha1:5YKHRXUHOCPZVK3VD3VBAI3NPX7QLWGP", "length": 25262, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "suhas kirloskar's article in saptarang बदला है नूर, बदला है सूर... (सुहास किर्लोस्कर) | eSakal", "raw_content": "\nबदला है नूर, बदला है सूर... (सुहास किर्लोस्कर)\nरविवार, 21 मे 2017\nपाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय संगीतकार राहुलदेव बर्मन यांना जातं. सिनेमातल्या प्रसंगात दाखवला जाणारा बदल राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून संगीताद्वारे अनेकदा साधलेला आहे. ‘या स्केल-चेंज’ प्रकारामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो.\nपाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय संगीतकार राहुलदेव बर्मन यांना जातं. सिनेमातल्या प्रसंगात दाखवला जाणारा बदल राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून संगीताद्वारे अनेकदा साधलेला आहे. ‘या स्केल-चेंज’ प्रकारामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो.\n‘मौ सम प्यार का रंग बदलता रहे... यूँही चलता रहे प्यार का कारवाँ’ हे ‘सितमगर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं (गीतकार ः ‘मजरूह’ सुलतानपुरी). ‘बदलता मौसम’ अर्थात बदलता ऋतू- म्हणजेच इथं उन्हाळा हिवाळा-पावसाळा या ढोबळ अर्थानं - संगीतातून कसा दाखवायचा तो बदलणार म्हणजे पूर्ण वातावरण बदलेल, पात्रांच्या भावना बदलतील, उन्हाळ्याचं रखरखीत ऊन्ह असेल, तर पावसाळा येऊन सगळीकडं हिरवळ दिसेल...मनोवस्थासुद्धा बदलेल. हे सगळं संगीतामधून दाखवताना संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी दोन कडव्यांनंतर गाण्याची पट्टी (स्केल) बदलली आहे. आशा भोसले आणि किशोरकुमार गाण्याची सुरवात करतात खालच्या स्वरात, हळूच कानात सांगितल्यासारख्या आवाजात आणि शेवटचं कडवं वरच्या पट्टीमध्ये गातात. त्यामुळं या गाण्यात ‘बदलता मौसम’चा परिणाम संगीतातून साधला आहे. या गाण्यातला तबला आणि गिटारवरचा मिक्‍स रिदम ऐकण्यासारखा आहे.\n‘सीता और गीता’ या सिनेमात नायक-नायिकेचं (संजीवकुमार-हेमामालिनी) भांडण होतं. एकमेकांना चिडवण्यासाठी ते गाण्यातून ‘कोई लडकी मुझे कल रात सपने मे मिली’ (गीतकार ः आनंद बक्षी) भांडतात. ते लुटुपुटूचं भांडण गाण्याच्या एका कडव्यानंतर संपतं आणि दोघंही एका सुरात गाऊ लागतात ः ‘अरे तुम ही मुझे कल रात सपने में मिली...’ सिनेमातल्या प्रसंगात झालेला हा बदल संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून साधला आहे. त्यामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो. पाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय राहुलदेव बर्मन यांना जातं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ‘पडोसन’ या सिनेमातल्या ‘मै चली मै चली’ या गाण्यात शेवटच्या कडव्यापूर्वी गाण्याची पूर्ण पट्टी बदलते आणि ते कडवं वरच्या स्वरात गायलं जातं. कडव्यापूर्वी अकॉर्डियनमधून स्केलबदलाला सुरवात होते. गाण्याची स्केल म्हणजे काय हे गंमत म्हणून बघायचं असेल, तर ‘पडोसन’मध्ये गुरू (किशोरकुमार) भोलाला (सुनील दत्त) गायला शिकवतो, तो धमाल प्रसंग बघण्यासारखा आहे.\nस्केल-चेंज म्हणजे गाण्याच्या स्वरांचा पूर्ण समूह पुढं किंवा मागं नेऊन ठराविक अंतर बदलून गाणं. गायक गाण्याच्या ठराविक स्केलला (पट्टी) प्रमाण मानून सगळे स्वर लावतो. त्यामुळं किशोरकुमार आणि आशा भोसले गात असतील, तर ते दोघांना मान्य असलेल्या पट्टीमध्ये गात पुढचं मार्गक्रमण करतात. स्केल बदलताना पुढचा स्वर म्हणजे ‘रे’ किंवा ‘ग’ ला ‘सा’ मानून पुढचं गाणं गायलं जातं. म्हणजे पहिल्या पायरीपासून एक न मोजता दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीला एक मानून मोजायला सुरवात करायची. त्यामुळं पुढच्या सगळ्या पायऱ्यांचे क्रमांक बदलतील. सगळी गणितं बदलतील.\nसंगीतकार ए. आर. रहमान यांनीसुद्धा स्केल-चेंजचा वापर ‘पुकार’ (अनिल कपूर-माधुरी दीक्षित) या सिनेमातल्या गाण्यात प्रसंगानुसार केला आहे. ‘के सिरा सिरा’ याचा अर्थ ‘जो भी हो सो हो’ म्हणजेच ‘कशाला उद्याची बात’. शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गाणं माधुरी दीक्षित आणि प्रभू देवा यांच्या नृत्यासाठी बघण्यासारखं आहे. नायिका माधुरी दीक्षितचं नायक अनिल कपूरवर प्रेम आहे. त्यामुळं ती प्रेम म्हणजे काय हे सांगते आणि तिच्याबरोबर नृत्य करताना प्रभू देवा सांगतो ः ‘कभी किसी से प्यार न करना’. गाण्यातला प्रेमाबाबतचा हा वाद कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी फार सुंदररीत्या शब्दबद्ध केला आहे. ‘प्रेमासाठी वाट्टेल ते करू,’ असं नायिका म्हणत असते. तिला तिच्या प्रियकराशिवाय काहीच दिसत नसतं. तेव्हाच दुसऱ्या कडव्यानंतर अजून एका नायिकेचं - नम्रता शिरोडकर हिचं- आगमन होतं. स्पर्धक आल्यावर माधुरीच्या प्रेमाच्या भावनेची जागा असूया घेते. मूड बदलल्यावर गाण्याचं स्केल बदलतं. सगळ्यांचा फोकस बदलतो. प्रेक्षकांनाही असं वाटतं, की हा माधुरीला सोडून दुसरा विचार का करत आहे स्केल-चेंज ही एक सांगीतिक कल्पना प्रसंगानुसार कशी वापरली जाते, हे महत्त्वाचं असतं.\nस्केल-चेंजमधलं एक गाणं ऐकलं, की हा प्रकार काय आहे, हे लगेच समजतं. ‘कारवाँ’ या सिनेमात नायिका फसलेली आहे. अशा वेळी गाणं गावं लागत असेल तर एका स्केलमध्ये गायन कसं होईल अशा प्रसंगाला अनुसरून राहुलदेव बर्मन यांनी अनोखा प्रयोग केला आहे. प्रत्येक ओळीला स्केल-चेंज अशा प्रसंगाला अनुसरून राहुलदेव बर्मन यांनी अनोखा प्रयोग केला आहे. प्रत्येक ओळीला स्केल-चेंज आशा भोसले यांनी अप्रतिमरीत्या गायलेलं हे गाणं आहे ः ‘दैय्या मै कहाँ आ फसी, कैसी फसी आशा भोसले यांनी अप्रतिमरीत्या गायलेलं हे गाणं आहे ः ‘दैय्या मै कहाँ आ फसी, कैसी फसी रोना आवे ना आवे हसी, पापे बचा लो तुस्सी’. हीच ओळ परत गाताना आशा भोसले वरच्या स्वरात गातात. कडवं गाण्याच्या मूळ स्वरामध्ये, मुखडा परत आला की पुन्हा स्केल-चेंज. हे गाणं गायला अवघड आहे, त्यामुळं सहसा कोणत्याही जाहीर कार्यक्रमात हे गाणं गायचं धाडस कुणी करत नाही. आपल्यासारख्यांनी हे गाणं गायचा प्रयत्न केल्यास आशा भोसले यांची महती कळते आणि त्यांना आपोआपच मानाचा मुजरा केला जातो.\nयानिमित्तानं भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या ‘मूर्च्छना’ या तत्त्वाची ओळख करून घेता येईल. मूर्च्छना या तत्त्वानुसार गात असलेल्या एका रागाच्या षड्‌जाव्यतिरिक्त त्या रागाच्या दुसऱ्या स्वराला जर ‘सा’ मानलं आणि त्याच रागाचे स्वर गात राहिलं, तर एखादा वेगळा राग निघू शकतो. तो प्रत्येक वेळी निघेल असंही नाही; पण या मूर्च्छना-तत्त्वामुळं अनेक रागांची निर्मिती झाली असावी. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ‘जसरंगी जुगलबंदी’. हा अनोखा गायनप्रकार शास्त्रीय गायिका अश्‍विनी भिडे-देशपांडे आणि शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर गातात, तेव्हा गायक किंवा गायिका स्वतःची स्वरपट्टी न बदलता आपापल्या स्वरात गातात. पुरुष आणि स्त्री यांची नैसर्गिक गाण्याची स्केल वेगवेगळी असते. साधारणपणे स्त्रियांचा मध्यम हा पुरुषाचा षड्‌ज असतो. गायिका जो राग गाते, तोच राग वरच्या स्केलमध्ये गायकानं गायला तर त्याच स्वरसमूहाचा दुसरा राग होतो. त्यामुळं चलन एकच असलं तरी दोन राग गायले जातात. स्त्री जो राग गाते, त्याच्या मध्यमातून जर दुसरा राग निघत असेल, तर तो राग पुरुष गाऊ शकतो आणि ते स्वर एकच असल्यामुळं एकमेकांना छेद देत नाहीत आणि एकत्र गायनाचा वेगळाच प्रभाव निर्माण होतो. शुद्ध धैवताचा.\nललत हा राग गायिका गात असेल तर या रागाच्या मध्यमाला गायकानं षड्‌ज मानल्यावर राग पूरिया धनाश्री होतो. दुर्गा रागाच्या मध्यमाला सा मानलं तर भूप राग होतो. अशा प्रकारे अश्‍विनी भिडे-देशपांडे या गात असलेल्या चंद्रकंस रागाच्या मध्यमाला संजीव अभ्यंकर षड्‌ज मानून गायला सुरवात करतात, तो राग मधुकंस होतो. सवाई गंधर्व महोत्सवात ऐकलेली अशा प्रकारची ‘जसरंगी जुगलबंदी’ संस्मरणीय होती. तांत्रिक तपशील समजला नाही तरीही गायनाचा हा प्रकार वेगळा श्रवणानंद देतो. माहिती घेऊन संगीत ऐकलं, तर वेगळीच अनुभूती मिळते.\n‘जसरंगी जुगलबंदी’बद्दलची सविस्तर माहिती पंडित संजीव अभ्यंकर यांनी समजावून सांगितली, त्याबद्दल त्यांचे आभार.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nश्रीदेवी यांची ऑनस्क्रिन बहीण अभिनेत्री सुजाता कुमार काळाच्या पडद्याआड\nमुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mt5indicator.com/mr/", "date_download": "2018-08-20T11:20:30Z", "digest": "sha1:N4HYNHJWHRPYFVN6HUPJRP67IDSAE6KX", "length": 8743, "nlines": 103, "source_domain": "mt5indicator.com", "title": "MT5 सूचक | मोफत MetaTrader 5 निर्देशक डाउनलोड", "raw_content": "\nसोमवारी, ऑगस्ट 20, 2018\nलांबी निवड पर्याय Cronex_Impulse_MACD सूचक इनपुट घटके उपलब्ध: इनपुट ENUM_TIMEFRAMES कालावधी लागण्याची शक्यता आहे = PERIOD_H4; // दर्शक चार्ट कालावधीत (कालावधी लागण्याची शक्यता आहे) The indicator requires Cronex_Impulse_MACD.mq5 indicator...\nलांबी निवड पर्याय CyberCycle सूचक इनपुट घटके उपलब्ध: इनपुट ENUM_TIMEFRAMES कालावधी लागण्याची शक्यता आहे = PERIOD_H4; // दर्शक चार्ट कालावधीत (कालावधी लागण्याची शक्यता आहे) The indicator requires CyberCycle.mq5 indicator...\nColorSchaffMomentumTrendCycle निर्देशक दीपवृक्षावर एक क्रम म्हणून लागू. दीपवृक्षावर ColorSchaffMomentumTrendCycle अल्गोरिदम प्रक्रिया संबंधित किंमत timeseries एक परिणाम म्हणून दिसून. In many...\nआज ताज्या डाउनलोड (2018 प्रकाशन)\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\nMT4 चलन डॅशबोर्ड डाउनलोड करा\nMT5Indicator.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 5 MQL5 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]mt5indicator.com\nMT4 चलन डॅशबोर्ड डाउनलोड करा\nमुलभूत भाषा सेट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://amar-puranik.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:02:13Z", "digest": "sha1:O4IZGTUXA6NAFB6TPJ6D4JVHHGBRNCYY", "length": 30878, "nlines": 286, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: बिहारच्या जनतेची सत्वपरिक्षा", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nराजकीय : अमर पुराणिक\n•चौफेर : अमर पुराणिक•\nबिहारमध्ये केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिश कुमारांचे जनता परिवाराजवळ जाणे, कॉंग्रेस, कम्युनिस्टाशी युती करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या राजनैतिक उद्देशाला अनुकुल नाही. सकारात्मक राजकारणाची ही लक्षणं नाहीत आणि नकारात्मक राजकारण आता चालण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. भाजपाला बिहारच्या जनतेला अश्‍वस्त करावे लागणार आहे. एकंदर ही निवडणूक म्हणजे बिहारच्या जनतेची खरी सत्वपरिक्षा ठरणार आहे.\nबिहार विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत. निवडणूकीला आणखी काही महिने बाकी असले तरी निवडणूकीची राळ आत्तापासूनच उडायला सुरुवात झाली आहे. खरे तर बिहारच्या राजकारणाला गती दोन वर्षांपुर्वीच आली होती जेव्हा नरेंद्र मोदी यांची भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. त्यांची निवड झाल्यानंतर आठवड्‌याभरातच बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी जदयुची १७ वर्षांची भाजपाशी असलेली युती तोडली होती. तेव्हा अनेक लोकांनानीतिश कुमार यांची मानसिकता कळाली नाही. त्यांच्यासाठी भाजपा आणि मोदी वेगळे वेगळे होते का नीतिश कुमारांनी जी कारणं सांगितली ती कोणालाही पटली नाहीत. ती कारणे लोकांना बेईमानीची वाटली. त्याची फळे लोकसभेच्या निवडणूकीत नीतिश कुमारांना भोगावी लागली. जदयुचे केवळ दोनच खासदार निवडून आले. त्यामुळे हताश होऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला आणि त्यांचे विश्‍वासू जितनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. पण, नंतर ते आपल्या मोहाला मुरड घालू शकले नाहीत, केवळ ९ महिन्यातच त्यांनी जितनराम मांझी यांची उचबांगडी करुन पुन्हा सत्ता आपल्या हाती घेत मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले. याच महत्त्वाकांक्षेने त्यांनी आपले कट्टर विरोधक आणि चारा घोटाळ्यात झारखंड उच्च न्यायालयाकडून शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन बिहारच्या जनतेला बुचकळ्यात टाकले.\nबिहारचे राजकारण अतिशय गुंतागुंतीचे असते. तेथे आत्तापर्यंत जातीच्या राजकारणाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. १९९० पासून २००५ पर्यंत तेथे लालूप्रसाद यादव यांचे आणि राबडीदेवी यांची सत्ता होती आणि २००५ पासून नीतिश कुमार यांची सत्ता आहे. यात मागासवर्गीय राजकारणाचे समीकरण महत्त्वपुर्ण ठरले आहे. मागासवर्गीयांची मते लालू आणि नीतिश कुमार यांना कायमच खुणावत होती पण केवळ त्याजोरावर सत्ता मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांनी मुसलमानांची व्होट बँक आपल्याकडे ठेवली होती. तर नीतिश कुमार यांनी मागासवर्गीयांबरोबरच उच्च जाती आणि इतर मागासवर्गीयांची मतपेटी आपल्या ताब्यात ठेवली होती. पण दोघांचीही भीस्त मागासवर्गीयांच्या मतावरच होती. गेली २५ वर्षे याच सामाजिक ध्रुवीकरणाभोवती बिहारचे राजकारण चालत आले आहे. आता हे दोघेही एकत्र आले आहेत, मग दूसर्‍यांसाठी काय शिल्लक राहिले याच दृष्टीकोणातून २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाच्या ऐतिहासिक विजयाच्या कुतुहलाचा विषय ठरली आहे. आता प्रश्‍न हा पडतो की काय भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणूकीत तशीच यशस्वी घोडदौड करेल काय\nयाचे उत्तर शोधताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे, राजद आणि जदयूची राजकीय युती सामाजिक स्थरावरही एकत्रित येईल काय आणि दूसरी गोष्ट म्हणजे भाजपाला विरोध करण्याच्या आधारावर राजद आणि जदयूची झालेली युती बिहारच्या निवडणूकीच्या रणनीतीत मतदारांवर प्रभाव पाडू शकेल काय आणि दूसरी गोष्ट म्हणजे भाजपाला विरोध करण्याच्या आधारावर राजद आणि जदयूची झालेली युती बिहारच्या निवडणूकीच्या रणनीतीत मतदारांवर प्रभाव पाडू शकेल काय लालू-नीतिश कुमार यांची युती ही कृत्रिम आणि बळजबरीची किंवा नाईलाजाने झालेली युती आहे. लालूप्रसाद यादव यांनी नाईलाजाने हे विष प्यावे लागल्याचे जाहीरपणे म्हंटले आहे. पण त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार हे विष प्यायला तयार होतील काय हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कायम एकमेकांविरुद्ध लढलेले राजद आणि जदयूचे कार्यकर्ते अचानकच एकत्र येण्यास तयार होणे थोडे अवघडच आहे. कारण निवडणूका या कार्यकत्यांच्या एकीवर आणि बळावरच जिंकता येतात.\nयात अजून एक महत्त्वपुर्ण बाब आहे की, आता मागासवर्गीयांवर लालू आणि नीतिश कुमार यांचा एकाधिकार राहिलेला नाही. कारण आता त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे म्हणजेच भाजपाकडे मोठा हिस्सा गेला आहे. कारण नरेंद्र मोदी हे देखिल मागासवर्गीयच आहेत. शिवाय आता भाजपा केवळ सवर्णांचा पक्ष राहिलेला नाही, तर तो आता मागासवर्गीयांचा पक्ष झाला आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणूकीत बिहारमध्ये भाजपाला मागासवर्गीयांचे प्रचंड मोठ्‌याप्रमाणात समर्थन मिळाले आहे. अर्थातच नीतिश आणि लालू दोघांनाही याचा पुरेपूर अंदाज असणारच आहे आणि ते यामुळे चिंतीतही असतील. पण नीतिश कुमार यांची भाजपाविरोधी रणनीती मतदारांच्या गळी उतरेल की नाही हे आत्ता सांगणे अवघड आहे. पण एक नक्की की पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या एक वर्षातील कार्याचा फायदा नक्कीच भाजपाला मिळेल.\nबिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराजपासून मुक्तता मिळवण्यासाठी जदयू-भाजपा युतीच्या हाती सत्ता दिली होती. ती बिहारमधील एका नव्या युगाची सुरुवात ठरली होती. भाजपा-जदयू युतीच्या काळात बिहार वेगाने विकास साधत होता. या विकासाची फळे थोडी का होईना बिहारच्या जनतेने चाखली आहेत. पण मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार नाकारत नीतिश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेतला आणि तेथून बिहारचा विकास खुंटला. आता नीतिश कुमारांनी पुन्हा त्याच जंगलराज देणार्‍या लालूंची संगत केली आहे. जनता पुन्हा त्यांच्यावर विश्‍वास ठेवेल का याचे उत्तर निवडणूकीनंतरच मिळणार आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विकासाची जी घोडदौड सुरु केली आहे ती पाहता बिहारच्या जनतेला मोदींकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांना विश्‍वासही आहे की मोदीच बिहारचा विकास साधू शकतील. शिवाय लालूंशी युती केल्यानंतर आता जर नीतिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांना लालू देतील तितकेच स्वातंत्र असणार आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत. यदाकदाचित लालूप्रसाद यादव यांनी आपण पिलेल्या विषाचा हिशेब जर नीतिश कुमार यांना अचानक मागितला तर काय होईल याचे उत्तर निवडणूकीनंतरच मिळणार आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विकासाची जी घोडदौड सुरु केली आहे ती पाहता बिहारच्या जनतेला मोदींकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांना विश्‍वासही आहे की मोदीच बिहारचा विकास साधू शकतील. शिवाय लालूंशी युती केल्यानंतर आता जर नीतिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांना लालू देतील तितकेच स्वातंत्र असणार आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत. यदाकदाचित लालूप्रसाद यादव यांनी आपण पिलेल्या विषाचा हिशेब जर नीतिश कुमार यांना अचानक मागितला तर काय होईल पुन्हा बिहारमध्ये जंगलराज भाग दोन सुरु होईल याची धास्ती बिहारच्या जनतेला आहे. त्यामुळे आता बिहारची जनता अस्मिता, जातीय राजकारण या पलिकडे जाऊन विकास आणि सुशासनाच्या राजकारणाला साथ देईल अशी शक्यता जास्त आहे. विशेषत: नवी पीढी जातीयवादी राजकारणाला खतपाणी घालण्याची शक्यता नाही.\nबिहारमध्ये केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिश कुमारांचे जनता परिवाराजवळ जाणे, कॉंग्रेस, कम्युनिस्टाशी युती करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या राजनैतिक उद्देशाला अनुकुल नाही. सकारात्मक राजकारणाची ही लक्षणं नाहीत आणि नकारात्मक राजकारण आता चालण्याची शक्यता कमीच आहे. भाजपालाही आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. भाजपाला बिहारच्या जनतेला अश्‍वस्त करावे लागणार आहे की, भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्रातही भाजपाचीच सत्ता आहे त्याचा फायदा बिहारला होईल, भाजपा चांगले प्रशासन देईल. या शिवाय भाजपा-जदयू युतीच्या काळातील विकास कामांचे स्मरण बिहारच्या जनतेला करुन दिले आणि एक दिलाने जर भाजपाने ही निवडणूक लढवली तर भाजपाचे पारडे जड होईल यात शंका नाही. शिवाय रामविलास पासवान यांचा लोजपा, उपेंद्र कुशवाह याचा लोकसमता पार्टी आणि जितनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा यांच्याशी युती हा ही एक मजबूत आधार भाजपाला राहील. एकंदर ही निवडणूक म्हणजे बिहारच्या जनतेची खरी सत्वपरिक्षा ठरणार आहे.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nकॉंग्रेसला शेतकर्‍यांची नव्हे तर सत्तासुंदरीची चिं...\nभारत-मध्य अशिया संबंधाचा नवा अध्याय\n‘डिजिटल इंडिया’: मोदी सरकारचं क्रांतिकारी पाऊल\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/577874", "date_download": "2018-08-20T11:27:10Z", "digest": "sha1:D2WL7ISF2EYKNUCSJWTGOBDLBOAEWWYI", "length": 9494, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nबाबुराव ठाकुर पंतप्रधानांना म्हणतात, ‘मी तुमच्यासाठी हार आणला नाही’\nस्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय नेत्यांची मोठय़ा प्रमाणावर धरपकड झाली. त्यापैकी काही नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले. नाशिक येथील तुरुंगात स्व. मोरारजी देसाई आणि स्व. बाबुराव ठाकुर एकाच कोठडीत होते. तब्बल दोन ते अडीच महिने हे उभयता एकत्र होते. साहजिकच संबंध आपुलकीचे होते. मात्र, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि सीमाप्रश्नावेळी बाबुराव ठाकुर यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना आपल्या लेखणीतून झोडपून काढण्याचे सत्र सुरू केले व या प्रश्नामुळेच कटूता निर्माण झाली. सीमावासियांचे कट्टर दुष्मनच अशी मोरारजींची संभावना सुरू केली.\n1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांनी देशाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळीही बाबुराव ठाकुर यांनी त्यांचे अभिनंदन केले नाही की शुभेच्छाही दिल्या नाही. 1978 च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवेळी जनता पक्षाच्या प्रचारासाठी मोरारजी देसाई 11 फेब्रुवारी 1978 ला बेळगावला आले होते. पंतप्रधान झाल्यानंतर पहिलीच भेट म्हणून सांबरा विमानतळावर त्यांचे कडेकोट बंदोबस्तात आगमन झाले.\nहेलिकॉप्टरमधून खाली उतरताच मान्यवरांनी भले मोठे पुष्पहार घालून मोरारजींचे स्वागत केले. बाबुराव ठाकुर यांच्याशी पंतप्रधानांनी हस्तांदोलन केले. त्यावेळी बाबुराव ठाकुर म्हणाले, ‘मी तुमच्यासाठी हार आणलेला नाही,’ यावर मोरारजी म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय आपण मला कसा हार घालणार यावेळी सर्वत्र हशा पिकला.\nदुसरे एक उदाहरण देता येईल. सदाशिवराव कान्होजी तथा एस. के. पाटील हे त्या काळातील मुंबईचे अनभिषिक्त राजे. ते मूळचे मालवणचे. मुंबई महापौरपद सलग तीन वेळा मिळवून त्यांनी आपला दबदबा साऱया कोकणात निर्माण केला होता. देशभक्त शंकरराव गवाणकर यांनीच स. का. पाटील यांना शिक्षणासाठी मदत केली होती. श्रीमती माई ठाकुर यांचे वडील अर्थात बाबुराव ठाकुर यांचे सासरे या पार्श्वभूमीवर स. का. पाटील व बाबुराव ठाकुर यांच्यात स्नेहपूर्ण संबंध होते. तरीदेखील सीमाप्रश्नाबाबत विरोधी भूमिका घेतलेल्या स. का. पाटील यांची या संदर्भात कठोर भूमिका होती. मुंबई ही केंद्रशासित ठेवावी अशी स. का. पाटील यांची भूमिका, तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या धोरणावर बाबुराव ठाकुर यांची भूमिका ठाम होती. पंडित नेहरूंच्या निकटवर्ती वर्तुळात असलेल्या स. का. पाटील यांच्या संदर्भातही बाबुराव ठाकुर यांनी मोरारजीभाईंप्रमाणेच रोखठोक पवित्रा स्वीकारला होता.\nया पार्श्वभूमीवर स्व. बाबुराव ठाकुर यांचा स्वाभिमानी बाणा शंभर नंबरी सोन्यासारखा खणखणीत होता. कट्टर विरोधक बनून पंतप्रधान येथे आल्यानंतर त्यांना पुष्पहारही न घालण्याची त्यांची भूमिका आजच्या कार्यकर्त्यांना आदर्श नव्हे काय\nगर्लगुंजीत वीटभट्टय़ांवरील झोपडपट्टीत आगीचे तांडव\nलक्ष विचलित करून 80 वषीय वृद्धेची फसवणूक\nगोकाक येथे 63 जुगाऱयांना अटक\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/12/blog-post_18.html", "date_download": "2018-08-20T11:02:16Z", "digest": "sha1:FFXGVHJZDHXWYOET7HH72SVH24LOT3RI", "length": 12758, "nlines": 314, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: लव्ह ऍट फर्स्ट साईट ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nलव्ह ऍट फर्स्ट साईट ...\nसध्या दिवसच असे आहेत, की यांच्याकडे बघाल तर प्रेमातच पडाल. त्यांचे मोहक रंग आणि ताजेपणा भुरळ पाडल्याखेरीज राहणार नाहीत तुम्हाला. काय घेणार आणि काय सोडणार ... सगळंच हवं. मग आपल्याला काय पाहिजे आहे, काय करायचंय याचा विवेक राहतो बाजूला.\nबघा आता तुम्हीच ...\nतूला खरं सांगते जरा दोन दिवस आधि टाकली असतीस नं पोस्ट तर सॉलीड निषेधले असते मी... पण परवा इथल्या मॉलातून लाल कोराच्या मेथीच्या सुंदर जूड्या २, पालकाची जुड्या ३, कोथिंबीर (सुंदर), दोडकी, मक्याची ताजी कणसं, फ्लॉवर पानासहित :) , शेवग्याच्या ताज्या (हे फार फार महत्त्वाचे) शेंगा , लालबुंद टोमॅटो, ई.ई. मनसोक्त खरेदी केलीये आणि ४-५ दिवसान्नी आई येतीये , तिला ’ बाकि काही आणू नकोस फक्त सोबत भाजी आण ’ असे सांगितलेय :).... त्यामूळे सध्या मी ’श्रीमंत’ आहे गं अगदी\nकाहिही म्हण पण लव्ह ऍट फर्स्ट काय नं लास्ट काय, ते हेच :)... हिरवं सोनं, लय भारी\nआवडली गौरे पोस्ट... १०० पैकी १०० मार्क तूला\nतन्वी, अग ही पोस्ट खास तुझ्यासाठी. आज आई आणि मी भाजी आणायला मंडईत गेलो, आणि भाजी बघूनच मी आईला म्हटलं, आज मी भाजीचे फोटो पाठवणार तन्वीला :)\n:p मी आज सिटीलाईट मार्केट मधून चंदेरी पापलेट, गुलाबी कोलंबी आणि काळ्याभोर तिसऱ्या आणल्या मला पण अगदी हाच अनुभव आला...म्हणजे अगदी लव्ह अॅट फर्स्ट साईट मला पण अगदी हाच अनुभव आला...म्हणजे अगदी लव्ह अॅट फर्स्ट साईट \nनुकतीच गावदेवी मार्केटच्या प्रेमात अखंड बुडून आलेय मोजक्या मोजक्या भाज्यांकडे. :(\nगौरे, अगदी लव्ह ऎट फर्स्ट आणि अखंड हेच खरं\nतन्वीशी सहमत... हिरवं सोनं, लय भारी\nअनघा, हिवाळ्यात ही खरी मजा असते ना ग फक्त मला मासळीतलं काही कळत नाही, त्यामुळे बघता क्षणी प्रेमात पडेन का नाही काय माहित :)\nश्रीताई, खरंय. हिरवं सोनं.\nआणि आपल्या भाजीबाजारातल्या खरेदीची गंमतच वेगळी. पल्याडला फार्मर्स मार्केट असलं तर गोष्ट वेगळी, नाही तर \"ताई पेरू फार सुंदर आलेत आज, घ्याच तुम्ही. पुढच्या रविवारपर्यंत संपून जातील\" म्हणून आग्रह कोण करणार\nगौरी मला शाकाहारी (पण) आवडतं पण तरी या पोस्टवर कमेंट काय द्यावी हे कळत नव्हतं....पण आता इतकं मात्र म्हणेन की यावरून प्रेरणा घेऊन अनघाबाईंनी त्यांची पोस्ट नाही टाकली हे बरं केलं नाहीतर उगाच जीव (जास्त) वरखाली व्हायचा...अनघे, वाचतेस नं...:D\nअपर्णा, अग तुझ्या फार्मव्हिलेच्या भाज्या असतील ना ... याहूनही ताज्या ताज्या\nआता कुठे ग..आलं हिवाळा तब्येत सांभाळा..आणि हो अग यावर्षी फार्मविलेला कल्टी कारण पिल्लू आलं होतं न...पाहू म्होरल्या टायमाला काय जमत का...\nहम्म अपर्णा, बरोबर आहे. या वर्षी तुला संधी नसेल मिळाली. आता उन्हाळ्यात खायला मिळातील तुला स्वतः लावलेल्या ताजा भाज्या. :)\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमिनिट्स ऑफ द मिटिंग\nज्वाला जशा उसळती ...\nलव्ह ऍट फर्स्ट साईट ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/esakal-news-competitive-exam-series-upsc-mpsc-53193", "date_download": "2018-08-20T10:55:19Z", "digest": "sha1:HZEX3SEUT5MLIHCIHTPW4PR26XG3HU6X", "length": 14724, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news competitive exam series upsc mpsc #स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली | eSakal", "raw_content": "\n#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली\nशनिवार, 17 जून 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.\nभारताची पहिली एकात्मिक संरक्षण संदेशवहन प्रणाली संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 30 जून 2016 रोजी कार्यान्वित करण्यात आली. यामुळे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि विशेष सैन्य तुकड्यांकडील (Special Forces Command) संवेदनशील माहितीचे एकमेकांना आदानप्रदान करणे सुलभ होणार आहे. यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जलद गतीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणे शक्‍य होणार आहे. तीनही सैन्यदलांसाठीची ही पहिलीच सामाईक संदेशवहन यंत्रणा आहे.\nएकात्मिक संरक्षण - संदेशवहन प्रणालीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे\nही एक धोरणात्मक यंत्रणा असून तिचा विस्तार संपूर्ण भारतभर करण्यात आलेला आहे.\nभारतीय सैन्यदलाकडे उपलब्ध असलेली ही सर्वात मोठी संदेशवहन प्रणाली आहे.\nया प्रणालीद्वारे उच्च दर्जाच्या व्हिडिओ Video), ऑडिओ (Audio) स्वरूपातील माहितीचे आदानप्रदान करणे शक्‍य होणार आहे.\nवेगवेगळ्या लष्करी वाहनांवरही ही प्रणाली बसविणे शक्‍य आहे.\nया प्रणालीची निर्मिती एच.सी.एल. इन्फोसिस्टिमस्‌ HCL Infosystems) या कंपनीने केली आहे. ही कंपनी पूर्वीपासूनच भारतीय संरक्षण क्षेत्राशी निगडित असून, यापूर्वी \"एअर फोर्स नेटवर्क' (Air Force Network) ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी भारतीय हवाई दलास या कंपनीने साह्य केले होते.\nनॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (National Security Guard), इंडो-तिबेटियन सीमा दल, विशेष सीमा दल (Special Frontier Force), कमांडो बटालियन फॉर रिझॉल्युट ऍक्‍शन कोब्रा (Commando Battalion for Resolute Action), विशेष संरक्षण दल Special Protection Group), हवाईदलांतर्गत कार्यरत असणारे \"गरुड कमांडो दल' या भारताच्या विशेष सैन्य तुकड्या आहेत.\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -\n#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण\n#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'\n#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना\n#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना\n#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'\n#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार\n#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना\n#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी\n#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016\n#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून\n#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना\n#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण\n#स्पर्धापरीक्षा - 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' पोर्टल\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nशाहूवाडी तालुक्‍यात आज शाळा बंद आंदोलन\nशाहूवाडी - तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7", "date_download": "2018-08-20T10:57:42Z", "digest": "sha1:R5PFC6NQKK32RFLBGPFSN7LRB7S2OFNS", "length": 12275, "nlines": 677, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर १ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०५ वा किंवा लीप वर्षात ३०६ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१७६२ - स्पेंसर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान\n१७७८ - गुस्ताफ चौथा एडॉल्फ, स्वीडनचा राजा\n१८६५ - मॉँटी बाउडेन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते\n१९२३ - ब्रुस डूलँड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू\n१९२६ - जेराल्ड स्मिथसन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१९४० - रमेश चंद्र लाहोटी, भारताचे सरन्यायाधीश\n१९५१ - क्रेग सर्जियन्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू\n१९६४ - कोसला कुरुप्पुअराच्छी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू\n१९६८ - अक्रम खान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू\n१९७० - शर्विन कॅम्पबेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू\n१९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री\n१९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू\n१९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री\n१९४५ - डॉ.नरेंद्र दाभोलकर, संस्थापक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती\n१३९१ - आमाद्युस सातवा, सव्हॉयचा राजा\n१७०० - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा\n१८९४ - अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार\nमृतक दिन - मेक्सिको\nराष्ट्र दिन - अल्जीरिया\nस्वातंत्र्य दिन - अँटिगा आणि बार्बुडा\nराज्य स्थापना दिन - केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा\nऑक्टोबर ३० - ऑक्टोबर ३१ - नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१८ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T11:15:06Z", "digest": "sha1:GEDB2FTCYEWYXAEGZUFOO2UB6L4CSETO", "length": 15489, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी होणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी होणार\nअरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी होणार\nमुंबई, दि. १६ (पीसीबी) – अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात बदल केले आहेत. त्यानुसार महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करण्यात येणार आहे. मात्र, तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकूण उंची कमी होणार नाही.\nराज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची एकूण १२१.२ मीटर होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची ३८ मीटर होती.\nदरम्यान, पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर करण्यात येणार आहे. तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे. स्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे.\nPrevious articleफलटण येथील पालखी तळावर दोघा भाविकांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू\nNext articleकाळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून टेम्पो चालकाचा खून\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपंधरा लाखात मराठा समाज विकत घेतला काय, सिन्नरमध्ये सहाने- बनकर यांच्यामध्ये...\nशिवसेनारूपी सावित्रीमुळे सरकार टिकून; विरोधकांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-08-20T11:15:12Z", "digest": "sha1:T3K6LC723AZ7PFHD4Z4OKOX6LXBCCSVY", "length": 16637, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "फ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra फ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार\nफ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार\nमुंबई, दि. ६ (पीसीबी) – फ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करू असे सांगून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा मित्रांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.५) डोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.\nयाप्रकरणी पोलिसांनी मच्छीच्या व्यवसायात असलेल्या २२ वर्षीय तरुणासह एका १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. दोघांवरही सामूहिक बलात्काराबरोरच अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार केल्याचा (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी तरुणांनी पिडीत अल्पवयीन मुलीला फ्रेंडशिप डे आहे म्हणून फिरायला जाऊ असे सांगितले. ते ओळखीचे असल्यामुळे ती त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाली. त्या दोघांनी तिला मोटरसायकल वरून एका वर्दळ नसलेल्या ठिकाणच्या खोलीत नेले. तिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच घटनेबाबत कुणाला काही सांगीतल्या वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आणि तिला तिच्या घराजवळ सोडले. परंतु त्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत दोघा आरोपींना अटक केली आहे. डोंबिवली पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर व्ही.एम. पवार तपास करत आहेत.\nPrevious article मंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका; माजी मंत्र्यांचे राज्यपालांना पत्र\nNext articleफ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nऔरंगाबाद माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमावळ आणि शिरूर लोकसभेसाठी भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वेग; प्रत्येक बुथवर २५...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदुसरी पत्नी आणि कन्येच्या वादामुळेच भैयुजी महाराजांची आत्महत्या\nसनातन संस्थेवर बंदी घाला; अशोक चव्हाणांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-20T11:15:09Z", "digest": "sha1:5U654LDPMJKOIN6OY6NFPHOAC3ODWNPS", "length": 17742, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "माजी महापौर योगेश बहल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; लक्ष्मण जगताप, सीमा सावळेंनी दिल्या शुभेच्छा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News माजी महापौर योगेश बहल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; लक्ष्मण जगताप, सीमा सावळेंनी...\nमाजी महापौर योगेश बहल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; लक्ष्मण जगताप, सीमा सावळेंनी दिल्या शुभेच्छा\nपिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा वाढदिवस शनिवारी (दि. १४) उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी बहल यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nमाजी महापौर आणि माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल हे शहरातील अभ्यासू राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. आमदार अजितदादा पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. ते महापालिकेत सलग सहाव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत त्यांना अनेक महत्त्वाच्या पदांची जाबाबदारी दिली आहे.\nमहापालिकेत सत्तेत असताना महापौर तसेच पक्षाचे शहराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीने योगेश बहल यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद दिले. या पदावरून ते नुकतेच पायउतार झाले आहेत. त्यांचा शनिवारी उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वपक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबतच विरोधी पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी बहल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nभाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनीही बहल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बहल हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे मित्र आहेत. या सर्वांनी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nPrevious article‘भारत हिंदू पाकिस्तान बनेल’ या विधानावरून शशी थरूर यांना कोर्टाचे समन्स\nNext articleशेतकरी आत्महत्या नेमकी कशामुळे सरकारची अचंबित करणारी उत्तरे\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nनाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटात हाणामारी; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड; लातूरात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-shivshahi-bus-passenger-double-56981", "date_download": "2018-08-20T11:15:25Z", "digest": "sha1:C2HRS2XORTVAGO6F6ROAIHYKK37I7FQW", "length": 12153, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shivshahi bus passenger double ‘शिवशाही’ बसमुळे प्रवाशांची संख्या दुप्पट | eSakal", "raw_content": "\n‘शिवशाही’ बसमुळे प्रवाशांची संख्या दुप्पट\nसोमवार, 3 जुलै 2017\nपुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-रत्नागिरी आणि लातूर-पुणे या मार्गावरील प्रवासी संख्या दुपटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.\nपुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-रत्नागिरी आणि लातूर-पुणे या मार्गावरील प्रवासी संख्या दुपटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.\nमुंबई-रत्नागिरी मार्गावर पूर्वीपासून चार एशियाड गाड्या सोडल्या जातात. सणवार वगळता या गाड्यांचे सरासरी प्रवासी भारमान चाळीस आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये भारमान मोठ्या प्रमाणावर घटते. वास्तविक, कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक असतानाही, एसटीचे प्रवासी कमी आहेत. कारण, मुंबईवरून रेल्वे, खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या संख्येने कोकणात जातात. मात्र, मुंबईहून रत्नागिरीसाठी शिवशाही बस सोडल्यापासून हे चित्र बदलले आहे. एक जूनपासून आजपर्यंत सातत्याने या बसचे प्रवासी भारमान ऐंशी टक्के राहिले आहे. तुलनेने एशियाड बसचे भारमान चाळीस टक्के कायम आहे.\nपुणे-लातूर मार्गावरील शिवशाही बसलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसचे प्रवासी भारमान पासष्ट टक्के आहे. ही बस लातूर डेपोवरून सुटते. त्यामुळे लातूरवरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीनुसार या गाडीचा वेळ निश्‍चित करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारसा फरक नाही. पुण्यावरून लातूरला जाण्यासाठीही चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\n‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते\nकोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी...\nश्रावणी सोमवारनिमित्त पांगरीजवळच्या नीलकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nपांगरी - बार्शी बालाघाटाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असलेल्या पांगरीपासून दोन कि. मी. अंतरावर असलेले श्री.क्षेत्र...\nशिक्षक, शिक्षकेतरांचे ऑगस्ट महिन्याचे पगार रखडणार\nपुणे - शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ‘शालार्थ’ वेतन प्रणालीमार्फत होत होते. मात्र, सध्या ही प्रणाली बंद करण्यात आली आहे. परिणामी शिक्षक आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-shop-owner-notice-municipal-54669", "date_download": "2018-08-20T10:53:11Z", "digest": "sha1:XAMM4MYLJ362NYDHLLR5JISYWP5FR645", "length": 13409, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news shop owner notice by municipal ‘मनपा’कडून गाळेधारकांना नोटीस बजावणे सुरू | eSakal", "raw_content": "\n‘मनपा’कडून गाळेधारकांना नोटीस बजावणे सुरू\nशुक्रवार, 23 जून 2017\nजळगाव - महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील दोन हजार १७५ गाळेधारकांपैकी सुनावणी बाकी असलेल्या एक हजार ७०४ गाळेधारकांना महापालिकेतर्फे ‘८१ ब’नुसार सुनावणीची नोटीस बजावण्यास सुरवात झाली आहे. २४ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक एस. एस. फडणीस सुनावणी घेणार आहेत.\nजळगाव - महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील दोन हजार १७५ गाळेधारकांपैकी सुनावणी बाकी असलेल्या एक हजार ७०४ गाळेधारकांना महापालिकेतर्फे ‘८१ ब’नुसार सुनावणीची नोटीस बजावण्यास सुरवात झाली आहे. २४ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक एस. एस. फडणीस सुनावणी घेणार आहेत.\nमहापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांची मुदत ३१ मार्च २०१२ ला संपुष्टात आली होती. त्यानुसार महापालिकेने पाचपट भाडे वसूल करण्यासाठी महासभेत ठराव (क्रमांक ४०) १९ डिसेंबर २०१६ ला केला होता. गाळेधारकांनी राज्य शासनाकडे धाव घेतल्यानंतर ठरावाला स्थगिती मिळाली होती. नगरविकास राज्यमंत्र्यांकडे झालेल्या सुनावणीचा निर्णय अद्याप आलेला नाही. तसेच सदर ठरावाला स्थगिती दिल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याबाबत खंडपीठाने शासनाला नोटीस दिली होती. तत्कालीन आयुक्तांनी कार्यवाही वर्षभरात पूर्ण करू, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यानुसार दोन हजार १७५ गाळेधारकांपैकी काहींची सुनावणी झाली होती. आता उर्वरित गाळेधारकांची सुनावणी होईल.\nउपायुक्त लक्ष्मीकांत कहार हे महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, वालेचा मार्केट, शास्त्री टॉवर मार्केट, छत्रपती शाहू महाराज, जुने शाहू मार्केट, शाहू महाराज मार्केट येथील ८६७ गाळेधारकांची सुनावणी २४ जुलैपासून १ ऑगस्टदरम्यान दुपारी ३ ते ४ या वेळेत घेतील; तर सहायक संचालक एस. एस. फडणीस हे गेंदालाल मिल मार्केट, लाठी शाळा मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील मार्केट, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, रेल्वेस्थानक मार्केट, धर्मशाळा मार्केट, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी मार्केट, नानीबाई मार्केट, जुने बी. जे. मार्केटमधील ८३७ गाळेधारकांची ३ ते ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेतील.\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/but-who-will-take-care-of-this/", "date_download": "2018-08-20T10:32:08Z", "digest": "sha1:ZPPWIEGY32YE37SS76Y5VGMQKU3BXV5B", "length": 6109, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "पण लक्षात कोण घेतो? – जानेवारी ते मार्च २०१० | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nपण लक्षात कोण घेतो – जानेवारी ते मार्च २०१०\nपण लक्षात कोण घेतो\nसुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत हरी नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ या शीर्षकाची एका ज्वलंत विषयावरची कादंबरी त्या काळात खूपच गाजली होती. समाजाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरं जाऊन, त्याची उकल करून, दिशादर्शन करणं ही विचारवंतांची भूमिका वेळोवेळी समाजासमोर मांडणारे काही साहित्यिक त्या काळात होऊन गेले.\nलोकशाही स्वीकारलेल्या आजच्या अप्रगत, प्रतातीशील वा प्रगत राष्ट्रांच्या समोर असे अनेक प्रश्न आजही निर्माण होतात. बालविवाह, बालमजुरी, शेतक-याच्या आत्महत्या, हव्यासापोटी स्वतःच अंगिकारलेलं भ्रष्ट आचरण, आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केलं जाणारं भ्रष्ट व गालीछ्य राजकारण, दहशदवाद, आर्थिक महागोटाळे, शिक्षणाचा व वैद्यकाचा बाजार मांडणारे शिक्षण सम्राट, धर्मांधतेचा आलेला ऊत, उच्चवर्णियांची बेताल व लिंगपिसाट वृत्ती, बेशरम राजकारणी व सत्ताधारी, पत्रकारितेतील अक्षम्य दलाली, घृणास्पद असं व्यक्तिस्तोम यासारखे अनेक प्रश्न अगदी आ वासून उभे असताना काही सन्माननीय अपवाद सोडल्यास साहित्यिक, विचारवंत आंधळे / बहिरे असल्याचं भासवीत आहेत.\nअनेक लहानमोठ्या राष्ट्रांनी सजगता, परिपक्वता, स्वयंशिस्तीच्या बळावर व समर्थ नेतृत्वाच्या आधारानी यावर वेळोवेळी मात करून राष्ट्रोत्थान घडवून आणले. पण काळगि वाटते ती आपल्या एकेकाळच्या सुवर्णभूमी भारताची. आपण सारे जणू एका मोठ्या घसरगुंडीवरून खाली खाली घसरतच चाललो आहोत असं वाटावं अशी अवस्था आपली झाली आहे. ही घसरगुंडी थोपवायची असेल तर प्रत्येक भारतवासियानं अमुलाग्र बदलायाना हंवं. हा बदल केवळ बदल बदल नसावा तर त्यामध्ये प्रगतीकडे झेपावणारी सखोलता असावी.\n‘मेरा भारत महान’ चे नारे\nनेहमीच आमच्या कानावर पडतात\nपण या महान भारताला लहान करण्यात\nलहान थोरं दंग असतात.\nम्हणूनच ह. ना. आपटे डोळ्यासमोर येतात. पण लक्षात कोण घेतो\nपुरुषप्रयत्न, दैव व नियती – जानेवारी ते मार्च २०१०\nसावध ऐका, पुढल्या हांका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-45062282", "date_download": "2018-08-20T11:28:10Z", "digest": "sha1:BXU4L3FY4JP7XXAA5UCXIDM5FKRUQQOU", "length": 29756, "nlines": 155, "source_domain": "www.bbc.com", "title": "'अडाण्यांचा आत्मविश्वास आणि सिलेक्टिव्ह अभिव्यक्ती स्वातंत्र्य' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'अडाण्यांचा आत्मविश्वास आणि सिलेक्टिव्ह अभिव्यक्ती स्वातंत्र्य'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकर्नाटकातील भाजप आमदाराने अलीकडेच म्हटलं की बुद्धिजीवींना गोळ्या घाला. लेखक-कलाकार-विचारवंतांच्या मुस्काटदाबीविषयी लिहीत आहेत साहित्यिक जयंत पवार.\nसन 2010...केरळ मधील एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवात्तुपुळा गावात एक भयानक घटना घडली. टी. जे. जोसेफ नावाच्या एका प्राध्यापकाचा उजवा हात काही मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी मनगटापासून तोडला. ही कुठल्या इस्लामी देशात घडलेली गोष्ट नाही तर भारत नावाच्या मोठ्या लोकशाही देशात दिवसाढवळ्या घडलेली घटना आहे.\nजोसेफ यांना घरातून बाहेर काढून सर्वांदेखत त्यांच्यावर हल्ला केला गेला. या प्राध्यापक महाशयांनी S.Y.B.Com.च्या विद्यार्थ्यांचा मल्याळम भाषेचा पेपर सेट करताना भाषांतरासाठी एक संवादाचा तुकडा दिला, ज्यात एक वेडा माणूस देवाशी संवाद साधतो आहे आणि देव त्याला मूर्खात काढतो. हा तुकडा जोसेफ यांनी कुंजू महम्मद या चित्रपट दिग्दर्शकाच्या पटकथा कशी लिहावी याबद्दलच्या पुस्तकातून घेतला होता, म्हणून गमतीने वेड्या इसमाला महम्मद असं नाव दिलं.\nABP न्यूज प्रकरण संसदेतही गाजलं; माध्यमांवर सरकारी दबाव असल्याचा दावा\nरामावर टीका केली म्हणून चित्रपट समीक्षक आणि हिंदू धर्मगुरू तडीपार\nगौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आणखी कोण कोण\nत्यानंतर अनेक मुस्लीम संघटनानी तीव्र निदर्शनं केली. खूप गदारोळ उठला. जोसेफ परागंदा झाले. त्यांच्यावर ईश्वरनिंदेचा आरोप ठेवून पोलिसांनी त्यांना शोधून काढून अटक केली आणि तुरुंगात डांबलं. कोठडीत त्यांना मारहाण झालीच, पण जेव्हा ते जामीन मिळून बाहेर आले, तेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या धर्मवेड्या संघटनेच्या लोकांनी त्यांचा हात तोडला.\nतेव्हापासून केरळमध्ये कोणालाही धमकावताना तुझा टी.जे. जोसेफ करू, असं म्हटलं जातं. ही धमकी इतकी लोकप्रिय झाली आहे की हिंदू धर्मवेड्यांनीही ती लगेच तत्परतेने उचलून तिचा अवलंब करायला सुरुवात केली आहे.\nहे आठवण्याचं कारण म्हणजे याच केरळातील कोट्टयम जिल्ह्यातील निंदूर शहरातल्या एस. हरीश या लेखकाला त्याचे हात तोडण्याची धमकी हिंदू ऐक्य वेदी या हिंदुत्ववादी संघटनेने काही दिवसांपूर्वी दिली आहे. एस. हरीश हे मल्याळी भाषेतले चालू घडीचे महत्त्वाचे कथाकार मानले जातात. केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.\nसाप्ताहिक मातृभूमी या नियतकालिकात त्यांची मिशा नावाची कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होत होती. त्यातल्या तिसऱ्या भागात, नटूनथटून देवळात जाणाऱ्या मुलींकडे बघून खट्याळ शेरेबाजी करणाऱ्या दोन मित्रांमधल्या संवादाने अनेकांची माथी भडकली. त्यांना तो भक्तांचा अपमान वाटला. सोशल मीडियावर लोक तुटून पडले. हा उन्माद बघता बघता रस्त्यावर आला. हरीशना धमक्या येऊ लागल्या.\nत्यांच्या कुटुंबीयांनाही धर्मवेड्यांनी सोडलं नाही. त्यांच्या आईला आणि पत्नीला बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. हरीशनी आधी फेसबुक अकाउंट बंद केलं. मग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलिसांनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. मातृभूमी प्रकाशनाच्या व्यवस्थापकाने हरीशना माफी मागायला सांगितलं, पण हरीश यांनी ते नाकारलं. संपादक त्यांच्या बाजूने होता, पण ज्यांनी संरक्षण द्यायचं त्यांनीच पाठ फिरवल्यावर हरीश यांनी आपली कादंबरी मागे घेतली.\nते म्हणाले, मी खूप दुबळा माणूस आहे. जे विरोध करतायत त्यांचंच राज्य आहे. त्यांच्याशी मी काय लढणार सा. मातृभूमीचे संपादक कमल राम संजीव यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया पुरेशी तिखट आणि बोलकी आहे. ते म्हणालेत , 'ही एका लेखकाची सामूहिक हत्या आहे, Mob lynching.'\nबोटचेपं सरकार आणि पोलीस\nही काही लेखकाची पहिली हत्या नाही. 2015 साली चेन्नईतल्या नमक्कल जिल्ह्यातील पेरूमल मुरुगन यांनी 'लेखक मेला आहे' अशी घोषणा करून आपली सगळी लेखनसंपदा फाडून टाकली होती, ही घटना कोण विसरेल त्यानंतर दोन वर्षांनी मद्रास हायकोर्टाने, मुरुगन लिहू शकतात, त्यांची कादंबरी आवडली नाही तर वाचू नका, पण त्यांना लिहिण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असा निर्णय दिला. तरी स्वतः मुरुगन पहिल्या मोकळेपणाने आणि निर्भयपणे पुन्हा लिहू शकतील का, असा प्रश्नही पडू नये इतकी दहशत त्यांच्या पुस्तकावर हल्ला करणारऱ्यांनी निर्माण केली आहे.\nत्यांच्या प्रच्छन्न निंदानालस्तीबरोबर त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचं शस्त्र उगारून त्यांना त्यांच्या पत्नीसह शहर सोडायला भाग पाडण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सारी ताकद पणाला लावली होती. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी आपल्या मथोरुबगान या कादंबरीत एक निपुत्रिक शेतकरी स्त्री अपत्यप्राप्तीसाठी शंकराच्या वार्षिक उत्सवातल्या सामूहिक फलनविधीत भाग घ्यायचा निर्णय पतीच्या मर्जीविरुद्ध घेते, असं दाखवलं. कादंबरी इंग्रजीत छापली जाईपर्यंत गप्प असणारे धर्मवादी नंतर थयथयाट करू लागले आणि भाजयुमोने वातावरण पेटवत नेलं.\nयाच्या पुढच्याच महिन्यात जवळच्याच करूर जिल्ह्यातील पुलियुर मुरगेसन या लेखकाने ट्रान्ससेक्शुअल तरुणाचं कादंबरीत चित्रण करून आपल्या समाजाची बदनामी केली म्हणून कोन्गूवेल्लालर समाजातल्या लोकांनी मुरगेसनचे हातपाय मोडले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी लेखकांवरच माघार घेण्यासाठी दबाव आणला.\nहे प्रकार दक्षिणेतच घडतायत असं मानून आपण दुर्लक्ष करायचं कारण नाही. महाराष्ट्रात हिंदू देवदेवताच्या टवाळीचा आरोप ठेवून मराठी नाटकावर झालेले हल्ले फार जुने झालेले नाहीत. त्यावेळी अशा हल्ल्याना रोखून नाटकांना संरक्षण देण्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेस सरकारने आणि त्यांच्या अखत्यारीतल्या पोलीस खात्यानेही प्रत्यक्षात बोटचेपी भूमिका घेतली.\nतुम्ही व्हॉट्स अॅप ग्रुपचे अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे\n'बोल ना आंटी...': तरुणाईला नेमकं झालंय तरी काय\nसमाजस्वास्थ्य : असा एक खटला जो अॅड. आंबेडकर हरूनही जिंकले\nआळंदी साहित्य संमेलनात नियोजित अध्यक्ष आनंद यादव यांच्यावर 'संतसूर्य तुकाराम' कादंबरीच्या निमित्ताने अपमानजनक हल्ला चढवला तो वारकऱ्यातील हिंदुत्ववादी गटाने आणि ज्येष्ठ कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेतून महात्मा गांधींची बदनामी होते म्हणून गुर्जरांवर खटला गुदरला तो पतित पावन संघटनेने. ज्यांनी कायम गांधींचा द्वेष केला, त्यांनीच गांधींच्या कथित बदनामीने कळवळून उठावं हा मोठाच विनोद होता.\nही काही एवढीच उदाहरणं नाहीत. गेल्याच आठवड्यात गोव्यातील ख्यातनाम कादंबरीकार आणि अत्यंत ऋजू स्वभावाचे लेखक दामोदर मावजो यांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ गोवा सरकारवर आलीय. कर्नाटकात गौरी लंकेश यांचे जे संशयित मारेकरी सापडले आहेत, त्यांच्याकडे सापडलेल्या हिट लिस्टमध्ये मावजो यांचं नाव असल्याचं उघड झालंय.\nदेव, देश, धर्म, जात यांच्या रक्षणासाठी हिंसक होणाऱ्या लोकांच्या संख्येत आणि हिंसक घटनांत वाढच होते आहे. हे सर्व लोक कोण आहेत त्यांना साहित्यातलं कळतं का त्यांना साहित्यातलं कळतं का वसंत गुर्जर यांच्यावर गांधीबदनामीचा ठपका ठेवणाऱ्या लोकांना कविता कळली होती का वसंत गुर्जर यांच्यावर गांधीबदनामीचा ठपका ठेवणाऱ्या लोकांना कविता कळली होती का खरं तर हा प्रश्नच फजूल आहे. कादंबरी आवडली नाही तर वाचू नका, असं कोर्ट म्हणतं पण मुळात ती वाचलेलीच नसते नीट, हे कोर्टाच्या ध्यानातच येत नाही. कवितेतला लक्षणार्थ खुद्द कोर्टालाही कळलेला नसतो. तरीही हे लोक साहित्याच्या-कलेच्या प्रांतात लुडबूड करणं हा आपला हक्क समजतात.\nअशावेळी सरकार, मग ते कोणाचंही असो, लुडबूड करणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या लोकांच्या बाजूने असतं, लेखक-कवी-कलावंतांच्या बाजूने नसतं. पोलीस खातंही सरकारचंच असतं. त्यामुळे तेही पक्षपाती असतं. अन्यथा वसंत गुर्जर यांना, त्यांनी माफी मागितली नाही तर डांबर फासून त्यांची गाढवावरून धिंड काढू, अशी जाहीर धमकी देण्याची हिंमत दाखवणाऱ्यांना पोलिसांनी प्रथम अटक केली असती. पण ते मोकाट आहेत. असे लोक मोकाटच असतात कारण सत्तेचं त्यांना उघड अभय असतं किंवा छुपा पाठिंबा तरी असतो वा सत्ताधाऱ्यांची हतबलता तरी असते.\nकारण लेखक निरुपद्रवी असतो आणि जमावाकडे उपद्रव मूल्य असतं. किमान मतमूल्य तर असतंच असतं. ते प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या घटनेची बेमुरव्वतपणे धज्जी उडवतात आणि सरकार घटनेचे गोडवे गात त्यांना पाठीशी घालतं.\nजेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचा प्रश्न येतो, तेव्हा केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनुपम खेरसारख्या कलावंतांपर्यंत सगळे तो धुडकावून लावत प्रतिप्रश्न करतात, 'देशाच्या पंतप्रधानांवर तुम्ही टीका करू शकता, तुम्हाला आणखी कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे' जणू देशाच्या पंतप्रधानांवर टीका करता येणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावधी. ही मंडळी यातून एकप्रकारे लेखन आणि मतस्वातंत्र्याची आपली व्याख्या स्पष्ट करतात आणि मर्यादाही.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या मनातल्या गोष्टी, आपले विचार निःसंकोचपणे लिहिण्याची, उच्चारण्याची मुभा असणं आणि हा अधिकार इतरांनी त्याचा आदर राखून मान्य करणं. इतरांच्या मनच्या गोष्टी दडपून आपलीच 'मन की बात' दामटत राहणं नव्हे.\nआणि होय, एका अर्थाने देशातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच आहे, असंच म्हणायला हवं. अन्यथा, मी गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचे आदेश दिले असते, असं बेछूट विधान कर्नाटकचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी केलं नसतं आणि, मुस्लिमांची संख्या वाढल्यानेच देशातील खून, बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असं उत्तर प्रदेशचे खासदार हरी ओम पांडे बोलले नसते.\nही अगदी ताजी उदाहरणं आहेत. एरवी देशातले अनेक महाभाग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेली काही वर्षं मनसोक्त उपभोगतच आहेत. त्यांना कोणीही अडवत नाही. अगदी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री सुद्धा. मात्र हे स्वातंत्र्य सिलेक्टिव्ह आहे. इतरांना ते नाही. त्यांनी ते उपभोगू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे, प्रसंगी त्यांचा बंदोबस्त करण्याचे अधिकार अशा अनेकांना दिले आहेत ज्यांना कविता कळत नाही, ज्यांचा साहित्याशी संबंध नाही, ज्यांना चित्रं पाहता येत नाहीत, संगीत कळत नाही, ज्यांना विज्ञानाचा गंध नाही, ज्यांना ज्ञानाचा तिटकारा आहे, ज्यांना विचार करता येत नाहीत, दुसऱ्याचे विचार ऐकणं मान्य होत नाही.\nया असंख्याचं सामान्यपण, अडाणीपण उदार अंतःकरणांने समजावून घेत त्यांच्या जगण्यातला अभावच भरून काढलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निवडक उपभोक्त्यांनी. या असंख्यांपुढे एस. हरीश, मुरुगन, जोसेफ, मुरगेसन, गुर्जर या आणि अशा अनेकांचे आक्रोश किरकोळ आहेत. अशा वेळी संजय कुंदन या हिंदी कवीची काव्यपंक्ती पुनःपुन्हा आठवत राहते. कवी म्हणतो, बहुत भयावह लगता है अज्ञानियोंका आत्मविश्वास...\n(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)\nराम, सीतेच्या व्यंगचित्रावरून महिला पत्रकाराला धमक्या\n#अभिव्यक्ती स्वातंत्र्य : 'कलाकारापुढे सरकारनं नम्र, उदार राहायला हवं'\n...म्हणून सौदीत महिलांचं चित्र काढण्यास मनाई\nहिटलरचं स्वस्तिक : जर्मनीत नाटकावरून रंगला वाद\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nडॉ. दाभोलकर हत्या : '...तर देशामध्ये कायद्याचं राज्य राहणार नाही'\n'शिवडे आय अॅम सॉरी' : हे प्रेम आहे की मनोविकार\n 62 अब्ज युरोंच्या मदतीने दिवाळखोरी टळली\nन्यूझीलंडच्या महिला मंत्र्यानं प्रतूतीसाठी सायकलनं गाठलं हॉस्पिटल\nममी कसे तयार करतात, याची इजिप्शियन रेसिपी अखेर सापडली\nकेरळ पूर : या प्रलयाला फक्त अतिपाऊसच जबाबदार नाही\nलोप पावत चाललेल्या 'ऑर्गन'ला कोकणात मिळतेय अशी नवसंजीवनी\nस्वदेशी रणगाडाविरोधी 'हेलिना' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://weeklyamber.com/index.php/sampadakiya", "date_download": "2018-08-20T11:33:21Z", "digest": "sha1:DTJMS6KNVZCTHHQYJ2MMS2KZ7UHMWKVK", "length": 5256, "nlines": 80, "source_domain": "weeklyamber.com", "title": "अग्रलेख \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- संपादकीय\n1\t आता संयमाची गरज Tuesday, 14 August 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 24\n2\t पर्यटनातील धोके Tuesday, 07 August 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 17\n3\t पर्यटनातील धोके Tuesday, 07 August 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 10\n4\t पप्पू की झप्पी Wednesday, 01 August 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 19\n5\t दूध का दूध Wednesday, 25 July 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 38\n6\t बंदीचा बट्ट्याबोळ Tuesday, 17 July 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 22\n7\t अौरंगजेब आणि हिटलर Tuesday, 10 July 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 23\n8\t ‘काडीमोड’ Wednesday, 04 July 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 25\n9\t रमजानमध्येही हिंसाचार Wednesday, 27 June 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 23\n10\t बिचारी एसटी Tuesday, 19 June 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 33\n11\t रस्सीखेच Wednesday, 13 June 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 39\n12\t संघा’विषयी गैरसमज नको\n13\t औट घटकेचा राजा Wednesday, 30 May 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 39\n14\t बहुत दारात अडखळले Wednesday, 30 May 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 36\n15\t विजनवासातून मुक्तता; पुढे काय\n16\t नवा गडी, नवे राज्य Tuesday, 08 May 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 60\n17\t बापू आता ‘भोगा’ Friday, 04 May 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 55\n18\t आम्ही अंबेचे गोंधळी Tuesday, 24 April 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 53\n19\t ‘फेकन्यूज’ म्हणजे काय रे भाऊ\n20\t कांगारूंची कुरतडी Monday, 09 April 2018\t सुरेश साखवळकर,संपादक\t 60\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 139\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/ncp-workers-protest-against-bjp-mla-prashant-bamb-for-disturbing-pawar-meeting-1626786/", "date_download": "2018-08-20T11:38:23Z", "digest": "sha1:OAWV6C3SAN5IYR7OLAM4YX6GTZQWEN3E", "length": 12699, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ncp workers protest against bjp mla prashant bamb for disturbing pawar meeting | पवारांच्या सभेत गोंधळ; आमदार बंब यांचा निषेध | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nपवारांच्या सभेत गोंधळ; आमदार बंब यांचा निषेध\nपवारांच्या सभेत गोंधळ; आमदार बंब यांचा निषेध\nया वेळी आमदार बंब यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास साडी नेसवून लाथा मारून निषेध करण्यात आला.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पठणगेट येथे रविवारी आंदोलन करण्यात आले.\nप्रतीकात्मक पुतळय़ाला साडी नेसवली\nहल्लाबोल मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणारे तीन कार्यकर्ते आमदार प्रशांत बंब समर्थक असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पठणगेट येथे रविवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार बंब यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास साडी नेसवून लाथा मारून निषेध करण्यात आला. पोलिसांनी झटापट करून बंब यांचा पुतळा जप्त केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविषयी काही बोलल्यास औरंगाबाद शहरात फिरू न देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांचा वतीने देण्यात आला.\nया प्रसंगी युवक कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद, विद्यार्थी प्रदेश सचिव अक्षय पाटील, शेख सलीम एसएस, शेख इस्माईल राजा, संदीप जाधव, अक्षय शिंदे, सूरज लोंढे, सचिन भाबत, दिनेश नवगिरे, बादशाह अन्सारी, अय्याज खान, अजिंक्य बोराडे,गणेश पवार, इम्रान हैदर, शेख शोएब, अमृत भांबळे, अल्ताफ मिर्झा, इरफान शेख सिकंदर, आमीर जहागीरदार, शेख जावेद, अमजद खान, इरफान कुरेशी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\nऔरंगाबाद शहरात दुपारनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले सिंधी कॉलनीतील गुरुद्वारासमोरील आमदार बंब यांचे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र असा प्रकार घडला नसल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांनी दिली. कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी येऊन निदर्शने केल्याची माहिती आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5401291839686789586&title=Appeal%20for%20Awards&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:31:44Z", "digest": "sha1:D6WK4BBHDNITRN57PY7UY3A76MHD7CRG", "length": 11000, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन", "raw_content": "\n‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन\nरत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना दरवर्षी वाङ्मयीन पुरस्कार दिले जातात. डिसेंबर २०१८मध्ये दिल्या जाणार्‍या वाङ्मयीन पुरस्कारासाठी कोकणातील साहित्यिकांकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोमसाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.\nप्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांसाठी हे पुरस्कार दिले जातील. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.\nविशेष पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सात पुरस्कार असून, त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. यात वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर बालवाङ्मय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये वाङ्मय संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार यांचा समावेश आहे.\nपुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवणारे लेखक, कवी ‘कोमसाप’च्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) असावा; तसेच तो ‘कोमसाप’चा आजीव सभासद असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचे ‘कोमसाप’ जिल्हा अध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.\nपुस्तकाचा वाङ्मय प्रकाराचा स्पष्ट निर्देश (कथा, कादंबरी, कविता, ललित वाङ्मय) लेखकाने पुरस्कारासोबत करायचा आहे. ही पुस्तके एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च मार्च २०१८ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत. या आधी पाठविलेली पुस्तके पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. मुदत असेपर्यंत वा मुदत संपेपर्यंत एकदा पाठविलेले पुस्तक पुरस्कारासाठी पुन्हा विचारात घेतले जाईल. पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१८ पूर्वी पाठवाव्यात.\nपुस्तकाच्या प्रती पाठविण्यासाठी पत्ता : पुरस्कार समिती प्रमुख, प्रा. अशोक रा. ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे व्यवस्थापन पालघर, ता. जि. पालघर ४०१ ४०४.\nनियम व अटींचे माहितीपत्रक मागविण्यासाठी ई-मेल : ashokthakur46@gmail.com\n‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’ वसंत चिपळूणकर यांना गुणवंत कामगार पुरस्कार\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/martyr-forces-veermata-wives-honored-38460", "date_download": "2018-08-20T11:05:25Z", "digest": "sha1:HNKYTSEZRQFCM2QIEARYIOW7EO7NAHJK", "length": 12607, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "martyr forces of Veermata-wives honored शहीद जवानांच्या वीरमाता-पत्नींचा सत्कार | eSakal", "raw_content": "\nशहीद जवानांच्या वीरमाता-पत्नींचा सत्कार\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nजळगाव - देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी तसेच वीरमाता- पत्नींचा सन्मान आज करण्यात आला. अ. रज्जाक मलिक फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम झाला. बिग्रेडियर विजय नातू यांच्या हस्ते जिल्हा सैनिक भवनात सकाळी दहाला कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.\nजळगाव - देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी तसेच वीरमाता- पत्नींचा सन्मान आज करण्यात आला. अ. रज्जाक मलिक फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम झाला. बिग्रेडियर विजय नातू यांच्या हस्ते जिल्हा सैनिक भवनात सकाळी दहाला कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.\nअध्यक्षस्थानी सुनील कदम, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, कर्नल आशुतोष मुखर्जी, कर्नल अनुप अग्रवाल, कर्नल पी. आर. सिंह, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डीवायएसपी सचिन सांगळे, मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी श्री पटवे यांनी सुरेश भट लिखित ‘नात’ चे सादरीकरण केले. यावेळी वीर पत्नी व माता यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबीरात शहिद सैनिकांच्या २०० कुटुंबीयांची हृद्‌य, स्त्री रोग, अस्थिरोग, नाक-कान-घसा आदी आजारांचे डॉ. राधेश्‍याम लोढा, डॉ. मनीषा चौधरी, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. सुशांत सुपे, डॉ. नितीन विसपुते, डॉ. मेराज नगावकर यांनी तपासणी केली. आयोजनाबद्दल कर्नल नातू, कर्नल कदम यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांना सन्मानपत्र देवून सत्कार केला. नदीम मलिक, गालिब हुसैन शेखू पेंटर, भीमराव पाटील, सय्यद इरफान, शरीक मलिक, रहीम मलिक, फहद मलिक यांनी सहकार्य केले.\nनिर्मला सुवालाल हनुवते, इंदूबाई सुभाष पाटील, कल्पना विलास पवार, सरला भानुदास बेडीसकर, कविता राजू सावदे, अनुपमा एस. पाटील, रंजना अविनाश पाटील यांचा तर वीर मातांमध्ये चंद्रकला अरुण जाधव, सुनंदा पाटील, शैला सांळुखे यांचा सत्कार केला.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%82.html", "date_download": "2018-08-20T11:32:52Z", "digest": "sha1:7WKMTLSLRX47MKST7MJCNB6V773NYDNB", "length": 23413, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पाक लष्कराचे कराचीकडे कूच", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाक लष्कराचे कराचीकडे कूच\nपाक लष्कराचे कराचीकडे कूच\nइस्लामाबाद, [२७ एप्रिल] – परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ सरकारविरुद्ध केलेल्या लष्करी उठावाचे दुष्परिणाम पाकिस्तान अजूनही भोगत असतानाच पाकी लष्कराच्या एका तुकडीने आज सोमवारी कराची शहराकडे कूच केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कराची शहरातून राज्यकर्त्यांना हुसकावून शहर ताब्यात घेण्याची लष्कराची योजना असल्याचे कळते.\nकराची शहरावर अनेक वर्षांपासून मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे वर्चस्व आहे. आयएसआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख रिझवान अख्तर यांच्या मते, कराची शहरात कुठलाही हिंसाचार होऊ न देता सत्ताधार्‍यांविरुद्ध लष्करी उठाव करण्यासाठी पाकी सेना सज्ज झाली आहे.\nकराची हे पाकमधील सर्वात मोठे शहर आहे. व्यवसाय आणि नैसर्गिक संसाधनेही येथे मोठ्या प्रमाणात आहेत. संपूर्ण पाकिस्तानचे जितके वार्षिक उत्पन्न आहे, त्यातील अर्धा वाटा या शहराचा आहे. शेअर बाजार, मध्यवर्ती बँक आणि देशातील सर्वात मोठे बंदरही येथेच आहे. पण, राज्यकर्त्यांनी या शहराची वारंवार लूट केली आहे. यापुढे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला या शहरावर सत्ता करण्याची संधी आम्ही देणार नाही, असे आयएसआय आणि लष्कराशी संबंधित एका वरिष्ठ अधिकार्‍याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.\nतसे पाहिले तर, २०१३ मध्येच कराचीचा ताबा घेण्यासाठी लष्कराची मोहीम सुरू झाली होती. पण, गेल्या महिन्यात या मोहिमेला आणखी गती मिळाली होती. निष्पाप नागरिकांची हत्या करणारे गुन्हेगार आणि अतिरेक्यांना ठार मारण्यासाठीच लष्कराची ही तुकडी कराचीकडे रवाना झाली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्युएम) वरिष्ठ नेते लष्कराचे लक्ष्य असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.\nया शहराला एमक्युएमच्या नियंत्रणातून मुक्त करणे आणि इतर राजकीय पक्षांना वाव मिळेल, असे वातावरण तयार करणे, हादेखील लष्कराचा या उठावामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. तथापि, लष्करातील कोणत्याही अधिकृत व्यक्तीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1746 of 2458 articles)\nदहावी, बारावीच्या गुण प्रणालीत बदल\n=लेखी परीक्षेत किमान २० गुण आवश्यक, राज्य शिक्षण मंडळाचा प्रस्ताव= कोल्हापूर, [२७ एप्रिल] - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आगामी शैक्षणिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-20T11:11:03Z", "digest": "sha1:Y7FBUTQ2A3FUYPOFVNIKUKXMDOTOEGXM", "length": 43726, "nlines": 142, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "एक प्याली चाय, कभी भी हो जाय!! – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nएक प्याली चाय, कभी भी हो जाय\nमाझ्या लहानपणी मुलांनी चहा किंवा कॉफी पिणं चुकीचं समजलं जायचं. आताही अनेक आया मुलांना चहा-कॉफी पिऊ देत नाहीत. कारण चहा किंवा कॉफी ही उत्तेजक पेयं आहेत असं समजलं जायचं आणि जातं. आमच्या घरात मात्र लोकशाही असल्यानं माझी मोठी मुलगी रोज झोपताना चहा करून पिते तर धाकटी मुलगी सकाळी उठल्याबरोबर कोल्ड कॉफी पिते.\nमी साधारणपणे तिसरी-चौथीत असल्यापासून चहा प्यायला लागले. माझे आजोबा मला त्यात जास्त दूध घालून द्यायचे. पण तो न पिता मी त्यांच्यासारखाच कमी दुधाचा चहा मागायचे. हळूहळू मी अट्टल चहाबाज झाले. मला स्वतःला देशी पद्धतीनं केलेला चहाच आवडतो. फरक एवढाच की मला तो सौम्य चवीचा लागतो. ही मी माझ्या वडीलांकडून उचललेली सवय आहे. त्यांना चहा आणि त्याचे वेगवेगळे प्रकार फार प्रिय आहेत. मला मात्र एकाच पद्धतीनं केलेला रोजचा चहा आवडतो. पाणी उकळलं की त्यात साखर आणि थोडंसं आलं घालायचं. एखादं मिनिट उकळलं की गॅस बंद करून चहा पावडर घालायची. चमचानं हलवून लगेचच तो चहा गाळायचा आणि त्यात किंचित दूध घालायचं असा चहा मला लागतो. मला तीव्र चवीचा, खूप उकळलेला, खूप दूध किंवा खूप चहा पावडर घातलेला चहा अजिबात आवडत नाही. त्यामुळे बाहेर कुठे गेल्यावर मी चहा प्यायला फारशी उत्सुक नसते. याचं कारण असं आहे की चहाची चव ही फार वैयक्तिक गोष्ट आहे असं मला वाटतं.\nचहाची लागवड सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये झाल्याचा उल्लेख आहे. सुरूवातीच्या काळात औषधी म्हणून चहाचा वापर केला गेला. नंतर नंतर लोकांना त्याची चटक लागली आणि तो लोकांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. २७३७ BC मध्ये चहाचा शोध लागला असं मानलं जातं. पण बराच काळ तो चीनपुरताच मर्यादित राहिला. आठव्या शतकात तांग राजघराण्याच्या काळात सामान्य लोकांमध्ये चहा पिण्याची पद्धत रूढ व्हायला सुरूवात झाली आणि चहा विएतनाम, कोरिया आणि जपानमध्ये पोहोचला. पंधराव्या शतकात डच लोकांनी आणि पोर्तुगीज मिशन-यांनी चहा चीनच्या बाहेर लोकप्रिय करायला सुरूवात केली. भारतात प्राचीन काळापासून औषधी कारणांसाठी चहा प्यायला जायचा खरा. पण ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करून समस्त भारतीयांना चहाची सवय लावली. आता ती सवय इतकी मुरली आहे की भारतात घरोघरी, तिन्ही त्रिकाळ, कोप-याकोप-यांवर, ऑफिसमध्ये सतत चहा प्यायला जातो. सकाळी उठल्याबरोबर घराघरांमध्ये चहाचा दरवळ सुटलेला असतो.\nचहासाठी चिनी भाषेत जे वर्णाक्षर वापरलं जातं ते आहे टे. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे त्याचा उच्चार टी असा झाला. तर कँटनीजमध्ये चहाला चा म्हटलं जायचं. पोर्तुगीजांनी चहाचा प्रसार करताना या उच्चाराचाही प्रसार केला. त्यामुळेच अरब देशांमध्ये, इराणमध्ये, भारतात चहाला चाय म्हटलं जातं.\nचहामध्ये दूध आणि साखर घालूनपिण्याची पद्धत ब्रिटिशांनी रूढ केली. सुरूवातीच्या काळात चहावर फार कर लावला जायचा म्हणून चहाचा चोरटा व्यापार होत असे. पण पुढे ब्रिटिशांनी कर काढून टाकला आणि चहाला लोकमान्यता मिळाली. चहाला ऐतिहासिक महत्वही आहे. बॉस्टन टी पार्टीतूनच पुढे अमेरिकन क्रांती झाली. चहाच्या व्यापारातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली. सुरूवातीच्या काळात कुमांऊ टेकड्यांवर आणि दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा लावल्या गेल्या. हळूहळू भारतात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड व्हायला लागली. आज भारत हा जगातला दुस-या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. तर आयर्लंड हा जगातला सर्वाधिक प्रमाणात चहा पिणारा देश आहे. आयर्लंडमध्ये रोज माणशी निदान ४ कप चहा प्यायला जातो.\nचहा हे झुडूप आहे. जर पानं खुडलीच नाहीत तर चहाचं रोपटं १६ मीटरपर्यंतही वाढू शकतं. पण झुडुपाची उंची जितकी कमी तितकं चहा खुडणा-यांना सोपं होतं. त्यामुळे कंबरेइतकं उंच झालं की पानं खुडायला सुरूवात केली जाते. झुडुपाच्या वरचा फक्त १-२ इंचाचा भागच खुडला जातो. पानं जितकी कोवळी तितका चहाचा दर्जा चांगला असतो. भारतात आता आसाम, सिक्कीम, हिमाचल, केरळ, तामिळनाडू आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली जाते. आसाम टी किंवा दार्जिलिंग टी हे चहाचे प्रकार जगभर लोकप्रिय आहेत.\nआपल्याकडे चहा खूप लोकप्रिय, लोकमान्य आहे. पण त्याला हल्ली हल्ली सांस्कृतिक महत्व मिळायला लागलंय. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळणारे टी लाऊंजेस आताशा लोकप्रिय व्हायला लागली आहेत. मुंबईत ताजमहल टी हाऊस नावाचा अप्रतिम टी लाऊंज आहे. बांद्र्यात फार सुरेख जुन्या पद्धतीचे बंगले आहेत. तशाच एका बंगल्यात हे ताजमहल टी हाऊस आहे. बंगल्याच्या इंटेरियरला धक्का न लावता, खोल्या तशाच ठेवून फार सुरेख रचना केली आहे या लाऊंजची. कोप-याकोप-यात प्रायव्हसी मिळेल अशी टेबलं आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. बरोबर वाचायला भरपूर उत्तम पुस्तकं. तुम्हाला हवं असेल तर सोफ्यावर बसा, लाऊंज चेअरवर किंवा साध्या खुर्चीवर. पार्श्वभूमीवर अभिजात शास्त्रीय संगीत सुरू असतं. अदबशीर वेटर्स, विविध प्रकारचे गरम आणि थंड चहा आणि त्याबरोबर खायला काही मोजकेच पदार्थ. मी आणि माझा नवरा निरंजन अनेकदा तिथे जातो. तो मनानं ब्रिटिश असल्यामुळे त्याला ते सगळं वातावरण फारच भावतं. परवा मी आणि माझी मैत्रीण चिन्मयी गेलो होतो. अनेक दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे बराच वेळ बसून गप्पा ठोकायच्या होत्या. मग तिनं काफिर लिव्हजचा गरम चहा आणि मी पाणी पुरी चहा (होय पाणी पुरीच्या पाण्यात चहाचा अर्क घालून केलेलं पेय.) मागवला. तो अर्थात थंड होता. आणि बरोबर हायटीसाठी असतात तसे पदार्थ. ते खाऊन झाल्यावर गरम दार्जिलिंग ग्रीन टी. काय सुरेख संध्याकाळ गेली ती पाणी पुरीच्या पाण्यात चहाचा अर्क घालून केलेलं पेय.) मागवला. तो अर्थात थंड होता. आणि बरोबर हायटीसाठी असतात तसे पदार्थ. ते खाऊन झाल्यावर गरम दार्जिलिंग ग्रीन टी. काय सुरेख संध्याकाळ गेली ती ताजमहल टी हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही करतात.\nचीन आणि जपान या दोन देशांमध्ये चहाला फार पूर्वीच्या काळापासून सांस्कृतिक महत्व आहे. जपानचा टी सेरेमनी जगप्रसिद्ध आहे. जपानमध्ये अनौपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाला चाकाई म्हणतात. या चहापानात चहाचा अर्क, पातळ चहा आणि हवं असेल तर अगदी हलकेफुलके पदार्थ सर्व्ह केले जातात. तर औपचारिक चहापानाच्या कार्यक्रमात, म्हणजेच चाजीमध्ये संपूर्ण जेवण, चहाचा अर्क, पातळ तसंच घट्ट चहा सर्व्ह केला जातो. घट्ट चहा किंवा थिक टीसाठी अतिशय उत्तम दर्जाची चहापत्ती वापरण्यात येते. आणि तो सगळ्या पाहुण्यांना एकाच बोलमध्ये सर्व्ह केला जातो. तर पातळ चहा किंवा थिन टी सर्व्ह करताना प्रत्येक पाहुण्याला स्वतंत्र बोलमध्ये चहापत्तीवर गरम पाणी ओतून देतात. जपानमध्ये टी सेरेमनीला आध्यात्मिकतेचा रंग आहे.\nब्रिटिशांनीही हायटीचा प्रघात रूढ केला. दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण यात बराच वेळ जात असल्यानं त्यावेळी चहाबरोबर काहीतरी खायला केलं जायचं. शिवाय सरंजामशाही ब्रिटिशांकडे त्यावेळी नोकर नसायचे म्हणजे ते घरी गेलेले असायचे. मग काहीतरी सोपे, सहज, घरातल्या बाईला करता येईल असे पदार्थ यावेळी केले जात. खरं तर दुपारचा चहा हा आरामात सोफ्यावर निवांत रेलून घ्यायची गोष्ट होती. पण हायटीचं स्वरूप आल्यावर तो डायनिंग टेबलावर घेतला जायला लागला. आता तर इंग्लंडमध्ये हायटी सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्स आहेत. आणि भारतीय माणसाच्या खिशाला तो चांगलाच गरम आहे. हायटीबरोबर साधारणपणे फिंगर सँडविचेस, गरम स्कोन्स, होममेड केक आणि पेस्ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा सर्व्ह केले जातात. फिंगर सँडविचेसमध्ये मस्टर्ड आणि हॅम, काकडी, एग मेयनिज, स्मोक्ड सामन असे सँडविचचे वेगवेगळे प्रकार सर्व्ह केले जातात. तर चहामध्ये आसाम, दार्जिलिंग, अर्ल ग्रे, लापसँग सोचाँग हे प्रकार दिले जातात. काही रेस्टॉरंट्स जास्तीचा दर आकारून शँपेनही देतात.\nआपल्याकडे जशा चहाच्या टप-या असतात तसे इराणमध्ये चायखाने असतात. इराणमध्ये चहा भारतातून गेला पण लवकरच त्यानं इराणचं राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता मिळवली. इराणी लोक काळा चहा घेतात तोही साखर न घालता. पण चहा पिताना जिभेवर शुगर क्यूब ठेवून पितात. त्यामुळे तो चहा गोड लागतो. आम्ही काही वर्षांपूर्वी श्रीलंकेला गेलो होतो तेव्हा नुवारा एलिया या गावी गेलो होतो. या गावाला लिट्ल इंग्लंडच म्हणतात. ऐन एप्रिलमध्ये दिवसाचं तापमान १२ अंश सेल्सियस होतं. तर इथे ब्रिटिशांनी १८३४ मध्ये बांधलेल्या द ग्रँड या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. आम्ही तिथे पोचल्यावर वेलकम ड्रिंक म्हणून त्यांनी व्हॅनिला टी दिला. व्हॅनिलाचा मंद सुवास असलेला काळा, गरमागरम चहा. तो चहाही इराणी चहाप्रमाणे तोंडात शुगर क्यूब ठेवून प्यायचा होता. इतक्या थंडीत त्या चहाची चव इतकी अफलातून लागत होती की दुस-या दिवशी मी त्यांच्याकडे परत तो चहा मागितला. तर आम्ही तो फक्त वेलकम ड्रिंक म्हणून देतो असं त्यांनी सांगितलं. मला त्या चहाची चव इतकी आवडली होती की मी विनंती करून त्यांना मला तो चहा परत द्यायला भाग पाडलं.\nचहा फॅक्टरी – श्रीलंका\nचहाच्या बागेत – श्रीलंका\nचहाच्या दुकानात वेगवेगळे चहा बघत असताना – श्रीलंका\nमी आणि माझ्या सासुबाई समोर चहा\nभारतात सर्वसाधारणपणे उकळलेला चहा मिळतो. आपल्याकडे कोप-याकोप-यांवर दिवसाच्या कुठल्याही प्रहरी चहाचा ग्लास (हो ग्लासच) हातात घेऊन लोक गप्पा मारत उभे असलेले दिसतात. यात अगदी कामगार वर्गापासून ते कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हपर्यंतचे लोक असतात. आणि अशा प्रकारे चहा प्यायला कुणालाही कमीपणा वाटत नाही. मलाही कधीतरी असा उकळलेला मसाला चहा प्यायला आवडतो. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझी मैत्रीण सोनाली आलं घालून उकळलेला कडक चहा करायचो आणि बरोबर जीभ भाजणारी तिखट बिकानेरी शेव खायचो. फार अफलातून लागतं हे काँबिनेशन) हातात घेऊन लोक गप्पा मारत उभे असलेले दिसतात. यात अगदी कामगार वर्गापासून ते कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हपर्यंतचे लोक असतात. आणि अशा प्रकारे चहा प्यायला कुणालाही कमीपणा वाटत नाही. मलाही कधीतरी असा उकळलेला मसाला चहा प्यायला आवडतो. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझी मैत्रीण सोनाली आलं घालून उकळलेला कडक चहा करायचो आणि बरोबर जीभ भाजणारी तिखट बिकानेरी शेव खायचो. फार अफलातून लागतं हे काँबिनेशन दैनिक मराठवाड्यात काम करत असताना काम टाळायचं असेल की मित्रमैत्रिणी आल्याचा बहाणा करून समोरच्याच टपरीवरचा कटिंग चहा प्यायला जाणं ही सोपी पळवाट होती. औरंगाबादच्या कडक उन्हाळ्यात, ४२ डिग्री तापमानात तो खळखळून उकळलेला चहा पिण्याची कल्पना आज नकोशी वाटते.\nप्रवासात असताना असा चहा पिण्याची लज्जत काही औरच असते. भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पहाटे किंवा कितीही रात्री या चहाच्या टप-या उघड्या असतात. मी दूरदर्शनला काम करायचे तेव्हा पहाटे ४.३० ला घरून निघायचे. दूरदर्शनची गाडी न्यायला यायची. मग आमचा पहिला थांबा असायचा तो दूरदर्शनच्या जवळच्या चहाच्या टपरीवर. तिथे तो उकळलेला मसाला चहा घेतला की काम करायला कशी तरतरी यायची. यावेळी कामावर निघालेले कामगार या टपरीवर चहा पित उभे असायचे. मी कॉलेजमध्ये असताना आम्ही डिसेंबरमध्ये राजस्थानला प्रवासाला गेलो होतो. पहाटे ५.३० ला प्रवास सुरू करण्याचा माझ्या बाबांचा शिरस्ता होता. तितक्या कडाक्याच्या थंडीत राजस्थानच्या गावांमध्ये पहाटे पहाटे घेतलेल्या मसाला चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला कॉलेजमध्ये तर चहाचं इतकं व्यसन होतं की विद्यापीठात एमए करत असताना मी कँटीनला एकटी चहा प्यायला जाऊन बसत असे. पुढे उकळलेल्या चहामुळे फारच acidity व्हायला लागली म्हणून मग चहा कमी केला.\nचिन्मयी सुमीत – ताजमहाल टी हाऊस\nव्हेज हाय टी प्लॅटर\nचहाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशानुसार, तिथल्या हवामानानुसार, तिथल्या चालीरितींनुसार, मिळणा-या घटक पदार्थांनुसार चहाची रेसिपी आणि म्हणूनच चवही बदलते. भारतातच बघा, दक्षिणेकडे चहापेक्षा कॉफीचं प्रस्थ जास्त आहे. त्यामुळे तिथला चहा त्याबद्दल काही खास बोलावं असा नसतो. पुढे महाराष्ट्रापासून वर चहा पिणारी राज्यं आहेत. मध्य भारतातल्या राज्यांमध्ये मसाला चहा लोकप्रिय आहे. काही ठिकाणी आलं तर काही ठिकाणी गवती चहा घालून चहा केला जातो. गुजराती लोक दालचिनी, सुंठ, मिरी, लवंगा घालून चहा करतात. काही लोक चहाचा मसालाही बनवून ठेवतात. महाराष्ट्रात मुख्यतः गायीचं आणि म्हशीचं दूध चहासाठी वापरतात. काही लोक शेळीचंही दूध वापरतात. ज्या भागात तिन्ही प्राणी दिसत नाहीत म्हणजे हिमालयाचा भाग तिथे याकचं किंवा मेंढीचं दूध वापरलं जातं. काश्मीरी चहा म्हणजे काहवा ही एक डेलिकसी मानण्यात येते. या चहामध्ये ग्रीन टी, केशर, दालचिनी, विलायची तर घालतातच पण बरेचदा सुगंधासाठी काश्मिरी गुलाबाच्या पाकळ्याही वापरतात. गोडपणासाठी मधाचा किंवा साखरेचा वापर करतात. शिवाय तो अक्रोड आणि बदामांबरोबर सर्व्ह करतात. हा चहा समोवर नावाच्या किटलीत बनवला जातो. हा चहा सर्वसाधारणपणे दूध न घालताच दिला जातो. क्वचित प्रसंगी वयस्कर लोकांसाठी त्यात दूध घातलं जातं. लहानशा, नाजूक कपांमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो.\nतिबेटीयन लोक बटर चहा घेतात. या चहाला ते पो चा म्हणतात. पारंपरिक पद्धतीप्रमाणे चहाची पानं, याकच्या दुधापासून काढलेलं लोणी, पाणी आणि मीठ घालून तो बनवतात. पण हल्ली गायीच्या दुधाचं लोणी सहज उपलब्ध होत असल्यानं त्याचाही वापर या चहात केला जातो. लोणी हा या चहातला महत्वाचा घटक पदार्थ असल्यानं हा चहा प्यायल्यानं ओठ कोरडे होत नाहीतच शिवाय उंचीवरच्या हवामानासाठी ज्या जास्त उष्मांकांची गरज असते तीही भागवली जाते. कामावर जाण्याआधी तिबेटी लोक हा चहा घेतातच. हा चहा बनवताना उच्च प्रतीच्या चहाची पानं अर्धा दिवस पाण्यात घालून गडद तपकिरी रंग येईपर्यंत उकळतात. नंतर हा अर्क सिलिंडरच्या आकाराच्या एका जगमध्ये घालतात. त्यात याकच्या दुधाचं ताजं लोणी आणि मीठ घालून चांगलं घुसळतात. नंतर मातीच्या कपांमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो.\nपरवा आम्ही गडचिरोलीला गेलो होतो तेव्हा उराव आदिवासी घरात अप्रतिम असा चहा घेतला. या चहात त्या मुलीनं दारातलीच तुळशीची ताजी पानं, हळद, लिंबू, साखर आणि किंचित चहाची पावडर घातली होती. दूध अजिबात घातलं नव्हतं. या चहानं इतकी काही तरतरी दिली की बस्स\nभारतात जशी चहाच्या टप-यांची पद्धत आहे तशीच एक जुनी परंपरा इराण्यांच्या चहाच्या हॉटेलांची आहे. १९ व्या शतकात जे झोराष्ट्रीयन इराणी भारतात आले त्यांनी जागोजागी चहाची लहान हॉटेल्स उघडली. एकेकाळी मुंबईत सगळ्यात जास्त इराणी कॅफे होते. आज हैदराबादमध्ये सगळ्यात जास्त इराणी कॅफे आहेत. यांच्या कॅफेमध्ये मिळणारा चहा चवीला अप्रतिम असतो. त्याची चव वर्षांनुवर्षं बदलत नाही. मला घरच्या चहाच्या खालोखाल इराणी चहा आवडतो. या चहाबरोबर ब्रून मस्का अफलातून लागतो. ब्रून हा एक प्रकारचा कडक पाव असतो. त्याला भरपूर घरगुती पांढरं लोणी लावून देतात. हा पाव चहात बुडवून खाणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असतो. या रेस्टॉरंट्समध्ये मटन समोसा, आकुरी, बेरी पुलाव हे पदार्थही मिळतात. इराण्यांच्या कॅफेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं फर्निचर. संगमरवरी टॉप असलेली नक्षीदार पायांची लहान टेबलं आणि त्याला मॅच होणा-या खुर्च्या अतिशय देखण्या दिसतात.\nचहाचे जे लोकप्रिय प्रकार आहेत त्यात नेहमीचा चहा, ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी, व्हाइट टी आणि ओलाँग टी असे प्रकार आहेत. आपण नेहमी जो चहा घेतो तो आसाम किंवा दार्जिलिंग चहा असतो. अर्थात उत्तम प्रतीची चहा पत्ती निर्यात झाल्यावर खाली उरलेला गाळ आपण पित असतो. आसाम चहा हा काहीसा स्ट्राँग असतो तर दार्जिलिंग चहा चवीला सौम्य असतो. हल्ली ग्रीन टी पिण्याची खूप फॅशन आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप असतं अशी दंतकथा आहे. पण त्यात काही तथ्य नसल्याचं डॉक्टर सांगतात. चहाची पानं वाळवताना त्यांना हवेत वाळू देतात. तेव्हा त्यांचे ऑक्सिडीकरण होतं. पण ग्रीन टी करताना चहाची पानं ओव्हनमध्ये किंवा पॅनमध्ये गरम करून झटपट वाळवली जातात. त्यामुळे त्यांचं ऑक्सिडीकरण थांबतं. पण या चहाचा सुगंध फार काळ टिकत नाही. ब्लॅक टी हा चांगलाच स्ट्राँग असतो. जगभरात जास्तीत जास्त ब्लॅक टी प्यायला जातो. त्याचा सुगंधही बराच काळ टिकतो. व्हाइट टी हा अतिशय दुर्मीळ प्रकार आहे. चहाची अगदी कोवळी पानं तोडून हा तयार केला जातो. त्यावर अतिशय कमी प्रक्रिया केली जाते. मात्र या चहाचा पूर्ण स्वाद येण्यासाठी तो गरम पाण्यात निदान ७-८ मिनिटं ठेवावा लागतो. हर्बल टी म्हणजे एखाद्या झाडाची पानं, फुलं, बिया, मूळं गरम पाण्यात घालून बनवलेला अर्क. चिनी जास्मिन टी याच प्रकारचाय किंवा जास्मिन टी मध्ये वाळवलेल्या जिरॅनियमच्या पाकळ्या घालूनही अशा प्रकारचा चहा बनवतात. ओलाँग हा खास चिनी चहा आहे. तो स्ट्राँग असतोच शिवाय तो ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन्ही प्रकारांची कसर भरून काढतो. हा गैवान नावाच्या पात्रात बनवला जातो.\nहल्ली आइस टीही बराच लोकप्रिय आहे. पीच, लेमन, एपल, मिंट असे वेगवेगळे प्रकार त्यात मिळतात. पण तो खरा चहा नव्हे. एखादं थंड पेय म्हणून प्यायला हे प्रकार बरे लागतात. पण चहा कसा हवा तर तरतरी देणारा, झोप उडवणारा, उत्साह देणारा.\nचहाबद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. सकाळी डोळ्यांवरची झोप आलं घातलेल्या चहाशिवाय उडत नाही. कुठल्याही गप्पांचं सत्र चहाशिवाय पूर्ण होत नाही. रात्री अभ्यास करताना चहा लागतोच. ऑफिसमधल्या सहका-यांबरोबर टपरीवर उभं राहून घेतलेल्या चहाची चव वेगळीच. प्रवासात स्टेशन आलं की चाय-गरमागरम चाय अशी आरोळी ऐकल्यावर तो उकळलेला चहा घ्यावासाच वाटतो. खूप कामात असल्यावर बाजूला स्ट्राँग चहाचा कप हवाच. पावसाळी रात्री जेवल्यानंतरही अर्धा अर्धा कप चहा प्यावासाच वाटतो. आणि थंडीत हातात उबदार चहाचा कप घेऊन खिडकीत बसणं तर परमानंदच. चहाला आपल्या आयुष्यात पर्याय नाही हे खरंच\nफूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर, अनुवादक, संपादक. अन्न हेच पूर्णब्रह्म आणि साडी आणि बरंच काही हे ब्लॉग लिहिते. २०१४ पासून डिजिटल कट्टा या ऑनलाइन नियतकालिकाचं संपादन करते. अनेक वर्षं आकाशवाणी आणि दूरदर्शनला अनुवादक-संपादक म्हणून काम केलं आहे. काही पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेला आहे.\nफोटो – सायली राजाध्यक्ष (सौजन्य – ताजमहल टी हाऊस) व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकचहाजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineTeaTea culture\nPrevious Post स्कॉचची पंढरी – आईला\nNext Post पोएट्री कॉल्ड फ्रेंच चीज\n मजा आली… चहा द्यावा चहा घ्यावा, चहा जिवीचा विसावा…. हे गाणं माझी आजी म्हणायची त्याची आठवण झाली….\nचहाचे प्रकार व वर्णन मस्त लिहीलंय. आत्ताच चहा प्यायची तल्लफ आली. मी टर्कीहून मुलीने आणलेला apple tea करून प्यायलेला आहे. मस्त असतो.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}