{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-combine-cropsap-sheme-fruit-crop-will-be-implement-maharashtra-8507", "date_download": "2018-08-14T23:27:22Z", "digest": "sha1:UMI3A7PVCR2PUSLQKDC7UTLGZ2XDRRV5", "length": 16205, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, combine cropsap sheme with fruit crop will be implement, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय\nफळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय\nबुधवार, 23 मे 2018\nमुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिकू या प्रमुख पिकांच्या एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजना (क्रॉपसॅप) राबविण्यासाठी ४१ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.\nमुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिकू या प्रमुख पिकांच्या एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजना (क्रॉपसॅप) राबविण्यासाठी ४१ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.\nकृषिमंत्री फुंडकर म्हणाले, की क्रॉपसॅप योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा या प्रमुख पिकांसह आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिकू या प्रमुख फळपिकांचा समावेश राहील. सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या पिकांसाठी क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात यावी व त्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन व संगणक प्रणालीचा वापर करण्यात यावा.\nसदर योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या संगण्क प्रणालीमध्ये कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांची स्काऊट म्हणून व मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नोंदणी करण्यात यावी व त्यांना कीड व रोग सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.\nयोजनेच्या नियोजन व संनियंत्रणासाठी राज्य पातळीवर कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकांवरील प्रमख कीड व रोगांचे सर्वेक्षण करून त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मोबाईल ॲपद्वारे व एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले देण्यात यावेत. संबंधित पिकाच्या विकासाच्या विविध महत्त्वपूर्ण टप्प्यावर कीड व रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीवर पोचण्यापूर्वी संबंधित नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण करावे, असेही मंत्री फुंडकर यांनी सांगितले.\nसोयाबीन कापूस तूर डाळ डाळिंब पांडुरंग फुंडकर कृषी विभाग विभाग पुणे मोबाईल संगणक कृषी आयुक्त\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/rajeshwari-kharat-interview-itemgiri-marathi-movie/", "date_download": "2018-08-14T23:36:11Z", "digest": "sha1:GVGLTNORH22NX6OPVUVNQYCFSUJTX56Y", "length": 7578, "nlines": 89, "source_domain": "starmarathi.in", "title": "Rajeshwari Kharat Interview - Itemgiri Marathi Movie Download", "raw_content": "\nप्रेमाची व्याख्या सांगणारा अॅटमगिरी : राजेश्वरी खरात\nFandry फँड्री सिनेमा तुम्हा सर्वांना माहित असेल हो ना मग त्यातली जब्याची प्रेमिका शालू पण तुम्हाला आठवत असेल. आता शालू मोठी झाली आहे, म्हणजेच Rajeshwari Kharat राजेश्वरी खरात. आता सिनेमाची नायिका म्हणून तुमच्या भेटीला येत आहे. Itemgiri अॅटमगिरी हा तिचा नवा मराठी सिनेमा ९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिचा नायक हंसराज जगताप आहे. आपल्या सिनेमाबद्दल ती काय सांगते ते बघुया.कसा मिळाला तुला अॅटमगिरी सिनेमा \nखंरतर फँड्री सिनेमा रिलीज झाला तशा मला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. पण मला एकही सिनेमाची गोष्ट माझ्यासाठी म्हणून योग्य वाटली नाही. पण जेव्हा अॅटमगिरी सिनेमाची गोष्ट मला ऐकवली गेली तेव्हा ती गोष्ट मला माझ्या वयाची आहे अशी वाटली म्हणून मी तो सिनेमा स्वीकारला.\nItemgiri अॅटमगिरी सिनेमातली तुझी भूमिका काय आहे \nअॅटमगिरी सिनेमात मी कॉलेजला जाणाऱ्या सृष्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. हा सिनेमा म्हणजे कॉलेज विश्वातील मुलांच्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना आहेत. सृष्टी तशी एक गावातली मुलगी आहे पण गावातून ती शहरात जाते आणि नंतर काही काळाने पुन्हा आपल्या गावी परत येते आणि परत आल्यावर जे काही घडतं ते म्हणजे Itemgiri अॅटमगिरी सिनेमा.\nहिरोईन म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता अरे बाप रे. लहानपणापासून आपण पहात आलोय. हिरो आणि हिरोईन झाडामागे नाचत गात असतात. ते प्रत्यक्षात मला इतक्या लवकर करायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मला आठवतं माझा शुटींगचा पहिला दिवस होता. मी जेव्हा सेटवर आली तेव्हा सेटवर माणसांची खूप गर्दी झाली होती. मला वाटलं कि, नेहमीप्रमाणे गावात पहिल्यांदा शुटींग होतं तेव्हा अशी गर्दी होतेच. पण जेव्हा सेटवरील लोकांनी मला सांगितले कि जरा वेळ तू बाहेर निघू नको, कारण सर्व तुला बघायला आले आहेत. हे एकूण मी जरा घाबरली पण मला त्याचे खूप कौतुक देखील वाटले कि प्रेक्षक इतके प्रेम करतात. आजही तो क्षण माझ्या लक्षात आहे.\nItemgiri अॅटमगिरी सिनेमाबद्दल काय सांगशील \nया सिनेमाबद्दल मी इतकेच सांगेल कि, हा सिनेमा जरी तरुण मुलांसाठी असला तरी मोठयांना देखील हा तितकाच आवडणार आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या प्रेमाबाबत नेमक्या काय कल्पना असतात. प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे याबाबत हा सिनेमा भाष्य करतो. माझ्या आणि हंसराज शिवाय सिनेमात मिलिंद शिंदे, छाया कदम यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.\nPrevious articleSarswati Raghav Entry – सरस्वती मालिकेमध्ये राघवच्या येण्याने सुरु होणार नवा अध्याय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/alphonso-mangoes-rates-solapur-110562", "date_download": "2018-08-14T23:20:29Z", "digest": "sha1:6AY66ABNJHKDI6ZCGX4CO3HJIFCN2GNN", "length": 13982, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alphonso mangoes rates in Solapur सोलापुरात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर | eSakal", "raw_content": "\nसोलापुरात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nसोलापूर : अक्षय तृतीयेच्या सणाला आंब्याचे घरोघरी महत्त्व असते. आजच्या या सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथील विविध ठिकाणच्या बाजारात, विक्री केंद्रावर हापूस आंब्याचे भाव तब्बल 600 ते 700 रुपये डझन असे होते. मात्र, तो हापूस कर्नाटकचा असल्याचे बोलले जात होते.\nकोकणी हापूसची एक हजार 200 रुपये डझन अशी किंमत होती. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांनी आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.\nसोलापूर : अक्षय तृतीयेच्या सणाला आंब्याचे घरोघरी महत्त्व असते. आजच्या या सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथील विविध ठिकाणच्या बाजारात, विक्री केंद्रावर हापूस आंब्याचे भाव तब्बल 600 ते 700 रुपये डझन असे होते. मात्र, तो हापूस कर्नाटकचा असल्याचे बोलले जात होते.\nकोकणी हापूसची एक हजार 200 रुपये डझन अशी किंमत होती. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांनी आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.\nपायरी, लालबाग, केशर, बदाम जातीच्या आंब्याचे दर तुलनेने कमी होते. काल दुपारी लक्ष्मी मार्केटमधील विविध ठिकाणी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर दिसून आली. मस्त पिवळसर रंगाच्या, गोड आंब्यांचा वास लक्ष्मी मार्केट परिसरात दरवळत होता.\nछोट्या छोट्या कागदी बॉक्‍समध्ये गुलाबी कागदाच्या पार्श्‍वभूमीवर ठेवलेले आंबे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत होते. कर्नाटक हापूस 700 रुपये डझन असला तरी घेण्याची तयारी असणारे काही चोखंदळ ग्राहक हा नक्की देवगड, रत्नागिरी किंवा कोकणचाच हापूस आहे ना, की कर्नाटकी हापूस अशी चौकशी विक्रेत्यांकडे करताना दिसत होते. मुरब्बी विक्रेते मात्र \"... जी साब बिल्कूल हापूस ही है, खा के तो देखो' असे काहीसे गोलमोटल, संदिग्ध उत्तर देताना दिसून येत होते.\nहीच परिस्थिती सात रस्ता येथील आंब्याच्या विक्रेत्यांबाबत दिसून येत होती. याठिकाणी उच्च प्रतिच्या आंब्याचे दर चढे होते. सायंकाळनंतर या भागात आंबे खरेदी करण्यासाठी गर्दी वाढलेली दिसून आली. निसर्गाने फटका दिल्याने उत्पादन कमी झाल्याने सोलापुरात कोकणी हापूस आंब्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे या आंब्याचे भाव चढे असल्याचे विक्रेता मकसूद बागवान यांनी सांगितले. दरम्यान, हापूसच्या तुलनेत पायरी, लालबाग, बदाम या जातीच्या आंब्याचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्‍याचे दिसून येत होते.\nया जातीचे आंबे घेण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. दरम्यान, अक्षय तृतीयेनिमित्त श्राद्ध विधीसाठी लागणाऱ्या मातीची भांडी (मडके), सुत गुंडी, विड्याची पानं, हार-फुलं, सुपारी, पत्रावळ खरेदीसाठीही मधला मारुती, लक्ष्मी मार्केट परिसरात गर्दी दिसून आली.\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/jaipur-leg-play-off-equations/", "date_download": "2018-08-14T23:04:21Z", "digest": "sha1:S55J4HBXNMPHQZGLDZ5LVT6IGJZIUZLW", "length": 10405, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जयपूर लेगमध्ये होत आहे प्ले ऑफसाठी चुरस -", "raw_content": "\nजयपूर लेगमध्ये होत आहे प्ले ऑफसाठी चुरस\nजयपूर लेगमध्ये होत आहे प्ले ऑफसाठी चुरस\nप्रो कबड्डीचा सध्याचा मुक्काम जयपूरमध्ये आहे. या लेगमधील सामने प्ले-ऑफ मधील संघाचे स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयोगाचे ठरत आहेत. जयपूर लेग प्ले-ऑफच्या दृष्टीने खूप रोमहर्षक होत आहे. मागील काही सामन्यांतील पराभवांमुळे काही संघ प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.\nझोन ए मध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप चुरस होती. यु मुंबा, जयपूर पिंक पँथर्स, हरयाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण या चार संघात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची चौरंगी लढत निर्माण झाली होती. त्यात यु मुंबा संघाला आपले उर्वरित सर्व सामने जिंकायचे होते. त्यावेळी यु मुंबाने हरयाणा स्टीलर्स संघाविरुद्ध हार पत्करली तर जयपूर विरुद्धच्या सामन्यात नांग्या टाकल्याने यु मुंबा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाही.\nगुजरात फॉरचून जायन्टस संघ झोन ए मधून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनला होता. हरयाणा स्टीलर्सने यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांचा पराभव करत ६९ गुणांसह प्ले-ऑफ मध्ये स्थान निश्चित केले आहे. हरयानाने २० सामन्यात ११ विजय मिळवले आहेत तर त्यांचे साखळी सामन्यातील आणखी दोन सामने बाकी आहेत.\nझोन ए मध्ये पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन संघात प्ले-ऑफमध्ये जागा बनवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यात पुणेरी पलटणने १६ सामन्यात १२ विजय मिळवले असून त्याच्या नावावर ६३ गुण आहेत. पुणेरी संघाच्या साखळी फेरीतील आणखी ६ लढती बाकी आहेत. या सहा लढतीमध्ये पुणेरी संघाने एकही लढत जिंकली तर पुणेरी पलटण प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल. जयपूरसाठी समीकरण थोडे अवघड आहे. त्यांना त्यांच्या उर्वरित चारही लढती जिंकाव्या लागतील तर त्याच बरोबर पुणेरी पलटण संघाने सर्व सामने गमवले तरच ते प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करतील.\nझोन बी मध्ये पटणा पायरेट्स आणि बेंगाल वॉरियर्स या संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. झोन बीमध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत युपी योद्धा आणि बेंगलूरु बुल्सहे दोनच संघ आहेत. युपी संघाला प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित ३ सामन्यातील फक्त एक सामना जिंकायचा आहे. तर बेंगलूरु बुल्स संघाला त्यांचे उर्वरित चारही सामने जिंकायचे आहेत त्याच बरोबर युपी संघाने त्यांचे तीनही सामने गमावले तरच ते प्ले-ऑफमध्ये जागा बनवतील.\nजयपूर लेग संपण्यास आणखी तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या लेगमध्येच कोणते संघ प्ले ऑफमध्ये खेळतील ही निश्चित होणार आहे. म्हणून हा लेग या मोसमातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढे येत आहे.\n#प्ले ऑफमध्ये जागा मिळवलेले संघ\n१ गुजरात फॉरचून जायन्टस – २० सामने, १३ विजय , ७७ गुण\n२ हरयाणा स्टीलर्स – २० सामने, ११ विजय, ६३ गुण\n१ बेंगाल वॉरियर्स -२० सामने, १० विजय,६९ गुण\n२ पटणा पायरेट्स- २० सामने,१० विजय,६७ गुण\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/marathi-batmya/", "date_download": "2018-08-14T22:56:58Z", "digest": "sha1:LDA5KEGMUTCSIFFN4CAVS4TB33MAVG6F", "length": 13333, "nlines": 75, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "marathi batmya | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n‘ आणि ‘ उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली : आले नेटीझन्सच्या रडारवर\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले, मी सरकारवर टीका करतोय हे सरकार 5 वर्ष टिकाव म्हणून. यशवंतराव चव्हाण यांनी वाल्याचा वाल्मिकी कधी केला नाही. पण हें मुख्यमंत्री गुंडाना घेऊन राज्याचा कारभार करत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात खड्डे पडले तर आभाळ पडणार नाही पण सरकार मात्र पडेल.… Read More »\nअहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ : माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन\nपाथर्डी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे (वय ४८ ) यांचे मुंबईत उपचार सुरु असताना शनिवारी रात्री १०:३० च्या दरम्यान निधन झाले . हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या मृत्यू झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सत्यजित तांबे यांनी सांगितले. राजळे हे केल्या काही दिवसापासून न्यूमोनिया मुळे आजारी होते . नगर येथे… Read More »\nनारायण राणे व सरकारवर ‘ ह्या ‘ जनहित याचिकेद्वारा गंभीर आरोप\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नुकताच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे मात्र राणे व अविघ्न ग्रुपचा मालक कैलाश अगरवाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत सुरू केलेला तपास थांबवा, असा आदेश केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. मात्र हा तपास पुन्हा सुरू करण्यात यावा व ईडीकडून… Read More »\nझुकती है दुनिया : राधे माँ साठी वर्दी आणि खुर्ची गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार\nदोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी मंत्राच्यापेक्षाही जास्त व्ही.आय.पी. ट्रीटमेंट दिल्याची घटना दिल्ली इथं घडली आहे . हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ वर आरोप आहे .त्यासाठी ती पोलीस स्टेशनला आली होती . विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली सरकारी खुर्ची राधे माँ… Read More »\nमहात्मा गांधींच्या ‘ ह्या ‘ १० सुंदर विचारांना आपल्या पेज तर्फे कोटी कोटी प्रणाम\n१) तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा ही संपत्ती तुमची नाही तर जनतेची आहे २) सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर अयोग्य हीच खरी संपत्ती आहे ३) तुम्ही मला कैद करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकत नाही ४) तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे ५) तोडफोड, राष्ट्रीय… Read More »\n‘भाजपासोबत खुर्च्यांमध्ये बसून अंडी तुम्हीच उबवताय ना ” राज ठाकरेंची शिवसेनेवर सडेतोड टीका\nएल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शिवसेनेवरही दणकून टीका केली शिवसेनेवर टीका करताना राज ठाकरे बोलले की, ‘एका बाजूला बोलता सरकार आमचे ऐकत नाही, तुम्ही आहात ना बसलात ना सत्तेमध्ये, खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना त्यांच्याबरोबरीने. हे… Read More »\nकुलभूषण जाधव यांच्या बदल्यात ‘ हा ‘ दहशतवादी :पाकिस्तानचा खळबळजनक दावा\nहेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात पाकिस्तान ला हवा असलेला एक अतिरेकी पाकिस्तान च्या ताब्यात सोपवण्याचा प्रस्ताव भारताने आपल्याला दिला होता . असे पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे . २०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर हल्ला घडवणारा हा अतिरेकी आहे आणि हा सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात… Read More »\nआणि ‘ म्हणून ‘ रोहिंग्या मुसलमानांनी केली ४५ हिंदूंची हत्या, म्यानमार सरकारने दिले पुरावे\nभारतात साधारण ४०००० च्या दरम्यान रोहिंग्या मुसलमान राजस्थान व जम्मू येथे राहत आहेत . म्यानमार सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून ते देश सोडून आले हे जरी खरे असले तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या रोहिंग्या यांचा रखाईन प्रांतामध्ये रोहिंग्या मुसलमानांनी ४५ हिंदूंची हत्या करून त्यांना पुरल्याचे पुरावे आढळले आहेत . हे पुरावे म्यानमार सरकार कडून आज भारत सरकारला देण्यात… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w24w790672", "date_download": "2018-08-15T00:00:18Z", "digest": "sha1:Z2SIWREZLYGK36U7SNTWJM427M6IJYVH", "length": 10945, "nlines": 267, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सुंदर दीपिका पदुकोण वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nसुंदर दीपिका पदुकोण वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर सुंदर दीपिका पदुकोण वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/up-yoddha-displayed-warrior-like-spirit-to-beat-telugu-titans/", "date_download": "2018-08-14T23:08:12Z", "digest": "sha1:T2CYVY7K3T4O6OPB3T2OSB7FYSPZYXCX", "length": 8197, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सचा सहावा पराभव -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सचा सहावा पराभव\nप्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सचा सहावा पराभव\nप्रो कबड्डीमध्ये काल तेलुगू टायटन्स आणि यु.पी.योद्धा संघात सामना झाला. या सामन्यात यु.पी.योद्धा संघाने ३९-३२ असा विजय मिळवला. यु.पी.योद्धा संघासाठी नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि राकेश नरवाल यांनी उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. तेलुगू टायटन्ससाठी विशाल भारद्वाराज आणि राहुल चौधरी यांनी चांगली कामगिरी केली मात्र तेलुगू संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले.\nपहिल्या सत्रात दोन्ही संघाने संयमी खेळ केला. दोन्ही संघ डु ऑर डाय रेडवर गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. सातव्या मिनिटाला दोन्ही संघ ५-५ अश्या बरोबरीत होते. १४व्या मिनिटाला दोन्ही संघ ११-११ अश्या बरोबरीत होता. पहिले सत्र संपले तेव्हा यु.पी.संघ १४-१३ अश्या एक गुणांच्या आघाडीवर होता. यु.पी.साठी नितीन तोमर आणि रिशांक गुण मिळवत होते. तर तेलगूसाठी राहुल गुण मिळवत होता.\nदुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सहाव्या मिनिटाला २०-२० अश्या बरोबरीत दोन्ही संघ होते. तर १०व्या मिनिटाला २५-२५ अश्या बरोबरीवर येऊन सामना ठेपला होता. त्यानंतर युपीचा कर्णधार नितीन तोमरने एक सुपर रेड करत सामन्याचे चित्र बदलले. नितीनने सामन्यातील पकड कमी होऊ दिली नाही. शेवटच्या ५ मिनिटात सामना पूर्णपणे यु.पी. संघाच्या बाजूने झुकला होता. पण राहुल चौधरी जिंकण्याचे प्रयन्त करत होता. त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.हा सामना शेवटी ३९-३२ असा यु.पी संघाने जिंकला.\nया सामन्यात राहुल चोधरी आणि नितीन तोमर या खेळाडूंनी सुपर टेन मिळवला तर रिशांकने ६ रेडींग गुण मिळवत ३०० रेडींग गुणांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रिशांक सहावा खेळाडू ठरला आहे. तर राजेश नरवानले मागील सामन्यातील अपयश धुवून काढत या संयत उत्तम ऑलराऊंडर खेळाचे प्रदर्शन केले.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2009/09/blog-post_25.html", "date_download": "2018-08-14T23:57:13Z", "digest": "sha1:LSX7QOZ7X2ICAZ5O32T6N33P5P3O45X7", "length": 19372, "nlines": 181, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: साबणाचे फुगे", "raw_content": "\nगेले २-३ दिवस खूप कंटाळ्यात घालवले, कंटाळा म्हणण्यापेक्षा अस्वस्थतेत घालवले. अंगावर आलं होतं सगळं, लोकं बेजबाबदार, unreasonable वागत होती. सगळ्यातुन बाहेर यायचं होतं ... पण तरीही बाहेर पडायचा मुड नव्हता. त्यातुन आमच्या एरिआत नवरात्रीमधे जत्रा असते. ९ दिवस माणसंच माणसं, गर्दी, फेरीवाले, गाड्या आणि सगळ्याचा आवाज.. भयानक कंटाळा आला होता\nपण तरीही बाहेर पडले...गर्दीतुन वाट काढत, माणसांमधुन चालत मी पुढे जात होते. I hate it when people walk real slow and that too in groups चमचमत्या साड्या नेसुन, नटुन-थटुन आलेल्या मुलींचे घोळके डोक्यात जातात राव.. अगं बायांन्नो मज्जा करा, खरेदी करा, धमाल करा, खा-प्या.. वाट्टेल ते करा.. पण अशी वाट अडवु नका गं.. जरा, म्हणजे अगदी जर भराभर चाला की.. बरं slow चालायचं आहे चमचमत्या साड्या नेसुन, नटुन-थटुन आलेल्या मुलींचे घोळके डोक्यात जातात राव.. अगं बायांन्नो मज्जा करा, खरेदी करा, धमाल करा, खा-प्या.. वाट्टेल ते करा.. पण अशी वाट अडवु नका गं.. जरा, म्हणजे अगदी जर भराभर चाला की.. बरं slow चालायचं आहे चाला.. हळू चाला. पण मग निदान रस्त्याच्या कडेने तरी चाला ना पोरीन्नो.. राग राग होतो अगदी\nअसे मंद घोळके पाहिले की आमचं पुणं आठवतं ( कसलं सहजपणे आमचं पुणं लिहीलं मी.. आवडलं मला) . तुळशीबागेत, मंडईत, लक्ष्मी रोडवर असे मंद घोळके फिरत असतात पण तिथे कोणालाच विशेष घाई नसते त्यामुळे कितीही हळू चाललं तरी त्रास होत नाही. तिथल्या हवेत आहे तो मंदपण, पण छान असतो तो.. पुण्याबाहेरच्या लोकांनांच त्रास असतो.. उगाच नावं ठेवत असतात. आई गं, पण मी तरी कुठे पुण्याची आहे हे असं confusion कायम होतं माझं मी कुठली आहे हे ठरवताना.\nतोच विचार करत मी पुढे चालले होते. तेव्हा एका कपड्यांच्या दुकानासमोर एक आई आणि सुप्पर्रगोड छोटीशी मुलगी, त्या मुलीसाठी छानसा, cuteसा, छोटासा स्कर्ट घेत होत्या. ते इतकं cute होतं की नकळतपणे मी जरा मोठयानेच म्हणाले \"कसलं गोड\" . ती आई मा्झ्याकडे बघुन हसली. व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली ह्याचं मला आश्चर्यच वाटत होतं. मी पण हसले मग...\nतिथुन पुढे वळल्यानंतर पाणीपुरी-भेळपुरीच्या गाड्या दिसायला लागल्या आणि एकदम भुक लागल्याचं जाणवलं. भुक म्हणजे अगदी भुक नाही पण शरीराला पाणीपुरी-शेवपुरी-भेळ वगैरे अश्या उघड्यावरच्या अन्नाची deficiency जाणवायला लागली. १-२ प्लेट पाणीपुरी कोणीही खातं राव.. म्हणजे खायलाच पाहिजे. पण एका पाणीपुरीवाल्याकडुन २ प्लेट खाउन \"तिखा बनाया भैय्या\" सारखं हिंदी फाडत त्याच्यासमोर दुस-या पाणीपुरीवाल्याकडुन मिडीयम पाणीपुरी खायला मज्जा येते. पाणीपुरी खाल्यानंतर डोळ्यांतुन पाणी आलं तरचं ती पापु best असते. तृप्ती आणि आनंदाश्रु at their best असतात तेव्हा\nथोडं पुढे गेल्यावर गर्दी वाढली. खुप फेरीवाले होते. काय काय भारी भारी विकत होते. खेळणी, गाड्या, फुगे, पिपाण्या, धनुष्य-बाण, टोप्या, खोटे दागिने, घड्याळं, पिना-बिना, दिवा लागणारं पेन, रेडियम ची खेळणी, पिसांची पेन्सिल, शाकालाकाबुमबुमच्या पेन्सिली आणि खूप काही. भविष्य सांगणारे रोबो होते, आकाशपाळणे, टोरो-टोरो, ट्रेन, आकाशात उंच उडणारे आणि दिवा लागणारे चेंडु फेरीवाले उडवुन दाखवत होते, मेंदीचे ठसेवाल्या बायका, फुलंवाले, खाजा, सुतारफेणी, बदाम हलवा आणि तत्सम मिठाईवाले, सगळीकडे गलका.. सगळे आपापली वस्तु जोरजोरात ओरडुन विकायचा प्रयत्न करत होते. मी हरखुन गेले होते, माझ्यातली लहान तेजु उड्या मारुन मला सांगत होती \"बाबा नाहीयेत ना आत्ता इथे.. घे की तुला हवं आहे ते बिन्धास्त..\" काय काय होतं तिथे. इथे तिथे बघत असताना अचानक माझं लक्ष गेलं साबणाच्या फुग्यांकडे.. लहानपणापासुन आत्तापर्यंतचा माझा सर्वात आवडता खेळ.. साबणाचे फुगे. त्या बाईच्या दिशेने जायला लागले आणि दिपीकाने आडवलं \"ताई उगाच काय काहीतरी वेडी आहेस का लहान आहेस का आता\" मी इतरवेळी तिला दचकुन असले तरी मी ह्यावेळेला तिचं ऐकलं नाही मी त्या बाईकडुन ८ रुपयांची साबणाच्या द्रावणाची डबी घेतली. बाबा पुर्वी घेउन द्यायचे तेव्हा जसा आनंद व्हायचा तसाच आनंद झाला.. भारी वाटलं, एकदम भारी\nलहान मुलांसारखं ते विकत घेतल्यावर रस्त्यावर फुगे उडवणं बरं नसतं दिसलं म्हणुन पटापट घरी चालत आले. घरी आल्या आल्या चपला उडवुन पिशवीतुन डबी काढली आणि साबणाचे फुगे बनवायला सुरुवात केली.. कसली मज्जा आली राव.. काय ना त्या फुग्यांचं आयुष्य.. काही क्षणाचं.. माझ्या बदलत्या मुड्सप्रमाणे.. कंटाळा, राग, confusion, आश्चर्य, आनंद... एक फुगा फुटुन लगेच दुसरा उडणार..\nकाही वेळासाठीच पण खुप आनंद देणारे आणि मग काही हवेत विरुन जाणारे तर काही फुटुन जाणारे.. डोक्यातल्या असंख्य विचारांसारखे..\nत्यांच्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा, लहान मोठे आकार, काही खुप दुर उडणारे काही जवळ्जवळ राहणारे.. माझ्या आजुबाजुच्या लोकांसारखे.. त्यांच्या आठवणींसारखे\nजोरात फुंकर घातलीत तर भर्रकन अनेक लहान फुगे उडतील. हळुवार नाजुकपणे फुंकर मारलीत तर मोट्ठा छान जास्त वेळ टिकणारा एखादा फुगा तयार होईल. Time, patience, commitment आणि relationship ची गणितं एका क्षणात समजावुन सांगणारे फुगे.\nअसाच एक मोठ्ठा फुगा मी हळुवार फुंकर घालुन तयार केला आणि मग तो उडायच्या आधीच त्याला माझ्या हातानी फोडला... माझा २-३ दिवसांचा कंटाळा हवेत विरुन गेला.\n(ही पोस्ट अपुर्ण आहे, random आहे, पण तरीही publish करावीशी वाटली म्हणुन..)\n(ही पोस्ट अपुर्ण आहे, random आहे, पण तरीही publish करावीशी वाटली म्हणुन..)\nसाबणाचे फुगे.....माझ्या मुलांचा आवडता खेळ...आणि थांबा मी शिकवते म्हणत मधेमधे लुडबुडणे हा माझा छंद....माझी लेक त्याला ’फुगा’ म्हणु की ’बबल’ अशी गोंधळूण गेल्याने ’फुगल’ म्हणते....मग त्या डबीतलं पाणी संपल की ते लाडिगोडी लावतात अजुन पाणी बनवून दे म्हणुन....\nतुझे वर्णन वाचले आणि डोळ्यासमोर भविष्यातली माझी लेक आली\nपोस्ट अपुर्ण आणि रॅंडम वाटत नाही. फक्त कन्क्लुड केलेली नाही. म्हणजे दुसरा भाग येणार तर.. :)\n\"जिवनाचा संपुर्ण आनंद उपभोगायचा असेल तर स्वतःमधली ’ती’ लहान मुलगी नेहेमी जिवंत ठेवा.\" :P\nछान post आहे :)\n\"व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली\" :P :P\nछान आहे ... असे मंद घोळके पाहिले की आमचं पुणं आठवतं ( कसलं सहजपणे आमचं पुणं लिहीलं मी..आवडलं मला) . …हे असं confusion कायम होतं माझं मी कुठली आहे हे ठरवताना....:-)\nएक फुगा फुटुन लगेच दुसरा उडणार..\nकाही वेळासाठीच पण खुप आनंद देणारे आणि मग काही हवेत विरुन जाणारे तर काही फुटुन जाणारे.. डोक्यातल्या असंख्य विचारांसारखे..\n\"व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली\" hahahahaha\n\"जोरात फुंकर घातलीत तर भर्रकन अनेक लहान फुगे उडतील. हळुवार नाजुकपणे फुंकर मारलीत तर मोट्ठा छान जास्त वेळ टिकणारा एखादा फुगा तयार होईल. Time, patience, commitment आणि relationship ची गणितं एका क्षणात समजावुन सांगणारे फुगे.\" WOW tuze pan shevtchee vaaky quote karaveeashi hotaayt :)))))))))))))))))))))\nअर्धवट publish करायला मज्जा येते राव\n@ devdatta..आम्ही आधीपासुनच पापु म्हणतो :) जसं कच्छी दाबेलीला कदा म्हणतात.. SPDP असते..बहुतेक पापु पण असेल पुणेरी.. कल्पना नाही\n@kayvatelte.. :) बहुतेक नाही यायचा दुसरा भाग :)\nश्या राव मला तुझी पोस्ट enjoy करताच नाही येत...\nकुठेतरी आडवाटेला/आडवाक्याला आदळतोच (असाच एक मोठ्ठा फुगा ....)...\nबाकी त्यांची analogy मस्त दाखवलीयेस ..\nमाजिदीच्या साबणाच्या फुग्यांचा scene शोधला पण नाही मिळाला :(\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/janevarisathi-navin-mulanchee-naave", "date_download": "2018-08-14T23:47:35Z", "digest": "sha1:XEA76JMFJZO75EEDQJU4BRCU5ZP5JLXM", "length": 7694, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ही मुलांची नावे सध्या ट्रेंडिंग आहेत. - Tinystep", "raw_content": "\nही मुलांची नावे सध्या ट्रेंडिंग आहेत.\nकाही नवीन प्राचीन नावे आणि नवीन नावे घेऊन आलो आहोत. ही नावे कदाचित तुम्हाला माहिती नसतील. आणि काही आईंनी सांगितले. काही आईंना मॉडर्न नाव ठेवायला आवडतात तर काही आईंना प्राचीन आणि ऐतिहासिक नाव आवडतात. तर ह्यावेळी आम्ही तुमच्यासाठी प्राचीन नावे घेऊन आलो आहोत. आणि ही नावे सध्या ट्रेंडिंग मध्ये सुद्धा आहेत.\n१) आग्नेय - हे सध्या ट्रेंडिंग नाव आहे.\n२) अजातशत्रू - शत्रू नसलेला हे नाव प्राचीन आहे.\n३) कल्पक - ज्याच्याकडे कल्पनांचे भांडार आहे असा\n४) रुजूल - साधा, प्रामाणिक, तुम्ही हे नाव मुलींसाठी सुद्धा घेऊ शकता.\n५) आशय - अर्थ असलेला\n६) गौरांग, गौरीश - गौरीचे दैवत\n७) देवांग, देवांश, दक्षेश - शिव (ज्यांना अध्यात्मिक किंवा प्राचीन नावे ठेवायची असतील)\n८) तरल - खूप सोज्वळ स्वभावाचा, स्वच्छ पाण्यासारखा निर्मल\n९) निलज - पाण्यात राहणारे\n१०) मिहीर - सूर्य, हे संस्कृत नाव आहे. पुरातन काळी ह्या नावाचा बराच उल्लेख केला आहे.\nनाव आवडली तर नक्कीच सांगा आणि नाही आवडली तरी सांगा. @ tinystep मराठी\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/84.html", "date_download": "2018-08-14T23:43:52Z", "digest": "sha1:RBJOTIZFSKEFNWNPGAG7NFN4NACUVN4P", "length": 2833, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात 84 जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात 84 जागा\nमहाराष्ट्र शासनाची अंगीकृत असलेली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात उप महाव्यवस्थापक-वित्त व लेखा (१ जागा), उपव्यवस्थापक – लेखा (3 जागा), उपव्यवस्थापक –विपणन (3 जागा), उपव्यवस्थापक- संगणक (1 जागा), उपव्यवस्थापक- विधी (1 जागा), सहायक व्यवस्थापक – विपणन (५ जागा), सहायक व्यवस्थापक – लेखा व कॉस्ट (4 जागा), सहायक व्यवस्थापक – सिव्हिल (1 जागा), सहायक व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल (1 जागा), सहायक व्यवस्थापक- देखभाल व इंजि. इनचार्ज (3 जागा), केमिस्ट (4 जागा), सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह (7 जागा), सहायक सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह (25 जागा), लिपिक नि टंकलेखक (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2014 आहे. अधिक माहितीhttp://www.maidcmumbai.in/maidcmumbai/maidcnewad%20(1).pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sports-minister-stops-the-sri-lankan-players-from-leaving-for-india-to-play-in-the-odi-series/", "date_download": "2018-08-14T23:06:01Z", "digest": "sha1:EFQM3KUZVR55VN5LUCP3XNHOSWO3HHUY", "length": 8474, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतात येण्यासाठी निघालेल्या त्या ९ खेळाडूंना विमानतळावर रोखले -", "raw_content": "\nभारतात येण्यासाठी निघालेल्या त्या ९ खेळाडूंना विमानतळावर रोखले\nभारतात येण्यासाठी निघालेल्या त्या ९ खेळाडूंना विमानतळावर रोखले\n श्रीलंकन क्रिकेटपटू भारताविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी रवाना होण्यासाठी जेव्हा विमानतळावर आले तेव्हा त्यांना देश सोडण्यापासून श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी रोखले आहे.\nया दौऱ्यासाठी संघात संघात ज्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे त्यांच्या निवडीवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा खुश नाही. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.\n“सोमवारी रात्री भारताकडे मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होणाऱ्या संघातील ९ खेळाडूंना देश सोडण्यापासून रोखण्यात आले आहे. ” असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने एका खेळाडूच्या हवाल्याने दिले आहे.\nवनडे आणि टी२० मालिकेसाठी ज्या खेळाडूंची निवड झाली आहे त्यातील निरोशन डिकवेलला, सदिरा समरवीरा, लाहिरी थिरिमने आणि अँजेलो मॅथ्यूजने हे कसोटी मालिकेत सध्या खेळत आहेत तर अन्य खेळाडूंमध्ये कर्णधार थिसारा परेरा, उपुल थरांगा, दनुष्का गुनाथिलाका, असेला गुणरत्ने, चथुरंगा डी सिल्वा, सचिथा पाठीराना, दुशमंथा चामीरा आणि नुवान प्रदीपा या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू काल भारताकडे रवाना होण्यासाठी कोलंबो येथे जमले होते.\nक्रीडा मंत्र्यांना आहे का अधिकार\n१९७३ मधील घटना दुरुस्तीनुसार श्रीलंकन क्रीडा मंत्री स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय संघात बदल करू शकतात. श्रीलंकेतील सूत्रांप्रमाणे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा यांना या संघात दोन बदल हवे आहेत. त्यामुळे ते तशी सूचना लंकेच्या क्रिकेट बोर्डाला करू शकतात.\nभारतीय दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ: थिसारा परेरा(कर्णधार), निरोशन डिकवेलला, सदिरा समरवीरा, लाहिरी थिरिमने,अँजेलो मॅथ्यूजउपुल थरांगा, दनुष्का गुनाथिलाका, असेला गुणरत्ने, चथुरंगा डी सिल्वा, सचिथा पाठीराना, दुशमंथा चामीरा आणि नुवान प्रदीपा\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1104.html", "date_download": "2018-08-14T23:39:49Z", "digest": "sha1:TWBPDYGMDOFRECWY7EVCRQNRYGFWEI7F", "length": 7230, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राफेल करार मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome India News राफेल करार मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा \nराफेल करार मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेला राफेल लढाऊ विमान खरेदीचा करार हा आजपर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. या कथित घोटाळ्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचाही आरोप केला. संसदेतही काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करत दोन्ही सभागृहांत आत आणि संसद परिसरात निदर्शने केली.\nछत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असून, शुक्रवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी राज्याचा दौरा केला. प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या नव्या इमारतीचे राहुल गांधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित भाजपा आणि प्रामुख्याने मोदींवर घणाघात केला. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारानुसार एका विमानाची किंमत सुमारे ५४० कोटी इतकी होती.\nमात्र, मोदी सरकार सत्तेत आले आणि आपल्या मित्रांचे हित जपण्यासाठी त्यांनी कराराच बदलून टाकला. या सरकारने केलेल्या करारामुळे आता एका विमानासाठी देशाला १६०० कोटी रुपये मोजावे लागत आहेत. संरक्षण मंत्री, मंत्रिमंडळाला अंधारात ठेऊन मोदीजी फ्रान्सला गेले आणि त्यांनी हा करार केला. हा आजपर्यंत सर्वात मोठा संरक्षण घोटाळा आहे, असे राहुल म्हणाले.\nआधीच्या करारात सहभागी असलेल्या एचएएल या सरकारी कंपनीला डावलून ४५ हजार कोटींचे कर्ज असलेल्या आणि संरक्षण क्षेत्राचा अजिबात अनुभव नसलेल्या एका खासगी उद्योजकाला नव्या करारात सामील करून घेण्यात आल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अनिल अंबानींच्या रिलायन्सचा उल्लेख केला.\nपावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात राफेलचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. राफेल करारात घोटाळा झाला असल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी केली. लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी कागदी विमाने उडवली. काँग्रेस नेत्यांनी संसद परिसरातही याविरोधात आंदोलन केले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराफेल करार मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2012/08/blog-post_28.html", "date_download": "2018-08-14T23:55:57Z", "digest": "sha1:KZ272R7EAICDYWGLHUWFFFO5L22ZUZCL", "length": 9664, "nlines": 106, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: युबिकीरी..", "raw_content": "\n\"दीदी.. आप मिलने आओगे\" मी फक्त हसले..\n\" म्हणत त्या पिल्लाने तिची करंगळी पुढे केली..मी माझी करंगळी तिच्या करंगळीला लावली..\n\" मी होकारार्थी मान हलवली..\nमाणूस खोटं बोलू शकतो पण त्याचं शरीर खोटं बोलत नाही असं body languageवाले सांगत असतील.. पण काहीवेळा जेव्हा तोंडही खोटं बोलायला लाजत असतं तेव्हा हसणं, मानेची हालचाल वगैरे खरं लपवू शकतात.. मी नव्हते भेटणार कधीच तिला परत , तिच्या आईने मला तसंही जास्त entertain नव्हतं केलं.. फक्त १८ तासांच्या प्रवासात मुलगी आपल्या एकटीच्या डोक्याला कटकट करणार नाहीये म्हणून जरा बरं वाटलं असेल तिला मी ट्रेनमध्ये त्यांच्या समोरच्या सीटवर बसल्यावर बराच वेळानी त्या पिल्लाशी बोलायला लागले होते, भारी गोड पोर होती.. खरं सांगू तर मला अजिबात नाव आठवत नाहीये तिचं.. होशंगाबाद किंवा तत्सम गावची होती बहुतेक.. तेही नाही आठवत.. आठवतं फक्त इतकंच आहे की तिने उतरताना माझ्याकडून पिंकी प्रॉमिस घेतलं होतं पुन्हा भेटायचं आणि मी ते पूर्ण नाही केलं.. आणि भविष्यात कधी पूर्ण व्हायचा चान्स नाही..\nआज गाजर किसताना करंगळी जराशी किसली गेली.. कोशिम्बिरीला काहीही झालं नाही..ती छान झाली .. पण मला अचानक आठवलं.. पिंकी प्रॉमिस.. करंगळीला करंगळी लावून केलेलं प्रॉमिस.. ते पूर्ण करता आलं नाही की करंगळी कापायची असते म्हणे..खूप काढीव नियम असतात ह्या अश्या शपथ-वचन टाईप गोष्टींना .. आणि तितक्याच काढीव पळवाटाही आज करंगळीवर बांधलेली पट्टी पाहून न पूर्ण केलेली वचनं आठवत होते..\nएकदा जाऊन आल्यावर पुन्हा नाही गेल्ये मणिपूरला अम्येला दिलेलं वचन पूर्ण करायला..\nवरची २ सोडल्यास नाही आठवली.. खरोखरच नाही आठवली.. आणि even इथे लिहायला literary value असणारी काही पूर्ण न केलेली वचनं सुचलीही नाहीत.. माझा प्रोब्लेम्च तो आहे.. मी लाख वचनं देईन, पण ती लक्षात राहायला हवी ना.. आपण काहीतरी विसरतोय हेही कधीतरी आठवायला हवं ना.. मुळात लहान असताना ६७९ वचनं आणि शपथा मोडल्या असलीत \"कुणाला सांगू नको हं\" पासून सुरु होणाऱ्या.. त्यातून एखादी गोष्ट top secret आहे म्हंटल्यावर ती तर exclusively सगळ्यांना कळायलाच हवी ना.. किती वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या असायच्या ह्या.. त्यांच्या तीव्रतेनुसार घट्ट - सैल गाठी..\nपिंकी प्रॉमिस फक्त एक पद्धत आहे.. आमच्यावेळी नव्हती इतकी फेमस..हल्लीच्या जपानी कार्टूनच्या पुरामुळे आपल्याकडे वाहून आली असावी.. जपानीत \"युबिकीरी\" म्हणतात त्याला.. आवडला मला हा शब्द खूप जास्त.. मी तर वाट बघत्ये युबिकीरी करायची कोणाबरोबर तरी.. तसं स्वतःला रोज किमान २४ वचनं देत असेन मी.. उदाहरणार्थ\n: आपण.. ( मी माझ्याशी बोलताना मला आपण म्हणते.. आदर म्हणून.. multiple personality नाही) तर .. आपण एकदातरी सलग २४ तास झोपू .\n: आपण हे वर्ष संपायच्या आत बारीक होऊ\n:आपण सगळ्यांच्या विरोधाला सामोरे जात मांजर पाळूच\nवगैरे वगैरे.. आणि हे संकल्प नाहीयेत हां.. ही वचनं आहेत..\nहां.. इथेही माझा एक त्रास आहे.. शपथ कधी घ्यायची, वचन कधी द्यायचं हे नाही कळात अजून मला.. पण कोणीतरी म्हटलंचं आहे ना.. \"कसमे-वादे वगैरे सगळं ठीक आहे.. पण त्याचं काय\" मला ना actually झोप येत्ये.. मी काय लिहित्ये त्याला तसा काही अर्थ मला स्वतःला लागत नाहीये.. टाईप करताना करंगळी लागत नसली तरी ती ठणकते आहे आता.. त्यामुळे मी इथेच थांबते आहे..\nपण अश्या रीतिने ब्लॉगवर पोस्ट टाकत सकाळी \"मी आज काहीही करून ब्लॉग लिहेन.. yes yes indeed why not sure sure\" म्हणून केलेलं virtual pinky promise पूर्ण करते आहे.. ब्लॉगशी नाही पण युबिकीरीशी इमान राखलं आहे मी ..\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/pankaja-dhananjay-mundey-118041100005_1.html", "date_download": "2018-08-14T23:53:58Z", "digest": "sha1:LGE4IECASA2XA5EHRIUM6RA3QRCKAYGK", "length": 10164, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट\nएका कार्यक्रमात एक अभूतपूर्व योग पाहायला मिळाला. जवळपास 6 वर्षांपासून राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून गळाभेट घेतली. त्यांच्या गळाभेटीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या\nदुरावलेल्या भावाबहिणींच्या भेटीनं राजकारणातली उत्कृष्ट परंपरा पुन्हा एकदा समोर आली. राजकारणात कोणीही कधीही कोणाचं कायमचं शत्रू नसतं याचं उत्तम उदाहरण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उभ्या महाराष्ट्राला दिलंय.\nदरम्यान, पंकजा मुंडे सत्तेत मंत्रिपदी आहेत, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. दोघांकडेही राजकारणातील पदं आहेत. पण सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या या दोघांना गळाभेट करताना पाहिलं की, रक्ताचं नात कधीही संपत नाही याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून .......\nपंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार\nभयंकर : पित्याकडून अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nएआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/karnataka-government-cancels-new-year-program-of-sunny-leone/", "date_download": "2018-08-14T22:58:10Z", "digest": "sha1:RAVIOJXAYOOJMR3XLF6IORTZCIR3BPRB", "length": 9579, "nlines": 69, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी \nनवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम ही कलाकारांसाठी झटपट जास्त पैसे कमावण्याची संधी असते. मग ते बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड. मात्र आता याला देखील आता ते सेलेब्रिटी पाहून काही प्रमाणात विरोध होऊ लागला आहे . विशेषतः हिंदुत्ववादी संघटना या विरोधात आक्रमक होत असून नवीन वर्षासाठी होणाऱ्या कार्यक्रमांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे .अर्थात सर्वात आधी टार्गेट केलं गेलय सनी लिओनीला.\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nसनी लिओनीचा बंगळुरू इथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता मात्र कन्नड रक्षण वेदिके ह्या हिंदूवादी व प्रांतवादी संघटनेने ह्या कार्यक्रमास तीव्र विरोध केला आहे. ‘ सनी नाईट इन बंगळुरू २०१८ ‘ या नावाने हा कार्यक्रम करण्यात येणार होता . मात्र इतरही काही संघटना ह्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत हे लक्षात घेऊन कर्नाटक सरकारनेच सनीच्या या न्यू इअरच्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे.अशा कार्यक्रमा मुळे युवा पिढीकडे चुकीचा संदेश जातो तसेच ते आपल्या मूळ कन्नड संस्कृतीपासून दुरावत आहेत असा ह्या संघटनांचा आरोप आहे . ह्या कार्यक्रमाच्या निषेधार्थ काही ठिकाणी सनी लिओनीचे फोटो देखील जाळण्यात आले. अखेर कन्नड संघटनांननी केलेल्या विरोधानंतर आता नविन वर्षाच्यानिमित्ताने राज्यात कुठेही कार्यक्रम होणार नसल्याचं कर्नाटक सरकारतर्फे सांगण्यात आलाय.\nकाही भागात मोर्चे काढून सनीच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. सनीला कार्यक्रमासाठी राज्यात बोलवणे म्हणजेच संस्कृतीवर हल्ला झाल्यासारखंच आहे असे आरोपही करण्यात आलेत. सनी लिओनीने जर बंगळुरुमध्ये कार्यक्रम केला आम्ही मोठ्या संख्येने सामूहिक आत्महत्या करु अशीही धमकी सरकारला देण्यात आली . अर्थात सरकारच्या ह्या निर्णयाचे बऱ्याच लोकांनी समर्थन देखील केले आहे . कर्नाटकमध्ये सध्या कॉंग्रेसचे सरकार असून याआधी कॉंग्रेस सरकार कडून सहसा हिंदुवादी संघटने पुढे झुकण्याचे प्रकार झाले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस आता सोफ्ट हिंदुत्वाचा सहारा घेत आहे का असा प्रश्न देखील लोक विचारत आहेत\nपरत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी\n‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते\nजर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते \n‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते\nबोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा दाट संशय.. मिळाले महत्वाचे धागेदोरे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-set-to-play-158-international-matches-in-2019-to-2023/", "date_download": "2018-08-14T23:08:07Z", "digest": "sha1:LWFY2HZ3HCW34MX733EPHHNLNC7JWN4N", "length": 7982, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२०१९ ते २०२३ या चार वर्षात भारतीय संघ खेळणार तब्बल १५८ आंतरराष्ट्रीय सामने ! -", "raw_content": "\n२०१९ ते २०२३ या चार वर्षात भारतीय संघ खेळणार तब्बल १५८ आंतरराष्ट्रीय सामने \n२०१९ ते २०२३ या चार वर्षात भारतीय संघ खेळणार तब्बल १५८ आंतरराष्ट्रीय सामने \nभारतीय संघाच्या २०१९ ते २०२३ या चार वर्षातील आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना तयार झाली आहे. या योजनेप्रमाणे जर सर्व काही बरोबर घडले तर भारतीय संघ या चार वर्षात एफटीपी ( Future Tours Programme ) नुसार १५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.\nबीसीसीआयने तयार केलेल्या भविष्यातील कार्यक्रमात भारतीय संघ २०१९ पासून ३७ कसोटी, ६७ वनडे आणि ५४ टी २० सामने खेळणार आहे. या १५८ सामन्यांपैकी ८५ होम आणि ७३ अवे सामने होणार आहेत.\nभारत कसोटीत १९ होम आणि १८ अवे, वनडेत ३८ होम आणि २९ अवे आणि टी २०त २८ होम सामने खेळणार आहे.\nभारतीय संघाने साधारण किती होम आणि अवे सामने खेळावेत यावर बरीच चर्चा झाली आहे. त्यात अनेकदा खेळाडूंनी अतिक्रिकेट होत असल्याचे म्हटले होते, त्यामुळे त्यावरही चर्चा झाली.\nभारतीय संघाने या वेळापत्रकाला मान्यता दिली आहे तसेच या बद्दलची आयसीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर सिंगापूरमध्ये बैठकीत चर्चा झाली आहे. पुढील वर्षात २०१८ मध्ये भारतीय संघ विदेशी दौरेच करणार आहेत.\n५ जानेवारी पासून दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्यानंतर आयपीएल असेल. आयपीएल संपल्यावर भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे दौरे करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचे दक्षिण आफ्रिका बरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी मालिका घेण्याचा प्रयत्न आहे.\nया मालिकेत ५ कसोटी, ३ वनडे आणि १ टी २० सामना असेल. त्याचबरोबर २०१८-१९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्या विरुद्धही भारतात मालिका घेण्याविषयी चर्चा झाली.\nया विषयी आज नवी दिल्लीत बीसीसीआयची सर्वसाधारण बैठकीत चर्चा झाली.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sri-lanka-finish-the-day-on-356-9-with-five-wickets-lost-in-the-final-session/", "date_download": "2018-08-14T23:08:04Z", "digest": "sha1:VPO5MDYN6J4EK2IVZB7JLCGPNUUTBJIL", "length": 6405, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर श्रीलंका ९ बाद ३५६ -", "raw_content": "\nतिसरी कसोटी: तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर श्रीलंका ९ बाद ३५६\nतिसरी कसोटी: तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर श्रीलंका ९ बाद ३५६\n येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडत ९ बाद ३५६ अशी अवस्था केली आहे.\nश्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी करताना २६८ चेंडूत १११ धावा केल्या आहेत तर कर्णधार चंडिमल ३४१ चेंडूत १४७ धावांवर खेळत आहे. समरविक्रमाने ६१ चेंडूत ३३ धावा करताना संघाच्या धावसंख्येचा थोडीफार भर घालण्याचा प्रयत्न केला.\nभारताकडून आर अश्विन ३, रवींद्र जडेजा २, इशांत शर्मा २ आणि मोहम्मद शमी २ यांनी विकेट्स घेतल्या आहेत. उद्या भारतीय संघ लंकेचा डाव लवकर आटोपून पुन्हा फलंदाजीला येण्याचा प्रयत्न करेल.\nअँजेलो मॅथ्यूज १११ धावा\nदिनेश चंडिमल १४७ धावांवर खेळत आहे, संदाकन ० धावांवर खेळत आहे.\nआर अश्विन ३/९०, रवींद्र जडेजा २/८५, इशांत शर्मा २/७४ आणि मोहम्मद शमी २/९३\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-133833", "date_download": "2018-08-14T23:35:59Z", "digest": "sha1:CF6NSGXMFMRFPPMVT3JHCZS4VSDQQIV6", "length": 17027, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation #MarathaKrantiMorcha चक्काजाम अन्‌ ठिय्या | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha चक्काजाम अन्‌ ठिय्या\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणासह अन्य काही मागण्यांसाठी मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनांची धग कायम असून गुरुवारी (ता. २६) ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम, मुंडण, मोर्चे, ठिय्या, टॉवर, पाण्याच्या टाकीवर ठिय्या आदी आंदोलनांचा जोर होता. या आंदोलनांत तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून वेगवेगळी आंदोलने, घोषणाबाजी, बंदोबस्तासाठी पोलिसांच्या ताफ्यांनी शहरे आणि ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले. दरम्यान, आणखी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणासह अन्य काही मागण्यांसाठी मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनांची धग कायम असून गुरुवारी (ता. २६) ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम, मुंडण, मोर्चे, ठिय्या, टॉवर, पाण्याच्या टाकीवर ठिय्या आदी आंदोलनांचा जोर होता. या आंदोलनांत तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून वेगवेगळी आंदोलने, घोषणाबाजी, बंदोबस्तासाठी पोलिसांच्या ताफ्यांनी शहरे आणि ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले. दरम्यान, आणखी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.\nपरळीत गेल्या बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाल्यानंतर तेथे सुरू झालेल्या ठिय्यानंतर मराठवाड्यात आंदोलने सुरू झाली. सर्वत्र कडकडीत बंद पाळल्यानंतर नवव्या दिवशी आजही वेगवेगळ्या मार्गांनी रोष व्यक्त करण्यात आला. परभणी शहरात दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. त्यात दोन पोलिस जखमी झाले. सेलू तालुक्‍यातील दुधना नदीत अर्धजलसमाधी आंदोलन झाले. तहसीलदारांना पाण्यात उतरवून निवेदन स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजामने जालना जिल्हा ढवळून निघाला. औरंगाबादेतील क्रांती चौकात ठिय्या कायम असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला १०१ प्रदक्षिणा घालून आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले. परळीत नवव्या दिवशीही ठिय्या कायम असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संवाद साधला.\nउस्मानाबादच्या कळंबमध्ये शेकडो युवकांनी मुंडण केले, तर अन्य काही भागांत रास्ता रोको झाले. लातूरच्या काही भागांत रास्ता रोको, तर हिंगोलीच्या काही गावांत बंद पाळण्यात आला.\nअंगावर डिझेल ओतून घेतले\nउस्मानाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी विशाल रोचकरी (तुळजापूर) यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून घेत जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. तुळजापूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच काही दिवसांपूर्वी तुळजापूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केबिनमधून बाहेर काढले. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असतानाच रोचकरी यांनी सोबत आणलेली डिझेलची बाटली अंगवार ओतून घेतली. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी रोचकरी यांना रोखले व ताब्यात घेतले. आनंदनगर पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती.\nपूर्णा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आलेगाव (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील प्रशांत विश्वनाथ सवराते (वय २४) याने काल रात्री गावाच्या मुख्य रस्त्यावर येऊन विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.\nआरक्षणाच्या मागणीसाठी आता पालिका, ग्रामपंचायत सदस्यही राजीनामा देऊ लागले आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले. जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजलगाव (जि. बीड) पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी राजीनामा दिला. भाजपचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, लासूर स्टेशनचे बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांनी राजीनामे दिले.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/golwalkar-gurujis-memorial-bad-condition-124679", "date_download": "2018-08-14T23:35:46Z", "digest": "sha1:X2YMFDSXQLTEDT3FR5UQDGQABVYR2HXN", "length": 14578, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Golwalkar Guruji's memorial is in bad condition गोळवलकर गुरुजींच्या स्मारकावर राहिले फक्त 'इदं न मम' | eSakal", "raw_content": "\nगोळवलकर गुरुजींच्या स्मारकावर राहिले फक्त 'इदं न मम'\nमंगळवार, 19 जून 2018\nटिळकनगर : सध्या दिल्लीपासून नागपूरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा सांगणाऱ्या भाजपची सत्ता आहे. पण, त्याच नागपुरातील टिळकनगरात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असलेल्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनाही या स्मारकाबाबत काहीही माहीत नाही.\nटिळकनगर : सध्या दिल्लीपासून नागपूरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा सांगणाऱ्या भाजपची सत्ता आहे. पण, त्याच नागपुरातील टिळकनगरात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असलेल्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनाही या स्मारकाबाबत काहीही माहीत नाही.\n2004 मध्ये या वॉर्डाचे भाजपचे तत्कालीन नगरसेवक संजय बंगाले यांनी त्यांच्या वॉर्ड निधीतून हे स्मारक उभारले व त्याचे सौंदर्यीकरण केले. त्यावर गुरुजींच्या छायाचित्रांवर असलेले \"राष्ट्राय स्वाहा, इदं न मम' हे संस्कृत वचन व मशालीचे प्रतीक लावले. स्वत: बंगाले यांनी हे स्मारक गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधल्याची माहिती दिली. आता मात्र या स्मारकाची तोडफोड झाली आहे. जागोजागी दारूच्या बाटल्या, लोकांनी फेकलेला कचरा पडला आहे. झाडे वाढली आहे. संस्कृत वचनातील \"राष्ट्राय स्वाहा' कधीच बेपत्ता झाले... आता राहिले फक्त \"इदं न मम'... भग्नावस्थेत दिवस काढत असलेले हे स्मारक गोळवलकर गुरुजींचे आहे, हे सांगूनही खरे वाटणार नाही, अशीच ही स्थिती आहे.\nमनपाच्या वॉर्ड फंडातून पूर्ण झालेल्या या स्मारकाची योग्य काळजी 2008 पर्यंत घेतली जात होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपला आणि स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्षच होत गेले. विशेष म्हणजे हे स्मारक कोणाचे आहे, त्याची पडझड का व कधी झाली, तेथे नेमके काय होते, याची माहितीही टिळकनगरातील बऱ्याचशा नागरिकांना नाही. हा भाग प्रभाग क्रमांक 14 मध्ये येत असून येथे चार नगरसेवक आहेत. त्यापैकी तीन नगरसेवक भाजपचे तर एक कॉंग्रेसचा आहे. तसेच महिला व बालविकास समितीच्या सभापतीदेखील याच प्रभागाच्या नगरसेविका आहेत. तरीही या स्मारकाच्या नशिबी भग्नावस्थेचा वनवास आला आहे.\nमाझ्या कार्यकाळात एकूण दहा चौकांचे सौंदर्यीकरण मी केले. त्यात या स्मारकाचा समावेश होता. 2008 साली माझा कार्यकाळ संपला. त्यानंतरही मी या स्मारकाच्या देखभालीसाठी मनपाकडे दोनदा पत्रव्यवहार केला. मात्र, हवे तसे यश मिळाले नाही.\n- संजय बंगाले, नगरसेवक\nस्मारकाची सद्यस्थिती मला माहीत आहे. काही दिवसांपूर्वी शेजारच्या गॅस गोडाऊनच्या ट्रकची धडक बसल्याने स्मारकाचे नुकसान झाले. या स्मारकाचे नूतनीकरण लवकरच करणार आहे. तसेच तेथे कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करू.\n- प्रगती पाटील, नगरसेविका\nगुरुजी नेहमीच व्यक्‍तिपूजेच्या विरोधात असल्याचे मला माझ्या अभ्यासात जाणवले. त्यामुळे गुरुजींच्या विचारांवर समाजोपयोगी कार्य होणे गरजेचे आहे. असे मला वाटते.\n- अमोल तेलपांडे, गोळवलकर गुरुजींची भूमिका साकारणारे अभिनेते.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mcgm.gov.in/irj/servlet/prt/portal/prtroot/com.mcgm.acitizenservices_buildingandfactory.HelpFormBuilding", "date_download": "2018-08-14T23:54:25Z", "digest": "sha1:E3FKVMA4JEVC7BSHKJCXKHWKUWRRSGE4", "length": 2601, "nlines": 9, "source_domain": "www.mcgm.gov.in", "title": "Welcome to Municipal Corporation of Greater Mumbai, India", "raw_content": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) - अर्ज प्रक्रिया\n1. १. अर्ज कोठे करावा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या\n2. २. अर्ज कसा करावा\nअर्जदाराने अर्जाचा नमुना संपूर्ण भरून त्यावर आपली स्वाक्षरी करुन आवश्यक त्या कागदपत्रे आणि शुल्कासहित नागरी सुविधा केंद्रात जाऊन सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.\n3. ३. सादर केलेल्या अर्जाची पुढील कार्यवाही कशी असते\nअर्जाची पुढील कार्यवाही संबंधित विभागाचे इमारत व कारखाना खात्याच्या प्रमुखांमार्फत केली जाते. ठिकाणाची पाहणी आणि मंजुरी देणा-या प्रधिका-याकडून अर्ज संमत झाल्यानंतर अर्जदारास आवश्यक परवाना दिला जातो.\n4. ४. अर्जाची कार्यवाही / स्थिती कशी तपासावी\nजवळील नागरी सुविधा केंद्रास भेट द्या किंवा तुमच्या अर्जाचा तपास लावण्याकरिता ऑनलाईन सुविधेचा वापर करुन नागरी संकेतस्थळावरील “स्थिती तपासा” या लिंकमध्ये जाऊन तपासा. ही सुविधा वापरत असताना अर्ज क्र.(यास ट्रांझेक्शन आय डी देखील म्हणतात.) आवश्यकता असते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2613.html", "date_download": "2018-08-14T23:41:42Z", "digest": "sha1:SA7KQ36CNWDO5JOG23OUFXSL5SFMB2ER", "length": 8044, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चार महिन्यांच्या मुलीला मारणाऱ्या खुनी बापास जन्मठेप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nचार महिन्यांच्या मुलीला मारणाऱ्या खुनी बापास जन्मठेप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपल्या चार महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारून टाकणाऱ्या बापास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जन्मदात्याने चार महिन्याची मुलगी ईश्वरी हिला जमिनीवर आपटून मारुन टाकल्याची घटना १८ जून २०१५ रोजी घडली होती.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाप्रकरणी गुरुवारी, २२ फेब्रुवारी २०१८ रोजी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन चंदर भवारी (रा. वारंघुशी, ता. अकोले) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, किसन भवारी हा पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये भांडणेही झाली होती. याचा राग अनावर झाल्याने किसन भवारी याने १८ जून २०१५ रोजी स्वत:च्या चार महिन्यांच्या ईश्वरी या मुलीस झोक्यातून काढून तिचे पाय धरुन जमिनीवर आपटले. तसेच पत्नी कविता हिची मावशी मिनाबाई भवारी हिस कुऱ्हाडीने मारहाण केली होती.\nयाबाबत पत्नी कविता हिने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिस ठाण्यात किसन भवारी याच्या विरोधात पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया खून खटल्याची सुनावणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांच्यासमोर झाली. या वेळी सरकारी वकिल संजय वाकचौरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या खटल्यातील सबळ पुरावे सादर केल्यामुळे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन भवारी यांस जन्मठेप व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.\nदंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीचीही शिक्षा सुनावली आहे. तसेच आयपीसी कलम ३२४ या कलमाखाली १० हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पी. एच. खोसे, शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी मदत केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-815.html", "date_download": "2018-08-14T23:41:46Z", "digest": "sha1:2SZAFJIX36NZRFSCPMRYHS6WKY7KRVF5", "length": 6272, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्ज फेडण्यासाठी अंबानी संपत्ती विकणार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Business News Maharashtra कर्ज फेडण्यासाठी अंबानी संपत्ती विकणार \nकर्ज फेडण्यासाठी अंबानी संपत्ती विकणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोठा भाऊ मुकेश उद्योगातील प्रतिस्पर्धी कंपन्यांवर मात करण्यासाठी मुक्त हस्ते पैसे खर्च करत असताना धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यावर मात्र कर्जफेडीसाठी संपत्ती विकण्याची पाळी आली आहे.कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी चालू महिनाअखेरपर्यंत २५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता विकणार आहे.\nयातून बहुसंख्य देणी फेडण्यात येणार असून एरिक्सन या कंपनीच्या ५५० कोटी रुपयांचीही परतफेड केली जाणार आहे. अनिल अंबानी यांच्या आरकॉमने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ही ग्वाही दिली. एरिक्सन इंडिया प्रा. लि. व अनिल अंबानी यांच्या आरकॉमदरम्यान २०१४ मध्ये सात वर्षांचा करार झाला होता.\nत्यानुसार आरकॉमच्या देशभरातील मोबाईल नेटवर्कच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एरिक्सनला देण्यात आली होती. मात्र, या सेवेपोटी देय असलेले पंधराशे कोटी रुपयांचे देयक आरकॉमने बुडवल्याचा आरोप एरिक्सनने केला होता.\nअनिल अंबानी यांनी दाद न दिल्याने एरिक्सनने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली होती. लवादाने एरिक्सनच्या बाजूने निकाल दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.या कालावधीत उभय कंपन्यांमध्ये ५५० कोटी रुपयांवर तडजोड झाल्याने सर्वोच्च न्यायालयानेही यास मंजुरी दिली.\nतीन ऑगस्टला झालेल्या या सुनावणीत न्यायालयाने आरकॉमला स्पेक्ट्रम, फायबर, टेलीकॉम टॉवर आदींची विक्री करून २५ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची परवानगी दिली. तसेच, तडजोडीपोटीची ५५० कोटी रुपयांची रक्कम एरिक्सनला सप्टेंबरअखेरपर्यंत द्यावी, असा आदेशही दिला. त्यानुसार अनिल अंबानी आरकॉमची सुमारे २५ हजार कोटींच्या संपत्तीची विक्री करणार आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकर्ज फेडण्यासाठी अंबानी संपत्ती विकणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/weapons-value-increase-market-113843", "date_download": "2018-08-14T23:18:46Z", "digest": "sha1:ICG6KCR55UGW2JTJGTDBTYDMWDZW3SVP", "length": 10924, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Weapons value increase in market शस्त्रांच्या बाजारात तेजी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 4 मे 2018\nजागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती निवळली असली, तरीसुद्धा भारत आणि चीन या आशियाई महासत्तांप्रमाणेच अन्य देशांनीही त्यांच्या लष्करी खर्चामध्ये वाढ केली आहे. शस्त्रसंपदेवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताप्रमाणेच चीनचाही समावेश आहे.\nनवी दिल्ली - जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती निवळली असली, तरीसुद्धा भारत आणि चीन या आशियाई महासत्तांप्रमाणेच अन्य देशांनीही त्यांच्या लष्करी खर्चामध्ये वाढ केली आहे. शस्त्रसंपदेवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताप्रमाणेच चीनचाही समावेश आहे. जागतिक पातळीवरील खर्चाशी याची तुलना करता या दोन्ही देशांच्या खर्चाचे प्रमाण साठ टक्के एवढे भरते. जागतिक संरक्षण खर्च 1.739 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर एवढा असल्याचे \"स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट'ने म्हटले आहे.\nअमेरिका, चीन, सौदी अरेबिया, रशिया आणि चीन\nलष्करी खर्चातील वाढ (2017)\n\"नाटो'चे 29 सदस्य देश\n(जागतिक खरेदीतील वाटा 52 टक्के)\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nयुथ एक्सचेंज प्रोग्राम 2018-19 रशियासाठी महाराष्ट्रातून पुण्याच्या सर्वेश नावंदेची निवड\nपुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात...\nपाक सैन्याला आता रशियात प्रशिक्षण\nइस्लामाबाद- अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि रशिया जवळ येत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते आहे....\nभारतीय संघासोबत अनुष्काचा फोटो; सोशल मीडियात ट्रोल\nलंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय क्रिकेटपटूंनी लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट...\n#Karunanidhi करुणानिधींच्या निधनामुळे राजकिय वर्तुळात हळहळ\nचेन्नई : मागील पाच दशकांपासून देशाच्या राजकारणावर त्यातही विशेषता दक्षिणी राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुंख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/taxonomy/term/16", "date_download": "2018-08-14T23:42:44Z", "digest": "sha1:NNSFTSKW7B7WZ7XJD5ZKJUVJK6OM2UJ6", "length": 9349, "nlines": 209, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "सन्मानपत्र | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nमा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 10/02/2015 - 11:30 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार\n\"शेतकरी तितुका एक एक\" असे म्हणत असंघटीत शेतकरी समुदायाला एकत्र आणण्याची किमया साधणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दि. ३०-०१-२०१५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदीरात संपन्न झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nयाप्रसंगी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, राज्याचे महसूल मंत्री मा.ना.एकनाथ खडसे व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार\nशरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 25/11/2014 - 23:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार\nशरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 21/11/2014 - 11:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार\nशेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२\nसंपादक यांनी बुध, 01/02/2012 - 20:46 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२\nशरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी बुध, 11/01/2012 - 19:51 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमा. शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-319.html", "date_download": "2018-08-14T23:41:22Z", "digest": "sha1:IOUJPMLPBTI44CQNBW3ZUTTY2FZID7EZ", "length": 6670, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नितीन उदमले यांचा भाजप मध्ये प्रवेश. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनितीन उदमले यांचा भाजप मध्ये प्रवेश.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक नितीन उदमले यांनी काल दिल्ली येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व भाजप अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.\nनितीन उदमले पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक अधिकारी झाले होते त्यानंतर गटविकास अधिकारी ,पारनेर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,जि.प.लातूर या पदांवर त्यांनी प्रभावी काम केले असून सन 2014 ची लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढवली होती.\nकेंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेन्द फडणवीस यांचे सरकार अत्यंत प्रभावीपणे राष्ट्र निर्मितीचे कार्य करीत आहे. त्यामुळे माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यां मध्ये काम करण्याची नवी उमेद निर्माण झाली असून या प्रक्रियेत आपलेही योगदान असावे या भूमिकेतून भाजपा चा विचार व कार्य समाजात पोहचवण्यासाठी पुढील जीवनभर कार्यरत राहणार आहे.असल्याचे त्यांनी अहमदनगर लाइव्हसोबत बोलताना सांगितले.\n''मी स्वतः कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांशी अवगत आहे . शेती आणि शेतकऱ्याच्या संदर्भात मोदीजी आणि देवेन्द्रजी यांची भूमिका अतिशय सकारात्मक असून देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुखीसमृद्ध व्हावे यासाठीचे त्यांचे प्रयत्न अधिक प्रभावी करण्यासाठी मी कार्यरत राहील. तसेच सामाजिक दृष्टया तळातील वर्गासाठी , भटक्या विमुक्त समाजासाठी माझे असणारे स्वप्न मी केवळ मा. देवेंद्रजी व मा. दानवेजी च्या माध्यमातूनच पूर्ण करू शकतो असा विश्वास मला वाटतो . देशातील तरुण पिढीला एक राजकीय आदर्श म्हणून देवेन्द्रजी चे नेतृत्व पुढे येत आहे त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली माझ्या प्रशासनातील अनुभवाचा उपयोग समाजात चांगले काम उभारण्या साठी करण्याचा संकल्प केला आहे. या माझ्या प्रयत्नात मला आपल्या सहकार्याची नितांत आवश्यकता असून आपण ते कराल असा विश्वास वाटतो .- नितीन उदमले\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10342", "date_download": "2018-08-14T23:59:54Z", "digest": "sha1:PNIZARQ3U2NQJDI3VO2HT6UCXRDNRFEN", "length": 8351, "nlines": 218, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Black Board Student अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सेलिब्रिटी\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Black Board Student थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/06/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:56:59Z", "digest": "sha1:S6OFKIHCP63MYYKRGM63VEZMIJ7TOHC6", "length": 8812, "nlines": 138, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: सध्या...", "raw_content": "\nआज बोटं शिवशिवायलाच लागली...\nब्लॉग लिहि... बाळा... ब्लॉग लिहि आता..सांगत होती.\nपण डोकं आणि त्याहुन जास्त मन तयार नव्हतं...\nबेक्कार गोष्टी आहेत ज्यावर लिहायचं आहे, पण आत्ता नाही\nम्हंटलं एखादी छोटु पोस्ट तरी लिहावी..नंतरचं नंतर लिहुया...\nतर माझ्या \"जीवनात\" (हा शब्द मला नाही आवडत) सध्या खुप काही चालु आहे\nGRE ठीकठाक झाली...GR8 मार्क नाहीयेत पण पुरेसे आहेत. आता भिस्त TOEFL वर\nअलिबागला जाउन आले... कणकेश्वरला जाउन आले, खरं तर माझ्या कणकेश्वरावरती एक वेगळी पोस्ट टाकायच्ये, ती नंतर\n२ दिवस मस्त धमाल केली तिथे... पण ५ तारखेला त्याचा वाढदिवस म्हणुन पुण्यात परत आले.. आणि आमच्या इथल्या दुष्ट BSNL च्या lineला तेव्हाच तुटायचं होतं त्याच्या वाढदिवासाला त्याला बघताच नाही आलं :(\nमाझं ह्यावर्षी बजेट कमी होतं म्हणुन त्याला एक कुर्ता Indian postal services नी पाठवला आहे... आणि त्याला तो अजुन मिळाला नाहीये IPS वाल्यांनॊ अजुन २ दिवस वाट बघत्ये नंतर तुमची खैर नाहीये\nबाकी सध्या Radio mirchi मधे internship करत्ये. मज्जा येत्ये\nखुप काही शिकायला मिळतय ह्यातला भाग नाही पण अनुभव छान आहे. मला माझ्या आवडीचं काम आहे... जाहिराती बनवणं.. enjoy करत्ये इतके दिवस ज्या RJ ना ऐकायचे त्यांना आता मी पाहिलं आहे... सगळे RJ खुप normal आहेत :)\nअम्रुततुल्यमधे काल पहिल्यांदा मी चहा प्यायले आणि भजी खाल्ली. अमृत ह्याच्या जवळपासच्या चवीचं असेल असं वाटत नाही\nपहिल्यांदा पहिलेल्या गोष्टिंपैकी अजुन एक म्हणजे, धोबी घाट... कोंढव्याला जाताना मला तो दिसला.. मग २ मिनिटं थांबुन पाहिला..सही वाटलं... पहिल्यांदाच पाहिला प्रत्यक्षात\nसध्या तेलुगु शिकत्ये. \"देशभाषलंदु तेलुगु लेस्स\" असं म्हणतात म्हणजे भारतीय भाषांमध्ये तेलुगु श्रेष्ठ आहे म्हणे... बघुया.. माझ्यासमोर तिचा टिकाव लागतो का ते म्हणजे भारतीय भाषांमध्ये तेलुगु श्रेष्ठ आहे म्हणे... बघुया.. माझ्यासमोर तिचा टिकाव लागतो का ते\ndieting करायचं ठरवुन ह्यावर्षी हि भरपुर आमरस-पोळी चापल्ये सध्या परत dieting कधी सुरु करायचं हे ठरवत्ये\nअजुन सध्या रिसर्च च्या तयारीसाठी काम चालू आहे\nबाकी डाव्या पायाचं मधलं बोट मोडुन घेतलं आहे... पण बाकी मजेत आहे \"तेजु लंगाडी क्यु हसती है\" असं विचारावं इतकी हसत्ये\nमुली आपण पायाच बोट तोडणं/मोडणं ज्या पध्दतीने \"मॅनेज\" केलाय ना वा [:p] [:D] असो, लिहित रहा. उगिच miss me वगैरे सांगु नकोस. सध्या तुझ्यासकट कोणाला miss वगैरे करायला फुरसत नाहिये(आणि तसहि miss करायला अजुन माझ्या आयुष्यात कोणी MISS अजुन तरी आली नाहिये आणि असती तरी तिलाही हेच सांगितलं असतं. उगिच काय लाड करुन घ्यायचे आणि असती तरी तिलाही हेच सांगितलं असतं. उगिच काय लाड करुन घ्यायचे[>:(])[:p] आता म्हणशील - \"काय आगाऊ आणि ’टिपिकल’ मुलगा आहे म्हणुन.\"\nकणाकेश्वरी दातारांकडे जेवलात की नाही \n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-08-14T23:26:52Z", "digest": "sha1:FQOBB2DLEHSFAE5UJOD4TOF677PCIJ4B", "length": 25852, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भालचंद्र वामन केळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर २३, इ.स. १९२०\nनोव्हेंबर ६, इ.स. १९८७\nप्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (सप्टेंबर २३, इ.स. १९२० - नोव्हेंबर ६, इ.स. १९८७) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.\n४ संदर्भ व नोंदी\nइ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या \"प्रेमा तुझा रंग कसा'\"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते[१]. त्यातील \"\"प्रोफेसर बल्लाळ\" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या \"वेड्याचे घर उन्हात\", \"तू वेडा कुंभार\" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले [२]. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले [३]. पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली [४].\nअसा देव, असे भक्त\nगुरूवरचा माणूस बालसाहित्य अनमोल प्रकाशन, पुणे\nतलावातील रहस्य बालसाहित्य अनमोल प्रकाशन, पुणे\nलोखंडी राक्षसाचा पराभव बालसाहित्य अनमोल प्रकाशन, पुणे\nशेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) अनुवादित कथा सरिता प्रकाशन\nही रक्तरेषा पुसली जाईल का\nआण्णा जोशी काय बोलतील\nगडी दोन ध्रुवांवर दोघे आपण\nगांवकरी तू वेडा कुंभार\nघरमालक विझले सारे नंदादीप\nदामोदर वेड्याचं घर उन्हात\nपवनाकाठचा धोंडी नामा सातपुते\nपारशी मोदी ॲन्ड मोदी\nबल्लाळ प्रेमा तुझा रंग कसा\nयामिनी; रश्मी लग्नाची बेडी\n↑ \"पन्नास वर्षांनंतरही \"प्रेमा तुझा रंग कसा'चे रंग अजूनही गहिरेच\" (मराठी मजकूर). सकाळ. ३० ऑक्टोबर, इ.स. २०११. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n↑ नीला सहस्रबुद्धे (२५ मार्च, इ.स. २०१०). \"मला आवडलेलं मराठी व्यक्तिमत्व - डॉ. श्रीधर राजगुरू आणि सौ. अनिता राजगुरू\" (मराठी मजकूर). नेटभेट.कॉम. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n↑ रोहन टिल्लू (२६ फेब्रुवारी, इ.स. २०१२). \"पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा[[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). लोकसत्ता. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n↑ पवार,जयंत (२ मे, इ.स. २०१०). \"पाच दशकांची मराठी रंगभूमी\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. १९८७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-parbhani-maharashtra-8615", "date_download": "2018-08-14T23:37:44Z", "digest": "sha1:YOYBNVQ4Z3OJOL6YOIJKJ24MXOFPOZ2M", "length": 18726, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणार\nसंकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणार\nशनिवार, 26 मे 2018\nदोन वर्षापासून थकबाकीदार असल्यामुळे पीक कर्ज मिळत नाही. माफ झाले की नाही ते सांगितले जात नाही. नवीन शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे. जुन्या शेतकऱ्यांना एक जूननंतर येण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी दोन एकरांमध्ये दोन क्विंटल कापूस निघाला नाही. त्यामुळे यंदा कापूस लावायचा नाही. सोयाबीन, मूग, तूर पेरणार आहोत. पेरणीसाठी रान तयार आहे. पीक कर्ज मिळण्याची आणि पाऊस येण्याची वाट पहात आहोत.\n- शेख नासेर, शेतकरी, तरोडा, जि. परभणी.\nपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची पेरणी सोबतच व्हावी. अबक (लवकर) पेरणी झाली तर आमदानी चांगली येते. त्यासाठी मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस होऊन आर्द्रा नक्षत्रात पेरणी उरकणे आवश्यक आहे. शेतीत नाना तऱ्हेच्या संकटांचा फेरा सुरूच असतो. त्यामुळे खचून जाऊन उपयोग नाही. चांगला पाऊस झाला की पेरणी करावीच लागणार आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करत आहेत.\nबोंड अळीमुळे झालेले नुकसान तसेच मजुरांच्या समस्येमुळे यंदा कपाशीची लागवड घटणार आहे. सोयाबीन, तूर, मूगाचा पेरा तसेच हळद, केळी लागवड वाढणार आहे. उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट येणार आहे. सध्या पेरणीपूर्व वखर पाळ्या, नांगरट, प-हाटी उपटून, काडी कचरा वेचणे, शेतात शेणखत नेऊन टाकणे, हळद लागवडीसाठी सऱ्या, वरंबे तयार करण्याची कामे सुरू आहेत.\nपीक कर्जातून बियाणे, खतासाठी पैशाची तजवीज करण्याकरिता बॅंकेत चकरा मारणे, बाजारपेठेत बियाणे, खतांची उपलब्धता, त्यांचे दर यांचा अदमास घेणे, हरभऱ्याचे मोजमापासाठी केंद्रावर चकरा, असा सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वसाधारण दिनक्रम सुरू आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असले तरी पूर्व मोसमी कापूस लागवड सुरू केलेली नाही. उन्हाळी भुईमूग काढणीची कामे सुरू आहेत.\nतूर्त बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप सुरू असून जेमेतेम १ ते दीड टक्का वाटप झाले आहे. तूर, हरभऱ्याचे चुकारे रखडले आहेत. वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही तर पेरणीसाठी उधार-उसणवारी करावी लागेल. तेही नाही जमले तर कर्जासाठी सावकाराचे उंबरठे झिजवल्याशिवाय गत्यंतर नाही.\nपरभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८१० हेक्टर असून या सर्व क्षेत्रावर पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन कृषी विभागाने केले आहे. आजवर सोयाबीनचे १० हजार ६०० क्विंटल बियाणे आणि कपाशीची १ लाख २५ हजार पाकिटे बाजारामध्ये उपलब्ध झाली आहेत. विविध ग्रेडचा ३९ हजार टन खतसाठा उपलब्ध आहे.\nगतवर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या ४३ हजार २१ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा महाबीजकडे २७ हजार ७७८ आणि खासगी कंपन्यांकडे ७० हजार २७२ क्विंटल अशी एकूण ९८ हजार ५० क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे.\nगुलाबी बोंड अळीमुळे कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी ५.५ पाकीट यानुसार ९ लाख ७ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.\nबोंड अळीचा प्राद्रुर्भाव कमी करण्यासाठी यंदा सोमवारपासून (ता. २१) बाजारामध्ये बीटी कपाशी बियाणे उपलब्ध झाले आहे. आजवर १ लाख २५ हजार पाकिटे उपलब्ध झाली आहेत.जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.\nआजवर जिल्हा बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंक यांनी एकूण ३ हजार ६६ शेतकऱ्यांना १४ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे (०.९९ टक्के) कर्ज वाटप केले आहे. पेरणी तोंडावर आलेली असतांना राष्ट्रीयकृत बॅंकांनी अद्याप पीक कर्ज वाटपास सुरवात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.\nकर्ज कापूस सोयाबीन मूग तूर ऊस परभणी खरीप बोंड अळी खत हळद लागवड सिंचन भुईमूग पीककर्ज कृषी विभाग\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2018-08-14T23:27:38Z", "digest": "sha1:PXN2LSDD5XA2A7ZPQWZEEIN3WE64ZSKP", "length": 7115, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपोलो - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ग्रीक व रोमन देव \"अपोलो\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अपोलो (नि:संदिग्धीकरण).\nअपोलो किंवा ॲपोलो हा ग्रीक तसेच रोमन संस्कृतीतील एक महत्त्वाचा देव आहे. हा फीबस, लॉक्झिआस इत्यादी नाचांनीही ओळखला जातो. ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणार्‍या बारा दैवतांपैकी हा एक होता.\nॲपोलो हा वडील झ्यूस अणि आई लीटो यांचा पुत्र आणि आर्टेमिसचा भाऊ होता.\nॲपोलो हा औषधी, संगीत, धनुर्विद्या, भविष्यकथन, प्रकाश आणि तारुण्य यांचाही देव होय. मेंढ्या-गुरे यांच्या कळपाची कळजी घेणारा देव.\nस्वतःच्या निवासाठी त्याने डेल्फी हे ठिकाण जिंकून घेतले. त्यासाठी डेल्फीचा संरक्षक व नरकपुरीच्या आसुरी शक्तीचे प्रतीक असलेल्या पायथॉन हा अग्निसर्प अपोलोने ठार केला.\nसूर्यालाही काही वेळा ॲपोलो म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vasantdattatreyagurjar.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:31:26Z", "digest": "sha1:WQKRGSOEI7AV26CZE2BHAJIGB2YBS4YV", "length": 7646, "nlines": 49, "source_domain": "vasantdattatreyagurjar.blogspot.com", "title": "वसंत दत्तात्रेय गुर्जर: समुद्र", "raw_content": "\nवसंत दत्तात्रेय गुर्जर (जन्म- २१ जानेवारी १९४४, मुंबई) गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षण. साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण. पुढे मुंबई बंदर विश्वस्त (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात. साठ-सत्तरच्या दशकातल्या अनितकालिकांच्या चळवळीतून कवी म्हणून पुढे आलेल्यांपैकी एक. गोदी (१९६७), निव्वळ (१९७०), अरण्य (१९७३), समुद्र (१९७९) हे तीन कवितासंग्रह व गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३) प्रसिद्ध.\n(ही एक छोटी नोंद, बाकीचा तपशील ब्लॉगमध्ये)\n‘ललित’ मासिकात कधीतरी प्रसिद्ध झालेल्या परिचयात गुर्जर म्हणतात-\n‘माणसांचे दुबळेपण-व्याकुळता-एकाकीपणा. स्वतःत संघर्ष. दुभंगलेपण. वाचन-लेखन-घरकाम-प्रवास-चित्रसंगीत-टेबलटेनिस यांत गुंतून माणसाला माणूस म्हणून सर्वार्थाने जगण्याच्या शक्यता निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ही प्रयोगात्मक आहेत. समाजाची आजची व्यवस्था माणसाला शारीरिक-आर्थिक-मानसिक झिजत झिजत मारणारी आहे. भारतीय जनता कोडं आहे. मन अथांग आहे. काही काही म्हणून थांगपत्ता लागत नाही. माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याचा प्रयत्न. . जे लिहायसारखं असतं ते मनातच राहतं. राहावंसं वाटतं, त्याचीच झिंग येते. ते कागदावर उतरावंसं वाटतच नाही अलिकडे.’\n(ना. धों. महानोर व चंद्रकान्त पाटील संपादित ‘पुन्हा एकदा कविता’मधून)\nमराठी ‘सिन्टॅक्स’मध्ये साध्या, सरळ, अलंकरणमुक्त अशा शैलीचा मराठी भाषेत अवलंब सर्वप्रथम वसंत गुर्जरनेच केला. मध्यमवर्गीय व्यक्ती आणि शहरी संस्कृती यांच्यात निर्माण होणारे तणाव आणि संघर्ष हा गुर्जरच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. बेफाम वाढणाऱ्या शहरांच्या संस्कृतीत मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वाट्याला येणारी विचित्र अस्वस्थता, परात्मभाव आणि पोकळी गुर्जरने कोणत्याही प्रतिमा-प्रतीकांचा आधार न घेता अत्यंत यशस्वीपणे शब्दांकित केली आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींच्या यातनांना जराही कुठे भावविवश न होता प्रचलित भाषेच्या माध्यमातून सादर करून गुर्जरने मराठीत समकालीन समस्यांसाठी योग्य जमीन तयार केली आहे. ‘गोदी’ आणि ‘अरण्य’ या दोन संग्रहानंतर लिहिल्या गेलेल्या गुर्जरांच्या नव्या कविता ‘कन्फ्युज्ड’ अवस्थांचे यथार्थ चित्रण करण्यात यशस्वी होत आहेत.\n- चंद्रकान्त पाटील ('कवितेसमक्ष'मधून)\nहा ब्लॉग तयार करण्यासंबंधी गुर्जरांची परवानगी घेतली आहे. ज्या कविता उदाहरणादाखल दिल्यात, त्या त्यांनीच निवडलेल्या.\nया कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ\nवसंत गुर्जरांच्या कवितेमधून फिरताना\nवसंत दत्तात्रेय गुर्जरांची कविता\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो\n'गांधी मला भेटला' या कवितेसंबंधीची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80,_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T23:26:59Z", "digest": "sha1:JESX2L3T5HZHR5KS4WM6AXNSJN3NFIOA", "length": 4190, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जियोव्हाना पहिली, नेपल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nजियोव्हाना (मार्च, इ.स. १३२८:नेपल्स, इटली - २७ जुलै, इ.स. १३८२:सान फेले, इटली) ही चौदाव्या शतकातील नेपल्सची राणी होती. नेपल्सचे राज्य चालविण्याबरोबर हिने अचॅआची जहागिरही सांभाळली.\nहिच्या सत्ताकाळादरम्यान नेपल्सने राज्यांतर्गत आणि शत्रू राज्यांशी अनेक युद्धे लढली.\nजियोव्हानाने चार वेळा लग्न केले होते.\nइ.स. १३२८ मधील जन्म\nइ.स. १३८२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी ०३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-irrigation-well-and-orchard-subsidy-will-transfer-bank-account-maharashtra-8452", "date_download": "2018-08-14T23:31:22Z", "digest": "sha1:33ADIUW6AHRZDSGGD7VFQIUBPACRK7QY", "length": 18648, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, irrigation well and Orchard subsidy will transfer in bank account , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक खात्यात मिळणार ः मंत्री रावल\nसिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक खात्यात मिळणार ः मंत्री रावल\nसोमवार, 21 मे 2018\nमुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे बांधकाम तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा आता डीबीटीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुर्वी सिंचन विहीरीसाठीच्या साहित्य खरेदीचा निधी हा दुकानदारास तर फळबाग लागवडीचा निधी हा नर्सरीला दिला जात होता. आता हा निधी शेतकऱ्यास मिळणार असल्याने त्याला योजनेचा थेट लाभ मिळू शकेल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.\nमुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे बांधकाम तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा आता डीबीटीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुर्वी सिंचन विहीरीसाठीच्या साहित्य खरेदीचा निधी हा दुकानदारास तर फळबाग लागवडीचा निधी हा नर्सरीला दिला जात होता. आता हा निधी शेतकऱ्यास मिळणार असल्याने त्याला योजनेचा थेट लाभ मिळू शकेल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.\nमंत्री श्री. रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दोन दिवस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या मॅरेथॉन बैठकीत मनरेगा, रोहयो, सिंचन विहिरी, फळबाग लागवड, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना यांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.\nबैठकीस रोहयो सचिव एकनाथ डवले, रोहयो आयुक्त रंगा नाईक यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत समग्र चर्चा करून त्यातून पुढे आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने शेतकरी हिताचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.\nया निर्णयांची माहिती देताना मंत्री श्री. रावल म्हणाले, की रोहयो विभागामार्फत सिंचन विहिरींची योजना व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची असलेली ही योजना क्रांतिकारी ठरली आहे. या योजनेतून राज्यभरात सध्या काम सुरू असलेल्या ७६ हजार विहिरींचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन दोन दिवस चाललेल्या बैठकीमध्ये करण्यात आले.\nया योजनेतील कुशल कामासाठीचा म्हणजे विहीर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, स्टील इत्यादी खरेदीचा निधी हा ग्रामपंचायतीमार्फत संबंधित व्यापारी तथा दुकानदारास दिला जात असे. पण आता हा निधी डीबीटीद्वारे (Direct benefit transfer) थेट शेतकऱ्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमनरेगामधून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची कल्पवृक्ष फळबाग योजनाही राबविली जाते. यात मनरेगाच्या खर्चातून खासगी शेतात फळबाग लावली जाते. त्यातील उत्पन्नाचा लाभ संबंधित शेतकऱ्यास मिळतो. या योजनेसाठी खरेदी करावयाच्या रोपांचा निधी आतापर्यंत संबंधित नर्सरीला दिला जात असे. आता हा निधीही डीबीटीद्वारे (Direct benefit transfer) थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यास ही रोपे सरकारी किवा नोंदणीकृत खासगी नर्सरीतून खरेदी करता येतील.\nराज्यात रेशीम उद्योगाला मोठा वाव आहे. त्यामुळे तुती लागवडीला चालना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्यात रेशीम उद्योगाचे क्लस्टर निर्माण करण्याची इच्छा मंत्री श्री. रावल यांनी या वेळी व्यक्त केली. मनरेगा योजनेतून तुतीची लागवड ही फक्त पावसाळ्याच्या कालावधीत करावी, अशी अट सध्या आहे. पण आता ही अट रद्द करून वर्षभर कधीही तुती लागवडीस संमती देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कल्पवृक्ष फळबाग योजनेसाठीही असलेली ही अट रद्द करून फळबागेची लागवडही पाण्याच्या उपलब्धतेनुसार वर्षभरात कधीही करण्यास संमती देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.\nसिंचन फळबाग साहित्य जयकुमार रावल महाराष्ट्र जिल्हा परिषद विभाग व्यापार\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/thane?page=461", "date_download": "2018-08-14T23:00:21Z", "digest": "sha1:K6ECXKAY7CSZNO5JUFZ2SIFCLNMK5XQN", "length": 4598, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "Thane | Page 462 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nरेन्टल हाऊसिंग योजनेतील ४० गाळे पडून\nठाणे,दि.४(वार्ताहर)-वर्तकनगर येथील रेंटल हाऊसिंग योजनेतील ४० दुकाने महिला बचत गटांना भाडेतत्वावर देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप पाचंगे यांनी एका निवेदनाद्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांकडे केली आहे.\nबेकायदेशीर कामांबाबत तक्रारी करणे धोकादायक\nठाणे,दि.4(वार्ताहर)-ठाणे महानगरपालिकेच्या फायद्यासाठी बेकायदेशीर गोष्टीच्या विरोधात तक्रार करणार्‍या नगरसेवकांना आरोपीच्या पिंजर्‍यात बसविण्यात आले असून नगरसेककांना संरक्षण द्यावे अशी मागणी आज सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृहात केली.\nमुख्यमंत्री फडणवीस आज ठाण्यात येणार\nठाणे,दि.४(वार्ताहर)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या ठाणे वाहतूक पोलिसांच्या डिजिटल वाहतूक नियंत्रण विभागाचे उद्घाटन होणार आहे.\nकल्याणात बाण सुसाट; कमळाबाईही जोरात\nठाणे,दि.2(वार्ताहर)-अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने धक्का दिला.\nपरमार प्रकरणी ‘त्या’ चार नगरसेवकांना अखेर जामीन\nठाणे,दि.3(वार्ताहर)-बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी ठाणे महानगरपालिकेतील चारही नगरसेवकांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील न्यायमूर्ती आर. व्ही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/celkon-a77-white-price-p4U0AY.html", "date_download": "2018-08-14T23:18:02Z", "digest": "sha1:IDI5QGCFEQ33Z6KGSW5XW3OUUJI2DTYS", "length": 13495, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेलने अ७७ व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसेलने अ७७ व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सेलने अ७७ व्हाईट किंमत ## आहे.\nसेलने अ७७ व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसेलने अ७७ व्हाईटऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसेलने अ७७ व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 4,069)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसेलने अ७७ व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया सेलने अ७७ व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसेलने अ७७ व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसेलने अ७७ व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसेलने अ७७ व्हाईट वैशिष्ट्य\nइंटर्नल मेमरी 512 MB\nसिम ओप्टिव Dual Sim\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/jasprit-bumrah-completes-50-wickets-in-odi-cricket/", "date_download": "2018-08-14T23:07:36Z", "digest": "sha1:DC7JLU5UHVSXLWC2KCB5B57ORUYCGDM4", "length": 6325, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरा वनडे: जसप्रीत बुमराहचे वनडेत ५० बळी पूर्ण -", "raw_content": "\nतिसरा वनडे: जसप्रीत बुमराहचे वनडेत ५० बळी पूर्ण\nतिसरा वनडे: जसप्रीत बुमराहचे वनडेत ५० बळी पूर्ण\n भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या वनडे कारकिर्दीत ५० बळींचा टप्पा पार केला आहे. हा सामना त्याचा २८ वा सामना आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील बुमराहचा ५० वा बळी ठरला.\nसर्वात जलद वनडेत ५० बळी घेण्याच्या यादीत आता बुमराह २८ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर या यादीत २३ सामन्यांसह अव्वल स्थानी आहे.\nबुमराहचा संघ सहकारी मोहम्मद शमी २९ सामन्यासह तिसऱ्या स्थानी आहे. इरफान पठाण (३१) आणि अमित मिश्रा (३२) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.\nसध्या भारताने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंड १५ षटकात १ बाद १०० धावांवर खेळत आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विलिअमसन ३२ धावांवर तर सलामीवीर कोलिन मुनरो ५१ धावांवर खेळत आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2350", "date_download": "2018-08-14T23:45:06Z", "digest": "sha1:A4C77FFBBDYBRY27XMSCKNGI5DSK7JOP", "length": 22277, "nlines": 116, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख\nमुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.\n‘मरीन ड्राइव्ह’चा रस्ता लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हक्क’ सिंहगर्जनेने पुनित झालेल्या भूमीपासून सुरू होतो. पूर्वी त्या परिसरात ब्रिटिशांची मरिन बटालियन तुकडी (लाइन्स) तैनात होती. त्या परिसरात मरिन लाइन्सच्या कवायती होत. त्यावरूनच त्या परिसाराला मरिन लाइन्स असे नाव पडले. बटालियनच्या परेडमुळे त्यास ‘मरिन ड्राइव्ह’ असे म्हणत असावेत. ब्रिटिश सरकारने गिरगाव चौपाटी ते चर्चगेट असा कोस्टल रोड तयार करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार त्या रस्त्याचे काम १८ डिसेंबर १९१५ साली पीडब्ल्यूडी इंजिनीयर केनेडी यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले होते. त्यास १८ डिसेंबर २०१५ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली, ते मफतलाल तलावाच्या प्रवेशद्वारावरील दगडी दिपस्तंभावर कोरलेल्या माहितीवरून कळते. ‘मरीन ड्राइव्ह’च्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षें लागली. केनेडी यांच्या निधनानंतर त्या रस्त्याला ‘केनेडी सी-फेस’ असे नाव देण्यात आले होते. ती त्या रस्त्याची पहिली ओळख त्यानंतर त्या रस्त्याचे, ‘सुभाषचंद्र बोस मार्ग’ असे नामांतर झाले. तो रस्ता आज ‘मरीन ड्राइव्ह’ याच नावाने जगभर प्रसिद्ध आहे. त्या रस्त्याची लांबी ४.३ किलोमीटर आहे. तो रस्ता व समुद्राकाठी बांधलेला त्याचा कठडा, टाटा थियटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एनसीपीए’पर्यंत थांबतो. भारतीय कला, संगीत, नृत्य व संस्कृती यांचे जतन करणारी ‘एनसीपीए’ची वास्तू आधुनिक वास्तूशास्राचा अजोड नमूना आहे. त्या इमारतीचे आराखडे आधुनिक वास्तूशास्त्राचे प्रणेते, जगप्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्ट फिलिप जॉन्सन यांनी तयार केलेले आहेत.\n‘मरीन ड्राइव्ह’च्या रस्त्याला लागून बांधलेल्या ‘आर्ट डेको’ इमारती आणि सहा पदरी रस्ता, त्या रस्त्याला लागून असलेली मोकळी जागा व त्या जागेलगत बांधलेला कठडा ही कल्पक संकल्पना वाखाणण्याजोगी आहे. त्याच रस्त्याच्या एका टोकाला राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी, नगरसेवक व अती श्रीमंत व्यक्ती यांचे बंगले, निवासस्थाने आहेत. ते आणि समाजातील सर्व स्तरातील लोक कोठल्या ना कोठल्या कारणाने त्या रस्त्याला भेट देतात. रस्त्यावरून जात येत असताना, त्या कलासौंदर्यपूर्ण परिसराचा आनंद घेतात.\nरस्त्याला लागून असलेल्या कठड्याच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला मोकळेपणाने फिरता येईल अशी विस्तीर्ण जागा आहे. त्या शेजारी सहा पदरी दुहेरी रस्ता आहे.\nरस्त्याच्या दुसऱ्या बाजूला १९२० ते १९४० सालात प्रसिद्ध असलेल्या ‘आर्ट डेको’ शैलीतील इमारतींचे संकुल आहे. त्या प्रकारच्या इमारती असलेले जगातील पहिले शहर अमेरिकेतील मियामी हे होय. त्यानंतर मुंबई हे दुसरे शहर असावे. त्या काळातील सर्व श्रीमंतांना त्यांची इमारत ‘आर्ट डेको’ शैलीत असावी असे वाटत असे. त्या इमारतींपैकी जवळपास सर्व इमारती भारतीय वास्तूविशारदांनीच डिझाइन केलेल्या आहेत. त्यात वास्तूविशारद जी.बी. म्हात्रे यांचा वाटा मोठा आहे त्या समूहातील अनेक इमारती वेगवेगळ्या वास्तूविशारदांनी डिझाइन केल्या आहेत. सर्व वास्तूविशारदांनी ‘आर्ट डेको’ शैलीचाच वापर करून त्या परिसराची शान कायम ठेवण्यात स्वत:चे कौशल्य दाखवून दिले आहे. त्यामुळेच तो परिसर सर्वांच्या पसंतीस उतरतो. त्या इमारती पाहताना, ‘शैलीविना वर्तमान इमारतींची भविष्यातील ओळख काय असणार आहे त्या समूहातील अनेक इमारती वेगवेगळ्या वास्तूविशारदांनी डिझाइन केल्या आहेत. सर्व वास्तूविशारदांनी ‘आर्ट डेको’ शैलीचाच वापर करून त्या परिसराची शान कायम ठेवण्यात स्वत:चे कौशल्य दाखवून दिले आहे. त्यामुळेच तो परिसर सर्वांच्या पसंतीस उतरतो. त्या इमारती पाहताना, ‘शैलीविना वर्तमान इमारतींची भविष्यातील ओळख काय असणार आहे’ असा प्रश्न मनात उभा राहतो.\n‘आर्ट डेको’ या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे बाह्य स्वरूपातील सर्वात महत्त्वाचे घटक नजरेत भरतात, ते असे –\n१. हलक्या व मुलायम रंगातील समान उंचीच्या इमारती.\n२. प्रत्येक मजल्यावर प्रशस्त बाल्कनी व त्यांची एक गोलाकार बाजू.\n३. खिडक्यांना संरक्षणासाठी लावलेले पण बटबटीतपणा जाणवू न देणारे नक्षीदार लोखंडी ग्रील.\n४. मध्यवर्ती जिन्याच्या बाह्य पृष्ठभागावरील खिडक्या व गच्चीवरील भागाचे कलात्मक असे मनाला मोहित करणारे आकृतिबंध.\nत्या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यास लागून बांधलेला कठडा. समुद्राच्या हळुवार किंवा रौद्र लाटा थोपवत पहुडलेले अनगिनत टेट्रापॉड व तेथे येणारे असंख्य पाहुणे हेच या कठड्याचे मित्र तेथे येणाऱ्यांना टेट्रापॉडवर आदळणाऱ्या लाटांच्या नादात अडकवून ठेवणारा, ऊन, ओलेपणा व थंडावा जाणवू न देणारा तो कठडाच सर्वांना त्यांचा स्वत:चा वाटतो. ‘मरीन ड्राइव्ह’ ही त्या परिसरात येणाऱ्या असंख्य पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता असलेली एकमेव जागा असावी. मी त्या कठड्यावर बसून नजीकच्या प्रत्येक इमारतीच्या ‘आर्ट डेको’ शैलीचे बारकाव्याने निरीक्षण करणे व सूर्यास्ताच्या रंगछटा न्याहाळणे हा छंद अनेक वर्षांपासून जपला आहे. मला त्या आनंदमय सौंदर्यपूर्ण ठेव्याचा साक्षीदार असल्याचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे.\nत्या परिसराची गंमत खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती सूर्यास्तावेळी आणि त्यानंतर असंख्य दिव्यांनी झळाळून निघणाऱ्या पिवळ्या रंगातील रोषणाईत आणि त्यानंतर असंख्य दिव्यांनी झळाळून निघणाऱ्या पिवळ्या रंगातील रोषणाईत अशा ठिकाणांवर पांढरे दिवे नकोत व पिवळे दिवे पुनर्संचयित का करायला हवेत ते कला सौंदर्यानुभवाच्या निकषांवर समजून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. कारण ते निकषच माणसाच्या जीवनातील आनंद व उत्साह वाढवत असतात. मरीन ड्राइव्हवरील पिवळ्या प्रकाशामुळे समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागावर साकारलेल्या दिव्यांच्या प्रतिबिंबाकडे लक्षपूर्वक पाहिल्यास, पिवळा रंग किती सुंदर व स्वागतशील आहे ते जाणवते.\nसूर्यास्ताच्या संधीप्रकाशातील फिकट पिवळा रंग जेव्हा स्वैरावस्थेत पहुडलेल्या सिमेंट काँक्रिटच्या टेट्रापॉडवर विसावतो, तेव्हा त्या रंगछटांची, धीम्या गतीत होणारी नैसर्गिक स्थित्यंतराची किमया भान हरखून टाकणारी असते. जोडीला समुद्राच्या पाण्याचा निळा रंग थंड प्रकृतीची प्रचिती देतो. संध्याकाळ उतरणीस लागते तसतसा समुद्रकिनाऱ्यास लागून ठेवलेल्या टेट्रापॉडच्या विविध आकारांवर स्थिरावणारा फिकट पिवळा रंग गूढ होत जातो. मग तो किंचितसा काळपट हलका तांबूस रंग धारण करतो. तेव्हा करड्या रंगाच्या कठड्यावर मावळत्या सूर्याला छद्मीपणाने निरोप देत रेंगाळणाऱ्या प्रकाशकिरणांचे कवडसे बघण्याचा आनंद प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळतो. ती मुंबईकरांना मिळालेली एक मानवी आणि नैसर्गिक अशी दुहेरी देणगी आहे.\n‘मरीन ड्राइव्ह’वर दिवेलागण झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यालगतचा भूभाग राणीच्या चंद्रहाराप्रमाणे दिसतो. म्हणूनच त्याला ‘क्विन्स नेकलेस’ अशी उपाधी मिळाली. पिवळ्या सोनेरी प्रकाशात उजळून निघणारा तो परिसर सर्व मुंबईकरांना अभिमान वाटण्याइतपत सुंदर आहे. ‘मरीन ड्राइव्ह’चा तो सौंदर्यानुभव विविध आकार, पोत व रंगांतून तयार होत असतो. तो मुंबईकरांप्रमाणे देशविदेशातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी अद्भुत, अनमोल व दुर्मीळ असा ठेवा आहे. अशा जागा शहराचा ‘चेहरा’ म्हणून ओळखल्या जातात. त्याकरता त्यांच्या निर्मात्यांच्या अंगी दूरदृष्टी व कला-संवेदन सौंदर्यानुभव असावा लागतो. कला-संवेदन सौंदर्याचा वारसा दिल्ली शहराच्या रूपाने सर एडविन् ल्युटेन या ब्रिटिश आर्किटेक्टने दिला आहे हे भारतीयांचे भाग्यच म्हणावे लागेल.\nअसे म्हणतात, ब्रिटिशांना मुंबईला लंडन शहराचे रूप द्यायचे होते. बॅलार्ड पियरच्या परिसरात त्या प्रयत्नांच्या छटा आजही दिसतात. पण वर्तमान मुंबईची खरी ओळख मरीन ड्राइव्ह व आजुबाजूच्या परिसरातच दडलेली आहे.\nमुंबईत येणा-या पाहुण्यांना दाखवण्याजोगे अप्रतिम ठिकाण.\nमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख\nसंदर्भ: मरीन ड्राइव्ह, मरीन लाइन्स, पर्यटन स्‍थळे\nदेवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, देवपूर गाव, पानिपतची लढाई, समाधी, राणेखान, महादजी शिंदे\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्‍थळे\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: गुहा, पर्यटन स्‍थळे\n‘समर्थ दर्शन’ थीम पार्क\nसंदर्भ: महाराष्ट्रातील संत, महाराष्‍ट्रातील मंदिरे, पुतळा, पर्यटन स्‍थळे, थीम पार्क\nसंदर्भ: मानगड किल्‍ला, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: पर्यटन स्‍थळे, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/narendra-modi-fasting-navratra/", "date_download": "2018-08-14T22:53:30Z", "digest": "sha1:7MCV6ELXUV7KY3TJ5HY7QUBBTILNK4SV", "length": 7476, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "असा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राचा उपवास | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअसा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राचा उपवास\nआजपासून देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत. नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्र उपवास करत आहेत.\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nआजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपेल, त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल. नवरात्रौत्सवाच्या काळात दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. आज घटस्थापन झाल्यानंतर दुर्गेचे पहिले रूप असणाऱ्या शैलपुत्री देवीची उपासना केली जाईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात ते फक्त पाणीच पितात. इतके कडक उपवास असूनही ते कामाचा व्याप कसा सांभाळतात, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडतो. मात्र, मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही,नवरात्र संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करतील.\nनवरात्राच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह राज्यभरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवरात्रौत्सवात मंडळे तसेच गरबा आयोजन करणाऱ्यांना ध्वनिवर्धकासंदर्भात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे सांगण्यात आलेले आहे.\n← अबब …राम रहिमच्या ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये मी सांगेन तीच हेअरस्टाइल नाहीतर चेहरा विद्रुप करण्यात येईल →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1176", "date_download": "2018-08-14T23:46:37Z", "digest": "sha1:L2SC6MYHGWSWHQKPNXIXAJJQI6TLVOUB", "length": 25376, "nlines": 133, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दीपावली | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदिवाळी आणि करुणरम्य संस्कृती\nतमाम महाराष्ट्रातील परस्परविरोधी (आणि परस्पर पूरकही) विचारांच्या लोकांचे विराट सांस्कृतिक संमेलन जर कोठे पाहण्यास मिळत असेल तर ते फक्त मराठी दिवाळी अंकांमध्ये) विचारांच्या लोकांचे विराट सांस्कृतिक संमेलन जर कोठे पाहण्यास मिळत असेल तर ते फक्त मराठी दिवाळी अंकांमध्ये साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब या उक्तीचा दिवाळी अंकांच्या संमिश्र भट्टीत अचूक प्रत्यय येतो. दिवाळी अंकांतील याच समाजदर्शनाचा अर्थ असाही होऊ शकतो, की दिवाळी हा सण महाराष्ट्रातील पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांच्या समर्थकांस मान्य आहे साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब या उक्तीचा दिवाळी अंकांच्या संमिश्र भट्टीत अचूक प्रत्यय येतो. दिवाळी अंकांतील याच समाजदर्शनाचा अर्थ असाही होऊ शकतो, की दिवाळी हा सण महाराष्ट्रातील पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांच्या समर्थकांस मान्य आहे म्हणून दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मराठी संस्कृतीकडे सहजपणे (चिकित्सकपणे नव्हे) टाकलेला हा एक दृष्टिक्षेप –\nशिकले-सवरलेले, उच्च अभिरुचीसंपन्न मराठी लोक दिवाळी साजरी करताना दिसतात; मात्र नरक चतुर्दशीला आंघोळ का करतात नरकासुराला मारल्याचा आनंद कारंटासारखे फळ पायांनी चिरडून साजरा का करतात नरकासुराला मारल्याचा आनंद कारंटासारखे फळ पायांनी चिरडून साजरा का करतात लक्ष्मीपूजन, बलिप्रतिप्रदा... सगळे यथाविधी पार पाडतात. ‘इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे’ असे म्हणून बळीराजाचे पूजन करतात. मात्र, तेच लोक नरकासुराला का मारले लक्ष्मीपूजन, बलिप्रतिप्रदा... सगळे यथाविधी पार पाडतात. ‘इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे’ असे म्हणून बळीराजाचे पूजन करतात. मात्र, तेच लोक नरकासुराला का मारले बळीराजाला का आणि कोणी मारले बळीराजाला का आणि कोणी मारले हा विचार करताना दिसत नाहीत. बहुतांश भारतीय सण कोणाच्या तरी हत्येशी संबंधित आहेत.\nदिवाळी अंक आणि आपण\nदिवाळी दरवर्षी आली, की मराठी लोकांना तीन गोष्टी हमखास आठवतात - दिवाळी फराळ, फटाके आणि दिवाळी अंक फराळाचा अनुस्युत भाग असतो अभ्यंगस्नानाचा. टीव्हीवरील जाहिरातीतून तेच ध्वनित होते. ‘दिवाळी आली मोती स्नानाची (साबणाची) वेळ झाली’ अशी जी जाहिरात गेली दोन-तीन वर्षें दिवाळीआधी सतत दाखवतात, ती पाहताना प्रेक्षक सुखावतो. त्याच्या अभ्यंगस्नानाच्या स्मृती जाग्या होतात. पण ते क्षणिक, परंतु लगेच बुद्धीला प्रश्न पडतो - हा मोती साबण वर्षभर कोठे असतो फराळाचा अनुस्युत भाग असतो अभ्यंगस्नानाचा. टीव्हीवरील जाहिरातीतून तेच ध्वनित होते. ‘दिवाळी आली मोती स्नानाची (साबणाची) वेळ झाली’ अशी जी जाहिरात गेली दोन-तीन वर्षें दिवाळीआधी सतत दाखवतात, ती पाहताना प्रेक्षक सुखावतो. त्याच्या अभ्यंगस्नानाच्या स्मृती जाग्या होतात. पण ते क्षणिक, परंतु लगेच बुद्धीला प्रश्न पडतो - हा मोती साबण वर्षभर कोठे असतो पण जुन्या काळचे ते अभ्यंगस्नान हरवले आहे. पहाटे उठणे, अग्नीवर पाणी तापवणे, फळ पायाखाली फोडणे... दुस-या बाजूला उत्तमोत्तम शांपू सध्या रोजच्या स्नानाला असू शकतात.\nफटाके विशेषतः मुलांच्या आनंदासाठी असतात- तो आनंदही प्रदूषणामुळे बाद झाला आहे. मुलांच्या आनंदासाठी किती शेकडो साधने आणि खेळ निघाले आहेत. फराळाचे पदार्थ माणसाच्या जिव्हेच्या (जिभेच्या) वेगवेगळ्या चवींना आकृष्ट करतात. तेही बाजारात बारमाही उपलब्ध असतात. त्यामुळे त्यातील ‘चार्म’ संपलेला आहे. राजाच्या घरी रोजची दिवाळी, तशी बहुसंख्य समाजाची अवस्था झाली आहे. तरीसुद्धा दिवाळीच्या वेळी पावसाळा संपलेला असतो. सृष्टीमधील वातावरण प्रसन्न असते. पिके तयार झालेली असतात. अशा वातावरणात येणारी दिवाळी लहानथोरांपासून सर्वांना अजूनही आनंदच देते.\nअंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे. आयुर्वेदात अभ्‍यंगाला महत्त्वाचे स्‍थान आहे. दिवाळीतील नरक चतुर्दशी दिवशी अभ्‍यंगस्‍नान करण्‍याची परंपरा आहे. दिवाळीच्‍या सुमारास भारतात थंडी सुरू होते. त्‍या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्‍यक ठरते. त्‍याकरता अभ्‍यंगस्‍नानाचा आणि त्‍यात वापरल्‍या जाणा-या उटण्‍याचा फायदा होतो.\nबलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.\nकार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो. भाऊबीज हा सण दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; वस्तुत: तो एक वेगळा सण आहे.\nद्वितियेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या (चंद्राच्‍या) कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भावना आहे.\nपुराणातल्‍या कथेप्रमाणे त्या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला. म्हणून त्‍या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही संबोधले जाते. त्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे; सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले आहे.\nभाऊबिजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत, त्यांतील दोन कथा पुढीलप्रमाणे –\nआश्विन अमावास्या हा लक्ष्मीपूजनाचा दिवस मानला जातो. तो दिवाळी सणातील एक दिवस. त्‍या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन घालावे आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता व कुबेर यांची पूजा करावी, असा त्या दिवसाचा विधी आहे. त्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्यांच्या प्रीत्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वत:च्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी व सर्वत्र दिवे लावावे, असे सांगितले आहे.\nकेवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी ती आठ रूपे होत.\nआश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्‍या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्‍यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्‍यामागची कल्‍पना आहे. अभ्यंगस्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या सर्वांगाला तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात.\nआश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून, दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस ठेवल्यास अपमृत्यू टळतो अशी भावना आहे. धनत्रयोदशीला घरातील सोने-नाणे व अलंकार स्वच्छ करून नीट ठेवतात. उपवास करून विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग व द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात. या दिवशी अखंड दीप लावून, पायसाचा नैवेद्य तयार करून यथाशक्ती परोपकार, दानधर्म करण्‍याची पद्धत आहे. धनत्रयोदशीला वस्त्रालंकारांची खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्यां व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे –\nदीपावली - सण प्रकाशाचा\nदीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.\nसर्वपरिचित लोकश्रद्धा अशी, की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसांत. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने दीपोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून तो उत्सव दर वर्षी साजरा करण्यात येतो.\nदीपावली या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळात झाला असेही म्हणतात. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी व तीन यज्ञांचे एकीककरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा असेही मानले जाते. पार्वण पाकयज्ञ हा पितरांसाठी असे; आश्वयुजी हा इंद्र व कृषिदेवता सीता यांच्यासाठी असे आणि आग्रहायणी हा संवत्सरसमाप्तीचा योग असे.\nवसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.\nभारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.\nआश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –\nतत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |\nमातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||\nअर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hong-kong-open-p-v-sindhu-won-first-round/", "date_download": "2018-08-14T23:07:31Z", "digest": "sha1:GEREGBCFDUG32Y3GSNUJH4ZFW4FIWTXV", "length": 6164, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूची विजयी सलामी -", "raw_content": "\nहाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूची विजयी सलामी\nहाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूची विजयी सलामी\nसध्या सुरु असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. तिने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हाँग काँगच्याच यौत इ लेऊंगला पराभूत केले.\nऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधू आणि १७ वर्षीय यौत इ लेऊंगमध्ये २३ मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये सिंधूला लेऊंगने चांगली लढत दिली होती. परंतु सिंधूने आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सेट २१-१८ अश्या फरकाने जिंकून सामन्यात आघाडी मिळवली.\nदुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने लेऊंगला कोणतीही संधी न देता सेट २१-१० अश्या फरकाने जिंकून सामनाही जिंकला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सिंधूने आता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-budget-meeting-corporator-106049", "date_download": "2018-08-14T23:38:56Z", "digest": "sha1:6MNLIZ6PWTGLC4R7TKJWNY4DTZPVJCZU", "length": 9459, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news budget meeting corporator नगरच्या अर्थसंकल्पी महासभेस 38 नगरसेवकांची दांडी | eSakal", "raw_content": "\nनगरच्या अर्थसंकल्पी महासभेस 38 नगरसेवकांची दांडी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nनगर - महापालिकेची अर्थसंकल्पी महासभा आज गणसंख्येअभावी 25 मिनिटे खोळंबली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आरीफ शेख व भाजप नगरसेविका मालन ढोणे सभागृहात उशिरा आल्यानंतर गणसंख्येचा 25चा आकडा पूर्ण झाल्यनंतर सभेला प्रारंभ झाला; मात्र 72 पैकी 38 नगरसेवक सभागृहाकडे फिरकलेही नाहीत. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता अर्थसंकल्पी महासभा बोलावली होती. तथापि, सभागृहात पावणेअकरा वाजेपर्यंत मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. त्यावर कैलास गिरवले यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यावर थोडा वेळ वाट पाहण्याची भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर 10 वाजून 53 मिनिटांनी आणखी दोघे जण आल्यानंतर गणंसख्या पूर्ण झाली.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-404.html", "date_download": "2018-08-14T23:40:42Z", "digest": "sha1:KVNTNU5VG3BCZNMNSH63UM6COLU5QMTR", "length": 4705, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Cultural News गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात.\nगुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गुरुनानक देवजी यांच्या 548 व्या जयंती निमित्त शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nगुरुनानक देवजींच्या जयघोषात महिला व पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दयासिंगजी येथून या मोटारसायकल रॅलाचे प्रारंभ झाले. रॅलीमध्ये गुरुनान देवजी यांचे भव्य तैलचित्र अग्रभागी होते. शहराच्या प्रमुख मार्गावरुन रॅलीचे मार्गक्रमन होवून, गुरुद्वारा येथे रॅलीचा समारोप झाला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nगुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, November 04, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-08-14T22:57:07Z", "digest": "sha1:XCFHC3WVQUSLBBLMFQWZHQUZH22W2PPZ", "length": 17539, "nlines": 81, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "उद्धव ठाकरे | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: उद्धव ठाकरे\nअमित शहांच्या स्वागताची ‘ अशी ‘ तयारी मातोश्रीवर आहे सुरु\nभाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या भेटीबद्दल अद्याप दोन्ही पक्षांकडून जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून या भेटीबाबत अनिश्चितता बाळगत चर्चेत राहण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे . पोटनिवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपाला आता मित्रपक्षांची गरज भासू लागली असून त्यांचे महत्व पटू… Read More »\nपालघरच्या पराभवाबद्दल शिवसेनेचे काय आहे म्हणणे : सामनातून भावना व्यक्त\nआमच्यासाठी निकाल म्हणजे २०१९ चा आमच्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे असे शिवसेनेने म्हटले आहे . आजच्या संपादकीय मधून भाजप, निवडणूक अयोग्य आणि पोलीस यंत्रणा यांच्यावर देखील शिवसेनने टीका केली असून विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो आणि शिवसेना समाधानी आहे. अशा शब्दात भाजपच्या विजयावर… Read More »\nयोगी आदित्यनाथ याचे चपलेने थोबाड फोडले पाहिजे :का म्हणाले उद्धव ठाकरे पहा व्हिडिओ \nसत्तेत आल्यापासून भाजपचा अहंकार वाढला असून भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील आता भाजपचा अहंकार मोठ्या प्रमाणात खटकू लागलेला आहे . पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवले . त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालासोपाऱ्यात सभा घेतली होती… Read More »\nनाव शिवरायांचे काम अफझलखानाचे वि. मर्दासारखे लढा फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नालासोपाऱ्यात तर योगी आदित्यनाथ यांनी विरारमध्ये प्रचार सभा घेऊन एकमेकांविरोधात घणाघाती टीका करत प्रचारात आणखीच रंगत आणली आहे. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: karnataka election, shivsena in karnataka, उद्धव ठाकरे, भाजप, योगी आदित्यनाथ, शिवसेना\nशिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले \nकर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिला, काँग्रेस दुसरा तर जेडीएस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. पण या तीन पक्षांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे बहुतांश पानिपत झाले आहे . शिवसेनेने देखील आपले तब्बल ३७ उमेदवार उभे केले होते . कर्नाटकात आपलं नशीब आजमावू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना, बिहारमधल्या जेडीयू आणि दिल्लीतील आप… Read More »\nतीन वर्षांतील राष्ट्रभक्तीच्या नगदी पीकास हमीभाव मिळणार की नाही \nआजच्या सामनामधून सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय नुकताच दिला होता,त्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या भूमिकेवरून पलटी का मारते असे देखील विचारले आहे . आपल्याला हवे ते न्यायालयाकडून बदवून घेण्याची वदवून घेण्याचा नवा पायंडाही पडला आहे. न्यायालये देखील सरकारच्या भूमिकेत शिरली आहेत, असा देखील टोमणा… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, मराठी, महाराष्ट्र, शिवसेना, संजय राउत\nउद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स : ‘ हे ‘ आहे प्रकरण\nकोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मराठा क्रांती मूक मोर्चा काढला. अत्यंत शांत व नियोजनबद्ध असे मराठा क्रांती मूक मोर्चा चे स्वरूप होते. कोणत्याही राजकीय पक्षाविना मराठा समाज एकत्र आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन सुद्धा कोणतीही हिंसा न घडणारा हा मोर्चा पुढे शांततामय आंदोलनाचे एक प्रतीक बनला. मात्र , शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रामध्ये श्रीनिवास प्रभुदेसाई… Read More »\nCategory: कोल्हापूर महाराष्ट्र Tags: उद्धव ठाकरे, मराठा क्रांती मूक मोर्चा, संजय राऊत\nउद्धव ठाकरे वांद्र्याचे बॉस, राहुल गांधी पप्पू तर थापा मारणारे फेकू का नको \nआजच्या दैनिक सामनामधून शिवसेनेने नेहमीप्रमाणे भाजप व मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे . उद्धव ठाकरे यांना वांद्र्याचा बॉस म्हटलेलं चालत, राहुल गांधी यांना पप्पू म्हटलेलं चालत तर थापा मारणाऱ्याना फेकू म्हटलेलं का चालू नये असा प्रशा विचारत ही खरेच लोकशाही आहे का असा प्रशा विचारत ही खरेच लोकशाही आहे का एकवेळ घोषित आणीबाणी परवडेल पण अघोषित अशी आणीबाणी आणि मुस्कटदाबी किती… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, महाराष्ट्र शिवसेना, शिवसेना, शिवसेना भाजप वाद, संजय राउत, सामना संपादकीय\nमुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का \nशिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . मात्र हे सगळे बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मातोश्री, मातोश्री 2 टीडीआर, मुंबई\nआणि ‘ अशा ‘ रीतीने भाजपच्या समोर शिवसेनेची सपशेल माघार\nकाल फेरीवाला सन्मान मोर्चा मनसे च्या आक्रमकपणामुळे काही यशस्वी होऊ शकला नाही. मराठी माणूस आणि त्याचा कैवार घेणारी शिवसेना मात्र ह्या मोर्चाला विरोध करायचे सोडून भाजपच्या नेत्यांवर घोटाळ्यांची पुस्तिका बनवण्यात व्यस्त असल्याची लोकांची प्रतिक्रिया होती. ‘निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना काल दिले .भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजप, भाजप घोटाळा पुस्तिका, भाजप मंत्री घोटाळा पुस्तिका शिवसेना, शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/indian-news/", "date_download": "2018-08-14T22:56:56Z", "digest": "sha1:KSWU2TMGHUI77EPOGQFUULBJBX5D47OI", "length": 13806, "nlines": 72, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "indian news | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n१७ किमीनंतर बायको कारमध्ये नसल्याचं आलं लक्षात, आपल्यासोबत देखील ‘ असे ‘ घडू शकते\nओडिशामध्ये एका ३० वर्षीय महिलेला सहा जणांनी पळवून नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे पीडित महिला आपल्या पती आणि मुलीसोबत कारने प्रवास करत असताना चुकून रस्त्यावरच राहिली होती. जवळपास १७ किमी कार चालवल्यानंतर आपली पत्नी कारमध्ये नसल्याचं पतीच्या लक्षात आलं आणि त्यांनी परत पाठीमागे फिरून शोध सुरु केला . अखेर ती महिला रविवारी संध्याकाळी… Read More »\nचक्क बदला म्हणून तो सापाला चावला पण … : पुढे काय झाले \nआजपर्यंत आपण साप माणसाला चावला असे अनेक किस्से ऐकले असतील मात्र ही बातमी याच्या उलट आहे .इथे सापाने दंश केला असा संशय एका माणसाला आला होता. त्याचा बदल म्हणून माणूसाने साप धरला व त्याचा चावा घेतला . मात्र ह्या चाव्यानंतर त्याला चक्कर आली आणि दवाखान्यामध्ये दाखल करावे लागले. उत्तर प्रदेश मधील हरदोई इथे ही आगळी… Read More »\nरामदेव बाबांना भेटणं ही एक चूकच होती :प्रणव मुखर्जी\nवर्ष २०११ मध्ये यूपीए २ च्या कार्यकाळात रामदेव बाबा आंदोलन करणार होते मात्र त्याआधी विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेणे आपली चूक होती, अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात दिली. यूपीए २ च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. रामदेव बाबा आंदोलन करणार म्हटल्यामुळे,प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे… Read More »\nCategory: देश महाराष्ट्र Tags: india news, indian news, कपिल सिब्बल, प्रणव मुखर्जी, रामदेव बाबा\nमोदींची हुकूमशहा किम जोंग ऊनशी तुलना करणारे ‘ हे ‘ वादग्रस्त पोस्टर व्यापाऱ्यांना भोवले\nलोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत अन भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र एखाद्याबद्दल एकदम खालच्या पातळीमध्ये होर्डिंग लावणे किंवा त्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकणे हे देखील तितकेच निंदनीय आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्याबद्दल हा दुर्दैवी प्रकार घडला आहे . एका बाजूला दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता यावी म्हणून करोडो व्यापाऱ्यांचा रोष पत्करून जी.सी.टी. आणला खरा पण कागदी फेर फार करून… Read More »\nगुरमीत बाबा आणि हनिप्रीतच्या पापांचा पर्दाफाश करणारी ‘ ही ‘ वस्तू पोलिसांच्या ताब्यात\nबाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतची जिल्हा न्यायालयाकडून सुखदीप कौर सोबतच 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . हनीप्रीत पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे देखील समोर आलेले आहे . यापुढे हनीप्रीत आणि सुखदीप अंबाला कारागृहात बंद असणार आहे. हनीप्रीतकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना कोणताही लॅपटॉप… Read More »\nदेशभरात गाजलेल्या आरुषी हत्याकांडावर अखेर न्यायालयाचा ‘ हा ‘ आला निर्णय\nआरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.मात्र आज आरुषी हत्याकांड प्रकारामध्ये अलाहाबाद हाय कोर्टाने आज आपला निर्णय देत डॉक्टर राजेश आणि नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तलवार… Read More »\nरेल्वे अधिकाऱ्यांची ३६ वर्षे जुनी सरंजामी बाबूगिरी होणार बंद : मंत्रालयाने दिला ‘ हा ‘ स्पष्ट आदेश\nआम आदमी जीव मुठीत धरून प्रवास करत असताना रेल्वे अधिकाऱ्यांची बाबूगिरी यापुढे चालणार नाही . रेल्वेची ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिका-यांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी पद्धत मोडीस काढण्याचे सांगण्यात आले आहे . रेल्वेच्या ३६ वर्षे जुन्या ‘प्रोटोकॉल’नुसार रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या भेटीच्या… Read More »\nजीएसटी मध्ये होऊ शकतात ‘ हे ‘महत्वाचे बदल : मार्केट उठाव घेणार का \nजीएसटी अजूनही लोकांना ठीकठाक कळलेला नाही ..त्यामुळे व्यवहार होण्यास अडचणी येत असून पैशाचा फ्लो बंद असल्या कारणाने मार्केट थंड आहे . मात्र आता जीएसटी मध्ये महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो . बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटीसाठी नेमण्यात आलेल्या मंत्रीगटाचे सदस्य सुशील मोदी यांनी तसे संकेत दिले… Read More »\nCategory: औरंगाबाद कोल्हापूर देश नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई Tags: changes in gst, GST, indian news, news marathi\nधक्कादायक: ३० वर्षे आर्मीत काम केल्यावर नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ\nआयुष्याची तब्बल ३० वर्षे देशासाठी खर्च करून सेवानिवृत्त झालेल्या एक माजी सैनिकाला भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लढावे लागते आहे . आसाम पोलिसांनी ह्या सैनिकांवर एफ.आय.आर. नोंदवून आपण बांगलादेशी घुसखोर नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी टाकली आहे . ह्या धक्कादायक घटनेवर समाजाच्या सर्वच थरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . मोहम्मद अजमल हक असे ह्या… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://venusahitya.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:11:25Z", "digest": "sha1:6ABA7ZA7TP5NXRG5Q4QHFSU2E65GKGWZ", "length": 17875, "nlines": 148, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : दिल से...", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघतात....\nदूर कुठे निपचीत पडल्या वाटेवर, वाळल्या पानांचा सडा असतो आणि कुणी एकाकी जीव स्वत:च्या तंद्रीत ती पानं तुडवत निघतो, रस्ताभर पानं चुरचूरत राहतात....\nटळटळीत उन्हातला सूर्य तळपत राहतो...\nअसे अनेक ऋतू येत जातात,\nएक एक पान नव्यान येतं. उमलतं. वठतं. गळून जातं.\nअसं प्रत्येक पान एक हृदय मानलं तर\nवठलेलं, गळून गेलेलं पान, एक हृदय\nत्याने पाहिलेले, भोगलेले, अनुभवलेले ऋतू त्याच्या करडेपणात स्पष्ट दिसतात.\nत्याचं आक्रसलेलं कोरडं शरीर अशा अनेक ऋतूंची कहाणी सांगत कधी पायाखाली येतं\nअशाच एखाद्या ग्रीष्मातल्या शांत संध्याकाळी, भरार वारा सुटला असेल.\nउनाड खोड्या करत मुक्त बागडला असेल..\nथेट शिरला असेल एखाद्या नाजूक सूबक घरात. टेबलावरती लेखणीखाली ठेवलेलं एक वहीचं पान फडफडवून गेला असेल...\nआणि साद घातली असेल अगदी, अगदी दिल से...\nत्या सादेला प्रतिसाद देत शुभ्र पांढर्‍या वस्त्रातल्या गुल़झार लेखणीतून, उमटले असतील घनघोर शब्द\n\"वो पत्ते दिल दिल थे, वो दिल थे, दिल दिल थे \"\nसारी वठली पानं भरभर बोलती झाली असतील.\nशब्दाशब्दांतून 'गुलझार' उमटली असतील \nते वहीचं फडफणारं पान, आता ह्या शब्दांचा साज लेऊन अनमोल झालेलं\nह्या मूळात दैवी झालेल्या पानाला भेटला असावा, ए. आर. रेहमान\nआणि त्या संगीतसूर्याच्या नजरेतला पारा, कवितेच्या बोलांनी पार विरघळला असावा, आणि पाझरली असावी एक सुरेख सरगम \"दिल से रे....\"\nहे गाणं संगीतबद्ध करताना जणू रेहमानच्या डोळ्यासमोर असावं एक, जुनाट वठलं झाड एका फार मोठ्या तलावाच्या काठाशी वाकून उभं असलेलं. पान पान गळून गेल्यानंतर, कोरडं- करडं एकटं उभं झाड.\nजगण्याची आसक्ती मागे सारून आता एक एक फांदी पडते आहे, उंचावरून पाण्यात आणि त्या पाण्याच्या आवाजाने उमटवले आहेत संगीताचे तरंग रेहमानच्या मनात, कानात, आत्म्यात ते आहेत तसे वापरून मोकळा झालाय तो..... एक अमूर्त संगीत निर्माण करून वेगळा झालाय तो.\nह्या गाण्यात पाण्यावर फटकारे मारल्यावर उठणारा आवाज त्याने वापरला आहे. तो आवाज हा असा त्याला मिळाला असावा, असं मला वाटत राहतं.\nकेव्हाही मी \"दिल से\"गाणं ऐकते, तेव्हा त्या गाण्याची उत्पत्ती ही अशी झाली असावी असं वाटत रहातं. सूर्य, ऋतू, पानांनी साद घातली असेल आणि गुल़झारजींकडून कविता साकारली असेल,\nत्या शब्दांनी साद घातली असेल आणि रेहमानने मुग्ध मनःस्थितीत सरगम जगापुढे आणली असेल.\nअसंच भेटतं हे गाणं मला.... कडकडून...\nपायाखाली येणारी हृदयं, आणि पाण्याचा चूळ्ळ चुबूक आवाज\nकाटेरी बंधनं आणि कोंडलेली नाती...\nउगवणारा सूर्य... वितळणारा पारा\nपुन्हा उमलणारी नाजूक पानं.. जशी लकलकणारी काळीजं.\nवठणारी पानं... जशी संपलेली नाती,\nपायाखाली येणारी पानं... जशी नात्याची कहाणी सांगत राहणारी तीच काळीजं.\nआणि पाण्यावर उठणारा अखंड निनाद, ह्या सार्‍यांतून अविरत वाहणारं जीवनसंगीत.... आणि न संपणारं ऋतूचक्र\nहे गाणं सुरू होतं एक लयबद्ध इंट्रो घेऊन.\nसुरूवातीचा एक संगीताचा तुकडा: इंट्रो\nपुढे एक संगीताची मेजवानी आहे ह्याची नांदी असते त्यात.\nगुलझार आणि रेहमान, इंडस्ट्रीमधला एक डेडली कोम्बो\nहे गाणं ऐकताना हृदयाची धडधड ऐकू यावी अशी संगीताची रचना आहे, बीट्स आहेत.\nहा इंट्रोच, ह्या गीताचा आत्मा आहे. तो मागेही वाजत राहतो, गाण्याची लय आपल्याला खिळवून टाकते आणि बघता बघता आपणच ऋतूचक्राचा एक भाग होऊन उरतो.\nगाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात जातो.\nपाण्याच्या आवाजावर तरंगत जातो.\nहे गाणं शांत वेळी ऐकावं.\nरेहमानची खास गायकी, त्याने घेतलेले चढ उतार. त्याच्या आवाजाच्या संवेदनावर आपणही हिंदोळे घेतो.\nअगदी उंच स्वरात सुरू झालेला \"दिल से\"आणि \"पिया पिया\"म्हणताना खाली उतरलेला रहेमान....\nह्या गीतातली पुढे मला मजा वाटते ती, अनुपमा आणि अनुराधा ह्यांनी गायलेला कोरस.\nरेहमानच्या हळूवार झालेल्या आवाजाचा मूड सांभाळत, तरल सरगम गायकी\nएक एक कॉम्पोझीशन दैवी उमटतं तेव्हा सारे सूर अगदी रागेंत बसून, आपापल्या जागी डोलून त्या गाण्याला तोलत असतात.... तसा हा कोरस गाण्याची इन्टेन्सिटी अधिक गहिरी करतो..\nमागे चुळ्ळ- चुबूक.. चुळ्ळ- चुबूक..\nएक एक फांदी डोहात पडतेच आहे...\n'दिल है तो फिर दर्द होगा\nदर्द है तो दिल भी होगा,\nमौसम गुजरतेही रहते है\nहे चक्र असंच सुरू रहाणार आहे.\n च्या विवंचनात पडूच नका. हे होत रहाणार...हृदयाचं दु:खाशी, दु:खाचं जगण्याशी नातंच असं आहे. साधंसं तत्वज्ञान देतं.\nदिल से, दिल से, दिल से, दिल से, '\nगाडी भरघाव निघून, ब्रेक लावल्यानंतर वेग कमी होतानाचा जो फील असतो,\nतो रेहमानच्या ह्या ओळीनंतर ह्या चार वेळा 'दिले से' नंतर अ़क्षरशः जाणवतो. गाण्यातंलं डिसलरेशन असच असावं.... सुस्पष्ट जाणवावं.\nखरं तर हे एक प्रेमगीत आहे आणि प्रेमात असताना त्या प्रेमी जीवांची ससेहोलपटही वर्णिली आहे. शाहरूख- मनिषाने ते स्क्रीनवर फार उत्तम सादर केलंय. ह्या कंम्पोझिशनला साजेशी दोघांत इन्टेसिटीही दिसते.\nहे गीत म्हणजे त्या चित्रपटातील परिस्थीती सांगणारं, गीत आहे. त्या दोन प्रेमी जीवांच्या मनाला दोन पानांची उपमा देत, त्यांनी काय काय साहिलंय हे सांगणारं ते गीत असूनही, मला हे ऐकताना त्या चित्रपटातील परिस्थीतीशी ते फारसं जोडता येत नाही. ते एक \"स्डँड अलोन\"म्हणून ऐकण्यात मला जास्त मौज वाटत रहाते.\nएक पान मनात फडफडत राहतं...\nअनेक बोलकी हृदयांची पानं...\nप्रत्येक संपल्या नात्याचं एक पानं\nशिशीरासोबत सर्वत्र गळून चुरचूरताना दिसत राहतात...\nआणि शेवटी एक वावटळ उठते..\nगुलझारजींनी गीत लिहीलेला कागदही त्या वावटळीत भिरभरू लागतो\nवावटळ उंचच उंच जाते.. जात राहते..\nआता धुळीचा भोवरा वगळता काही दिसत नाही...\nवाळक्या झाडाची एक- एक फांदी मात्र डोहात पडत राहते...\nत्या आवाजाचा र्‍हिदम मागे ठेवत ठेवत, अलवार गाणं संपतं तेव्हा दिल से जी दाद उमटते... तेच हे वर्णन... दिल से\n(मित्रांगण त्रैमासिकाच्या दिवाळी 2015 ह्या अंकात प्रकाशित लेख)\nLabels: मला भेटलेली गाणी, ललित\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://homerevise.co.in/category/exam-special-guide/", "date_download": "2018-08-14T23:57:05Z", "digest": "sha1:MQJ65YYHFXQQU6DLDNI6YNBCIB4IAZQ5", "length": 18264, "nlines": 271, "source_domain": "homerevise.co.in", "title": "Exam Special Guide Archives - Home Revise-State Board | CBSC Board | ICSE Board | E-Learning Content | Audio Visual Animated CD", "raw_content": "\nविद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वापरण्यात येणारे ७ उपाय (स्ट्रेटजिज्)\nपालकांपेक्षा ( प्रौढांपेक्षा ) शालेय विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती जास्त आवश्यक असते. मोठे असल्याने रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेले ज्ञान आणि वेगवेगळी कौशल्ये त्यांनी स्वप्रयत्नाने आधीच प्राप्त केलेली असतात. जरी तंत्रज्ञानासारख्या काही क्षेत्रांसाठी ज्ञानाचा आधार वेगाने बदलला जात असला तरीसुध्दा नवीन माहिती ही सर्वसाधारणपणे विशिष्ट अशा गोष्टींशी संबंधित असते ज्यामुळे आपल्या सध्याच्या ज्ञानाचा पाया उभारला जातो. दुसरीकडे, विषयांमध्ये आवड असो अथवा नसो विविध विषयाच्या क्षेत्रांमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर नवीन माहितीसह सतत भडिमार केला जात असतो.त्यात भर म्हणून की काय, प्रत्येक आठवड्याला त्यांनी या विषयांवर प्रभुत्त्व मिळविणे आणि त्यात प्राविण्य मिळविण्याची अपेक्षा केली जाते. यामुळेच शालेय जीवनात यश मिळविण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी स्मरणशक्ती असणे अति आवश्यक असते. विद्यार्थ्यांची अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी खालील सात उपायांमुळे मदत होते : १. वेगवेगळ्या प्रकारच्या आराखड्यांना दिशा द्या : दृकश्राव्य (दृश्य आणि ऐकणे) स्वरूपांमध्ये दाखविलेला मार्ग मुलांना खूप फायदेशीर असतो. या व्यतिरिक्त, त्यांना मिळालेली माहिती त्यांच्या लक्षात आहे आणि मुलांना समजली किंवा नाही हे पडताळुन पाहायचे असेल तर त्यांना सूचविलेल्या मार्गांचे पुन्हा पुन्हा स्मरण करण्यास आणि त्याचा अर्थ समजाविण्यास सांगितले जाऊ शकते. काय करणे आवश्यक आहे याची उदाहरणे देऊन समजावण्याने त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. २. विद्यार्थ्यांना दिलेल्या साहित्याचे अधिक अध्ययन करण्यास शिकविणे : नवीन मिळालेल्या माहितीचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांना ते शिकविण्याची आवश्यकता आहे. मिळालेल्या साहित्याची एकदा तरी त्रुटीमुक्त पुनरावृत्ती करता येण्याएवढी प्रैक्टिस (अभ्यास) त्यांनी नेहमी केली पाहिजे. तथापि, त्या माहितीला पक्के करण्यासाठी एकापेक्षा अधिक त्रुटिमुक्त पुनरावृत्तींची आवश्यकता आहे. 3. विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा (व्हिज्युअल इमेजेस्) आणि इतर बुध्दिमत्ता विकास करण्याच्या उपायांचा उपयोग करण्यास शिकविणे : ज्या शब्दाचे काल्पनिक चित्र उभे करणे (व्हिज्युअलाइझ)सहजशक्य नाही त्या शब्दाच्या समान प्रतिशब्दाचा उपयोग करणे हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचा अजून एक मार्ग आहे उदाहरणार्थ, डोक्याच्या मागील भाग (occipital) किंवा भित्तीय (parietal) ह्या शब्दांचे दृश्य स्वरूपात चित्र उभे करणे कठीण जाते. ज्यांचे दृश्य स्वरूपात चित्र उभे करणे सोपे असते अशा मिळत्याजुळत्या शब्दांमध्ये हे शब्द रूपांतरित केले जाऊ शकतात. अशा प्रकारे, विद्यार्थी अशा शब्दसंग्रहास लक्षात ठेवण्याच्या प्रयत्न करतात जे शब्द प्रत्यक्षात दृश्य प्रतिमांना लक्षात ठेवण्यासाठीचे सूचक असतात, जे नंतर त्या शब्दांची व्याख्या (डेफिनिशन) बनतात. ४. विद्यार्थ्यांना खरेखुरे वाचक बनण्यास शिकवा : अल्पकालीन स्मरणशक्तीची नोंद आणि /किंवा वाचत असतानासाठी लागणारी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी एखादे प्रकरण वाचताना शब्दांना अधोरेखित, ठळक करणे किंवा पुस्तकाच्या बाजूला असलेल्या जागेत ते शब्द लिहून ठेवावे. त्यानंतर ते पुन्हा मागे जाऊन अधोरेखित, ठळक केलेले किंवा मोकळ्या जागेत काय लिहिले आहे ते वाचू शकतात. या माहितीला दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये संघटित करण्यासाठी सुरूवातीचा आराखडा तयार करावा किंवा त्याचे रेखीव संघटन (ग्राफिक ऑर्गनायझर) करावे. ५.\n7. मुख्य बिन्दुओं को Highlight करें (Highlight Main Points): जब भी आप पढ़ाई करने बैठें, तो अपने साथ एक Highlighter Pen हमेशा रखें | अगर आपको कोई महत्वपूर्ण नाम, तिथि, स्थान या वाक्य दिखाई देता है तो तुरंत उसे Highlight कर लीजिये | इस तरह से Revision करते समय आपको काफ़ी मदद मिलेगी | 8.अपना लक्ष्य निर्धारित करें (Decide Your\n1.पढ़ाई के लिए Time Table बनाएं (Make your own Time Table) : जो भी विद्यार्थी सफल होना चाहता है उसके लिए आवश्यक है कि वह पढ़ाई के लिए निर्धारित किये गए समय की एक समय सारणी (Time Table) बनाएं| उस समय सारणी में हर विषय के लिए एक निश्चित समय दे | एक सही Time Table बनाने पर ही आप हर विषय पर सही\nलहान मुलांतील कल्पनाशक्ती (Imagination) आणि सर्जनशीलता (Creativity)कशी वाढवावी \nविद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वापरण्यात येणारे ७ उपाय (स्ट्रेटजिज्)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?id=z1z13151", "date_download": "2018-08-15T00:00:36Z", "digest": "sha1:IBRDCBMKKCDNPR5IWP4O7ZUPGHNCENRP", "length": 8603, "nlines": 232, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Split Second सिम्बियन गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nसिम्बियन खेळ शैली संकिर्ण\nSplit Second सिम्बियन गेम\nप्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा प्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaE63\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Opera\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY: सिम्बियन खेळ आणि ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Split Second गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://venusahitya.blogspot.com/2018/01/bageshree-deshmukh-mind-talk.html", "date_download": "2018-08-14T23:11:00Z", "digest": "sha1:DOI2RGXAD7ERRQIEQHCP3ORGCO3JPYPK", "length": 8931, "nlines": 84, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : तू कधी इतके थर येऊ दिलेस, स्वतःवर?", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nतू कधी इतके थर येऊ दिलेस, स्वतःवर\nएकटेपणाचे, अस्वस्थतेचे पापुद्रे सोलत सोलत गेल्यावर खाली सापडतं बुजून गेलेलं मन.\nकधी त्याने इतके थर येऊ दिले स्वतःवर\nकधी काळी मनाने गुणगुणलेले गीत. \"मेरे हमसफर, मेरे हमसफर, मेरे पास आ. मेरे पास आ. हमे साथ चलना है उम्रभर....\" त्याने दिलेले हे घट्ट अ‍ॅशुरन्स लाथाडून कुणी निघून गेले तेव्हापासून त्याने हे थर दाटू दिले असावेत...\nआपण कोण.. कुणासाठी आपण काय काय करतो\nहे समजून न घेणा-यांमुळे येत गेलेला एकटेपणा.\nआपण जे आहोत. ते सिद्ध करण्याच्या अखंड प्रयत्नात\nअशी अनेक पुटं जगणं देत जातं. आपणही ती बिनबोभाट दाटू देतो.\nजाणिवा जाग्या नसतात तेव्हा साचत जातात हे पापुद्रे .मनावर. आयुष्यावर. झाकून टाकतात आपली नजर. बंद होतं दिसणं आर- पार.\nपण एक क्षण येतोच. एक प्रकाशकिरण घेऊन. जो जुमानत नाही कुठल्याच दॄष्य- अदॄष्य पडद्याला आणि पोचतो मनापर्यंत. खोल. आणि विचारतो त्याला-\n\"तू कधी इतके थर येऊ दिलेस, स्वतःवर\nआणि सुरू होतो आत्मशोधाचा प्रवास . निर्विकारपणे....\nएक एक पापुद्रा सोलताना... तो प्रत्येक पापुद्रा किती व्यर्थ होता. किती खोटा होता. आणि आपण त्याला अवाजवी महत्व देऊन का राखले इतके दिवस असे वाटू लागते. आपण कोण.. हा शोध आपल्यापुरता मर्यादित होतो तेव्हा जगापुढे सिद्ध करण्याचा अट्टहासच संपतो आपोआप गळून पडतात सगळे थर कारण, आता ते आपल्यालेखी फोलपटं होऊन गेलेली असतात. मन अलगद सुटतं नकोशा ओझ्यातून. मोकळं होतं.\nत्याने मोकळा श्वास घेणे, ही आपली गरज आहे. हे कळण्यासाठी तरी, किमान एकदा करावा त्याला हा प्रश्न. प्रेमाने. काळजीने. की बाबा रे \"तू कधी इतके थर, येऊ दिलेस स्वतःवर\nकधी कधी विचारलं जाण्याची वाट पहात सरून जातं आयुष्य. एका प्रश्नाने ते बोलतं होऊ शकतं. त्यालाही झुगारून द्यायचे असतात नकोसे पापुद्रे पण त्याला गरज असते विचारलं जाण्याची...\nशेवटी मनालाच उद्देशून येतील शब्द -\n\"मेरे हमसफर, मेरे हमसफर, मेरे पास आ. मेरे पास आ. हमे साथ चलना है उम्रभर....\"\nLabels: माझं पान, ललित\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-scope-muskmelon-processing-agrowon-maharashtra-8295?tid=127", "date_download": "2018-08-14T23:32:42Z", "digest": "sha1:GHP2KHVNKUDMVJ2L3S2VXVL77WORRPMC", "length": 25436, "nlines": 204, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, scope in muskmelon processing, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...\nडॉ. आर. टी. पाटील\nगुरुवार, 17 मे 2018\nखरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी फळाच्या गराचा उपयोग केला जातो. खरबुजापासून दर्जेदार पदार्थनिर्मितीसाठी योग्यवेळी काढणी, साठवण आणि प्रक्रियेसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.\nखरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी फळाच्या गराचा उपयोग केला जातो. खरबुजापासून दर्जेदार पदार्थनिर्मितीसाठी योग्यवेळी काढणी, साठवण आणि प्रक्रियेसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.\nखरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. या फळात आरोग्यदायी घटक आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात अाहेत. फळाची गुणवत्ता ही त्यातील विद्राव्य घन पदार्थांचे (विशेषत : साखर) प्रमाण यावर अवलंबून असते. पूर्ण पक्व खरबूज फळांत जास्तीत जास्त १५ टक्के विद्राव्य घनपदार्थ असतात. अर्धवट पक्व फळांमध्ये ८ ते १२ टक्के इतके विद्राव्य घन पदार्थ असतात.\nफळातील विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण शेतातच मोजता येते. त्यासाठी सहज हाताळता येईल अशा रिफ्रॅक्टोमीटरचा उपयोग करता येतो. फळातील साखरेचे प्रमाण अधिकाधिक ठेवण्यासाठी वेलीची सुदृढ वाढ होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पिकावर येणाऱ्या कीड, रोग, सूत्रकृमी यांचे तसेच तणांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्‍यक ठरते. त्याशिवाय योग्य खत व पाणी व्यवस्थापन या बाबीही महत्त्वाच्या आहेत.\nफळे काढणीस आल्यानंतर पहिल्या दोन ते तीन तोडण्या एक दिवसाच्या अंतराने केल्या जातात. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवसांपर्यंत दरराेज तोडणी केली जाते.\nदोन तोडण्यांमधील अंतर हे वेलीची सुदृढता, फळांची संख्या, हंगाम व बाजारभाव यांचा अंदाज घेऊन ठरविले जाते.\nतयार रोपांची लागवड आणि प्लॅस्टिक आच्छादन केलेल्या पिकातील फळे ही बियांपासून लागवड केलेल्या पिकापेक्षा ७ ते १४ दिवस लवकर काढणीसाठी येतात.\nपूर्ण पक्व झालेली फळे वेलीपासून अलग होतात. त्यांच्यात साखरेची अत्युच्च पातळी असते.\nपक्वतेनंतर लवकरात लवकर फळे न खाल्‍ल्यास किंवा शीतगृहात न ठेवल्यास त्यांच्यातील साखर व फळांच्या दर्जात वेगाने घट होण्यास सुरवात होते.\nहे स्वादिष्ट फळ आहे. सॅलॅड, दही किंवा आईस्क्रीमबरोबर डेझर्ट म्हणूनही त्याचा वापर केला जातो. ते अत्यंत पोषक फळ असून जीवनसत्त्व अ आणि क यांचा प्रमुख स्त्रोत आहे.\nफळातील आरोग्यदायी घटकांचा रक्ताभिसरण संस्था व मज्जासंस्था सुरळीत ठेवण्यासाठी लाभ होतो. आरोग्य चांगले राहते.\nत्वचेचा उजळपणा घटणे, सुरकुत्या पडणे यावर खरबूज चांगला पर्याय. आरोग्य चांगले रहाते. डोळ्यांचे विकार टाळता येते.\nसूजरोधक व वेदनाशामक आहे.\nसाठवण करताना घ्यावयाची काळजी\nखरबूज फळांची साल कलिंगडाप्रमाणे जाड नसते, त्यामुळे शीतगृहात साठवणुकीपूर्वी फळांचे पूर्वशीतकरण (प्रीकुलिंग) करणे आवश्‍यक असते.\nपूर्वशीतकरणासाठी थंड पाणी, थंड हवा किंवा बर्फाचा वापर करता येतो. थंड पाण्याचा पूर्वशीतकरणासाठी वापर ही सर्वात प्रभावी पद्धत अाहे. मात्र तरीही अार्थिक क्षमतेनुसार पूर्वशीतकरणाच्या विविध पद्धतींचा उपयोग केला जातो. खोलीत साठवून थंड करणे किंवा उच्च दाबाच्या हवेने थंड करणे या पद्धतीही खरबुजाच्या शीतकरणासाठी सोयीच्या ठरतात. मात्र इतर पद्धतींपेक्षा त्या अधिक वेळ घेतात.\nखरबुजाच्या फळांचा दर्जा कायम राखण्यासाठी पूर्वशीतकरणानंतर खोलीतील तापमानात फळे थंड करणे आवश्‍यक असते. अर्धवट पक्व अवस्थेत काढणी झालेली खरबूज फळे ५ अंश तापमान व ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेत १५ दिवस सुरक्षित साठविता येतात. पूर्ण पक्व अवस्थेत काढणी केलेली फळे २ अंश सेल्सिअस तापमान व ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेत सुरक्षित साठविता येतात.\nखरबुजातील अन्नघटकांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅम)\nऊर्जा ३४ किलो कॅलरी\nस्निग्ध पदार्थ ०.२ ग्रॅम\nपिष्टमय पदार्थ ८ ग्रॅम\nपचनीय धागे १ ग्रॅम\nजीवनसत्त्व अ २००० आय यू\nजीवनसत्त्व क २८ मिलिग्रॅम\nवेगवान अभिसरण क्रियेसाठी नवे तंत्र\nअभिसरणाची क्रिया वेगाने व्हावी, यासाठी काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विषयातील संशोधकांनी नवीन तंत्रज्ञान शोधले आहे. त्याच्यामध्ये निर्वात पोकळीचा वापर किंवा दाब तंत्रज्ञानाचा वापर करून तापमान नियंत्रण करण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.\nहे तंत्र द्विस्तरिय असून गरम पाण्याचा वापर करून तापमान नियंत्रण केले जाते.\nयोग्य कार्यान्वयनासाठी दाब १००० ते २००० मिलिबारपर्यंत किंवा निर्वात पोकळीची तीव्रता ५० मिलिबार ते १००० मिलिबार दरम्यान राखण्याची सोय आहे. तापमान ८० अंश सेल्सिअसपर्यंत ठेवता येते.\nपदार्थांमध्ये मीठ, साखर किंवा रंगद्रव्य मिसळण्यासाठी या पद्धतीचा वापर करता येतो.\nफळे, भाजीपाला किंवा औषधी वनस्पतींमधून महत्त्वाचे घटक वेगळे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.\nखरबुजाच्या सालीसह फोडी घेऊन त्यांच्यावर कॅल्शियम क्लोराईड किंवा कॅल्शियम हायड्रोक्साईड किंवा कॅल्शियम कार्बोनेट यांची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर उष्ण हवेच्या झोतावर (६० अंश सेल्सिअस) तापमानाला ४ ते ५ टक्के ओलावा ठेऊन फोडी कोरड्या केल्या जातात. त्यानंतर फोडींची भुकटी बनविली जाते. ती हवाबंद बाटल्यांमध्ये साठविली जाते.\nभुकटीचा वापर शीतपेये, आईस्क्रिम, मिल्क शेक निर्मितीमध्ये केला जातो. ही भुकटी साधारणत: ३०० - ५०० रुपये किलो या दराने विकली जाते.\nफळातील पाणी कमी करणे\nगेल्या काही दशकात ऑस्मॉसिस पद्धतीने पदार्थांतील पाणी कमी करण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. यापद्धतीमध्ये कमीत कमी प्रक्रिया करुन अन्नपदार्थ, फळे आदींतील पाणी कमी केले जाते. परिणामी त्यांच्यातील आरोग्यवर्धक गुण जोपासले जाऊन चवदार पदार्थांची निर्मिती करता येते.\nप्रक्रियापुर्व उपचार म्हणून फळांवर कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम क्लोराईड व कॅल्शियम कार्बोनेट या क्षारांचा उपयोग केला जातो.\nया क्रियेसाठी सुक्रोज व ग्लुकोजच्या द्रावणांचा वापर केला जातो.\nसाधारणपणे १२ तास ४ अंश सेल्सिअस तापमानावर ठेवून अभिसरण पद्धतीने पाणी कमी केले जाते. त्यानंतर ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानात प्रक्रिया केली जाते. याप्रक्रियेत जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटचा (१.५ टक्के) वापर केला जातो तेव्हा अभिसरण क्रियेसाठी ग्लुकोज अधिक सुक्रोज यांच्या मिश्रणाने बनविलेल्या द्रावणाचा वापर केला; तेव्हा खरबुजाला अधिक चांगला सुगंध व आकर्षकता मिळाल्याचे दिसून आले.\n(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक आहेत.)\nआरोग्य जीवनसत्त्व साखर खत ओला\nखरबुजाच्या वेगवान अभिसरण क्रियेसाठी विकसित केलेले यंत्र\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nवनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्यवनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र या दोहोंचा...\nट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई...मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती...\nअंड्यापासून रेडी टू कूक उत्पादने अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये अंड्यापासून अर्ध...\nसौर प्रकाश सापळा फायदेशीर...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक...\nपंचवीस एकरांत ‘ठिबक’मधील अत्याधुनिक...कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील प्रकाश...\nसूत्रकृमींना रोखणारे विद्युत चुंबकीय...सूत्रकृमींचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या...\nधान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा...सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी...\nअवजारे कमी करतील महिलांचे श्रममध्यम ते मोठ्या आकाराच्या बियाण्याची टोकण...\nड्रोण करणार परागीकरणमोठ्या फळबागांमध्ये परागीकरण करण्यासाठी...\nरोबो निवडतो तयार स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे फळ तसे नाजूक, त्याची तोडणी हलक्या...\nसफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...\nसोडियम क्षारांचे अाधिक्य असलेल्या...जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून,...\nसातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण,...नाशिक जिल्हा द्राक्षशेतीसोबत अत्याधुनिक...\nसूर्यफूल बियांपासून लोण्याची घरगुती...दुग्धजन्य लोण्याला तितकाच समर्थ पर्याय म्हणून...\nअवजारांच्या वापरातून खर्च होईल कमीपीक उत्पादनाचा ३० ते ४० टक्के खर्च शेती...\nअल्पभूधारकांसाठी अधिक स्वस्त, कार्यक्षम...भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील अशी...\nसूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त...आपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेलासाठी...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nपरागीकरण करणारा रोबो ः ब्रॅम्बल बीआपण जी फळे किंवा भाज्या खातो, त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/england-has-good-chance-to-win-champions-trophy/", "date_download": "2018-08-14T23:07:57Z", "digest": "sha1:U7LHFYXKVFKYYZZKUAD2UDGZ6HSSSNCO", "length": 8770, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिलीवहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची इंग्लंडला सुवर्णसंधी -", "raw_content": "\nपहिलीवहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची इंग्लंडला सुवर्णसंधी\nपहिलीवहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची इंग्लंडला सुवर्णसंधी\nइंग्लडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून इंग्लंडला हार पत्करावी लागली होती. इंग्लंडने आता पर्यंत दोन वेळा अंतिम सामान्यापर्यंतची मजल मारली आहे, पण त्यांना आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. घरच्या मैदानाचा आणि फॅन्सच्या सपोर्टचा फायदा घेत इंग्लंड या वर्षी तरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार का यावर सर्व क्रिकेट जगाच लक्ष लागलं आहे.\nइंग्लंडच्या संघाची ताकद –\nअष्टपैलू – बेन स्टोक्स , मोईन अली आणि क्रिस वोक्स यांच्या सारख्या फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा भडीमार इंग्लंडच्या संघात आहे.\nटॉप ४ – इंग्लंडच्या टॉप ४ हे चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या कुठल्याही संघाच्या गोलंदाजीवर भारी पडेल असा आहे. रॉय, हेल्स मॉर्गन आणि रूट यांमुळे इंग्लंडचा संघ भक्कम दिसत आहे.\nनेतृत्व : मॉर्गनच्या नेतृत्व खाली संघाने जरी चांगली कामगिरी केली आली तरी या संघाने कुठलीही मोठी स्पर्धा जिंकली नाही. त्यामुळे या संघाला घेऊन मॉर्गन या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुठवर मजल मारतो या वर सर्वांचंच लक्ष असेल.\nमहास्पोर्ट्सची भविष्यवाणी – अंतिम फेरी\n२०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामान्यपर्यंत धडक मारल्यानंतर आता इंग्लंडचे लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असेल. या संघेचे नेतृत्व जरी मॉर्गन करत आला तरी सर्वांचे लक्ष बेन स्टोक्सवर असणार आहे.\nदक्षिण आफ्रिकेचा संघ :\nफलंदाज – रॉय, हेल्स, रूट, मॉर्गन, बिलिंग्स\nअष्टपैलू – स्टोक्स, अली, वोक्स\nयष्टीरक्षक – बटलर, बेस्टो\nफिरकी गोलंदाज – रशीद खान\nवेगवान गोलंदाज – प्लंकेट, विली, बॉल, वूड\nदक्षिण आफ्रिकेचे सामने –\nजून १ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश\nजून ६ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड\nजून १० इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रलिया\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/social-media-live-tv-coverage-have-changed-womens-cricket-mithali/", "date_download": "2018-08-14T23:07:55Z", "digest": "sha1:T7EKC5ZF4IDCKOCVR2BWYOCAZICFM3TV", "length": 8857, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सोशल मीडिया आणि लाईव्ह कव्हरेजमुळे महिला क्रिकेटचे रूप बदलले: मिताली राज -", "raw_content": "\nसोशल मीडिया आणि लाईव्ह कव्हरेजमुळे महिला क्रिकेटचे रूप बदलले: मिताली राज\nसोशल मीडिया आणि लाईव्ह कव्हरेजमुळे महिला क्रिकेटचे रूप बदलले: मिताली राज\nनवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज मंगळवारी एका मुलाखती दरम्यान म्हणाली की सोशल मीडिया आणि टीव्हीवर लाइव्ह कव्हरेजमुळेच महिला क्रिकेटचे संपूर्ण स्वरूप बदलले आहे.\nमिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने २०१७च्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. अंतिम सामन्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात यजमान संघ इंग्लंडने भारताला पराभूत केले आणि विश्वचषक आपल्या नावावर केला. भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची ही दुसरी वेळ होती. २००५ सालीसुद्धा मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता.\n“२००५ मध्ये जेव्हा आम्ही अंतिम सामन्यात पोहोचलो तेव्हा त्या सामन्यांचे लाइव्ह कव्हरेज झाले नाही. आमच्याकडे त्या सामन्यांचे व्हिडिओसुद्धा नाही. आमच्याकडे फक्त त्या सामन्यांच्या आठवणी आहेत. पण यावेळी मात्र असे झाले नाही. सोशल मीडियावर तसेच लाइव्ह टेलिव्हिजन कव्हरेजमुळे आम्हाला खूप जास्त लोकप्रियता मिळाली. संपूर्ण देशाचे लक्ष भारतीय महिला संघाकडे वळले आणि त्यामुळेच भारतीय महिला क्रिकेटचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले.\nत्याचबरोबर मितालीने आधीच्या महिला क्रिकेटपटूच्या खडतर आयुष्याबद्दल ही सांगितले, “९०च्या दशकात क्रिकेट जगणे खूप अवघड होते. १६ वर्षाखालील आणि १९ वर्षांखालील सामन्यांसाठी आम्हाला ट्रेनमध्ये रिझर्वेशन सुद्धा मिळायचे नाही. आम्हाला सध्या हॉटेलमध्ये थांबावे लागायचे. ही गोष्ट तोपर्यंत चालू राहिली जोपर्यंत महिला क्रिकेट हे वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत होते.\n“अमेरिकेसारख्या विकसित देशात खेळाडूंवर खूप खर्च केला जातो आणि त्याला ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी तयार केले जाते पण भारतात असे होत नाही भारतात तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मोठी कामगिरी करायला लागते आणि तेव्हाच तुम्हाला सरकारचे पाठबळ मिळते.”\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/program_btb.php", "date_download": "2018-08-14T23:10:32Z", "digest": "sha1:P5N5K5Q4SH6SQZJ25FIWR5UJT2QWUCM2", "length": 3024, "nlines": 58, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Business Coaching Mumbai, Executive Coaching India, Boost Business.", "raw_content": "\nतुमचा व्यवसाय १० पटीने कसे वाढवाल (फ्री व्हिडीओ ट्रेनिंग)\nहा ४ भागाचा कोर्स तुमचा व्यवसाय १० पटीने वाढवण्यासाठी कसा मदत करेल\nबिजनेस बंद का पडतात \nतुम्ही सर्वात मोठा कारण शिकणार कि व्यवसाय बंद का पडतात आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल\nव्यवसाय विस्तार नियमचा हा पैलू जो बहु-मिलियन डॉलर कंपनीद्वारे त्यांचा व्यवसाय १० पटीने सुधारेल.\nतुम्हाला पुढे काय करावा लागेल, तुमचा व्यवसाय १० पटीने वाढवण्यासाठी.\nतुमचा व्यवसाय १० पटीने वाढवण्यासाठी एक्दम सोपं ब्लूप्रिंट शिका आणि तुमचं आयुष्य आनंदाने जगा\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/blog-post_5035.html", "date_download": "2018-08-14T22:57:22Z", "digest": "sha1:KTSD2SGLX3NHAELVPPUNNV3IHSXWDQI2", "length": 10164, "nlines": 109, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: राष्ट्रपतींची खास गाडी", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nआपल्या राष्ट्रपतींचा आलिशान प्रवास. प्रेसिडेन्शियल सलून मधील एक कोपरा.\nराजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक रेल्वे गाड्या आपण ऐकल्या आहेत. त्यांना इतिहास वगैरे असू शकतो असं कधी आपल्या मनात आलेलं नसतं. पण एक खास ऐतिहासिक म्हणावी अशी गाडी मात्र आपण फारशी ऐकलेली नाही. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे पहायचं.\n(अधिक माहितीसाठी ह्याच ब्लॉगवरील हा दुवा पहा)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nअहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...\nअसाही एक सलमान खान - भाग 2\nमूठभर माणसं, आणि शेतभर कणसं.....\nब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...\nअसाही एक सलमान खान...भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-udatare-dist-satara-agrowon-maharashtra-8568", "date_download": "2018-08-14T23:38:15Z", "digest": "sha1:7E4MATZOGYR5FT4VWVFJDZLCAOXMFBKZ", "length": 18450, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, udatare dist. satara, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदल\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदल\nशुक्रवार, 25 मे 2018\nसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात.\nसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात.\nहवामान खात्याकडून पाऊस वेळेत होईल असे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. यामुळे खरीप नियोजन विस्कळित होते. हे संभाव्य धोके लक्षात घेऊन नियोजन करतो. दरवर्षी अडीच ते तीन एकरावर सोयाबीन पेरतो. उन्हाळ्यात नांगरट करुन एकरी ४ ते ५ ट्रॉली शेणखत टाकले जाते. पावसाचा अंदाज घेऊन १० ते २५ जून या कालावधीत पेरणी केली जाते. मागील तीन हंगामापासून डी. एस. २२८ या सोयाबीन वाणाची लागवड करतो. पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया केली जाते.\nसोयाबीनची ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते. आठ फणी पेरणी यंत्रात सात फण्यात सोयाबीन तर एका फण्यात मुगाची पेरणी केली जाते. यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला तर मुगावर होत असल्याने सोयाबीनचे नुकसान होत नाही. त्याबरोबरच मुगाचे उत्पादन मिळत असल्याचे सुनील सांगतात.\nमागील तीन वर्षापासून सोयाबीनच्या वाणात बदल केला आहे. तज्ज्ञ तसेच या बियाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून डीएस २२८ या वाणाची निवड केली. हा वाण उगवण चांगली होते, शिवाय उत्पादनात वाढही मिळते.\nसोयाबीन लागवडीनंतर तणनाशक फवारणी करत नाही. त्याऐवजी उगवणीनंतर पहिली भांगलणी केली जाते. साधारणपणे फूलकळी सुरू झाल्यापासून सरासरी तीन कीटकनाशक व टॉनिकच्या फवारण्या करतो. या फवारण्यांमुळे कीडनियंत्रण होते.\nसोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक असल्याने यामध्ये उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. बियाणे, लागवड तंत्र तसेच इतर नियोजनाच्या जोरावर एकरी सरासरी १३ ते १५ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळते. त्याबरोबर काही प्रमाणात तुरीचे उत्पादन मिळत असते.\nबीजप्रक्रिया करूनच लागवड केली जाते.\nपेरणीच्या वेळी शिफारश केलेल्या खताच्या मात्रा दिल्या जातात.\nपिकातील बदलांची निरीक्षणे केली जातात.\nकीड व उत्पादनवाढीसाठी वेळेत फवारण्या केल्या जातात.\nया हंगामात सरीवर लागवड\nमागील तीन ते चार वर्षाच्या अनुभवानुसार सोयाबीन भरणी तसेच उगवणीच्या काळात पाऊस होत नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पेरणी केलेल्या सोयाबीनला पाणी देणे जिकिरीचे ठरत असल्याने यंदा सरीवर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. यासाठी साडेतीन फूट सरी सोडली असून, सरीच्या दोन्ही बाजूस लागवड करणार आहे. यामुळे पावसाने ओढ दिल्यास सरीने पाणी देता येणार असल्याने अपेक्षित उत्पादन मिळेल.\nसंपर्क : सुनील जगताप, ९७६२४३८५४३\nसोयाबीन यंत्र खत हवामान ऊस पाऊस खरीप कीटकनाशक\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-8432", "date_download": "2018-08-14T23:38:28Z", "digest": "sha1:ZLZEQJS5VMNEVMFFYQUXLOGVIOMMEOZC", "length": 21613, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nरविवार, 20 मे 2018\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे.\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे. मूळ समस्या समजून न घेता सहकारी संघांवर कारवाई करण्याने प्रश्न सुटणार नाही, याकडेही या क्षेत्रातील धुरिणांनी लक्ष वेधले आहे. सरकारने राजकीय गणिते बाजूला ठेऊन या विषयाची तड लावण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत तर दूध आंदोलनाचा भडका उडून परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.\nदेशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत दूध भुकटीचे दर कोलमडले असून, भुकटीला उठाव नाही. देशात सुमारे साडे तीन लाख टन भुकटी पडून आहे. `गोकुळ`चे संचालक व इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी अडीच वर्षांपूर्वीच दूध भुकटीच्या संभाव्य संकटाचा इशारा देऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भुकटी निर्यातीसाठी अनुदान, भुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे धोरण आणि शालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश करणे, याबाबतीत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण, दूध भेसळीला प्रतिबंध, दुधाच्या उत्पादन खर्चात कपात आदी दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nभारत सरकार गरीब देशांना आर्थिक मदत करत असते. त्याऐवजी या देशांना दूध भुकटीचा पुरवठा करावा, अशी सूचना वारणा दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली आहे. या उपायामुळे भुकटीचा अतिरिक्त साठा कमी होईल आणि शेतकऱ्यांना जादा दर मिळेल, असे ते म्हणाले.\nराज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी १७ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने आंदोलकांना चुचकारण्यासाठी अतिरिक्त भुकटी तयार केलेल्या दुधापोटी प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु या निर्णयामुळे थेट शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकत नाही. तसेच हे अनुदान अपुरे व ३० दिवसांसाठीत दिले जाणार आहे. शिवाय केवळ नव्याने तयार होणाऱ्या अतिरिक्त भुकटीलाच या अनुदानाचा लाभ होणार आहे. बहुतांश दूध संघांकडे शिल्लक भुकटीचा साठा प्रचंड प्रमाणात आहे. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार नाही.\nराज्यात ६० टक्के दूध संकलन खासगी दूध संघामार्फत तर ३९ टक्के संकलन सहकारी संघांमार्फत होते. केवळ एक टक्का दूध संकलन सरकारी संघाकडून होते. आरे आणि महानंद हे अनुक्रमे सरकारी आणि सहकारी महासंघसुद्धा सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दर देऊ शकत नाहीत. खासगी संघांनी तर अतिशय तुटपुंजा दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ सहकारी संघांवर कारवाईचा बडगा उचलला असून, खासगी संघांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सहकारी संघांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व अाहे. दूध संघांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष उफाळून यावा आणि त्याचे राजकीय भांडवल करणे सुकर व्हावे, या राजकीय दृष्टिकोनातून दुधाचा प्रश्न हाताळला जात असल्याचा आरोप होत आहे. या राजकीय साठमारीत सहकारी दूध चळवळच नेस्तनाबूत होण्याचा धोका असून, तो आगीशी खेळ ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.\nदूध उत्पादकांना प्रतिलिटर ६ ते १० रुपये अनुदान द्या\nभुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करणे\nशालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश\nबाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण\nदुधाच्या उत्पादन खर्चात कपात\nगरीब देशांना आर्थिक मदतीएेवजी दूध भुकटीचा पुरवठा\nराज्यात ज्या ठिकाणी दूध चळवळ कोलमडली तिथे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसते. शेतीला पूरक असा दुधाचा जोडधंदा मोडून पडला तर ग्रामीण अर्थकारण उद्ध्वस्त होईल. शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.\n- अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन\nदूध सरकार government topics आंदोलन agitation भेसळ भारत विनय कोरे राष्ट्रवाद शेतकरी आत्महत्या शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2701.html", "date_download": "2018-08-14T23:41:10Z", "digest": "sha1:7UK3YHDFCW7P4AX7R3UWN2AH6YFLHNIW", "length": 16942, "nlines": 96, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोपर्डी अत्याचार प्रकरण अंतिम युक्तीवादाला प्रारंभ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Karjat कोपर्डी अत्याचार प्रकरण अंतिम युक्तीवादाला प्रारंभ.\nकोपर्डी अत्याचार प्रकरण अंतिम युक्तीवादाला प्रारंभ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यात सर्वत्र गाजलेल्या बहुचर्चीत कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार व खून खटल्यातील अंतीम युक्तीवादाला गुरुवारी (दि.२६) जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्यासमोर प्रारंभ झाला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांनी कोपर्डी अत्याचार व खुनाच्या घटनेचा घटनाक्रम आज न्यायालयासमोर मांडला. विशेष म्हणजे या खटल्याच्या अंतीम युक्तीवादाचे न्यायालयात ऑडिओ रेकॉडिंग करण्यात आले. याचे ॲड.निकम यांनी स्वागत केले. परदेशात अशा प्रकारची सोय उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी न्यायालयात सांगितले. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि. २७) सुरु राहणार आहे.\nन्यायालयात युक्तीवाद करताना ॲड. निकम यांनी कोपर्डी घटनेतील अत्याचारीत मुलीच्या अंगावर असलेल्या २८ जखमा, तसेच तिच्या अंगाला चावे घेतल्याच्या बाबी पोलिस पंचनाम्यात आलेल्या असल्याचे सांगून. वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार, कुळधरण, मुंबई येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे आणि पीडितेच्या शाळेतील गैरहजेरी बाबत वर्गशिक्षक बाबा धायगुडे. यांनी घेतलेल्या नोंदी न्यायालयाच्या निर्देशनास आणून देताना, परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरण्याबाबतचे विविध न्याय निवाड्यांचे दाखले यावेळी दिले.\nगुरुवारी (दि. २६) न्यायालयापुढे अंतीम युक्तीवाद करताना ॲड.निकम यांनी एकूण २४ मुद्दे मांडणार असल्याचे सांगून. आज दोन मुद्यावर सविस्तर चर्चा केली. पोलिस पंचनामे व साक्षीदारांचे जबाब याचे विवेचन केले. कोपर्डी खटल्यात एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.\nसुनावणीच्यावेळी.न्यायालयात आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आरोपीचे वकील ॲड.योव्हान मकासरे,ॲड.बाळासाहेब खोपडे,ॲड.प्रकाश आहेर उपस्थित होते.\nॲड.निकम यांनी युक्तीवाद करताना या घटनेतील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी कशा पध्दतीने कट रचला होता. याची सविस्तर माहिती विषद केली. या घटनेत कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृर्णपणे खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी कोपर्डी गावातीलच रहिवाशी असून,घटना घडण्यापूर्वी पीडित मुलीला शाळेतून येताना आरोपींनी रस्त्यामध्ये अडवून मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने दमदाटी करुन तिला रस्त्याच्या कडेला ओढण्याचा प्रयत्न केला होता.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्या घटनेच्यावेळी पीडित मुलीची मैत्रीणसुध्दा तिच्या समवेत होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने मुलीला पकडल्यानंतर अन्य दोघांनी हिला आपण नंतर 'कामच दाखवू' असे म्हणाले. त्यावेळचे आरोपींचे वक्तव्य पाहता सदरचा गुन्हा करण्याचा कट रचल्याचे सिध्द होत असल्याने त्यांनी निर्देशनास आणून देताना. आरोपींनी कट कोठे शिजला याची कल्पना येत नसली तरी परिस्थितीजन्य पुरावा विचारात घ्यावाच लागेल असे स्पष्ट केले.\nयावेळी त्यांनी या घटनेचा घटनाक्रम विशद करताना, या छेडछाडीच्या घटनेनंतर पीडित मुलगी दोन दिवस शाळेत गेली नव्हती. तसे तिच्या वर्ग शिक्षकांनी गैरहजेरी घेतल्याचे त्यांच्या जबाबावरुन स्पष्ट होते. पीडित मुलगी घाबरल्यानेच शाळेत गेली नाही याची सुध्दा जबाबात नोंद घेण्यात आली आहे.\nतसे शाळेचे हजेरी पत्रकाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. पीडित मुलगी घाबरल्याने या घटनेची माहिती तिच्या मोठ्या बहिणीला दिल्यानेच तीने धीर दिला. त्यानंतर ती स्वत: आजोबांकडे मसाला आणण्यासाठी जात असताना पीडितेची बहिण सोबत येते असे म्हणाली असता. ती मी जाते, असे सांगुन तिची भीती कमी झाल्याचे लक्षात येते. वर्गशिक्षकाप्रमाणेच तिच्या मैत्रीणीचे सुध्दा जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nउलट तपासणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेले प्रश्न, मुद्याला धरुन नसल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब त्यांनी विविध प्रकारचे उदाहरणे देवून लक्षात आणून दिली. घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणेने तात्काळ तपास करुन जी कागदपत्र पाहिजे होती ती उपलब्ध करुन घेतली आहेत. सरकारी पक्षाने जे पुरावे दाखल केले, ते न्यायालयासमोर पुराव्यानिशी दाखल केल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले.\nपीडितेची सायकल तिच्या कुटुंबीयांनी ओळखली असून, सायकल बाबत आरोपींकडून केलेला बचाव ॲड.निकम यांनी खोडून काढला. आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे हा अत्याचार व खून करुन पळून जात असताना त्याला पाहिल्याचे सांगून. त्याची चप्पल व गळ्यातील चैन घटनास्थळापासून काही अंतरावर सापडली होती. त्यामुळे आरोपी शिंदे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचा शास्त्रीय आधार मिळतो, असे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले.\nपंचागानुसार घटना घडलेल्या दिवशीचा सुर्यास्त आणि सांजवेळ व प्रकाश याची पुरेशी कल्पना येते. याबाबत आरोपीला पळून जाताना पाहिल्याचे सांगताना कसे दिसून येते यासह अनेक गोष्टीचा न्यायालयासमोर खुलासा केला. पीडित मुलीच्या अंगावर चावे घेतल्याचे ठसे दंतरोगतज्ज्ञ डॉ.हेमलता पांडे यांनी घेतले होते. ते आरोपी पप्पू शिंदे यांच्या दातांच्या ठशाशी साम्य असल्याचे तपासात पुढे आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले.\nबहुचर्चित कोपडी खटल्याची अंतीम युक्तीवादाची ऑडिओ रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सुरु असून. ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगतांना त्यांनी परदेशात अशी व्यवस्था असल्याचे स्पष्ट करुन याचे स्वागत केले. या खटल्यातील युक्तीवाद सरकार पक्षाने पाच महिन्यात पूर्ण केलेला असून, आरोपींच्या वकिलांकडून खटला लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे या सुनावणीला उशिर झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.\nकोपर्डी खटल्याचा निकाल ठराविक कालावधीत लागला पाहिजे. तसेच निकालाच्या तारखा काही लोक परस्पर जाहीर करत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त करुन या अतिसंवेदनशील घटनेबाबत जबाबदारीने व्यक्तव्य होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-703.html", "date_download": "2018-08-14T23:41:14Z", "digest": "sha1:UHIB5E32G4PBVFIWPMQEAADEL62VGBQY", "length": 5715, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पाथर्डी-शेवगावच्या विकासासाठी ढाकणेंचा संघर्ष. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Pathardi Politics News Shevgaon पाथर्डी-शेवगावच्या विकासासाठी ढाकणेंचा संघर्ष.\nपाथर्डी-शेवगावच्या विकासासाठी ढाकणेंचा संघर्ष.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव-पाथर्डीसारख्या दुष्काळी भागाच्या विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी अत्यंत खडतर संघर्ष केला. अर्थिक काटकसरीने बोधेगाव परिसरात ऊसतोडणी कामगारांच्या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी व्यक्त केले.\nबोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी आणलेल्या नवीन मिल रोलरचे पूजन डॉ. बांदल, पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील, रेणुकामाता संस्थेचे संस्थापक प्रशांत भालेराव, करसल्लागार किरण भंडारी, कार्यकारी व्यवस्थापक भाऊसाहेब बर्डे यांच्या करण्यात आले.\nया वेळी केदारेश्वरचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे म्हणाले,परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने ऑक्‍टोबरपासून चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. पाच लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे.\nयावेळी उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, भाजप किसान आघाडीचे जिल्हध्यक्ष तुषार वैद्य, माधव काटे, संचालक सुरेशचंद्र होळकर, सतीश गव्हाणे, बाळासाहेब सिरसाट, सीताराम बोरुडे, बंडू बोरुडे, अमोल बडे, बाळासाहेब फुंदे, त्रिंबक चेमटे, रणजीत घुगे, तीर्थराज घुंगरड, पोपट केदार यांच्यासह कामगार पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी आभार मानले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?st=1&cat=10", "date_download": "2018-08-15T00:01:03Z", "digest": "sha1:7LGAC2E3H56CL5ZDKX37E4WF5OQLIZ6X", "length": 6178, "nlines": 144, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीन आणि लोकप्रिय मजेदार एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nनवीन आणि लोकप्रिय मजेदार एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Sound Effects Only Latinos Understand व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/shivajirao-adhalrao-patil-politics-ncp-109230", "date_download": "2018-08-14T23:33:29Z", "digest": "sha1:ZZU3BBUDFERIECXV3LTEYMTETL6DOIFM", "length": 13501, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivajirao adhalrao patil politics NCP सत्ता गेल्याने राष्ट्रवादीकडून स्वप्नरंजन - खासदार आढळराव पाटील | eSakal", "raw_content": "\nसत्ता गेल्याने राष्ट्रवादीकडून स्वप्नरंजन - खासदार आढळराव पाटील\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nशिक्रापूर - ‘‘अजित पवार मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे परराष्ट्रमंत्री आणि आंबेगावचे आमदार कंदीलमंत्री, अशी स्वप्नातील सत्ता पक्षकार्यकर्त्यांना दाखवत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्रासलेल्या जनतेने या आंदोलनातून नेमके काय घ्यायचे, तेच समजत नाही. सत्ता गेल्याने पिसाटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वप्नरंजन सुरू आहे,’’ अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.\nशिक्रापूर - ‘‘अजित पवार मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे परराष्ट्रमंत्री आणि आंबेगावचे आमदार कंदीलमंत्री, अशी स्वप्नातील सत्ता पक्षकार्यकर्त्यांना दाखवत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्रासलेल्या जनतेने या आंदोलनातून नेमके काय घ्यायचे, तेच समजत नाही. सत्ता गेल्याने पिसाटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वप्नरंजन सुरू आहे,’’ अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या शिरूरमधील सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘माझ्यावर टीका करण्यापूर्वी अजित पवारांनी हे सांगावे, की फ्लेक्‍स संस्कृती जिल्ह्यात कोणी आणली. मी लोकांशी गोड बोलणारच आहे, कारण उगाच धरणांची भाषा आमच्या तोंडात कधीच येणार नाही. सुप्रिया सुळे यांच्याबाबत तर काय बोलावे दिल्लीत मी त्यांचा सहकारी खासदार आहे. त्यांची कारकीर्द आणि त्यांचे लोकसभेतील कर्तृत्वही आम्ही जाणतो. पवारसाहेबांच्या कन्या म्हणून यापूर्वी सहन केले, पण आता त्यांना कोणी फार सहन करणार नाही.’’\n‘‘मी पहिल्यांदा खासदार सन २००४ मध्ये झालो आणि बैलगाडा शर्यती सर्व प्रथम बंद झाल्या सन २००५ मध्ये. त्या वेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार होते. तुम्ही सर्वप्रथम बैलगाडा शर्यती का बंद केल्या हा माझा प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर आता ‘हल्लाबोल’मध्ये द्याच. उगाच भाजप- शिवसेना सरकारच्या नावाने ओरडताना बैलगाडा शर्यती बंद होताना आपले तोंड का बंद ठेवले, तेही सांगा,’’ असेही आव्हान आढळराव पाटील यांनी दिले.\nमी माझ्या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांत साडेसात हजार कोटींची कामे आणली. मतदारसंघातील प्रत्येक वाडीवस्तीवर पोचणारा खासदार मी असून, तसे वागणे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनाही पडलेले आहे. याच कर्तृत्वावर मी दोन वेळा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही मिळवला आहे.\n- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1902.html", "date_download": "2018-08-14T23:42:01Z", "digest": "sha1:JHBGHDEF2YLJW2QC4D4MIQRKSPCARIJK", "length": 5976, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव निलंबित - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar Police Shrigonda श्रीगोंद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव निलंबित\nश्रीगोंद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव निलंबित\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी उपमुख्यमंत्री, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार राहुल जगताप, जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.\nकोसेगव्हाण येथील उमराव नलगे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे तपास देण्यात आला होता. ८ जूनला मध्यरात्री आरोपी घरी आल्याची माहिती मिळताच जाधव त्याला अटक करण्यासाठी कोसेगव्हाण येथे गेले.\nआरोपीचा भाऊ माजी उपसरपंच भीमराव नलगे यांना जाधव यांच्याकडून दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली. भुजबळ यांच्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. बहुजन समता परिषद, तसेच विविध संघटनांनी याचा निषेध व्यक्त करत जाधव यांच्यावर कारवाई करून निलंबित करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत श्रीगोंदे बंदची हाक देण्यात आली होती.\nनागपूर येथील पावसाळी अधिवेशनात आमदार राहुल जगताप, जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अजित पवार यांनी जाधव याना निलंबित करण्याची मागणी लावून धरल्यामुळे अध्यक्ष बागडे यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणा केली. निलबंन झाल्याची बातमी येताच भुजबळ समर्थकांनी श्रीगोंदे ठाण्यासमोर आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committee-pune-maharashtra-8458?tid=161", "date_download": "2018-08-14T23:32:25Z", "digest": "sha1:PGYFV5M4LYQSYPCDWE2JFA2S7MTBQ6IK", "length": 22283, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम\nपुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम\nसोमवार, 21 मे 2018\nपुणे : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. आवक घटल्याने सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात असलेली तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.\nपुणे : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. आवक घटल्याने सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात असलेली तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.\nभाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबीची, ओडिशा, कर्नाटक, गुजरातमधून १४ ते १५ टेंपाे हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ ते ६ टेंपो शेवग्याची, कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे ७ ते ८ टेंपाे आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडे चार हजार गोणी आवक झाली. आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव भागातून बटाट्याची सुमारे ५५ ट्रक आवक\nपुणे विभागातून झालेल्या स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १४०० गोणी, टोमॅटोची साडेपाच हजार क्रेट, फ्लॉवरची सुमारे १२ ते १३ टेंपो, कोबीची १५ ते १६ टेंपो, तांबडा भोपळ्याची १० ते १२ टेंपो, भेंडीची ७ ते ८ तर गवारीची प्रत्येकी सुमारे ३ ते ४ टेंपो, ढोबळी मिरचीची १० ते १२ टेंपो, हिरवी मिरची ५ ते ६ टेंपो, गावरान कैरीची १० ते १२ टेंपो, भुईमूग शेंगांची २५० गाेणी इतकी आवक झाली.\nफळभाज्यांचे भाव (प्रतिदहा किलो) : कांदा : ६०-८५, बटाटा : १३०-१८०, लसूण : १००-३००, आले : सातारी : ५००-५००, भेंडी : २००-३००, गवार : २००-४००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : १५०-२००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ४०-७०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२५०, गाजर : ५०-१००, वालवर : २००-२५०, बीट : ६०-८०, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसाळे : १००-१५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ६००, मटार : परराज्य : ६००-६५०, तांबडा भोपळा : ४०-८०, कैरी : तोतापुरी : १२०-१६०, गावरान : १००-१२०, चिंच : (अखंड) : ३००-३५०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२४०, मका कणीस : ८०-१५०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे १५ हजार तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१८००, मेथी : ८००-१२००, शेपू : १०००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ८००-१०००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-६००.\nफळबाजारात मोसंबीची ३० टन, संत्रीची २ टन, डाळिंबाची सुमारे २५ ते ३० टन, लिंबाची सुमारे ५ ते ६ हजार गोणी, चिकूची २ हजार बॉक्स, पेरूची ३०० क्रेट्स, कलिंगडाची सुमारे २५ ते ३० टेंपो, खरबुजाची १० ते १५ टेंपो, कर्नाटकमधून आंब्याच्या विविध जातींच्या सुमारे ४० हजार बॉक्स आणि पेट्या तर रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली हाेती.\nफळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : १००-३००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : गावरान (३ डझन) : २५०-४२०, (४ डझन) : ८०-२६०, संत्रा : (३ डझन) २५०-४५०, (४ डझन) : १६०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-२५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, आंबा : रत्नागिरी हापूस (४-८ डझन) ६००-१५००, कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन) ४०० ते ७००, लालबाग (१ किलो) १५- २५, बदाम (१ किलो) २०-३०, पायरी (४ डझन) ३००-५००.\nफुलांचे दर (प्रति किलो) : झेंडू : १०-४०, गुलछडी : १०-३०, कापरी : २०-४०, अॅस्टर : १२-२४, गलांड्या : ३-६, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ५-१५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : २०-६०, लिली बंडल : १-५, जरबेरा : ५-२०, कार्नेशियन : २०-५०, मोगरा : १००-२००.\nगणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी आवक घटल्याने मासळीचे दर वधारले होते. बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ ते ९ टन, खाडीची सुमारे १५० किलो, नदीची सुमारे दोन ते अडीच टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला, सिलनची सुमारे १२ ते १३ टन आवक झाली हाेती.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : १०००, लहान : ७५०, भिला : ६००, हलवा : ७५०, सुरमई : ७००-८००, रावस लहान : ७००-८००, मोठा : ८००, घोळ : ७५०, करली : ३६०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग : ४००, पाला : ६००-१२००, वाम : २००-५५०, ओले बोंबील : २००. कोळंबी : लहान : ३००, मोठी : ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १५००, मोरी : २००-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४००-४८०.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २८०, नगली : ३२०-४८०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १८०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १६०-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : २००, खुबे : १६०, तारली : १२०.\nनदीची मासळी : रहू : १८०, कतला : १८०, मरळ : ४८०, शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, मांगूर : १६०, खवली : २४०, आम्ळी : १२०, खेकडे : १८०, वाम : ५५०.\nमटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.\nचिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ६३०, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३९५ डझन : ५४, प्रतिनग : ४.५०.\nउत्पन्न बाजार समिती पुणे फळबाजार\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nपरभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nपरभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nनागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...\nऔरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...\nजळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसाताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nकोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nसोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nहिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...\nकेळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...\nपुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1605.html", "date_download": "2018-08-14T23:39:39Z", "digest": "sha1:55DA67OZTG6NPXB7SSCT3CRKPIXL6QH7", "length": 8719, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Zilaparishad स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न \nस्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात विकासकामे करताना सरकारने कधीच दुजाभाव केला नाही. जिल्ह्यातील विकासकामांना निधीची कमतरता पडू दिली नाही. पण जो निधी दिला त्याचा साधा उपयोग सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना करता आला नाही. या सारखे दुर्दैव नाही.\nस्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, कधी प्रशासनावर तर कधी विरोधकांवर आरोप करण्याचा नवा फंडाच सुरु केला की काय, असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी लावला आहे.\nया संदर्भात बेरड म्हणाले, विकास कामांना कधीच निधी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी कमी पडू दिला नाही. कॉग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेत आल्यानंतर विकास कामांनाच ब्रेक लागला. कालच्या सभेत तर जिल्हा परिषद ही ठेकेदारांसाठीची संस्था आहे. हा घणाघाती आरोप त्यांच्याच सहकारी पक्षाने करुन वाभाडे काढले.\nप्राथमिक शाळा निंबोडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेकडून पुनर्विनियोजनाचे लघु पाटबंधारे २५ लक्ष, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे २५ लक्ष, रस्ते २५ लक्ष असे एकूण ७५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली. याच बरोबर विशेष सवलतीचे ८ लक्ष व गणवेश व लेखनाचे ३१ लक्ष असे एकूण ३९. ५४ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती.\nत्यामुळे एकूणच जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत ४२५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद बैठकी मंजुर करण्यात आली. त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत २५० लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली. त्यामुळे अंतिम तरतुद ७१४.५४ लक्ष करुन वाढीव तरतुद ३६४. ५४ लाख रुपयांची करुनही निधी मिळाला नसल्याच्या वल्गना करर्णा­यांना ही आकडेवारी पुरेशी आहे.\nजानेवारी २०१८ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत विशेष निधीची तरतुद करुनही गेल्या ६महिन्यापासून हे काम कोणामुळे थांबले याचा खुलासा करण्या ऐवजी पालकमंत्र्यांवरआरोप केले म्हणजे विषय संपतो, अशीच जणु जिल्हा परिषदेची धारणा बनत चालली आहे.\nजिल्हा परिषदेला विकास निधी मिळत नाही म्हणून तेव्हाही आंदोलनाचा इशारा दिला व पालकमंत्र्यांवर तेव्हाही आरोप करुन आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी बहुदा काळाची पावले ओळखून पालकमंत्र्यांबरोबर बैठक घेवुन आपण विषय मार्गी लावू असे सांगितल्यावरच तात्काळ पालकमंत्र्यांनी बैठक घेतली व निधी उपलब्ध केला.\nही वस्तुस्थिती लपवुन राहिली नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष बेरड यांनी केला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nस्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/sehwag-tweets-about-football-worldcup-129825", "date_download": "2018-08-14T23:08:52Z", "digest": "sha1:FYTG3AN6P5KM6PZVKFMYI6WNEYYAZWTC", "length": 11548, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sehwag tweets about football worldcup सेहवाग म्हणतो फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया विसरा अन् हे बघा... | eSakal", "raw_content": "\nसेहवाग म्हणतो फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया विसरा अन् हे बघा...\nबुधवार, 11 जुलै 2018\nभारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी हटके पद्धतीने आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवत असतो. यावेळी देखील फुटबॉल विश्वकरंडकाच्या धर्तीवर सेहवागने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.\nनवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी हटके पद्धतीने आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवत असतो. यावेळी देखील फुटबॉल विश्वकरंडकाच्या धर्तीवर सेहवागने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.\nया व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस फुटबॉलला किक मारत छोट्याश्या खिडकीत बरोबर गोल करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओला त्याने ''फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया यांना विसरा आणि या फुटबॉलपटूचा खेळ पाहा.'' असे कॅप्शन दिले आहे.\nफुटबॉल विश्वकरंडकात आता उपांत्य फेरीचा एक आणि अंतिम सामना राहिलेला आहे. उपांत्य फेरी गाठलेल्या फ्रान्स, इंग्लंड आणि क्रोएशिया या तीनही संघानी अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली असल्यामुळे विश्वविजेता कोण होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही या आशयाचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. त्यातच वीरेंद्र सेहवागनेही त्याच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी हा व्हि़डिओ शेअर केला आहे.\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nपालिकांच्या वाढीव नव्या कामांना जुन्या निविदात मनाई\nकऱ्हाड - पालिकांच्या जुन्या निवीदात नव्यासह वाढीव कामांचा समावेश करून त्याचा कार्यादेश काढणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची...\nसोलापूरच्या ओंकार जंजिरालला आंतरराष्ट्रीय ब्लॉगरचा सन्मान\nसोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-14T22:53:13Z", "digest": "sha1:PVMMF2UC6O7CHVAKUZPSF44FI7CLKAHP", "length": 8556, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "राजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nराजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक\nमराठी साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून २ ते ३ फलकांना मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासल्याची घटना घडली आहे.\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nअक्षर मानव प्रकाशन संस्थेवर हल्ला हा आगामी येणाऱ्या हलाल ह्या चित्रपटाच्या विरोधात केला गेल्याच बोललं जातंय.संस्कृतीचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यामध्ये ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.\nजेष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून चित्रपटाच्या पोस्टरला मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासले व त्यावर शाई ओतली .मा. खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आलेला हलाल सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे भावना दुखावल्याचे सांगत अवामी विकास पार्टीच्या ४ कार्यकर्त्यांंनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे फासले. सुदैवाने खान कार्यालयात हजर नव्हते.\nहलाल सिनेमाच्या पत्रकावर काळी शाई ओतून ते पत्रक कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेले. या सिनेमामधून तलाकनंतर मुस्लिम स्त्रीची होणारी होरपळ दाखवण्यात आलेली आहे. तलाकच्या नावावर आजही अनेक महिलांचे शोषण करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल देऊनही अजूनही मुस्लिम महिला असुरक्षित असल्याचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कडव्या धर्मांध प्रवृत्तीला आपलेच धर्मावर नियंत्रण राहावे व मुस्लिम महिला ह्या कायम शोषितच राहाव्यात हीच मानसिकता दिसून येते.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्यांपैकी अजून तरी कोणी ह्या घटनेचा निषेध केल्याचे समजले नाही .\n पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा \n← मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित ‘ सात ‘ माहित नसलेल्या गोष्टी (सत्यकथा ) रोहिंग्या मुस्लिमांची निर्दयता: रांगेत उभं करुन हिंदूंची हत्या आणि इस्लामसाठी सक्ती →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-128011", "date_download": "2018-08-14T23:03:57Z", "digest": "sha1:Y6ZIVMKWGJCCO6NNTZRMV64CKDAWLIDL", "length": 10451, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "पूर्णातून एसटी सेवा नियमित करा पुरंदरमधील एसटी सेवा नियमित करावी | eSakal", "raw_content": "\nपूर्णातून एसटी सेवा नियमित करा\nपुरंदरमधील एसटी सेवा नियमित करावी\nमंगळवार, 3 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : पुरंदर तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील गावांमधील भिवरी (पठारवाडी) हरणी, अंबी, राख येथे मुक्कामी असणाऱ्या एस.टी बस काही महिन्यांपासुन पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसौय होत आहे. तसेच पुणे-सासवड एसटी मार्गावरील राञी आठ वाजता सुटणारी एसटी बस अनियमित असल्यामुळे कामगार वर्गाची मोठी गैरसौय होत आहे. एसटी विभाग नियंञक व सासवड एसटी व्यवस्थापनाने त्वरीत दखल घ्यावी. एसटी सेवा सुरळीत करावी व प्रवाशांना वेळेवर सेवा द्यावी.\nWeb Title: पूर्णातून एसटी सेवा नियमित करा\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/10-cattle-eat-street-dogs-112772", "date_download": "2018-08-14T23:25:50Z", "digest": "sha1:EEFSGUHDV2UTASIV35LJM4Y7VR23DIIQ", "length": 13448, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 cattle eat by street dogs भटक्या कुत्र्यांनी दहा जनावरांचा पाडला फडशा | eSakal", "raw_content": "\nभटक्या कुत्र्यांनी दहा जनावरांचा पाडला फडशा\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nयेवला : शहरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच जात असुन, कुत्र्यांनी शहरालगत राहत असलेले नागडे रस्त्यावर प्रगतशील शेतकरी अरविंद शिंदे यांच्या शेतातील गोटफार्मवरील सात शेळ्या व तीन वासरांचा फडशा पाडला.\nयेवला : शहरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच जात असुन, कुत्र्यांनी शहरालगत राहत असलेले नागडे रस्त्यावर प्रगतशील शेतकरी अरविंद शिंदे यांच्या शेतातील गोटफार्मवरील सात शेळ्या व तीन वासरांचा फडशा पाडला.\nशुक्रवारी पहाटे या भटक्या कुत्र्यांनी लोखंडी जाळी तोडुन कुत्र्यांनी जनावरांवर हल्ला केला असल्याने शिंदे यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.\nसाधारण दहा ते पंधरा कुत्र्यांनी एकाच वेळी हा हल्ला केला असल्याचे मृत जनावरांच्या मानेवर, पोटावर तसेच पायावर दाताने खोलवर जखमा झाल्याने, तसेच पोटाचा भाग लचके तोडुन ओढल्याने ही जनावरे मृत झाली आहेत. या घटनेमुळे परिसरातील नववसाहतीत राहणार्‍या नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास उपोषण व आंदोलन करणार असल्याचे अरविंद शिंदे यांनी यावेळी सांगीतले.\nशहरात मोकाट कुत्र्याच्या वाढत्या दहशतीमुळे शहरातील तसेच येणार्‍या नागरिकाध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी परिसरातील नागरिकाकडून मागणी होत आहे.\nभटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असुन माणसाच्या अंगावर धावून जाणे, चावा घेणे, वाहनावर धावून येणे असे प्रकार घडत आहे.यामुळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.चौकाचौकात, गल्ली बोळात कुत्र्यांनी हैदोस घातला असून ऐन रात्रीच्या वेळी जेवणानंतर रपेट मारण्यासाठी व पहाटे फिरावयास बाहेर निघणार्‍या नागरिकाच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.मोकाट कुत्र्याचे टोळके रस्त्यावरून फितात व ते चावा घेण्यासाठी अंगावर धावतात.रात्रीबेरात्री घरासोर भुंकत असल्याने नागरिकाच्या झोप मोड होत असल्याचे अनेकांनी सांगितले. या कुत्र्याच्या दहशतीने अनेक नागरिकांनी रात्रीचे फिरणे देखील बंद केले आहे. वारंवार मागणी करून देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकाध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पालीका प्रशासनाने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करून शहरातील नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी शहरातून होत आहे.\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1540", "date_download": "2018-08-14T23:36:20Z", "digest": "sha1:Y62IFYL4FS2SXQ47DFECGJ7Y4TSIRGY2", "length": 6498, "nlines": 124, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nचांगले किंवा वाईट काही नसते, आपण कसा विचार करतो यावर चांगल्या आणि वाईट गोष्टींची व्याख्या ठरते.\nतुम्ही काय विचार करता यापेक्षा महत्त्वाचे आहे, तुम्ही प्रत्यक्षात काय कृती करता.\nप्रेम ही केवळ भावना नाही, तर एक प्रकारचा सराव आहे.\nआपण जेव्हा आपल्यातील प्रकाशाला जागृत करतो, तेव्हा नकळत इतरांना त्यातून प्रेरणा मिळत असते.\nआयुष्य हा एक धाडसी प्रवास आहे. भविष्यात काय घडणार याची कल्पना माहिती नसताना हा प्रवास आपण करत राहतो.\nमी कोणाला काही शिकवू शकत नाही. फक्त विचार करायला लावू शकतो.\nपॅट्रिक नेस, अमेरिकन साहित्यिक\nदेबाशिष म्रिधा, अमेरिकन तत्वज्ञ\nकॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १...\nमेथी पालकाचा पराठा साहित्य : तीन कप कणीक, अर्धा कप बेसन, एक कप प्रत्येकी मेथीची व...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nटोमॅटोचा पराठा साहित्य ः तीन ते चार लाल टोमॅटो, २ ते ४ हिरव्या मिरच्या, लहानसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/samaj-prabodhan-sampann-part-2.html", "date_download": "2018-08-14T23:17:16Z", "digest": "sha1:I2F4JY5JSKZ3GZLTZ3MUMQPLC4ZMMJIL", "length": 10661, "nlines": 71, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: Samaj Prabodhan Sampann part -2 समाजप्रबोधन संपन्न", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nमंगळवार, ५ डिसेंबर, २०१७\nबाबासाहेब का महापरिनिर्वाण दिन और भगवान बिरसा जयंती पर समाजप्रबोधन संपन्न\nहिमायतनगर शहर में मूल आदिवासी समाज कि और से भगवान बिरसा मुंडा जयंती और डा. बाबासाहेब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस का संयुक्त कार्यक्रम संपन्न हुवा है/ इस अवसर पर मंचपर उपस्थित हुए गणमान्य व्यक्तीयो ने बिरसा मुंडा व आंबेडकर कि प्रतिमा को पुष्पहार अर्पण कर अभिवादन किया बाद उसके आदिवासी समाज के मूल अधिकार एवं समाज जागृती के बारे में समाज प्रबोधन किया गया/ कार्यक्रम में अध्यक्षस्थान पे पूना के आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था के रिटायर्ड आयुक्त संभाजी सरकुंडे, कलमनुरी के विधायक डॉ. संतोष टारफे, उपविभागीय पुलिस अधिकारी दत्तात्रेय वालके, एड. छायाताई पोटे, श्री नागराज मगरे, नांदेडके किशनराव फोले, हिंगोली के सचिन पाचपुते, स्वस्त अधिकारी गायकवाड, थाणेदार विठ्ठल चव्हाण आदींसमेत तहसील के गणमान्य व्यक्ती व ग्रामीण परिसर में रहणे वाले आदिवासी समाज कि महिला- पुरुष युवक बडे पैमाणे पर उपस्थित थे/\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/from-money-to-emotions-bccis-players-handbook-covers-all/", "date_download": "2018-08-14T23:07:47Z", "digest": "sha1:ZKNPWIJHWNOVQKSVKFQUD7264OJD5LVA", "length": 6977, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक -", "raw_content": "\nबीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक\nबीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक\nबीसीसीआयकडून आज आपल्या सर्व खेळाडूंसाठी एक नवीन पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. हे पुस्तक एक विशेष हँडबुक आहे ज्यात अनेक गोष्टींचा लेखा जोखा मांडला आहे.\nक्रिकेटर्सला खेळापासून ते खेळामुळे येणाऱ्या तणावापर्यंत तर त्यातून मिळणाऱ्या पैसा या सर्व गोष्टींना कसे सामोरे जायचे हे या पुस्तकात मांडल्या आहेत. सर्व क्रिकेटर्स या पुस्तकाचा लाभ घेता येणार आहे.\nबीसीसीआयने आज या पुस्तकाचे औपचारिक उद्घाटन केले. ‘१०० थिंग्स एव्हरी प्रोफेशनल क्रिकेटर मस्ट नो’ असे नाव असलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज राहुल द्रविडने लिहली आहे. हे पुस्तक बीसीसीआय बरोबर करारबद्ध असलेल्या सर्व क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध असणार आहे. या पुस्तकात खेळाडूंसाठी येणाऱ्या रकमेच्या व्यवस्थापनापासून ते अगदी दुखापतीला कसे सामोरे जायचे असे १० विभाग आहेत.\nहे २१२ पानी पुस्तक बीसीसीआयने प्रथमच प्रकाशित केले आहे. राहुल द्रविड यावेळी बोलताना म्हणाला, “पुस्तक वेळोवेळी संदर्भ म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे. अनेक विषय यात चांगल्या पद्धतीने मांडले आहेत ज्यामुळे नवोदित आणि तरुण खेळडूंना याचा चांगला फायदा होईल.”\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/venus-williams-is-into-her-ninth-wimbledon-final-her-first-in-8-years-beating-jo-konta-6-4-6-2-vintage-inspired-stuff-faces-muguruza/", "date_download": "2018-08-14T23:08:17Z", "digest": "sha1:JNHR5DZ7OXOHNH3XPTDVNJ4BTEASV5UW", "length": 7041, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: विजेतेपदासाठी व्हिनस मुगुरुझा आमने-सामने -", "raw_content": "\nविम्बल्डन: विजेतेपदासाठी व्हिनस मुगुरुझा आमने-सामने\nविम्बल्डन: विजेतेपदासाठी व्हिनस मुगुरुझा आमने-सामने\nमहिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गॅब्रील मुगुरुझा आणि अमेरिकेची व्हीनस विलियम्स आमने सामने आले आहेत. हा अंतिम सामना शनिवारी विम्बल्डनच्या सेन्टर कोर्टवर होईल.\n१०व्या मानांकित व्हीनस विलियम्सने ६व्या मानांकित जोहाना कोंताला उपांत्यफेरीत ६-४, ६-२ असे पराभूत केले. याबरोबर व्हीनसने विम्बल्डनमधील ८७ वा विजय मिळवला. २००९ नंतर प्रथमच व्हीनस विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. ही व्हीनसची ९वी विम्बल्डन फायनल असून ह्या वर्षीची दुसरी ग्रँडस्लॅम फायनल आहे. आजपर्यंत सेरेना विलियम्स आणि मार्टिना हिंगीस सोडून कोणत्याही खेळाडूने व्हीनसला अंतिम फेरीत पराभूत केलेले नाही.\n२०१६ ची फ्रेंच ओपन विजेती गॅब्रील मुगुरुझा ही दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. यापूर्वी तिने २०१५ साली अंतिम फेरीत व्हीनसची छोटी बहीण असणाऱ्या सेरेनाकडून पराभूत झाली होती. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी मुगुरुझाने स्लोवाकियाच्या बिगरमानांकीत माग्दालेना रिबारीकोवाला ६-१, ६-१ असे पराभूत केले. विशेष म्हणजे आजपर्यंत मुगुरुझाने ज्या ज्या अंतिम फेरीत ग्रँडस्लॅमच्या प्रवेश केला आहे त्यात तिला विलियम्स भगिणींपैकी एकीचा सामना करावा लागला आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1738", "date_download": "2018-08-14T23:40:53Z", "digest": "sha1:ADNVRNZFMAQGW3WYX5Q6WSLYDJH3PEOM", "length": 14112, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 जून 2018\nरशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दिदिएर देसचॅंप्स यांच्या मार्गदर्शनाखालील फ्रान्स संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून बाद फेरी गाठली. पहिल्या लढतीत त्यांनी ऑस्ट्रेलियास निसटते नमविले, तर दुसऱ्या लढतीत पेरूचा संघर्ष परतावून लावला. हे दोन्ही सामने युवा फुटबॉलपटू किलियान एमबपे याने विक्रमी ठरविले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला प्रशिक्षक देसचॅंप्स यांनी संधी दिली तेव्हा तो विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा फ्रान्सचा सर्वांत तरुण फुटबॉलपटू ठरला. वय १९ वर्षे १७८ दिवस. १९८२ मध्ये ब्रुनो बेलानी फ्रान्सकडून विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळला तेव्हा त्याचे वय २० वर्षे ११८ दिवस इतके होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एमबपे याला सूर गवसला नाही. त्याला खूप लवकर संधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली, पण हा युवा आघाडीपटू पाच दिवसानंतर पुढच्या सामन्यात विश्‍वासात पात्र ठरला. फ्रान्सने ‘क’ गटात पेरूला एका गोलने हरविले. निर्णायक गोल एमबपे याने पूर्वार्धात नोंदविला, त्यामुळे साखळी फेरीतील एक सामना बाकी असताना फ्रेंच संघाला पुढील फेरी पक्की करता आली. एमबपेचा हा गोल विक्रमी ठरला. विश्‍वकरंडकाच्या मुख्य फेरीत गोल करणारा तो सर्वांत युवा फ्रेंच फुटबॉलपटू बनला. गोल नोंदविला तेव्हा तो १९ वर्षे १८३ दिवसांचा होता. यापूर्वी डेव्हिड ट्रेझेग्युएट (२० वर्षे २४६ दिवस) हा फ्रान्सचा युवा विश्‍वकरंडक ‘गोलस्कोअरर’ होता. एमबपे याच्याकडून फ्रेंच फुटबॉलला खूप अपेक्षा आहेत. तो तरुण प्रतिभाशाली ‘स्ट्रायकर’ आहे. भविष्यातील स्टार या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच त्याला यंदा विश्‍वकरंडक संघात स्थान मिळाले. एमबपेच्या गोलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जून-जुलै १९९८ मध्ये यजमान फ्रान्सने विश्‍वकरंडक जिंकला. त्यानंतर जन्मलेल्या खेळाडूने प्रथमच राष्ट्रीय संघासाठी ‘वर्ल्डकप’मध्ये गोल नोंदविला.\nफ्रान्सचा महान फुटबॉलपटू थिएरी हेन्रीशी एमबपे याची तुलना होते, याचं कारण म्हणजे त्याची अफाट गुणवत्ता व खेळण्याची शैली. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने इंग्लंडमधील चेल्सी क्‍लबसाठी चाचणी दिली होती. लहान वयातच तो काही फ्रेंच व स्पॅनिश क्‍लबच्या संपर्कात होता. २०१६ मध्ये फ्रान्सने १९ वर्षांखालील युरो करंडक जिंकला, त्यावेळेस एमबपेचा अफलातून खेळ साऱ्यांनाच भावला. त्याची युवा कारकीर्द एएस बाँडी संघातर्फे बहरली, त्यानंतर तो मोनॅको संघात आला. २०१५ मध्ये या संघाच्या सीनियर चमूत तो निवडला गेला. पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने त्याला गतमोसमात ‘लोन’ पद्धतीनुसार करारबद्ध केले. क्‍लब पातळीवर २०१७-१८ मोसम त्याच्यासाठी यशस्वी ठरला. ‘पीएसजी’ संघाने मोसमात ‘लीग १’, ‘कोप द फ्रान्स’ व ‘कोप द ला लीग’ या तिन्ही स्पर्धा जिंकल्या. त्यात एमबपेने उल्लेखनीय खेळ केला. त्याच्या चमकदार फॉर्ममुळे विश्‍वकरंडक संघात निवडणे प्रशिक्षक डेसचॅंप्स यांच्यासाठी सोपे ठरले. १९ वर्षीय खेळाडूची नुकतीच कुठे सुरवात आहे. दिग्गज थिएरी हेन्रीच्या जवळपास जाण्यासाठी त्याला मोठी मजल मारावी लागेल हे स्पष्ट आहे.\nएकातेरीनबर्ग येथे एमबपेने पेरूविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सतराव्या सामन्यात पाचवा गोल नोंदविला. २५ मार्च २०१७ रोजी त्याने लक्‍झेमबर्गविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. हा विश्‍वकरंडक पात्रता सामना होता. तेव्हा त्याचे वय १८ वर्षे, तीन महिने व पाच दिवस इतके होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्याने नेदरलॅंड्‌सविरुद्धच्या विश्‍वकरंडक पात्रता लढतीत आंतरराष्ट्रीय गोलांचा शुभारंभ केला. पॅरिसमध्ये जन्मलेला हा गुणवान स्ट्रायकर आफ्रिकन वंशाचा. वडील विल्फ्रेड कॅमेरूनचे, तर आई फाईजा या अल्जेरियन. वडील फुटबॉल प्रशिक्षक असल्यामुळे किलियान एमबपे लहान वयातच फुटबॉल मैदानाकडे आकर्षिला गेला. वडील हेच त्याचे प्रारंभिक प्रशिक्षक व आता ‘एजंट’ही आहेत.\nजन्मतारीख ः २० डिसेंबर १९९८\nखेळण्याची जागा ः आघाडीफळी\nक्‍लब संघ ः एएस बाँडी (युवा), मोनॅरो, पॅरिस सेंट जर्मेन\nराष्ट्रीय संघ ः फ्रान्स, मार्च २०१७ पासून\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस...\nभारताचा माजी बुद्धिबळ जगज्जेता ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याला आदर्श मानणारा आर....\nभारतीय बॅडमिंटनची परंपरा वैभवशाली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणारा हा खेळ देशात...\nमॉस्कोतील लुझनिकी स्टेडिअमवर रविवार १५ जुलै २०१८ रोजी फुटबॉलमधील आणखी एक फ्रेंच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/number-beds-yevala-rural-hospital-increased-111042", "date_download": "2018-08-14T23:20:42Z", "digest": "sha1:SBI4KWTKR25JFKYLTGAFMFF2FVGXWYV4", "length": 16863, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Number Of Beds In Yevala Rural Hospital Increased ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी अखेर मिळाला मुहुर्त! | eSakal", "raw_content": "\nग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी अखेर मिळाला मुहुर्त\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nरुग्णालयाचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या 8 कोटी 50 लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून 14 ऑक्टोबर 2016 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.\nयेवला - गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 6 कोटी 10 लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच या कामाला सुरुवात होणार असून पुढील 24 महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे.\nयेथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने देखणे ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारली आहे. या वास्तुचे खुद्द शरद पवार यांनी कौतुक केले होते. त्यानंतर या रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या रुग्णालयाचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या 8 कोटी 50 लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून 14 ऑक्टोबर 2016 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे कामाला सुरवात होण्याची प्रतीक्षा होती. नुकतीच या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.\nशहर व तालुक्याचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेता शहर व तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी भुजबळ हे आग्रही होते. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून शहरात 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची सुंदर इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी साठी येवला ग्रामीण रुग्णालयाला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास पाठपुरावा केला होता. 60 पदे निर्माण होणार\nशहरात उपजिल्हा रुग्णालय होत असल्याने शहराबरोबरच तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 60 नवीन पदे निर्माण होणार आहे. त्यात एक वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी\nभिसक, बालरोगतज्ञ, एक अस्तीरोग तज्ञ, एक नेत्र शल्यचिकीत्सक, एक दंत चिकित्सक, चार वैद्यकीय अधिकारी अपघात, एक मेट्रन, तीन पीएचएन, याबरोबरच 20 अधिपरिचारिका यांच्यासह एक आहार तज्ञ, दोन रक्तपेढी तज्ञ, दोन प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्षकिरण विभाग, एक इसीजी तंत्रज्ञ इ. विविध 60 नवीन पदांचा समावेश आहे.\nअस्तित्वातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 70 बेडचे वार्ड, अद्ययावत आयसीयु, ऑपरेशन थिएटर, प्रशासकीय विभाग, रक्तपेढी,\nप्रयोगशाळा तर दुसऱ्या मजल्यावर मेडिकल कॅम्प हॉल, ट्रामा केअर युनिट इ. बाबींचा समावेश असेल. मागील मोकळ्या भूखंडामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची धर्मशाळा, कॅटीन तर रूग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट इत्यादींचा समवेश असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवीन मंजूर 60 पदे भरली जातील तसेच विशेष अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे. या उपजिल्हा रूग्णालयामुळे या भागातील रुग्णांना येथे विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-3103.html", "date_download": "2018-08-14T23:39:32Z", "digest": "sha1:VBRO5ZFGM7MKR546HUX2UU4ROYDLEWHV", "length": 5547, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आईसह चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआईसह चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील प्रियंका महेश देशमुख (वय २२) व सोहम महेश देशमुख (वय २) हे दोघेही स्कुटीवरून विहिरीत पडल्याने या दोघाचांही विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २९) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली.\nयाबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियंका देशमुख या आपल्या कुटुंबासोबत जवळे कडलग याठिकाणी राहत आहे. प्रियंका या दोन वर्षीय मुलगा सोहम आणि सासूबाई छाया दगडू देशमुख असे तिघेजण स्कुटीवरून रविवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास विरगाव (ता.अकोले) वरून गणोरेमार्गे जवळे कडलगकडे येत होते.\nत्याच दरम्यान गतीरोधकवरून स्कुटी गाडी आदळली आणि गाडीवरचा त्यांचा ताबा सुटला. त्यानंतर सासुबाई छाया देशमुख या खाली पडल्या. त्यानंतर प्रियंका आणि त्यांचा दोन वर्षांचा सोहम हे दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्याने दोघांचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.\nत्या दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदना साठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेने जवळे कडलग गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-akola-distakola-agrowon-maharashtra-8469?tid=128", "date_download": "2018-08-14T23:27:59Z", "digest": "sha1:XHVIP2ZOVH4LVCWIPK2OUBLGF32NG25I", "length": 21922, "nlines": 215, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, akola dist.akola , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्ली\nसुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्ली\nसुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्ली\nमंगळवार, 22 मे 2018\nअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्र व ‘आत्मा’ यांनी पुढाकार घेतला. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सुधारित लागवड तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यातून एकरी ८० ते ९० क्विंटल मिळणारे उत्पादन दीडपट ते दुपटीपर्यंत म्हणजे १५० ते १७० क्विंटलपर्यंत पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली सापडलेले शेतकरी आता यापुढेही अशीच प्रगती करीत राहणार आहेत.\nअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्र व ‘आत्मा’ यांनी पुढाकार घेतला. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सुधारित लागवड तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यातून एकरी ८० ते ९० क्विंटल मिळणारे उत्पादन दीडपट ते दुपटीपर्यंत म्हणजे १५० ते १७० क्विंटलपर्यंत पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली सापडलेले शेतकरी आता यापुढेही अशीच प्रगती करीत राहणार आहेत.\nकांदा सुधारित लागवड तंत्र - पार्श्वभूमी\nकांदा - अकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी भाजीपाला पीक\nक्षेत्र - सुमारे २५०० हेक्टरहून अधिक\nबाळापूर, पातूर, अकोट या भागांत लागवड अधिक राहते.\nपारंपरिक कांदा शेतीतील त्रुटी\nउत्पादन कमी - हेक्टरी २१ टनांपर्यंत\nउत्पादन खर्चात भरमसाट वाढ होत असताना उत्पन्नाची मर्यादा सातत्याने घटणारी\nअनेक शेतकरी बीजप्रक्रिया करीत नसत.\nअतिरिक्त व अवेळी नत्राचा अधिक वापर. त्यामुळे कीड तसेच साठवणुकीत ३० ते ४० टक्के कांदा सडायचा.\nपाण्याचा व्हायचा गरजेपेक्षा जादा वापर\nपरिस्थितीत बदल घडवण्यासाठी पुढाकार\nकृषी विज्ञान केंद्र, अकोला आत्मा- कृषी विभाग शेतकरी\nतालुके अकोट तेल्हारा बाळापूर\nशेतकरी २६ २६ २६\nघेतलेल्या शेतीशाळा : ६ त्यातील सत्रे : ६\nकाय झाला तंत्रज्ञानाचा बदल \nरोपांची लागवड करण्यापूर्वी कार्बोसल्फान व कार्बेन्डाझीम द्रावणाची प्रक्रिया - यामुळे थ्रीप्स, बुरशीला पायबंद\nमाती परीक्षण अहवालानुसार खते (एकरी)\nसुपर फॉस्फेट - १२५ किलो\nपोटॅश - ३५ किलो\nगंधक - १० किलो\nयुरिया - ४२ किलो - ४५ ते ५० दिवसांनी\nकांद्याची मुळे अवघी १२ ते१५ सेंटिमीटर वाढतात. परंतु शेतकरी पाटसरी पद्धतीने वाफा भरेपर्यंत तुडुंब पाणी देत. ही पद्धत बदलून तुषार सिंचनाचा वापर सुरू केल्याने दर्जा चांगला वाढला. अार्द्रता कमी राहल्याने करपा, थ्रिप्सवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले.\nकाढणीपूर्वी २० दिवस अाधी काजळी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी. कांदा साठवणुकीच्या जागी बुरशीनाशक फवारून निर्जंतुकीकरण\nविद्राव्य खते- १९-१९-१९, १२-६१-०, १३-०-४५, ०-५२-३४, ०-०- ५०\nतुषार सिंचन, निंबोळी ढेप यांचा वापर\nकीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क अधिक स्टिकरचा वापर\nकाहींकडून स्थानिक देशी वाणाचा वापर\nप्रात्यक्षिक - बंगळूर येथील आयआयएचआर संस्थेचा अर्का भीम, राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन संचालनायचा भीमा शक्ती\nपाण्याची ३० ते ४० टक्के बचत\nखुल्या पद्धतीने पाणी देणे बंद झाले.\nतुषार सिंचनाचा वापर वाढवला.\nपिकाच्या संवेदनशील अवस्थेतच वापर\nखत वापरातील बारकावे समजले.\nखतांच्या वापरात तसेच पैशांतही बचत\n८० ते ९० १५० ते १७०\nसुमारे ७० टक्के कांदा - ए ग्रेडचा\nशेतीशाळेतून नवे तंत्र मिळाले. त्यातून गरजेइतकेच खत व्यवस्थापन केले. पाण्याच्या मुख्य तीनच पाळ्या दिल्या. पूर्वी एकरी ४० हजारांपर्यंत होणारा खर्च यंदा १२ ते १५ हजार रुपयांनी कमी झाला. नव्वद ते १०० क्विंटल उत्पादन आता १५० क्विंटलवर पोचले. चार एकरांत सहाशे ते साडेसहाशे क्विंटल कांदा झाला अाहे.\nसंतोष घनमोडे, मांडवा ता. बाळापूर\nयंदा पावणे सहा एकरात कांदा होता. एकरी १७० ते २०० क्विंटलपर्यंत उत्पादन अाले. गावातील शेतीशाळेतील प्रत्येक सत्राला उपस्थित राहल्याने सुधारित तंत्रज्ञान शिकलो. एकरी झाडांची संख्या वाढवत पावणेदोन लाखांपर्यंत नेली. खर्च कमी झाला.\nगजानन धनभर, बेलखेड, ता. तेल्हारा\nयंदा सहा एकरच लागवड होती. लागवडीवेळी पाच बॅग एवढेच रासायनिक खत द्यायचो. यंदा सुपरफॉस्फेट, गंधक, पोटॅश यांचा वापर केला. रोपप्रक्रिया केल्याने फुलकिडे अाले नाहीत. पूर्वी सातव्या दिवशी पाणी द्यायचो. यंदा तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार वाफसा अवस्थेत पाणी दिले. एकरी दीडशे क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अाले.\nभाऊराव रामराव हिवराळे,मांडवा बुद्रुक, ता. बाळापूर\nअकोला जिल्ह्यात कांद्याखाली अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. अजूनही पारंपरिक पद्धतीनेच काही जण कांदा पिकवतात. परतुं काळानुसार बदलताना अनेक सुधारित तंत्रांचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. यात नर्सरीपासून ते काढणीपश्चात तंत्रातील प्रत्येक बाब समजावून दिली.\nगजानन तुपकर, विषय विशेषज्ज्ञ,कृषी विज्ञान केंद्र अकोला\nअकोला अकोट कृषी विभाग खत तुषार सिंचन सिंचन रासायनिक खत विषय\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nसंपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे...संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\n‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृतीमधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक. ...\nदुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला...वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा...\nलिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण...सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत)...\nअळिंबी उत्पादनातून शोधला रोजगारजामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे...\nब्रिटिशकालीन कापूस बाजारपेठ झाली...ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या...स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा...\nएकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी...राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकरवंदाच्या नऊशे झाडांची शेतीदऱ्याखोऱ्यांतून आढळणाऱ्या आणि रानमेवा म्हणून...\nलॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेतीमौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण...\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन...स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली...पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि...\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी...स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/taxonomy/term/27", "date_download": "2018-08-14T23:35:25Z", "digest": "sha1:7QJHCRZL4RRFE7ALUFMAG3W3XY6Y2GRE", "length": 12471, "nlines": 336, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "अधिवेशन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\nगंगाधर मुटे यांनी बुध, 24/12/2014 - 04:43 ह्यावेळी प्रकाशित केले.\n११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\n\"संपूर्ण जगभर शेतमालाचे भाव पडतील\" हे शरद जोशींचे ६ वर्षापूर्वीचे भाकित आज खरे ठरत आहे.\nदि. ८ व ९ नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद येथील ११ व्या अधिवेशनात मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील काही अंश....\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\nशेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम\nसंपादक यांनी शुक्र, 22/11/2013 - 10:06 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर\nadmin यांनी शनी, 19/10/2013 - 12:35 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन, चंद्रपूर\n८, ९ व १० नोव्हेंबर २०१३\nठराव क्र. १ - राजकीय भूमिका\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी शुक्र, 11/01/2013 - 06:52 ह्यावेळी प्रकाशित केले.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसटाना १ले अधिवेशन - १९८२\nसंपादक यांनी शनी, 07/07/2012 - 17:33 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे १ ले अधिवेशन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nसटाना १ले अधिवेशन - १९८२\nRead more about सटाना १ले अधिवेशन - १९८२\n५ वे अधिवेशन, औरंगाबाद\nसंपादक यांनी सोम, 02/07/2012 - 16:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे ५ वे अधिवेशन, औरंगाबाद\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ५ वे अधिवेशन, औरंगाबाद\n९ वे अधिवेशन - चंद्रपूर - २००३\nसंपादक यांनी रवी, 01/07/2012 - 17:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे ९ वे संयुक्त अधिवेशन\nचंद्रपूर- ११ नोव्हेंबर २००३\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ९ वे अधिवेशन - चंद्रपूर - २००३\nजनसंसद - अमरावती १९९८\nसंपादक यांनी सोम, 25/06/2012 - 20:00 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about जनसंसद - अमरावती १९९८\nसंपादक यांनी गुरू, 21/06/2012 - 21:26 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी महिला अधिवेशन : ९, १० नोव्हेंबर १९८६\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चांदवड महिला अधिवेशन\nशेतकरी संघटना ६ वे संयुक्त अधिवेशन - नागपूर\nसंपादक यांनी शनी, 12/11/1994 - 09:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना ६ वे संयुक्त अधिवेशन - नागपूर\nस्थळ : कस्तुरचंद पार्क, नागपूर\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना ६ वे संयुक्त अधिवेशन - नागपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/exclusive-sharad-ponkshe/", "date_download": "2018-08-14T23:34:14Z", "digest": "sha1:LQPCWRDAUTRV56NDGBDDUBTTJAMAX7ZD", "length": 8018, "nlines": 87, "source_domain": "starmarathi.in", "title": "Exclusive Sharad Ponkshe - STAR Marathi", "raw_content": "\nInterview – स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं – शरद पोंक्षे\nस्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं – शरद पोंक्षे\nमराठीतला पहिला हॉररपट ‘कनिका’ 31 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेता शरद पोंक्षे यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या निमित्ताने पोंक्षे यांच्याशी केलेली बातचित…\nआतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांतून काम केलं. या चित्रपटाचं वेगळेपण काय सांगाल\n– आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतल्या चित्रपटांमध्ये ‘कनिका’ नक्कीच वेगळा चित्रपट ठरला आहे.\nमराठीतला पहिला हॉररपट हे ‘कनिका’चं वेगळेपण सांगता येईल. केवळ हॉररपट एवढ्यापुरतंच या चित्रपटाचं वेगळेपण मर्यादित नाही, तर अत्यंत परखड, जबरदस्त असं सामाजिक भाष्य हा चित्रपट करतो.\nचित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल \n– या चित्रपटात माझी डॉक्टरची भूमिका आहे. ही कनिका डॉक्टरच्या आयुष्यात कशी येते आणि डॉक्टरचं जगणं बदलून जातं. अत्यंत थरारक असा अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. सामाजिक भाष्य असलं, तरी ते प्रचारकी आव आणून केलं नाही.\nस्त्री भ्रूण हत्या या विषयावर आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जागृती करून झाली. तरीही अनेक घटना घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट कसा वेगळा ठरेल\n– स्त्री भ्रूण हत्या हे घृणास्पद कृत्य आहे. हे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवं. मात्र, आपल्याकडे पैशाने सगळंच विकत घेता येतं असं चित्र आहे. अनेक घटना घडतात आणि त्यातले दोषी मोकाट सुटतात. त्यामुळे न्याय व्यवस्था आहे की नाही असं वाटू लागतं. एखादी आई मुलाला ऐकत नाही म्हणून भीती दाखवते आणि मुल शांत होतं. तसंच या चित्रपटातून समाजाला भीती दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. हा चित्रपट पाहून स्त्री भ्रूण हत्या करणारा एखादा माणूस थांबला, तरी शंभर कोटींचा व्यवसाय केल्याइतकं यश मिळालं असं मी मानतो.\nप्रथमच दिग्दर्शन केलेल्या पुष्कर मनोहर यांच्यासह काम करण्याचा अनुभव कसा होता\n– दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांच्यासह काम करताना खूप मजा आली. त्यांना नेमकं माहीत होतं आपल्याला चित्रपटातून काय सांगायचं आहे. त्याची त्यांनी पूर्वतयारी केली होती. चित्रपटाच्या उच्च निर्मिती मुल्यांसाठी त्यांनी काहीही कसूर केलेली नाही. काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागला. त्याबद्दल सांगायचं झालं, तर मे महिन्यात आम्ही शूटिंग करत होतो आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. काहीही काम करता येत नव्हतं. रात्रभर आम्हाला बसून रहावं लागलं. पुष्कर यांनी अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळली आणि राहिलेलं काम पूर्ण केलं. त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा चित्रपट साकारला आहे. डॉल्बी साऊंड, सिनेमास्कोप अशा उत्तम तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटासाठी केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हॉरर अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharif-season-planning-dhule-district-8576", "date_download": "2018-08-14T23:44:37Z", "digest": "sha1:QEOCURNJB47GRUSKEVIIN6Z3VRARYOU3", "length": 19796, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers Kharif season planning of Dhule district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस लागवडीकडे कल\nधुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस लागवडीकडे कल\nशुक्रवार, 25 मे 2018\nधुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर खरीप हंगाम उभा राहणार आहे. यंदा शेतकरी पुरेसा चारा, धान्य घरात असावे यासाठी ज्वारी व बाजरी पेरणीचे नियोजन करीत आहेत. यासोबतच नगदी पीक म्हणून कापूस लागवडही कमी अधिक क्षेत्रात केली जाईल, अशी स्थिती आहे.\nधुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर खरीप हंगाम उभा राहणार आहे. यंदा शेतकरी पुरेसा चारा, धान्य घरात असावे यासाठी ज्वारी व बाजरी पेरणीचे नियोजन करीत आहेत. यासोबतच नगदी पीक म्हणून कापूस लागवडही कमी अधिक क्षेत्रात केली जाईल, अशी स्थिती आहे.\nधुळे जिल्हा अर्धाअधिक कोरडवाहू शेतीचा आहे. धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबे परिसर, साक्रीमधील पिंपळनेर भागात सिंचनाच्या सुविधा आहेत. धुळ्यातील कापडणे, न्याहळोद, जापी भागांतील शेतकरी कांदा लागवड करतात. कमी पाण्यात चांगले उत्पादन घेणारे शेतकरी या भागात आहेत. शिंदखेडामधील तापीकाठावर स्थिती बरी आहे. परंतु शिंदखेड्याचा पश्‍चिम, दक्षिण भागही सिंचनाच्या सुविधांविनाच आहे.\nशिरपुरात सातपुडा व तापीकाठालगतच्या काही गावांमध्ये मुबलक जलसाठा आहे. या तालुक्‍यात कापसाचे क्षेत्र अधिक राहील. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व ८७ महसूल मंडळांना कमी पावसाचा फटका बसला. पिके हातची गेल्यानंतर परतीचा पाऊस आला. रब्बी हंगामातही जेमतेम स्थिती होती.\nकापसाचे गुलाबी बोंड अळीमुळे ८० टक्के नुकसान झाले. तर ज्वारी व बाजरीचेही कमी पावसामुळे नुकसान झाले. पिकात तूट आली. तुरीचे क्षेत्र जिल्ह्यात कमी होते. सर्वाधिक दोन लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड जिल्ह्यात झाली होती.\nमागील हंगामात फटका बसल्याने शेतकरी सावध आहेत. नियोजन करताना कापसाची लागवड कमी करायची आणि इतर सर्व पिकांना प्राधान्य द्यायचा विचार शेतकरी करीत आहेत. यामुळे कापसाची लागवड घटू शकते. सोयाबीनची पेरणी मात्र कमी होईल, अशी स्थिती आहे. कारण, जिल्ह्यात काळीकसदार जमीन फक्‍त तापीकाठ व पांझरानदीनजीक आहे. साक्री, शिंदखेड्या पश्‍चिम पट्ट्यात हलकी जमीन आहे. या भागात तृणधान्यासह कडधान्याची पेरणी होईल. नंतर परतीचा पाऊस आला तर दादरची पेरणी शेतकरी करतात. कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात यंदा नुकसान कमी व्हावे, यादृष्टीने शेतकऱ्यांनी पेरणीची वर्गवारी केली आहे.\nबियाणे खरेदीला अजूनतरी धुळे, शिरपुरात हवा तसा प्रतिसाद नाही. कारण पाऊस कसा येतो, यावरच पेरणीबाबतचा शेवटचा निर्णय होईल. पाऊस जसजसा लांबतो, तशी कापसाची लागवड कमी होते. मग तूर, बाजरीची पेरणी केली जाते. मागील वर्षाचा कटू अनुभव व पावसाची गरज या बाबी लक्षात घेता बियाणे खरेदी पहिला पाऊस झाल्यानंतर करायचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचे चित्र आहे.\nजिल्ह्यातही सोसायट्यांकडून होणारे कर्ज वितरण ठप्प आहे. कर्जमाफीच्या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज मिळालेले नाही. कारण, कर्जमाफीची रक्कम बॅंकेत जमा झालेली नाही. जिल्ह्यात यंदा सुमारे ९०० कोटी रुपये कर्ज वितरणाचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. परंतु, यातून २० टक्केही कर्ज वितरण झालेले नाही.\nसंकरित कापूस बियाण्यांची टंचाई\nजिल्ह्यात २० मेपासून कापूस बियाणे दाखल व्हायला सुरवात झाली. आतापर्यंत तीन लाख बीटी कापूस बियाण्याची पाकिटे प्राप्त झाली आहेत. एक लाख दोन हजार मेट्रिक टन खते मिळणार आहेत. खते मागील हंगामाची शिल्लक आहेत. सुमारे आठ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. बियाणे व खते मुबलक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. परंतु देशी सुधारित व देशी संकरित कापूस बियाण्याची टंचाई आहे. त्याची हवी तेवढी उपलब्धता नसल्याने त्यांचा काळाबाजार शिरपूर व धुळे भागात सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.\nयंदा कापसाची लागवड कमी करून कडधान्ये व तृणधान्यांची पेरणी वाढविणार आहे. अजून पूर्वहंगामी कापूस लागवड आमच्या भागात सुरू झालेली नाही. परंतु पुढील आठवड्यात लागवड सुरू होईल.\n- प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (ता. शिंदखेडा)\nखरिपात तृणधान्ये व कडधान्यांची पेरणी यंदा वाढवू. कापूस लागवड\nकरायची आहे. पण पावसावरच सर्व अवलंबून आहे. अजून बियाणे खरेदी\n- प्रवीण देसले, शेतकरी, देवभाने (ता. जि. धुळे)\nधुळे dhule खरीप कापूस कोरडवाहू शेती साक्री सिंचन ऊस पाऊस रब्बी हंगाम गुलाब rose बोंड अळी bollworm मात mate तृणधान्य cereals कडधान्य तूर कर्ज कर्जमाफी कृषी विभाग agriculture department विभाग sections प्रकाश पाटील\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-802.html", "date_download": "2018-08-14T23:41:59Z", "digest": "sha1:7WLT5OME7QLYQZ47MONZOR3YNNN4YKDV", "length": 6321, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे विखे राहिले नसून ते 'बिके' झालेले आहेत, असा घणाघाती आरोप करत राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील या दोघांमध्ये पॉलिटिकल अफेअर असून मुख्यमंत्र्यांनी डोळा मारला की खाली बसायचे, आणि मनातल्या मनात 'आय लव्ह यू' म्हणायचे अशी खिल्लीही त्यांनी उडवली.\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असून त्यांच्या चिरंजीवांना भाजपकडून खासदारकीचे तिकीट मिळणारच हे मी 'स्टॅम्प'वर लिहून देतो, अशी हमी त्यांनी भरली. मंत्री पाटील सोमवारी नगर दौऱ्यावर आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, सभागृह नेते गणेश कवडे आदी उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, टोपली विणणारा आमदार झाला, कोणी गाडी ढकलणारा आमदार झाला, टपरीवाला आमदार झाला, कारण शिवसेना हे रसायनच असे आहे. सर्वांनी शपथ घ्यायची एकानेही पैसा वाटायचा नाही, मग निवडणूक लढवून दाखवा. शिवसेनेला संपवण्याचे चौफेर प्रयत्न सुरू आहेत.\nराष्ट्रवादी तर आता संपल्यात जमा आहे, फक्त तुमच्या नगरमध्येच राष्ट्रवादी थोडीफार शिल्लक आहे. आमच्याकडे तर त्यांनी खातेही उघडले नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवरही जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आता संपली असून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्वत:ला गहाण ठेवले आहे. विखे नगरचे भाग्यविधाते असतील, पण ते अर्धे भाजपचे आहेत, अशीही टीका त्यांनी केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/byond-b63-black-price-p4jWJC.html", "date_download": "2018-08-14T23:17:51Z", "digest": "sha1:M4USMKPB4J76J6E5QWTTV6F3R4YNIFI5", "length": 17809, "nlines": 483, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्योन्ड ब६३ ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्योन्ड ब६३ ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ब्योन्ड ब६३ ब्लॅक किंमत ## आहे.\nब्योन्ड ब६३ ब्लॅक नवीनतम किंमत Jun 05, 2018वर प्राप्त होते\nब्योन्ड ब६३ ब्लॅकशोषकलुईस, स्नॅपडील, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nब्योन्ड ब६३ ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 9,149)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्योन्ड ब६३ ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ब्योन्ड ब६३ ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्योन्ड ब६३ ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 23 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्योन्ड ब६३ ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nब्योन्ड ब६३ ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Byond B63\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 4.5 Inches\nडिस्प्ले तुपे Yes, Capacitive\nरिअर कॅमेरा 8 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 4 GB\nएक्सटेंडबले मेमरी Upto 32GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी तुपे 2000 mAh\nटाळकं तिने 6 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 120 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2104.html", "date_download": "2018-08-14T23:40:17Z", "digest": "sha1:62POAC7XXII6ZVGF6HBECXW5DFEAEBVI", "length": 9006, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "छिंदमचे उपमहापौरपद गेले आता नगरसेवकपदाची वेळ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nछिंदमचे उपमहापौरपद गेले आता नगरसेवकपदाची वेळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवद्रोही श्रीपाद छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा आज महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला. उपमहापौर पद गेले असले तरी अजून छिंदमचे नगरसेवक पद आबाधित आहे. 18 नगसेवक आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांनी छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे. यासाठी विशेष महासभा बोलविण्याची त्यांची मागणी आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपुढील आठवड्यात महासभा घेण्याचे संकेत महापौर कदम यांनी दिले आहेत. शिवजयंती व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उपमहापौर छिंदम यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. त्यामुळे भावना तीव्र झालेल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. तर मनपाचे कामकाज देखील ठप्प झाले होते. वेगाने हा विषय राज्यभर पोचल्यावर राज्यात निदर्शने होऊ लागली होती. सर्व निदर्शने व छिंदमच्या\nनिषेधार्थच्या विविध क्‍लीप व छायाचित्रांनी या दरम्यान सोशल मीडिया व्यापला होता. तर छिंदमने देखील माफी मागणारी व्हिडिओ क्‍लीप सोशल मीडियावर अपलोड केली होती.\nपरंतु, त्याला माफ करण्याच्या मानसिकतेत सोशल मीडिया नव्हता. तर त्याच्या अटकेची मागणी देखील जोर पकडून होती. दिवस अखेर छिंदमला अटकही झाली आणि वातावरणातील तणाव काहिसा निवळला. परंतु, त्याच्या उपमहापौर व नगरसेवक पदाच्या राजीनामाची मागणी देखील जोराद स्वरूपात पुढे आली होती. त्यावर छिंदमने पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्याकडे शुक्रवारी सादर केला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपरंतु, राजीनामा दुसऱ्या दिवशी दुपारनंतरपर्यंत महापौर कार्यालयात पोहचला. परंतु, महापौर कदम येथे नसल्याने त्यावर लगेच निर्णय झाला नाही. मात्र, आज सकाळी सुरेखा कदम कार्यालयात पोहचताच छिंदमचा राजीनामा मंजूर केला. तो पुढील कारवाईसाठी आयुक्तांकडे पाठविला. छिंदमचे उपमहापौरपद गेले असले तरी नगरसेवक पद रद्द करण्यासाठीचा दबाव कायम आहे. आतापर्यंत 18 नगरसेवक व स्थायी सहा सदस्यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.\nकम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी ही विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांच्यासह चार नगरसेवकांचे सुरूवातीला यासाठी पत्र दिले होते. त्यांनतर आज स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, दत्तात्रय कावरे, उषा नलवडे, अनिता राठोड, समद खान आदींनी याबाबत पत्र दिले. आता याबाबत पुढील आठवड्यात विशेष महासभा बोलावून निर्णय करण्याची तयारी सुरू आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-306.html", "date_download": "2018-08-14T23:40:19Z", "digest": "sha1:ECAFMKFAPM6WE6JRPNSQK5KOBS7RCAUE", "length": 7258, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पत्त्याच्या क्लबवर छापा ; २१ जण ताब्यात,अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Crime News पत्त्याच्या क्लबवर छापा ; २१ जण ताब्यात,अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त\nपत्त्याच्या क्लबवर छापा ; २१ जण ताब्यात,अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर ते पुणे रोडवरील रेल्वे ब्रीजचे खाली प्रियंका कॉलनी शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये जावेद इब्राहिम शेख व फिरोजखान सुलेमान खान यांच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले आहे.\nयाप्रकरणी मधुकर नाथजी मोहिते (वय ३७, रा. कल्याण रोड, अ.नगर), वैभव विलास पाचारणे (वय २२, रा. वैष्णवनगर,केडगाव), मोसिन अफजल पठाण (वय ३३, रा. एकनाथ नगर, केडगाव), जलील ताजुद्दीन पठाण (वय ५६,रा.आशाटॉकीज मागे, नगर), अनिल बाबासाहेब भागवत (वय ६०, रा. कुंभारगल्ली, नालेगाव), शेख रज्जाक अब्दुल सौदागर (वय ४०, रा. तख्तीदरवाजा, नगर), अजिंक्य रमेश म्हस्के (वय ३१, रा. रामचंद्र खुंट, नगर), सुधाकर सर्जेराव डांगळे (वय ५०, रा. झेंडीगेट, नगर), संजु अंबादास कुलकर्णी (वय ३५, रा. सावेडीगाव), संदीप बबन सावंत (वय ३०, रा. आगरकरमळा), विजय चांदमल मुनोत (वय ५६, रा. विनायकनगर), जयेश चंद्रशेखर मिस्त्री (वय ३२, रा. मल्हार चौक,नगर), विकास विलास करपे (वय ३२, रा. पंचपीर चौक, माळीवाडा), सचिन संजय राऊत (वय २७, रा. बुरुडगाव रोड, राऊतमळा), फिरोजखान सुलेमान खान (वय ५५, रा. आशा टॉकीज चौक, अ.नगर), शेख मोहसीन इंसा मोद्दीन (वय ३०), भाऊसाहेब दत्तात्रय सेंदर (वय ३६, रा. सर्जेपुरा, अ.नगर), शाकीर सिकंदर शेख (वय ३६, रा. आशा टॉकीज चौक, नगर), पंडीत सुखदेव खुडे (वय ३५, रा. स्टेशन रोड, कायनेटीक चौक), सुरेश शिवदास नन्नवरे (वय ३२, रा. कायनेटीक चौक, नगर), जावेद इब्राहिम शेख (रा. गांधी मैदान, नगर) यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.\nही कारवाई पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोसई शिवाजी नागवे, पोना हेमंत खंडागळे, पोना महेश मगर, पोना सचिन जाधव, पोकॉ.अभिजित अरकल, पो.कॉ सुजित सरोदे, पोकॉ सानप, पोकॉ. माशाळकर, पोकॉ घोलप, पोकॉ पवार, पोकॉ शेख, पोकॉ दळवी यांनी केली आहे. याप्रकरणी २१ आरोपींविरुध्द पोकॉ अभिजीत अरकल यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपत्त्याच्या क्लबवर छापा ; २१ जण ताब्यात,अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, August 03, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/p/shakaka.html", "date_download": "2018-08-14T23:46:12Z", "digest": "sha1:JKU2MNWW3L3LTQLBEK3V7CLBJXQLJPWG", "length": 10633, "nlines": 57, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवभारत - इतिहासाशी जडले नाते : शककर्ते शिवराय - विजय देशमुख", "raw_content": "\nशककर्ते शिवराय - विजय देशमुख\nनाव - शककर्ते शिवराय (खंड १,२ )\nलेखक - श्री. विजयराव देशमुख\nप्रकाशक - छत्रपती सेवा प्रतिष्ठान,नागपूर\nमहाराष्ट्राचे मानबिंदू 'शिवराय' हे एक अदभुत रसायन वर्षानुवर्षे अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घालत आले आहे.शिवरायांचे आयुष्य हे अत्यर्क अशा घटनांनी भरलेले आहे. गेल्या शंभर वर्षात अनेक चरित्रकारांनी शिवाजीमहाराजांवर चरित्र लेखन केले आहे.परंतु त्यातूनही वेगळा ठसा उठवणारे शिवचरित्रकार \"विजयराव देशमुख\" यांच्या \"शककर्ते शिवराय\" या शिवचरित्राचे स्थान निर्विवाद अव्वल आहे.उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांचा चिकित्सक रीत्या अभ्यास अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी मांडलेले आहे.\nइतिहास हा केवळ तर्कावर, कल्पनाशक्तीवर मांडला जात नाही तर तो ससंदर्भ आणि अभिनिवेशरहित मांडून सत्यतेच्या जवळ जातो हे विजयरावांनी पटवून दिले आहे. कारण तब्बल ७२ प्रकरणांत तब्बल २८०० संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. यासाठी १२० पेक्षा अधिक संदर्भग्रंथांचा उपयोग त्यांनी करून घेतला आहे.हे आकडे कितीही मोठे दिसत असले तरी वाचताना कुठेही क्लिष्टता जाणवत नाही. पुस्तकाची सुरवात होते ती म्हणजे 'शिवपूर्वकालीन उत्तर भारत' या प्रकरणावरून आणि शिवाजी महाराजांच्या निधनाच्या घटनेबरोबर शेवट होतो.शिवाजीमहाराजांचे मातृ-पितृकुळ,प्रतापगडाचे मंत्रयुद्ध, आग्राभेटीचा राजस्थानी पत्रांचा तपशील, परतीचा मार्ग, कर्नाटक मोहिमेचा तपशील अशी अभ्यासकांना वेगळे खाद्य पुरवणारी अनेक प्रकरणे यात आहेत.\n१९८२ साली हा ग्रंथ छत्रपती सेवा प्रतिष्ठान,नागपूर यांनी प्रकाशित केला. या ग्रंथाचा लेखन कालावधी १९७४ ते १९८२ असा आठ वर्षाचा आहे. १९८२ साली प्रकाशित झाल्यावर हातोहात याच्या २ आवृत्त्या हातोहात खपल्या आणि लगेच ते दुर्मिळ झाला यानंतर ग्रंथाची सातत्याने मागणी होत होती, सव्वीस वर्षानंतर २०१० साली याच लोकआग्रहास्तव पुन्हा एकदा\nहा ग्रंथ प्रकाशित केला गेला.\nविजयराव देशमुख गेल्या चार दशकापासून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत, तसेच अनेक स्थळांची भौगोलिक पाहणी करून त्यांनी आपले निष्कर्ष तपासून घेतले आहेत. शिवचरित्रातील प्रसंगांचा तपशील पुरवणारी अनेक साधने उपलब्ध आहेत. परंतु त्या साधनांचे सखोल अध्ययन करून त्यांची नीट संगती( interpretation) लावण्याचे कार्य विजयरावांनी अतिशय सुंदररीत्या पार पाडले आहे.निर्मितीपासुनच त्याची 'प्रासादिकता' शिवभक्तांनी, विद्वानांनी, संशोधकानी सर्वांनीच अनुभवली आहे. म्हणून फक्त अभ्यासकच नव्हे तर सर्वसामान्यांच्या घराघरात हे शिवचरित्र आवर्जून असावे \n'शककर्ते शिवराय' आणि थोरामोठयांचे अभिप्राय\n\"सत्य कथनाचे दृष्टीने क्रम लावायचा तर पहिला क्रमांक देशमुखांना द्यावा लागेल. दुसरा पुरंदरे यांच्या पुस्तकाला आणि तिसरा (रणजित) देसाई यांच्या पुस्तकाला द्यावा लागेल. नव्याने विस्तृत शिवचरित्र लिहिणार्‍यास आपल्या चरित्रास पुर्णता आणण्यासाठी श्री देशमुख यांचे पुस्तक लक्षपुर्वक वाचावेच लागेल.\"\n\"ऐतिहासिक साधनांचा चिकित्सापुर्वक अभ्यास मांडणारे श्री विजयराव देशमुख हे गेल्या पंचविशीतील प्रथमस्थानीचे शिवचरित्रकार आहेत... येथुन पुढे नव्याने शिवचरित्रावर लेखन करावयास जो जो अभ्यासक बसेल त्याला श्री देशमुखांच्या प्रस्तुत शककर्ते शिवराय' या शिवचरित्राची दखल न घेता पुढे जाता येणार नाही.\"\n\"आपला शककर्ते शिवराय ग्रंथ लक्षपुर्वक वाचला. मला प्रथम दर्शनीच असे जाणवले की आपल्या ग्रंथातील माहिती पेक्षा अगदी निराळी माहिती मिळाली तरच यापुढे शिवचरित्र लिहिण्याचे धाडस लेखकांनी करावे.\"\nस. मा. गर्गे, संपादक भारतीय समाजविज्ञान कोश, पुणे\nसुबुध्द माणसाच्या घरात हे चरित्र राहिल यात शंका नाही. असा मोलाचा नजराणा आपण मराठी भाषेला देऊन आम्हाला उपकृत केले आहे.\nना. सं. इनामदार, पुणे\nनेहमी वाचनात असलेल्या मजकडील पुस्तकांत आपल्या शककर्ते शिवराय या ग्रंथाचे दोन्ही खंड आवर्जुन असतात. मी त्याची काही पारायणेच केली असावीत. आपला ग्रंथ बहु निका झाला आहे.\nदुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-2017-ajinkya-rahane-remains-unavailable-for-mumbais-opening-encounter/", "date_download": "2018-08-14T23:04:48Z", "digest": "sha1:RHJEL2RWNQRW3S4YRQQNJHIRIII2NOXR", "length": 6920, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून अजिंक्य रहाणे खेळणार नाही रणजी ट्रॉफीचा पहिला सामना -", "raw_content": "\nम्हणून अजिंक्य रहाणे खेळणार नाही रणजी ट्रॉफीचा पहिला सामना\nम्हणून अजिंक्य रहाणे खेळणार नाही रणजी ट्रॉफीचा पहिला सामना\n मुंबई संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अजिंक्य रहाणे मुंबईचा रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळणार नसल्याचे सांगितले आहे. रहाणेने मुंबई क्रिकेट असोशिएशनला आपण या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचे कळवले आहे.\nरहाणे सध्या पत्नी राधिका रहाणेबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेला आहे. अजिंक्य राहणे हा सेशेल्स या देशात आहे.\nरहाणे या सामन्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे मुंबई रणजी संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई रणजी संघ यावर्षीच्या स्पर्धेकडे ४२ वे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने पाहत आहे.\nमुंबई संघाचे नेतृत्व आदित्य तारे करत असून श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर सारखी मोठी नावे देखील पहिल्या फेरीचे सामने खेळणार नाहीत. हे तीन खेळाडू इंडिया अ संघाकडून भाग घेणार आहेत.\nमुंबईचा पहिल्या सामन्यासाठी रणजी संघ-\nआदित्य तारे (कर्णधार) सूर्य कुमार यादव(उपकर्णधार), अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, सिद्देश लाड, जय बिस्ट, सुफियान शेख, विजय गोहिल, आकाश पारकर, रॉयस्तान डायस, मिनाद मांजेरकर, आदित्य धुमाळ, शिवम मल्होत्रा, शुभम रांजणे, एकनाथ केरकर\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-1873", "date_download": "2018-08-14T23:41:06Z", "digest": "sha1:X7G3V7DJOHBBAOD5DMDNILNFJHBPMBQU", "length": 14219, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८\nग्रहमान : २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nमेष : रवी, मंगळ अनुकूल आहेत. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित कामे मिळतील. नोकरीत नवीन कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. महिलांनी अलिप्त धोरण ठेवावे. नोकरदार महिलांना कामाचा कंटाळा आला असेल तर मित्रमैत्रीणीसमवेत छोटी सहल काढावी. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.\nवृषभ : व्यवसायात ध्येयधोरणे ठरवाल. स्वतःची कुवत ओळखून कामे हाती घ्यावीत. अतिधाडस करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. घरकामातही तत्पर राहाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान.\nमिथुन : व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल करु नयेत. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमच्या कामामुळे तुमचे व कामाचे महत्त्व वरिष्ठ व सहकाऱ्यांना कळून येईल. बेरोजगारांना अतिचिकीत्सा न करता नोकरी स्वीकारावी. महिलांचा कामाचा झपाटा चांगला राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.\nकर्क : माणसाची पारख करणे व्यवसायात महत्त्वाचे राहील. प्रत्येक पाऊल टाकताना विचाराने टाकावे. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात नवीन विस्ताराचे बेत मनात घोळतील. नोकरीत पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर राहावे. आर्थिक लाभ होतील. महिलांचा गृहसजावटीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.\nसिंह : बराच काळ रेंगाळलेली कामे गती घेतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. कामामुळे नवीन ओळखी होतील. नोकरदार महिलांना कामातील कौशल्य दाखवता येईल. महिलांना कौटुंबीक स्वास्थ्य मिळेल. मनाप्रमाणे वागता येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.\nकन्या : कामाचे व पैशाचे योग्य नियोजन करुन कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात सतर्क राहावे लागेल. कामातील बदल भविष्यात फायदा मिळवून देतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे. कामात बिनचूक राहणे फायद्याचे. महिलांना पूर्वी लांबवलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी संभ्रमावस्था टाळावी.\nतूळ : \"तेरड्याचा रंग तीन दिवस'' असे धोरण ठेवाल. ग्रहमान व वातावरणानुसार बदलत राहाल. व्यवसायात लवचिक धोरण अवलंबाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत विक्षिप्त व तऱ्हेवाईकपणा कमी करावा. तत्वाला मुरड घालून तडजोड करावी. महिलांना मुलांकडून चांगली बातमी कळेल. पैशाची चिंता मिटेल.\nवृश्‍चिक : तुमचे कामाचे बाबतीत घेतलेले अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन घडामोडी घडतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. सहकाऱ्यांवर फार विसंबून राहू नये. कामाचे बेत गुप्त ठेवावे. महिलांनी तात्त्विक मुद्यावरुन होणारे वादविवाद टाळावेत. कलावंत, राजकारणी, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.\nधनू : नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात पुढे जाल. नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सखोलतेने विचार कराल. नोकरीत अनपेक्षित कामे होतील. वरिष्ठ नवीन संधी देतील. त्याचा फायदा उठवावा. बेरोजगांरांना ही नोकरीची संधी मिळेल. महिलांनी सलोख्याचे धोरण ठेवावे. तर लाभ होईल. मनःशांती मिळेल. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.\nमकर : कर्तव्यात कसूर करु नये. महत्त्वाकांक्षा व जिद्द बाळगून अर्धवट कामे मार्गी लावाल. अवघड कामात यश मिळवाल. व्यवसायात व्यवहारी धोरण ठेवलेत तर फायदा होईल. पैशाचे व्यवहार करताना चोख राहावे. नोकरती कुसंगत टाळावी. हलके कान ठेवून गैरसमजुतीचे घोटाळे टाळावेत. कामाचा झपाटा चांगला राहील. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे. दगदग, धावपळ कमी करावी. प्रतिष्ठा मिळेल.\nकुंभ : स्वप्ने साकार होतील. व्यवसायात अतिउत्साहापोटी नवीन कामे स्वीकाराल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. नोकरीत आर्थिक आवक सुधारेल. कामात बढतीचे योग आहे. दुरच्या प्रवासाचे बेत निश्‍चित होतील. महिलांना अपेक्षित चांगली बातमी कळेल. आनंद व उत्साह वाढेल. कलाकार, खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल ग्रहमान.\nमीन : नाचरेपणा कमी करुन व्यवसायात लक्ष द्यावे. कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. सहकारी व वरिष्ठांची साथ मिळेल. घरात महिलांना संतती संदर्भात गोड बातमी कळेल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. अनावश्‍यक खर्च मात्र टाळावेत. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.\nव्यवसाय महिला छंद बेरोजगार\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस...\nसर्वांत आनंदी देश अशी आपली ओळख भूतानने जपली आहे. शिस्त आणि नियम याबद्दल भूतान जागरूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangalvar-upay-117071100019_1.html", "date_download": "2018-08-14T23:56:10Z", "digest": "sha1:FHXH4D7TQEKUOEWEKDJ2GFMWHKOXQJ7I", "length": 10218, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मंगळवारी हे 5 उपाय करा (बघा व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंगळवारी हे 5 उपाय करा (बघा व्हिडिओ)\nमंगळवारी मारुती आणि मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यांमध्ये विशेष लाभ मिळू शकतो. तसेच हनुमानाच्या कृपेमुळे सर्व प्रकाराचे कष्ट आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. येथे आम्ही तुम्हाला असे 5 उपाय सांगत आहो, जे केल्याने हनुमंताची कृपा तुमच्यावर जन्मभर राहील.\n1. प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे. या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो.\n2. लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजूला व्यक्तीला द्या. या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते.\n3. शिवलिंगावर लाल फूल अर्पित करायला पाहिजे. शिवलिंगावर लाल फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते.\n4. मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.\n5. एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहे. तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या. हा उपाय तुम्ही रोज करू शकता.\nमंगळवारचे टोटके: संकटांपासून मुक्ती, व्हाल मालामाल\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nशुक्राची शांती आणि सुख प्राप्तीसाठी 6 उपाय\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nबुधवारी करा ज्योषिताचे 5 उपाय\nयावर अधिक वाचा :\nमंगळवारी हे 5 उपाय करा\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nखबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद\nकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले ...\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5-8042?page=769", "date_download": "2018-08-14T22:57:05Z", "digest": "sha1:4VMV2JOAIZSXRGYHJEN4MBPDGH2ZQ5OQ", "length": 5877, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "म्हसोबाची शिळा नष्ट करण्याचा डाव | Page 770 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nम्हसोबाची शिळा नष्ट करण्याचा डाव\nठाणे,दि.12(वार्ताहर) -घोडबंदर मार्गावरील वाघबीळ येथील गावकर्‍यांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू म्हसोबाची शीळा गायब करण्याचा बिल्डरचा प्रयत्न जागृत गावकर्‍यांनी हाणून पाडला असून संतप्त गावकर्‍यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार विकासकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. वाघबीळ येथे म्हसोबा देवावर या गावातील ग्रामस्थांची अपार श्रध्दा आहे. या भूखंडावर म्हसोबाची शीळा आहे. तो भूखंड एका बांधकाम विकासकाने विकत घेतला आहे. परंतु म्हसोबाची शिळा असलेल्या परिसरात त्याने विकास करायचा नाही अशी गावकर्‍यांनी अट घातली होत. तरीही 7 जून रोजी विकासकाने म्हसोबाच्या शिळेवर सिमेंट कॉंक्रिट टाकून ती बुजवून टाकली होती. त्याची माहिती गावकर्‍यांना मिळताच ते संतप्त झाले. स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा यांच्या नेतृत्वाखाली गावकर्‍यांनी शिलेवर टाकलेले कॉंक्रिट दूर करून म्हसोबा देवाची विधीवत पूजा केली. गावकर्‍यांच्या श्रध्दास्थानालाच गाढून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या विकासकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गावकरी गेले होते. परंतु त्यांनी तक्रार घेतली नाही. अखेर भाजपाचे खासदार कपिल पाटील आणि अर्चना मणेरा यांनी कासारवडवली पोलिसांबरोबर चर्चा केल्यानंतर त्या विकासकाच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. भाजपाचे खा. पाटील आणि नगरसेविका मणेरा यांनी पुढाकार घेतल्यामुळे वाघबीळ गावाचे ग्रामदैवत लुप्त होण्यापासून वाचल्याबद्दल या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यापुढे म्हसोबा शिळेचे रक्षण गावकरी करतील असा निर्धार व्यक्त केला आहे.\nकल्याणात बाण सुसाट; कमळाबाईही जोरात\nपरमार प्रकरणी ‘त्या’ चार नगरसेवकांना अखेर जामीन\nतीन नगरसेवक अपात्र; आणखी सातजण रडारवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cloud-cover-reduces-temperature-state-8579", "date_download": "2018-08-14T23:34:43Z", "digest": "sha1:A2ROAWVAM7U5BMJRJFEA6XSTHP6R5XW5", "length": 15698, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, cloud cover reduces temperature in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nढगाळ हवामानामुळे पारा घसरला\nढगाळ हवामानामुळे पारा घसरला\nशुक्रवार, 25 मे 2018\nपुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र, यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा झाला.\nपुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र, यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा झाला.\nकेरळसह पश्चिम किनारपट्टीवर उद्या(शनिवार)पासून पावसाची शक्यता आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात कमाल तापमानात चढउतार होत असून विदर्भात व मराठवाड्यातील काही भागात उन्हाचा चटका कायम आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअसची उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली.\nसोमवारपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून हवामान ढगाळ राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही ऊन सावल्याचा, तर अधूनमधून ढगाळ हवामान राहणार आहे. कोकणातील पारा ३५ अंशांच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ४० अंशांच्या दरम्यान होते. मराठवाडा व विदर्भात ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.\nबुधवारी रात्रीनंतर अचानक हवामानात बदल होत मध्य महाराष्ट्र, कोकणात व मराठवाड्यातील काही भागांत ढग जमा झाले. पहाटे आंबा आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सकाळी हलका पाऊस पडला. पुणे शहराच्या परिसरात ढगाळ हवामान होते, तर शहराच्या काही उपनगरांत हलका पाऊस पडला. सोलापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपर्यंत हवामान ढगाळ होते. दुपारनंतर ढगाळ हवामानाची तीव्रता कमी होऊन उन्हाची झालर पसरली होती.\nपुणे महाराष्ट्र कोकण विदर्भ vidarbha हवामान सकाळ किनारपट्टी विभाग sections पूर चंद्रपूर उष्णतेची लाट कमाल तापमान सह्याद्री ऊस पाऊस नगर सोलापूर रायगड सिंधुदुर्ग\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6?page=8", "date_download": "2018-08-14T23:04:24Z", "digest": "sha1:U74U2MKQKYWHO2QZCGLZFEZIIEVWEZCV", "length": 5216, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 9 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअपहरण झालेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीची तीन तासांत सुटका; दोघे आरोपी गजाआड\nवासिंद,दि.२५(वार्ताहर)-वासिंद पारिसरातील वेडवहाळ गावात राहणार्‍-या एका दीड वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून पाळून नेणा-र्‍या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केले.\nजीप अपघातात मांस रस्त्यावर; जीपचालकास अटक\nवासिंद,दि.१८(वार्ताहर)-महाराष्ट्र शासनाने मांसबंदी केली असूनही चोरटे मांस नेण्याचा प्रकार वासिंद येथे घडलेला आहे. येथे एका बोलेरो जीपमध्ये अंदाजे पाचशे किलो मांस सापडले असून वासिंद पोलिसांनी जीपचालकास अटक करून गाडीतील मांस ताब्यात घेतले.\nवासिंद पोलिसांची धडक कारवाई; ङ्गेरीवाल्यांना हटवले, १६ गुन्हे दाखल\nवासिंद,दि.५(वार्ताहर)-वासिंद पूर्व भागात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीच्या कारवाईत १६ दुचाकी चारचाकी गाडीमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वासिंद पूर्वेला स्टेशन परिसरात दुचाकी,\nवासिंद महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला जबाबदार कोण\nवासिंद,दि.३-वासिंद परिसरात खेड्या-पाड्यात असलेल्या महावितरणांच्या (M.S.E.B.) कामाचे कठीण अवस्था आहे. अनेक ठिकाणी पोल गंजलेल्या वायरी पडलेल्या, बॉक्स गायब अशी सानेगावात अत्यंत कठीण परिस्थिती आहे.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आवाजात देश हादरून जायचा -किर्तनकार ढोक महाराज\nवासिंद,दि.२(वार्ताहर)-वासिंद येथे हरिभक्त विठ्ठल भेरे यांच्या निवासस्थानी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी किर्तनकार रामराव ढोक याच्या किर्तन वाणीतून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान मनुष्य प्राण्याचा देह हा केव्हा ना के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/tag/ethereum/", "date_download": "2018-08-14T23:16:20Z", "digest": "sha1:RQ4TBTCOFQWGWYKZYBGMKNFXAWZGPTZ4", "length": 9856, "nlines": 111, "source_domain": "traynews.com", "title": "ethereum Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nऑगस्ट 9, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 23, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 21, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 14, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 12, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 11, 2018 प्रशासन\nदर तिसर्या जर्मन गुंतवणूक म्हणून cryptocurrencies असणारी\nविकिपीडिया तरी, Ethereum आणि सहकारी. अलीकडे किंमत आजच्या हार्ड बसला, त्यांची लोकप्रियता त्यांना इजा करण्याचा थोडे केले आहे.\nवाचन सुरू ठेवा »\nजून 3, 2018 प्रशासन\nEthereum Wallet ImToken आहे $ 35ठेवी बी, पेक्षा जास्त 99% अमेरिकन बँका\nवाचन सुरू ठेवा »\nमे 31, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमे 3, 2018 प्रशासन\nCoinbase शिकागो नवीन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 30, 2018 प्रशासन\nBenetton युनायटेड रंग लिथुआनिया cryptocurrency स्वीकारत सुरू\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 10, 2018 प्रशासन\nEthereum फाउंडेशन विजेत्यांना घोषणा “अनुदान पहिल्या लहर” च्या $ 2.5 दशलक्ष\nअधिकृत Ethereum फाउंडेशन ब्लॉग अहवाल, तेरा प्रकल्प एकूण प्राप्त $ 2.565 million for developments related\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 7, 2018 प्रशासन\nव्यवसाय वातावरण दररोज जीवनात मध्ये blockchain-तंत्रज्ञान विस्तार, संकल्पना “स्मार्ट करार” has ceased\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 25, 2018 प्रशासन\nगुप्त जग विस्तृत आहे म्हणून Eidoo Cryptocurrency जगात एक संकरित एक्सचेंज आणि Multicurrency Wallet आणते, तो\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 22, 2018 प्रशासन\nविकासक blockchain Dogecoin पहिल्या मध्यवर्ती भाग घोषणा\nBitcointalk मंच येथे एक विधान नुसार, Dogrehereum Hardfork होणार “2018 उशिरा हिवाळ्यात”, holders\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 24, 2018 प्रशासन\nभरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार\nसाठी विकिपीडिया समर्थन भरणा प्रोसेसर पट्टी भरणा ऑपरेटर पट्टी तो आत विकिपीडिया सुटेल, अशी घोषणा केली\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 17, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 9, 2018 प्रशासन\nकोण गुप्त उद्योग सर्वात मोठी योगदान केले\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/accident-mahur-4-injured-133918", "date_download": "2018-08-14T23:04:36Z", "digest": "sha1:P6ADRWEG3IAVQVOWZ3OMVIBAL7SWEMQU", "length": 11728, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident at mahur 4 injured टाटा सुमो गाडीला अपघात, चार भाविक जखमी | eSakal", "raw_content": "\nटाटा सुमो गाडीला अपघात, चार भाविक जखमी\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nमाहूर : गुरूपौर्णिमेनिमित्त माहूरगडावर आलेल्या भाविकांच्या वाहनाचा दत्तमांजरी ता. माहूर येथे शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेदहा वाजता अपघात झाला. अपघातामध्ये चार भाविक जखमी झाले आहेत.\nमाहूर : गुरूपौर्णिमेनिमित्त माहूरगडावर आलेल्या भाविकांच्या वाहनाचा दत्तमांजरी ता. माहूर येथे शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेदहा वाजता अपघात झाला. अपघातामध्ये चार भाविक जखमी झाले आहेत.\nमाहूरगडावर शुक्रवारी गुरू पौर्णिमे निमीत्त राज्यातून हजारो भाविक येथे भगवान श्री दत्तप्रभुच्या दर्शनाकरिता दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी शेख फरिद वझरा येथे जात असताना माहूर येथून दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दत्तमांजरी गावाजवळ भाविकांच्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच 34 एम.9521 ला अपघात झाला गाडीने दोन पलट्या घेतल्याने गाडीतील चार भाविक गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी भाविकांना तातडीने माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. निरंजन केशवे यांनी प्राथमिक उपचार केले. भाविकांच्या डोक्याला मार लागल्याने अजय आत्राम (वय 24), अमोल धाबेकर (वय 22), लक्ष्मण मडावी (वय 22), योगेश तावाडे (वय 35) सर्व राहणार वागदरा ता.मारेगाव जि. यवतमाळ यांना तातडीने पुढील उपचारा करिता 108 रूग्णवाहीकेने यवतमाळला हलविले आहे.\nघटनास्थळी पोलीस कर्मचारी प्रभाकर करडेवाड, गजानन कुमरे, प्रकाश देशमुख, अन्सारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. माहूर तालुक्यात सलग दुस-या दिवशीही भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी बोलेरो पिकअप गाडीचा अपघात होऊन तिन भाविक ठार झाले होते तर अठरा भाविक जखमी झाले होते.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/95-percent-rto-related-works-can-be-done-online-now-105203", "date_download": "2018-08-14T23:13:56Z", "digest": "sha1:BYFY3YW23WNGDHAAN2S3UUQJBCJN55EX", "length": 15402, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "95 percent RTO related works can be done online now आरटीओची 95 टक्के कामे एका क्‍लिकवर | eSakal", "raw_content": "\nआरटीओची 95 टक्के कामे एका क्‍लिकवर\nरविवार, 25 मार्च 2018\nचिखली : वाहन परवान्यांच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट पाठोपाठ आता आरटीओ कार्यालयासंबंधी 95 टक्के कामे घरबसल्या एका क्‍लिकवर करता येणे शक्‍य झाले आहे. यामुळे कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी वाहन परवान्यासाठी दररोज 260 आणि योग्यता प्रमाणपत्रासाठी दीडशे ते दोनशे नागरिकांना शुल्क भरण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता हा त्रास कमी झाला आहे.\nचिखली : वाहन परवान्यांच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट पाठोपाठ आता आरटीओ कार्यालयासंबंधी 95 टक्के कामे घरबसल्या एका क्‍लिकवर करता येणे शक्‍य झाले आहे. यामुळे कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी वाहन परवान्यासाठी दररोज 260 आणि योग्यता प्रमाणपत्रासाठी दीडशे ते दोनशे नागरिकांना शुल्क भरण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता हा त्रास कमी झाला आहे.\nआरटीओ संबंधित कामासाठीचे शुल्क कार्यालयात जाऊन भरावे लागत होते.\nदुपारी दोन वाजेपर्यंतच शुल्क भरता येत होते.\nसकाळी दहापासूनच रांगेत उभे राहावे लागत होते.पैसे भरण्याची वेळ संपल्यावर दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागत होती.\nकार्यालयास सुटी असल्यास मोठा खोळंबा होत होता.\nनागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता.\nआरटीओच्या कामकाजात अनेक आमूलाग्र बदल केले आहेत.\nवाहन परवान्याप्रमाणेच जानेवारी 2018 पासून वाहन नोंदणी, वाहनांसाठी लागणारे योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येते.\nनेट बॅंकिंगमार्फत शुल्क भरता येतात.\nआरटीओ कार्यालयात जाण्याची व शुल्क भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.\nआपल्या वेळेनुसार कधीही आणि कुठूनही नागरिक कामे करू शकतात.\nअपॉइंटमेंट घेतली तरी त्यांची संख्या मर्यादित ठेवलेली आहे. शिकाऊ वाहन परवान्यासाठी पूर्वी दररोज 260 उमेदवारांना अपॉइंटमेंट मिळत होती. ती आता 160 उमेदवारांना मिळते. पक्का वाहन परवाना हवा असल्यास चारचाकीसाठी 92 उमेदवारांना, गिअरच्या दुचाकीसाठी 48, बिगर गिअर दुचाकीसाठी 28 आणि रिक्षांसाठी 24 उमेदवारांना अपॉइंटमेंट मिळते. पूर्वी योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी वाहनांच्या संख्येवर मर्यादा नव्हती. आता 140 वाहनांनाच अपॉइंटमेंट मिळते.\nवेटिंग मर्यादा कमी व्हावी\nएका क्‍लिकवर अपॉइंटमेंट मिळत असली, तरी प्रत्यक्ष चाचणी देण्यासाठी दोन ते अडीच महिने वाट पाहावी लागते. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी अपॉइंटमेंट न मिळाल्यास दोन ते तीन महिने वाहन एकाजागी उभे करून ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे अपॉइंटमेंट देताना उमेदवारांची संख्या वाढवून दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग कमी करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.\nघर बसल्या घ्या अपॉइंटमेंट : पाटील\nऑनलाइन अपॉइंटमेंट व शुल्क भरण्याच्या सुविधेमुळे नागरिकांना पैसे भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. आपल्या वेळेनुसार नागरिक घरी बसून मोबाईल किंवा सायबर कॅफेमधून वाहन परवाना आणि वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकतात. सुटीच्या दिवशीही नागरिक आपली कामे करू शकतात. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. वेटिंगची वेळ कमी होण्यासाठी काही कालावधी जाईल. त्यानंतर नागरिकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-14T23:41:06Z", "digest": "sha1:643NPUMULRFTDXBKMWHCLHZY64KYN2SZ", "length": 10019, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अधिकमास | मराठीमाती", "raw_content": "\nयाला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा तेहतीस चांद्रमासानंतर चांद्र वर्षात जी एक अधिक महिना धरावा लागतो. त्याला अधिकमास म्हणतात. सामान्यतः प्रत्येक चांद्र मासात एक सौर संक्रांती होत असते. ज्या मासात अशी एकही सौर संक्रांती घडत नाही, म्हणजेच जो चांद्रास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिकमास समजायचा. ज्या सूर्याची मेषसंक्रांती चैत्र अमावस्येला घडली व त्याची वृषभ संक्रांती वैशाखात न होताती त्यापुढील महिन्याच्या प्रतिपदेस घडली, तर हा संक्रांतीविहीन मास अधिक वैशाख ठरेल व त्यापुढचा महिना तर निज वैशाख होईल.\nचैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक मास होतो. भाद्रपदापर्यंतच्या मासांना अधिक मास म्हणतात. आश्विन व कार्तिक अधिक झाले, तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्या वर्षी आश्विन अधिकहोतो, त्या वर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन प्रहारापर्यंत मार्गशीर्ष व दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासांची धर्मकृत्ये एकाच महिन्यात कर्तात. या जोड मासाला संसर्प असे म्हणतात. कार्तिकपुढील चार महिने अधिकमास होत नाहीत व आश्विनाच्या पूर्वी होत नाही.\nबृहत्रारदीय व पद्म या पुराणात पुरुषोत्तममासमाहात्म्य व मलमासमाहात्म्य या प्रकरणात अधिक मासाचे महत्व वर्णिले आहे. त्यात अधिक मासात करायची व्रते, दाने, उद्यापने यांचा विधी सांगितला असून, फलश्रुतीही निवेदिली आहे.\nअधिकमासकृत्ये – या मासाची देऊन पुरुषोत्तम म्हणजे विष्णू ही मानली असून, त्याच्या कृपेसाठी पुढील कृत्य करण्यास सांगितले आहे.\nपूजा, पापक्षालनासाठी मलमासव्रत, प्रत्येक दिवशी अनरसे इ. पक्वान्ने तेहतीस या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह त्यांचे दान, पादत्राणे व छत्री यांचे दान, सुवर्णदक्षिणा इत्यादी.\nमहाराष्ट्रात अधिकमासातले अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या व जामात यांना लक्ष्मीनारायणस्वरूपी मानले आहे. त्यातून ही पद्धत आली असावी.\nजी कर्मे अन्य वेळी करणे शक्य असेल, ती अधिकमासात वर्ज्य सांगितली आहेत उदा. अध्याधान, देवप्रतिष्ठा, राज्याभिषेक, विवाहोपनयनादी संस्कार, गृहारंभ, गृहाप्रवेश, देशांतर यात्रा इ.\nअधिकमासात मृत झालेल्यांचे श्राद्ध व महालय, शुद्ध मासात त्या तिथीस करतात. अधिकमासात जन्मलेल्या बालकाचा जन्मास त्या नावाचा शुद्ध मास असेल तो धरतात.\nThis entry was posted in संस्कृती and tagged अधिकमास, गृहाप्रवेश, जावई, दान, धोंडा, पूजा, महाराष्ट्र, वर्ज्य, विधी, व्रत on ऑगस्ट 21, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2805.html", "date_download": "2018-08-14T23:39:41Z", "digest": "sha1:7Q5CCZITQO3AX7MZWA3I5JYOUC4EQDBS", "length": 7188, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "स्वबळावरच निवडणुका लढविणार अन्‌ शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner Politics News Shivsena Ahmednagar स्वबळावरच निवडणुका लढविणार अन्‌ शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार \nस्वबळावरच निवडणुका लढविणार अन्‌ शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा सहकारी बॅंकांना हे सरकार टाळे लावायला निघाले असून दुसरीकडे बॅंका ओरबाडून ते पळून जात आहेत.पण सरकार काहीच करीत नाही.म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपारनेर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, राणी लंके, उपप्रमुख रामदास भोसले, गणेश शेळके, सुरेश बोरुडे, दत्तात्रय कुलट, शिवाजी बेलकर उपस्थित होते.\nठाकरे म्हणाले, निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचे नाव घेत नाही. छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतकऱ्यांची वाट लावली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nजिल्हा सहकारी बॅंकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. ती खरी शेतकऱ्यांची बॅंक आहे. आज बॅंका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nस्वबळावरच निवडणुका लढविणार अन्‌ शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34015", "date_download": "2018-08-15T00:01:30Z", "digest": "sha1:2PNDOWVYKK4GPCBRV4TU5BFLNUDI24UX", "length": 7980, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Oggy and the Cockroaches - Missing In Action व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: Nokia310\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Oggy and the Cockroaches - Missing In Action व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://vasantdattatreyagurjar.blogspot.com/2011/10/blog-post_6991.html", "date_download": "2018-08-14T23:31:57Z", "digest": "sha1:LM3FC7RRKDYTRXGX4U4H3WGBYYTQ4XO2", "length": 17564, "nlines": 58, "source_domain": "vasantdattatreyagurjar.blogspot.com", "title": "वसंत दत्तात्रेय गुर्जर: आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो", "raw_content": "\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो चांगलं झालं आम्ही बोलू शकतो वाचू शकतो अन् ऐकूही शकतो आणखी एक आम्ही माणसांत राहू शकतो नाहीतर पशुपक्षी फक्त पहातात ऐकतात ऐकून घेतात न् समजूनसुद्धा आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो\n तीही चांगली गोष्ट झाली ती गोष्ट काही माणसांना सांगावीशी वाटली सांगितलीही ती गोष्ट काही माणसांना सांगावीशी वाटली सांगितलीही नाहीतरी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही नाहीतरी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही एक दिवस समजणारच तीही गोष्ट काही माणसांना सांगितली कुणाचाच दोष नव्हता होतं ते सगळं भल्यासाठीच आता प्रेमबिम करायचं नाही आता प्रेमबिम करायचं नाही तसं कधी वाटलं तरीसुद्धा\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो चांगलं झालं आम्ही ओरडू शकतो गाऊ शकतो हसू शकतो रडूही शकतो काहीकाही वेळा मुद्दाम अशाही गोष्टी कराव्या लागतात काहीकाही वेळा मुद्दाम अशाही गोष्टी कराव्या लागतात शेजारच्या खोलीतला माणूस एक दिवस देवाघरी जातो तेव्हा रडावं लागतं सगळे रडतात म्हणून शेजारच्या खोलीतला माणूस एक दिवस देवाघरी जातो तेव्हा रडावं लागतं सगळे रडतात म्हणून नाही रडलं तर म्हणतात ह्याला भावना नाहीत नाही रडलं तर म्हणतात ह्याला भावना नाहीत मी गेलो तर कुणी रडू नये खरंखरं न् कृत्रिमही मी गेलो तर कुणी रडू नये खरंखरं न् कृत्रिमही कारण सर्वच माणसं देवाघरी जाणारायत कारण सर्वच माणसं देवाघरी जाणारायत मग रडायचं का नि कशासाठी मग रडायचं का नि कशासाठी जन्माला आला मरेपर्यंत जगाला मेला एवढंच जन्माला आला मरेपर्यंत जगाला मेला एवढंच जन्माला आला काहीतरी झालं पाह्यजे त्याच्या हातनं तेही एवढ्यासाठीच\n केळाच्या सालीवर जेव्हा नायलॉनी स्त्री पडते तेव्हा खरंच खरंच बरं वाटतं तेव्हा पाहताना अन् आम्ही हसतोही खरंच खरंच बरं वाटतं तेव्हा पाहताना अन् आम्ही हसतोही हसलंच पाह्यजे चालता येत नसलेल्या उंच टाचांच्या सॅंडल्स घालणा-या स्त्रियांना हसलंच पाह्यजे चालता येत नसलेल्या उंच टाचांच्या सॅंडल्स घालणा-या स्त्रियांना नाही एका दृष्टीने आम्हीही चुकतो लिपस्टिकनं एखाद्या स्त्रीची शान वाढत असेल ओठ काळे न होता तर लावायला हरकत नाही लिपस्टिकनं एखाद्या स्त्रीची शान वाढत असेल ओठ काळे न होता तर लावायला हरकत नाही उंच टाचांच्या सॅंडल्स घालून चालता येत असेल तर वापरायला हरकत नाही उंच टाचांच्या सॅंडल्स घालून चालता येत असेल तर वापरायला हरकत नाही क्रेप नायलॉनचा आखूड बाह्यांचा ब्लाउझ अन् बिजली नायलॉन साडी नेसून क्रेप नायलॉनचा आखूड बाह्यांचा ब्लाउझ अन् बिजली नायलॉन साडी नेसून चांगली दिसत असेल तर नेसायला हरकत नाही चांगली दिसत असेल तर नेसायला हरकत नाही तेवढी समंजस सौंदर्यदृष्टी असलीच पाह्यजे\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो चांगलं झालं डोळ्यांना मोहवणारे क्षण आम्ही पकडू शकतो किती किती चांगलं वाटतं मनात गुदगुल्याही होतात किती किती चांगलं वाटतं मनात गुदगुल्याही होतात एखादी अनाहूत मुलगी रस्त्यात भेटते एखादी अनाहूत मुलगी रस्त्यात भेटते अन् म्हणते आपण त्या दिवशीचे 'तुम्ही'च का काव्यवाचन केलेले कशा हो कविता लिहिता हे तुम्हाला जमतं कसं हे तुम्हाला जमतं कसं एकापाठोपाठ एक प्रश्न आता जपून वागलं पाह्यजे प्रेमबिम काही नाही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो तेही चांगलंच आहे कधी रंगात आलो की आम्ही गाऊ शकतो आमच्याबरोबर इतरांच्या कविता तेव्हा आवाज आपोआप आपला चांगला वाटतो गळा नसूनसुद्धा काय गंमत आहे नाही काय गंमत आहे नाही आम्ही ओरडू शकतो झालाच पाह्यजे झालंच पाह्यजे अमक्यातमक्याची दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी अमक्यातमक्याची दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी जो हमसे टकराएगा मिट्टीमे मिल जाएगा जो हमसे टकराएगा मिट्टीमे मिल जाएगा हमारी माँगे हमको दो नहीं तो कुर्सी छोड दो हमारी माँगे हमको दो नहीं तो कुर्सी छोड दो अमकातमका मुर्दाबाद अमकातमका झिंदाबाद अमकातमका मुर्दाबाद अमकातमका झिंदाबाद\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो चांगलं झालं ओरडू शकतो गाऊ शकतो हसू शकतो रडूही शकतो अन् आणखीनही काही करतो निसर्गानं दिलेल्या शक्तीनुसार\n सकाळी टमरेल घेऊन रांगेत उभं राहतो शारीरिक शुद्धीसाठी सकाळी आंघोळ करतो रोग होऊ नयेत म्हणून सकाळी वर्तमानपत्र वाचतो मग साडेनवाला आम्ही जेवतो जगण्यासाठी आईवडलांनी लग्न लावून दिलेल्या मुलीबरोबर फिरायला जातो चौपाटीवर फिरायला जातो मी माझ्या खाटेवर झोपतो ती तिच्या खाटेवर झोपते ती तिच्या खाटेवर झोपते सवयीनुसार मी तिच्या खाटेवर जातो सवयीनुसार मी तिच्या खाटेवर जातो कधीकधी तीही माझ्या खाटेवर येते कधीकधी तीही माझ्या खाटेवर येते सकाळी मात्र आम्ही ती तिच्या खाटेवर असते मी माझ्या खाटेवर असतो मी माझ्या खाटेवर असतो आई बाहेरच्या खोलीत असते आई बाहेरच्या खोलीत असते वडील गॅलरीत असतात मग मी दार उघडतो दुधाच्या दोन बाटल्या हातात घेतो दुधाच्या दोन बाटल्या हातात घेतो आदल्या रात्रीचा शर्ट घालतो आदल्या रात्रीचा शर्ट घालतो तीन जिने उतरतो तीन जिने चढून पहिल्या खोलीत येतो तेव्हा बायको स्टोव्ह पेटवते तेव्हा बायको स्टोव्ह पेटवते मग मी दात घासतो मग मी दात घासतो आदल्या दिवसाप्रमाणंच सर्व करतो\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो चांगलं झालं आम्ही माणूस म्हणून मरणार तेही चांगलंच आहे सहा हातांच्या तीन तोंडांच्या ईश्वरानं मला शांती द्यावी हेही चांगलंच आहे ईश्वर मला शांती न् सद्गती देवो\nवसंत दत्तात्रेय गुर्जर (जन्म- २१ जानेवारी १९४४, मुंबई) गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षण. साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण. पुढे मुंबई बंदर विश्वस्त (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात. साठ-सत्तरच्या दशकातल्या अनितकालिकांच्या चळवळीतून कवी म्हणून पुढे आलेल्यांपैकी एक. गोदी (१९६७), निव्वळ (१९७०), अरण्य (१९७३), समुद्र (१९७९) हे तीन कवितासंग्रह व गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३) प्रसिद्ध.\n(ही एक छोटी नोंद, बाकीचा तपशील ब्लॉगमध्ये)\n‘ललित’ मासिकात कधीतरी प्रसिद्ध झालेल्या परिचयात गुर्जर म्हणतात-\n‘माणसांचे दुबळेपण-व्याकुळता-एकाकीपणा. स्वतःत संघर्ष. दुभंगलेपण. वाचन-लेखन-घरकाम-प्रवास-चित्रसंगीत-टेबलटेनिस यांत गुंतून माणसाला माणूस म्हणून सर्वार्थाने जगण्याच्या शक्यता निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ही प्रयोगात्मक आहेत. समाजाची आजची व्यवस्था माणसाला शारीरिक-आर्थिक-मानसिक झिजत झिजत मारणारी आहे. भारतीय जनता कोडं आहे. मन अथांग आहे. काही काही म्हणून थांगपत्ता लागत नाही. माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याचा प्रयत्न. . जे लिहायसारखं असतं ते मनातच राहतं. राहावंसं वाटतं, त्याचीच झिंग येते. ते कागदावर उतरावंसं वाटतच नाही अलिकडे.’\n(ना. धों. महानोर व चंद्रकान्त पाटील संपादित ‘पुन्हा एकदा कविता’मधून)\nमराठी ‘सिन्टॅक्स’मध्ये साध्या, सरळ, अलंकरणमुक्त अशा शैलीचा मराठी भाषेत अवलंब सर्वप्रथम वसंत गुर्जरनेच केला. मध्यमवर्गीय व्यक्ती आणि शहरी संस्कृती यांच्यात निर्माण होणारे तणाव आणि संघर्ष हा गुर्जरच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. बेफाम वाढणाऱ्या शहरांच्या संस्कृतीत मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वाट्याला येणारी विचित्र अस्वस्थता, परात्मभाव आणि पोकळी गुर्जरने कोणत्याही प्रतिमा-प्रतीकांचा आधार न घेता अत्यंत यशस्वीपणे शब्दांकित केली आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींच्या यातनांना जराही कुठे भावविवश न होता प्रचलित भाषेच्या माध्यमातून सादर करून गुर्जरने मराठीत समकालीन समस्यांसाठी योग्य जमीन तयार केली आहे. ‘गोदी’ आणि ‘अरण्य’ या दोन संग्रहानंतर लिहिल्या गेलेल्या गुर्जरांच्या नव्या कविता ‘कन्फ्युज्ड’ अवस्थांचे यथार्थ चित्रण करण्यात यशस्वी होत आहेत.\n- चंद्रकान्त पाटील ('कवितेसमक्ष'मधून)\nहा ब्लॉग तयार करण्यासंबंधी गुर्जरांची परवानगी घेतली आहे. ज्या कविता उदाहरणादाखल दिल्यात, त्या त्यांनीच निवडलेल्या.\nया कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ\nवसंत गुर्जरांच्या कवितेमधून फिरताना\nवसंत दत्तात्रेय गुर्जरांची कविता\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो\n'गांधी मला भेटला' या कवितेसंबंधीची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2/?date=2017-11-23&t=mini", "date_download": "2018-08-14T23:58:41Z", "digest": "sha1:TEH3Z7KXQZO3NBMBAHXCTXEVAVNINYB4", "length": 11337, "nlines": 155, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nखाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण\nगतीमान प्रशासन योजनेंतर्गत कामकाजामध्ये पारदर्शकता व गतीमानता आणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने भविष्य निर्वाह निधीसाठी पात्र असणाऱ्या 158 खाजगी प्राथमिक शाळांपैकी 139 शाळांमधील 1000 शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी पावतीचे वितरण जिल्हा परिषद कोल्हापूरच्या अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक या विभागामार्फत सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण समारंभ दि. 06/11/2017 इ. रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूरच्या सभागृहामध्ये सकाळी 11.00 वा. करणेत आले. हा कार्यक्रम मा.डॉ.विलास पाटील, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री. राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, मा.श्री.सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे उपस्थितीत घेणेत आला.\nया कार्यक्रमाचे प्रास्तावित कार्यालयाचे अधिक्षक तथा लेखाधिकारी मा.श्रीम.वर्षा परीट यांनी केले. आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री. राहूल कदम यांनी शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरता होणे आवश्यक असलेबाबत नमूद करुन आर्थिक साक्षरतेचे महत्व विषद केले. शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा.सुभाष चौगुले यांनी आर्थिक सुबत्तेबरोबर शाळेची गुणवत्ता कशी टिकविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. मा.डॉ.विलास पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात गरजा कमी करुन बचतीचा मार्ग अवलंबता येतो. याबाबत विविध उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.जयश्री जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प.कोल्हापूर यांनी केले व आभार कार्यालयाच्या सहा. लेखाधिकारी श्रीम. शैला ढाके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था मर्या. कोल्हापूर व सर्व शिक्षक संघटनांचे सहकार्य लाभले.\nपंडित जवाहरलाल नेहरूंची आज जयंती. बालदिन म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो\nमहात्मा जोतीबा फुले पुण्यतिथी\nमहात्मा जोतीबा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० साली झाला..\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?q=alessandra", "date_download": "2018-08-15T00:01:37Z", "digest": "sha1:BYVB76FDTPOWLOW7ZZQUXHXBSYBB7CMY", "length": 6089, "nlines": 91, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - alessandra रिंगटोन", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"alessandra\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nस्टुपेन्दो फेनो ए, आमोर Mobile Ringtones विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर आमोर रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-elgar-will-continue-till-agriculture-comodity-gets-proper-prices", "date_download": "2018-08-14T23:46:03Z", "digest": "sha1:MXGR2ADGTUQYKMQ3HIDTK5I2Z4LT6XIR", "length": 14154, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Elgar will continue till agriculture comodity gets proper prices | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार सुरूच राहणार\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार सुरूच राहणार\nशनिवार, 26 मे 2018\nनगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून, केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काहीच घेणे-देणे नाही. जगाचा पोशिंदा बळिराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला.\nनगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून, केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काहीच घेणे-देणे नाही. जगाचा पोशिंदा बळिराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला.\nकळस बुद्रुक (ता. अकोले) येथे सकाळी ८ वाजता कळस बुद्रुक ग्रामस्थांतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, राजेंद्र गवई, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे दोन तास अडवून धरीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. या वेळी कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा दिला. डॉ. नवले म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीला केलेला खर्चसुद्धा फिटत नाही.\nत्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, तो आत्महत्या करीत आहे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढा उभारीत असून, सर्व शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटेपर्यंत लढा कायम सुरू राहणार आहे.\nनगर भाजप सरकार government शेती डॉ. अजित नवले अजित नवले आंदोलन agitation\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/you-are-best-father-world-says-shahrukh-khan-124220", "date_download": "2018-08-14T23:13:43Z", "digest": "sha1:PTFOISAEZ54ZXA44HMJ4XPZYGRRDNGTU", "length": 11112, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "You are the best Father in the world says Shahrukh Khan #FathersDay ''तुम्ही जगातील सर्वोत्तम पप्पा'' : शाहरूखच्या मुलाचे पत्र | eSakal", "raw_content": "\n#FathersDay ''तुम्ही जगातील सर्वोत्तम पप्पा'' : शाहरूखच्या मुलाचे पत्र\nरविवार, 17 जून 2018\nअब्रामने एका पांढऱ्या इनलाईन असलेल्या हिरव्या रंगाच्या कार्डवर हे लिहिले. त्याचे हे अनोखे गिफ्ट चांगलेच चर्चेत आले आहे. अब्रामने याबाबतचा फोटो 'द झिरो स्टार'ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nमुंबई : जगभरात 'फादर्स डे' आज (रविवार) साजरा केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आपल्या पित्याला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला त्याचा मुलगा अब्रामने 'फादर्स डे'निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ''तुम्ही जगातील सर्वोत्तम पप्पा आहात'' असा संदेश लिहून कार्डच्या डाव्या कोपऱ्यात दोन पेपर हार्ट्स लावले.\nअब्रामने एका पांढऱ्या इनलाईन असलेल्या हिरव्या रंगाच्या कार्डवर हे लिहिले. त्याचे हे अनोखे गिफ्ट चांगलेच चर्चेत आले आहे. अब्रामने याबाबतचा फोटो 'द झिरो स्टार'ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर शाहरुखनेही या कार्डचा फोटो ट्विट केला. या फोटोसह त्याने आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.\nशाहरुख खान म्हणाला, की अब्रामने दिलेले हे गिफ्ट वडिलांचे जीवन सर्वोत्तम बनविण्याचे माध्यम आहे. त्याने दिलेले हे गिफ्ट वडिलांचे जीवन परिपूर्ण करत आहे.\nदेशाच्या शांततेसाठी सिद्धूंनी पाकिस्तानातच राहावे : बादल\nनवी दिल्ली : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) या इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्या. त्यामुळे...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nदीपिका-रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; 'इथे' होईल सोहळा\nमुंबई - बी-टाउनची सगळ्यात लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षापासूनच...\nसोलापूरच्या ओंकार जंजिरालला आंतरराष्ट्रीय ब्लॉगरचा सन्मान\nसोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल...\nनवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचल्याने सोमवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/cricketer-mohammed-shami-injured-road-accident-105230", "date_download": "2018-08-14T23:27:57Z", "digest": "sha1:CDDK5FOQ3MI2VVSGNZ5UP3V3LIGSVQ3U", "length": 10922, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "cricketer Mohammed Shami injured in road accident महंमद शमी अपघातात जखमी; डोक्याला दुखापत | eSakal", "raw_content": "\nमहंमद शमी अपघातात जखमी; डोक्याला दुखापत\nरविवार, 25 मार्च 2018\nडेहराडूनमधील अभिमन्यू क्रिकेट अकादमीमध्ये सध्या तो सराव करत आहे. आयपीएलपूर्वी गेल्या दोन आठवड्यांपासून तो येथे आहे. सराव पूर्ण करून आज सकाळी तो दिल्लीला परतत होता. शमीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप घडामोडी घडल्यानंतर आता त्याला अपघातालाही सामोरे जावे लागले आहे.\nडेहराडून : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमीच्या मोटारीला आज (रविवार) सकाळी डेहराडूनजवळ अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहराडूनहून दिल्लीला येत असताना शमीच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातातून तो बचावला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला 10 टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो डेहराडूनमध्येच असून, तेथे त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.\nडेहराडूनमधील अभिमन्यू क्रिकेट अकादमीमध्ये सध्या तो सराव करत आहे. आयपीएलपूर्वी गेल्या दोन आठवड्यांपासून तो येथे आहे. सराव पूर्ण करून आज सकाळी तो दिल्लीला परतत होता. शमीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप घडामोडी घडल्यानंतर आता त्याला अपघातालाही सामोरे जावे लागले आहे. बीसीसीआयने नुकतेच त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती.\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्रक, ट्रॅव्हल्स अपघातात लातूरात दहा जखमी\nलातूर : येथील राजीव गांधी चौकात ट्रक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-st-bus-133324", "date_download": "2018-08-14T23:01:50Z", "digest": "sha1:JMN2O2K7SYI2DARZXNDZIFT5JE2P2WSC", "length": 12945, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation ST Bus #MarathaKrantiMorcha एसटीच्या साडेबाराशे फेऱ्या रद्द | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha एसटीच्या साडेबाराशे फेऱ्या रद्द\nबुधवार, 25 जुलै 2018\nऔरंगाबाद - मराठा आंदोलनाचा मोठा फटका एसटीला बसला आहे. मंगळवारी (ता. २४) दिवसभरात एसटीच्या १,२३५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आंदोलन चिघळत असल्याने पोलिसांच्या सूचनेनंतर सर्व सेवा बंद करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.\nऔरंगाबाद - मराठा आंदोलनाचा मोठा फटका एसटीला बसला आहे. मंगळवारी (ता. २४) दिवसभरात एसटीच्या १,२३५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आंदोलन चिघळत असल्याने पोलिसांच्या सूचनेनंतर सर्व सेवा बंद करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.\nऔरंगाबाद विभागात मंगळवारी दुपारी दोनपर्यंत ७२९ फेऱ्या अपेक्षित असताना, केवळ ८६ फेऱ्या झाल्या होत्या. दिवसभरात १,३२१ फेऱ्या अपेक्षित होत्या; मात्र आंदोलनामुळे एकूण १२३५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. फेऱ्या रद्द झाल्याने पन्नास लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले, तर दोन दिवसांत दहा बसगाड्या फोडल्याने जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nया ठिकाणी फोडल्या बसगाड्या\nऔरंगाबाद ते नांदेड ही बस बोरी तांडा येथे\nगंगापूर ते लासूर ही लासूर बसस्थानकाजवळ\nकन्नड ते औरंगाबाद- पानपोई फाटा येथे\nअक्कलकुवा ते औरंगाबाद-कन्नड स्थानकासमोर\nऔरंगाबाद ते पंढरपूर दोन गाड्या-झाल्टा फाटा येथे\nगंगापूर ते औरंगाबाद-शंकरपूर फाटा\nऔरंगाबाद ते लासूर ही देवसावंगी फाटा येथे\nआंदोलनात जमावाने वसमत आगारात घुसून बसगाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिळताच उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे यांनी दक्षतेच्या सूचना केल्या. जिल्हानिहाय आगार व्यवस्थापकांनी पोलिस अधीक्षकांना भेटून किंवा त्यांच्याशी बोलून आगारांच्या सुरक्षेसाठी तत्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी केलेल्या मागणीनुसार बसस्थानकांनाही पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. बसस्थानकांचे इन व आऊट अशी दोन्ही गेट लावून घेण्यात आले होते.\nमुंबई मराठा क्रांती मोर्चा\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2011/05/blog-post_04.html", "date_download": "2018-08-14T23:57:25Z", "digest": "sha1:NBUL47LKVOPOH43TFOGZNE2ILQGSRZVT", "length": 55787, "nlines": 206, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : शरद पवारांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न", "raw_content": "\nशरद पवारांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न\nशेती, पाणी, वीज, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांत महाराष्ट्राने आजवर आधुनिकतेचीच कास धरली आहे. मात्र, बदलत्या काळाची पावलं ओळखून त्यातही काळानुरूप नवे बदल स्वीकारणं आणि संकुचित अस्मितावादाचा त्याग करून आपली सहिष्णु वृत्ती टिकवणं, ही यापुढची निकड आहे.\nआज महाराष्ट्र राज्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. अर्धशतकाची वाटचाल ही कुठल्याही राज्याच्या व समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. मी त्याकडे दोन दृष्टींनी बघतो. गेल्या पन्नास वर्षांत आपण किती मजल गाठली, आणि पुढच्या पन्नास वर्षांत आपल्या काय अपेक्षा आहेत हा विचार करताना पुढील पन्नास वर्षांच्या नियोजनाचा कार्यक्रम आखणे योग्य नसते. त्याऐवजी दहा-दहा वर्षांंचा टप्पा कसा गाठायचा, आणि त्यात कुठल्या गोष्टींना महत्त्व देऊन कोणत्या दिशेने प्रवास सुरू ठेवायचा, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी महाराष्ट्राची बलस्थाने आणि दुर्बल स्थाने काय आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.\n१९६० साली महाराष्ट्र राज्य झाले तेव्हा लोकसंख्या साडेतीन-चार कोटी होती. आज ती दहा-साडेदहा कोटी आहे. येत्या दहा वर्षांत ती सुमारे १४-१५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आपण लोकसंख्येचा विचार करतो तेव्हा समाजाचा चेहरामोहरा (प्रोफाइल) बदलतो काय, तेही बघावे लागेल. महाराष्ट्राने कोणत्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवला, आणि मराठी माणसाची दृष्टी व व्याप्ती कुठवर जाऊन पोहचली, याचा मागोवा घ्यावा लागेल. त्या अनुषंगाने पुढील मार्ग (रोडमॅप) कशा पद्धतीने असायला हवा, याचा विचार होण्याची गरज आहे. १९९१ ते २००१ मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली त्यातील २० टक्के वाढ ही अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरितांची आहे. महाराष्ट्रात ८०-९० पर्यंत दक्षिणेतून लोक यायचे. त्यावेळी शिवसेनेचा जन्म झाला. आज मुख्यत: उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यांतून आपल्याकडे लोक येतात. हे का होते, याला दोन कारणे आहेत. एक- ज्या राज्यांतून लोक येथे येतात त्या राज्यापेक्षा अधिक संधी महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आज जे लोक येथे येत आहेत त्यांना काही विशिष्ट क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे ते येत आहेत. कारण स्थानिक मराठी माणूस अशा क्षेत्रांमध्ये काम करण्यास तयार नाही. नागपुरातील पोलाद कारखाने वा जालना- औरंगाबाद पट्टय़ातले फौंड्रीचे कारखाने बघितले तर तिथे काम करणारे जास्तीत जास्त ओरिसातील आहेत. तापलेल्या भट्टीपाशी कष्टाचे काम करण्याची ओरिसाच्या मजुराची तयारी असते, मराठी माणसाची नसते. सुतारकाम करणारा वर्ग राजस्थानातील आहे. फलोत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये फळबागा खूप आहेत, पण फळांची विक्री करणारा वर्ग उत्तर भारतीय आहे. कारण हे काम करण्यास आपले लोक तयार नसतात. यंदा आणखी एक चित्र बघायला मिळते आहे. ऊसतोडणी आणि तो भरून आणण्याचं काम अत्यंत कष्टाचे असते. बीड, नगर भागातील मजूर हे काम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही करत. पण तिथली नवी पिढी शिक्षित झाल्यामुळे त्यांना या कामांत आता स्वारस्य राहिलेले नाही. त्यांची जागा मध्य प्रदेशातील लोकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. अशा कष्टाच्या कामांसाठी लागणारा कामगारवर्ग महाराष्ट्राची गरज म्हणून येथे येत आहे. मध्यंतरी एका राजकीय पक्षाने उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर एका महिन्याने मी काही ठिकाणी जाताना रस्त्यावर बघितले की ठिकठिकाणी छोटे कारखाने, वर्कशॉपस्नी बाहेर बोर्ड लावले होते- ‘भरती सुरू आहे’ काही ठिकाणी थांबून मी विचारले, ‘भरती चालू आहे म्हणजे काय’ काही ठिकाणी थांबून मी विचारले, ‘भरती चालू आहे म्हणजे काय’ ‘आमच्याकडे यूपी-बिहारचे लोक होते. आंदोलनामुळे ते घाबरून पळून गेले. हे काम करायला येथे कोणी येत नाही. त्यामुळे आमच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे,’ असे उत्तर ऐकायला मिळाले.\nअशा अनेक कारणांमुळे आपल्या लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलतो आहे. २००१ मध्ये महाराष्ट्रात ४६ टक्के लोकसंख्या १५ ते ४० वयोगटातील होती. एका बाजूला हा वर्ग वाढताना दिसतो. दुसऱ्या बाजूला साठी किंवा त्यापुढचा आम्हा लोकांचा वयोगट आहे. त्यांची लोकसंखा आता १२ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा हा एक नवीन वर्ग तयार झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पूर्वी ५८ व्या वर्षी लोक निवृत्त व्हायचे. मला आठवते, आमच्या शाळेत ५८ वर्षे झाले की निरोप समारंभ व्हायचे, त्यावेळी भा. रा. तांबे यांच्या ‘ढळला रे ढळला दिन सखया’ यासारख्या कवितांची आठवण यायची. आज तसे दिसत नाही. मीच ७१ वर्षांंचा आहे. आज सहजपणाने सत्तरीनंतर काम करणारे लोक मोठय़ा प्रमाणावर दिसतात. १५ ते ४० व ५५-६० च्या पुढचा वयोगट महाराष्ट्राच्या बदलत्या चेहऱ्यामोहऱ्यात दिसतो आहे. एकीकडे जन्मदर कमी होतो आहे आणि आयुर्मान वाढते आहे. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्याचे हे परिणाम आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध लोकसंख्येचे मनुष्यशक्तीमध्ये आणि शक्तीमधून समाजाच्या संपत्तीमध्ये रूपांतर कसे होईल, हे पाहायला हवे.\nत्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे- शिक्षण. आज महाराष्ट्रात ७८ टक्क्यांच्या आसपास साक्षरता आहे. त्यांच्यात गुणवत्तावाढ केली पाहिजे. शिक्षितांमध्ये गुणवत्ता वाढवून ही नवी शिक्षित पिढी समाजाची संपत्ती बनवायला हवी. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांत करून घेता येईल. खेडय़ांमधून शहरांकडे येण्याची प्रवृत्ती वाढते आहे. या नागरीकरण होत असलेल्या नव्या सुविद्य पिढीला नवे मार्ग उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यातला सर्वात महत्त्वाचा मार्ग- उद्योग. महाराष्ट्रात उद्योगाचे चित्र बदलते आहे. एकेकाळी मुंबईच्या गिरणगावात तीन लाख गिरणी कामगार होते. १४० गिरण्या होत्या. आज दहा-बाराच गिरण्या आहेत. ठाणे व आसपास तसेच मुंबईत इंजिनीअरिंग कारखाने होते. आज तेही गेले आहेत. ते गेले म्हणजे त्योचे स्वरूप बदलले आहे. एकेकाळी प्रीमियरची फियाट बनायची व महिंद्रची जीप मुंबईत बनायची. आता ऑटोमोबाइलचे केंद्र मुंबईपासून सरकले आहे. ते िपपरी चिंचवड आणि नाशिक येथे गेले आहे. त्याला लागणारे सुटे भाग कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, औरंगाबाद येथून तिथे येतात. वेगवेगळ्या मोटारी पुण्यात बनायला लागल्या आहेत. पुणे हे ऑटोमोबाईल केंद्र बनले आहे. तिथून केवळ भारतातच नाही, तर जगभर गाडय़ा जात आहेत. आता हे केंद्र तिथे झाले आहे त्यासाठी आवश्यकता कशाची आहे त्याला ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअर, तसेच आयटीआयचे शिक्षण घेतलेल्यांची गरज आहे.\nएका बाजूला हा वर्ग आहे. दुसऱ्या बाजूला आणखी एक नवीन वर्ग तयार होतो आहे, तो म्हणजे आयटी आणि बीटीवाल्यांचा. पुण्या-मुंबईत हजारो तरुण आयटीमध्ये आहेत. आयटी आणि बीटीबरोबरच सेवाक्षेत्रातही त्यांना संधी मिळत आहेत. मुंबई पूर्वी औद्योगिक तसेच कष्टकऱ्यांची नगरी होती, ती आजही आहेच. पण तिथल्या कष्टांचे स्वरूप बदलले आहे. आता सेवाक्षेत्रात अर्थ, विमा, आरोग्य ही नवी क्षेत्रे निर्माण झाली आहेत. ही सर्व क्षेत्रे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये वाढत आहेत. या क्षेत्रांची गरज भागविण्यासाठी लागणारी ज्ञानी पिढी तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. सुदैवाने महाराष्ट्रात खासगी, सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालये, तसंच तंत्रशिक्षण संस्थांचे चांगले जाळे निर्माण झालेले आहे. वसंतदादांनी व्यावसायिक शिक्षणाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला त्यावेळी त्यावर लोकांची टीका झाली. परंतु वसंतदादा किती दूरदृष्टीचे होते, हे आता दिसून येत आहे. आज ऑटोमोबाइल, आयटीसारख्या क्षेत्रांमध्ये जी मराठी मुले दिसतात ती केवळ महाराष्ट्रापुरती नाहीत. ती थेट न्यू जर्सीपासून जगातील अनेक देशांमध्ये दिसतात. त्याचे कारण यासंबंधीचे ज्ञान घेण्याची संधी मध्यम व निम्न मध्यमवर्गातील मुलांना स्थानिक पातळीवर मिळाली. त्यामुळे नव्या पिढीच्या माध्यमातून एक लोकसंपत्ती तयार झाली. त्याचा उपयोग महाराष्ट्राला होतो आहे. ही सर्व क्षेत्रे वाढवावी लागतील. त्यासाठी आता नुसता शिक्षणाचा विस्तार करून भागणार नाही, तर त्यात गुणवत्ता वाढवावी लागेल. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती असलेली, आत्मविश्वासाने भरलेली नवी पिढी महाराष्ट्रात तयार करावी लागेल. पुढच्या दहा वर्षांत यावर भर द्यावा लागेल.\nएकेकाळी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण की गुणवत्ता, यावरून संघर्ष झाला होता. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना त्यांनी गुणवत्तावाढीचा कार्यक्रम हाती घेतला होता, तेव्हा त्याला फार विरोध झाला होता. गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षणाच्या विस्ताराच्या प्रक्रियेतून सामान्य कुटुंबांतील मुलांना बाजूला काढत असल्याचा आरोप झाला होता. आज शिक्षणाचा विस्तार होत आहे. विस्ताराला गुणवत्तेची जोड दिली तर जी नवी क्षेत्रे आपल्याला उपलब्ध होत आहेत त्यांचा लाभ घेता येईल.\nहे करीत असताना आणखी एका क्षेत्राचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात ५८ ते ६० टक्के लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील शेती हा चिंतेचा विषय आहे. याचे महत्त्वाचे कारण- देशात शेतीला ४० टक्के पाणी उपलब्ध आहे, तर महाराष्ट्रात शेतीला फक्त १६ टक्केच पाणी उपलब्ध आहे. निसर्गावर अवलंबून राहणे हे महाराष्ट्राच्या शेतीचे दुखणे आहे. दुसरे कारण- दिवसेंदिवस शेतीचे प्रमाण कमी होत आहे. ज्यांची शेती पाच एकराच्या आत आहे असे ८२ टक्के शेतकरी आहेत. त्यापैकी ६० टक्क्यांना पाणीच मिळत नाही. जिथे पाणी नाही आणि जिराईत शेती आहे, तिथे ती आतबट्टय़ाचीच होणार. पाचजणांचे कुटुंब पाच एकराची जिराईत शेती चालवू शकत नाही. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात. याला पर्याय काय या कुटुंबातील किमान एक मुलगा तरी शिक्षित होऊन ही जी नोकरीची नवी क्षेत्रे निर्माण होत आहेत, तिथे गेला पाहिजे. शेतीवरील दडपण कमी करण्याची आवश्यकता आहे. ६० टक्के लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे. नवी मुंबई, िपपरी चिंचवड, औरंगाबादला सिडको नगर झाले. नागपूरचा विस्तार होत आहे. त्यासाठी शेतीची जमीन गेली. शेतीचे क्षेत्र कमी व्हायला लागले. परिणामी त्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या वाढायला लागली. शेती हा आतबट्टय़ाचा व्यवहार होऊ लागली. त्यावरील दडपण कमी करणे ही महाराष्ट्राची गरज आहे. यावर पर्याय म्हणजे उद्योग व सेवाक्षेत्रांशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षित नवी पिढी महाराष्ट्रात तयार करण्यात आपण जेवढे यशस्वी ठरू, तेवढे राज्य पुढे जाणार आहे.\nअर्थात त्यात काही अडचणी आहेत. सर्वात मोठी अडचण आहे विजेची. आज महाराष्ट्रात भारनियमन हा परवलीचा शब्द झाला आहे. मी स्वतची बढाई म्हणून सांगतो आहे असे नाही. पण मी राज्याचा प्रमुख असेपर्यंत आम्ही दरवर्षी ठरावीक वीज तयार करायचोच. तिची आवश्यकता असो वा नसो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतानाच्या राज्याची गरज भागवून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशला आम्ही वीज पुरवायचो. आज आम्ही बाहेरून वीज विकत घेतो. वीज हे प्रगतीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वीज वाढवावीच लागेल. वीज वाढवून कारखानदारी, नागरीकरण वाढवावे लागेल. याप्रकारे शेतीवरचे दडपण कमी करावेच लागेल.\nदुसरीकडे अधिकाधिक पाण्यासाठी गुंतवणूक करायला हवी. पाण्याची उपयुक्तता वाढवून शेती संपन्न केली पाहिजे. शेतीतही कशावर भर द्यायचा, हेही ठरवले पाहिजे. पंजाब, हरयाणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा ही राज्ये गहू, तांदूळ मोठय़ा प्रमाणावर पिकवतात. आपल्याकडे तांदूळ, गहू होतो. पण आपले राज्य शेतीतही अनुकूल आहे ते फळबागायतीसाठी. कोकणातील हापूस आंबा, मध्य व दक्षिण महाराष्ट्रातील द्राक्षे, तसेच नागपूरच्या संत्र्यांमध्ये सुधारणा करून ती आपण जगभर पाठवू शकतो. खानदेश व मराठवाडय़ातील काही भागात उत्तम केळी होतात. राज्यातील पीक पद्धतीतही बदल होत आहे. अन्नधान्याची व्यवस्था केली पाहिजे, पण त्याचबरोबर फळबागायती, ऊस, कापूस यावरही भर दिला पाहिजे. कारण मर्यादित शेती व मर्यादित पाण्यात काढले जाणारे पीक म्हणजे फळबागायती. जपून पाणी वापरता येते आणि त्यामुळे पर्यावरणालाही मदत होते. या पद्धतीची शेती केली पाहिजे. गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात प्राथमिक स्वरूपाचे काम झालेले आहे. नुसते तेवढेच करून भागणार नाही, तर शेतीउत्पादनाचे प्रोसेसिंग, मार्केटिंग कसे होईल, पुढच्या दहा वर्षांत जगाची बाजारपेठ कशी काबीज करता येईल, हीसुद्धा दृष्टी ठेवली पाहिजे.\nआपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण होते आहे. नागरीकरणाची गरज केवळ अन्नधान्यापुरती नाही, भाजीपालाही महत्त्वाचा आहे. मध्यंतरी मुंबई आणि दिल्लीत भाजीपाल्याचे भाव हा मोठा समस्येचा विषय बनला होता. भाजीपाल्याची पूर्तता नागरीकरण झालेल्या भागांच्या आसपासच्या परिसरातूनच कशी होईल, हे पाहायला हवे.त्यासाठी फळे, फुले व भाजीपाला लागवडीवर भर द्यावा लागेल. त्यावर प्रक्रिया करावी लागेल. साठवून ठेवण्याची व पॅकेिजगची व्यवस्था करावी लागेल. त्याकरता त्याचे तंत्र बदलावे लागेल. त्यासाठी आवश्यक असलेला शिक्षित वर्ग हा शेतकऱ्यांच्या कुटुंबातूनच आपण तयार करायला हवा. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत आहे, त्यातून गुणवत्ता वाढवू शकलो तर नवी पिढी काहीही साध्य करू शकेल. योग्य शिक्षण व ज्ञान दिले तर आपल्याकडे ही क्षमता नक्कीच आहे. नव्या पिढीद्वारे आपण लोकसंपत्ती निर्माण करू शकतो. त्या माध्यमातून उद्याच्या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलता येईल. शेती, उद्योग, सेवाक्षेत्र, आयटी, बीटीसह जी जी क्षेत्रे असतील, त्या क्षेत्रांमध्ये जगभर जाण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे.\nमी रोज सकाळी लोकांना दोन तास भेटतो. त्यावेळी किमान दोन तरी मुले अशी असतात, ज्यांना बदली हवी असते. मला दिल्ली फार लांब पडते, येथून बदला. आपल्याकडे दिल्ली तर फार दूर राहिली, राधानगरीच्या मुलाची कोल्हापुरात किंवा सांगलीत बदली झाली तरी तो म्हणतो की, मला गावी परत जायचे आहे. आपण जगात कुठेही गेलं पाहिजे, ही भावनाच आपल्याकडे नाही. आज आपली जी मुले न्यू जर्सीसह जगभर इतरत्र गेली, त्यांचे जीवनमान सुधारले, ते श्रीमंत झाले. याचे कारण ते कुठेतरी गेले. मराठी समाजाची ही स्थितीवादी मानसिकता बदलायला हवी. उद्याचा महाराष्ट्र या पद्धतीने घडवावा लागेल. स्वभाव बदलला पाहिजे. शिक्षणासंबंधीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. रोजंदारी कामाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. रोजगाराच्या नव्या संधी कोणत्या आहेत, ते पाहून पुढे गेले पाहिजे.\nहे सारे करत असताना याला जोडमूनच स्त्रिया आणि मुलींमध्येही आत्मविश्वास निर्माण करून त्यांचेही सबलीकरण करण्याची अत्यंत गरज आहे. येथून पुढे फक्त पुरुषांनी काम करण्याचे दिवस संपले आहेत. नवरा-बायको दोघांनाही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. सुदैवाने महाराष्ट्रात मुलींना शिक्षणाची संधी मिळवून देण्यात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून अनेकांनी योगदान दिले आणि त्याचे हे दृश्य फलित आहे. परंतु आणखी विस्तारित स्वरूपात हे कार्य व्हायला हवे.\nमला खरी चिंता वाटते ती- महाराष्ट्राचे प्रादेशिक ऐक्य कसे टिकून राहील, याची. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सदस्यांची भाषणे मी कधी कधी ऐकतो, वर्तमानपत्रांतून वाचतो. त्यांना कमालीचा प्रादेशिक रंग याऊ लागला आहे. पक्षभेद सोडून सर्वजण त्यासाठी एकत्र येतात. नाशिकच्या कांद्याचा प्रश्न आला की तिथले सर्व लोकप्रतिनिधी अध्यक्षांसमोर येऊन बसतील, कापसाचा प्रश्न आला की विदर्भातील येऊन बसतील, ऊसाचा प्रश्न आला की पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी येतील. याचा अर्थ राज्य म्हणून विचार करण्याऐवजी प्रदेश म्हणून विचार करण्याची भावना वाढीस लागली आहे. त्यातून राज्याच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये कटुता वाढायला लागली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. सामाजिक व प्रादेशिक ऐक्य तसेच प्रादेशिक समतोल या गोष्टींत आपल्याला बारकाईने लक्ष घालावे लागणार आहे. पुढील काळात महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल निर्माण होऊ नये, यादृष्टीने पावले टाकावी लागतील. समाजाचे आणि विविध भागांचे ऐक्य कसे वाढीस लागेल, यासाठी प्राधान्य द्यावे लागेल. कारण समाज एकसंध नसला तर विकासाच्या कितीही योजना तुम्ही तयार करा, राज्यात स्थैर्य नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. याकरता प्रादेशिक, विभागीय आणि जातपात-धर्मासह सामाजिक ऐक्य राखणे गरजेचे आहे.\nगंमत म्हणून सांगतो. मागच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा मी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा माझ्या दौऱ्याची पद्धत बदलली होती. जाहीर सभा घेऊन झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही वेगळी बैठक घ्यायचो. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, पुणे, िपपरी-चिंचवडमध्ये अन्यभाषिकांच्या सभा मी घेत असे. नाशिकसारख्या ठिकाणीही दोन-तीन हजार अन्यभाषिक सभेला आले होते. असा महाराष्ट्राचा चेहरा बदलला आहे. समाजाचा स्तर बदलला आहे. आपल्याला या सर्वांची गरज आहे. त्यामुळे प्रादेशिक राग ठेवून चालणार नाही. त्यांना घालवूनही चालणार नाही. या सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल. हे करायचे असेल तर अन्य जाती-जमाती, धर्मीय आणि भाषिकांकडे थोडय़ा मोठय़ा मनाने बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राने ठेवला पाहिजे. महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत, त्यांनी विभागीय, प्रादेशिक तसेच सामाजिक आणि भाषिक ऐक्य महाराष्ट्रात जपले पाहिजे, वाढवले पाहिजे. हे जर येत्या दहा वर्षांत आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की, देशात अनेक बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही.\nमी राज्याचा प्रमुख असेतो आमची आणि गुजरातची स्पर्धा असे. पण आमचे संबंध फार चांगले असायचे. एखादा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये उभारणे शक्य नसेल तर गुजरातचे मुख्यमंत्री तो आमच्याकडे पाठवायचे. गुजरातच्या दृष्टीने काही चांगले असेल असे वाटले तर आम्ही ते गुजरातकडे पाठवायचो. आज आपल्याला आजूबाजूच्या राज्यांचा विकासाच्या वेगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रही विकास व औद्योगिकीकरणात पुढे गेला पाहिजे. समाजाच्या गरजा, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, पर्यावरण यांच्याविषयी लोकांमध्ये जाणीवजागृती करून या गरजा भागविण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. ग्रामीण व शहरी असे दोन थर निर्माण होत आहेत, असे चित्र निर्माण होता नये. त्यांचे मूलभूत प्रश्न सहजपणे तिथेच सोडविण्याची साधने निर्माण केली पाहिजेत. गुणवत्तावाढीबरोबरच सामाजिक व प्रादेशिक ऐक्य वाढले तर हे राज्य देशाला बळ देईल, अशी माझी खात्री आहे. आपण तर मोठे होऊच; पण भारताला मोठे करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी हातभार लावला, असा इतिहास निर्माण करण्याची गरज आहे.\nपुढची दहा वर्षे आपण विकासाचा रोडमॅप तयार करून त्यादृष्टीने आखणी केली तर आपल्या महाराष्ट्राएवढे युरोपातले जे छोटे छोटे विकसित देश आहेत, त्यांच्या पंक्तीत विकासाच्या बाबतीत आपण जाऊन बसू शकू, एवढी क्षमता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या माणसांमध्ये निश्चितच आहे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 11:13 AM\nपवार साहेबांचे विचार हे खरोखरच चांगले आहेत ह्यात काही शंका नाही,काही एक वर्षापूर्वी माझा मतदार संघ काही एक कारणाने केवळ निवडणुकीच्या वेळे पुरता बारामती मध्ये गेला,तेव्हा तर मी अगदी त्यांना मतदान सुद्धा केले.पण,..... एक खंत मात्र जरूर आहे.त्यांचे राजकीय आदर्श स्व. यशवंत राव चव्हाण ह्यांना जे जमले.... नव्हे त्यांनी ते जमविले ..ते मात्र शरदरावांना जमू शकले नाही ही वास्तवता आहे. शरद पवारांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात,स्व.यशवंतरावांच्या ह्या पावलां वर पाऊल टाकून,सुरुवात तर छान केली होती,त्याचे कौतुक ही झाले पण नंतर सत्तेच्या शर्यतीत पुढे रहायच्या,जायच्या नादात,ते सुरुवातच विसरले आणि एके काळी उभ्या महाराष्ट्राला \"आपला\" म्हणून वाटणारा नेता फक्त मूठभर मराठा समाजाचे प्रतिनिधित्व,नि छुप्या पद्धतीने जातीपातीचे करण्यात धन्यता मानणारा होऊन बसला,ही मराठेतर जनतेची कधी उघडपणे न बोलून दाखविलेली खंत आहे.खरे तर त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याच्या नादात ते कधी इतर जनते पासून दूर गेले हे त्यांचे त्यांना सुद्धा कळले नाही.त्या मुळे प्रथम त्यांनी मराठेतर समाजाचा हा गमावलेला सामान्यांचा विश्वास प्रथम मिळवावा हे त्यांना प्रेमाचे निवेदन आहे.\nमहोदय, माझ्या सदरहू वरील प्रतिक्रिये मुळे,मी कदाचित इतर कुणा एका राजकीय पक्षाचा सभासद वगैरे असावा ,असा गैरसमज नव्हे अगदी खात्री होण्याची शक्यता आहे किंवा \"ह्या मागचा बोलविता धनी वेगळाच असेल\" असे सुद्धा वाटण्याची शक्यता आहे तथापि माझे हे सर्वस्वी वैयक्तिक मत आहे नि ते सुद्धा शरदरावांच्या बद्दल आपलेपणा मुळे......नाही तर आम्ही आमची ही खंत बोलून तरी कधी दाखवायची आपल्या ह्या लेखा मुळे त्यास आज फक्त वाचा फुटली.तसे इतर पक्षाचे नेते सुद्धा काही अगदी धुतल्या तांदळा सारखे बिलकुल नाहीयेत,शिवांबू पाणीपुरी फेम पुरोहित सुद्धा तसे सध्या जोरातच आहेत.जर आपणास वरील प्रतिक्रिया अप्रस्तुत वाटली तर ती आपण निश्चितपणे वगळू शकता नव्हे वगळण्यात यावी ही नम्र विनंती.\nप्रकाश बा. पिंपळे said...\nधन्यवाद विलासराव. अगदी बरोबर आहात सगळेच तसे नाहीत. ज्यांनी व्यवसायिक शिक्षण घेतले आहेत त्यांना नवीन शहर किंवा देश हि मानवते इतरांनाच थोडा प्रश्न आहे. आणि शेतकरी कुटुंबातील मुलांनी इतर मार्ग हि शोधावेत आणि शेतीत वरील मनुष्याभर हलका करावा हे ही खरे.\nधन्यवाद mynac. तुम्हाला इतर पक्षाचे ही समजले नाही. कारण आम्हाला ही प्रत्येक वेळी, आमचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे किंवा मग संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ किंवा आरएसएस किंवा मग इतर कोणतीही जातीय संघटना वा राजकीय पक्ष यांच्याशी संबंध नाही असे लिहावेच लागते. कारण जवळ पास काही विचारांवर काहींचीच मक्तेदारी झाली आहे. तसेच कोण्याही नागरिकाला नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो आपण नक्की व्यक्त करावा, अशा पब्लिक फोरम वर तर नक्की आणि मतपेटीवर तर नक्कीच नक्की. आता विषयच निघालायच तर.... आम्हाला ही राजकारणातील एकाच जातीची मक्तेदारी नकोय, शिक्षणातील एकाच जातीची मक्तेदारी नकोय. जातच का तर कुठेच कुण्याही एका जातीची, धर्माची, वर्गाची किंवा लिंगाची मक्तेदारी नकोय. समृद्ध आणि समानतेचे मूल्य जोपासणारा महराष्ट्र आणि देश हवा आहे.\nशरद पवारांचे 'हे' विचार छान आहेत म्हणून त्यांचा येथे उल्लेख केला. आणि प्रतिक्रिया वगळण्याचा प्रश्नच नाही, उलट इतक्या रोख ठोक बोललात याचा आनंदच आहे.\nआणि त्या राज पुरोहिताला तर \"भो.. ळा\" करून मारवा अशी इच्छा आहे, पण त्या नालायका बद्दल तर बोलणे सुधा नको वाटते, कारण त्याला फुकटची पाबलीसीटी.\nप्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nराजमाता जिजाऊ : आऊ साहेब डोळ्यासमोर उभा करणारा चित...\n\"पांगिरा\" - बदलत्या गाव पांढरीची कहाणी\n\"राजमाता जिजाऊ\" चित्रपट १९ मे ला प्रदर्शित\nछत्रपती संभाजी राजे जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा...\nशरद पवारांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://venusahitya.blogspot.com/2018/05/Krishna-draupadi-sakhi-sakha-by-bageshree-deshmukh.html", "date_download": "2018-08-14T23:10:51Z", "digest": "sha1:L3FZW7D6WPPNUAI5CR63M5ZTFX6DKJ4M", "length": 6203, "nlines": 106, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : कृष्णसखा", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nतू युगानुयुगे घेतला आहेस जन्म\nकरणारे हात, बघणा-या डोळ्यांनी\nस्वतःला तुझे आप्तेष्ट म्हणवले..\nपण कळतं आता की\nतू फक्त प्रतीक होतीस\nती थोपवता येऊच शकत नाही..\nमात्र असू शकतो एक सखा,\nतुमच्या स्वाभिमानावरली राख फुंकरून\nतोवर त्यालाही यावे लागेल\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-election-candidate-ganesh-mandal-133020", "date_download": "2018-08-14T23:37:25Z", "digest": "sha1:5SQUY6PQ367VDSAGZ6Z2FXM5ZX4ICE5U", "length": 18264, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon election candidate ganesh mandal गणेश मंडळांतील तरुणाईचे उमेदवारांना बळ | eSakal", "raw_content": "\nगणेश मंडळांतील तरुणाईचे उमेदवारांना बळ\nमंगळवार, 24 जुलै 2018\nजळगाव : मुंबई, पुण्यासारख्या महापालिकांच्या सभागृहातील मार्ग गणेश मंडळातून जातो, असे म्हटले जाते. गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुढे जाऊन नगरसेवक होतात, असा त्याचा अर्थ. अन्य शहरांमध्ये आणि अगदी जळगावातही तसे प्रत्यक्ष नसले तरी गणेश मंडळांशी संबंधित अनेक कार्यकर्ते उमेदवार म्हणून तर रिंगणात आहेतच. शिवाय, मंडळांमधील हजारो तरुणांची फौजही काहींनी आपल्या प्रचारार्थ सोबत घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.\nजळगाव : मुंबई, पुण्यासारख्या महापालिकांच्या सभागृहातील मार्ग गणेश मंडळातून जातो, असे म्हटले जाते. गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुढे जाऊन नगरसेवक होतात, असा त्याचा अर्थ. अन्य शहरांमध्ये आणि अगदी जळगावातही तसे प्रत्यक्ष नसले तरी गणेश मंडळांशी संबंधित अनेक कार्यकर्ते उमेदवार म्हणून तर रिंगणात आहेतच. शिवाय, मंडळांमधील हजारो तरुणांची फौजही काहींनी आपल्या प्रचारार्थ सोबत घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सव हा एक धार्मिक उत्सव असला तरी त्यानिमित्त अनेक रचनात्मक सामाजिक कार्ये उभी राहत असतात. शिवाय हा उत्सव समाजाला संघटित करण्याचा, समाजातील तरुणाईला नेतृत्वविकासाची दिशा देणारा, सामाजिक व प्रबोधनपर देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करणारा उत्सव मानला जातो. या उत्सवातून तरुणाईतील अनेक कलागुण समोर येत असतात, त्याला विविध पैलू पडत असतात. आणि त्या माध्यमातून भविष्यातील विविध क्षेत्रातील नेतृत्व विकसित होत असते. गणेशोत्सवात सहभागी विविध मंडळांचे कार्यकर्ते पुढे जाऊन राजकारण, समाजकारण तसेच विविध क्षेत्रांतील नेतृत्व बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे गणेश मंडळांचे महत्त्व आजही कायम आहे.\nनिवडणुकांचा काळात विशेष लक्ष\nकोणत्याही निवडणुकांचा काळ असला, की तरुणाईची तयार \"फौज' म्हणून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे पाहिले जाते. जळगावसारख्या पाच-साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरातही सुमारे आठशेवर गणेश मंडळे व हजारो कार्यकर्ते त्यात सक्रिय आहेत. शिवाय आता महापालिका निवडणुका असल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून तीनशेवर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या उमेदवारांची नजर बरोबर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर खिळली आहे.\nगणेशोत्सवात सहभागी तरुणाई ज्या उमेदवाराच्या मागे, अथवा सोबत आपले बळ लावले, त्याचा विजयाचा मार्ग सुकर होतो, असे मानले जाते. त्याच आधारे अनेक उमेदवार आपापल्या प्रभागातील गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मदतीसाठीचे साकडे घालताना दिसत आहेत. जळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. गणेश मंडळांनी पालिका सभागृहाला अनेक सदस्य दिले असून त्यातून त्यांनी शहराचे नेतृत्व विकसित केले आहे. याची पूर्ण जाणीव असल्याने प्रभागातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते, त्यांची मदत मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत.\nदोन महिन्यांनी गणेशोत्सव आहे. त्याआधी महापालिका निवडणूक होत असल्याने मंडळांची संध्या \"चांदी' असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवाराला गणेशभक्तांनी मदत केली तर त्या मंडळाला मोठी देणगी देण्याची ग्वाही उमेदवारांकडून दिली जात आहे. अर्थात त्या-त्या भागातील नगरसेवक, राजकीय नेतृत्वाकडून गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात मदत होतच असते. काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे स्वत:चे मोठे मंडळ आहे.\nविसर्जन मिरवणुकीचा जळगाव \"पॅटर्न'\nजळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रमुख आकर्षण म्हणजे शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक प्रयोग, उपक्रम राबविणारी ही मिरवणूक राज्यात आदर्श ठरली आहे. हजारो गणेशभक्त अत्यंत शिस्तीने या मिरवणुकीत दरवर्षी सहभागी होतात, लेझीम- ढोल-ताशे पथक, थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करतात. लाखो भक्त ही मिरवणूक पाहायला येतात. त्यातून तरुणाईच्या नेतृत्वाचेही दर्शन घडत असते. म्हणूनच गणेश मंडळे उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.\nशहरातील गणेश मंडळे : सुमारे 800\nमंडळाची कार्यकारिणी : प्रतिमंडळ 30\nएकूण मंडळांचे सदस्य : सुमारे 2500\nमंडळामागे राबणारे कार्यकर्ते : सुमारे 12,000\nसार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहरातील सर्व गणेश मंडळांना एकत्रित करण्याचे माध्यम आहे. हा पवित्र उत्सव चैतन्य, ऊर्जा, सामाजिक व सांस्कृतिक कार्य, नेतृत्वविकासाचा उत्सव व्हावा म्हणून महामंडळ कार्यरत असते. त्यातूनच विसर्जन मिरवणुकीचा \"जळगाव पॅटर्न' आम्ही विकसित करु शकलो. भविष्यातही गणेश मंडळ व महामंडळाच्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे करण्याचा मानस आहे.\n- सचिन नारळे (अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ)\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/tashildar-hanumant-patil-work-village-113215", "date_download": "2018-08-14T23:29:29Z", "digest": "sha1:IRCKZEKQH3VUMMCOYDQQB4KTELJBKSVW", "length": 12408, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "tashildar hanumant patil work in village अंजनगाव येथे तहसीलदार पाटील यांचे गावकऱ्यांसमवेत श्रमदान | eSakal", "raw_content": "\nअंजनगाव येथे तहसीलदार पाटील यांचे गावकऱ्यांसमवेत श्रमदान\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nगावचा दुष्काळ कायमचा मिटावा व गाव पाणीदार व्हावे, यासाठी अंजनगावकरानी यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत 8 एप्रिलपासून दररोज सकाळी आठ वाजता गावकरी एकत्रित येवून सोनवडी - अंजनगाव शिवेलगतच्या गावाच्या पाणलोट असलेल्या माथ्यावर श्रमदान करत आहेत.\nउंडवडी : अंजनगाव (बारामती) येथे पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी गावकऱ्यांसमवेत मोठ्या उत्साहात आज सकाळी श्रमदान केले. यावेळी गावच्या पाणलोटावर श्रमदानातून पन्नास मीटरच्या दोन (सी. सी. टी) सलग समतल चर खोदण्यात आल्या.\nयावेळी पानी फाउंडेशन टिमच्या वरिष्ठ सामाजिक प्रशिक्षिका ज्योती सुर्वे, तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, गावच्या सरपंच आशा परकाळे, माजी सरपंच दिलीप परकाळे, उद्योजक सुरेश परकाळे, दादासाहेब मोरे, मिलिंद मोरे, संजय परकाळे, जालिंदर वायसे, ग्रामसेविका पी. पी. देवकाते तसेच पानी फाउंडेशन टिमचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले.\nगावचा दुष्काळ कायमचा मिटावा व गाव पाणीदार व्हावे, यासाठी अंजनगावकरानी यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत 8 एप्रिलपासून दररोज सकाळी आठ वाजता गावकरी एकत्रित येवून सोनवडी - अंजनगाव शिवेलगतच्या गावाच्या पाणलोट असलेल्या माथ्यावर श्रमदान करत आहेत.\nगावकऱ्यांच्या श्रमदानाची दखल घेवून बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी आज सकाळी श्रमदानासाठी हजेरी लावली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी हातात टिकाऊ घेवून मोठ्या उत्साहात सलग समतल चर (सी. सी.टी) खोदली व व लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहीत केले.\nयावेळी तहसिलदार पाटील व गावकऱ्यांनी दीड तास श्रमदान करुन पन्नास मीटर लांबीच्या दोन (सी.सी.टी)सलग समतल चर खोदून पूर्ण केल्या. श्रमदानानंतर याचठिकाणी एका झाडाखाली सरपंच आशा परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mcgm.gov.in/irj/servlet/prt/portal/prtroot/com.mcgm.acitizenservices_gardenandtrees.HelpFormGardenAndTrees", "date_download": "2018-08-14T23:53:57Z", "digest": "sha1:V6PBRWQHR6AGJ5WHLBXD6BUGBX4NBJWW", "length": 2513, "nlines": 9, "source_domain": "www.mcgm.gov.in", "title": "Welcome to Municipal Corporation of Greater Mumbai, India", "raw_content": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) - अर्ज प्रक्रिया\n1. अर्ज कोठे करावा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या.\n2. अर्ज कसा करावा\nअर्जदाराने अर्जाचा नमुना संपर्ण भरून त्यावर आपली स्वाक्षरी करुन आवश्यक त्या कागदपत्रे आणि शुल्कासहित नागरी सुविधा केंद्रात जाऊन सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.\n3. सादर केलेल्या अर्जाची पुढील कार्यवाही कशी असते\nपुढील कार्यवाही अर्जाची संबंधित विभागाचे उद्यान सहाय्यकामार्फत केली जाते. ठिकाणाची पाहणी आणि अर्ज संमत झाल्यानंतर अनुसूची शुल्क संकलित केल्यानंतर अर्जदारास परवाना दिला जातो.\n4. अर्जाची कार्यवाही / स्थिती कशी तपासावी\nजवळील नागरी सुविधा केंद्रास भेट द्या किंवा तुमच्या अर्जाचा तपास लावण्याकरिता ऑनलाईन सुविधेचा वापर करुन नागरी संकेतस्थळावरील “स्थिती तपासा” या लिंकमध्ये जाऊन तपासा. ही सुविधा वापरत असताना अर्ज क्र.(यास ट्रांझेक्शन आय डी देखील म्हणतात.) आवश्यकता असते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2203.html", "date_download": "2018-08-14T23:41:50Z", "digest": "sha1:QUXWDOPGJS2E4EGKVXB7FIR6JK3IUVNB", "length": 6804, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात आठ लाख सत्तर हजाराची चोरी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nवैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात आठ लाख सत्तर हजाराची चोरी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरालगत असलेल्या आझाद चौक या उपनगरात अज्ञात चोरट्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरी जबरी चोरी करत तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी चोरी करत संगमनेर शहर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण केले आहे. काही महिन्यापुर्वी याच परिसरातील एक एटीएम फोडुन अज्ञात चोरट्यांनी मोठी रोकड लांबविली होती. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nघुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप कचोरीया यांच्या घरी चोरीची ही घटना घडली असून चोरट्यांनी स्वयंपाक घराच्या खिडकीचे ग्रील कापुन आत प्रवेश करुन डॉ. कचोरीया बेडरुममध्ये झोपलेले असतांना बेडरुमला बाहेरुन कडी लावुन घेत ही चोरी केली.\nयावेळी त्यांच्या पत्नी तळेगाव दिघे येथे बीव्हीजी कंपनीच्या रुग्णवाहिकेसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणुन ड्युटीवर होत्या. मध्यरात्री अडीचच्या सुमारास डॉक्टरांचा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला होता. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता डॉक्टर नेहमीप्रमाणे उठले असता त्याना बेडरुमचा दरवाजा बाहेरुन बंद केल्याचे आढळले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्यांनी याची माहिती शेजारी राहणाऱ्या मित्राला देत मदतीसाठी बोलावले असता मित्राला गेटचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलुप तोडल्याचे आढलले. तसेच दक्षिणेकडील दरवाजा उघडा आढळला. त्याने डॉक्टरांच्या बेडरुमचा दरवाजा उघडुन त्यांना बाहेर काढल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-405.html", "date_download": "2018-08-14T23:42:15Z", "digest": "sha1:M6LSDMGBLFT4Q2J2TWNY5JQYHQJJRJ6G", "length": 11392, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यातील त्या महिलेची नाजूक संबंधातूनच हत्या,आरोपीस अटक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrigonda श्रीगोंद्यातील त्या महिलेची नाजूक संबंधातूनच हत्या,आरोपीस अटक.\nश्रीगोंद्यातील त्या महिलेची नाजूक संबंधातूनच हत्या,आरोपीस अटक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहराजवळील औटेवाडी येथे दि.३१ रोजी मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुनील तुपे यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला होता. या मृत महिलेच्या पायातील जोडव्यावरून पोलिसांनी या महिलेचा खुनी शोधला आहे.या प्रकरणी कजृत तालुक्यातील नागलवाडी येथील विटभट्टीमालक बाळासाहेब कल्याण बांदल याला पोलिसांनी अटक केली आहे.\nयाबाबत सविस्तर असे की,औटेवाडी येथे दि.३१रोजी मंगळवारी सुनील तुपे यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला होता. या महिलेच्या गळ्यातसाडीच्या तुकड्याने दगड बांधलेले होते. तसेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु रं न३६६ भादवी कलम ३०२,२०१ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.\nपोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा,अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार श्रीगोंदा पो निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सहायक पो.निरीक्षक विठ्ठल पाटील,पो.हे.कॉ अंकुश ढवळे,पो.कॉ किरण बोराडे, उत्तम राऊत,प्रकाश वाघ,दादा टाके,संतोष कोपनर यांचे तपास पथक नेमले.\nसदर महिलेच्या मृतदेहावर एक बनावट सोन्याची आंगठी व चांदीचे जोडवे सापडले होते. पोलिसांसमोर सर्वप्रथम महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान होते. त्यामुळे तपास पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी,कर्जत,जामखेड येथील पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग महिलेचा शोध घेतला तोपर्यंत पो नि पोवार यांनी मयत महिलेचे जोडवे श्रीगोंदा शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात नेऊन त्यांच्या मदतीने या जोडव्यांवरील होलमार्कचा शोध घेतला असता.कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कुमार काका ज्वेलर्स दुकान असल्याचे निष्पन्न झाले.\nत्यावरून पो नि पोवार यांनी सदर ज्वेलर्सकडे याबाबत चौकशी केली असता पोलिसांना काही गावांची नावे निष्पन्न झाले, तोपर्यंत मयत महिलेच्या वर्णनाशी मिळती जुळती एक तक्रार कर्जत पो.ठाण्यात दाखल झालेली होती. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील रहिवासी असणारे बाबा साहेबराव डाडर यांनी दि.१ऑगस्ट रोजी त्यांची तीस वर्षीय पत्नी कविता बाबा डाडर या दि२८जुलै शनिवार रोजी गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती.\nबाबा डाडर यांना श्रीगोंदा पोलिसांनी मयत महिलेच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तू दाखवल्या असता त्यावरून सदर मयत महिला ही आपली पत्नी कविता डाडर हीच असल्याचे सांगितले. मयत महिला कविता ही त्यांच्याच गावातील नागलवाडी येथील बाळासाहेब कल्याण बांदल (वय ५०) यांच्या विटभट्टीवर मजुरी काम करत होती.\nअशी माहिती समजल्यामुळे पोलिसांनी संशयावरून विटभट्टीमालक बाळासाहेब कल्याण बांदल रा.नागलवाडी,ता कर्जत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने मयत कविता डाडर ही आपल्याकडे वीटभट्टीवर कामावर येत होती तेव्हा तिचे आणि माझे प्रेम संबंध,जुळले होते आणि त्यातूनच तिला मी कामापोटी सव्वा लाख रुपये उचल दिली होती.\nते पैसे परत मागितल्यावर कविता ही टाळाटाळ करत होती. तसेच ती सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची त्यावरून माझा तिच्यावर संशय बळावला होता. दि.२८ शनिवारी रोजी दुपारी मयत महिला बाळासाहेब बांदलसोबत श्रीगोंद्याकडे जाण्यासाठी त्याच्याच दुचाकीवरून निघाले यावेळी घायपातवाडी जंगलाजवळ आल्यानंतर बांदल याने कविता हिला पैशांची मागणी केली असता.\nतिने पैसे देण्यास नकार दिला.यावरून त्या दोघांत वाद झाले आणि त्यातून बांदल याने सोबत आणलेल्या चाकूने कविताच्या गळ्यावर वार करून तिचा खून करून तिचा मृतदेह औटेवाडी तलावातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आणून टाकला.अशी माहिती आरोपी बाळासाहेब कल्याण बांदल याने देत, घटनास्थळी याबाबत पोलिसांना गुन्ह्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nश्रीगोंद्यातील त्या महिलेची नाजूक संबंधातूनच हत्या,आरोपीस अटक. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, August 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2667", "date_download": "2018-08-14T23:45:48Z", "digest": "sha1:C3PYXJD3JQWB7VGBF2N6J2OP2Q4BHCGO", "length": 16570, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे\nप्रवाहापेक्षा वेगळी नाटके करणे व कलावंतांना घडवणे असे काम निष्ठापूर्वक नाशिकमध्ये करणारे ‘जीनियस’ संस्थेचे प्रमुख प्रवीण काळोखे. प्रवीणचा जन्म नाशिकजवळच्या चणकापूरचा. वडील इरिगेशन खात्यात नोकरीला तर आई गृहिणी. प्रवीणचे वडील बबनराव सुकदेव काळोखे हे स्वतः १९७० च्या काळात नाटकातून प्रमुख भूमिका करत. प्रवीणचे आप्पा आजोबा बासरी, डफ वाजवत, कीर्तनात-भजनात साथ-संगत करत. ते प्रवीणलाही सोबत घेऊन जात. प्रवीणच्या आईला वाचनाची तर आत्याला गाण्याची आवड. त्यामुळे त्याच्या घरातच लहानपणापासून गाणी, नाटक, चित्रपट, नभोनाट्य यांबद्दल जिव्हाळ्याने बोलणे होई. प्रवीणला नाटकात काम करण्याची संधी वयाच्या चौथ्‍या वर्षी मिळाली ती गिरणा धरणाच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात. प्रवीणचे धोतर रंगमंचावर सुटले तरी तो दवंडी पूर्ण करूनच रंगमंचाच्या खाली आला. छोट्या दवंडीवाल्याचे कौतुक झाले आणि प्रवीणच्या आयुष्यात तिसरी घंटा वाजली\nप्रवीण धुळ्याच्या शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिकत असताना, तेथे सुंदरकांत देशमुखसरांनी त्याच्यामधील कलाकार हेरला आणि तेथेच मकरंद भारंबे या वर्गमित्राने लिहिलेल्या ‘सुलेमानचा खजिना’ या नाटकात प्रवीणने ‘मडकू’ची प्रमुख भूमिका केली. ते नाटक कै. अनिल बांदेकर स्मृती बालनाट्य स्पर्धेत पहिले आले. प्रवीणला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याच्याच वजनाएवढी ढाल बक्षीस मिळाली. प्रवीणचा आत्मविश्वास सरांच्या प्रोत्साहनाने बळावला.\nप्रवीणने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. त्‍यावेळी त्‍याला चंद्रकांत जोशीसरांचे मार्गदर्शन लाभले. त्‍याने राष्ट्रीय नाट्य विद्यालय (दिल्ली) या संस्थेचे इंटेन्सिव थिएटर वर्कशॉप, इंडिया थिएटर फोरम आणि इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स यांच्या वतीने आयोजित नाटक आणि कला यांच्या व्यवस्थापनाचा पदवी कोर्स, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवरच्या दिग्दर्शकांसाठी असणारे वर्कशॉप आणि विजया मेहतांचा मॅजिक मोमेंट वर्कशॉप अशा वेगवेगळ्या मार्गांनी नाटक या विषयाचा अभ्‍यास केला. त्‍याला लाभलेल्‍या सतीश आळेकर- वामन केंद्रे-चंद्रकांत कुलकर्णी-सुनील शानबाग, संजना कपूर-अतुल पेठे इत्यादींच्‍या मार्गदर्शन व सहकार्य यांमुळे प्रवीणचा नाटकातील पाय भक्कम झाला.\nप्रवीणने ‘लग्नाची बेडी’ हे नाटक कराडला इंजिनीयरिंग कॉलेजला शिकत असताना दिग्दर्शित केले. त्यात भूमिका करणाऱ्या रश्मीसोबत पुढे अधिक घट्ट मैत्री होऊन प्रवीण स्वतःच लग्नाच्या बेडीत अडकला. रश्मी चांगली अभिनेत्री आहे. ती प्रवीणच्या प्रत्येक कलाकृतीत त्याच्यासोबत असते- कधी रंगमंचावर तर कधी रंगमंचामागे.\nप्रवीणने ‘जीनियस, नाशिक’ या संस्थेची स्थापना २००२ मध्ये करून अनेक प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शन केले. ‘जीनियस’मध्ये प्रवीणचे सुनील जाधव, रश्मी काळोखे, दत्ता पाटील, रवी तायडे, देवेन कापडणीस, चिन्मय उदगीकर, मृणाल दुसानीस, निलेश-राकेश-चेतन हे कलावंत मित्र सहप्रवासी आहेत. प्रवीण नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, (एकलहरे) येथील ‘रंगसाधना’ संस्थेचाही कर्ता-धर्ता आहे. तेथे विजय रावळ, चंद्रकांत जाडकर, रवींद्र कटारे, गुलाब पवार हे कलावंत त्याच्यासोबत काम करत असतात.\nप्रवीणच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला ‘मंथरमाया’, ‘खेळीया’, ‘मध्यमपदलोपी’, ‘एक ओसाड गाव’, ‘आमच्यावर कोण प्रेम करणार’, ‘रक्तपुष्प’, ‘राशोमान’, ‘रंगशोध’, ‘रिमझिम रिमझिम’, ‘पुष्पसाज’ ही नाटके झळाळी देणारी ठरली. प्रवीणने दिग्दर्शित केलेल्या नाटकांचे प्रयोग ‘पृथ्वी इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल, मुंबई’, ‘तें’ फेस्टिवल, पुणे’, ‘अरविंद देशपांडे फेस्टिवल, मुंबई’, ‘रंगसंग फेस्टिवल, मुंबई’, ‘जीनियस थिएटर फेस्टिवल, नाशिक’ अशा प्रतिष्ठित राष्ट्रीय नाट्यमहोत्सवांतून झालेले आहेत.\nप्रवीणला त्याच्या प्रायोगिक रंगभूमीवरील दिग्दर्शकीय योगदानासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, (मुंबई) तर्फे देण्यात येणारे ‘कै. कमलाकर सारंग स्मृती पारितोषिक’ देण्यात आले, प्रवीणच्या जिरेटोपात ‘म.टा. सन्मान’ आणि ‘झी गौरव’ असे प्रतिष्ठेचे आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांचे तुरे खोवले गेले आहेत.\nपरफॉर्मिंग आर्ट्समध्ये सातत्याने अतुलनीय गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या कलावंताला प्रदान करण्यात येणारे व कलेच्या क्षेत्रातील मानाचे असे ‘कै. विनोद दोशी फेलोशिप अवार्ड’ २०१६ साली भारतातील फक्त पाच कलावंतांना देण्यात आले. त्या पाचपैकी एक प्रवीण काळोखे होता.\nप्रवीणने ‘जीनियस,नाशिक’ या संस्थेच्या माध्यमातून नाट्यकार्यशाळा, नाटकावर चर्चासत्रे, नाट्यमहोत्सवांचे आयोजन असे कार्यक्रम सातत्याने केले आहेत. प्रवीणने ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक’ या संस्थेच्या नाट्यसमितीचा प्रमुख म्हणूनही धुरा २०१४-१५ या वर्षी यशस्वी रीत्या सांभाळली. त्याचा नाटक अभ्यास वर्ग चालू असतो.\nप्रवीण पेशाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता तर त्याची सहचारिणी रश्मी ही उपकार्यकारी अभियंता म्हणून ‘महावितरण’मध्ये कार्यरत आहेत.\nउत्तम कलाकार तयार करतात सर हे आपल्या लेखात राहिले आहे त्यांचे योगदान मोठे आहे\nलेखक आधुनिक भारतीय रंगभूमीचे अभ्यासक असून मुंबई विद्यापीठाच्या ‘अॅकॅडेमी ऑफ थिएटर आर्ट्स’ या विभागाचे प्रभारी संचालक आहेत.\nजीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे\nसंदर्भ: दिग्‍दर्शक, नाट्यदिग्‍दर्शक, प्रवीण काळोखे, कलाकार, चणकापूर गाव\nचंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव\nसंदर्भ: अभिनव देव, जाहिरात क्षेत्र, कलाकार, दिग्‍दर्शक, Abhinay Dev\nरंगभूमीचे मामा - मधुकर तोरडमल\nबहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार\nसंदर्भ: मूकपट, दिग्‍दर्शक, पुना गेस्‍ट हाऊस, ललिता पवार, नानासाहेब सरपोतदार\nबाबा डिके - पुरुषोत्तम इंदूरचे\nसंदर्भ: नाट्यदिग्‍दर्शक, नाटककार, इंदूर, अभिनेता, नाट्यभारती संस्‍था, मध्‍यप्रदेश\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/02/blog-post_22.html", "date_download": "2018-08-14T23:57:04Z", "digest": "sha1:OAFBMTHNIU5WITX3UKHA6AISGA6JTDVE", "length": 20799, "nlines": 193, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: हमार टुनटुनवा!!", "raw_content": "\nसाधारण ४ वर्षापुर्वीची गोष्ट, मी आणि कामना BMMच्या प्रवेशपरीक्षेसाठी (entrance test) मुंबईला जात होतो बसमधे बाजुला बसलेला एक मुलगा सतत त्याचा mobile वाजवत होता. आम्ही दोघी पक्क्या \"अलिबागकर\" त्यामुळे... \"कशाला लागतात mobile ह्या वयात बसमधे बाजुला बसलेला एक मुलगा सतत त्याचा mobile वाजवत होता. आम्ही दोघी पक्क्या \"अलिबागकर\" त्यामुळे... \"कशाला लागतात mobile ह्या वयात चैन आहे नुस्ती\" वगैरे वगैरे बोलत होतो. मुंबई क्या चीज है चैन आहे नुस्ती\" वगैरे वगैरे बोलत होतो. मुंबई क्या चीज है हे अजुन कळलं नव्हतं तोपर्यन्त हे अजुन कळलं नव्हतं तोपर्यन्त entrance testला पण \"आजची तरुणपिढी\"छाप विषय होता, आता नक्की आठवत नाही. पण आम्ही दोघींनीही कॉलेजातल्या मुलांना mobileसारख्या वस्तुचं व्यसन लागतयं वगैरे लिहिलं होतं. परिक्षेला आलेल्या बाकी \"मुंबईकरांकडॆ\" ..काय style मारताय्त भावाने आम्ही बघत होतो.\nझालं, दोघीही तिथे select झालो, अलिबाग सोडुन मुंबैत रहायला आलो. आता आमच्या वर्गात बर्याच लोकांकडे mobile होता. group-project वगैरे असेल तर आमचे वांदे होयला लागले, आम्हाला मेसेज मिळायचेच नाही... मग लक्षात आलं की mobile ईथे चैन नाही already गरज बनला आहे.\nमग \"बाबा mobile असणं किती गरजेचं आहे\" हे बाबांना पटवायला काही दिवस गेले. आणि मग २५ डिसेम्बर २००४ला मला mobile मिळाला... तेसुद्धा surprise बरं का दिपीकाने हातात box ठेवला... \"बघ बघ काय आहे\"...boxच्या आकारावरुन तो mobile आहे हे लक्षात आलं होतं... मी खुश होते दिपीकाने हातात box ठेवला... \"बघ बघ काय आहे\"...boxच्या आकारावरुन तो mobile आहे हे लक्षात आलं होतं... मी खुश होते रॅपर फाडलं, आता mobileचा खोका दिसायला लागला, आणि मला हसावं की रडावं कळेना... आनंद होत होता.. कारण mobile मिळाला होता... पण नोकिआ ३३१५ रॅपर फाडलं, आता mobileचा खोका दिसायला लागला, आणि मला हसावं की रडावं कळेना... आनंद होत होता.. कारण mobile मिळाला होता... पण नोकिआ ३३१५\nFM नाही, कॅमेरा नाही.. काहीचं नाही... साधेस्ट मॉडेल मला थोडा राग पण आला होता... पण मग म्हंटलं ठीक आहे. त्याच्याबरोबर airtelचं सिम फ़्री होतं :)... मग दुस-या दिवशी वर्गात \"तेजु तेरा mobile दिखा ना\" असं १०वेळा ऐकल्यावर mobile बाहेर काढला. \"यार ठिक है, atleast अभी contactme तो रहोगी\" ... \"३३१५ बहोत स्टर्डी मॉडेल है रे\" असे sympathyवाले टोमणे मला कळत होते. मला माझा Mobile खरचं आवडत नव्हता मला थोडा राग पण आला होता... पण मग म्हंटलं ठीक आहे. त्याच्याबरोबर airtelचं सिम फ़्री होतं :)... मग दुस-या दिवशी वर्गात \"तेजु तेरा mobile दिखा ना\" असं १०वेळा ऐकल्यावर mobile बाहेर काढला. \"यार ठिक है, atleast अभी contactme तो रहोगी\" ... \"३३१५ बहोत स्टर्डी मॉडेल है रे\" असे sympathyवाले टोमणे मला कळत होते. मला माझा Mobile खरचं आवडत नव्हता मी तो बाहेर कोणासमोर काढायचे नाही. पण मग हळु-हळु त्याबद्दल थोडा आपलेपणा वाटायला लागला...यार, कसाही का असेना, आता आपला आहे मी तो बाहेर कोणासमोर काढायचे नाही. पण मग हळु-हळु त्याबद्दल थोडा आपलेपणा वाटायला लागला...यार, कसाही का असेना, आता आपला आहे\nमग त्याच्याबरोबर (३३१५बरोबर) Love-hate relationship सुरु झालं. i used to hate it पण मला हवाही होता... मग मला कोणि त्याच्यावरुन चिडवलं की मीसुद्धा माझा आवाज चढवायचे \"माझा mobile हा real mobile आहे तुमच्या मोबईलसारखा मुळूमुळू आवाज नाहिये, आख्या bldg.ला ऐकु जाईल असा दणदणित आवाज आहे. आणि ३-४ मजल्यावरुन खाली टाकलात तरिही काही होणार नाहीये माझ्या पठ्ठ्याला तुमच्या मोबईलसारखा मुळूमुळू आवाज नाहिये, आख्या bldg.ला ऐकु जाईल असा दणदणित आवाज आहे. आणि ३-४ मजल्यावरुन खाली टाकलात तरिही काही होणार नाहीये माझ्या पठ्ठ्याला तुमच्यासारखा delicate darling नक्किच नाहिये तुमच्यासारखा delicate darling नक्किच नाहिये हा.. बोलायचं कामचं नाही हा.. बोलायचं कामचं नाही फोटो काढायला digi-cam आहे माझ्याकडे आणि मी स्वतः गाते, मला FM नकोय (शेवटचं argument फक्त for sake of an argument होतं :P) खरं सांगु तर ही सगळि कारणं बाबांनी मला दिली होती जेन्व्हा मी त्यांना मोबाईल बदलुन मागितला होता\nकायम वाटतं हा जिवंत असता तरं आईचा कॉल आल्यावर मी थिएटरमधे असुन लायब्ररीत आहे सांगताना त्याने मला डोळा मारला असता आईचा कॉल आल्यावर मी थिएटरमधे असुन लायब्ररीत आहे सांगताना त्याने मला डोळा मारला असता पलिकडच्या व्यक्तिला smart उत्तर देताना माझ्याकडे बघुन smart smile दिलं असतं पलिकडच्या व्यक्तिला smart उत्तर देताना माझ्याकडे बघुन smart smile दिलं असतं मग मी कधी लाजल्यावर हा पण लाजला असता मग मी कधी लाजल्यावर हा पण लाजला असता मला चिडवलं असतं... मी रडताना पाठीवरुन हात फिरवला असता मला चिडवलं असतं... मी रडताना पाठीवरुन हात फिरवला असता मी भांडताना मला शांत केलं असतं\nतो इतक्यांदा पडला, पण कधिही तक्रार नाही केली मी त्याला इतक्या शिव्या दिल्या पण सतत माझ्याबरोबरच होता.. मी एकटि असताना फक्त तोच तर होता माझा आधार मी त्याला इतक्या शिव्या दिल्या पण सतत माझ्याबरोबरच होता.. मी एकटि असताना फक्त तोच तर होता माझा आधार मी हसले, रड्ले, लाजले, भांडले... सगळं ह्याच्याच साक्षीने मी हसले, रड्ले, लाजले, भांडले... सगळं ह्याच्याच साक्षीने माझा गुंडु mobile मी कायम मजेत म्हणायचे \"ईट का जवाब ३३१५से\" :)\nपरवा त्याला धक्का लागुन तो पडला... ह्यावेळि दमला होता बहुतेक... त्याच्या चेहेर्याला लागलं.. तुमच्या भाषेत त्याची screen तुटली.. पण तरिही रडला नाही.. अजुनही माझ्याबरोबर आहे. आणि कायम माझ्याबरोबर राहिल आता मोठा झालाय, थोड्या कुरबुरी करतो.. पण माझा तेवढा गुण नाही पण वाण लागणारचं ना त्याला आता मोठा झालाय, थोड्या कुरबुरी करतो.. पण माझा तेवढा गुण नाही पण वाण लागणारचं ना त्याला कोणितरी त्यादिवशी म्हणालं \"असल्या निर्जीव गोष्टीत काय जिव गुंतवायचा कोणितरी त्यादिवशी म्हणालं \"असल्या निर्जीव गोष्टीत काय जिव गुंतवायचा बदल तो मोबाईल आता\" नाही यार नाही जमणार.. मला ह्याने कायम साथ दिलिये.. ह्याच्या शेवट्च्या श्वासापर्यन्त मी त्याला साथ देणारे.. तो फक्त माझाच राहिल\nमलाही तुझी अनुदिनी आवडली. मन-मोकळं लिहितेस.\nमला तुझे हे माय ड्रीम हाउस तर खुपच आवडलेय...\nमी खरंच ऍप्रिशिएट करते आणि मला कौतुकही वाटतं ज्यांचा जीव असा वस्तूंमधे अडकतो. मी ह्याबाबतीत अगदी कोरडी म्हणावी इतकी अलिप्त राहू शकते. म्हणजे मला घरातल्या जऽरा जुन्या झालेल्या वस्तू कधी टाकून देतेय किंवा नवीन लेटेस्ट मॉडेल्स कधी घेतेय असंच होतं रहातं:P तेव्हढाच नव्या शॉपिंगला स्कोप आणि चान्स:)).वेल जोक्स अपार्ट पण माझ्या मित्रमैत्रीणी कधी त्यांनी एसेसीला पेपर ज्याने लिहिला ती पेनं, पहिल्या डेटबरोबर पाहिलेल्या पहिल्या पिक्चरची तिकिटं, 'त्याचे' किंवा 'तिचे' चुकून त्यांच्याकडे राहून गेलेले रुमाल, लहानपणी चालवलेल्या सायकलच्या मोडक्या घंटा, बाहुल्या वगैरे तत्सम प्रकार दाखवतात किंवा त्याबद्दल बोलतात तेव्हा बरेचदा मी आपल्याला वाईट वगैरे वाटतय की काय कारण आपल्याकडे असल्या काहीच आठवणीतल्या वस्तू आपण ठेवल्या नाहीत असा विचार करुन बघते. पण मग लक्षात आलं की हा एकेक स्वभाव असतो.. वस्तूंमधे गुंतून रहाण्याचा. आणि असं म्हणता म्हणता ह्याला एक सणसणीत अपवाद माझ्याबाबतीत झालाच तो म्हणजे आमचं नुकतचं डेमॉलिश करुन सोसायटीत कन्वर्ट झालेलं घर. त्या एका वेळी मात्र मला आयुष्यभर पुरुन उरेल इतकं वाईट वाटून गेलं. अगदी जवळची व्यक्ती किंवा आपल्याच व्यक्तिमत्वाचा एक भाग मरुन गेल्यासारखं वाटून. त्याबद्दल नंतर.\nआधीच्या पोस्टवर राहून गेली कमेन्ट पण तेही खूप आवडलं\nअय्या, इश्श, अग्गोब्बाई इ. इ... माझा मोबाइल 3310. (3315 pexaahee पाच आकडे डावा :P)\nहँडसेट्सच्या ह्या गोत्राला 'हथौड़ा मोबाइल' म्हणत असू- ह्यांनी खिळाही भिंतीत ठोकता येत असे.\nह्यांचं waterproofing पण जबरदस्त होतं. हॉटेलात माझ्या मित्राचा अख्खा फोन ग्लासात पडला- त्याच्या तीर्थरूपांना आठवून आम्ही टरकलो. घाबरत तो फोन बाहेर काढला, आणि टॅण्णकन त्याची रिंग वाजली. थरथरत्या vibrations ने पाण्याचे थेंब पण आपोआप बाहेर पडत होते- भिजलेल्या कुत्र्याने पाणी झटकल्याप्रमाणे :)\nतो फोन ज्या चोराने नेला, अजून वापरत असेल\n मस्त लिहिलंय तुम्ही...तसे तुमचे दोन्ही ब्लॊग छान आहेत..\nमाहित्येय की आता तू हे वाचण्याची शक्यता फार नाहीये तरीपण... :(\nकायम वाटतं हा जिवंत असता तरं >> आता काय बोलणार मी पामर तुझ्या ह्या imagination वर >> आता काय बोलणार मी पामर तुझ्या ह्या imagination वर शब्दच नाहीयेत... आम्हाला असल काही सुचतच नाही केवळ अप्रतिम शब्दच नाहीयेत... आम्हाला असल काही सुचतच नाही केवळ अप्रतिम\nतुझ्या आधीच्या पोस्टस् ही वाचल्या पण इथं कमेन्ट करण्याचा मोह आवरला नाही :)\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\nतेरी खुशी, मेरी खुशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/pepe-jeans/", "date_download": "2018-08-15T00:01:15Z", "digest": "sha1:E4ADHTGTZPSKNFG62TSAZ55G7RNYR4A3", "length": 5217, "nlines": 52, "source_domain": "thane.city", "title": "Pepe Jeans | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा Thanevarta 14 August 2018\nनवनियुक्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वीकारली जिल्हाधिकारी पदाची सूत्रं. खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत सरस कामगिरी. आणि ठाणे शहर पायाभूत सुविधांमध्ये देशात तिस-या तर जीवनशैली निर्देशांकामध्ये सहाव्या क्रमांकावर. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १३ ऑगस्ट, २०१८\n-ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती. -कचरा विल्हेवाटी संदर्भात कुठलाही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही – पालकमंत्र्यांची ग्वाही. - पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शिवभक्तांची शिवमंदिरातमध्ये रांग #ThaneVarta #ThaneDistrict https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - ११ ऑगस्ट, २०१८\n-स्वातंत्र्य दिनापासून किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी मर्यादित टोल -स्वातंत्र्य देण्याची खासदार डा. विनय सहस्रबुद्धे यांची मागणी. -वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी झालेल्या वादातून पोलीस उपनिरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांचा आत्महत्येचा प्रयत्न. -घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathinews-about-first-official-honeybee-day-agrowon-maharashtra-8417?tid=118", "date_download": "2018-08-14T23:28:36Z", "digest": "sha1:G6FUMTSUYPVVSLAZT5DQNRP6LVLDG3UT", "length": 15222, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,news about first official honeybee day, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार साजरा\nपहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार साजरा\nपहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार साजरा\nरविवार, 20 मे 2018\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून जाहीर झाला. मधमाश्यांसह इतरही परागसिंचक कीटकांचे महत्त्व जाणून त्यांचे संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रविवारी (ता. २०) पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिवस जगभर साजरा करण्यात येणार आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून जाहीर झाला. मधमाश्यांसह इतरही परागसिंचक कीटकांचे महत्त्व जाणून त्यांचे संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रविवारी (ता. २०) पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिवस जगभर साजरा करण्यात येणार आहे.\nगतवर्षी जागतिक मधमाशी दिवस प्रकल्पाचे प्रमुख आणि प्रजासत्ताक स्लोव्हेनियाचे उपपंतप्रधान डेजान झिदान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सादर केलेल्या ठरावास ११५ देशांचा पाठिंबा मिळाला. मधमाशी संरक्षणासाठी सर्व देशांनी जनजागृतीची मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले होते.\nमधमाश्या फुलांतील पुष्परस गोळा करून मध तयार करतात, तसेच परागसिंचन करून पिकांच्या उत्पादनातही लक्षणीय भर घालतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालतात. मधमाशीस ‘महाराष्ट्राचा कीटक’ असा दर्जा देऊन, मधमाश्यांच्या संरक्षणाची गरज पुणे येथील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. र. पु. फडके यांनी व्यक्त केली आहे.\nमधमाश्यांच्या संरक्षणाबाबत केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. त्यांच्या संरक्षणाचा संदेश जगभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्याचे काम प्रत्येक देशांनी करायला हवे. तसेच प्रत्यक्ष कृती कार्यक्रमही हाती घ्यायला हवेत.\n(प्रमुख, जागतिक मधमाशी दिवस प्रकल्प )\nअमेरिकेने टास्क फोर्स गठीत करून मधमाश्यांच्या वसाहती वाढविल्या. आपल्या देशात, राज्यातसुद्धा मधमाश्यांचे संवर्धन, संरक्षणासाठी अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल.\nडॉ. र. पु. फडके,\n( निवृत्त संचालक, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्था, पुणे.)\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण,...गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक...\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nअोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजारप्रजनन संस्थेशी निगडित संसर्गजन्य रोगांचा प्रसार...\nशेतीचा हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीनेशेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन असे न समजता व्यवसाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shetty-criticizes-central-government-farmers-issue-8559?tid=124", "date_download": "2018-08-14T23:35:49Z", "digest": "sha1:ASKZY22XTKVLGCFFV6V4677FTCTVFYPO", "length": 14415, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Raju Shetty criticizes Central government on farmers issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट कसे करतील\nशेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट कसे करतील\nगुरुवार, 24 मे 2018\nभंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक उत्पादकतेनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारीत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी केले.\nभंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक उत्पादकतेनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारीत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी केले.\nसाकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या एल्गार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत वानखडे, गजानन अमदाबादकर, उत्तम पोपळे, प्रशांत पवार, ॲड. जांभुळे, सुशीला मोराडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, अविनाश ब्राह्मणकर, मदन रामटेके, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, देवानंद पवार, विनोद पटोले उपस्थित होते.\nया वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवीत सत्तेवर आले आणि आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची पिळवणूक करीत आहेत. नोटबंदी करून लोकांना रांगेत उभे केले. विदेशातील काळा पैसा आणण्याचे सां.िगतले; ते न करता उलट भारतातील पैसा पळविणाऱ्यांवरदेखील काहीच कारवाई केली नाही. नीरव मोदी व विजय माल्ल्यासारखे कर्जबुडवे हे त्याचे आदर्श उदाहरण आहे. पाकिस्तातून मागील वर्षी कांदा आणि या वर्षी साखर आयात केली. हे भारतीय शेतकरी संपविण्याचे कारस्थान असल्याचा आरोपही खासदार शेट्टी यांनी केला. जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी संघटनेचे अंतराम खोटेले यांनी आभार मानले.\nउत्पन्न नरेंद्र मोदी narendra modi खासदार आमदार वाघ जिल्हा परिषद स्वप्न भारत विजय victory साखर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nपाणीउपशावर नियंत्रण आवश्यक ः राजाराम...नाशिक : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या...\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nकरमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्जकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न...\nद्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला...सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे....\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nबोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा...बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2010/12/long-drive.html", "date_download": "2018-08-14T23:56:41Z", "digest": "sha1:MPTM3XCTVDPBM4YGYCH6MIFN53HYI3FB", "length": 14444, "nlines": 114, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: Long Drive", "raw_content": "\nत्याच्या थरथरत्या हातावर तिने तिचा हात ठेवला. त्याने तो हात झिडकारला आणि गाडीचं दार उघडुन बाहेर पडला. तिला कळलंच नाही आता काय करावं ते.. डोक्याला हात लावुन काही काळ ती तशीच बसुन राहिली. रोहित जास्त लांब नव्हता, गाडीच्या पलीकडे उभा असलेला कळत होता. अंधारामुळे दिसत नसला स्पष्ट, तरी गाड्यांच्या उजेडाच्या खुणा त्याच्या आकृतीवर दिसत होत्या. ती गाडीतुन बाहेर येत त्याच्या मागे येउन उभी राहिली...\nत्याने मागेही वळुन पाहिलं नाही. तसाच वर आकाशात बघत उभा राहिला..\n\"रोहित.. मला माफ कर प्लीज.. मलाच नाही कळलं नक्की असं का झालं ते.. मुद्दाम नाही रे\"\nरोहित मागे वळला... ती तशीच उभी राहिली तिथे..\n\"जा गाडीत जाउन बस... सोडतो तुला घरी\"\nदोघंही गाडीत काहीच बोलत नव्हते. वायपर्सचा काय तितका आवाज चालु होता. रस्त्यावरच्या दिव्यांचे उजेड आता त्याच्या चेह-यावर दिसत होते. मधुनच वायपर्सची सावली, मधल्या झाडांची सावली.. दिव्याच्या अंतरानुसार काचेवरच्या थेंबांची बदलत्या आकारांची सावली. ती रोहितकडे बघत बसली.. रोहितचं नाक जरा वाकडं आहे हे तिला आत्ता जाणवत होतं. ती खिडकीतुन बाहेर बघायला लागली.\nअनिकेतचा आवडता खेळ होता हा, उजेड-सावलीचा...अश्या पावसाळी संध्याकाळी अनिकेत तिला गाडी चालवायला सांगायचा आणि मग कित्तीतरी वेळ तिच्या चेह-यावर बदलणा-या सावल्या बघत बसायचा... \"आयला.. तुझे डोळे काळे नाहीयेत अमु.. उजेड आला त्यावर की पिंगे दिसायला लागतात..\" हा साक्षात्कार त्याला अश्याच एखाद्या वेळी कधीतरी झाला होता. त्यादिवशी परत येताना, अनिकेत मधेच म्हणाला होता, \"अमु.. मला नकोय पिंगी बायको\".. आणि तिने लक्ष नव्हतं दिलं.. मग खूप वेळाने ती म्हणाली होती \"आमच्याकडेही घारा-गोराच नवरा हवाय माझ्यासाठी.. तू नाहीच चालणार\". अनिकेत हसला होता त्यावर, ती नाही. रोहितच्या डोळ्यांवर उजेड आला तरी त्याचे डोळे घारेच दिसतात हे जाणवलं अमृताला.\nविचार करत असताना अमृता रोहितकडे एकटक बघत्ये हे रोहितला जाणवलं, पण तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त एकदा तिच्याकडे पाहिलं. किती शांत होतं सगळं... FM नाही, एखादी CD नाही. म्हणजे ह्या परिस्थितीत कोणीही नॉर्मल माणुस गाणी नाही ऐकणार... पण अनिकेत ऐकायचा.. गाडीत शिरल्यावर करायचं पहिलं काम म्हणजे गाणी सुरु करा, त्यानंतर तो अमृतासाठी दार उघडायचा.. गाणी ऐकणं सर्वात महत्वाचं.. \"गाडीत ना अम्या, पेट्रोल नसेल तरी चालेल गं.. ८-१० तरी सीड्या हव्या..ए नवीन जॅसन म्रॅझ ऐकलं का\" म्हणुन तो नवीन आणलेली सीडी लावायचा. न ठरवता random गाणी ऐकता येतात म्हणुन कधीकधी तो FM लावायचा. लोणावळ्याच्या सिंहगड कॉलेजच्या भागात पुणे आणि मुंबई दोन्हीकडची रेडिओ स्टेशन ओव्हरलॅप होतात तिथे थांबायला आवडायचं त्याला. टॉर्चर असायचा तो प्रकार पण त्याला आवडायचा. काहीही आवडु शकतं अनिकेतला... काहीही आवडायचं अनिकेतला\" म्हणुन तो नवीन आणलेली सीडी लावायचा. न ठरवता random गाणी ऐकता येतात म्हणुन कधीकधी तो FM लावायचा. लोणावळ्याच्या सिंहगड कॉलेजच्या भागात पुणे आणि मुंबई दोन्हीकडची रेडिओ स्टेशन ओव्हरलॅप होतात तिथे थांबायला आवडायचं त्याला. टॉर्चर असायचा तो प्रकार पण त्याला आवडायचा. काहीही आवडु शकतं अनिकेतला... काहीही आवडायचं अनिकेतला रोहितच्या गाडीत एकही सीडी नव्हती. अमृताला खुप आश्चर्य वाटलं होतं संध्याकाळी ती गाडीत बसली तेव्हा...\nसंध्याकाळी फोन केला होता रोहितने \"लॉन्ग ड्राईव्हवर येणार का\".. तिने नाही म्हणाल्यावर \"का गं\".. तिने नाही म्हणाल्यावर \"का गं\" साठीही तिच्याकडे उत्तर नव्हतं.. \" come on..पुढच्या महिन्यात साखरपुडा आला आता.. भेटलीच नाहीस तर कसं चालेल अमृता\" साठीही तिच्याकडे उत्तर नव्हतं.. \" come on..पुढच्या महिन्यात साखरपुडा आला आता.. भेटलीच नाहीस तर कसं चालेल अमृता चल यार.. परत आठवडाभर हार्डली भेटू शकतो आपण.. चल की\". ती शेवटी हो म्हणाली, तो तिला घ्यायला येईपर्यंत ती गेटजवळ जाउन उभी राहिली. अनिकेत तिला तिथुनच पिक-अप करायचा ती कॉलेजमधे होती तेव्हा... तिला सोडुन मग अनिकेत पुढे कामावर जायचा, एकत्र जाण्या-येण्यामुळेच त्यांची ओळख वाढत गेली होती. दिवसातला तो सकाळचा थोडावेळ बेस्ट असायचा त्यांच्यासाठी. मग काहीवेळा लवकर कॉलेज सुटत असुन अमृता जास्तवेळ लायब्ररीत बसायची म्हणजे येतानाही अनिकेतबरोबर येता येईल. \"आपलं लग्न झाल्यावर आपण ना गाडीतच राहत जाउयात का अमु चल यार.. परत आठवडाभर हार्डली भेटू शकतो आपण.. चल की\". ती शेवटी हो म्हणाली, तो तिला घ्यायला येईपर्यंत ती गेटजवळ जाउन उभी राहिली. अनिकेत तिला तिथुनच पिक-अप करायचा ती कॉलेजमधे होती तेव्हा... तिला सोडुन मग अनिकेत पुढे कामावर जायचा, एकत्र जाण्या-येण्यामुळेच त्यांची ओळख वाढत गेली होती. दिवसातला तो सकाळचा थोडावेळ बेस्ट असायचा त्यांच्यासाठी. मग काहीवेळा लवकर कॉलेज सुटत असुन अमृता जास्तवेळ लायब्ररीत बसायची म्हणजे येतानाही अनिकेतबरोबर येता येईल. \"आपलं लग्न झाल्यावर आपण ना गाडीतच राहत जाउयात का अमु म्हणजे हवं तर मोठी गाडी घेउयात..\" असे weird प्रश्न विचारताना, अश्या काहीही कल्पना करताना अनिकेतचा चेहरा खुप उजळायचा. Xyloत राहण्याएवढी नसली तरी बरीच जागा असते की... अमृता मागे वळुन बघत होती गाडीत, रोहितने तिच्याकडे पाहिलं, \"काय झालं आता म्हणजे हवं तर मोठी गाडी घेउयात..\" असे weird प्रश्न विचारताना, अश्या काहीही कल्पना करताना अनिकेतचा चेहरा खुप उजळायचा. Xyloत राहण्याएवढी नसली तरी बरीच जागा असते की... अमृता मागे वळुन बघत होती गाडीत, रोहितने तिच्याकडे पाहिलं, \"काय झालं आता\"..अमृताने फक्त नाही म्हणुन मान हलवली.\nएक दिवस असंच अनिकेतनी विचारलं होतं \"अमु चल गं, जाऊयात ना लांब कुठेतरी फिरायला.. येतेस का\" तिने आळशीपणा केला होता. अनिकेत मग रागावुन एकटाच निघाला होता. एक्स्प्रेसवे वर असंच लोणावळ्यापर्यंत जाऊन यायला... फाटलेला टायर.. पुढचा ट्रक, मागुन येणारी भरधाव गाडी.... अनिकेत दिसलाही नाही नीट कोणाला...त्यानंतर ती कायमच हे सगळं टाळत आलेली होती.. Long drives नको, Express way नको... गाड्या नको.. प्रवास नको.. आज खुप कष्ट करुन बाहेर पडली होती ह्या सगळ्या \"नको\" मधुन... चांदणी चौकातच म्हणाली होती ती रोहितला.. \"फिरुया परत आता\" तिने आळशीपणा केला होता. अनिकेत मग रागावुन एकटाच निघाला होता. एक्स्प्रेसवे वर असंच लोणावळ्यापर्यंत जाऊन यायला... फाटलेला टायर.. पुढचा ट्रक, मागुन येणारी भरधाव गाडी.... अनिकेत दिसलाही नाही नीट कोणाला...त्यानंतर ती कायमच हे सगळं टाळत आलेली होती.. Long drives नको, Express way नको... गाड्या नको.. प्रवास नको.. आज खुप कष्ट करुन बाहेर पडली होती ह्या सगळ्या \"नको\" मधुन... चांदणी चौकातच म्हणाली होती ती रोहितला.. \"फिरुया परत आता\nरोहित पुढे जात राहिला..\"चल गं अमृता.. एवढं काय.. बोल ना काहीतरी..\" असं म्हणुन रोहित स्वतःच गोष्ट सांगत बसला होता.. गुंग झाला होता लहानपणच्या कोणत्यातरी आठवणीत.. आठवणीच्या वेगानेच गाडी चालवायच्या प्रयत्नात.. इतक्यात पलीकडचा एक ट्रक अचानक वळला पेट्रोल पंपासाठी.. आणि धाडकन ह्याच्या गाडीसमोर आला.. रोहितने पटकन गाडी सांभाळायचा प्रयत्न केला.. ती जोरात ओरडली \"अनिकेत... जपुन \".. रोहितने गाडी सांभाळली पण हे पुढचं त्याला सांभाळता येईना.. गाडी बाजुला लावुन तसाच थरथरत बसला...\nगाडीला ब्रेक लागल्यावर ती पुन्हा भानावर आली. त्यांचा गेटपर्यंत येउन थांबले होते दोघं. तिनी दार उघडलं आणि बाहेर येउन उभी राहिली. रोहित तिच्याकडे बघत नव्हताच.\n\"ठीक आहे.. उद्या संध्याकाळी तयार रहा.. येईन आजच्याच वेळेला..\"\nतिला काहीच कळेना.. रोहितने तिच्याकडे पाहिलं... \"उद्या येशिल long drive ला ... माझ्याबरोबर...\nशेवट खूप आवडला. :)\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:59:06Z", "digest": "sha1:A6XWC2VVXK64EMTOX4IYWFFNOE2RNKSY", "length": 7440, "nlines": 180, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : हवामान अंदाज : पाऊस पडेल काय? कुठे पडेल आणि किती पडेल?", "raw_content": "\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nशासन आणि इतर काही उपक्रम यांच्या विद्यमाने अनेक स्त्रोतांकडून हवामानाबद्दल माहिती दिली जाते. काही कारणास्तव ती सामान्यांना पर्यंत व शेतकऱ्या पर्यंत पोहचत नाही. मला घरून अनेक वेळा विचारले जाते तुम्ही इंटरनेट वाले, पाऊस पडेल की नाही हे ही निश्चित सांगू शकत नाही (तसे आम्ही युजलेसच समाजाला :))\nम्हणून खही काही लिंक देत आहेत, कृपया पहा. येथे जिल्हा निहाय भारत भरतील आणि देश विदेशातील हवामानाची माहिती मिळेल. उपयोगी पडल्यास नक्की कळवा\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 5:10 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nअण्णा कधी पासून सांगतोय राजकीय पक्ष काढा ...\nदानशूर व्यक्तींकडून 2 वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्र...\nटीम अण्णा.... जरा सांभाळून \nलोकसत्ताच हा आग्रलेख लिहिलाय बाकी भारी\nनामांतर चळवळ, जात आणि यशवंतराव\nमहाराष्ट्राच्या रण-रागिणीला अखेरचा सलाम.\nराजकीय निरक्षरता ही सगळ्यात भयानक आणि नुकसानकारक ...\nजिजाऊ.कॉम - \"ग्रामीण शिक्षण चळवळीला एक छोटीशी फुंक...\nराष्ट्रमाता जिजाऊ शैक्षणिक योजना - ग्रामीण शिक्षण ...\nआणि विठ्ठल सावळा बघ्या झाला आहे, मातला इतका भेदा ...\nपुणे-मुंबई सारखी शहरे तळ्यांचे पाणी हंड्या हंड्यान...\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती प...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/richa-chadda-118041100018_1.html", "date_download": "2018-08-14T23:53:25Z", "digest": "sha1:YH5I4AQDDKJH26N7YIFCZ56VTDI3TL26", "length": 8140, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या चर्चा करत आहे. इनसाईड एजची कथा क्रिकेट व याखेळातील छुप्या पैलूंवर आधारित आहे, ज्याच्या अवतीभोवती व्यापार, ग्लॅमर, मनोरंजन व राजकीय दुनियादेखील सामील आहे. ही भारतातील पहिली मेझॉन ओरिजनल वेब सीरिज होती. रिचाने एका ट्विटर युझरच्या पोस्टला दिलेल्या उत्तरामध्ये दुसर्‍या सीझनविषयी खुलासा केला. ट्विटर युझरने लिहिले होते, पुन्हा इनसाईड एज पाहात आहे व झरीनाला पाहून माझी गमावलेली ताकद मला पुन्हा मिळाली आहे व अनेक अडसर असतानाही आपण एक विजेता ठरू शकतो हे मला कळून चुकले आहे. ही भूमिका इतक्या शानदार पद्धतीने साकारल्याबद्दल आभार, रिचा चढ्ढा. तू झरीनची व्यक्तिरेखा खास बनविली. त्यावर रिचाने लिहिले की, ओह मॅन, इनसाईड एज सीझन-2 वरील चर्चेसाठी आताच भेट घेतली. मी याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत.\nराज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nअजून एक ऋतूचं वरदान\nयावर अधिक वाचा :\nVideo: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...\nआपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...\nदीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार\nबाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-tata-motors-ratan-tata-107134", "date_download": "2018-08-14T23:16:51Z", "digest": "sha1:F7IA53L2ZZF6HZT42IY4YPU2K3THCUKK", "length": 12040, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news tata motors ratan tata टाटा मोटर्सने नेतृत्व करावे - रतन टाटा | eSakal", "raw_content": "\nटाटा मोटर्सने नेतृत्व करावे - रतन टाटा\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nपुणे/मुंबई - टाटा मोटर्सवर जेव्हा अपयशी कंपनीचा शिक्का मारला जातो तेव्हा अतिशय दु:ख होते, अशी भावना टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केली. पाच वर्षांनंतर पुण्यातील उत्पादन प्रकल्पाला सोमवारी (ता.२) रतन टाटा यांनी भेट दिली. या वेळी टाटा यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. टाटा मोटर्समध्ये प्रचंड क्षमता असून, कंपनीने अनुकरण न करता नेतृत्व करावे, असे आवाहन टाटा यांनी कर्मचाऱ्यांना केले. या वेळी त्यांच्यासोबत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन उपस्थित होते.\nपुणे/मुंबई - टाटा मोटर्सवर जेव्हा अपयशी कंपनीचा शिक्का मारला जातो तेव्हा अतिशय दु:ख होते, अशी भावना टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केली. पाच वर्षांनंतर पुण्यातील उत्पादन प्रकल्पाला सोमवारी (ता.२) रतन टाटा यांनी भेट दिली. या वेळी टाटा यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. टाटा मोटर्समध्ये प्रचंड क्षमता असून, कंपनीने अनुकरण न करता नेतृत्व करावे, असे आवाहन टाटा यांनी कर्मचाऱ्यांना केले. या वेळी त्यांच्यासोबत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन उपस्थित होते.\nगेल्या चार ते पाच वर्षांत कंपनीने बाजारातील स्थान गमावले आहे. याचे आपल्याला प्रचंड दु:ख असल्याचे टाटा यांनी सांगितले. आपल्याकडे प्रचंड उत्साह आणि क्षमता आहे. हाच उत्साह आणि क्षमता आता एकत्र पाहून आपल्याला आनंद झाल्याचे टाटा यांनी सांगितले. आपण जे काही ठरवू त्यात निश्‍चित यशस्वी होऊ इतकी आपली क्षमता आहे. इतरांचे अनुकरण न करता आपण नेतृत्व करण्याच्यादृष्टीने स्वत:ला विकसित केले पाहिजे, असे टाटा यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याला टाटा मोटर्सचा अभिमान असला पाहिजे. चंद्रशेखरन आणि गुंटेर यांच्या नेतृत्वात आपण भविष्यात आघाडीवर राहू, असा विश्‍वास रतन टाटा यांनी व्यक्त केला.\nदेशात चांगले प्रतिस्पर्धी नसल्याची सुशील, साक्षीची खंत\nमुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली असताना भारतीय कुस्ती संघास टाटा मोटर्सच्या रूपाने भक्कम पुरस्कर्ते लाभले, त्यामुळे भारतीय...\nसेन्सेक्सची विक्रमी 37 हजारांवर झेप\nमुंबई: शेअर बाजाराची आगेकूच कायम अजून आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 37 हजार 026 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली. तर राष्ट्रीय...\nनिर्देशांकांचा उच्चांकी प्रवास सुरूच\nमुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीचा उच्चांकी प्रवास मंगळवारी सुरूच राहिला. सेन्सेक्‍स...\nमहिलांनो कर्करोग समजुन घ्या\nऔरंगाबाद : निरोगी आणि सुखी जीवनातही स्वतःची काळजी घेतली पाहीजे. समतोल पोषक आहार आणि योग्य व्यायाममुळे निरोगी आयुष्य जगणे शक्‍य आहे. नैसर्गिक कारणांनी...\nरतन टाटा - भागवत एकाच मंचावर येणार\nमुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrated-koregaon-bhima-109897", "date_download": "2018-08-14T23:16:39Z", "digest": "sha1:QGQC3NI7PR2DHSTAHSNPALE2ZN7JDWGW", "length": 12878, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr Babasaheb Ambedkar jayanti celebrated at Koregaon bhima कोरेगाव भीमा येथे सर्वधर्मीय एकत्र | eSakal", "raw_content": "\nकोरेगाव भीमा येथे सर्वधर्मीय एकत्र\nरविवार, 15 एप्रिल 2018\nकोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत उत्साहात साजरी केली. येथील ग्रामपंचायत कार्यालयातही सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.\nकोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत उत्साहात साजरी केली. येथील ग्रामपंचायत कार्यालयातही सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.\nकोरेगाव भीमातील वढू चौकात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, घोडगंगाचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, कैलासराव सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, बाळासाहेब फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक गव्हाणे, अशोक नरहरी गव्हाणे, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशवराव फडतरे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे आदी उपस्थित होते.\nराम गावडे म्हणाले, ''अनिल काशिद व सर्वधर्मीय नागरिकांनी पुढाकार घेत शिवजयंतीप्रमाणेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती एकत्रितपणे व सलोख्याने साजरी करून समाजासमोर स्तुत्य आदर्श ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश व सर्व समाजासाठी केलेले कार्य तसेच विचार अनुकरणीय आहेत.''\nविठ्ठलराव ढेरंगे म्हणाले, ''रयतेचे राजे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, तर डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना अधिकार दिले. बाबासाहेबांचे विचार व सामाजिक संदेश जगाने स्वीकारले आहेत. त्यानुसार समाजात एकोपा जपण्याचीही गरज आहे.''\nया वेळी ग्रामपंचायत कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश गलांडे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सहायक फौजदार अनिल कोळेकर, कांबळे, पोलिस पाटील मालन गव्हाणे आदी उपस्थित होते.\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/blog", "date_download": "2018-08-14T23:26:24Z", "digest": "sha1:GEXASGAT4ZLWI32VL64UENOYQN2IDEV3", "length": 6148, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "ब्लॉग | Saptahik Sakal", "raw_content": "\nमागच्या काही महिन्यांपासून आमच्या घरी प्रत्येक रविवारची सुरवात, ’मग, आता काय ठरवलंय तुम्ही दोघांनी, लग्न कधी करणार, किती वर्ष अजून हे असंच चालू राहणारे तुमचं\n'हमीभाव' निवडणुकीसाठी ’हमीभावाची फसवी पेरणी’ हा रमेश जाधव यांचा लेख वाचनीय आहे. त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, की राजकीय फायद्यासाठी हमीभाव जाहीर केला आहे. त्यांचे हे मत...\nहल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य विमा असणे किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खासगी व्यवसाय - नोकरी करणाऱ्यांना स्वतःचे वैद्यकीय विमा कवच घ्यावे लागते. मात्र...\nकुछ तो लोग कहेंगे\n‘इंतजार क्‍यूँ, लिजिए ब्लॉक कर दिया‘... हे सहाचं शब्द. दहा दिवसांहून अधिक काळ सुरू असणाऱ्या ट्रोल्सला, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे असं सहा शब्दात उत्तर दिलं....\nसोप्या शब्दांत मांडलेला किचकट विषय सकाळ साप्ताहिकच्या अंकातील (१४ जुलै २०१८) ’रुपयाच्या घसरणीचा अन्वयार्थ’ हा कव्हर स्टोरीचा लेख आवडला. रुपया डॉलरच्या तुलनेत का घसरतो आहे...\nधोका पत्करल्याशिवाय आयुष्य जगण्यात मजा नाही. जे. के. रोलिंग तुम्ही झोपेत असतानासुद्धा पैसे कमावण्याचे मार्ग तुम्हाला सुचायला हवेत. अन्यथा आयुष्यभर काम करत राहा. वॉरन बफे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-6965?page=4", "date_download": "2018-08-14T23:10:43Z", "digest": "sha1:AB2H4ZD2JIHXQD2X5TO3NDNUAW4YUTS5", "length": 7804, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी | Page 5 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी\nभाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.\nअखेर राष्ट्रवादीच्या लियाकत शेख यांची विरोधी पक्ष नेतापदी निवड\nथकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यास सुरुवात\nनिलंबित ठराव रद्द करण्याचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-6965?page=5", "date_download": "2018-08-14T23:09:45Z", "digest": "sha1:K4A3S7FQA6GSZJ6GFW2S5A4QZEQVONAP", "length": 7894, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी | Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी\nभाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.\nरस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाला एप्रिलचा मुहूर्त\nमुंबईच्या इस्कॉनमध्ये तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन\nघोडबंदर किल्ला सुशोभिकरण पालिकेकडे: जिल्हा प्रशासनाचे पुरातत्व विभागाला साकड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-6965?page=6", "date_download": "2018-08-14T23:12:27Z", "digest": "sha1:S6H7TMPRF2AC53HTTCK4WPLTNC3QXUDZ", "length": 7946, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी\nभाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.\nतिवर क्षेत्राला बाधा न पोहोचवता नवघर येथे एलिव्हेटेड आणि फ्लोटींग जेट्टी बांधणार\nमहसूल विभागाची भाईंदर पालिकेला 195 कोटींची नोटीस\nवोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे पाचशे बाईकस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-discussion-about-land-fertility-jalgaon-wednesday-8640", "date_download": "2018-08-14T23:45:50Z", "digest": "sha1:DLFX7WVOMCF4MBNGHVBKOY5LYI4TYH77", "length": 17573, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Discussion about land fertility in Jalgaon on Wednesday | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी चर्चासत्र\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी चर्चासत्र\nरविवार, 27 मे 2018\nजळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या वतीने येत्या बुधवारी (ता. ३०) जळगावात ‘जमीन सुपीकता’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन बस स्थानकानजीकच्या कांताई सभागृहात हे चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी १.३० यादरम्यान होईल. यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन बायोटेक हे सहप्रायोजक आहेत.\nजळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या वतीने येत्या बुधवारी (ता. ३०) जळगावात ‘जमीन सुपीकता’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन बस स्थानकानजीकच्या कांताई सभागृहात हे चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी १.३० यादरम्यान होईल. यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन बायोटेक हे सहप्रायोजक आहेत.\nजमिनीचे आरोग्य व पीक पोषण या विषयातील तज्ज्ञ तथा पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, जलसंधारण, सेंद्रिय शेती व मिश्र शेती आदी प्रयोग प्रभावीपणे राबविणारे लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील प्रगतशील शेतकरी विश्‍वासराव पाटील आणि जमीन सुपिकता या विषयासंबंधी आयुष्यभर काम करीत असलेले कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.\nराज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालल्याने शेती संकटात आली आहे. हे लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन’ने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष जाहीर केले आहे. त्याअंतर्गत पहिले चर्चासत्र पुण्यात झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी अशी चर्चासत्रे घेऊन शेतकऱ्यांना या विषयाचे मार्गदर्शन करावे, अशी मागणी विविध भागांतून होऊ लागली आहे. त्यानुसार हे दुसरे चर्चासत्र खानदेशातील शेतकऱ्यांसाठी जळगाव येथे होत आहे. राज्यात अन्य ठिकाणीही टप्प्याटप्प्याने अशी चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.\nखानदेश हा गिरणा, तापी, पांझरा, गोमाई आदी नद्यांमुळे शेती, मातीसंबंधी समृद्ध असलेला भाग आहे. खानदेशच्या केळी व कापसाच्या शेतीने जगभरात लौकीक मिळविला आहे; परंतु अलीकडे जमिनीची सुपिकता ढासळत चालली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असतानाचा खते व पाण्याचा अनियंत्रित वापर आदी कारणांमुळे कमी उत्पादन, क्षारपड जमिनी, नापिकी अशा समस्या शेतकरी राजासमोर आ वासून उभ्या आहेत.\nयापूर्वी ॲग्रोवनने पुण्यात वर्धापन दिनानिमित्त जमीन सुपिकता यासंबंधी १७ एप्रिल, २०१८ रोजी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले. त्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी राजाला जमीन सुपिकता टिकवण्याच्या, वाढवण्याच्या संकल्पना मिळाव्यात, यादृष्टीने या चर्चासत्राचे खानदेशातील शेतकऱ्यांसाठी आयोजन केले आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे.\nॲग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८\nचर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती\nस्थळ ः कांताई सभागृह, नवीन एसटी बस स्थानकानजीक, जळगाव\nदिनांक व वेळ ः बुधवार, ३० मे, २०१८.\nसकाळी १० ते दुपारी १.३०\nजळगाव शेती वन forest विषय topics सकाळ आरोग्य health पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण education शिक्षण जलसंधारण कोल्हापूर २०१८ 2018 खानदेश यंत्र machine क्षारपड saline soil वर्धा wardha\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/shailaja-gupte-write-article-muktapeeth-126436", "date_download": "2018-08-14T23:39:34Z", "digest": "sha1:IEIRZ2KT4ZR3PCZOBHNTVDLKCUC64DM6", "length": 19977, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "shailaja gupte write article in muktapeeth दिलदार दादा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 27 जून 2018\nदस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्र्यंबक सखाराम दिघे यांनी दाखवून दिले. म्हणूनच पुण्यातील कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले.\nमंडईजवळील श्रीरामेश्‍वराच्या देवळासमोरील दुमजली घर... त्यात पक्षकारांनी तुडुंब भरलेला हॉल आणि सतत कामात व्यस्त असलेले आमचे दादा म्हणजेच त्र्यंबक सखाराम दिघे... हे दृश्‍य आम्ही लहानपणापासून बघत आलो. जिना चढून आलो, की दारातच चपलांचा एवढा मोठा ढीग असायचा, की तो ओलांडूनच घरात जावे लागत असे.\nदस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्र्यंबक सखाराम दिघे यांनी दाखवून दिले. म्हणूनच पुण्यातील कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले.\nमंडईजवळील श्रीरामेश्‍वराच्या देवळासमोरील दुमजली घर... त्यात पक्षकारांनी तुडुंब भरलेला हॉल आणि सतत कामात व्यस्त असलेले आमचे दादा म्हणजेच त्र्यंबक सखाराम दिघे... हे दृश्‍य आम्ही लहानपणापासून बघत आलो. जिना चढून आलो, की दारातच चपलांचा एवढा मोठा ढीग असायचा, की तो ओलांडूनच घरात जावे लागत असे.\nदस्तऐवजासारखे महत्त्वाचे लेखन त्यांनी खूप लहान वयात म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केले होते. एका रात्री धोतराच्या सोग्याने डोळे पुसत एक दस्तऐवज पुरा करीत असलेल्या आपल्या वडिलांना त्यांनी पाहिले. वडिलांचे कष्ट त्यांना दिसले आणि मनाशी निर्णय घेतला, की शिक्षणाच्या मागे न लागता वडिलांना संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांच्या व्यवसायात मदत करायची. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरूही केले, पण दुर्दैवाने काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि लहान वयातच दादांवर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यानंतर दादा आपली आई, एक लहान बहीण व चार भाऊ यांच्यासह रामेश्‍वर चौकात राहावयास आले. अर्थाजनास नुकतीच सुरवात झाली असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी करण्यासाठी खिशात एकही पैसा नाही. पैसे असलेल्या पेटीची किल्ली आईच्या गळ्यात होती. अशा अवस्थेत असतानाच, दादांचा एक पक्षकार राहिलेले बिल देण्यासाठी आला आणि त्यामुळे त्या पैशातून दादांना त्यांच्या आईचे अंत्यविधी करता आले.\nअशा अडीअडचणींतून व्यवसायाला सुरवात झाली होती. त्यांचे धाकटे बंधू रामचंद्र दुसऱ्या गावी नोकरी करीत होते. ते पुण्याला परतले व दोघांनी मिळून दस्तऐवज लिहिण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय चालू केला. तेव्हापासून ही राम-लक्ष्मणाची जोडी दिघे यांचे कुटुंब सांभाळू लागली. कालांतराने त्यांचे दस्तऐवज मामलेदार कचेरीत खूपच प्रसिद्धीस येऊ लागले. पुण्यामध्ये व पुण्याबाहेर सुद्धा त्यांचे नाव अनेकांच्या मुखी येऊ लागले. त्याकाळी हस्तऐवज हाताने लिहिले जात असत. टंकलेखनाचे तंत्रज्ञान नंतर आले. नोटिंग, ड्राफ्टिंगमध्ये त्यांच्यासारखे कौशल्य असणारे लोक त्या काळी बोटांवर मोजण्याइतके होते. मुद्देसूद लेखन, सहज शैली, सुवाच्च अक्षर, उत्कृष्ट संभाषण कला व सचोटीने व्यवहार करण्याची वृत्ती यामुळे पक्षकारांचा दादांवरील विश्‍वास अधिकच दृढ होत गेला. मणीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, बी. जी. शिर्के, मोहन धारिया, प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाबूराव सणस अशा नामवंत व्यक्ती, तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, डॉक्‍टर, कित्येक मंत्री यांचे व्यवहार दादांच्या हातून झाले.\nआम्हाला अजूनही आठवते आहे, ते म्हणजे पानशेतचे धरण फुटून पुण्यात आलेला पूर. त्याच्या दुसऱ्या दिवशी खडकवासला धरण फुटल्याच्या अफवेने हादरवून सोडले होते. सोने-नाणे-संपत्ती घेऊन लोक पर्वतीच्या दिशेने धावत होते. पण दादांचा जीव अडकला होता तो त्यांच्याकडे असलेल्या असंख्य लोकांच्या लाखो-करोडोंच्या व्यवहारांच्या कागदपत्रांत. तीच त्यांची संपत्ती होती. परंतु देवाच्या कृपेने ती अफवा निघाली व मोठे संकट दूर झाले.\nत्यांनी सांसारिक जबाबदाऱ्या निभावल्या. त्यातच दोघा भावांच्या अपघाती मृत्यूचे आघातही सोसले. खडतर परिस्थितीशी सामना करताना त्यांनी दिघे घराण्याला लाभलेले श्रीरामाच्या उपासनेचे व्रतही अविरतपणे चालू ठेवले होते. कुलस्वामिनी श्रीजननी देवीच्या सेवेतही स्वतःला वाहून घेतले होते. देवीच्या नवीन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा त्यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली यथार्थपणे पार पडला.\nदादांच्या स्वभावातील करारीपणा व धडाडी पाहून आम्हाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटे, पण त्यांच्या करारीपणाखाली लपलेले त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा यांचाही वेळोवेळी प्रत्यय येत असे. त्यामुळेच त्यांच्या आम्ही मुली असल्याचा आम्हाला अभिमान वाटत असे. त्यांची अगत्यशील वृत्ती व निरपेक्ष भावनने दुसऱ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे आमच्या घरात नातेवाईकांचा, पै-पाहुण्यांचा सतत राबता असे, त्यामुळे आमचे घर नेहमी भरलेले गोकुळच वाटे. नातवंडांच्या दंगामस्तीला न कंटाळता त्यांच्यावरही प्रेमाचा वर्षाव करणारे दादा आठवले, की वाटते, कडक शिस्तीखाली मायेचा ओलावा जपणारे असे आजोबा प्रत्येकाला मिळावेत \nअसे हे आमचे प्रेमळ व दिलदार दादा आता नुसत्या आठवणीतच राहिले आहेत. दस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच अखेरपर्यंत कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले. वयाच्या 74 व्या वर्षी कामात व्यस्त असतानाच टंकलेखकाला मजकूर सांगत असताना ठसका लागून त्यांना देवाज्ञा झाली. त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात उसळून आल्या, इतकेच.\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/start-maratha-agitation-damaji-chowk-135011", "date_download": "2018-08-14T23:37:50Z", "digest": "sha1:N3OFVJMQQBRG3YJA2KMUWJU747PR6OYD", "length": 11768, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Start maratha agitation in Damaji Chowk दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवात | eSakal", "raw_content": "\nदामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवात\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nमंगळवेढा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता.1 पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवातावरण झाली.\nमंगळवेढा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता.1 पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवातावरण झाली.\nआज सकाळी 9 वाजता याच मंडपात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी विष्णूपंत आवताडे, प्रभाकर घुले, विठ्ठल गायकवाड, राहुल सावंजी, सतीश दत्तु\nधोंडाप्पा गणेशकर, नंदकुमार साळुखे, विनायक दत्तू, चंद्रकांत काकडे, परमेश्वर पाटील, उमेश आवताडे, निलेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. दिवसभर आंदोलनास्थळी अनेक मान्यवरांनी भेट देवून या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला.\nजोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या आंदोलनात शहरातील प्रभाग, तालुक्यातील 8 पंचायत समिती गण व विविध संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलन स्थळी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी भेट दिली. तसेच 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. दामाजी चौक ते प्रांतकार्यालय असा सकल मराठा समाजाच्या वतीनेमोर्चा काढण्यात येणार आहे.\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nथकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे\nसांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या \"एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात \"बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-opinian-maker-yusuf-makara-132794", "date_download": "2018-08-14T23:39:59Z", "digest": "sha1:VNQXH4U5CYMPQHMARDV4P5NGKQZRUJEM", "length": 16369, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon opinian maker yusuf makara ओपिनियन मेकर - कर्जमुक्तीसाठी हवा कालबद्ध कार्यक्रम : युसूफ मकरा | eSakal", "raw_content": "\nओपिनियन मेकर - कर्जमुक्तीसाठी हवा कालबद्ध कार्यक्रम : युसूफ मकरा\nसोमवार, 23 जुलै 2018\nमहापालिकेशी संबंधित समस्या आणि त्यामुळे प्रभावित होत असलेल्या नागरी सुविधा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनली असून त्याला पालिकेवरील कोट्यवधींचे कर्ज कारणीभूत आहे. चार-पाचशे कोटींचे हे कर्ज एकरकमी फेडण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी त्याला यश आलेले नाही. राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने एकरकमी परतफेड करून कर्जमुक्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे. त्याशिवाय विकासाची वाट सुकर होणार नाही.\nमहापालिकेशी संबंधित समस्या आणि त्यामुळे प्रभावित होत असलेल्या नागरी सुविधा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनली असून त्याला पालिकेवरील कोट्यवधींचे कर्ज कारणीभूत आहे. चार-पाचशे कोटींचे हे कर्ज एकरकमी फेडण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी त्याला यश आलेले नाही. राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने एकरकमी परतफेड करून कर्जमुक्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे. त्याशिवाय विकासाची वाट सुकर होणार नाही.\nज ळगाव शहरातील नागरिक महापालिकेकडे मालमत्ता व पाणीपट्टीच्या स्वरूपात कर भरतात. व्यापारी-उद्योजकांसाठी हा कर अधिक आहे, तेदेखील पालिकेचे नियमित करदाते आहेत. पालिकेच्या उत्पन्नाचा सर्वाधिक मोठा स्त्रोत म्हणून मालमत्ता कर आहे. मालमत्ताकराच्या बदल्यात नागरिकांना पालिकेने मूलभूत नागरी सुविधा पुरविल्या पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिकेचे ते कर्तव्य आहे. मात्र, सध्या पालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने मालमत्ताकरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा बराच भाग कर्जफेडीच्या रुपाने दरमहा दिल्या जाणाऱ्या हप्त्यात जातो. स्वाभाविकत: त्याचा थेट परिणाम नागरी सुविधांवर झाला आहे.\nगेल्या साधारण वीस वर्षांपासून जळगाव शहरातील नागरी सुविधांची स्थिती दयनीय झाली आहे. रस्ते, गटार, स्वच्छता, पथदिवे या सर्वच बाबी प्रभावित झाल्या असून पालिकेच्या शाळा, दवाखाने, उद्यानांची अवस्थाही ठीक नाही. त्यामुळे या समस्यांवर मात करायची असेल तर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. त्यासाठी सध्या पालिकेवर असलेल्या कोट्यवधी रुपये कर्जाची फेड झाली पाहिजे. हुडकोच्या कर्जफेडीसाठी प्रयत्न सुरू असले तरी त्याला यश आलेले नाही. राज्य व केंद्र सरकारकडे यासंदर्भात योग्य पाठपुरावा केला तर एकरकमी कर्जफेडीत शंभर कोटींमध्ये तडजोड होऊ शकते. त्यासाठी पालिकेने कर्जरोखे उभारून हे कर्ज फेडले पाहिजे. कर्जरोख्यांना शासनाची हमी असावी. कर्जफेडीची ही प्रक्रिया नवीन बॉडी सत्तेत आल्यानंतर अगदी चार-सहा महिन्यांतच पूर्ण झाली पाहिजे.\nकर्जफेडीबरोबरच गाळ्यांचा प्रश्‍नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्नही थांबले असून गाळेधारकांवर टांगती तलवार आहे. आतापर्यंत या विषयात काय झाले, त्यापेक्षा पुढे काय करता येईल याचा विचार झाला पाहिजे. गाळेधारकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पालिकेचेही नुकसान होऊ नये यादृष्टीने शासनाने मालमत्ता भाडेकरारासंदर्भातील अधिनियमात नुकताच बदल केला. आता त्यानुसार नवनियुक्त सत्ताधाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून गाळेप्रश्‍न निकाली काढला पाहिजे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पालिकेस उत्पन्न मिळू शकेल, त्यातून अनेक प्रश्‍न सुटू शकतील.\nपालिकेने मूलभूत सुविधा पुरविण्यासोबत विकासाची काही कामे हाती घेतली पाहिजे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून शहरात गेल्या वर्षभरात दोन उद्याने चांगली विकसित झाली, ही जमेची बाजू म्हणता येईल. शहरातील अन्य काही संस्था, उद्योगांची मदत घेऊन लोकसहभागातून इतर कामे करता येतील. सामूहिक प्रयत्न केले, तरच शहराचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे.\nपुणे - कागद तयार करण्यासाठी, रद्दीचा वापर करण्यासाठी चीनने घातलेली बंदी व प्लॅस्टिक बंदी या कारणांमुळे रद्दीच्या भावांत वाढ होऊ लागली आहे. प्रति...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/chor-asa-sapadala-chaturya-katha/", "date_download": "2018-08-14T23:40:21Z", "digest": "sha1:6XFQ6SCACGLCAPTHXMOKLTUDR2SSGXXJ", "length": 8552, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चोर असा सापडला | Chor Asa Sapadala", "raw_content": "\nएका गृहस्थाकडे पाच नोकर होते. त्यांच्यापैकी एकानं एकदा आपल्या मालकाचं मनगटी घड्याळ चोरलं. मालकानं त्या पाचही नोकरांना दटावलं, पण प्रत्येकजण ते आपण चोरलं नसल्याचं शपथेवर सांगू लागला.\nअखेर त्या मालकानं सारख्याच लांबीच्या पाच काठ्या आणून व भटजींनी बोलावून त्यांची पूजा केली. मालकाच्या शिकवणीनुसार भटजींनी कसलासा मंत्र म्हणत, त्या काठ्यांवर अक्षता टाकल्या व नोकरांना ऎकू जाईल अशा आवाजात ते मालकाला म्हणाले, ‘यातली एकेके काठी एकेका नोकरांजवळ द्या. ज्या नोकरानं तुमचं घड्याळ चोरलं असेल, त्याच्या जवळची काठी रात्रीत एक बोटभर वाढेल.’\nते नोकर झोपते वेळी, मालकाने प्रत्येकाजवळ एकेक काठी दिली व नंतर तो स्वत: झोपायला गेला.\nज्याने घड्याळ चोरले होते, त्याने विचार केला, ‘आपण चोरी केली आहे, तेव्हा आपल्याजवळची काठी रात्रीत आपल्या एका बोटाइतकी वाढेल. म्हणून आपण ही काठी अगोदरच बोटभर तोडून ठेवावी, म्हणजे पहाटेपर्यंत बोटभर वाढल्यावर ती इतर नोकरांजवळ असलेल्या काठ्यांच्या लांबीचीच होईल.’ असा विचार करुन त्याने आपल्या जवळच्या काठीचा एक बोटभर लांबीचा तुकडा तोडून, तो दूरवर फ़ेकून दिला आणि तो झोपी गेला.\nपहाटे पहाटे मालक त्या नोकरांच्या झोपण्याच्या खोलीत गेला व त्याने प्रत्येकाकडे आदल्या रात्री दिलेल्या काठीची मागणी केली. चौघांजवळच्या कठ्या मूळच्या स्थितीत होत्या. फ़क्त एकाजवळची काठीच काय ती बोटभर छाटली गेली होती.\nआपण योजलेली युक्ती बरोबर फ़ळाला आली हे पाहून मालकाने त्या नोकराला खरपूस दम दिला; तेव्हा त्याने चोरी केल्याचे कबूल केले व ते घड्याळही आणून दिले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nमग त्याचे घरही मोठे झाले\nहा तर सर्व धर्मांचा पाया\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged अक्षता, कथा, काठी, गोष्ट, गोष्टी, घड्याळ, चातुर्य कथा, भटजीं on एप्रिल 2, 2011 by संपादक.\n← अंतरीचे नेत्र सेल्युलर कारागृह →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/car-goes-on-2nd-floor-after-accident/", "date_download": "2018-08-14T22:59:33Z", "digest": "sha1:FMPRNNSDCYITVMEO264IKIZE2RXPD3Z6", "length": 10347, "nlines": 68, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "अबब ..असा विचित्र अपघात की कार शिरली डायरेक्ट दुसऱ्या मजल्याच्या भिंतीत | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअबब ..असा विचित्र अपघात की कार शिरली डायरेक्ट दुसऱ्या मजल्याच्या भिंतीत\nआजपर्यंत आपण अपघात झाला कि साधारण गाडी गाडीला धडकली किंवा गाडी दरीत पडली , नदीत पडली असे ऐकत असतो. पण कार धडकून चक्क दुसऱ्या मजल्यावर पोहोचली असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना कॅलिफोर्नियामध्ये झाली आहे . ह्या धडकेत कार केवळ दुसऱ्या मजल्यावरच पोहचली नाही तर चक्क तिथे भिंत तोडून आता निम्मी अडकून राहिली. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे .\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nअग्निशमन दलाच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या वेळेप्रमाणे सकाळी ५.३० वाजता एक अपघात झाल्याचा फोन दलाकडे आला. लगेच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.अतिशय वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. आदळल्यानंतर कार वेग प्रचंड असल्याने जागेवर उडाली आणि ती इतकी इंच उडाली कि दुसऱ्या मजल्यावरील डेंटिस्टची भिंत तोडून निम्मी आत अडकून राहिली . मात्र ह्या जोरदार धडकेने आग लागली आणि मग अग्निशामक दलास पाचारण करावे लागले. ह्या वेळी कार मध्ये २ जण होते. चालक योग्य पद्धतीने गाडी चालवत नव्हता व तो नशेत असल्याचे देखील सांगण्यात आले.\nत्यातील एक जण थोडी खटपट करून लगेच कारच्या बाहेर पडला मात्र दुसरा व्यक्ती तब्बल एक तासाहून जास्त वेळी कारमध्ये अडकून बसला होता . अग्निशामक दलाने त्याची सुटका केली आणि त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे . कारची धडक इतकी जबरदस्त होती जी दुसऱ्या मजलायवरील कार भिंत तोडून आत शिरली आणि ती काढण्यासाठी अवजड यंत्राचा वापर करावा लागला. मात्र त्या डेंटिस्टच्या हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nऑरेंज काऊंटी फायर अथॉरिटीने बिल्डिंगमध्ये घुसलेल्या कारचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सफेद रंगाची सेडान कार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. हा अपघात इतका भयानक होता की कार इमारतीला धडकताच आग लागली.विशेष म्हणजे ह्या अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही हे नशीब म्हणावे लागेल. त्या डेंटिस्टचे क्लिनिक देखील सकाळ असल्याने उघडलेले नव्हते .नाहीतर मोठ्या प्रमाणात प्राणहानी देखील होण्याची शक्यता होती . नशा आणि कारचा स्पीड अधिक असल्याने हा अपघात झाला असे पोलीस व अग्निशामक दलाचे म्हणणे आहे.\nकोण लागतो हा उमर खालिद तुमचा उमर खालिदचा पायचाटेपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा\nजिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर\nशिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर\nलेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत \nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← खून करून त्याचे शूटिंग करणाऱ्या लव्ह जिहादच्या ‘ ह्या ‘ केसमध्ये अचानक वेगळी माहिती समोर पद्मावती सारखाच इतिहासाशी छेडखानी करण्याचा प्रकार ‘ ह्या ‘ मराठी सिनेमामधून →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/help-mahabaleshwar-trekkers-who-cooperate-collision-poladpur-accident-137254", "date_download": "2018-08-14T23:02:39Z", "digest": "sha1:RNOTSWV72JWGXBXLCA6G2ATMN4R47V6S", "length": 14156, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "The help to the Mahabaleshwar trekkers who cooperate with the collision of the Poladpur Accident पोलादपूर दुर्घटनेत सहकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला संस्थांचा मदतीचा हात | eSakal", "raw_content": "\nपोलादपूर दुर्घटनेत सहकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला संस्थांचा मदतीचा हात\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nपनवेल : पोलादपूर दुर्घटनेत सहकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला संस्थांचा मदतीचा हात घाटात खराब वातावरणात जीवाची बाजी लावत शेकडो फूट खोलीतून मृतदेह बाहेर काढलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सचा सत्कार पनवेल मधील सामाजिक संघटनंनी केला असुन, या ट्रेकर्सना आर्थिक मदतीचा हात देखील या संघटना दिला आहे. पनवेल मधील मयुर भोईर शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास संस्था तसेच क्रांतीज्योत मित्र मंडळ शिरढोण यांच्या मार्फत महाबळेश्वर येथे मृतदेह काढणाऱ्या ट्रेकर्सची भेट घेऊन ट्रेकिंगसाठी आत्याधुनिक साधनसामुग्री खरेदी करता २५ हजारांची मदत करण्यात आली.\nपनवेल : पोलादपूर दुर्घटनेत सहकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला संस्थांचा मदतीचा हात घाटात खराब वातावरणात जीवाची बाजी लावत शेकडो फूट खोलीतून मृतदेह बाहेर काढलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सचा सत्कार पनवेल मधील सामाजिक संघटनंनी केला असुन, या ट्रेकर्सना आर्थिक मदतीचा हात देखील या संघटना दिला आहे. पनवेल मधील मयुर भोईर शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास संस्था तसेच क्रांतीज्योत मित्र मंडळ शिरढोण यांच्या मार्फत महाबळेश्वर येथे मृतदेह काढणाऱ्या ट्रेकर्सची भेट घेऊन ट्रेकिंगसाठी आत्याधुनिक साधनसामुग्री खरेदी करता २५ हजारांची मदत करण्यात आली.\nसंस्थानी दिलेल्या आर्थिक मदतीचा वापर करून या ट्रेकर्सना अत्याधुनिक साहित्य, रोप आदींसह ट्रेकसाठी लागणा-या महत्वाच्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मयूर भोईर, भरत भोईर, राजन भगत, लहू कातकरी, अशोक मुंडकर आदी सदस्य उपस्थित होते तर महाबळेश्वर ट्रेकर्सग्रुपच्या वतीने बाबा बांठिया, अनिल केळगणे, निलेश बावळेकर, सनी बावळेकर, आदी सदस्य उपास्थित होते .\nट्रेकर्सनी सांगितले आपले अनुभव\nमहाबळेश्वर ट्रेकर्सनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या घटनेत मदकार्य पोहचविले आहे. यामध्ये दासगांव, जुई-महाड, माळीण गांव भुस्खलन, मांढरदेवी चेंगराचेंगरी, पसरणी घाट, विशालगड, महाड येथील सावित्री नदी पुल दुर्घटना, अंबनेळी बस दुर्घटना आदींचा समावेश आहे. यावेळी महाबळेश्वर ट्रेकर्सनी अंबनेळी घाटातील थरारक प्रसंगातला आपला अनुभव कथन केला.\nस्वतःच्या जीवाची बाजी लावणारे महाबळेश्वर हे ट्रेकर्स हे खरे हिरो आहेत . त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. याकरिता आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.\n- मयूर भोईर, समाजसेवक.\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mkcl-has-made-changes-ms-cit-curriculum-104852", "date_download": "2018-08-14T23:03:05Z", "digest": "sha1:ER5KXDEJ7QBWLZ7EVH2DGZVC2OLYAKPK", "length": 12935, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "MKCL has made changes in MS-CIT curriculum एमएस-सीआयटी आता देणार जॉब रेडीनेस! | eSakal", "raw_content": "\nएमएस-सीआयटी आता देणार जॉब रेडीनेस\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nकाळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.\nसोलापूर - आधुनिक युगात संगणक प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असून भविष्याचा वेध घेऊन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलने एमएस-सीआयटीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. काळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.\nप्रत्येक नागरिकाला संगणकाची ओळख व्हावी या उद्देशाने एमकेसीएलने एमएस-सीआयटी या शासनमान्य अभ्यासक्रमाची सुरवात केली होती. बदलत्या काळानुरूप या अभ्यासक्रमात बदल करून आयटी साक्षरतेचे नऊ स्तंभ दिले आहेत. ज्यात आता महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, प्रोफेशन आणि व्यावसायिक लोकांना जॉब रेडी होण्यासाठी कौशल्य प्राप्त होणार आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा पदवी शिक्षण अभ्यासक्रमही सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना शिकताना नोकरीचा अनुभवही घेता येणार आहे. याबरोबरच इतरही नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी संवाद कौशल्ये व मृदु कौशल्ये या विषयांचे प्रशिक्षण देणारा नवीन क्‍लिक इंग्लिश हा कोर्स सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच व्यावहारिक क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी, त्यांना जॉब रेडी करण्यासाठी एमकेसीएलने विविध अभ्यासक्रमांची रचना केल्याचे श्री. पत्रिके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस एमकेसीएलचे जिल्हा व्यवस्थापक रोहित जेऊरकर, प्रताप भोसले, हारुण शेख, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.\nहे सर्व कोर्स कौशल्यावर अधारीत असून 3 महिने कालावधी आहे. सोलापूर जिल्ह्यात 135 सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत रोज तास तास हे प्रशिक्षण असेल. सर्वच अभ्यासक्रमांची फि तीन हजार आठशे रुपये आहे. अभ्यासक्रमांमधून सायबर सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/try-kill-tehsil-officer-illegal-soil-transport-132024", "date_download": "2018-08-14T23:03:19Z", "digest": "sha1:VYPZHVFCLQPTO3TPCSNVJKDWH75IBGCI", "length": 11658, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "try to kill tehsil officer for illegal soil transport अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nअवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nशेवगांव (नगर) : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या दोन दुचाकीवर वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गुंजाळ व तुकाराम बुळे, बाळासाहेब केदार, दत्तात्रय पालवे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.\nशेवगांव (नगर) : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या दोन दुचाकीवर वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गुंजाळ व तुकाराम बुळे, बाळासाहेब केदार, दत्तात्रय पालवे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.\nही घटना आज (ता.20) पहाटे 6 च्या दरम्यान मिरी मार्गे रस्त्यावर न्यू आर्टस कॉलेज जिमखान्यासमोर घडली. वाळू वाहतूक करणारे वाहन पसार झाले आहे.\nयाबाबत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा कारणावरुन नागेश गोविंद निकाळजे (रा. इंदिरानगर, शेवगाव) एक अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व महसुल संघटना शेवगांव यांच्या वतीने आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन पोलीस उपअधिक्षक मंदार जावळे यांना दिले आहे.\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/croatia-sacked-assistant-coach-129746", "date_download": "2018-08-14T23:11:22Z", "digest": "sha1:J64WVO2FM6Y6PDDBCTE7N2RTJMC3E7YY", "length": 12777, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Croatia sacked assistant coach क्रोएशिया सहायक प्रशिक्षकाची हकालपट्टी | eSakal", "raw_content": "\nक्रोएशिया सहायक प्रशिक्षकाची हकालपट्टी\nबुधवार, 11 जुलै 2018\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाने रशियास पराजित केल्यानंतर क्रोएशियाच्या काही खेळाडूंनी ग्लोरी टू युक्रेन असे म्हटले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रोएशिया महासंघाने यासंदर्भात सहायक मार्गदर्शक ऑग्नेजेन वुकोजेविच यांची हकालपट्टी केली आहे.\nझॅग्रेब : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाने रशियास पराजित केल्यानंतर क्रोएशियाच्या काही खेळाडूंनी ग्लोरी टू युक्रेन असे म्हटले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रोएशिया महासंघाने यासंदर्भात सहायक मार्गदर्शक ऑग्नेजेन वुकोजेविच यांची हकालपट्टी केली आहे.\nवुकोजेविच आणि क्रोएशियाचा बचावपटू दॉमॅगाज विदा यांनी खेळाडू रशियास हरवल्यानंतर ग्लोरी टू युक्रेन म्हणत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अर्थात रशियात यावर टीका झाली आणि जागतिक फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने याबाबत ताकीद दिली होती. युक्रेन आणि रशियात चांगलाच तणाव आहे. रशियाने चार वर्षांपूर्वी युक्रेनच्या ताब्यातील भागावर ताबा घेतला होता. हे सर्व लक्षात घेऊन क्रोएशियाने प्रकरण चिघळण्यापूर्वीच कारवाई केली आहे.\nक्रोएशियाने वुकोजेविच यांची हकालपट्टी करतानाच रशियाची माफी मागत असल्याचेही म्हटले आहे. वुकोजेविक तसेच विदा यांनी याबाबत माफी मागितली आहे. हे दोघेही यापूर्वी युक्रेनमधील डायनामो किएव या क्‍लबकडून खेळले आहेत. त्यामुळेच आपण युक्रेनचा जयजयकार केला, असा त्यांचा दावा आहे.\nक्रोएशियाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत युक्रेनबाबतचे प्रश्‍न टाळले. या प्रकरणाबाबत खेळाडूंनी नव्हे तर महासंघानेच टिप्पणी करणे योग्य होईल. खेळाडू त्याबाबत काहीही बोलणार नाहीत, असे क्रोएशिया संघाच्या प्रवक्‍त्यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. वुकोजेविक यांनी जागतिक महासंघाने पंधरा हजार स्वीस फ्रॅंक्‍सचा दंड केल्याचे क्रोएशियाकडून सांगण्यात आले.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nसर्वोत्तम खेळपट्टी बनवण्याचे दडपण- हंट\nलंडन- प्रत्येक सामन्यात प्रमुख गोलंदाजांने पाच विकेट्‌स मिळविल्याच पाहिजेत किंवा प्रत्येक सामन्यात शतक हे झळकलेच पाहिजे अशी अपेक्षा नसते आणि ती...\nपुणे : शिवणे पूल खूप लहान आणि खूपच धोकादायक पूलआहे कारण या पुलाचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून होत नाही. हा पुल इतका खूप लहान आहे की एका वेळी 2...\nसंवादच्या बातमीची दखल ; पालिकेने कचरा उचलला\nकोथरुड : कोंकण एक्स्प्रेस हॉटेल येथील अनुपम कॉम्प्लेक्स प्रवेशद्वारा जवळील फुटवेअर विक्रेत्याचे बूथ स्थलांतिरत जागेवरच कचरा टाकला जातो. या कचऱ्याकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/metro-3-work-close-131616", "date_download": "2018-08-14T23:10:32Z", "digest": "sha1:C5Q7G3BDQCLKORBC2ESOW6CRMM34TQQK", "length": 11252, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "metro 3 work close मुंबईत \"मेट्रो-3'चे काम रात्री बंदच | eSakal", "raw_content": "\nमुंबईत \"मेट्रो-3'चे काम रात्री बंदच\nगुरुवार, 19 जुलै 2018\nमुंबई - कुलाबा ते सीप्झ या भूमिगत मुंबई मेट्रो-3 चे काम ध्वनिप्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) अहवाल येईपर्यंत रात्रीच्या वेळी बंदच राहील, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने यासाठीची मनाई बुधवारी कायम ठेवली.\nमुंबई - कुलाबा ते सीप्झ या भूमिगत मुंबई मेट्रो-3 चे काम ध्वनिप्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) अहवाल येईपर्यंत रात्रीच्या वेळी बंदच राहील, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने यासाठीची मनाई बुधवारी कायम ठेवली.\nकफपरेड परिसरात सुरू असलेल्या या कामामुळे होत असलेल्या ध्वनिची मोजणी रात्रंदिवस करण्याचे आदेश न्या. अभय ओक आणि न्या. रियाज चागला यांच्या खंडपीठाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार याबाबत 2 ऑगस्टपर्यंत एमपीसीबीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत रात्री काम सुरू ठेवता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.\nमेट्रोच्या कामामुळे झोपमोड होत असल्याची तक्रार करणारी याचिका रहिवाशांनी केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान रात्री मुंबईत मेट्रोचे काम करता येणार नाही, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. त्यात दुरुस्ती करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने (एमएमआरसीएल) याचिका दाखल केली आहे. रात्री दीड वाजेपर्यंत काम सुरू असल्याचा दावा करणारी मोबाईलवरील ध्वनिचित्रफित तक्रारदारांनी सादर केली.\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sampadakiya", "date_download": "2018-08-14T23:23:55Z", "digest": "sha1:R4MYC5D2KVJEYEXFVO6K5D2HRXTCH3LS", "length": 6258, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Editor's Choice | Saptahik Sakal", "raw_content": "\nपावसाची जादूच काही वेगळी असते. त्याच्या चाहुलीनेच सर्व आसमंतात उत्साह येतो. मातीच्या सुगंधानंतर टपटप पडणारे पावसाचे थेंब हा उत्साह द्विगुणित करतात. पावसाच्या येण्यानेच इतका...\nआपल्या देशात महिलांच्या समस्यांना अंतच नाही. म्हणायला बाईला देवी, देवता, गृहस्वामिनी वगैरे मोठमोठी बिरुदे लावली जातात. पण प्रत्यक्षात मात्र अनेक वेळा तिची अवस्था अतिशय...\nफ्रान्सचा जिगरबाज संघ चिवट क्रोएशियाला हरवून फुटबॉलमधील विश्‍वविजेता बनला. रशियातील मॉस्को शहरातील लुझनिकी स्टेडियमवर ‘ले ब्ल्यू’ फ्रेंच क्रांती जगाने अनुभवली. दुसऱ्या...\nकितीही मुले असली तरी कोणाला सांभाळावे असा प्रश्‍न आईवडिलांना कधीच पडत नाही. मात्र जेव्हा ही परिस्थिती बदलते, आईवडील वयस्कर होऊ लागतात, तेव्हा त्यांना कोणी सांभाळायचे असा...\nआधुनिक होणे चुकीचे नाही. कोणत्याही वयात आपण आधुनिक पद्धती वापरून स्वतःला ‘अपडेट’ ठेवू शकतो. पण आधुनिक होणे म्हणजे नेमके काय त्यासाठी कोणती तयारी करायला हवी त्यासाठी कोणती तयारी करायला हवी\nवय वाढते म्हणजे काय\nअाम्ही तुझ्या वयाचे असताना..’ हा डायलॉग आपल्यापैकी कोणालाही नवीन नाही. प्रत्येक पिढीतील प्रत्येकाने कधी ना कधी हा डायलॉग ऐकला आहे - अनुभवला आहे.. हेच पिढीतील अंतर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://akhiljoshi.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T22:53:06Z", "digest": "sha1:SZZQTLHKLFQYFBMYO6N5GLAEEVCLSBT2", "length": 10882, "nlines": 211, "source_domain": "akhiljoshi.wordpress.com", "title": "कांचन | स्पंदन कांचन – स्पंदन", "raw_content": "\nतुझी मीठी हास्य ओठी.. कविता ही फ़क्त तुझ्याचसाठी…\nरंग म्हटलं कि आठवतो सण रंगपंचमीचा , होळीचा..\nमुक्त हस्ते एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करणारे आपण..\nकधी कधी वाईट वाटत जेव्हा.. रंग वाटले जातात..\nत्याची lable जाती – धर्माला लावली जातात..\nत्याच्यावरून होतात दंगली… पण निसर्गाच्या दुखाचा एकाच रंग\nवाहत असतो.. अंगातून रक्त या नावाने..\nमग कधीतरी वाटत… रंगत बुडून सा-या..रंग माणुसकीचा पांगळा..\nइतुके अंध होतो आपण.. या रंगाच्या भेदाने. जो करतो आपणच.. द्वेषाच्या छेदाने\nरंग दुखाचे, रंग सुखाचे… रंग व्यक्तीचे. रंग शक्तीचे..\nरंग एकोप्याचे, रंग विरहाचे.. रंग क्लुप्तीचे, रंग युक्तीचे..\nरंग राजकारणाचे.. रंग राजकीय पक्षांचे..अंतरंग त्यातील नेत्यांचे..\nभ्रष्टाचाराला काळा रंग चढवणा-या पांढ-या वेशातील चोरांचे..\nरंग असेही रंग तसेही..\nजंगलात दुडू दुडू धावणारे ससेही..\nआयुष्य असे रंगुनी जावे..\nजसे मुक्त विरहती आकाशी पक्षांचे थवे\nअसावीत अशी पाने आयुष्यात..\nजशी रंगांची मुक्त उधळण होते क्षितिजात..\nPosted in कविताTagged अनिकेत, अनुक्षरे, अनुजा, अपर्णा, कांचन, गंगाधर मुटे, गौरी, तन्वी, भुंगा, महेंद्र, रवींद्र कोष्टी, सहजच2 प्रतिक्रिया\nप्रीत माझ्या नजरेमधली ओळखली नाही तू..\nकाळजात या अडीच अक्षरी रेघ कोरली नाहीस तू..\nशिशीर पानगळ देवून जातो..चैत्र पुनव चंदन देवून जातो..\nमाघ फाल्गुन हि येवून जाती … ऋतूपरी मी सावरतो..\nनश्वर असे हा देह खर तर..सजीवतेच्या स्पर्शाविना\nसरणावरती देह जळाया..ज्वालासुद्धा जाईना..\nकळली असती प्रीत तुला तर. आता बेवारस नसतो ग.\nलुकलुकणा-या ता-यासारखा तुझ्या पापणीत असतो ग.\nPosted in कविताTagged अनिकेत, अनुक्षरे, अनुजा, कांचन, गंगाधर मुटे, भुंगा, महेंद्र, रवींद्र कोष्टी, सहजच17 प्रतिक्रिया\nजवळच आहे… पण शांत मोड मध्ये आहे..\nलहान केले तर निवासारखे, तेल लावले तर छावासारखे\nन भरून येणारी पोकळी\n१ मिसळ ३ पाव..\nमी रात्री विचार करतो दिवसा बघितलेल्या स्वप्नाचा..\nआपल्या भोवातालाच्या माणसांच्या चेह-यावर हसू कायम ठेवणे..\nकविता.. क्रिकेट.. मित्रांसोबत गप्पा.\nएकटेपणाची… सध्या ‘भीतीच’ आहे…\n१ सख्खी बायको असावी.. आणि दोन गोंडस मुले ( १ मुलगा , १ मुलगी)\nचहा प्या… कुणाला दुखावणे नाही.. आणि आपले दुख कुणाला दाखवणे नाही..\nकाजू कतली, वगैरे सर्व गोड पदार्थ..\nपांढरा शर्ट (एकदम राजकारणी वाटतोय )\nआहे न… tatasky लगाया है. तो लाईफ जीन्गालाला …\nघडतंय उसमे सुख मानते है हम ….\nफारसा खुश नाही.. रात्र फार खाते मला..\nहो. बाप आणि जिच्यामुळे मी बाप होवू शकतो अशी व्यक्ती..\npassion plus दुचाकी आहे.. अजून ४ हफ्ते जायचे आहेत लोनचे\nपांढरा आणि काळा … ते हि रंगच आहेत पण त्यांना ब्लक नि व्हाईट का म्हणतात नि कलर\nवेगळे असे का म्हणतात तेच काळात नाही..\nतसा मी हसतच असतो…. सगळ्यांच्यात असलो कि\nचांगले खूप मित्र आहेत…\nमित्र जास्त मैत्रीणी कमी आणि matrimonial sites\nजिथे चांगलं खायला मिळेल, ती कुठलीही.\nPosted in वाचनीयTagged अनुक्षरे, अनुजा, अपर्णा, कांचन, गौरी, तन्वी, महेंद्रजी, सहजच11 प्रतिक्रिया\nमाझा ब्लॉग आपणास कसा वाटला\nमला कोण कोण बघतंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/balasaheb-pawar-ahmednagar-suicide-case/", "date_download": "2018-08-14T22:58:05Z", "digest": "sha1:3CFY7DKWSHQGMLIPZ6ST7PV5K27X55A4", "length": 16357, "nlines": 77, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nनगर येथील खासगी सावकार नवनाथ वाघ याने आत्महत्या केलेले बाळासाहेब पवार यांच्याकडून जबरदस्तीने २६ मे २०१६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत तब्बल ५ कोटी रुपये नेल्याचे पोलीस पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे . मात्र वसूल करून हे पैसे नवनाथ वाघ कोणाला देत होता याचा तपास आता पोलीस करत आहेत .\nबाळासाहेब पवार यांच्या मुलीने याबद्दल तक्रार नोंदवली होती. त्यानुसार बाळासाहेब पवार यांचे मदतनीस व ह्या प्रकारातील साक्षीदार रत्नाकर ठाणगे यांचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे . ठाणगे यांच्या सांगण्यानुसार वाघ याने अडीच वर्षाच्या कालावधीत बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटी रुपये वसूल केले होते .नवनाथ वाघ याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत २ दिवसाची वाढ करण्यात आली आहे.\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nवा रे शेतकरी सावकार\nसावकार वाघ याचा व्यवसाय शेतीचा आहे . मात्र तो कोट्यवधी रुपये व्याजाने कसा काय देत होता हे पैसे त्याच्याकडे आले कुठून हे पैसे त्याच्याकडे आले कुठून बाळासाहेब पवार यांना त्रास देण्यासाठी नवनाथ वाघ याच्यापाठी करता करविता कोण होता बाळासाहेब पवार यांना त्रास देण्यासाठी नवनाथ वाघ याच्यापाठी करता करविता कोण होता याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे . या प्रकारात सहाय्यक निरीक्षक नयन पाटील यांची नेमणूक असून अद्याप देखील आत्महत्या करण्यापूर्वी बाळासाहेब पवार यांनी लिहलेल्या चिठ्ठीचा मजकूर गुलदस्त्यात आहे .\nनगरमधील ओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्चला गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे . मयत पवार यांची मुलगी अमृता पवार (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केलेली आहे . खासगी सावकार नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरूडगाव ) , यशवंत कदम , विनायक रणसिंग, कटारिया जीजी (सर्वजण रा. नगर ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून त्यातील फक्त एकाच जनास अद्याप अटक करण्यात आलेली आहे .बाळासाहेब पवार हे नगरमधील सर्वाना परिचयाचे असे व्यक्तिमत्व होते . त्यांचे ओम गार्डन मंगल कार्यालय व पुणे रोडवर (नगर शहरात ) पेट्रोल पंप आहे.\nयाबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, उद्योग समूहाच्या विकासासाठी पवार यांनी चार खासगी सावकारांकडून पैसे घेतले आहे. या पैशाला सावकारांनी १० ते १५ टक्केपर्यंत चक्रवाढ व्याज लावले होते . पवार यांना ओम गार्डन , भुईकाटा , वॉशिंग सेंटर येथून प्रतिदिन साडेतीन लाख रुपये मिळत होते. मात्र हे पैसे सावकार पवार यांच्याकडून रोज घेऊन जात होते .\nनवनाथ वाघ हा मागील एक वर्षांपासून पवार यांच्या पेट्रोल पंपावर तर कधी अरणगाव येथील शेतात येऊन त्यांच्याकडून बदनामी करणे किंवा जीवे मारण्याची धमकी देत देऊन जबरदस्तीने दररोज १ ते ३ लाख रुपये घेऊन जात होता . वाघ याच्या त्रासाला पवार कंटाळले होते . यशवंत कदम हा देखील मागील सहा महिन्यांपासून रात्री अपरात्री येऊन पवार यांच्याकडून दररोज १ लाख रुपये घेऊन जायचा. कटारिया जीजी हिला महिन्याला २ तर विनायक रणसिंग यालाही लाखात रक्कम द्यावी लागत होती . अशा सर्व सावकारांच्या व्याजाचे मिळून पवार यांना महिन्याला ७५ ते ८० लाख रुपये द्यावे लागत होते . इतर संस्थांच्या कर्जाचे हफ्ते व्यवसायातून दैनंदिन मिळणाऱ्या पैशातून देणे शक्य होते. या चार सावकारांसह इत्तर काही सावकारांनी मात्र व्याजाच्या पैशासाठी मागील एक वर्षांपासून पवार यांना त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्यानेच पवार यांनी ३१ मार्च रोजी आत्महत्या केली होती .\nखासगी सावकार भाजप आमदार शिवाजी कर्डीले आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या संपर्कात\nदैनिक नगर सह्याद्रीच्या वृत्तानुसार, खासगी सावकार नवनाथ वाघ हा घटना घडण्यापूर्वी व घटना घटना घडल्यानंतर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्या संपर्कात होता तर विनायक रणसिंग हा राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या संपर्कात होता. अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे .रणसिंग हा आ. जगताप यांचा पुतण्या विकी जगतापचा सासरा आहे. आमदार अरुण जगताप यांचा मुलगा असलेला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. .केडगावमधील शिवसैनिक हत्याकांडात त्यांचे नाव आलेलं आहे.\nओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च ला आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी काही लोकांची नावे लिहून ठेवली होती.पोलिसांनी चिठ्ठीतील नावांची कसून चौकशी केली असून आत्महत्या करण्यापूर्वीचे पवार याचे कॉल डिटेल्स देखील तपासण्यात येत आहेत .मात्र पुन्हा एकदा नगरच्या त्याच ३ कुटुंबाभोवतीच सगळ्या बऱ्या वाईट घटना घडतात असे समजायला हरकत नाही.\nबाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nरहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\n‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत मात्र .. : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-and-chinnaswamy-stadium-bengaluru-a-special-relation-2/", "date_download": "2018-08-14T23:06:23Z", "digest": "sha1:P2CVJOVDETJVR6JVEZRHLIHA3MVRRDDH", "length": 7029, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित शर्मा आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, एक खास नाते -", "raw_content": "\nरोहित शर्मा आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, एक खास नाते\nरोहित शर्मा आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, एक खास नाते\nभारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याचे इडन गार्डन स्टेडियमबरोबर विशेष नाते आहे हे आता जगजाहीर आहे. कारण रोहितने एकदिवसीय सामन्यात केलेल्या नाबाद २६४ धावा असोत किंवा कसोटी पदार्पणात विंडीजविरूद्ध केलेले शतक असो, इडन गार्डन स्टेडियम नेहमीच रोहितच्या बाजुने राहिले.\nपण त्याचबरोबर रोहितचे आणखी एका स्टेडियमबरोबर खास नाते आहे आणि ते म्हणजे बेंगलोरचे एम चिन्नास्वामी स्टेडियम. रोहितने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाहिलं द्विशतक याच मैदानावर केले आहे.\nदिनांक २ नोव्हेंबर २०१३; आजही तो दिवस तितकाच चिरतरुण आहे. रोहितच्या २०९ धावा आणि या धावा पूर्ण करण्यासाठी त्याने घेतलेले अवघे १५८ चेंडू. या खेळीमध्ये त्याने मारलेले १२ चौकार व १६ गगनचुंबी षटकार आणि ते ही बलाढ्य अॉस्ट्रेलिया विरूद्ध. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.\nरोहितने या मैदानावर २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकात २०९ तर दुसऱ्यात ४४ धावा केल्या आहेत. त्याची या मैदानावरील सरासरी १२६.५० अशी आहे.\nसध्या हा खेळाडू जबदस्त फॉर्ममध्ये आहे. उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडेतही रोहितकडून मोठ्या अपेक्षा आहेत.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/1182", "date_download": "2018-08-14T23:47:38Z", "digest": "sha1:OGLIMWGFYTHQWMQP27RZHXC6UBAX4JAC", "length": 21546, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी\nझाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून पदभ्रमण करायला हवे वाढत्या शहरी जीवनात आपण निसर्गापासून दूर जाताना झाडांना पारखे होत आहोत. शतकानुशतके तग धरून असलेले शेकडो जातींचे वृक्ष आपणांस अपरिचित आहेत.\n‘कदंब तरुना बांधून झोके...... उंचखालती झोके........’ अशी गाणी ऐकताना ‘कदंब’ आपल्या डोळ्यांपुढे येत नाही, कारण तो आपणास अपरिचित असतो आणि गाणे ऐकून आपण सुखावतो ते कल्पनेनं; पण गोल काटेरी सुबक फळे, अंगावर मिरवणारा कदंब आपण पाहिलेला असेल तर त्या गाण्याचा प्रत्यय अधिक खोलवर येऊ शकतो आणि हिरवाईचा सुखानंद प्रदीर्घ काळ टिकू शकतो. मुचकुंदाचे सोनेरी तांबडे फूल व त्याचा थोडासा उग्र तरी सुखद हवाहवासा गंध ही झाडे शहरांतून नाहीशी झाल्याने स्मृतीतच उरला आहे\nमानवाने वृक्षांचा भरपूर उपयोग करून घेतला, जंगले तोडून लाकडी सामानाने घरे सजवली, परंतु तो पुढील पिढ्यांसाठी आणखी खूप झाडे लावण्याचे विसरला\nया संदर्भात मुंबईजवळच्या ठाणे येथील ‘हरियाली’ या संस्थेचे कार्य डोळ्यांसमोर येते. ही संस्था वृक्षसंवर्धन व पर्यावरणजतन या क्षेत्रांत अनेकविध उपक्रम हाती घेऊन गेली एकोणीस वर्षे कार्यरत आहे.\n‘हरियाली’ ही संस्था अनेक दृष्टींनी अनोखी आहे. विचार करा विश्वाचा, नियोजन करा राष्ट्राचे आणि कार्य करा स्थानिक परिसरामध्ये (‘Think Globally, Plan Nationally And Act Locally’) हे संस्थेचे ध्येयच बोलके आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन, पर्जन्यजलसंवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृती करत राहणे यावर संस्थेचा भर आहे. संस्था व्यापक प्रमाणावरील जनसहभाग आणि श्रमदान हे आपले ब्रीद मानते.\nसंस्थेची माहिती घेण्यासाठी सतीश आठल्ये या कार्यकर्त्याची मदत झाली. तो मुंबई महानगरपालिकेत पाणी खात्यात उच्च अभियंता असून, संस्थेचे काम गेली काही वर्षे नोकरीधंदा सांभाळून मुलुंड परिसरात काम करत आहे. पूनम संघवी हे ठाण्यातील ज्येष्ठ व्यावसायिक, ‘हरियाली’ संस्थेचे संस्थापक असून त्यांचे मार्गदर्शन कार्यंकर्त्यांना उपलब्ध असते.\nआपण झाडे लावावीत असे सा-यांनाच वाटते. मात्र, झाडे कुठे, केव्हा, कोणती आणि कशी लावावीत असे प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभे राहते. मग त्याच्यात येणा-या अडचणी बघता लोकांचे संकल्प हे प्रत्यक्षात उतरण्याआधीच विरतात. ‘हरियाली’ याच ठिकाणी लोकांना कार्यप्रवृत्त करते.\nपावसाळ्यात सुरुवातीला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर निसर्गप्रेमी लोकांना बरोबर घेऊन ठाण्याच्या जवळपासच्या डोंगरावर बियांची नुसती पखरण करत पेरल्या जातात. शनिवार-रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी हे काम केले जाते. संस्था इतर अनेक उपक्रम राबवते. पण पूनम सिंघवी दरवर्षी पावसाळा सुरू होताना ‘एक तरी रुजवावी बी’ असे आवाहन लोकांना करतात. त्या आवाहनाला लोकांच्या सहभागाने चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.\n‘हरियाली’चे कार्यकर्ते वर्षभर विविध झाडांखाली पडलेल्या बिया गोळा करत असतात. संस्थेतर्फे ‘बिया-वाटपा’चा कार्यक्रम पावसाळ्याच्या बेताला करण्यात येतो. भारतात उगवणा-या विविध झाडांच्या बिया, प्रत्येकी सुमारे पन्नास ते साठ छोट्या पिशवीत भरून वाटल्या जातात. पिशवीवर ‘हरियाली’चा संदेश असतो. या बिया घरात छोट्या कुंड्यांतून वाढवून त्यांची थोडी रोपे झालेली झाडे भोवतालच्या परिसरात लावली जातात. सध्या विविध क्षेत्रांतील वनवासी विद्यार्थ्यांकडून बिया गोळा केल्या जातात. त्यांचा मोबदला विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. संस्था बांबू, करंज, बेहेडा, जांभूळ अशी अनेकविध झाडे लावण्याचा प्रयत्न अनेक वर्षे करत आहे.\nसंस्थेला ठाणे महानगरपालिकेने आपल्या बागांमधील एका ठिकाणी रोपवाटिकेसाठी जागा दिलेली आहे. संस्था तिथे तयार केलेली रोपे आपल्या परिसरातील उघडेबोडके डोंगर, उजाड रस्ते आदि ठिकाणी श्रमदानानेच लावत असते.\nबीजसंकलन आणि त्याचे वाटप आणि रुजवण व्यापक प्रमाणावर करण्यासाठी संस्था वारकरी, शिर्डीला पायी चालत जाणारे साईभक्त अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून घेते. संस्थेची ही संकल्पना महाराष्ट्राबरोबरच गुजरात, केरळ, कर्नाटक, इत्यादी राज्यांतदेखील मूळ धरू लागली आहे.\nपर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी संख्या जंगलवाचन सहली, पक्षी-निरीक्षण, नदी-परिक्रमा, पावसाळी सहली, वृक्ष- वनस्पती परिचय, असे काही उपक्रम राबवत असते. ‘गणेशोत्सव व हरियाली जन जागरण कलश उपक्रम’ उत्सव हा अभिनव आहे. संस्था देवापुढे खोके ठेवते, त्यात लोक पैसे टाकतात. खोक्यांवर हरियालीचा वृक्षसंवर्धनाचा संदेश असतो. खोक्यांत जमा झालेली रक्कम विविध उपक्रमांसाठी वापरली जाते.\nमुलुंडमध्ये सतीश आठल्ये यांनी संस्थेची ‘नर्सरी’ दाखवली. एक व दोन वर्षे पाणी व खत घालून वाढवलेली झाडे मोफत वाटपासाठी रांगेने लावून ठेवली आहेत. सावर, गुलमोहोर, आंबा, आवळा, चिंच, बहेडा, अशोक... असे तीस ते चाळीस प्रकारचे वृक्ष बिया लावून, खत-पाणी घालून वाढवलेले आहेत. हे वृक्ष वृक्षप्रेमींना ‘विनामूल्य’ दिले जातात. वृक्षलागवडीच्या वेळी ‘हरियाली’ चे प्रतिनिधी हजर राहतात. खड्डे केवढे खोल हवेत, पाणी कधी व किती घालावे याबाबत मार्गदर्शन दिले जाते. खरे तर, पावसाळा संपताना म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वृक्षलागवड करायला हवी, पण ही सामाजिक जाण आहे का असा प्रश्न आठल्ये करतात.\n‘हरियाली’कडे सुमारे तीन हजार झाडे लागवडीसाठी तयार आहेत. आठल्ये म्हणाले, की ही झाडे म्हणजे समाजाच्या त्यासाठी असलेल्या प्रेमाची, निसर्गजाणिवेची प्रतीक आहेत. कारण अनेकांनी त्यासाठी दुधाच्या रिकाम्या पिशव्या संस्थेला दिल्या. शाळेतील बाळ-हातांनी त्यात खतमाती घेतली, बिया/फांद्या खोवल्या. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून त्या फुलवल्या. निवृत्त वृद्ध व्यक्तींनी उन्हाळ्यात झाडांस पाणी घातले. कार्यकर्त्यांनी सावली केली, काळजी घेतली, हे कार्य जागवण्याचा व फुलवण्याचा प्रयत्न केला. ही रोपे सदैव वृक्षप्रेमींची, वृक्षारोपणउत्सुक व्यक्तींची वाट पाहत आहेत. त्यांना त्यांच्या घराजवळ/कार्यालयाजवळ हक्काची व प्रेमाची जमीन हवी आहे. त्यांचा आधार हवा आहे. तुम्ही आहात का वृक्षप्रेमी वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला\nसर्व थरांतील व्यापक जनसहभाग, श्रमदान, टाकाऊतून टिकाऊ निर्मिती इत्यादी तंत्रांचा वापर करत असल्यामुळे संस्थेचे सारे कार्य पैशांचा कमीत कमी वापर करून होत असते.\nभातसा परिक्रमा, कथा एका बुधाची-पाण्याच्या व्यथेची, ठाणे शहरातील पावसाळी पूरसदृश परिस्थितीचे नियंत्रण, एक वसा हरियालीचा अशा वेगवेगळ्या ध्वनी-चित्रफिती (डॉक्युमेंटरीज) व अहवाल ‘हरियाली’ने प्रसिद्ध केले आहेत.\nसंस्थेला पुरस्कार प्राप्त झाले. त्यांतील काही उल्लेखनीय:\n* जे अॅण्ड जे इंटरनॅशनल लि. तर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2002)\n* अखिल भारतीय विज्ञान परिषदेतर्फे पर्यावरणरक्षणातील शास्त्रीय दृष्टिकोनासाठी (2003)\n* वेगवेगळ्या रोटरी आणि लायन्स क्लबतर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2004 ते 2010)\n* ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गौरव’ व ‘गो ग्रीन’ पुरस्कार (2006. 2010)\n* नगरविकास मंचतर्फे ‘ठाणे नगररत्न पुरस्कार’ (2007)\n* महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नेमणूक (2006)\n* स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार (2008)\nसंस्‍थेचा पत्‍ता - 5फ्लॉवरव्हॅली, इर्स्टर्नएक्सप्रेसहायवे, ऑफिस: 25474119/25408661,\nप्रा. पूनम संघवी (संस्‍थापक) - ठाणे- भ्रमणध्वनी : 9323291890, इमेल : punamsingavi@mtnl.nct.in\nसतीश आठल्ये - मुलुंड -भ्रमणध्वनी : 9820832240\nहरियाली तर्फे राबवले जाणारे उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. प्रत्येकाने यात सहभागी झाल्यास दिसणारे चित्र काहीसे वेगळे असेल. मला आपल्या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाल्यास मी पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेन.\nअतिशय सुंदर हरियाली. तुम्हाला तुकोबाराय समजले.\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nसंदर्भ: नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन\nसंदर्भ: लोहा तालुका, माळेगाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1008.html", "date_download": "2018-08-14T23:42:03Z", "digest": "sha1:IVTSNONPSZGKBSOFJUECZTD3Y5Q57YCO", "length": 3933, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Crime News Kopargaon माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप नाना शिंदे (४७ वर्षे) यांनी रेशनकार्ड व इतर माहिती माहितीच्या अधिकारात मागवल्याचा राग आल्याने माजी सरपंच व त्याच्या मुलांनी शिंदे यांना दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.\nदिलीप भानुदास शिंदे, अनिकेत दिलीप शिंदे, अभिजित दिलीप शिंदे, सौरभ दिलीप शिंदे व इतर ३ ते ४ जणांनी दिलीप नाना शिंदे यांना रस्त्यात अडवून काठीने मारहाण केली. त्यांना कोठारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उजव्या हातात, तसेच दोन्ही पायांत रॉड टाकण्यात आले आहेत. बुधवारी त्यांच्या जबाबावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-swabhimani-support-maratha-agitation-134548", "date_download": "2018-08-14T23:40:50Z", "digest": "sha1:OEQOLOHY7U3GUQGD55D62PPI2N243OTJ", "length": 11664, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News swabhimani support to Maratha agitation #MarathaKrantiMorcha स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा मराठा आंदोलनास पाठींबा | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा मराठा आंदोलनास पाठींबा\nसोमवार, 30 जुलै 2018\nकोल्हापूर - येथे मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेटटी यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच ते आज दसरा चाैक येथे आयोजित ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.\nकोल्हापूर - येथे मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेटटी यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच ते आज दसरा चाैक येथे आयोजित ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.\nयावेळी बोलताना खासदार राजू शेटटी म्हणाले, मराठा समाजाने स्वत:च्या न्याय व हक्कासाठी आजपर्यंत सयंमाने मोर्चे व आंदोलने काढली आहेत. सरकारने या गोष्टीकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच सध्या या अहिंसेच्या आंदोलनाचे रुपांतर आता उद्रेकात झाले आहे. मला मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण करायचे नसून मी संसदेमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाबरोबर कर्नाटकातील वक्कलीग समाज, उत्तरप्रदेश-पंजाब-हरियाणातील जाट समाज, गुजरातमधील पाटीदार, आंध्रमधील रेडडी या सर्व शेतकरी व सर्वसामान्य असलेल्या समाजाला आरक्षण देण्यासाठी मी संसदेत आवाज उठविला आहे.\nयावेळी मराठा समाजाच्यावतीने खासदार राजू शेटटी यांनी आरक्षणासंदर्भात संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवून अनेक मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. हातकंणगले येथील घडलेल्या घटनेबद्दल मराठा मोर्चाचे प्रमुख दिलीप देसाई यांनी दिलगीरी व्यक्त केली.\nकोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे शिवाजीराव राणे यांनी खासदार राजू शेटटी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी मोठे काम केले असून शेतकरी आंदोलनातून मराठा समाजासह बाराबलुतेदार समाजातील लोकांना सक्षम केले आहे.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mcgm.gov.in/irj/servlet/prt/portal/prtroot/com.mcgm.acitizenservices_license.HelpProjectAndStallboard", "date_download": "2018-08-14T23:55:29Z", "digest": "sha1:2GWVOHKYFN25DJPJTNP7UTDBZMMR7AUW", "length": 2697, "nlines": 9, "source_domain": "www.mcgm.gov.in", "title": "Welcome to Municipal Corporation of Greater Mumbai, India", "raw_content": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) - अर्ज प्रक्रिया\n1. अर्ज कोठे करावा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या. सदर अर्ज नागरी संकेतस्थळावरही लवकरच उपलब्ध होईल.\n2. अर्ज कसा करावा\nअर्जदाराने अर्जाचा नमुना संपर्ण भरून त्यावर आपली स्वाक्षरी करुन आवश्यक त्या कागदपत्रे आणि शुल्कासहित नागरी सुविधा केंद्रात जाऊन सादर करणे आवश्यक आहे\n3. सादर केलेल्या अर्जाची पुढील कार्यवाही कशी असते\nपुढील कार्यवाहीमध्ये अर्जाची संबंधित विभागाचे अनुज्ञापन खात्याचे प्रमुख (वरिष्ठ अनुज्ञापन निरीक्षक) यांच्यामार्फत कार्यवाही केली जाते. ठिकाणाची पाहणी आणि अर्ज संमत झाल्यानंतर अनुसूची शुल्क संकलित केल्यानंतर अर्जदारास परवाना दिला जातो.\n4. अर्जाची कार्यवाही / स्थिती कशी तपासावी\nजवळील नागरी सुविधा केंद्रास भेट द्या किंवा तुमच्या अर्जाचा तपास लावण्याकरिता ऑनलाईन सुविधेचा वापर करुन नागरी संकेतस्थळावरील “स्थिती तपासा” या लिंकमध्ये जाऊन तपासा. ही सुविधा वापरत असताना अर्ज क्र.(यास ट्रांझेक्शन आय डी देखील म्हणतात.) आवश्यकता असते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-reserve-bank-officer-inquiry-107885", "date_download": "2018-08-14T23:24:48Z", "digest": "sha1:4HRCND2TIDLTVSKQ2G3Q3TIH4LD2BN5D", "length": 10781, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news reserve bank officer inquiry रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी | eSakal", "raw_content": "\nरिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. या अधिकाऱ्यांमध्ये एक मुख्य सरव्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोने आयातीच्या ८०ः२० योजनेप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात जाणूनबुजून काणाडोळा करण्यात आला का, हे सीबीआयच्या पथकाने या वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’द्वारे ‘पीएनबी’मध्ये झालेल्या सुमारे १३ हजार ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे नोंदविले आहेत.\nमुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. या अधिकाऱ्यांमध्ये एक मुख्य सरव्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोने आयातीच्या ८०ः२० योजनेप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात जाणूनबुजून काणाडोळा करण्यात आला का, हे सीबीआयच्या पथकाने या वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’द्वारे ‘पीएनबी’मध्ये झालेल्या सुमारे १३ हजार ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे नोंदविले आहेत.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/main?page=3", "date_download": "2018-08-14T23:47:42Z", "digest": "sha1:OEUI4GF6BGAAWAIA5ZCCIRZVA2WK6KZY", "length": 9585, "nlines": 208, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n18-12-15 योद्धा शेतकरी बरं झाल देवा बाप्पा...\n16-12-15 योद्धा शेतकरी शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत गंगाधर मुटे\n13-12-15 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांचा सूर्य मावळला गंगाधर मुटे\n13-12-15 योद्धा शेतकरी निवले तुफान आता admin\n11-09-15 योद्धा शेतकरी बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n12/01/2011 Video वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का\n27/03/2014 योद्धा शेतकरी शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश गंगाधर मुटे\n22/11/2013 योद्धा शेतकरी बदलता भारत आणि शरद जोशी admin\n03/09/2012 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता संपादक\n22/07/2012 योद्धा शेतकरी 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ संपादक\n04/04/2012 योद्धा शेतकरी काळाच्या कसोटीला उतरलेले शेतकरी नेतृत्व श्रीकांत उमरीकर\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_3331.html", "date_download": "2018-08-14T22:58:11Z", "digest": "sha1:HTIVDTGJ4HJZPKQEIH6ZKSJEH2BODGCE", "length": 12762, "nlines": 183, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: भारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देणारी साईट.", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देणारी साईट.\nहा जगभरच्या टेलिफोन डिरेक्टरीजचा संग्रह. अफगाणिस्तानपासून ते झिंबाब्वेपर्यंत शेकडो देशांतील हजारो शहरांच्या (गावेही त्यात आलीच) ऑनलाईन टेलिफोन डिरेक्टरीजच्या लिंक्स त्यात उपलब्ध केलेल्या आहेत. कुठलाही देश असो आणि त्यातला कुठलाही प्रदेश, राज्य, शहर वा गाव असो त्यांची डिरेक्टरी इथे सापडते. आपल्या एमटीएनएलच्या मुंबई वा दिल्लीच्या डिरेक्टरीसह महाराष्ट्र, गुजरात, अगदी राजस्थान, उत्तर प्रदेशांतील गावागावांतील दूरध्वनी इथे शोधणं शक्य आहे. इजिप्त असो की इस्त्रायल आणि जपान असो की ब्राझील Find anyone anywhere in the world हे ह्या साईटचे अधिकृत ब्रीदवाक्य आहे. ही सेवा अर्थातच मोफत आहे. संदर्भाच्या दृष्टीने एक ठळक आणि महत्वाची वेबसाईट म्हणून मी त्याकडे पाहतो.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/a-huge-wicket-for-india-early-on-day-four-hashim-amla-falls-to-mohammed-shami/", "date_download": "2018-08-14T23:06:58Z", "digest": "sha1:42TB3LCBG3C3NHGBJ3XDOXRD2U6WY5SM", "length": 6154, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिली कसोटी: सकाळच्याच सत्रात ९व्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका -", "raw_content": "\nपहिली कसोटी: सकाळच्याच सत्रात ९व्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका\nपहिली कसोटी: सकाळच्याच सत्रात ९व्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका\n भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला ४ धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले.\nतिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेल्यानंतर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ २ बाद ६५वरून पुढे सुरु झाला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात कोणतीही धाव काढण्यात आफ्रिकेच्या खेळाडूंना यश आले नाही. परंतु पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने हाशिम अमलाला रोहित शर्माकडे झेल द्यायला भाग पाडले.\nसद्यस्थितीत आफ्रिकेकडे १४४ धावांची आघाडी असून सध्या एबी डिव्हिलिअर्स ० तर रबाडा ४ धावांवर खेळत आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/65th-national-film-awards-bollywood-and-non-bollywood-118041300015_1.html", "date_download": "2018-08-14T23:55:09Z", "digest": "sha1:AU2LMVUVONVOMGUVBOZPWMU4QCECCKW2", "length": 12349, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा\nचित्रपट विभागातील सन्मानाच्या अशा ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा डंका वाजताना दिसत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.\nयशराज कऱ्हाडे दिग्दर्शित म्होरक्या या चित्रपटाला विशेष पुरस्कार मिळाला आहे. तर, मृत्युभोग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे या दिग्दर्शकाचा मयत हा लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या लघुपटासाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. तर मॉम या चित्रपटातील अभिनयासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.\nपुरस्कारावर उमटलेला मराठी ठसा-\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू\nसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे\nसर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे\nसर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे\nसर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले\nनर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – ठप्पा – निपुण धर्माधिकारी\nसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- न्यूटन\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रीदेवी (मॉम)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दिव्या दत्ता (इरादा)\nसर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – बाहुबली २\nसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली २\nसर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (टॉयलेट एक प्रेम कथा)\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)\nस्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण – वॉटर बेबी – पिया शाह\nसर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग\nसर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती – गिरीजादेवी माहितीपट\nसर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान- मॉम\nसर्वोत्कृष्ट गाणं – ए.आर. रहमान\n“भैय्याजी सुपरहिट’मध्ये सनी देओलचा डबल रोल\n‘हिंदी मीडियम’ला चिनी चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद\nईशा गुप्ता सोशल मीडियावर ट्रोल\nवर्णद्वेशामुळे मला एका सिनेमात काम मिळालं नाही : प्रियांका\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nयावर अधिक वाचा :\nVideo: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...\nआपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...\nदीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार\nबाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/nagar-kotwali-suspecious-behavior/", "date_download": "2018-08-14T22:57:54Z", "digest": "sha1:36ANOPFPHGLBICTTFRQJOABUHOHIOTBU", "length": 18146, "nlines": 76, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "नगरच्या कोतवाली पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nनगरच्या कोतवाली पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांनी सुसाईड नोट मध्ये चार सावकारांची नावे स्पष्टपणे पहिल्या पानावरच होती . याचे पैसे घेतले आणि त्याचे पैसे दिले,असे पवार यांनी यात स्पष्टपणे म्हटले होते , तसेच त्यांनी आता माझ्या आत्महत्येनंतर कुटुंबाला त्रास दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही पवार यांनी त्यात म्हटले होते . चौकशी चालू आहे ह्या गोंडस नावाखाली अभय परमार यांनी ह्या कुटुंबास अक्षरश: झुलवत ठेवले.\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nपवार यांचा दहावा-तेरावा होईपर्यंत आणि कोणी पुढे येऊन फिर्याद देईपर्यंत कोतवालाच्या पोलिसांनी ह्या चारही सावकारांना मोकळे सोडले . आज फक्त एक सावकार पोलिसांच्या ताब्यात असून बाकीचे फरार आहेत . या कालावधीत ह्या सर्व सावकारांनी आणि त्यांच्या पाठिराख्यांनी त्यांच्याकडील सर्व स्टॅम्प, कागदपत्रे नष्ट केली नसतील असे कशावरून गुन्हा दाखल झाला आणि मग तरुण तडफदार अशी टीम ह्या सावकाराना शोधायला निघाली. मात्र एकमेव नवनाथ वाघ हाच हाती आला बाकीचे अद्याप देखील फरार आहेत . नवनाथ वाघ यालाच बळीचा बकरा बनवायचे नियोजन आधीपासून केले होते का गुन्हा दाखल झाला आणि मग तरुण तडफदार अशी टीम ह्या सावकाराना शोधायला निघाली. मात्र एकमेव नवनाथ वाघ हाच हाती आला बाकीचे अद्याप देखील फरार आहेत . नवनाथ वाघ यालाच बळीचा बकरा बनवायचे नियोजन आधीपासून केले होते का फक्त एकच सावकार का सापडला बाकीचे पोलिसांना मिळू नयेत अशी परिस्थिती खरोखरच आहे का फक्त एकच सावकार का सापडला बाकीचे पोलिसांना मिळू नयेत अशी परिस्थिती खरोखरच आहे का . जर पवार यांच्या आत्महत्येच्या दिवशी ह्या चारही सावकाराना ताब्यात घेतले असते तर ह्या केसचे सगळे पत्ते खुलले असते .अद्याप देखील बाळासाहेब पवार यांना पैशासाठी त्रास दिलेल्या सर्व सावकारांची नावे उघड झालेली नाहीत. फिर्याद दाखल होऊन देखील नावे उघड न करण्याची नगरची प्रथा बहुदा जगात एकमेव ठरावी .\nआता कदाचित उर्वरित गुन्हेगार सापडतील देखील मात्र पुरावे नष्ट केल्यानंतर सापडून तरी काय होणार न्यायालयापुढे पुरावेच नसतील तर शिक्षा तरी कोणाला व कशी होणार न्यायालयापुढे पुरावेच नसतील तर शिक्षा तरी कोणाला व कशी होणार तसे पाहता अभय परमार यांनीच दिरंगाई केल्याचे ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार तसे पाहता अभय परमार यांनीच दिरंगाई केल्याचे ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार केडगाव हत्याकांडानंतर ते आधीच निलंबित आहेत याही पुढे जाऊन त्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का केडगाव हत्याकांडानंतर ते आधीच निलंबित आहेत याही पुढे जाऊन त्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल मात्र नगरचा बिहार झालाय हे मात्र नक्की .\nबाळासाहेब पवार याच्या आत्महत्या प्रकारांचा तपास करणारे नयन पाटील यांचे बॅचमेट देखील केडगावचे असल्याचे आणि ह्या बॅचमेटचे ह्या प्रकरणात नावे आलेल्या व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. एकंदरीत बाळासाहेब पवार यांना मृत्यूनंतर देखील न्याय मिळण्याची शक्यता धुरस आहे . एकीकडे पारदर्शीपणाचे डांगोरे पिटणारे देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर नगरमध्ये लक्ष घालून नगर दहशतमुक्त करावे अशी सर्वांची इच्छा आहे .\nनगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च ला गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सावकारांना पाठबळ कुणाचे हा प्रश्न सर्व नगरकरांना भेडसावत असून आता पोलिसांकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.पोलिसांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाचे पाळेमुळे खणून सत्य नगरकरांपर्यंत पोहचवणे अशी नगरकरांची मागणी आहे . या प्रकरणात सावकाराशिवाय आणखीही काही लोकांचा सहभाग आहे का हा प्रश्न सर्व नगरकरांना भेडसावत असून आता पोलिसांकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.पोलिसांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाचे पाळेमुळे खणून सत्य नगरकरांपर्यंत पोहचवणे अशी नगरकरांची मागणी आहे . या प्रकरणात सावकाराशिवाय आणखीही काही लोकांचा सहभाग आहे का असल्यास त्यांची नावे अजूनही कोणाला कशी माहित नाहीत असल्यास त्यांची नावे अजूनही कोणाला कशी माहित नाहीत अशी नगरमध्ये चर्चा आहे . पोलीस देखील ह्या तपासाबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगून असून गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील तपासी अधिकाऱ्याने आरोपींची नावे जाहीर करणे टाळलेले आहे. त्यांचे हे मौन नगरकरांना बुचकळ्यात टाकणारे आहे .\nपवार यांनी उद्योगासाठी खासगी सावकार तसेच बँक व पतसंस्था यांचेकडून कर्ज घेतले होते . नगरमधील नवनाथ वाघ, यशवंत कदम , विनायक रणसिंग, कटारिया जीजी या चार सावकारांकडून त्यांनी काही कोटीचे कर्ज घेतले होते,असे त्यांची मुलगी अमृता पवार यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये म्हटले आहे. या सावकारांकडून पैशासाठी तगादा सुरु होता तसेच व्यवसायातून जमा होणारी रक्कम सुमारे साडेतीन लाख ही व्याजाचे पैसे देण्यातच जात होती. या तणावामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे अमृता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे .\nमात्र पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद राहिलेली असून, आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीस ,नवनाथ वाघ यालाच अटक करण्यात आलेली आहे . इतर आरोपी पोलिसांना देखील मिळू नयेत हा एक प्रश्न आहे . पवार यांच्या सुसाईड नोट मध्ये हे चार सोडून इतरदेखील नावे असल्याची चर्चा आहे, मात्र हे ‘इतर ‘ कोण याची माहिती पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात आलेली आहे . त्याचा तपशील पोलिसांनी जाहीर केलेला नाही. पवार यांचा राजकीय क्षेत्रात देखील मोठा दबदबा होता. राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्तींसोबत त्यांची उठबस होती त्यामुळे ते या सावकाराना का घाबरत होते हा एक प्रश्न आहे . पवार यांच्या सुसाईड नोट मध्ये हे चार सोडून इतरदेखील नावे असल्याची चर्चा आहे, मात्र हे ‘इतर ‘ कोण याची माहिती पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात आलेली आहे . त्याचा तपशील पोलिसांनी जाहीर केलेला नाही. पवार यांचा राजकीय क्षेत्रात देखील मोठा दबदबा होता. राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्तींसोबत त्यांची उठबस होती त्यामुळे ते या सावकाराना का घाबरत होते या सावकारांच्या आडून काही बडी मंडळी त्यांना छळत असल्याची देखील शंका आहे. मात्र पवार यांचे निकटवर्तीय , मित्र तसेच राजकारणी देखील मौन बाळगून आहेत त्यामुळे ह्या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे .\nवा रे सेटिंग .. नयन पाटील यांचे बॅचमेट केडगावमधील : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nरहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nबिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख\nराष्ट्रवादी आमदार पोलिसांच्या ताब्यात तर भाजप आमदारावर देखील गुन्हा : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या : काँग्रेसच्या नेत्याच्या दहशतीमुळे मृतदेह रस्त्यावर पडून\nशिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील काय : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← वा रे सेटिंग .. नयन पाटील यांचे बॅचमेट केडगावमधील : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज ब्रेकिंग : १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केला तर आता फाशीच : आज राष्ट्रपतींनी दिली मंजुरी →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1798", "date_download": "2018-08-14T23:47:28Z", "digest": "sha1:XE2XIKA7OLNLNXJCNCI2OWYT2Y2NE7I3", "length": 5501, "nlines": 49, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जिजाबाई भोसले | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गाव मुंबई-नागपूर हायवेपासून जवळ आहे. गावात एसटी जालन्यातून येते.\nगाव सोळा हजार लोकवस्तीचे आहे. गावात पाहण्यासारख्या पुरातन काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे जिजाबार्इंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा, बारव-सजना बारव-गंगासागर-बाळसमुद्र या नावाच्या विहिरी आणि चांदणी तलाव व मोती तलाव. बारव म्हणजे चौकोनी विहिरी असतात. त्याला चारही बाजूने पायर्‍या असतात. त्या विहिरी पाण्याने पूर्ण भरलेल्या असतात. मात्र हल्ली त्या विहिरीही उन्हाळ्यात आटतात.\nगावाच्या एका बाजूला डोंगर आहे. तेथे मात्र हल्ली पाऊस सरासरी पडतो. पंधरा किलोमीटर अंतरावर पूर्णा नदी आहे. नदीवर संत चोखामेळा धरण आहे. त्यातून गावाला आणि परिसराला पाणीपुरवठा होतो.\nगावात सोमवारी आठवडा बाजार असतो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साठ टक्के लोक शेती करतात. दहा टक्के लोक राजकारणात आहेत. तसेच, काही शिक्षक आहेत. ते आजूबाजूच्या गावांतील शाळांतून शिकवण्यास जातात. गावात माध्यमिक शाळेपर्यंत सोय आहे. तेथील चारशे विद्यार्थी रोज देऊळगाव राजा या, तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसर्‍या तालुक्याला पुढील शिक्षणासाठी जातात.\nSubscribe to जिजाबाई भोसले\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sehwag-need-a-bigger-dose-if-small-doesn-t-work/", "date_download": "2018-08-14T23:05:11Z", "digest": "sha1:4Q2JQJE566SY65SBWTQ35UYNI6CYWBP5", "length": 6798, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पाकिस्तानला मोठा डोस (समज ) द्यायला पाहिजे : विरेंदर सेहवाग -", "raw_content": "\nपाकिस्तानला मोठा डोस (समज ) द्यायला पाहिजे : विरेंदर सेहवाग\nपाकिस्तानला मोठा डोस (समज ) द्यायला पाहिजे : विरेंदर सेहवाग\nभारतीय संघाचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि सेहवाग हे आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी बरेच वादही ओढवून घेतले आहेत. परंतु जेव्हा गोष्ट देशाची येते तेव्हा त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे.\nपाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्यावर त्यावर सेहवागने आपले परखड मत व्यक्त केले आहे.\nजम्मू-काश्मीरच्या पुँछ जिल्ह्यातील मेंढरमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय सैनिकांत गोळीबार झाला. ज्यात भारताचे दोन जवान शाहिद झाले. पाकिस्तानी जवानांकडून शाहिद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यावरच सेहवागने आपलं मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.\nरानटी लोकांना भारतीय जवानांच्या मृतदेहाची केलेली विटंबनेमुळे दुःख होत आहे. आपल्या शहिदांचा हे बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे. पाकिस्तानला मोठा डोस द्यायला हवा जर त्यांना छोटा चालत नसेल तर.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/07/135.html", "date_download": "2018-08-14T23:43:56Z", "digest": "sha1:6OOAQRYWCKTZBNBL3EY6GP56RYITS6YM", "length": 2425, "nlines": 56, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा", "raw_content": "\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अस्थायी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी (23 जागा), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (3 जागा), अधिपरिचारिका (19 जागा), ए.एन.एम. प्रसविका (74 जागा), फार्मासिस्ट (7 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (7 जागा), क्ष किरण सहाय्यक (1 जागा), समुपदेष्टा (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. 1 ऑगस्ट 2014 ते 5 ऑगस्ट 2014 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 22 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/property-of-gurmeet-ram-rahim/", "date_download": "2018-08-14T22:54:16Z", "digest": "sha1:4QXTWDVAMPU2AZBV2TUY2ZM4546Q4ZAQ", "length": 8701, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "अबब …राम रहिमच्या 'डेरा'च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअबब …राम रहिमच्या ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये\nबलात्काराच्या गुन्ह्यात तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाबद्दल रोज नवीन नवीन माहिती उघडकीला येत आहे. गुरमीत राम रहीम आता जेलमध्ये असला तरी हरियाणा पोलीस त्याची स्थावर मालमत्ता व जुनी कागदपत्रे तपासून पाहत आहेत.\nनवीन आलेल्या माहितीनुसार ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये ७४.९६ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘डेरा’ची भारतातील विविध बँकांमध्ये तब्बल ४७३ खाती आहेत. गुरमीत बाबा राम रहिमच्या नावाने असलेल्या १२ बँक खात्यांमध्ये ७.७२ कोटी रुपये आहेत. तर दत्तक मुलगी असलेल्या हनीप्रीतचे सहाबँकेमध्ये अकाउंट असून ह्या खात्यांमध्ये १ कोटींहून अधिक रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.तसेच राम रहिमच्या चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या हकिकत एन्टरटेन्मेंटच्या नावाने असलेल्या २० बँक खात्यांमध्ये तब्बल ५० कोटी रुपये आहेत.\nराम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी घडवून आणलेल्या हिंसाचारानंतर सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी ‘डेरा’च्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे आदेश पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दोन्ही सरकारांना दिले होते. त्यानुसार ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हरयाणात असलेल्या ‘डेरा’च्या मालमत्तेची यादीच सरकारने तयार केली आहे. डेराची सिरसामध्ये तब्बल १४३५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच डेराशी संबंधित ५०४ बँक खाती आहेत. त्यातील ४९५ खाती सिरसा जिल्ह्यातील बँकांमध्ये आहेत. त्यातील बहुतांश मुदत ठेवी आहेत. तर काही राम रहिम, मुलगी हनीप्रीत, चरणप्रीत, मुलगा जसमीत, पत्नी, डेरा सच्चा सौदा ट्रस्ट आणि संबंधित कार्यालयांच्या नावाने संयुक्त खाती आहेत. राज्य सरकारने आता मात्र सर्व खाती गोठवली आहेत.\nदरम्यान हनी प्रीत अजूनही फरार असून ती नेपाळ बॉर्डरवर असल्याचे बोलले जातेय, भारत सरकार नेपाळ पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेत आहे. तिला अटक झाली तर अजून बऱ्याच प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकेल .\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\n← अकाउंटला पैसे जमा करून मतदान विकत घेण्याचा विक्रम ‘ह्या’ जिल्ह्यात असा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राचा उपवास →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/korum/", "date_download": "2018-08-15T00:01:22Z", "digest": "sha1:DHFPFNWQHGVVUGIXRO3EXOXZPCEGXWJR", "length": 5904, "nlines": 60, "source_domain": "thane.city", "title": "Korum | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा Thanevarta 14 August 2018\nनवनियुक्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वीकारली जिल्हाधिकारी पदाची सूत्रं. खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत सरस कामगिरी. आणि ठाणे शहर पायाभूत सुविधांमध्ये देशात तिस-या तर जीवनशैली निर्देशांकामध्ये सहाव्या क्रमांकावर. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १३ ऑगस्ट, २०१८\n-ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती. -कचरा विल्हेवाटी संदर्भात कुठलाही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही – पालकमंत्र्यांची ग्वाही. - पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शिवभक्तांची शिवमंदिरातमध्ये रांग #ThaneVarta #ThaneDistrict https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - ११ ऑगस्ट, २०१८\n-स्वातंत्र्य दिनापासून किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी मर्यादित टोल -स्वातंत्र्य देण्याची खासदार डा. विनय सहस्रबुद्धे यांची मागणी. -वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी झालेल्या वादातून पोलीस उपनिरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांचा आत्महत्येचा प्रयत्न. -घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A7%E0%A5%A9:%E0%A5%AA%E0%A5%AB", "date_download": "2018-08-14T23:26:46Z", "digest": "sha1:FZYVW5HEIEZ7MKH4AZARGP5Q5A2URCZE", "length": 6499, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+१३:४५ - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+१३:४५ ~ – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nयूटीसीयूटीसी+१३:४५ ही यूटीसी पासून १३ तास ४५ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/crime-in-mumbai/", "date_download": "2018-08-14T22:57:33Z", "digest": "sha1:NI6ESKRL3U7XPIHVV3QEYYICYSDFPYCQ", "length": 6695, "nlines": 58, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "crime in mumbai | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nफेसबुक फ्रेंडच्या पहिल्या भेटीमध्ये झाले ‘ असे ‘ काही .. कल्पना पण करू शकत नाही\nफेसबुकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाहून तो हुरळून गेला. सुंदर मुलगी आपल्याला फ़्रेंड रिक्वेस्ट पाठवते म्हणून त्याने अक्स्पेटकेले . पुढे दोघांमध्ये चॅटवर संभाषण सुरु झाले. शेवटी दोंघांनी भेटण्याची एक तारीख आणि वेळ ठरवली तो एकदम नटून थटून तिला भेटायला गेला मात्र पुढे काय होईल याचा त्याला जरा देखील अंदाज नव्हता . ठरलेल्या ठिकाणी पोहचताच पाच ते… Read More »\nमुंबईच्या ‘ ह्या ‘ फिल्म प्रॉडक्शनवर सेक्स रॅकेटच्या आरोपावरून छापा : १ तरुणी २ दलाल धरले\nदेश विदेशामधून लोक मुंबईमध्ये चित्रपटात आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. काही जण त्यात यशस्वी होतात तर काही निराश होऊन परत जातात तर काही जण चुकीच्या लोकांच्या हाती सापडतात आणि मग सुरु होतो त्याच्या आयुष्याशी खेळण्याचा दुर्दैवी प्रकार . चित्रपटात काम देण्याचे अमिश दाखवून कित्येकदा विविध प्रकारे नवीन कलाकारांचे वेगवेगळ्या लोकांकडून शोषण केले जाते . असाच प्रकार… Read More »\nबापरे.. मुंबईमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या\nमुंबईतील गुन्हेगारी आणि खंडणी हे प्रकार मुंबईमधील व्यावसायिकांसाठी नवीन राहिलेले नाहीत. अगदी फेरीवाल्यांपासून तर मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वानाच हा अघोषित असा प्रोटेक्शन मनी द्यावा लागतो. मात्र सरकारमधील लोकप्रतिनिधींना सुद्धा अशा प्रकारचे फोन येणे आणि त्यावरून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणे यावरून मुंबईत कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून पाहणार नाही. मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/blog-post_9.html", "date_download": "2018-08-14T23:40:57Z", "digest": "sha1:MC44IHX3KEZW4OBZKGXWZ4NFZ7EASAIY", "length": 3630, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मराठा आंदोलकांसाठीची आचारसंहिता - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra मराठा आंदोलकांसाठीची आचारसंहिता\n१. बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे.\n२. बंदमध्ये कोणत्याही शासकीय किंवा खासगी मामलत्तेची तोडफोड किंवा जाळपोळ करु नये.\n३. प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपले विभाग बंद करायचे आहे.\n४. बंद सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत असेल.\n५. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही आपली जबाबदारी आहे.\n६. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.\n७. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.\n८. सोशल मीडियावरील बातम्यांची खातरजमा करावी.\n९. अफवांवर विश्वास ठेवू नये.\n१०. मराठा आंदोलकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे. आपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करु नये.\n११. आत्महत्या करुन हा प्रश्न सुटणार नाही. समाजातील तरुणांनी आत्महत्या करु नये.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/farm-worker-anil-babar-landlord-success-motivation-111247", "date_download": "2018-08-14T23:32:13Z", "digest": "sha1:XJJAREGDZAIRELERXDGCAWNREAP57OA2", "length": 12998, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "farm worker anil babar Landlord success motivation शेतमजूर युवक बनला जमीनदार! | eSakal", "raw_content": "\nशेतमजूर युवक बनला जमीनदार\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nकऱ्हाड - लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परस्थितीमुळे घरची जमीन पडून होती. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथील अनिल हिंदुराव बाबर हा युवक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ते करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यानी पै- पै साठवून वडिलार्जीत जमीन वहिवाटीखाली आणत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध पिके फुलवण्याची किमया साधली आहे.\nकऱ्हाड - लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परस्थितीमुळे घरची जमीन पडून होती. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथील अनिल हिंदुराव बाबर हा युवक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ते करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यानी पै- पै साठवून वडिलार्जीत जमीन वहिवाटीखाली आणत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध पिके फुलवण्याची किमया साधली आहे.\nअनिल यांनी मजुरीतून मिळालेले पैसे साठवून त्यानी पहिल्यांदा वडिलार्जीत डोंगराकडेला असलेली जमीन सुस्थितीत आणून तेथे पीक घेण्यास सुरवात केली. त्यात रोजगार हमी योजनेतून त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचे विहिरेचे काम केले. त्या विहिरीला चांगले पाणी लागल्याने जमिनीची पाण्याची गरज भागू लागल्यामुळे मोठी चिंता मिटली. कृषी विभागाच्या सहकार्यातून ठिबक सिंचनाद्वारे भाजीपाला, उसासह अन्य पिके घेण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांना आई शोभाताई, भाऊ सुनील, चुलते दिनकर बाबर व कुटुंबीयांची साथ मिळत आहे. पुढे अनिल यांनी शेळी पालन करण्यास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे शंभरहून अधिक शेळ्या आहेत. कृषी विभागाच्या प्रवीण सरवदे यांनी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, मंडल कृषी अधिकारी सुनील ताकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बाबर याना ५३ हजार रुपयांचे गांडूळ खत युनीट, बांधावर नारळ लागवड, यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर टिलरसाठी ७५ हजार अनुदान दिले. त्या माध्यमातून अनिल यांनी शेतीमध्ये भरारी घेत स्वतः जमीनदार होण्याचे स्वप्न अवघ्या सात ते आठ वर्षांतच सत्यात उतरले आहे.\nकष्ट केले तर सोन्याचा घासही खायला मिळतो हे मी स्वतः अनुभवत आहे. तरुणांनी शेती करायची लाज बाळगू नये. नोकरीच्या मागे न धावता वडिलार्जीत शेती करून कुटुंब सुखी ठेवावे.\n- अनिल बाबर, युवा शेतकरी\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-summer-temperature-increase-106078", "date_download": "2018-08-14T23:32:26Z", "digest": "sha1:MKPKCSJSVFLI3C7IFOPH5CO6RJQWWQTZ", "length": 15353, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune maharashtra news summer temperature increase निम्मा महाराष्ट्र चाळिशीपार ! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 मार्च 2018\nपरभणी 42, वर्धा 41.9, ब्रह्मपुरी - 41.8, तर सोलापूर 41.3 अंशांवर\nपुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी अर्धा महाराष्ट्र होरपळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने उसळी मारली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रातही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान परभणी येथे 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस नोंदवला गेला.\nपरभणी 42, वर्धा 41.9, ब्रह्मपुरी - 41.8, तर सोलापूर 41.3 अंशांवर\nपुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी अर्धा महाराष्ट्र होरपळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने उसळी मारली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रातही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान परभणी येथे 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस नोंदवला गेला.\nउत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात विशेषत- मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवसांमध्ये उष्णतेची लाट येईल, असा इशाराही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.\nमार्चच्या अखेरीला उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमानामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्रीचा उकाडा असे वातावरण सध्या दिसत आहे.\nराज्यात नोंदवल्या गेलेल्या 26 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती, तर चार जिल्ह्यांमध्ये 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले होते. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी 30 आणि 31 मार्चला उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शिवाय विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या चार दिवसांमध्ये गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता विभागाने वर्तविली आहे.\nपुण्यात 37, तर लोहगाव येथे 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत उष्णतेचा चटका वाढला होता.\nजळगाव, नाशिक आणि मालेगाव येथील तापमान वाढले आहे.\nविदर्भातील 12 जिल्ह्यांतील कमाल तापमानाची नोंद हवामान खात्यात झाली. त्यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. अमरावती आणि गोंदिया येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.\nतापमानाची चाळिशी ओलांडलेले जिल्हे\n(सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये)\n- चंद्रपूर - 41.2\n- जळगाव - 41\n- मालेगाव - 41\n- यवतमाळ - 41\n- नागपूर - 40.9\n- नांदेड - 40\nदेशातील चाळिशीच्या पुढील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)\n- अहमदाबाद - 40.5\n- कर्नूल - 40.6\n- राजकोट - 40.6\n- गुलबर्गा - 40.3\n- बळ्ळारी - 40\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/shahrukh-khans-daughter-suhana-khan-debut-vogue-cover-page-135206", "date_download": "2018-08-14T23:14:57Z", "digest": "sha1:ZTAZ3B4KCY7KXEUMXKJ5T6Z7X77CFZQN", "length": 13400, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahrukh Khans Daughter Suhana Khan Debut From Vogue Cover Page 'वोग इंडिया'च्या मुखपृष्ठावर झळकली सुहाना खान; नेटकऱ्यांना पडला प्रश्न | eSakal", "raw_content": "\n'वोग इंडिया'च्या मुखपृष्ठावर झळकली सुहाना खान; नेटकऱ्यांना पडला प्रश्न\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nसुहाना सध्या शिक्षण घेत आहे. ती बॉलिवूडशी निगडीत कोणत्या प्रोजेक्टचाही भाग नाही. तरी सुहाना 'वोग इंडिया' सारख्या प्रतिष्ठीत मासिकासाठी फोटोशूट करते म्हणजे तिने असं काय मिळवलं आहे असं म्हणून सुहानाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.\nबॉलिवूड मध्ये अधूनमधून नेपोटिझिमचा मुद्दा तोंड वर काढत असतो. आताही हा मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानमुळे. गेल्या काही दिवसांपासून सुहाना तिच्या सोशल मिडीयावरील फोटोज् मुळे चर्चेत आहे. तिच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीचीही चर्चा रंगतच असते. सुहाना आता एका प्रसिध्द मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. 'वोग इंडिया' असं त्या मासिकाचं नाव आहे. शाहरुख खाननेही तिच्यासाठी सोशल मिडीयावरुन आनंद व्यक्त केला आहे.\n'वोग इंडिया'च्या मुखपृष्ठावर झळकण्यासाठी सुहानाने असे काय केले आहे असा प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत. सोबतच घराणेशाहीचं उदाहरण म्हणूनही नेटकऱ्यांनी या मुखपृष्ठाबाबत टिका केली आहे. सुहाना सध्या शिक्षण घेत आहे. ती बॉलिवूडशी निगडीत कोणत्या प्रोजेक्टचाही भाग नाही. तरी सुहाना 'वोग इंडिया' सारख्या प्रतिष्ठीत मासिकासाठी फोटोशूट करते म्हणजे तिने असं काय मिळवलं आहे असा प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत. सोबतच घराणेशाहीचं उदाहरण म्हणूनही नेटकऱ्यांनी या मुखपृष्ठाबाबत टिका केली आहे. सुहाना सध्या शिक्षण घेत आहे. ती बॉलिवूडशी निगडीत कोणत्या प्रोजेक्टचाही भाग नाही. तरी सुहाना 'वोग इंडिया' सारख्या प्रतिष्ठीत मासिकासाठी फोटोशूट करते म्हणजे तिने असं काय मिळवलं आहे असं म्हणून सुहानाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.\nकरण जोहरचं धर्मा प्रोडक्शन सुहाना खानला लवकरच बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. गौरी खाननेही मुलगी सुहानाचे फोटो शेअर करत वोग मासिकाचे आभार मानले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/accident-crime-liquor-131376", "date_download": "2018-08-14T23:14:44Z", "digest": "sha1:IBN2T2X2WWX4W6LUW3RBVSK74EDWRIGI", "length": 11310, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident crime liquor मद्यधुंद पर्यटकांची उतरवली नशा | eSakal", "raw_content": "\nमद्यधुंद पर्यटकांची उतरवली नशा\nबुधवार, 18 जुलै 2018\nखालापूर - मुंबई-पुणे महामार्गावरील बापदेव मंदिराच्या सभामंडपात कार घुसवलेल्या उरणच्या मद्यधुंद पर्यटकांची नशा विणेगाव ग्रामस्थांनी चोप देऊन उतरविली. त्यानंतर या अपघातातून देवानेच वाचविले, या भावनेतून हा सभामंडप बांधून देण्याची तयारी त्यांनी दाखवली.\nखालापूर - मुंबई-पुणे महामार्गावरील बापदेव मंदिराच्या सभामंडपात कार घुसवलेल्या उरणच्या मद्यधुंद पर्यटकांची नशा विणेगाव ग्रामस्थांनी चोप देऊन उतरविली. त्यानंतर या अपघातातून देवानेच वाचविले, या भावनेतून हा सभामंडप बांधून देण्याची तयारी त्यांनी दाखवली.\nयेथे काल वर्षा सहलीची मजा लुटून झिंगाट अवस्थेत मोटारीतून जाणारे योगेश बबन मोरजे (वय 28, मूळ रा. बीड, सध्या उरण), सचिन गजानन पाटील (वय 33, पिरकोन, रा. उरण), राजेश हरिश्‍चंद्र भोईर (वय 38), महेंद्र रामचंद्र पेडणेकर (वय 40, दोघे रा. बेलदारपाडा, उरण), विष्णू गोपाळ पाबळे (वय 49), सनातन सुखदेवराव सुखेद (वय 44), गोरख भिकाजी आव्हा (वय 36) हे सर्व उरणला परतत होते. दुपारी साडेचारच्या सुमारास खालापूर हद्दीत विणेगावजवळ चालक गोरख आव्हाडचे मोटारीवरील नियंत्रण सुटून ती महामार्ग सोडून बापदेव मंदिरातील सभामंडपात घुसली.\nत्या वेळी सभामंडपात बसलेले पुजारी काशिनाथ विठ्ठल गरुडे बचावले. कारमधील सर्व जण किरकोळ जखमी झाले. मंदिराचा सभामंडप आणि पुढील पुरातन मूर्तीचे नुकसान झाले आहे. हे कळताच विणेगाव ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांनी चोप देत त्यांना चौक पोलिस ठाण्यात नेले.\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sakal-effect-we-got-our-mother-yashavant-mokashi-122477", "date_download": "2018-08-14T23:15:10Z", "digest": "sha1:W3UAWLCXNHCCLD7Z732YO263Y3BDRMQ5", "length": 15018, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal effect We got our mother - yashavant mokashi 'सकाळ' मुळे मिळाली आमची आई! | eSakal", "raw_content": "\n'सकाळ' मुळे मिळाली आमची आई\nशनिवार, 9 जून 2018\nकलेढोण - मायणी-बोपोशीतील बकुळाबाई राणोजी मोकाशी या आपल्या मुलगा यशवंतकडे मानखुर्दला राहत होत्या. आज सकाळी साडेसहा वाजता घराजवळूनच अचानक बेपत्ता होऊन वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात पोहचल्या. ही माहिती वाशी पोलिसामार्फत सकाळ बातमीदारास समजल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने गावाकडच्या कुटुंबाला माहिती कळवताच त्या सुखरूप घरी परतल्या. सकाळमुळे आमची आई परत मिळाल्याचे सांगत श्रीरंग, नामदेव, भरत, यशवंत, बाळू या पाच मुलांनी सकाळचे आभार मानले.\nकलेढोण - मायणी-बोपोशीतील बकुळाबाई राणोजी मोकाशी या आपल्या मुलगा यशवंतकडे मानखुर्दला राहत होत्या. आज सकाळी साडेसहा वाजता घराजवळूनच अचानक बेपत्ता होऊन वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात पोहचल्या. ही माहिती वाशी पोलिसामार्फत सकाळ बातमीदारास समजल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने गावाकडच्या कुटुंबाला माहिती कळवताच त्या सुखरूप घरी परतल्या. सकाळमुळे आमची आई परत मिळाल्याचे सांगत श्रीरंग, नामदेव, भरत, यशवंत, बाळू या पाच मुलांनी सकाळचे आभार मानले.\nयाबाबत अधिक माहिती, मायणीजवळ बोपोशी हे स्थलांतरीत गाव आहे. बकुळाबाईचा मोठा मुलगा श्रीरंग मायणीत तर नामदेव, भरत, यशवंत, बाळू ही चार मुले, मुलगी शारदा व बकुळाबाई या मुबईत राहतात. बकुळाबाई काही दिवसापूर्वी शारदासोबत मुंबईला आल्या. तिच्याकडे मुक्काम करून त्या मुलगा यशवंतकडे मुक्कामास गेल्या. सुरवातीलाच शहराकडे जाण्यास नाही म्हणणाऱ्या बकुळाबाई मुंबईच्या वातावरणात रमल्या नाहीत. आज सकाळी साडेसहा वाजता बकुळाबाई घराजवळ फेरफटका मारत असतानाच अचानक हरवल्या. त्या मानखुर्दची ट्रेन पकडून सानपाड्यात पोहचल्या. तिथे काही महिलांना बकुळाबाई चुकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे महिला पोलिसांना कळविले. त्यानंतर बकुळाबाईना वाशी पोलिस मुख्यालयात पाठविण्यात आले. सारिका बोराटे या महिला पोलिसाने बकुळाबाईची चौकशी करत खटाव-माणमध्ये संपर्क केला. वयोवृद्ध व घाबरलेल्या बकुळाबाईना सुरवातीला आपले नाव नीट सांगता येत नव्हते. मात्र महिला पोलिस बोराटे यांनी प्रेमाने आपुलकीने गावाचे नाव विचारल्यानंतर आपले गाव खटाव-मायणीजवळ असल्याचे सांगितले. ही माहिती मोबाईलव्दारे राजापूरच्या महादेव घनवट यांनी खटावच्या प्रकाश मदने यांना सांगितली. त्यांनी ती मायणीजवळचे सकाळचे बातमीदार अंकुश चव्हाण यांना सांगितली. त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे सुभाष माळी, किरण मिसाळ यांच्या मदतीने मायणीजवळच्या बोपोशीमधील बकुळाबाईंच्या घराचा शोध घेतला. ही माहिती मिळताच मोठा मुलगा यशवंत यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्यांनी आपल्या मुंबईच्या यशवंतला लगेच संपर्क करून आई वाशीला असल्याचे सांगितले.\nसकाळपासून मुंबईत आईच्या शोधात असणाऱ्या श्रीरंग, नामदेव, भरत, यशवंत, बाळू व मुलगी शारदा यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. सकाळमुळेच आमची आई आम्हाला परत मिळाल, असे बोलताना यशवंतचे अंत:करण भरून आले. सात मुलाची आई असणाऱ्या बकुळाबाईना मुलांना पाहून उर भरून आला असल्याचे सारिका बोराटे यांनी सांगितले.\nगावावरून मोबाईलमुळे आई सापडल्याचे कळल्यावर जीव भांड्यात पडला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 'सकाळ' मुळे व महिला पोलिस सारिका बोराटेमुळे आमची आई आम्हाला परत मिळाली.\nयशवंत मोकाशी - मानखुर्द -मुंबई\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bhayyaji-joshi-maratha-reservation-133503", "date_download": "2018-08-14T23:15:24Z", "digest": "sha1:7NNJHK6PW43E3MYZDDQQD7ZHNKN3YVJL", "length": 11289, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhayyaji joshi on maratha reservation मराठा आरक्षणाचा प्रश्न असामाजिक तत्त्वांनी चिघळवला : भय्याजी जोशी | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा प्रश्न असामाजिक तत्त्वांनी चिघळवला : भय्याजी जोशी\nगुरुवार, 26 जुलै 2018\nनागपुर : मराठा आरक्षणाचा प्रश्न काही असामाजिक तत्त्वांनी चिघळवला आहे. या मुद्द्यावर शांततने तोडगा निघाला पाहिजे. हिंसक आंदोलने करून काहीच साध्य होणार नसल्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिला.\nनागपुर : मराठा आरक्षणाचा प्रश्न काही असामाजिक तत्त्वांनी चिघळवला आहे. या मुद्द्यावर शांततने तोडगा निघाला पाहिजे. हिंसक आंदोलने करून काहीच साध्य होणार नसल्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिला.\nअजनी भागाच्या सेवा विभागाच्या कार्यक्रमात भय्याजी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षण मुद्द्याचे राजकारण केले जात आहे का असे विचारले असता त्यांनी \"मला माहिती नाही' असे उत्तर दिले. रा. स्व. संघावर अहमदनगरमध्ये संभाजी ब्रिगेडने गंभीर आरोप केले होते. गर्दीत साप सोडणे, दंगल घडवणे अशी विकृती संघाचे लोकच करू शकतात. \"पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री जाणीवपूर्वक मराठ्यांना बदनाम करत असून आरएसएसच्या लोकांनाच पंढरपुरात दंगल करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा बेत संभाजी ब्रिगेडने हाणून पाडला, असे विधान ऍड. मनोज साखरे यांनी केले होते. याच पार्श्‍वभूमीवर भय्याजी जोशी यांनी आपले मत व्यक्‍त केले.\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nऔरंगाबादेतील तोडफोडीशी मराठा आंदोलनाचा संबंध नाही: पोलिस आयुक्त\nऔरंगाबाद : वाळूज येथे नऊ ऑगस्टला औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नव्हता, अशा बाबी तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलिस...\nपरभणीत मराठा समाजाचे धरणे आंदोलन सुरु\nपरभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://venusahitya.blogspot.com/2017/09/Lighthouse-bageshreedeshmukh-marathiwriter.html", "date_download": "2018-08-14T23:10:53Z", "digest": "sha1:J6K53M5A6H6OUIJIU5P7CGBXCHGB6ARP", "length": 5705, "nlines": 90, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : दिपस्तंभ", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nआणि त्या गर्द पोकळीत\nहात नुसताच फिरत रहावा..\nह्या गाभा-यात आता नांदतो\nआपण गाठलाय शांततेचा किनारा\nआणि किनाऱ्यावर हा गाभारा\nश्रांत, निश्चल उभा आहे...\nआणि मिणमिणू द्यावा सर्वत्र ... हलका.. मऊ उजेड\nजाईल गवसून किनाऱ्याची दिशा\nएका श्रांत, तटस्थ दिपस्तंभामुळे\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-ethanol-will-produce-farm-waste-maharashtra-8401", "date_download": "2018-08-14T23:29:12Z", "digest": "sha1:O27B7HHP6JN622GXLAOFQW5F5HKPGFYW", "length": 19531, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, ethanol will produce from farm waste, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉल\nपिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉल\nशनिवार, 19 मे 2018\nनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी पोट्रोलची आयात कमी करून त्यात इथेनॉलचे मिश्रण करून गरज भागविण्यात येणार आहे. त्यासाठी कॅबिनेटने पिकांच्या अवशेषापासून दुसऱ्या पिढीच्या (२जी) इथेनॉल निर्मितीसाठी नव्या जैवइंधन धोरणास मान्यता दिली आहे. सोबतच खाण्यायोग्य नसलेल्या तेलबिया, वापरलेले खाद्यतेल आणि वाढीच्या काळातील पिके यापासून जैवडिझेल उत्पानास मान्यता दिली आहे.\nनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी पोट्रोलची आयात कमी करून त्यात इथेनॉलचे मिश्रण करून गरज भागविण्यात येणार आहे. त्यासाठी कॅबिनेटने पिकांच्या अवशेषापासून दुसऱ्या पिढीच्या (२जी) इथेनॉल निर्मितीसाठी नव्या जैवइंधन धोरणास मान्यता दिली आहे. सोबतच खाण्यायोग्य नसलेल्या तेलबिया, वापरलेले खाद्यतेल आणि वाढीच्या काळातील पिके यापासून जैवडिझेल उत्पानास मान्यता दिली आहे.\nआतापर्यंत देशात तेल विपणन कंपन्यांना केवळ उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याची परवानगी होती. परंतु कमी उत्पादनामुळे इथेनॉल मिश्रित इंधनाचे प्रमाण कमी होते. सध्या देशात लागणाऱ्या इंधनापैकी ८० टक्के तेल हे विदेशातून आयात केले जाते. देशातील तेल आयात २०१७ पासून २०२२ पर्यंत १० टक्के कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, त्यासाठीच्या आराखड्यावर काम सुरू आहे.\n‘‘देशात शेती उत्पादनांचे अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन देशातील अतिरिक्त उत्पादन इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. हे इथेनॉल राष्ट्रीय जैवइंधन समन्वयक समितीने मान्यता दिल्यानंतर पेट्रोलमध्ये मिश्रित करून तेल आयात कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच नव्या धोरणानुसार दुसऱ्या पिढीच्या (२ जी) इथेनॉल उत्पादनासाठी जैव रिफायनरी उभारण्यासाठी व्यवहार्यता फरक निधी योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रिफायनरीज उभारण्यासाठी पुढील सहा वर्षांसाठी ५ हजार कोटी रुपये, तसेच अधिक कर सवलत आणि पहिल्या पिढीच्या (१जी) इथेनॉलपेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात येणार आहे,’’ असेही सूत्रांनी सांगितले.\nदुसऱ्या पिढीचे इथेनॉल हे पिकांच्या अवशेषांपासून बनविले जाते तर पहिल्या पिढीचे इथेनॉल हे केवळ उसापासून बनविले जाते. सध्या देशात राज्य सरकारांच्या मालकीच्या १३ जैवइंधन रिफायनरीज आहेत. मात्र साखर कारखान्यांकडून कमी प्रमाणात इथेनॉल मिळत असल्याने या रिफायनरी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या सरकारने दिलेला लक्ष्यांक पूर्ण करू शकत नव्हत्या. तसेच मागील दोन वर्षांत ही स्थिती आणखीनच बिघडली. १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तेल कंपन्यांनी कारखान्यांना जादा दर देऊनही त्यांना यश येत नव्हते.\nतसेच नव्या जैवइंधन धोरणात खाण्यायोग्य नसलेल्या तेलबिया, वापरलेले खाद्यतेल आणि वाढीच्या काळातील पिके यांपासून जैवडिझेल तयार करून उत्पादनापासून पुरवठा साखळी तयार करण्यात येणार आहे. २०१६ मध्ये तेल मंत्रालयाने राज्य सरकारांच्या मालकीच्या तेल विपणन कंपन्यांना साधारण डिझेलमध्ये ५ टक्के जैवडिझेल मिश्रण करण्यास सांगितले होते. मात्र देशात जैवडिझेलच्या कमी पुरवठ्यामुळे यात यश आले नाही.\nदेशात सध्याच्या स्थितीत शेतीमालाचे विक्रमी उत्पादन झाल्याने सर्वच शेतीमाल्याच्या दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन देशातील अतिरिक्त शेतीमाल उत्पादन इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पादन इथेनॉल निर्मितीसाठी वापरून त्यांच्या मालाला योग्य दर देण्याचा प्रयत्न असणार आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या धोरणानुसार उसाव्यतिरिक्त इतर कच्च्या मालाचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. आता ऊस रस, तसेच साखरयुक्त साहित्य जसे की साखर पीठ, गोड ज्वारी. मका, कसावा असे स्टार्चयुक्त साहित्य. गहू, तुटलेला तांदूळ असे मानवी खाद्यासाठी योग्य नाही खराब धान्य आदी पदार्थांचा वापर करण्यात येणार आहे.\nइंधन सरकार शेती साखर मंत्रालय ऊस साहित्य गहू\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/jaklin-farnandis-118041100010_1.html", "date_download": "2018-08-14T23:54:10Z", "digest": "sha1:362ZMVJKNZS2JNLBARFLVJOJWPMS3CH5", "length": 8412, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर आता बॉलिवूडचे कलाकारही क्रिकेटच्या पॅव्हेलियनमध्ये दिसायला लागले आहेत. मॅच जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना या बॉलिवूड कलाकारांच्या बरोबर खेळाडूंचा डान्सही फेमस व्हायला लागला आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलला कमरेत रिंग अडकवून डान्स स्टेप्स शिकवताना दिसते आहे. मात्र युजवेंद्र चहलला या रिंगला सांभाळत काही डान्स करता येईना. त्याचा आटापिटा पाहून जॅकलिनला हसू आवरेना. आपल्याला कसेही करून जॅकलिनप्राणे नाचता आलेच पाहिजे. या अट्टहासापायी चहलही नाचण्याचा खटाटोप करताना दिसतो आहे. आयपीएलच्या नाईट पार्ट्या आणि एन्टरटेनमेंट इव्हेंटमध्ये खेळाडूंसह बॉलिवूड कलाकारांचा जलवा रंग भरायला लागला आहे.\nमुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर\nआयपीएलसाठी बीएसएनएलची ऑफर, अवघ्या ५ रुपयांत प्लान\nIPL 2018 : आज हैद्राबादचे राजस्थानला आव्हान\nआयपीएलच्या ११व्या पर्वाचा आज उद्घाटन सोहळा\nआय पी एल आता दूरदर्शनवर लाइव्ह\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?page=6", "date_download": "2018-08-15T00:01:08Z", "digest": "sha1:R7I2T3QPRDRCY3YNGESHU5FABNCWJZ74", "length": 5497, "nlines": 155, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सिम्बियन खेळ", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nसिम्बियन खेळ शैली सर्व\nया आठवड्याचे सर्वोत्तम S60 5 वा सिम्बियन खेळ प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Bounce Touch (SIGNED) गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A0_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-08-14T23:27:24Z", "digest": "sha1:MSP5KVFHUABVUPBJPPN6YJMFTT5LW5ST", "length": 22916, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसंत नीलकंठ गुप्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nवसंत नीलकंठ गुप्ते (मे ९, इ.स. १९२८ - सप्टेंबर ९, इ.स. २०१०) हे मराठी समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक होते.\nगुप्त्यांचा जन्म मे ९, इ.स. १९२८ रोजी महाराष्ट्रात पनवेल येथे झाला. बडोदा, मुंबई आणि पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रसेवा दलात सहभागी झाल्यानंतर एस. एम. जोशी आणि साने गुरुजींच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्यांच्या कामाला गती आली. दरम्यान इ.स. १९४९ साली पुण्यातील आय.एल.एस. विधिमहाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. शिक्षणानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे समाजवादी पक्षाच्या कामात सहभाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. कामगारांच्या समस्यांवरील खटले लढवणे, संघटनात्मक बांधणी इत्यादी कामांत त्यांनी विशेष सहभाग घेतला. इ.स. १९५२ साली मिल मजदूर सभेचे काम करणाऱ्या शालिनी पाटील या कामगार-कार्यकर्तीबरोबर त्यांनी विवाह केला. गुप्ते व शालिनीबाई या दोघांनी मिळून कामगार चळवळीचे कार्य पुढेही चालू ठेवले. इ.स. १९७१ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ४० कंपन्यांच्या वकिलांसमोर कामगारांचा एकमेव वकील म्हणून उभे ठाकून गुप्त्यांनी तो खटला कामगारांना जिंकून दिला.\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जीनिव्हा येथील अधिवेशनात त्यांनी लागोपाठ तीन वेळा भारतीय कामगारांच्या शिष्टमंडळात प्रतिनिधित्व केले. गुप्त्यांनी मिल मजदूर सभेचे सरचिटणीसपद, अध्यक्षपद काही काळ सांभाळले. हिंद मजदूर सभेचेही ते काही काळ राष्ट्रीय सचिव होते. हिंद मजदूर सभेच्या पुढाकाराने कामगार चळवळीच्या संशोधनार्थ स्थापलेल्या मणिबेन कारा लेबर इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते स्थापनेपासून संचालक होते. कामगार चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी मराठी व इंग्लिश भाषांतून ग्रंथ, निबंध लिहिले.\nमुंबईतील कामगार चळवळ ललितेतर मराठी\nआंतरराष्ट्रीय कामगार चळवळ ललितेतर मराठी\nनोकरीतील समस्या ललितेतर मराठी\nकामगारांचा संपाचा हक्क ललितेतर मराठी\nस्त्रीजातीचा प्रवास अनुवादित मराठी\nऑस्कर वाइल्डच्या कथा अनुवादित मराठी\nउलटी पावलं अनुवादित मराठी\nगुलामगिरीला आव्हान अनुवादित मराठी\nलेबर मूव्हमेंट इन बाँबे ललितेतर इंग्लिश १९८१\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९२८ मधील जन्म\nइ.स. २०१० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-zero-pendancy/?date=2016-10-30&t=week", "date_download": "2018-08-14T23:57:40Z", "digest": "sha1:HLT56N7IVWA7CEB4OTCKEOKYCEBAU3S3", "length": 5835, "nlines": 134, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शून्य प्रलंबितता (Zero Pendancy) | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nविशेष नोंद वही लिस्ट\nशून्य प्रलंबितता ०३/०२/२०१८ अहवाल\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत कर्मचारी साठी सादरीकरण\nअभिलेख गठ्ठा बांधणे व्हिडीओ\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-sanjay-kurwade-bothali-panjara-distvardha-agrowon-maharashtra-3625?tid=128", "date_download": "2018-08-14T23:32:59Z", "digest": "sha1:UGOWGYNEEEJQN5I6IP5IJH5MNT73VDWF", "length": 21668, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, sanjay kurwade bothali panjara dist.vardha, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवर्षातील दोन हंगामांतून बारमाही भाजीपाला शेती\nवर्षातील दोन हंगामांतून बारमाही भाजीपाला शेती\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nकपाशी किंवा प्रचलित पिकांच्या तुलनेत भाजीपाला पिके उत्पन्नाचा वर्षभर स्रोत राहतात. त्याचा वापर दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी होतो. त्यामुळेच ही पिके ‘एटीएम’प्रमाणेच असल्याचे संजय सांगतात.\nबोथली (पांजरा) (जि. वर्धा) येथील कुरवाडे कुटुंबाने वर्षाचे किमान दोन हंगाम पकडून त्यात बारमाही भाजीपाला शेतीची पद्धत फुलवली आहे. चवळी, ढेमसे, टोमॅटो, वांगी आदी पिकांची लागवड, त्यातून ताजे उत्पन्न, थेट विक्रीवर भर, कापूस, सोयाबीन आदी प्रचलित पिकांव्यतिरिक्त व्यावसायिक पिकांची निवड अशी विविध गुणवैशिष्ट्ये जपत त्यांनी प्रगतिशील शेतीची कास धरली आहे.\nअलीकडे अनेक शेतकऱ्यांनी कमी कालावधीची पिके घेत वर्षात अधिकाधिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कापूस, सोयाबीन या प्रचलित पिकांमध्ये विविध समस्याही जाणवतात. सर्व विचार केला, तर प्राप्त परिस्थितीत भाजीपाला पिकांचा पर्याय योग्य ठरू शकतो. वर्धा जिल्हा तसा कापूस, सोयाबीन आदी प्रचलित पिकांसाठी अोळखला जातो. याच जिल्ह्यातील बोथली (पांजरा) येथे शेती असलेले संजय कुरवाडे यांनी मात्र अलीकडेच भाजीपाला शेतीची वाट पकडली. त्यातही बारमाही पीकपद्धती रुजविण्याचा प्रयत्न केला. संजय चंद्रपूर येथे राहतात. शेताच्या ठिकाणापासून हे शहर तब्बल १८० किलोमीटरवर आहे. मात्र पंधरा दिवसांतून किमान दोन वेळा शेताकडे येऊन तेथे दोन दिवस मुक्काम करायचा, तसेच अन्य वेळी फोनद्वारे शेतीवर देखरेख ठेवण्याचे काम संजय करतात. शेतात पूर्णवेळ संजय यांचे वडील श्यामराव राबतात. ग्रामपंचायतीत नोकरीस असलेले बंधूही शेतीत मदत करतात.\nकुरवाडे यांची शेती पद्धती :\nएकूण क्षेत्र- सुमारे ११ ते १२ एकर\nओलीत (बागायती)- साडेतीन एकर\nपिके- एक एकर- कपाशी\nअडीच ते तीन एकर- भाजीपाला\nआठ वेगवेगळे सर्व्हे क्रमांक आहेत. त्यासोबतच जमिनीच्या क्षेत्रातून नाला गेला आहे. जंगलाचा परिसरदेखील या ठिकाणी असल्याने वन्यप्राण्यांकडूनही पिकांचे नुकसान होते. परिणामी, दहा एकर जमीन पडीक आहे.\nसंजय यांचे काका देवराव यांच्या शेतात धडक सिंचन योजनेतून विहीर खोदली आहे. या शेतापासून संजय यांचे शेत सुमारे ९५० फुटांवर आहे. त्या क्षेत्रापर्यंत पाइपलाइन टाकत सिंचनाची सोय केली आहे. अद्याप ठिबक सिंचन केलेले नाही. मात्र येत्या काळात त्याचे नियोजन आहे.\nगावापासून सुमारे १५ ते २० किलोमीटरवरअसलेली पुलगाव आणि आर्वी ही तालुक्‍याची ठिकाणे आहेत. येथे व्यापाऱ्यांना विक्री होतेच. शिवाय आठवडी बाजारात थेट विक्री करण्याची मेहनतदेखील कुरवाडे घेतात. रोहणा, पिंपळखुटा, आर्वी येथे असे असे बाजार भरतात. संजय यांची आई लक्ष्मीबाई आठवड्यातील या बाजारांच्या दिवसांचे नियोजन करतात. त्या वेळापत्रकानुसार विक्रीची जबाबदारी सांभाळतात. वडील श्यामराव यांचाही त्यांना अनेक वेळा मदत होते. संजय यांच्या चुलतभावाची प्रवासी वाहतुकीसाठी ऑटो आहे. त्याचा वापर भाजीपाला वाहतुकीसाठी केला जातो. थेट विक्रीमुळे प्रति किलो किमान १० ते १५ रुपये दर जास्तीचा मिळून उत्पन्नात वाढ होते.\nसाधारण मिळणारे दर (प्रति किलो)\nढेमसे १५ ते २० रु.\nगवार ६० ते ६५ रु.\nआंतरपीक म्हणूनही भाजीपाला :\nतुरीत मूग, उडीद यांचीही लागवड केली होती. मूग, उडीद सुमारे ६५ दिवसांत निघाले. दोन्ही पिकांपासून सुमारे अडीच क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. अपेक्षित दर नसल्याने यंदा दोन्ही मालाची विक्री केलेली नाही. मूग, उडीद काढणीनंतर रिकाम्या झालेल्या जागेत तुरीच्या शिवारातच वांगी, टोमॅटो आदींची लागवड केली आहे.\nसुधारित पीक पद्धतीतून काय साधले\nकपाशी किंवा प्रचलित पिकांच्या तुलनेत भाजीपाला पिके उत्पन्नाचा वर्षभर स्रोत राहतात. त्याचा वापर दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी होतो. त्यामुळेच ही पिके ‘एटीएम’प्रमाणेच असल्याचे संजय सांगतात. भाजीपाला पिके म्हटले सतत काढणीचे काम राहते. कुरवाडे यांनी आपल्या शेतीत चार मजुरांना वर्षभर काम दिले आहे. त्याचबरोबर संजय यांचे आई-वडील मोठा हातभार लावतात. त्यामुळे मजुरांवरील खर्चाचा भार काहीसा हलका होतो.\nवर्षभर उत्पन्न मिळत राहील यादृष्टीने वर्षभर पिके घेण्याचे कौशल्य.\nएक पीक पुन्हा दुसऱ्या हंगामात घेताना जागा बदलली जाते.\nजून व आॅक्टोबर- अशी दोन हंगामांत टोमॅटो लागवड. म्हणजे एका काढणीनंतर पुन्हा वर्षातील दुसऱ्या टप्प्यात उत्पादन मिळणे सुरू राहते.\nचवळी- साधारण १२० दिवसांत पीक येते. वर्षातील चार हंगामांत पीक घेतले जाते.गवार- जून तसेच सप्टेंबरमध्ये पुन्हा लागवड -ढेमसे- सुमारे ७० दिवसांचे पीक. मे व डिसेंबर अशी दोन टप्प्यांत लागवड\nवर्षभरातील अधिक काळ विक्रीस उपलब्ध ठेवण्याची त्यातून सोय\nबाजारपेठेत ज्या मालाला मागणी आहे त्यांचीच निवड. मागील हंगामात कोबीसारखे पीक घेतले होते. मात्र त्यातून अपेक्षित काहीच लाभ झाला नाही.\nसंपर्क : संजय कुरवाडे, ९५२७३६६९५५\nभाजीपाला लागवडीसाठी वाफे तयार करण्याच्या कामात व्यस्त श्यामराव कुरवाडे\nतुरीच्या शिवारात घेतलेला कोबी\nगेल्या वर्षी तूर अशी बहरली होती.\nभाजीपाला शेतीमुळे बोथली पांजरा भागातील मजुरांना बारमाही काम मिळाले आहे.\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nसंपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे...संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\n‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृतीमधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक. ...\nदुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला...वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा...\nलिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण...सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत)...\nअळिंबी उत्पादनातून शोधला रोजगारजामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे...\nब्रिटिशकालीन कापूस बाजारपेठ झाली...ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या...स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा...\nएकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी...राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकरवंदाच्या नऊशे झाडांची शेतीदऱ्याखोऱ्यांतून आढळणाऱ्या आणि रानमेवा म्हणून...\nलॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेतीमौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण...\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन...स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली...पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि...\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी...स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10373", "date_download": "2018-08-14T23:59:07Z", "digest": "sha1:W3W76VTD7TZVIYSCFY74AWXQVO4EE25K", "length": 8811, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Beautiful Ship अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार\nBeautiful Ship अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Beautiful Ship थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-special-workshop-post-graduate-diploma-agri-business-management-maharashtra?tid=124", "date_download": "2018-08-14T23:46:28Z", "digest": "sha1:HS7RWMG5IG57CYJZLIUX6QJJUMJO2HHO", "length": 14979, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, special workshop on `post graduate diploma in agri business management, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट’संबंधी विशेष कार्यशाळा\n‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट’संबंधी विशेष कार्यशाळा\nगुरुवार, 24 मे 2018\nपुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे, कीडनाशके, सिंचन इ.कंपन्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणारे कुशल उमेदवार आणि उद्योग, व्यवसाय करण्यासाठी वाव आहे.\nपुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे, कीडनाशके, सिंचन इ.कंपन्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणारे कुशल उमेदवार आणि उद्योग, व्यवसाय करण्यासाठी वाव आहे.\nवाढता वाव लक्षात घेता यासाठी कौशल्यपूर्ण उमेदवार घडविणारा एक वर्षाचा अॅग्री बिझनेसमॅनेजमेंट हा खास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स नामांकित संस्था एसआयआयएलसी आणि देशातील अग्रगण्य विद्यापीठ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून, या कोर्सविषयी परिपूर्ण माहिती देणारी विशेष कार्यशाळा एसआयआयएलसीतर्फे २६ मे रोजी सकाळी ११ वाजता एसआयआयएलसी, सकाळनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.\nया अभ्यासक्रमात कृषी पदवीधर तसेच इतर शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी आवश्‍यक स्किल्स विकसित करणे, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास इ.बरोबरच नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होण्याचा वाव आहे. पुणे येथील एसआयआयएलसी येथील सर्व सोयीसुविधांनी उपलब्ध अद्यावत सेंटरमध्ये हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे.\nअभ्यासक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शनासाठी संपर्क ः ९१४६०३८०३२.\nनामांकित इंडस्ट्रीच्या तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन\nअॅग्री इंडस्ट्रीमध्ये आठ महिने ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे कामाचा अनुभव\nविविध फिल्ड व्हिजिटसद्वारे शेतीसंबंधी व्यवसाय, इंडस्ट्री अभ्यासण्याची संधी\nनामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारा नोकरीच्या संधी\nता. २६ मे २०१८ रोजी सकाळी ११ वाजता एसआयआयएलसी, सकाळनगर, पुणे\nता. २८ व २९ मे २०१८ रोजी सकाळ कार्यालय, सोलापूर\nता. ३० व ३१ मे २०१८ रोजी सकाळ कार्यालय, औरंगाबाद\nपुणे सिंचन व्यवसाय पूर सकाळ विकास शेती\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nपाणीउपशावर नियंत्रण आवश्यक ः राजाराम...नाशिक : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या...\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nकरमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्जकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न...\nद्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला...सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे....\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nबोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा...बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1011.html", "date_download": "2018-08-14T23:41:57Z", "digest": "sha1:4I237XBX6CKMAFSPOD5R4LENP4YK54QK", "length": 6152, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्ता घालवली, पण श्रेय घेण्याची सवय गेली नाही.- आ.राहुल जगताप - अहमदनगरLive24", "raw_content": "\nसत्ता घालवली, पण श्रेय घेण्याची सवय गेली नाही.- आ.राहुल जगताप\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोदे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री संशोधन विकास योजनेंतर्गत श्रीगोंदे व नगर तालुक्यातील रस्त्यांसाठी २८ कोटी ३३ लाख ६० हजारांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली. आमदार जगताप म्हणाले, मी सर्व ग्रामस्थांशी चर्चा करुन कामे मंजूर केली आहेत. कोणीही या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये.\nकाही लोकांना तशी सवय आहे. लोकांनी सत्ता घालवली, मात्र त्यांची ही सवय जात नाही. त्यांना सत्ता दिली असताना जे जमले नाही, ती विकासाची कामे मी या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा नामोल्लेख न करता टीका केली.\nमंजूर रस्त्यांत घोगरगाव ते बांगर्डे रस्ता २ कोटी ३१ लाख, ढवळेवाडी रस्ता ४ कोटी १५ लाख, कोळगाव ते गुंडेगाव रस्ता १ कोटी ६८ लाख, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ ते शिरसगाव हद्द रस्ता ४ कोटी ३० लाख, गणेशवाडी ते हनुमंतवाडी रस्ता २ कोटी ६४ लाख, वडगाव तांदळी साकत ते मांडवे रस्ता २ कोटी ३१ लाख, वडगाव तांदळी ते कामठी रस्ता २ कोटी २५ लाख, श्रीगोंदे ते टाकळी कडेवळीत रस्ता ६ कोटी ३५ लाख ४१ हजार, श्रीगोंदे ते आढळगाव रस्ता नुतनीकरण २ कोटी ७६ लाख ३७ हजार निधी मंजूर झाला आहे, असे त्यांनी सांगितले.\nमी आश्वासने देत नाही. प्रत्यक्ष कामावर माझा भर आहे. मी इतरांप्रमाणे नुसत्याच कोटीच्या गप्पा मारत नाही, तर प्रत्यक्ष कामे मंजूर झाल्यावरच बोलतो. गेली ३० ते ३५ वर्षे जे रस्ते पक्के झाले नाहीत, ते करण्याचे काम मी करत आहे, असे आमदार जगताप म्हणाले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10672", "date_download": "2018-08-14T23:59:23Z", "digest": "sha1:LZOHSH2NZIIORK5325IMZ7YV3XDVFYWO", "length": 8449, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Gift For Valentine 398 अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली उत्सव\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Gift For Valentine 398 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/international-brand/", "date_download": "2018-08-15T00:01:00Z", "digest": "sha1:KM5FMN6VGY2PPCFUQXQ2CQBHFLJSN5N7", "length": 5250, "nlines": 52, "source_domain": "thane.city", "title": "International Brand | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा Thanevarta 14 August 2018\nनवनियुक्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वीकारली जिल्हाधिकारी पदाची सूत्रं. खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत सरस कामगिरी. आणि ठाणे शहर पायाभूत सुविधांमध्ये देशात तिस-या तर जीवनशैली निर्देशांकामध्ये सहाव्या क्रमांकावर. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १३ ऑगस्ट, २०१८\n-ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती. -कचरा विल्हेवाटी संदर्भात कुठलाही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही – पालकमंत्र्यांची ग्वाही. - पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शिवभक्तांची शिवमंदिरातमध्ये रांग #ThaneVarta #ThaneDistrict https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - ११ ऑगस्ट, २०१८\n-स्वातंत्र्य दिनापासून किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी मर्यादित टोल -स्वातंत्र्य देण्याची खासदार डा. विनय सहस्रबुद्धे यांची मागणी. -वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी झालेल्या वादातून पोलीस उपनिरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांचा आत्महत्येचा प्रयत्न. -घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://khodsal.blogspot.com/2008/05/", "date_download": "2018-08-14T23:29:44Z", "digest": "sha1:SK6JCNFOVQML6YREDC35NCRBDWM4ZE7N", "length": 21688, "nlines": 329, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: May 2008", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nआमची प्रेरणा - श्रीयुत प्रदीप कुलकर्णी यांची माउलींच्या आठवणीने व्याकूळ होऊन रचलेली परिपूर्ण, अप्रतिम कविता ...ज्ञाना\nवासनांनी गांजण्याआधीच राया आज ये ना \nदेह हा साऱ्या विकारांच्याकडे नेण्यास ये ना \nतू अता अडतोस का माता-पित्यांच्या आठवांनी \nलावली होतीस का मग तू मला मेलीस माया \nगुंतला आहेस निवृत्ती-विरक्ती यात का तू \nका तुला झाली नकोशी ऐन तारुण्यात काया \nअधर हे देईन... ज्यांनी अमृताला लाजवावे\nघोट तू सारे कटू पेल्यातले ते पचव आधी \nमोगरा फुलला तुझ्या या मनगटी रुजल्यावरी हा -\n...पैंजणांच्या लागली तालावरी आहे समाधी \nउंच तू गगनावरी नेण्या विमाना आज ये ना \nसोड ती दु:खे जगाची \nआजच्या काळी कसे हे वागणे वेड्याप्रमाणे \nवाढली आहे तुला ही केशरी रंगेल वाटी\nथंड का केलेस आगीला असे तू कोण जाणॆ...\nतू रहा वर्षानुवर्षे माझिया हृदयात जागा\nअन्यथा हृदयात शिरती माझिया ते चोर भुरटे...\nआजही वर्षाव नोटांचा तुझा तो आठवे अन्\nबाकीचे असतात सारे...रोजचे षौकीन फुकटे \nजन्मभर का वाट पाहू ...तू कुठे मेलास \nत्याग संसारी सुखांचा का असा केलास \nवैराग्यकाल - २९ मे २००८\nप्रेरणा : चैतन्य दीक्षित यांची गझल ठेवणे ठरवून काही\nएवढ्या साऱ्या पऱ्यांना मी जरा ओशाळतो\nठेवतो ठरवून काही, बोलता ढेपाळतो \nकाम करण्याशी तसे काही न माझे वाकडे\nटाळण्याचे काम माझे, काम करणे टाळतो \nना कुणाशी वैर माझे, पाहतो साऱ्यांस मी\nपोरगी येवो कुणीही, मी तया न्याहाळतो \nमी समीक्षांचाच होतो लक्ष्य झालो एकटा\nटिप्पण्या नि टोमण्यांची आज पाने चाळतो\nमी न इतरांच्या मुक्यांच्या फार आशा ठेवल्या\nपाहुनी ही सोबतीची चांदणी चेकाळतो \nभूतबाधेशी घरोबा, चेटकीशी सख्यही\nखोडसाळा, पोरही तव भासतो वेताळ तो \nठेवतो ठरवून काही, बोलता ढेपाळतो \nमूळ कविता : प्रदीप कुलकर्णी यांची कविता प्रवास \nखेटले सारे कसे हे\nपाठपोटी लगटले अन्‌... बिलगले काही पदासी \nपाहती येथे-तिथे त्या गावचे नसल्याप्रमाणे \nयांस कैसी आवरू मी \nहात कोणाचा धरू मी \nलोचटांपासून आता कोणती आशा करू मी \nचालला हा वाद माझा...\n\"लावता धक्का मला का प्लिज्, सोडा नाद माझा प्लिज्, सोडा नाद माझा \nचालली आहेच बस अन्‌\nते असे मस्तीत सारे\nसँडलीचा मार खा रे \nदुर्घटनाकाल : १५ मे २००८\nआबा, या T20 तील क्रिकेटने आमच्या अभ्यासाची पार वाट लावली आहे. आम्ही व आमच्यासारखे हजारो जरा कुठे शहाण्या प्रथम वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणे मन लावून शरीरशास्त्राचा अभ्यास करू लागलो, किंवा नृत्याचा अभ्यास करू लागलो की लगेच एखादा फलंदाज षटकार-चौकार मारून त्यात व्यत्यय आणतो. किती समजावले तरी ऐकत नाहीत. यांना काय वाटते, मैदानावर जमलेले सारे यांचा खेळ बघायला आलेले आहेत मैदानाच्या कडेला आमची शाळा भरते म्हणून आम्ही येतो. अहो, बारामतीकर साहेबांनी आमच्यासाठी खास गौरदेशातून छान छान शिक्षिका आणल्या आहेत. (अशा शिक्षिका आमच्या देशी शाळांमध्ये असत्या तर मैदानाच्या कडेला आमची शाळा भरते म्हणून आम्ही येतो. अहो, बारामतीकर साहेबांनी आमच्यासाठी खास गौरदेशातून छान छान शिक्षिका आणल्या आहेत. (अशा शिक्षिका आमच्या देशी शाळांमध्ये असत्या तर 'अशीच अमुची टीचर असती...' ) त्याही भान हरपून, अंगविक्षेप करून शिकवण्यात दंग असतात आणि तेव्हढ्यात कोणीतरी *** विकेट घेतो आणि आम्हा मुलांचे लक्ष अभ्यासावरून उडते. नाव न सांगण्याच्या अटीवर काही शिक्षिकांनी याविषयी आमच्याकडे नाराजीही व्यक्त केली आहे. \"आम्ही सामाजिक कर्तव्य समजून सतासमुद्रांपलीकडून तुम्हा आबालवृद्ध भारतीय विद्यार्थ्यांना एनॅटमी आणि शास्त्रीय नृत्य शिकवायला आलो पण आमच्या अध्यापनात या क्रिकेटमुळे सारखे अडथळे येतात. अशाने पोर्शन पूर्ण कसा होणार 'अशीच अमुची टीचर असती...' ) त्याही भान हरपून, अंगविक्षेप करून शिकवण्यात दंग असतात आणि तेव्हढ्यात कोणीतरी *** विकेट घेतो आणि आम्हा मुलांचे लक्ष अभ्यासावरून उडते. नाव न सांगण्याच्या अटीवर काही शिक्षिकांनी याविषयी आमच्याकडे नाराजीही व्यक्त केली आहे. \"आम्ही सामाजिक कर्तव्य समजून सतासमुद्रांपलीकडून तुम्हा आबालवृद्ध भारतीय विद्यार्थ्यांना एनॅटमी आणि शास्त्रीय नृत्य शिकवायला आलो पण आमच्या अध्यापनात या क्रिकेटमुळे सारखे अडथळे येतात. अशाने पोर्शन पूर्ण कसा होणार\nआबा, काही नतद्रष्ट म्हणतात की या वयात इतका (आणि असला) अभ्यास आम्हाला झेपणार नाही. अहो, माणूस शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो हे शाळेत जायला लागल्यापासून ऐकत आलोय आम्ही. आता ते आचरणात आणतो आहोत तर नाकं मुरडून , \"शोभत नाही हो या वयात \" हे ऐकवण्याची काही गरज होती का \" हे ऐकवण्याची काही गरज होती का आबा, आम्ही तर म्हणतो, प्राचार्य बारामतीकरांची परवानगी घेऊन व शिक्षणमंत्री पुरक्यांना सांगून आमची रोज परीक्षाही घ्या आबा, आम्ही तर म्हणतो, प्राचार्य बारामतीकरांची परवानगी घेऊन व शिक्षणमंत्री पुरक्यांना सांगून आमची रोज परीक्षाही घ्या मग सगळ्यांना कळेल आम्ही किती मन लावून अभ्यास करतो ते.\nपण आबा, आमचा अभ्यास नीट होण्यासाठी या T20 तील क्रिकेटवर ताबडतोब बंदी आणा. नाही, नाही, T20 वर बंदी आणा असे नाही म्हणत आम्ही. फक्त त्यातील क्रिकेटवर.तरुण पिढी बिघडते म्हणून तुम्ही डान्सबारवर बंदी आणलीत. आता महाराष्ट्रातील (देशाचे जाऊ द्या, देशात अजून राष्ट्रवादीचा गृहमंत्री यायचाय. काय म्हणता, साहेब लवकरच पंतप्रधान होणार आहे अहो, पण दहाच खासदार ना तुमचे अहो, पण दहाच खासदार ना तुमचे असो, नाहीतरी आम्ही राज्यशास्त्राचे नाही, एनॅटमीचे विद्यार्थी आहोत.) आमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य तुमच्या हातात आहे. आमच्या या शिक्षिका वैतागून नोकरी सोडून मायदेशी जाण्याअगोदर साऱ्या खेळाडूंना घरी बसवा व आम्हाला एकाग्र चित्ताने शिकू द्या. आबा, आमच्यासाठी इतके कराच.\nललित मोदींच्या शाळेतील एक विद्यार्थी\nजयन्ता५२ यांची अप्रतिम गझल आरसा वाचून आम्हालाही त्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाडावेसे वाटले.\nलाडका स्त्रीचाच आहे आरसा\nआणि पुरुषा जाच आहे आरसा\nमी कधीचाच फुगलो, पोट सुटले,\nसांगतो, कुजकाच आहे आरसा\nजागचा तो हालला नाही कधी\nसुस्त तो भलताच आहे आरसा\nहा जरा लुब्राच आहे आरसा\nउष्ण वाफेने तयाला झाक तू\nहा जरा 'तसलाच' आहे आरसा\nरोज पाही रूपसुंदर देखण्या \nजाऊ दे, घरचाच आहे आरसा...\nहासुनी बघता कधी मी त्यामधे\nफिसकनी हसलाच आहे आरसा\nखोडसाळा का फिदा यावर मुली \nरोमियोचा 'बा'च आहे आरसा\nप्रेरणेचा मूळस्रोत : अनिरुद्ध१९६९ यांची सुंदर गझल किंमत\nकारने होतो निघालो जायला\nबार हा साधा न होता पण तरी\nवेळ थोडा लागला शोधायला\nमी तरी सर्वांमुखी हे ऐकतो\nखूप किंमत लागते मोजायला\nकाळजी माझी नका इतकी करू\nमाल पुष्कळ आणला उडवायला\nछंद मी केले पुरे उधळायचे\nलागली नोटांस ती वेचायला\n\"हो पुढे\", म्हटलेस तू, \"आलेच मी\"\nमी खुळ्यागत लागलो वागायला\nभाव मी बालेस त्या इतका दिला\nताळ होता लागला सोडायला...\nआमची प्रेरणा : मिलिंद फणसे ह्यांची गझल यातना\nफोटोतुनी तुझ्या मी रंगास ना समजलो\nतुज, सस्यश्यामले, मी गौरांगना समजलो\nसाठीत जीवनाच्या, धुंदीत मी सुरेच्या\nचष्म्याविना तुला मी नवयौवना समजलो\nपाहून तू मला का मिटलास एक डोळा \nमिटण्यातली धिटाई प्रस्तावना समजलो \nमाझेच नाव देसी चिल्लापिलांस अवघ्या\nहा डाव का तुझा मी आधीच ना समजलो \nसमजून राम धरले जेव्हा उरी तिने मज\nमी अर्थ मत्सराचा, रघुनंदना, समजलो\nकळले न आतड्यांचे दुखणे मुळीच त्याला\nपाहून डॉक्टराचे बिल वेदना समजलो\nझाली क्षमाशिला ती तेव्हाच जाणले मी\nपरमेश्वरा, खरेदीची योजना समजलो\n\"सरला\", वसंत वदले, \"आहे तुझ्यात काही\"\n\"पाहूनिया लिफाफा, मी मायना समजलो\"\nस्फूर्तिस्थान : माझे अभावाचे विश्व...\nरोज संख्या वाढे, वाढे\nमला किती रे भगिनी \nअता का ग भेटलीस...\nमाझे बरे ना लक्षण...\nकधी जाणे ते रुसून\nपरस्त्रीस का रे मना\nमला काय लाभ झाला \nजसा तेव्हा तसा आता\nमोडतोडकाल : ०१ मे २००८ (जय महाराष्ट्र)\nआमचे स्फूर्तिस्थान : पुलस्ति यांची सुरेख गझल शरपंजर\nभावोजींना चढला बघ ज्वर\nघोवावरती ठेव तू नजर\nनीळरंग त्या गोपी होता\nदे नवऱ्याला तसेच उत्तर\nफ्लर्ट करुनी दे प्रत्युत्तर \nइतरां देता नयनांचे शर\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/saamana-over-bjp-attack/", "date_download": "2018-08-14T22:58:20Z", "digest": "sha1:OXOQEIACYX24LRDKNYVLTD2YSTLU553V", "length": 4058, "nlines": 53, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "saamana over bjp attack | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकुलभूषण यांच्यावरून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र : ‘ ह्या ‘ फोटोचा पडला विसर\nमुंबई : कुलभूषण जाधव यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या आई व पत्नीला जी अपमानास्पद वागणूक मिळाली त्यावरून शिवसेनेच्या हाती देखील आयतेच कोलीत मिळाले आहे. आजच्या सामना मधून शिवसेनेने भाजप सरकारला खडे बोल सुनावले आहे. जी अपमानास्पद वागणूक कुलभूषण यांच्या परिवाराला दिली गेली त्याचे उत्तर फक्त कागदी निषेधाचे बाण हे असू शकत नाही . पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच… Read More »\nमुंबईवरील या पुस्तकाचा उद्देश वेगळा आणि गंभीर आहे. हे वाचण्याचे पुस... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-agitation-farmer-shirdhon-122051", "date_download": "2018-08-14T23:23:17Z", "digest": "sha1:BCLEVVWHGWQKLFJVORDLDT6PDEX5WQBF", "length": 11260, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News agitation of farmer in Shirdhon शेतमालाला दर मिळावा यासाठी शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nशेतमालाला दर मिळावा यासाठी शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन\nगुरुवार, 7 जून 2018\nसांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.\nसांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.\nदूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर आेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. दूध, साखर तसेच तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने सांगली जिल्ह्याचा शेतकरी आता आक्रमक झाला आहे.\nदीड एकरवर मी वांगी लागवड केली आहे. पण या वांग्यास पाच रुपये दर आहे. तोडणीचाही खर्च निघत नाही. यासाठी शेतमालास उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल असा भाव द्यावा अशी आमची मागणी आहे\n- सुदर्शन देर्डे, आंदोलक शेतकरी\nअखिल भारतीय किसान सभेच्यावतीने हे आंदोलन केले आहे. भाजीपाला उत्स्फुर्तपणे रस्त्यावर टाकला आहे. भाजीपाल्यास पन्नास टक्के नफा स्वामिनाथन आयोगानुसार मिळायला हवा. आम्हाला प्रतिसरकार आणायची वेळ आणू नका, अशी आमची मागणी नाही. शेतकऱ्यांना भाव द्यायचा की नाही हे अद्याप सरकारचे धोरण ठरलेले नाही. शेतकऱ्याला कुजवत ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे.\n- नारायण चौगुले, आंदोलक शेतकरी\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_9365.html", "date_download": "2018-08-14T22:57:20Z", "digest": "sha1:U6LLGAN2XMV7RASODRUDXPGHOCVBAMNZ", "length": 16070, "nlines": 143, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: २०१५ नंतरचं इंटरनेट", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nअमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन संस्थांनी येत्या १५० वर्षांतील म्हणजे भविष्यकाळातील इंटरनेट कसे असेल याचा अंदाज घेणारे अहवाल तयार केले आहेत. ह्या अहवालाची माहिती गेल्या लेखात आपण घेतली. २००९ ते २०१४ ह्या काळातील संभाव्य विकासाचा तपशीलही आपण गेल्या लेखात पाहिला. ह्या लेखात २०१५ ते २०२४ ह्या दहा वर्षांचा काळ कसा असेल याचे ह्या अहवालातील तपशीलांवर नजर टाकू.\n२०१५ ते २०२० चा वेध\nपौराणिक सिनेमांमध्ये नारद मुनी \"नारायण नारायण\" म्हणतात आणि क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रकट होतात हे दृश्य अगदी नेहमीचे आहे. पुराणकाळातले हे चमत्कार केवळ दैवी म्हणून आपण सिनेमापुरते स्वीकारतो. मानवी आयुष्यात हे अशक्य आहे याची जाणीव आपल्याला असते. माणसाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायचे असेल तर त्याला प्रवास करावा लागतो. नारदमुनींसारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे क्षणार्धात प्रकट होणे माणसाला शक्य नाही हे लहान मुलालाही कळते. मात्र ह्या अशक्यप्राय चमत्काराला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया इसवी सन २०१५ मध्ये सुरू झालेली असेल असे एलॉन विद्यापीठ आणि प्युइंटरनेटचा अहवाल म्हणतो. तंत्रज्ञानाच्या भाषेत याला 'टेलिपोर्टेशन' असे म्हणतात.\nटेलिपोर्टेशन नेमके कसे असेल ह्या क्षणाला दिल्लीत असणारा माणूस अमेरिकेत न्युयॉर्कला पोहोचणार असेल तर अनेक तासांचा विमानप्रवास अपरिहार्य आहे. हा माणूस भारताचा पंतप्रधान आहे, अमेरिकेचा अध्यक्ष आहे की सामान्य माणूस आहे यावर विमानप्रवासाचे अंतर कमी-जास्त होऊ शकत नाही. काही तासांचा विमानप्रवास हा अपरिहार्य ठरतो. पण टेलिपोर्टेशनमध्ये हे काही तासांचे अंतर काही क्षणांचे होईल. हे नेमकं कसं घडेल हा पाहणं मनोरंजक आहे. दिल्लीत असणारा माणूस एका भल्या मोठ्या कपाटात जाईल. आत गेल्यावर कपाट बंद होईल. विशिष्ट बटण दाबल्यानंतर कपाटातील माणसाच्या शरीरातला प्रत्येक अणूरेणू वेगळा होऊ लागेल. संपूर्ण शरीराचे अणूरेणू वेगळे झाले की ते तसेच्या तसे न्युयॉर्कमधील त्या विशिष्ट स्थळी असलेल्या कपाटात पाठवले जातील. न्युयॉर्कच्या त्या कपाटातील अणूरेणू एकत्र झाले की कपाट उघडले जाईल. आतून दिल्लीतला माणूस बाहेर पडेल.\nआज हा सारा प्रकार एखाद्या काल्पनिक विज्ञानकथेतला वाटतो. असं कसं शक्य आहे असा प्रश्न स्वाभाविकच आपल्याला पडतो. ह्या संदर्भात २००५ साली प्रसिद्ध झालेल्या 'टेलिपोर्टेशन - दि इंपॉसिबल लीप' ह्या डेव्हीड डार्लींग नामक ब्रिटीश संशोधकाने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उल्लेख अहवालात आला आहे. डेव्हीड यांनी आपल्या पुस्तकात आत्मविश्वासाने लिहीले आहे की माणसाच्या शरीरातले अणू (Atom) आणि रेणू (Molecules) एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचे प्रयोग म्हणजे मानवी शरीराचे अदृश्य वहन करण्याच्या क्रियेचे पहिले पाऊल आहे. त्यानंतर लवकरच अतिसुक्ष्म विघटित अणू रेणू (Micromolecules व Microbes) यांचे अदृश्य वहन करण्याची पायरी असेल.\nटेलिपोर्टेशनचा भाग हा माणसाला केवळ दिल्ली ते न्युयॉर्क पाठवण्याइतका मर्यादित मात्र नाही. परग्रहावर पाठवायचे एखादे यान वा यांत्रिक मानव (रोबो) हेही पृथ्वीवरून पाठवले जाऊ शकेल. अंतराळ प्रवास संपूर्णपणे टाळता येणे त्यामुळे शक्य होईल. आज अर्भकावस्थेत असलेली नॅनो टेक्नॉलॉजी त्यासाठी पूर्ण प्रगत होण्याची मात्र गरज आहे. आज रंगीत फॅक्स हा अगदी नेहमीचा झाला आहे. पण चाळीस वर्षांपूर्वी एका ठिकाणी ठेवलेला मजकूर वा चित्र दुसर्‍या खंडातल्या ठिकाणी जसाच्या तसा आणि तोही काही क्षणात उमटू शकेल ही कल्पना परिकथेतच शोभून दिसणारी होती. तेव्हा मुद्दा एका ठिकाणचे चित्र वा मजकूर दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचा विषय होता. आज टेलिपोर्टेशनचा विषय आहे इतकाच फरक लक्षात घ्यावा लागेल.\nवाहनचालक नसलेली वाहने हे २०१५ सालामधील एक वास्तव असू शकते असा अंदाज हा अहवाल व्यक्त करतो. त्यासाठी जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम, सॅटेलाईट नेव्हीगेशन, सेंसर्स, लेझर्स, व्हिडीओ कॅमेरे यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होईल असं शास्त्रज्ञांना वाटतं. ही साधने प्रवासात समोर येणारे अडथळे वा माणसे यांचा अचूक अंदाज घेऊन वाहने हाकतील. त्यांना जो मार्ग ठरवून दिला आहे त्या मार्गांनी ते बिनचूक मार्गक्रमण करतील आणि आपल्या ठरलेल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचतील. पण अंदाज आणि वास्तव यांच्यात कधी कधी विरोधाभास कसा असतो पहा: जनरल मोटर्स ह्या जागतिक स्तरावरील कंपनीने २००५ साली अंदाज व्यक्त केला होता की २००८ साली ते ड्रायव्हरविना चालणारी मोटर भर ट्रॅफिकमधून ताशी ६० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावडवून दाखवतील. ह्या अंदाजामागे जनरल मोटर्ससारख्या कंपनीचे काही आडाखे असणार यात शंकाच नाही. पण सर्वच बाबतीत परावलंबी असणार्‍या माणसाचं काय होतं पहा. २००८ च्या अखेरीस (म्हणजे आजच्या काळात) जनरल मोटर्स आर्थिक मंदीच्या वणव्यात होरपळते आहे. स्वतःचं अस्तित्व बाजारपेठेत टिकवण्यासाठी पराकाष्ठा करीत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/n-sriram-balaji-beat-karim-mohamed-maamoun-6-4-6-2-in-the-1st-round-at-pune/", "date_download": "2018-08-14T23:04:43Z", "digest": "sha1:MZG6R4KURPUDYJCSLVZUYTOUZZBVBBFK", "length": 6175, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Pune: एन. श्रीराम बालाजी केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत -", "raw_content": "\nPune: एन. श्रीराम बालाजी केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत\nPune: एन. श्रीराम बालाजी केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत\n येथे आजपासून सुरु झालेल्या केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या एन. श्रीराम बालाजीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने इजिप्तच्या करीम मोहम्मद माँमौनला ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.\nमुख्य स्पर्धेला आज सुरुवात झाली तेव्हा सेन्टर कोर्टवर हा सामना झाला. करीम मोहम्मद माँमौनला जागतिक क्रमवारीत २३५व्या स्थानी आहे.\nअन्य सामन्यात सिद्धार्थ रावतचा फ्रान्सच्या ऍन्टीनो एसकॉफीरने २-६, ३-६ असा पराभव केला. ऍन्टीनो एसकॉफीर जागतिक क्रमवारीत ४२१व्या स्थानी आहे तर सिद्धार्थ रावत ५२७व्या स्थानी आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-jawar-flour-noodles-in-marathi", "date_download": "2018-08-14T23:48:31Z", "digest": "sha1:G3IAMZ553PE7KB32GC53NTBKK734VECE", "length": 9120, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "असे बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स - Tinystep", "raw_content": "\nअसे बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स\nहि पाककृती आम्हांला सौ अश्विनी समीर बाजी यांनी पाठवली आहे\nज्वारीचे पीठ - 1वाटी , हिंग - एक चिमूट,मीठ- गरजेनुसार, आलं लसूण पेस्ट-2 चमचे\nतेल- 3 चमचे, मोहरी जिरे - 1 चमचा, हळद-1/2 चमचा, कढीपत्ता-10-12 पाने\nकांदा बारीक कापलेला- 1, टोमॅटो बारीक कापलेला-1(आवडीनुसार भाज्या- गाजर,मटार,हिरवी शिमला मिरची),टोमॅटो सॉस-2चमचे, कोथिंबीर- सजावटीसाठी\nसर्वप्रथम ज्वारीच्या पिठात 1चमचा तिखट, चिमूटभर हिंग, मीठ आणि 1 चमचा तेल टाकून चकली च्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.चकलीच्या सोऱ्यात मोठ्या शेवची डिश टाकून ज्वारीचे पीठ त्यात भरावे.\nवाफावण्याचे पात्र असेल तर त्याच्या डिश ला तेल लावून घ्यावे आणि पात्रात पाणी उकळायला ठेवावे. पात्र नसेल तर कढई मध्ये पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात खाली स्टॅण्ड ठेवावे आणि एका डिश ला तेल लावून घ्यावे .डिश मध्ये सोऱ्याने शेव पसरून घालावी. आणि झाकण ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्यावी. वाफवून होईपर्यंत नूडल्स साठी फोडणी करून घ्यावी.\nएका कढई मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरे मोहरी, कडीपत्ता,कांदा, आले लसूण पेस्ट,टाकावे. कांदा परतला कि त्यात टोमॅटो टाकून परतून घ्यावा. आवडीनुसार वर सामग्रीमध्ये दिलेल्या आणखी भाज्या घालू शकता. भाज्या परतून झाल्या की त्यात टोमॅटो सॉस आणि मीठ घालावे आणि ज्वारीचे वाफलेले नूडल्स टाकावे. 5-7 मिनिटे वाफवून घेऊन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.(नूडल्स वाफले कि थोडे थंड होऊ देऊन आवडीनुसार बारीक करून मग फोडणीत टाकावे. आणि ज्वारीचे पीठ शक्यतो ताजे असावे म्हणजे नूडल्स चांगले होतील)\nब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी नाष्टा म्हणून ही डिश उत्तम आहे..अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=2", "date_download": "2018-08-14T23:02:41Z", "digest": "sha1:BQLNY6IRPFGVLBM2XL7VNISAWJSXRC3B", "length": 5339, "nlines": 71, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभुवन येथे मुरबाड विधी सेवा समितीचे शिबीर उत्साहात\nसरळगाव,दि.२८(वार्ताहर)-असंघटीत क्षेत्रातील कामगार तसेच आदिवासी संरक्षण व त्यांच्या हक्कांची अमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी मुरबाड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने भुवन येथे नुकतेच मुरबाड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश व्ही.डी.देशमुख यांच्या अध्यक\nकेदूर्ली सरपंच व भाजपा तालुका चिटणीस यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप\nसरळगांव,दि.२१(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील केदुर्ली गावच्या सरपंच संगिता म्हाडसे व भाजपाचे मुरबाड तालुका चिटणीस पुंडलीक म्हाडसे यांनी शाळेतील विद्यार्थांना वह्या, पेन, साबण, तेल या वस्तू वाटप केल्या.\nबारवी प्रकल्पग्रस्तांची घरे धरणात बुडाली; जनजीवन विस्कळीत\nसरळगांव,दि.१०(वार्ताहर)-मुरबाडमधील बारवी धरण प्रकल्पपीडितांची घरे बारवी धरणाच्या पाण्यात बुडाली आहेत. या प्रकल्पपीडितांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांचा संपर्क तुटला आहे. बारवी धरणात एकूण २९ गावं बाधीत झाली आहेत.\nमुरबाडमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात\nसरळगांव,दि.९(वार्ताहर)-आज भारतीय स्वतंत्र आंदोलनातील ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन आणि जागतिक आदिवासीदिन म्हणून साजरा केला जात असताना मुरबाडमध्येही श्रमजिवी संघटनेने मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतिदिन व आदिवासीदिन साजरा\nकॉंग्रेसचे माजी शहरप्रमुख भाजपात\nसरळगांव,दि.२८(वार्ताहर)-मुरबाड कॉंग्रेस माजी शहरप्रमुख मेहुल शेठ तोंडलीकर यांनी नुकताच खासदार कपिल पाटील व ग्रामिण जिल्हाप्रमुख दयानंद चोरघे, तालुकाप्रंमुख जयवंत सुर्यराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/08/blog-post_11.html", "date_download": "2018-08-14T23:16:26Z", "digest": "sha1:UV6BYDCZ56UFV5ERR25BELQXI5A3OCSP", "length": 12066, "nlines": 71, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: ज्योती कदम यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, ९ ऑगस्ट, २०१७\nज्योती कदम यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार\nनांदेड (एनएनएल) येथील सुप्रसिध्द कवयित्री व साहित्यिक ज्योती कदम यांना पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी नुकताच जाहीर झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात 13 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार कदम यांच्यासमवेत डॉ. नरेशचंद्र काठोळे, इशान संगमनेरकर आदि मान्यवरांनाही घोषित झाला आहे.\nज्योती कदम यांचे मोरपीस आणि गारगोट्या, चित्रकाव्य आदि चार पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचन केले असून त्यांची व्याख्यानेही प्रसारीत झाली आहेत. नामवंत व नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकांवरील त्यांचे समीक्षणही अनेक दैनिकांमधून प्रकाशीत आहे. त्यांच्या कवितेचा शालेय अभ्यासक्रमातही समावेश झाला असून विविध वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या दै. श्रमिक एकजूटमधील कवी आणि कविता या सदराचे त्या गेल्या दीड वर्षापासून संयोजन करीत आहेत. यापूर्वी त्यांना दै. लोकमत सखी सन्मान पुरस्कार, कुसुमताई चव्हाण महिला भूषण विशेष सन्मान पुरस्कार, पंढरी युवा गौरव साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार, शिवांजली युवा साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार, आम्ही जिजाऊंच्या वारसदार या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे मान्यवर व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=4", "date_download": "2018-08-14T23:03:04Z", "digest": "sha1:SZYXPRFJAM7OM3P5ZCG7YOTH5SUBW66P", "length": 4964, "nlines": 71, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 5 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nश्री ट्युटोरिअल्सचा गुणगौरव आणि सांस्कृतिक सोहळा उत्साहात\nसरळगांव,दि.१८(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना माङ्गक दरात शैक्षणिक मार्गर्शन करणारी श्री ट्युरोरिअल गेली आठ वर्षे काम करते.\nसमांतर प्रतिष्ठानचा वसंतोत्सव सुरू\nसरळगाव,दि.१६(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील समांतर प्रतिष्ठान ही सांस्कृतिक, समाजिक, क्षेत्रातील संस्था विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते.\nमुरबाड उपजिल्हा रुग्णालय डायलिसिसवर\nसरळगांव,दि.१४(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील दोन ते अडीच लाख जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला, परंतु डॉक्टर, कर्मचार्‍यांअभावी या रुग्णालयाची सेवा डायलिसिसवर आहे काय, असा\nकॉंग्रेसचे माजी आमदार श्रीरंग शिंगे यांना जीवनगौरव\nसरळगांव,दि.१३(वार्ताहर)-शहापूर विधानसभेचे १९७२ते १९७८या काळात कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे माजी आमदार श्रीरंग रामा शिंगे यांना नुकताच शहापूर तालुका कॉंग्रेस कमिटीतर्ङ्गे सेवाभावी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.\nसरळगाव व्यापारी संकुलाविरोधात ठाणे येथे लक्षवेधी उपोषण\nसरळगांव,दि.६(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे ग्रामपंचायतच्या जागेवर मुदतबाह्य बिनशेती परवानगीने शासकीय मंजुरीपूर्वीच बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे गैरव्येवहारातील माजी सरपंच मधुकर घुडे, माजी उपसरपंच दीपक घुडे यांच्यावर ग्रामपंचायत अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=5", "date_download": "2018-08-14T23:03:15Z", "digest": "sha1:G4FONVYYUFQLX3EYWNCRUV3FRNFKQB52", "length": 5173, "nlines": 71, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nहरिनाम सप्ताहात वारकर्‍यांची हजेरी\nसरळगांव,दि.५(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील माजगाव येथे सालाबाद प्रमाणे होत असलेल्या सप्ताहाला तीस वर्षे पूर्ण होत आहे. या सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे. या सप्ताहास परिसरातील पारमार्थीक व वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहिले आहेत.\nज्ञानेेशरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह\nसरळगांव,दि.३(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील माजगाव येथे हनुमान मंदिरात ४ते ७जानेवारी २०१६पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची स्थापना १९८७साली झाली असून आज तीस वर्षे पूर्ण होत आहेत. या सोहळ्यानिमित्त मंदिरात पहाटे ६वा.\nसरळगाव,दि.२०(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील माजगाव या गावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजनाने डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आज रविवारी संपूर्ण माजगांव गावामध्\nगणपत दळवींचा बेरोजगारांना दिलासा\nसरळगांव,दि.१३(वार्ताहर)-तालुक्यातील बेरोजगार तरुणांना विनामूल्य व्यवसायाभिमुख प्रशिक्षण लातूर येथे पाठविण्याची जिल्हा परिषद ठाणे यांनी प्रत्येक ग्रामसेवकावर जबाबदारी टाकली होती. ग्रामसेवकांनी ती जबाबदारी झटकली.\nओम साई मित्रमंडळातर्फे सरळगांव ते शिर्डी पायी पालखी सोहळा\nसरळगांव,दि.११(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील साईबाबा मंदिरावरून सालाबादप्रमाणे या वर्षीही पायी पालखी निघणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे १०० साईभक्तांचा सहभाग आहे. आज या पायी पालखीचा तिसरा दिवस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=6", "date_download": "2018-08-14T22:55:30Z", "digest": "sha1:HCTMP2CEWU3LXMWIDME3FCOI5XZS6IWQ", "length": 5085, "nlines": 71, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकिन्हवलीत तुरडाळीचे भाव कमी करण्यासाठी ग्राहकांचे आंदोलन\nसरळगांव,दि.२(वार्ताहर)-किन्हवलीत तुरडाळीचा भाव कमी करण्यासाठी ग्राहकांचे आंदोलन पेटल्याने तुरडाळीचे भाव ७० रुपयांनी कमी करण्यात आले. तुरडाळींचे भाव कमी झालेले असतानाही किन्हवलीतील महालक्ष्मी, सोनू किराणा, एम. के.\nमाळशेज घाटात गावठी दारू पकडली\nसरळगाव,दि.१८(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सावर्णे येथून मोटरसायकलवर गावठी दारूची वाहतूक करीत असताना टोकावडे पोलिसांनी एकाला मुद्देमालासह अटक केली आहे.\nमुरबाड तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत -सर्जेराव म्हस्के\nसरळगांव,दि.४(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील एकूण ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यात २९ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे तर शिवसेनेच्या वतीने २० व राष्ट्रवादी ३० ग्रामपंचायतींवर आपला दावा व्यक्त केला आहे सर्व निवडणुकीची प्रक्रि\nसामाजिक कार्यकर्त्या संगीता बांगर यांना जनतेची साथ\nसरळगाव, दि. २१ (वार्ताहर) - मुरबाड नगरपंचायत निवडणूक येत्या १ नोव्हेंबरला होत असून तालुक्यातील काही उमेदवारांना प्रथम नगरसेवक होण्याचा मान मिळणार आहे. त्यामध्ये सर्व पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.\nसिद्धगडचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज\nसरळगाव, दि. १३ (वार्ताहर)- मुरबाड तालुक्यातील सिद्धगड हे निसर्गरम्य तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या हौतात्म्यांने पावन झालेली बलिदान भूमी म्हणून मुरबाडमधील सिध्दगड हे विख्यात ठिकाण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/31.html", "date_download": "2018-08-14T23:39:26Z", "digest": "sha1:DECUO6VD72WPUOSNQ3W4I4CWUB4YXXJ4", "length": 4362, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,३१ ऑक्टोबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,३१ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,३१ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमला आमदारकी कशी करायची ते शिकवू नये - आ. कर्डिले.\nचारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून.\nश्रीगोंद्यात भाजप सरकारला घरचा आहेर.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nजिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची जोडणी तोडली.\nधार्मिक स्थळांबाबत केलेला सर्व्हे रद्द करून पुन्हा करण्याची मागणी.\nसरकारने ग्रामीण भागाला स्वतंत्र पॅकेज द्यावे - बिपीन कोल्हे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?q=Music", "date_download": "2018-08-15T00:01:35Z", "digest": "sha1:WYXHN6JAMVKKB5BKXHIQUMZ5QHQYAQHX", "length": 9194, "nlines": 164, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Music रिंगटोन", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"Music\"\nलाबाईक या रसुल अल्लाह\nव्हॅन हेलसिंग साड संगीत\nसागर ऊर्फ जॅकी थीम संगीत\nरेहाना है ते दिल मेन (रीमिक्स)\nदिल ने कर लिया इंस्ट्रुमेंटल\nकाझ शून्य थीम संगीत\nआपले मला Keepin आवडतात\nसंगीत जीने लेगा हू\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nलाबाईक या रसुल अल्लाह, व्हॅन हेलसिंग साड संगीत, बासरी बासरी, सागर ऊर्फ जॅकी थीम संगीत, मॉल एचबीबी मालू, मिशन इम्पॉसिअल II, भयपट - स्वर, वूडू लोक मिक्स, मुख्य अजर कहुन, हास्ता सिमपर, रेहाना है ते दिल मेन (रीमिक्स), हार्ट टचिंग फ्लॉन्टी, दिल ने कर लिया इंस्ट्रुमेंटल, काझ शून्य थीम संगीत, वाद्य प्रेम, देवी थिरुमलागल, माझ्यासाठी चांगले नाही, ओम नमः शिव, विष, जशें बहरा, Ya Nabi Salam Alayka, आपले मला Keepin आवडतात, वूडू लोक, संगीत जीने लेगा हू Mobile Ringtones विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर संगीत जीने लेगा हू रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/44", "date_download": "2018-08-14T23:45:38Z", "digest": "sha1:CCLDBCTVQEXOBXEB3YJZTLUZEAF6ZKRW", "length": 27626, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मुंबई व उपनगर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअध्यापन - एक परमानंद\nमी माझ्या लहानपणी आजोबांबरोबर ओसरीवर बसून पावकी, निमकी, दिडकी वगैरेंबरोबर एक ते तीस पाढे रोज संध्याकाळी म्हणायचो. बरेचसे पाढे मला तोंडपाठ आहेत. बरेचसे म्हणायचे कारण, की मी सोळा साते, सतरा नव्वे ताबडतोब सांगता येणे म्हणजे पाढे पाठ असणे असे मानतो. जर सोळा सातेला सोळा एकेपासून सुरुवात करून, सोळा सातेपर्यंत म्हणत, ‘एकशेबारा’ असे सांगितले तर मी त्याला पाढे येतात, पण पाठ नाहीत असे समजतो. त्यामुळे मला पाढे तीसपर्यंत जरी येत असले तरी पंचवीसच्या पुढील पाढे गुणगुणावे लागतात. बालवयातील त्या सरावाचा परिणाम म्हणजे गणित हा माझा आवडता विषय झाला\nमला सतत वाटायचे, की मुलांनी गणिताविषयी भयंकर धसका घेतलेला असतो. म्हणून मी ‘फादर अॅग्नेल संस्थे’चे संचालक फादर अल्मेडा यांना त्यांच्या संस्थेत गणित शिकवण्याची काही संधी देता येईल का अशी विचारणा 2010 साली केली. त्यांनी त्यांच्या ‘बालभवन’ ह्या अनाथ मुलांसाठीच्या संस्थेत शिकवण्याची संधी मला दिली. नंतर स्कॉलरशिपच्या सातवीतील विद्यार्थ्यांना शाळेनंतर एक तास शिकवण्याची परवानगी दिली. फादर अल्मेडा यांच्यामुळे माझा शिकवण्याचा हा प्रवास निवृत्तीनंतर सुरू झाला.\nसुजाता रायकर यांची रक्तापलीकडील साथ\nसुजाता चेतन रायकर या ‘थॅलेसिमिया’ या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करतात आणि तो आजार झालेल्या निवडक मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सर्वतोपरी ‘साथ’ देण्याचे काम करतात.\nसुजाता यांना त्यांनी मुंबईतील परळच्या ‘नाना पालकर आरोग्यकेंद्रा’त थॅलेसिमिया आजाराने बाधित काजलला आणि तिच्या आईला मदतीचा हात दिला तो क्षण आठवतो. तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांना ‘थॅलेसिमिया’ या आजाराची माहिती तेथे पहिल्यांदा कळली. त्यांनी त्या आजाराची भीषणता ध्यानी घेऊन तत्क्षणी दोन संकल्प सोडले - त्या आजाराविषयी जनजागृती करणे व त्याचा प्रतिबंध करणे आणि थॅलेसिमियाग्रस्त मुलांना मदतीचा हात देणे.\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nबाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी\nप्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात आली आहे. समितीने एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती 2017 साली वेगळ्या ढंगाने साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.\nबाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही 'आपले' वाटाल निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही.\nवसंत नरहर फेणे - सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ\nवसंत नरहर फेणे यांचा मृत्यू 6 मार्च 2018 रोजी, एक दिवसाच्या आजाराने झाला. फेणे एक्याण्णव वर्षांचे होते. ते त्या दिवसभरात सतरा तास ‘आयसीयु’त जरी होते तरी त्यांनी खाल्ले-प्यायले-क्रिकेटची मॅच पाहिली, ते दुसऱ्या दिवशी सकाळी चहा प्यायले; आणि त्यानंतर त्यांचे हृदय अचानक थांबले डॉक्टरांच्या टिमने त्यात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला, तथापी तो निष्फळ ठरला. त्यांच्या स्मरणार्थ, गुढी पाडव्याच्या दिवशी, 18 मार्चला छोटेखानी सभा झाली. सभा त्यांच्या कुटुंबीयांनी योजली होती. साठ-सत्तर लोक हजर असतील. सभेच्या आरंभीच, फेणे यांचा मुलगा श्रीहर्ष म्हणाला, “बाकी, बाबा कृतार्थ जीवन जगले, त्यांच्या मनाप्रमाणे जगले, शेवटच्या क्षणापर्यंत आनंदात होते. त्यांच्या मुला-नातवंडांचा परिवार मोठा आहे. ते सगळे एकमेकांना घट्ट बांधून आहेत. त्यामुळे बाबांच्या मृत्यूचा शोक करावा असे काही नाही. आपण ही सभा त्यांचा जीवनोत्सव (सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ डॉक्टरांच्या टिमने त्यात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला, तथापी तो निष्फळ ठरला. त्यांच्या स्मरणार्थ, गुढी पाडव्याच्या दिवशी, 18 मार्चला छोटेखानी सभा झाली. सभा त्यांच्या कुटुंबीयांनी योजली होती. साठ-सत्तर लोक हजर असतील. सभेच्या आरंभीच, फेणे यांचा मुलगा श्रीहर्ष म्हणाला, “बाकी, बाबा कृतार्थ जीवन जगले, त्यांच्या मनाप्रमाणे जगले, शेवटच्या क्षणापर्यंत आनंदात होते. त्यांच्या मुला-नातवंडांचा परिवार मोठा आहे. ते सगळे एकमेकांना घट्ट बांधून आहेत. त्यामुळे बाबांच्या मृत्यूचा शोक करावा असे काही नाही. आपण ही सभा त्यांचा जीवनोत्सव (सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ) अशा ढंगाने साजरी करूया. त्यांच्या छान छान आठवणी सांगुया.”\nटहिलियानी विद्यालयाचे शून्य कचरा व्यवस्थापन\nराष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता, ‘कचरा व्यवस्थापन’. मला त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्या विषयाची तयारी करत असताना अभ्यासण्यात आलेली Reduce, Reuse, Recycle ही त्रिसूत्री काही माझ्या मनातून जाईना. मी शिक्षक म्हणून अनेक लहान-लहान गोष्टी करू शकते; विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकते हा आत्मविश्वास वाटू लागला आणि त्यातून साकारली, ‘कचरा व्यवस्थापन संकल्पना’. संस्थेचे कार्यवाह श्रीकांत धर्माधिकारी व मुख्याध्यापक संध्या रवींद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही त्या प्रकल्पास हिरवा कंदिल दाखवला.\nकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील पायऱ्या तीन होत्या – 1. सर्वेक्षण, 2. प्रबोधन, 3. प्रत्यक्ष कृती\nशाळेचे आवार व आसपासचा परिसर यांचे सर्वेक्षण केले असता पुढील गोष्टी आढळल्या :\nअ. संपूर्ण कचऱ्यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक\nब. सुक्या कचऱ्यात प्लास्टिक व कागद यांचे प्रमाण अधिक\nक. कचरा वर्गीकरणाबाबत लोकांची पूर्ण उदासीनता\nकचरा वर्गीकरण व कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यांविषयी संधी मिळेल तेव्हा विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद सलग तीन वर्षें सातत्याने साधला, त्यांचे प्रबोधन केले. परिणामस्वरूप – पालक घरातील निर्माल्य, प्लास्टिक कचरा योग्य विल्हेवाटीसाठी शाळेत पाठवू लागले.\nमुलांनी मला घडवले आहे\nमी शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी मुलांना ‘कावळ्याने खाल्ल्या शेवया’ ही तालकथा सांगितली. तालकथेची गंमत असते. त्यात कथा-काव्याचा सुंदर मिलाप असतो. गोष्ट ऐकल्यावर वर्गात जणू चमत्कार घडला मुले मोकळी झाली. मुले त्यांच्या वर्गातील, शाळेतील गोष्टी सांगू लागली. मी आस्थेने ऐकत आहे असे कळल्यावर काही मुले तर त्यांच्या घरांतील गोष्टीही हातचे राखून न ठेवता निरागसपणे माझ्याशी बोलू लागली. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शिकवण्यापेक्षा गप्पाच अधिक झाल्या, ओळख परेड झाली. मुलांच्या गालांवर कळ्या खुलल्या\nशाळा सुटण्यास शेवटची दहा मिनिटे बाकी होती. तेवढ्यात एक जण म्हणाला, “सर, आणखी एक गोष्ट सांगा ना, तुम्ही मघाशी सांगितलेली गोष्ट खूप भारी होती. जाम आवडली मला.” इतर मुलांनीही त्याची री ओढली. “सर, गोष्ट... गोष्ट...” मुलांनी एकच कल्ला केला. मग मी म्हटले, “मघाशी कावळ्याची गोष्ट सांगितली, आता चिमणीची सांगतो... चालेल” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी\nनोटा संग्राहक - राजेंद्र पाटकर\nशैलेश दिनकर पाटील 29/03/2018\nराजेंद्र पाटकर, वय वर्ष चौसष्ट. यांनी पहिली नोकरी लार्सन अँड टुब्रो या इंजिनीयरिंग कंपनीत चार वर्षांची अप्रेंटिशिप म्हणून सुरू केली. कंपनीतील बरेच कामगार लठ्ठ पगारासाठी – दुबई, शारजा, अबुधाबी, मस्कत आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जात असत, जेव्हा ते भारतात येत तेव्हा त्यांच्याजवळ तेथील नोटा आणत. पाटकर त्या नोटा त्यांच्याकडून मागून घेत. ती मंडळी कधी विकत तर कधी मोफत त्या नोटा देत. पाटकरांच्या संग्रहातील त्या पहिल्या नोटा.\nपाटकरांनी त्यानंतर माझगाव डॉकमध्ये नोकरी केली. तेव्हा त्यांची ओळख परदेशी बोटींवरील खलाशांशी झाली. पाटकरांनी नोटा खलाशांकडून मिळवल्या.\n'साहित्य अकादमी'ला चौसष्ट वर्षें पूर्ण झाली (संस्थेची स्थापना 12 मार्च 1954). त्या निमित्ताने अकादमीने रामदास भटकळ यांचे 'आजची वाचनसंस्कृती' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान 'साहित्य अकादमी'च्या तळघरातील सभागृहात होते. सभागृहात अठरा- वीस जण उपस्थित होते. तेथे मराठीसह इतर काही भाषांची आणि लेखकांची विविध पुस्तके यांचे प्रदर्शन भरवले गेले होते. रामदास भटकळ यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा स्वाभाविक जाणवतो. त्यांनी त्यांचे व्याख्यान साहित्यक्षेत्रातील काम आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव या गोष्टींच्या आधारे दिले.\nभटकळ यांनी ते महाविद्यालयात असताना, राघवन अय्यर या गांधी विचारवंतांचे भाषण ऐकले होते. त्यात अय्यर असे म्हणाले, \"वाचन करताना नुसते वाचन केले जाते, की त्या वाचनाचा परिणाम होतो ते पाहिले पाहिजे.\" त्यानुसार त्यांनी ते विचार अनुसरले. त्यामुळे भटकळ यांना वाचन संस्कृतीबद्दल वाचन केल्यानंतर त्यावर विचार करण्यास हवा. वेळ घालवण्यासाठी म्हणून नुसते वाचन करणे म्हणजे वाचन संस्कृती जोपासणे नव्हे असे वाटते.\nमी माझा बालमानसिकतेवरील प्रबंध (एम फिल) पूर्ण होताच, कोल्हापुरला ‘बाल मार्गदर्शन केंद्रा’त समुपदेशक म्हणून कामास सुरुवात केली. त्यामध्ये विविध शाळांना भेटी देऊन, शाळांतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी बोलून, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वर्तनविषयक त्यांच्या समस्या- त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी चर्चा, अभ्यासाबद्दल गप्पागोष्टी, विद्यार्थ्यांचे व पालकांचे नाते अशा अनेक बाबींचा समावेश असे. मी रोटरी क्लबच्या वतीने मुलांना समुपदेशन करत होते. डॉ. किरण गुणे आणि डॉ. गोगटे यांनी ती जबाबदारी मजवर सोपवली. मी ते काम चार वर्षें केले, नंतर लग्न होऊन मुंबईत गोरेगावला आले. आता, तेथील ‘अ. भि. गोरेगावकर’सारख्या शाळा मजकडे मुले तशाच हेतूने पाठवत असतात.\nएके दिवशी, ताराबाई पार्कमधील ‘माईसाहेब बावडेकर शाळे’तील अक्षरा सावंत तिच्या आईसमवेत ‘बाल मार्गदर्शन केंद्रा’त आली. ती इयत्ता सहावीत होती. तिचे हुशारीची चुणूक दर्शवणारे टपोरे डोळे, सावळा रंग, कुरळे केस अशी अक्षरा सतत आईला बिलगून माझ्याशी संवाद साधत होती. अक्षराची आई मात्र मध्ये-मध्ये वैतागून तिला म्हणत असे, “अगं, इतकी मोठी झालीस तू बारा वर्षांची सारखी आई हवी असण्यास बाळ थोडीच आहेस तू” मग अक्षरा हिरमुसून पुन्हा थोडी बाजूला सरकत असे.\nSubscribe to मुंबई व उपनगर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/p-v-sindhu-on-victory-podium-with-gold-medal-its-her-3rd-superseries-title/", "date_download": "2018-08-14T23:05:21Z", "digest": "sha1:HHBCVLMOXAHU7DVGL5DLLVM3JGQQGAAW", "length": 11445, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पी व्ही सिंधूने रचला इतिहास ... -", "raw_content": "\nपी व्ही सिंधूने रचला इतिहास …\nपी व्ही सिंधूने रचला इतिहास …\nपी व्ही सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहरा हिचा पराभव करत कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकली आहे. कोरिया ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा अंतिम सामना सिंधूने २२-२०, ११-२१, २१-१८ असा जिंकत सुवर्ण पदक पटकावले आहे.\nपहिल्या सेटमध्ये सिंधूने चांगली सुरुवात करताना ओकुहरावर ६-५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ओकुहराने पहिला सेट ७-७ असा बरोबरीत आणला. या सेटमध्ये सिंधू खूप आक्रमक दिसली तर ओकुहरा हिने डिफेन्सवर अधिक जोर दिला. सामन्यात कमी चुका करत ओकुहराने १२-१० अशी आघाडी घेतली. मिड इंटरव्हल नंतर सिंधूने सेटवर नियंत्रण प्रस्थापित करत पुनरागमन केले आणि सेटमध्ये १५-१४ अशी आघाडी मिळवली. मागील काही सामन्यातील अनुभव पणाला लावून ओकुहराने २०-१८ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोन मॅच पॉईंट वाचवत सिंधूने पहिला सेट २०-२० असा बरोबरीत आणला. लयीत परतलेल्या सिंधूने आणखी दोन गुण म्हणजे सलग चार गुण घेत पहिला सेट २२-२० असा जिंकला.\nदुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीलला ओकुहराने ५-२ अशी आघाडी मिळवली. लॉन्ग रॅलीजचा खेळ करत तिने मीड इंटरव्हल पर्यंत ११-६ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला चांगली कामगिरी करता येत नव्हती याचा फायदा उचलत ओकुहराने सामन्यात १६-९ अशी सात गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर या सेटमध्ये सिंधूला पुनरागमनाची संधी न देता ओकुहराने दुसरा सेट २१-११ असा जिंकला.\nतिसऱ्या सेटमध्ये सिंधूने आक्रमक खेळाला प्राधान्य देत सुरुवातीलाच ८-४ अशी आघाडी मिळवली. मीड इंटरव्हलला जेव्हा विश्रांती मिळाली तेव्हा सिंधू ११-६ अशी बढत घेतली. या सेटमध्ये सिंधूने उत्तम खेळाचे प्रदर्शन केली. परंतु सिंधूचा पाठलाग करत ओकुहराने पुनरागमनाचा प्रयन्त केला तरी देखील सिंधी १५-१२ अशी आघाडीवर होती. २९ शॉट्सची रॅली जिंकत सिंधूने निर्णायक सेटमध्ये १६-१३ अशी आघाडी मिळवली. बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या अंतिमफेरीतील पराभवाची परतफेड कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिमफेरीत करत सिंधूने निर्णायक सेट २१-१८ असा जिकंत कोरिया ओपन सुपर सिरिजचे सुवर्णपदक जिंकले.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –\n#१ पीव्ही सिंधूला जागतिक चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत नोजोमी ओकुहरा हिने पराभूत केले होते . त्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.\n#२ कोरिया ओपन सुपर सिरीज जिकंत सिंधूने इतिहास रचला आहे. कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.\n#३ जागतिक मानांकन यादीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूचे हे तिसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे. तर २०१७ सालातील भारतीयाने जिंकेलेले ५वे सुपर सिरीजचे विजेतेपद आहे.\n#४ जागतिक मानांकन यादीत नोजोमी ओकुहरा नवव्या स्थानावर आहे. सिंधू आणि ओकुहराया दोन खेळाडूंमध्ये या सामन्याअगोदर ७ सामने झाले होते. त्यात ४ सामने ओकुहराने जिंकले होते तर ३ सामने सिंधूने जिंकले होते. या सामन्यातील विजयासह दोन्ही खेळाडूंनी आता प्रत्येकी ४-४ सामने जिंकले आहेत.\n#५ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट जिंकल्यानंतर ओकुहराने सिंधूला नमवले होते. परंतु या सामन्यात सिंधूने त्याची पुनरावृत्ती करण्यापासून ओकुहराला रोखले.\n#६ या स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व सामन्यांपासून सर्व सामने जिंकण्यासाठी तीन सेट खेळावे लागले आहेत.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/leander-paes-world-record-tennis-competition-108314", "date_download": "2018-08-14T23:25:00Z", "digest": "sha1:363B35O6NF5P22VXVNSQWHSNYTBUTYJ3", "length": 13450, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "leander paes world record tennis competition पेसच्या विश्‍वविक्रमाला विजयाची झळाळी | eSakal", "raw_content": "\nपेसच्या विश्‍वविक्रमाला विजयाची झळाळी\nरविवार, 8 एप्रिल 2018\nपहिल्या दिवसाच्या खेळानंतर सायंकाळी ‘लॉकर रूम’मध्ये चर्चा करताना संघ म्हणून आम्हाला खराब कामगिरीची किती लाज वाटत होती हे मला जाणवले. कर्णधार म्हणून मला या संघाचा अपार अभिमान वाटतो. प्रज्ञेशने देशासाठी विजय खेचून आणला.\n- महेश भूपती, नॉन प्लेइंग कॅप्टन\nतियानजीन (चीन) - भारताने डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी जागतिक गट पात्रता लढतीमधील स्थान निश्‍चित केले. लिअँडर पेसने दुहेरीत सर्वाधिक विजयांचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्‍वरन यांनी ‘रिव्हर्स सिंगल्स’मध्ये बाजी मारत चीनवरील सनसनाटी विजय साकारला.\nआशिया-ओशेनिया विभागातील गट क्रमांक एकच्या या लढतीत पहिल्या दिवशी रामकुमार आणि सुमीत नागल यांचा ‘ओपनिंग सिंगल्स’मध्ये पराभव झाल्यामुळे भारत ०-२ असा पिछाडीवर पडला होता. नव्या स्वरूपानुसार दुहेरी आणि ‘रिव्हर्स सिंगल्स’ असे दोन्ही सामने शनिवारी होणार होते. दुहेरीत पेसने त्याच्याबरोबर खेळण्यास ‘नाखूष’ असलेल्या रोहन बोपण्णासह पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर चिनी जोडीला हरविले. त्यामुळे भारताने खाते उघडत पिछाडी १-२ अशी कमी केली. त्यानंतर १३२व्या स्थानावरील रामकुमारने २४८व्या स्थानावरील डी वू याला दोन सेटमध्ये गारद करीत बरोबरी साधून दिली. ‘रिव्हर्स सिंगल्स’मधील दुसऱ्या व निर्णायक पाचव्या लढतीसाठी ‘नॉन-प्लेइंग कॅप्टन’ महेश भूपती यांनी सुमीत नागल (क्रमांक २१३) याच्याऐवजी प्रज्ञेश गुणेश्‍वरन (२६३) याला संधी दिली. प्रज्ञेशने चीनचा प्रतिभाशाली यिबिंग वू (३३२) याला दोन सेटमध्ये हरविले. त्याच्या विजयानंतर भारतीय संघाने कोर्टवर एकच जल्लोष केला.\nरोहन बोपण्णा-लिअँडर पेस विवि माओ-झीन गाँग-झी झॅंग ५-७, ७-६ (७-५), ७-६ (७-३)\nरामकुमार रामनाथन विवि डी वू ७-६ (७-४), ६-३\nप्रज्ञेश गुणेश्‍वरन विवि यिबींग वू ६-४, ६-२\nवयाच्या ४४व्या वर्षी पेसचा दुहेरीत ४२वा विजय\nइटलीच्या निकोला यांनी पित्रांजेली यांचा उच्चांक मोडला\nनिकोला यांचे ४२ विजय-१२ पराभव\nपेसची कामगिरी ४३ विजय-१३ पराभव\nनिकोला ६६ लढतींत सहभागी, तर पेसची ही ५६वी लढत\nपेसचे वयाच्या १६व्या वर्षी १९९० मध्ये पदार्पण\nदुहेरीत पेस-भूपती यांची २४ विजयांची यशोमालिका\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nमाझा विवाह पक्षाशी : राहुल गांधी\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विवाहावरून विविध चर्चा सुरु असताना आता स्वत: राहुल गांधी यांनी माझा विवाह पक्षाशी असल्याचे स्पष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-crocodile-issue-108742", "date_download": "2018-08-14T23:30:33Z", "digest": "sha1:JA27VXR334HNBW2WK43MR67YR6U5KSSV", "length": 17933, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News crocodile issue मगरींची संख्या वाढलीय? त्या पाणवठ्यावर का येतात? | eSakal", "raw_content": "\n त्या पाणवठ्यावर का येतात\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nसांगलीतील माई घाट आणि आयर्विन पुलाजवळ गेल्या दोन-तीन वर्षांत मगरीचे सातत्याने दर्शन होतेय. उन्हाळ्यात नदीत पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढते आणि भयभीत झालेल्या जनमानसाची मगरींना पकडा, असा दबाव वाढतो. खरेच मगरींची संख्या वाढलीय त्या पाणवठ्यावर-लोकवर्दळीच्या नदी पात्रात का येत आहेत त्या पाणवठ्यावर-लोकवर्दळीच्या नदी पात्रात का येत आहेत आज माणूस विरुद्ध सर्व निसर्ग-प्राणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने मांडलेले काही मुद्दे....\nकृष्णेत पूर्वापार मगरी आहेत. जानेवारी ते मे या प्रजनन काळात त्या दक्ष, आक्रमक आणि सावध असतात. या काळातच त्या रहिवासाच्या हद्दी निश्‍चित करतात, जोडीदार निवडतात, अंडी घालण्यासाठी जागा शोधतात, अंड्याचे आणि पिलाचे रक्षण करताना त्या कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेत नाहीत. हे अगदी अनादी काळापासून मानवाच्या जन्माआधीपासून सुरू आहे. मगर नव्हे तर मानवाने त्यांच्या हद्दीत अतिक्रमण केलेय. वीटभट्ट्यांसाठी नदीकाठ ओरबाडला गेला. नदीच्या पोटात घुसून बेफाम-अमर्याद वाळू उपसा झाला. त्यामुळे नदीचे पर्यावरणच धोक्‍यात आले. नदीचे आरोग्य सुधारणांसाठी प्रयत्न आवश्‍यक असताना मगर हटाव असा नारा देणे चुकीचे आहे. ती नदीची अन्नसाखळी अबाधित राखते. मात्र तिला त्रास देणे, मारणे सुरू आहे. माध्यमांनीही याबाबत जबाबदारीने वार्तांकन केले पाहिजे.\n- अजित ऊर्फ पापा पाटील\nमानद वन्यजीव रक्षक, सांगली जिल्हा\nसांगलीतील मगरीची लांबी १८ फूट असल्याच्या अफवेबाबत पापा पाटील म्हणाले,‘‘आतापर्यंत आपल्या भागात १२.५ ते १३.५ फूट लांबीची मगर आढळली आहे. भिलवडी येथे सुप्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट एकदा शिकारीला आले होते. त्यांना १४ फुटी मगर आढळून आली होती, असे सांगलीतील त्या काळातील प्रसिद्ध शिकारी (कै.) खाडिलकर बंदूकवाले (जुन्या स्टेशन रोडवर त्यांचे गॅरेज होते) सांगायचे. वास्तविक मगर हा प्राणी १४ ते १६ फूट आणि वजन ७०० किलो एवढाच वाढतो. आजपर्यंत भितरकनिका अभयारण्यात फक्त ९० च्या दशकामध्ये १७ फुटी मगर आढळून आली आहे\nसांगलीत मगरींचा पाणवठ्यांवरील वावर हा गेल्या काही वर्षांमध्ये बायपास पुलाच्या तसेच सांगलीवाडीच्या काठालगतच्या वीटभट्ट्या, वाळू उपसा हे कारण आहे. त्यांचा अधिवासच आपण उद्‌ध्वस्त करून टाकला. मगरींची संख्या वाढली हे धादांत खोटे आहे. कृष्णेच्या संपूर्ण पात्रात जिथे त्यांच्यासाठी निवांतपणा होता असा मोठा भाग होता, जो आता तसा निवांत निर्जन राहिलेला नाही. त्यामुळे या मगरी अधिवास सोडून अन्यत्र दिसू लागल्या आहेत. त्यांचे हे जीवनचक्र समजून घेणे आणि त्यानुसार माणसाने आपले वर्तन ठेवणे गरजेचे आहे. जंगलाच्या समतोलासाठी वाघाची जशी गरज आहे, तशीच मगरीची नद्यांच्या पर्यावरण संतुलनासाठी आहे. माणसाला लागणारे विशिष्ट मासे वाढायचे असतील तर त्या माशावर जगणारे दुसऱ्या माशांची संख्या नियंत्रणात हवी. ते नियंत्रण मगरी ठेवतात. मगरीशिवाय नदी मृत आहे.\n- हर्षद दिवेकर, वन्यप्राणी अभ्यासक\nनद्याच मगरींचा अधिवास आहे. तेथील अतिक्रमण थांबवून माणसाने मगरीसोबत सहजीवन स्वीकारले पाहिजे. त्यासाठी जनजागृती हवी. यापुढे नद्यांऐवजी माणसाने पाण्यासाठीचे थेट नदीवरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. नद्यांच्या पर्यावरणात माणसांचा हस्तक्षेप चिंता वाटावा असा आहे. नद्यांमध्ये थेट गटारांचे पाणी सोडले जाते. शेतीसाठी विजेचे पंप बसवले आहेत. ते कमीत कमी मेंटेनन्सचे सबमर्सिबल पंप बसवले गेले पाहिजेत. मगरीशिवाय नद्या केल्या तर त्याचे भयंकर परिणाम दिसतील. त्यामुळे मानव-मगर सहजीवन हा एकमेव सर्वहिताचा मार्ग आहे. त्यासाठी सुजाण नागरिक आणि सद्‌बुद्धी लाभलेल्या माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे.\n- अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक,\nमगरींचे पाणवठ्यावर यायची मला वाटणारी काही कारणे आहेत. ती म्हणजे नदी पात्र दिवसेंदिवस अधिकच अस्वच्छ होत आहे. नदीत मेलेल्या कोंबड्या, मटण दुकानातील टाकाऊ मांस, अनेकदा तर पालिकेचे कचरा कंटेनर समडोळी डेपोऐवजी बायपास पुलावरून नदीत रिते केले जातात. तो कचरा संपूर्ण नदीवर तरंगताना दिसतो. नदीत पडणाऱ्या या घाणीकडे मगर आकर्षित होत असावी. नदीच्या आरोग्याकडे सांगलीकरांनी लक्ष दिले पाहिजे. ती चळवळ झाली पाहिजे. आपल्याला तीन पिढ्या शेरीनाल्याचा प्रश्‍न सुटत नाही हे वास्तव आहे.\nनदी स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्ते\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-14T22:54:53Z", "digest": "sha1:JYUGMXCSVDK67BWNMNR5EAAAU2MSYDWI", "length": 6485, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "जेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nजेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो\nइनकम टॅक्स चुकवला म्हणून हाथ धुवून मागे लागणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकऱ्याच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार घडलाय अमरावती येथे.\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nनागपूर विभागात कार्यरत असलेल्या आयकर अधिकाऱ्याच्या पॅराडाइस कॉलनीतील घरी चोरटयांनी हाथ साफ केल्याची घटना रविवारी रात्री घडली . चोरटयांनी एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे .\nआयकर अधिकारी आलम हुसेन मोहम्मद सादिक हे नागपूर विभागात कार्यरत आहेत . रविवारी रात्री ७ च्या सुमारास घराला कुलूप लावून ते कुटुंबियांसोबत कॅम्प रोडवर खरेदीसाठी गेले होते, तेथून रात्री साडे नऊ च्या सुमाराला ते घरी परतले असता त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले व त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले .\nगाडगेनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे . श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरु केला आहे . शहरात काही ठिकाणी नाकाबंदी करून शोध सुरु असल्याचे पोलिसांतर्फे सांगितलं जातंय .\n पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← साईंच्या नगरीत आज होणार पहिल्या विमानाची चाचणी : कोण आहे पहिला प्रवासी सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:56:15Z", "digest": "sha1:DZSYQP2A3P754EBK4GHKKBO2PNMNADAL", "length": 13891, "nlines": 117, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: म्याव २", "raw_content": "\nकरड्या आणि ताई जोरजोरात ओरडत होते. आई कुठे गेली आहे, का गेल्ये हे त्यांना अजुन कळलं नव्हतं. मी त्यांना सांगणार होते, आई आपल्याला सोडुन गेल्ये म्हणुन पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नसता. मी त्यांच्याकडे बघत शांतपणे बसुन होते. पिंगळी मावशीची वाट बघत होते मी. आई तिला नक्कीच सांगुन गेली असेल. मावशीला माहित असेल बहुतेक सगळं\n.... कितीत्तरी वेळ झाला होता. आता मी जिथे बसले होते...तिथे माझ्या अंगावर उन यायला लागलं होतं. ओरडुन ओरडुन करड्या आणि ताई दमले. करड्या तर माझ्या जवळ येउन ऊन खात झोपला. ताई जागीच होती पण ती नुस्ती बसुन होती, काहीही न बोलता. एकदम शांत मला एकदम ती आईसारखी वाटली..मला आता रडु येणार होतं म्हणुन मी ताईच्या जवळ जाऊन बसले. तिला चिकटुन बसले अगदी. मी जवळ आलेलं तिला मुळ्ळीच आवडायचं नाही पण आत्ता ती काहीच बोलली नाही. माझ्याकडे एकदाच पाहिलं...मग डोळे मिटले आणि दुसरीकडे मान फिरवली. थोडी आक्रसुन बसली आणि एकदा जोरात शेपटी हलवली. मला ती लागली. बहुतेक तिला सुचवायचं असेल की जरा लांब बस. पण मी तिला चिकटुनच बसले. अजिबात हलले नाही. आईची आठवण येत होती आता मला खूप... खूप म्हणजे खूप जास्त...मी ताईच्या अजुनच जवळ सरकले, तिच्या पोटात माझं डोकं घासत जवळ गेले. आईसारखी ती पण उबदार होती..पण आई नव्हती... आई काल रात्री नक्की काय सांगत होती आपल्याला मला एकदम ती आईसारखी वाटली..मला आता रडु येणार होतं म्हणुन मी ताईच्या जवळ जाऊन बसले. तिला चिकटुन बसले अगदी. मी जवळ आलेलं तिला मुळ्ळीच आवडायचं नाही पण आत्ता ती काहीच बोलली नाही. माझ्याकडे एकदाच पाहिलं...मग डोळे मिटले आणि दुसरीकडे मान फिरवली. थोडी आक्रसुन बसली आणि एकदा जोरात शेपटी हलवली. मला ती लागली. बहुतेक तिला सुचवायचं असेल की जरा लांब बस. पण मी तिला चिकटुनच बसले. अजिबात हलले नाही. आईची आठवण येत होती आता मला खूप... खूप म्हणजे खूप जास्त...मी ताईच्या अजुनच जवळ सरकले, तिच्या पोटात माझं डोकं घासत जवळ गेले. आईसारखी ती पण उबदार होती..पण आई नव्हती... आई काल रात्री नक्की काय सांगत होती आपल्याला आई परत येणारे ना आई परत येणारे ना ती परत येईपर्यन्त आता मी ताई आणि करड्याचं ऐकायचं असं ठरवलं होतं.\nआम्ही बसुन होतो. मधेच २-३ कावळे उडत जायचे. कावळा गेला की ताई फक्त एकदा माझ्याकडे आणि करड्याकडे बघायची. मग परत डोळे बारीक करुन बसायची. कावळ्यांना आम्ही दिसत नसणार. आईने आम्हाला अश्याच जागी ठेवलं होतं..जिथुन आम्हाला सगळं दिसायचं पण आम्ही कोणाला सहज दिसत नसु. आम्ही एका माणसाच्या घरात राहत होतो. त्याच्या खिडकीपाशी आईने ठेवलं होतं आम्हाला. पण मी आजवर माणुस हा प्राणी पाहिला नव्हता. कारण आम्ही राहत होतो त्या घरात कोणीच माणुस राहायचा नाही. पिंगळी मावशी मात्र एका घरात राहायची जिथे माणसं पण असायची. करड्या म्हणाला होता \"माणसांनी पाळलं आहे तिला\". म्हणजे काय ते मला कळलं नव्हतं. करड्याने समजावलं होतं मग...\"अगं म्हणजे ना...माणसं आपल्याला खायला-प्यायला आणुन देतात. आपल्याला खेळण्यासाठी कोणीतरी मिळतं. आपला वेळ चांगला जातो. आपण आराम करायचा..काही हवं असेल तर माणुस करतो. हवं तेव्हा फिरुन या, हवं तेव्हा उन्हात मस्त एखादी झोप काढा...ते नको असेल तर माणसांच्या जवळ जाऊन झोपा... कसली काळजी नाही..काही काम नाही.\" मी विचार करत होते...आपल्याला पण माणसांनी पाळायला हवं ना... तेवढ्यात करड्या म्हणाला होता \" मला नकोय पण कोणी माणुस-बाणुस..मी स्वतः खाणं शोधेन, शिकार करेन, माझ्या जागेत राहेन... असं सगळं काम करायला माणुस काय ठेवायचा.. आपलं आपलं मस्त जगायचं\" मी आपलं बघत बसले त्याच्याकडे... तो किती हुशार होता. ताई किती मोठ्या मांजरी सारखी वागायची... मीच अशीच... ते म्हणतील तसं वागणारी...तसा विचार करणारी\nआता भुक लागत होती. सूर्यपण दिसत होता खिडकीतुन. आई नाही तर आपण खाणार काय अरे बापरे...हा विचार मी केलाच नव्ह्ता की... ताई आणि करड्याला पण भुक लागली असावी आता. ताई एकदा इथे-तिथे फिरुन आली. करड्या बाजुच्या एका दोरीशी खेळत होता. \"साप-जनावरं वगैरे पकडायची सवय करतोय\" असं म्हणणं असायचं त्याचं. त्या दोघांनी ह्याआधी किडे खाल्ले होते. मीच अजुन आईचं दुध सोडुन काही खाऊन पाहिलं नव्हतं. मला काही खाताच आलं नाही तर अरे बापरे...हा विचार मी केलाच नव्ह्ता की... ताई आणि करड्याला पण भुक लागली असावी आता. ताई एकदा इथे-तिथे फिरुन आली. करड्या बाजुच्या एका दोरीशी खेळत होता. \"साप-जनावरं वगैरे पकडायची सवय करतोय\" असं म्हणणं असायचं त्याचं. त्या दोघांनी ह्याआधी किडे खाल्ले होते. मीच अजुन आईचं दुध सोडुन काही खाऊन पाहिलं नव्हतं. मला काही खाताच आलं नाही तर काय होईल माझं मला दुध कसं मिळणार मला एकदम भीती वाटायला लागली. आई कुठे गेली असणारे मला एकदम भीती वाटायला लागली. आई कुठे गेली असणारे मला अचानक वाटायला लागलं, एखाद्या माणसाने येऊनच आपल्याला न्यायला हवं.\nतेवढ्यात पिंगळी मावशी आली. आम्ही तिघंही टुणकन उड्या मारुन बसलो. ती खास काही बोल्ली नाही. माझ्याकडे पाहिलं फक्त तिनं..एकदम विचीत्र नजरेनं. ताईजवळ जाऊन तिने ताईला चाटलं. मग करड्याकडे बघत म्हणाली. \"भुक लागली का\", मला खरं तिच्याजवळ जायचं होतं. तिला सांगायचं होतं..\"मावशी तुला माहित्ये ना... ते मलाही माहित्ये बहुतेक\"..पण ती तिथुन गेली. \"मी येते काहीतरी खायला घेउन..मग पुढे काय करायचं ते बघु आपण... मी आल्यावर आपण इथुन निघणारोत\" असं सांगुन गेली.\nकरड्या एक्दम गुरकावला... \"म्हणजे काय आई कुठे आहे आपण का जायचं इथुन\" त्याचे डोळे मोठ्ठे झाले. अंगावरचे सगळे केस उभे राहिले. शेपुट फुगली त्याची..त्याने नखं बाहेर काढली... \"ही मावशी वाईट्ट आहे\" . ताई एकदम ओरडली त्याच्यावर.. \"करड्या... शांत बस. आई आपल्याला सोडुन गेली आहे. ती आता अशक्त झाली होती. आपल्याला सांभाळू शकत नव्हती. स्वतःला सांभाळायची शक्ती नाहीये तिच्यात...कदाचित परत येईल, कदाचित... आजपासुन मावशी आणि मी आहोत आई येईपर्यन्त\" त्याचे डोळे मोठ्ठे झाले. अंगावरचे सगळे केस उभे राहिले. शेपुट फुगली त्याची..त्याने नखं बाहेर काढली... \"ही मावशी वाईट्ट आहे\" . ताई एकदम ओरडली त्याच्यावर.. \"करड्या... शांत बस. आई आपल्याला सोडुन गेली आहे. ती आता अशक्त झाली होती. आपल्याला सांभाळू शकत नव्हती. स्वतःला सांभाळायची शक्ती नाहीये तिच्यात...कदाचित परत येईल, कदाचित... आजपासुन मावशी आणि मी आहोत आई येईपर्यन्त\" मी बघतच बसले. ताईला कसं कळलं हे\" मी बघतच बसले. ताईला कसं कळलं हे ताईने माझ्याकडे बघितलं. पहिल्यांदा आपणहुन माझ्या जवळ आली. मला चाटलं... \"छोट्या, जागी होते मी काल रात्री. मला माहित्ये सगळं..काळजी नको करु बाळा... मी आहे\" मी माझी मान तिच्या अंगावर घासली आणि मला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं.\nफार सुंदर लिहिलय ... खूप्पच छान \nमृणाल ला कधीपास्न मांजर पाळायचिये ..\nतिला मराठी नीट वाचता यायला लागलं आणि समजायला पण लागलं ना कि मी तिला तुझा हा पोस्ट वाचायला देणारे...\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/aakash-chopra-and-vinod-kambli-engaged-in-a-heated-conversation-on-twitter/", "date_download": "2018-08-14T23:07:23Z", "digest": "sha1:JVP33CUVTA3ZX7ARU4W7DT3OC7EMRIIB", "length": 8173, "nlines": 76, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजिंक्य रहाणेवरून विनोद कांबळी -आकाश चोप्रामध्ये जोरदार खडाजंगी ! -", "raw_content": "\nअजिंक्य रहाणेवरून विनोद कांबळी -आकाश चोप्रामध्ये जोरदार खडाजंगी \nअजिंक्य रहाणेवरून विनोद कांबळी -आकाश चोप्रामध्ये जोरदार खडाजंगी \n भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या फॉर्मवरून क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीमध्ये ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली.\n“अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेला जाण्याआधी तिसऱ्या क्रमांकावर येऊन धावा करेल. चांगला निर्णय. ” असा एक ट्विट आकाश चोप्राने केला होता.\nत्यावर विनोद कांबळीने आकाश चोप्राला विचारले, ” तू सांगू शकतोस का की राहणे कसा तिसऱ्या क्रमांकावर येऊन धावा करेल तुझ्या काही सूचना आहेत का तुझ्या काही सूचना आहेत का\nपुन्हा विनोद कांबळीने ट्विट करत चोप्राला सूचना, सल्ला किंवा पर्याय विचारले.\nयावर आकाश चोप्राने कोणतेही उत्तर न दिल्यामुळे सकाळच्या शुभेच्छा देत विनोद कांबळीने पुन्हा ट्विट केला. संपूर्ण भारतातील क्रिकेट फॅन्सला हे माहित पाहिजे की तो कसा धावा करेल\nयावर आकाश चोप्राने ट्विट करत म्हटले, ” आपण येथे भांडण्यापेक्षा फोनवर बोलू. तुला माहित आहे माझा फोन नंबर कुठे मिळेल. तसेच देशातील कोणत्या क्रिकेट फॅन्स याची माहिती हवी आहे ते पण सांग. “\nतत्पूर्वी विनोद कांबळीने अजिंक्य रहाणेची जोरदार पाठराखण करताना एक चांगली खेळी करून रहाणे लवकरच फॉर्ममध्ये येईल असे म्हटले आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://vasantdattatreyagurjar.blogspot.com/2011/10/blog-post_03.html", "date_download": "2018-08-14T23:31:47Z", "digest": "sha1:ACLTSMXL2HEOE6QMTHVNIUEODZLKMLTP", "length": 11006, "nlines": 55, "source_domain": "vasantdattatreyagurjar.blogspot.com", "title": "वसंत दत्तात्रेय गुर्जर: एक पत्रक", "raw_content": "\n'सत्यकथा' या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित काही 'तापसी तरुणां'नी केला. या सगळ्या साठच्या दशकातल्या गोष्टी. मराठी लोकांच्या एकूण सांस्कृतिकपणाला साचलेपणा आलाय, काही मोजक्या लोकांपुरतंच हे सगळं मर्यादित राहिलंय, तर ही कोंडी फोडूया, असं लक्षात आल्याने या लोकांनी काहीनाकाही करण्याचा प्रयत्न केला. साहित्यातून आणि यातल्या काहींनी नंतर राजकीय भूमिका घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला. आता लोक विसरूनसुद्धा गेले. मुळात अनेक गोष्टी, संदर्भ पूर्णपणे बदलूनही गेले. यातले काही संदर्भ इथे स्पष्ट होतील. या पत्रकात सगळीच नावं आल्येत असं नाही, त्यामुळे या पत्रकावरून कोणी अति अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू नये, पण थोडा अंदाज येण्यासाठी-\nआमचे येथे आमचे कृपेकरून मराठीतील उच्चभ्रू मासिकांची होळी करण्याचे घाटत आहे. या निमित्ताने सत्यकथेच्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहतील. उदाहरणार्थ विख्यात बोंबलभाड्या राजा ढाले : थोर बोंबलभिके अशोक शहाणे + भालचंद नेमाडे + रमेश रघुवंशी + एकनाथ पाटील + तुळसी परब + वसंत गुर्जर. तरी दिनांक पाच मार्च एकोणिशेएकोणसत्तर रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता खटाववाडीच्या गल्लीत इष्ट मित्र-मैत्रिणींसह उपस्थित राहून या मंगल समारंभाला शोभा आणावी.\n- राजा ढाले, तुळसी परब, वसंत गुर्जर\nवसंत दत्तात्रेय गुर्जर (जन्म- २१ जानेवारी १९४४, मुंबई) गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षण. साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण. पुढे मुंबई बंदर विश्वस्त (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात. साठ-सत्तरच्या दशकातल्या अनितकालिकांच्या चळवळीतून कवी म्हणून पुढे आलेल्यांपैकी एक. गोदी (१९६७), निव्वळ (१९७०), अरण्य (१९७३), समुद्र (१९७९) हे तीन कवितासंग्रह व गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३) प्रसिद्ध.\n(ही एक छोटी नोंद, बाकीचा तपशील ब्लॉगमध्ये)\n‘ललित’ मासिकात कधीतरी प्रसिद्ध झालेल्या परिचयात गुर्जर म्हणतात-\n‘माणसांचे दुबळेपण-व्याकुळता-एकाकीपणा. स्वतःत संघर्ष. दुभंगलेपण. वाचन-लेखन-घरकाम-प्रवास-चित्रसंगीत-टेबलटेनिस यांत गुंतून माणसाला माणूस म्हणून सर्वार्थाने जगण्याच्या शक्यता निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ही प्रयोगात्मक आहेत. समाजाची आजची व्यवस्था माणसाला शारीरिक-आर्थिक-मानसिक झिजत झिजत मारणारी आहे. भारतीय जनता कोडं आहे. मन अथांग आहे. काही काही म्हणून थांगपत्ता लागत नाही. माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याचा प्रयत्न. . जे लिहायसारखं असतं ते मनातच राहतं. राहावंसं वाटतं, त्याचीच झिंग येते. ते कागदावर उतरावंसं वाटतच नाही अलिकडे.’\n(ना. धों. महानोर व चंद्रकान्त पाटील संपादित ‘पुन्हा एकदा कविता’मधून)\nमराठी ‘सिन्टॅक्स’मध्ये साध्या, सरळ, अलंकरणमुक्त अशा शैलीचा मराठी भाषेत अवलंब सर्वप्रथम वसंत गुर्जरनेच केला. मध्यमवर्गीय व्यक्ती आणि शहरी संस्कृती यांच्यात निर्माण होणारे तणाव आणि संघर्ष हा गुर्जरच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. बेफाम वाढणाऱ्या शहरांच्या संस्कृतीत मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वाट्याला येणारी विचित्र अस्वस्थता, परात्मभाव आणि पोकळी गुर्जरने कोणत्याही प्रतिमा-प्रतीकांचा आधार न घेता अत्यंत यशस्वीपणे शब्दांकित केली आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींच्या यातनांना जराही कुठे भावविवश न होता प्रचलित भाषेच्या माध्यमातून सादर करून गुर्जरने मराठीत समकालीन समस्यांसाठी योग्य जमीन तयार केली आहे. ‘गोदी’ आणि ‘अरण्य’ या दोन संग्रहानंतर लिहिल्या गेलेल्या गुर्जरांच्या नव्या कविता ‘कन्फ्युज्ड’ अवस्थांचे यथार्थ चित्रण करण्यात यशस्वी होत आहेत.\n- चंद्रकान्त पाटील ('कवितेसमक्ष'मधून)\nहा ब्लॉग तयार करण्यासंबंधी गुर्जरांची परवानगी घेतली आहे. ज्या कविता उदाहरणादाखल दिल्यात, त्या त्यांनीच निवडलेल्या.\nया कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ\nवसंत गुर्जरांच्या कवितेमधून फिरताना\nवसंत दत्तात्रेय गुर्जरांची कविता\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो\n'गांधी मला भेटला' या कवितेसंबंधीची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2018-08-14T23:27:31Z", "digest": "sha1:PVK4UNGSDR2PFFNOR6GRE5D5IVFEIMBB", "length": 5710, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जठराचा कर्करोग - विकिपीडिया", "raw_content": "\nजठराचा कर्करोगचा अर्थ जठराच्या कोणत्याही भागात तयार झालेला कर्करोग असा असतो. संपूर्ण जगात दरवर्षी साधारण ८,००,००० मृत्यु होत असतात.\nथोडे जेवल्यावर पोट भरल्यासारखं वाटणे.\nनेहेमी पोट फुगलेले वाटणे\nअकारण वजन कमी होणे\nशौचाला काळ्या रंगाचा रक्तस्त्राव होणे किंवा शौचास काळी होणे\nएच. पायलोरी हा जंतू जठरव्रणास कारणीभूत असतो. या जंतूमुळे जठराचा कर्करोग होऊ शकतो. एच. पायलोरी हा जीवाणू कर्करोगजनक आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जून २०१७ रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/y-c-kulkarni", "date_download": "2018-08-15T00:01:52Z", "digest": "sha1:O5AZSTPBSNFFRJX7BUSD3KRDOLFTUIGM", "length": 12440, "nlines": 353, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक वाय सी कुलकर्णी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nवाय सी कुलकर्णी ची सर्व पुस्तके\nराजेश एस. येमूल, विनोद ठोंबरे पाटील ... आणि अधिक ...\nवाय सी कुलकर्णी, ए ए उकिडवे ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-brinjal-1000-2000-rupees-quintal-aurangabad-8649", "date_download": "2018-08-14T23:27:35Z", "digest": "sha1:MWVG4UBB2MQN2PQSQYTY2UCLYMT2R3RT", "length": 14830, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Brinjal 1000 to 2000 rupees per quintal in Aurangabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nरविवार, 27 मे 2018\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २६) वांग्याची ३७ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २६) वांग्याची ३७ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ५३७ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला १०० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टोमॅटोची आवक १७० क्‍विंटल झाली. या टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७१ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ३५ क्‍विंटल झाली. भेंडीला १६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५० क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कैरीची आवक १७५ क्‍विंटल झाली. या कैरीला ७०० ते १२००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\n२५ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक १६ क्‍विंटल झाली. या ढोबळी मिरचीला १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६३ क्‍विंटल आवक झालेल्या भुईमुगाच्या शेंगांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पालकची आवक ९ हजार जुड्यांची झाली. पालकाला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २१ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची टोमॅटो भेंडी okra बळी bali ढोबळी मिरची capsicum कोथिंबिर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1608.html", "date_download": "2018-08-14T23:41:31Z", "digest": "sha1:X5TGJJH6JXJGZXNYJW35PR33CWPOE5DC", "length": 3998, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भरधाव टॅक्ट्ररच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Jaamkhed भरधाव टॅक्ट्ररच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू.\nभरधाव टॅक्ट्ररच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भरधाव टॅक्ट्ररने जोराची धडक दिल्याने घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मण महादेव घुमरे (रा. संकल्प कॉलनी, जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nबुधवारी (१३ जून) रोजी साक्षी योगेश घूमरे (वय ५) ही घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. आरोपी दिपक मारूती साबळे याने त्याच्या ताब्यातील टॅक्ट्रर भरधाव वेगाने चालवून साक्षी हिस जोराची धडक दिली. या धडकेने साक्षी गंभीर जखमी झाली. तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/Shahapur-Potholes-6883?page=49", "date_download": "2018-08-14T23:12:04Z", "digest": "sha1:5HP6NZK7IMF2G7WCFAA37NQVGYPNWMEN", "length": 7814, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत | Page 50 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nदोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत\nशहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली, परंतु या पोर्टलवर तक्रारदाराला उत्तर देणारे अधिकारीच या स्तुत्य उपक्रमाला हरताळ फासुन निष्कलंक मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करू पाहत असल्याचा अनुभव शहापुरातील जनतेला आला आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत शहापुर तालुक्यात डांबरी रस्त्यांची कामे झाली, मात्र अल्पावधीत म्हणजे तीन महिन्यांच्या आतच रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यांवर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांचे असंख्य जीवघेणे अपघात झाले. शहापुरातील रस्त्यांवर शासनाच्या लाखो रूपयांची माती झाली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गडगे यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करुन सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तक्रार दाखल केली होती, मात्र या तक्रारीला उत्तर देतांना मुख्यमंत्री पोर्टलवरुन असे सांगण्यात आले की, तालुक्यात नव्याने झालेले रस्ते पहिल्या पावसात वाहून गेले ही बाब खरी नाही. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली अशी वस्तुस्थिती नाही मात्र अतिवृष्टीमुळे अल्प प्रमाणात पृष्ठभाग दबणे किंवा खड्डे पडणे अशा स्वरुपात रस्त्याचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. खड्यांचे प्रमाण अल्प म्हणजे ०.५० टक्के पेक्षा कमी आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे संशोधन या महाशयांनी केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेले टेंभरे फाटा ते टेंभरेगाव व शिरगाव ते नडगांव हे रस्ते उखडले नसून त्यांचा पृष्ठभाग दबला आहे व त्यावर अल्प खड्डे पडले असुन रस्त्याची नगण्य हानी झाल्याचे म्हटले आहे. विशेषतः तालुक्यातील ठेकेदार वा मजूर कामगार संस्थांनी शासकीय अधिकार्‍यांशी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केली व त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया गेला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही असे नमुद करुन तक्रारदाराला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व वस्तुस्थिती न पाहता मुख्यमंत्री पोर्टलवरुन अशी ऑनलाईन माहिती देणार्‍या अधिकार्‍याचा सन्मान करावा अशी खोचक प्रतिक्रिया देत या बेजबाबदार उत्तराने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nपुरात वाहून गेलेल्यांचे कुटुंबीय सरकारी मदतीपासून अजूनही वंचित\nविष्णू सवरांच्या नेतृत्वाखाली वाड्यात स्वच्छता अभियान\nवाड्यामध्ये १०० हेक्टर भातशेतीला बगळ्या रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-farmer-producer-companies-go-direct-selling-their-farm-produce", "date_download": "2018-08-14T23:36:53Z", "digest": "sha1:ZVZTYP2BS7VMNBJK5XK2QBVCQVWGJVSS", "length": 29667, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, farmer producer companies go to the direct selling of their farm produce | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा पर्याय\nशेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा पर्याय\nसोमवार, 21 मे 2018\nराज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना वेगाने होत असली तरी त्यांच्या कामाला योग्य दिशा मिळाल्याचे चित्र अद्याप धुसरच आहे. अशा वेळी आयएसएपी या संस्थेने या कंपन्यांना दिशा देण्यासाठी आशादायक पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत चार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुमारे 2500 क्विंटल सोयाबीनची थेट खरेदीदारांना विक्री केली आहे. यातून नवा विक्री पर्याय उपलब्ध होण्यासोबतच बाजारदरापेक्षा चांगला दर मिळवणे शक्‍य झाले आहे.\nराज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना वेगाने होत असली तरी त्यांच्या कामाला योग्य दिशा मिळाल्याचे चित्र अद्याप धुसरच आहे. अशा वेळी आयएसएपी या संस्थेने या कंपन्यांना दिशा देण्यासाठी आशादायक पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत चार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुमारे 2500 क्विंटल सोयाबीनची थेट खरेदीदारांना विक्री केली आहे. यातून नवा विक्री पर्याय उपलब्ध होण्यासोबतच बाजारदरापेक्षा चांगला दर मिळवणे शक्‍य झाले आहे.\nअखिल भारतीय पातळीवरील कृषी उद्योग व्यावसायिकांच्या \"ना नफा' तत्त्वावरील \"इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रीबिझनेस प्रोफेशनल्स' (आयएसएपी) या संस्थेमार्फत भारतातील सुमारे 300 व महाराष्ट्रातील सुमारे 38 शेतकरी उत्पादक कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. त्यात विदर्भातील सहा जिल्ह्यांतून एकूण 19 कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. या कंपनीच्या संचालक शेतकऱ्यांना कंपन्यांचे व्यवस्थापन आणि विपणन क्षेत्रामध्ये स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षणासह विविध कार्यक्रम आखले जातात. शेती उत्पादनासाठी निविष्ठा खरेदी ते विक्री व्यवस्था उभारणीसाठी प्रयत्न केले जातात. त्याअंतर्गत गत वर्षी सोयाबीनच्या थेट विक्री व्यवस्थापन राबवण्यात आले.\nरेट लिंकेज एक्‍सपर्टची होते मदत ः\nमोठ्या कंपन्यांची मागणीही मोठी असते. ती अनेक वेळा एका शेतकऱ्याला किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला पूर्ण करता येत नाही. अशा कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तताही करण्यामध्ये अडचणी येतात. त्याचप्रमाणे शेतीमालाच्या विक्रीनंतर त्याची किंमत रकमेच्या पूर्ततेची खात्री मिळत नाही. यासाठी अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा फेडरेशन ऑफ एफपीओ अँड ऍग्रिगेटर (फीफा) या नावाने संघ स्थापन केला. त्या माध्यमातून विक्रेता व खरेदीदार यांच्यात थेट संबंध स्थापन करण्यात आले.\nपहिल्या टप्प्यात सोयाबीन खरेदीसाठी अनेक कंपन्या इच्छूक होत्या. त्यातील बाजारातील पत आणि व्यहवाराची पद्धत पाहता सोयाबीन विक्रीसाठी सुगुणा (हिंगणघाट), कोहिनूर (नांदेड) आणि अंबूजा (अकोला) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या खरेदीची पद्धत आणि निकष समजून घेतले. ते शेतकरी उत्पादक कंपनीतील सर्वांना समजून दिले. सुरवातीला काही शेतकऱ्याचे कंपन्याचे दर हे शासकीय दरापेक्षा (एमएसपी 3050 रु.) कमी पण बाजारातील दरापेक्षा (सुमारे 2650 रु.) जास्त होते. शासकीय दराने विकण्याचा काही लहान शेतकऱ्यांचा आग्रह असला तरी संचालकांनी नव्या मार्गाने जाण्याचे धाडस केले. कारण आजवर व्यापारी किंवा शासकीय यंत्रणेवर ते फारच अवलंबून होते. नवे मार्ग उघडण्यासाठी थोडा धोका पत्करण्याची तयारी चार कंपन्यांच्या संचालकांनी \"फिफा'च्या सहकार्यामुळे केली. त्याचेच फायदे आज दिसत आहेत.\nअशी असते ऑनलाइन ट्रेडिंगची पद्धत ः\nया प्रक्रियेविषयी माहिती देताना आयएसएपीचे प्रादेशिक समन्वयक गजेंद्र वानखेडे यांनी सांगितले, की प्रथम सोयाबीन खरेदीदार कंपन्यांच्या खरेदीची पद्धत समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांसह भेट दिली. यातील एका कंपनीची खरेदीची पद्धत ऑनलाइन ट्रेडिंगची आहे.\nत्यामध्ये रोज दुपारी बारा वाजता कंपनीकडे रजिस्टर असलेल्या व्यापारी व विक्रेत्यांना कंपनीची आवश्‍यकता अगदी गुणवत्तेसह कळवण्यात येते. एक तासामध्ये त्यावर आपल्याकडील शेतीमालाचे प्रमाण आणि त्याचा दर द्यावा लागतो.\nएक वाजेपर्यंत आलेल्या कोटेशन्सची क्रमवारी कमी दरापासून अधिक दरापर्यंत क्रमाने लावली जाते. त्यातून पहिल्या कमी दराच्या कोटेशन्समधून कंपनीची आवश्‍यकता पूर्ण होईपर्यंत \"कट ऑफ' काढला जातो. त्यात जेवढ्या कंपन्या येतात, त्यांना माल पाठवण्यासाठी मेसेज जातो. त्यांनी दोन (अधिक एक किंवा दोन) दिवसांमध्ये मालाची पूर्तता करायची असते.\nसाधी सोपी आणि पारदर्शी विक्री पद्धती असली तरी शेतीमालाचा दर स्वतःच कसा ठरवायचा, आपल्याला तो नेमका देता येईल का, असा प्रश्‍न आता शेतकरी संचालकांसमोर उभा राहिला. पुन्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलत त्यातून मार्ग काढण्यात आला. दराचा अंदाज येण्यासाठी केवळ शेतकरी कंपन्यासाठी आधीच्या दिवसाची साधारण सरासरी खरेदीदार कंपनीने पुरवण्याचे ठरले. त्यानुसार 1 ते 1.30 वाजता असे सरासरी दर पुरवले जातात. ते स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त असले तरी त्यात वाहतूक, बारदाणा आणि हमाली समाविष्ट असते. ती वजा करता योग्य दर काढून त्याप्रमाणे बोली करण्यात येते.\nशेतकरी कंपन्याचे सचिव, अध्यक्ष, ब्लॉक कोऑर्डिनेटर यासह \"फिफा' चे पदाधिकारी यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आला. त्या गटावर शेतीमालाचे सरासरी दर उपलब्ध केले जातात. त्याकरिता मार्केट लिंकेज एक्‍सपर्टची नियुक्‍ती करण्यात आली. तो कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी मोबाईलवर संपर्क साधून, शेतमालाच्या रोजच्या दराची माहिती घेऊन, ती माहिती व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शेअर करतो.\nया साऱ्या प्रक्रियेमुळे शेतकरी संचालकांना आपल्याकडील शिल्लक शेतीमाल आणि नेमका दर कोट करणे शक्‍य होते. सुरवातीची या प्रक्रियेची भीती मोडून पडली असून, आता या कलेत संचालक पारंगत होत आहेत.\nकाही कंपन्यांद्वारे ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबविली जाते. त्यांच्या लिलावविषयक संकेतस्थळावर (वेबसाइट) आवश्‍यक मालाची माहिती देतात. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता कमीतकमी दहा टन मालाची उपलब्धता असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीने खरेदीदार कंपनीकडे नोंदणी केलेली असावी.\nचार कंपन्यांनी विकला थेट माल\nसोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये एकूण दहा शेतकरी उत्पादक कंपन्या असल्या तरी त्यातील पाच कंपन्यांकडील सोयाबीनची प्रत ही अंतिम टप्प्यात आलेल्या पावसामुळे खराब झाली होती. त्यांना माल पाठवता आला नाही. एका कंपनीकडे मालाची कमतरता होती. त्या वजा जाता अनसिंग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (वाशीम), नेर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (जि. यवतमाळ), आर्णी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (जि. यवतमाळ), भूमिकन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (जि. अमरावती) या चार शेतकरी कंपन्यांचा 2500 क्विंटल माल या पद्धतीने थेट विक्री झाला.\n10 टक्‍के आर्द्रता, माती व काडी कचरा प्रत्येकी 2 टक्‍क्‍यापेक्षा कमी असे गुणवत्तेचे निकष असतात. त्यापेक्षा अधिक आढळल्यास पैसे कापले जातात. हे लक्षात आल्याने गुणवत्ता निकष पाळण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. चार कंपन्यांच्या माध्यमातून अडीच हजार क्‍विंटल सोयाबीनचा थेट पुरवठा करण्यात आला.\nबाजारभावापेक्षा मिळतात जादा दर\nदिलेल्या दराप्रमाणे मिळालेल्या रकमेतून शेतकरी उत्पादक कंपनीसाठी नफा 20 रुपये, बारदाना 25 रुपये, वाहतूक, हमाली व भराई 100 रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे सरासरी 145 रुपये वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असून, सभासद शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अनुभव आहे. हाच शेतमाल शेतकऱ्याने थेट स्वतःच बाजारात पोचविल्यास त्याला हमाली, अडत, वाहतूक इतर सर्वच खर्चाचा भार उचलावा लागतो. पुन्हा पारदर्शकता नसल्याने फसवणुकीची शक्‍यता असते. त्यामुळे शेतकरी कंपन्या या प्रक्रियेला पसंती देत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांचा दर्जा (आर्द्रता व अन्य बाबी) वेगळ्या नोंदवलेल्या असतात. त्याआधारे शेतकऱ्याला पैसे मिळतात.\n- गजेंद्र वानखडे (प्रादेशिक समन्वयक, आयएसएपी), 9822694453\n\"शेतकरी उत्पादक कंपनीचे 20 रुपये कमिशन वजा जाता उर्वरित रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्‍कम जमा होते. यातून शेतकरी आणि शेतकरी कंपन्यांचे हित साधले जाते. पारदर्शकता असल्याने हा पर्याय चांगला वाटतो.\n- जगन्नाथ इंगळे (संचालक, अनसिंग फार्मस प्रोड्युसर कंपनी, उंबरा मसोद्दीन, अनसिंग, वाशीम), 9881021471\n\"ही मध्यस्थविरहीत बाजारपेठ असून, प्रत्यक्ष खरेदीदार कंपन्यांशी शेतकरी कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. अर्थात, यातील अनेक बाबी आम्ही अद्याप शिकत आहोत. शेतकरी व त्यांच्या कंपन्या यांचे हित साधण्यावर भर आहे.\n-शंकर चव्हाण, (नेर, यवतमाळ), 9921210927\nसोयाबीन भारत कृषी उद्योग agriculture business महाराष्ट्र विदर्भ शेती व्यापार व्हॉट्‌सऍप शेअर वाशीम यवतमाळ\nसोयाबीनने भरलेला ट्रक कंपनीकडे पाठवताना शेतकरी उत्पादक कंपन्यांची संचालक मंडळ.\nऑनलाईन लिलाव, तेथील दर आणि बोली बोलण्याची पद्धत यामध्ये शेतकरी पारंगत होत आहे. त्यांनी व्हॉट्सअप गट तयार केले असून, त्या मागणी व दरानुसार माल पुरवण्यात येतो.\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-favorable-condition-monsoon-maharashtra-8396", "date_download": "2018-08-14T23:43:23Z", "digest": "sha1:UW65AH5ILHSF5GPVNMZFF7ZKD5RWLXXJ", "length": 20731, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, favorable condition for monsoon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 19 मे 2018\nपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानामुळे हिंद महासागर, दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात बाष्पनिर्मिती होऊन ढगांची दाटी होऊ लागली आहे. उत्तरेकडे भूपृष्ठावर हवेचा दाब कमी होऊन, दक्षिणेकडे समुद्रावर हवेचा दाब वाढू लागल्याने वाऱ्यांच्या दिशा बदलण्यास सुरवात झाली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी (मॉन्सून) पोषक हवामान तयार होत असल्याने, लवकरच माॅन्सून उत्तर दिशेकडे चाल करेल असे संकेत आहेत.\nपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानामुळे हिंद महासागर, दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात बाष्पनिर्मिती होऊन ढगांची दाटी होऊ लागली आहे. उत्तरेकडे भूपृष्ठावर हवेचा दाब कमी होऊन, दक्षिणेकडे समुद्रावर हवेचा दाब वाढू लागल्याने वाऱ्यांच्या दिशा बदलण्यास सुरवात झाली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी (मॉन्सून) पोषक हवामान तयार होत असल्याने, लवकरच माॅन्सून उत्तर दिशेकडे चाल करेल असे संकेत आहेत.\nमॉन्सून येण्यापूर्वी हवेच्या दाबामध्ये बदल होतात. उत्तर भारतात हवेचे दाब कमी होऊन दक्षिण भागात विशेषत: समुद्रावर हवेचे दाब वाढतात. सध्या उत्तरेकडे हवेचे दाब कमी, तर समुद्रावर हवेचे दाब वाढू लागले आहेत. जम्मू- काश्‍मीर परिसरावर सध्या हवेचे दाब १००० हेप्टापास्कल आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेशात १००४ हेप्टापास्कल, महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल, तर हिंदी महासागरामध्ये हवेचे दाब १००८ हेप्टापास्कलपर्यंत आहेत. माॅन्सूनकाळात उत्तरेकडील हवेचे दाब आणखी कमी होतील, तर दक्षिण भागात समुद्रावर दाब वाढणार आहेत.\nहिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी २७ अंश सेल्सिअस असते; मात्र तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने वाढत सध्या ३१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने बाष्पनिर्मिती होत असल्याने देशभर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहेत. वाढते तापमान हे मॉन्सूनसाठी उपयुक्त असून, पावसाच्या ढगांसाठी बाष्पनिर्मितीची गरज पूर्ण होण्यास वाढते तापमान अनुकूल आहे. विषुववृत्तीय हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात ढग गोळा होऊ लागले आहेत.\nवाऱ्यांची दिशा मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी साधारणतः हिवाळ्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन मध्य व दक्षिण भारतात खंडित स्वरूपात वाऱ्यांचे प्रवाह वाहतात. हळूहळू वाऱ्यांची दिशा बदलू लागते. सुरवातीला अग्नेय दिशेकडून उत्तरेकडे, दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे आणि नंतर नैऋत्येकडून ईशान्येकडे होते. सध्या दक्षिण भारतातील राज्य आणि हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे. भूभागावर अनेक ठिकाणी नैऋत्येकडून वारे वाहत असले तरी ही दिशा कायम होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. मात्र, हिंद महासागरात विषुववृत्ताजवळ वाऱ्यांची दिशा बदली आहे. मात्र माॅन्सूनसाठी ठराविक उंचीपर्यंत नैऋत्य दिशेकडून सातत्याने वाहणे आवश्‍यक आहे.\nमॉन्सूनपूर्वी विषुववृत्तालगत पाच अंश अक्षांशादरम्यान हवेचे दाब वेगाने कमी होतात. यामुळे या भागात चक्राकार वारे वाहून ते वादळी स्वरूप घेतात आणि वारा वेगाने उत्तरेकडे वाहू लागतो. थोडे उत्तरेकडे येताच हे वारे नैऋत्येकडून वाहू लागतात, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाफेच्या स्वरूपात असलेले बाष्प लोटण्याचे काम केले जाते. यासाठी प्रचंड ताकद लागते.\nमॉन्सूनच्या आगमनाच्या काळात वारे दररोज सरासरी पाचशे किलोमीटर वेगाने वाहून मोठा टप्पा पार करू शकतात. माॅन्सून वारे अंदमान- निकोबार बेटांकडे वाहताना त्यांनी आणलेल्या ढगांमुळे अंदमान बेटांवर मॉन्सूनच्या पावसाचे आगमन होते. त्यापाठोपाठ वारे बंगालच्या उपसागरावरून तसेच अरबी समुद्राकडे वळून केरळ आणि उत्तर भारताकडे वाटचाल करतात. सध्या विषुववृत्ताजवळ हवेचा दाब कमी होत असून, लवकरच नैऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.\nदक्षिण समुद्रात वाऱ्याची दिशा बदलत आहे...\nमॉन्सूनच्या आगमनासाठी आवश्‍यक बदल होत आहेत. मात्र, हे बदल खूपच सौम्य होत असतात. दक्षिणेकडील समुद्रामध्ये वाऱ्याची दिशा बदलत असून, नैऋत्येकडून वारे वाहताना दिसत आहे. मात्र नुकतेच हे वारे तयार होऊ लागले असून, ते तीन ते चार किलोमीटर उंचीपर्यंत सातत्याने या दिशेने वाहणे आवश्‍यक आहे. सध्या जमिनीवर तापमान वाढत असल्याने हवेचे दाब कमी होत आहेत. मात्र अधूमधून पाऊस पडत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. माॅन्सूसाठी आवश्‍यक कमी दाब तयार होण्यासाठी तापमानवाढीत सातत्य गरजेचे आहे, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ए. के. श्रीवास्तव यांनी दिली.\nसमुद्र अरबी समुद्र मॉन्सून हवामान माॅन्सून भारत जम्मू काश्‍मीर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ ऊस पाऊस\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-crosswords-%C2%A0kishore-devdhar-marathi-article-1557", "date_download": "2018-08-14T23:36:57Z", "digest": "sha1:6M4APWDG7KRHRLWTATAUJ4GMZWCP6S6C", "length": 8143, "nlines": 150, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Crosswords Kishore Devdhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशनिवार, 12 मे 2018\n४. उद्विग्न, मन दुभंगलेला,\n६. उपकाराची जाणीव न ठेवणारा,\n७. काठी, किंवा स्टंप\n९. जुळणी, एकत्रित करणे,\n१२. वेडे चाळे, लोक नावे ठेवतील असे वागणे,\n१३. चाबूक किंवा सदस्यांना सभागृहात हजर राहण्याचा आदेश देणारा पक्षाचा पदाधिकारी,\n१४. विष्णूची पत्नी, लक्ष्मी,\n१६. हिंदूंचा पवित्र ग्रंथ,\n१९. घागर, पाणी भरण्याचे पात्र,\n२२. शेतात वाढणारे निरुपयोगी गवत,\n२५. बरोबर लागू पडणारे किंवा सोंगट्यांच्या खेळातील हार,\n२८. सौरभ, सुगंधी तंतू,\n३०. प्रज्वलित, तापलेले किंवा भरपूर गराने युक्त,\n३५. समईचे तेल घालण्याचे तोंड\n१. आश्‍चर्य वाटण्याजोगे, अद्‌भुत,\n२. पगाराव्यतिरिक्त इतर खर्चासाठी मिळणारे पैसे किंवा सुकी भेळ,\n३. पोटात उजव्या बाजूला असलेली पिशवी, पित्ताशय,\n४. दुसऱ्याच्या कामात अडथळे आणण्यात आनंद मानणारा,\n५. मुंगूस किंवा पाच पांडवांपैकी चौथा,\n८. फेपरे, फीट येण्याचा विकार,\n१०. शरीरयष्टी किंवा मुकटा,\n११. क्रांतिवृत्ताच्या सत्तावीस भागांपैकी प्रत्येक यासारखे रूप असावे पण हे हातावर मात्र पडू नये,\n१७. सावकाराकडे हमी म्हणून ठेवलेली वस्तू,\n२२. पोट फुगून लागलेली कळ,\n२५. फुंकून वाजवण्याचे तुतारीसारखे पण लहान आकाराचे वाद्य,\n२६. प्रवेशद्वारावर लावलेली माळ,\n२७. डोक्‍याने केलेला जोराचा आघात,\n२९. गोड पाणी असलेला कोवळा नारळ,\n३२. बुरूज किंवा किनारा\nबटाट्याचा डोसा साहित्य : दोन कप तांदूळ, ४-६ लाल मिरच्या, ४ मध्यम आकाराचे बटाटे (...\nमित्रांनो, हा उन्हाळा सरता सरता या सुटीत तुम्ही सर्वाधिक ताव कशावर मारला असेल हे मी...\nती शाळेत असतानाची गोष्ट आई सांगायची. आमच्या आजोबांना पानाची डावी - उजवी बाजू...\nमसालेदार दहीभेंडी साहित्य ः अडीचशे ग्रॅम ताजी भेंडी, दोनशे ग्रॅम दही, २ हिरव्या...\nभाजीच्या फणसाची भाजी साहित्य : एक भाजीचा फणस, काळा मसाला, ओले खोबरे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-crosswords-%C2%A0kishore-devdhar-marathi-article-1558", "date_download": "2018-08-14T23:22:43Z", "digest": "sha1:6DE3ATM23SOFNTV45467VJA2PLULDHUP", "length": 7830, "nlines": 149, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Crosswords Kishore Devdhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशनिवार, 12 मे 2018\n१. शिक्षणाचा श्रीगणेशा करताना प्रथम गिरविण्याची चार अक्षरे,\n४. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील चोपदार किंवा मोठ्या खोकल्याचा प्रकार,\n९. एकदम ब्रेक दाबल्याने बसणारा जोराचा धक्का,\n१२. हा पाहून पाठ फिरवावी,\n१६. चपटा गोल तुकडा,\n१८. साधे जेवण किंवा नवऱ्यापेक्षा बायको वयाने जास्त असलेले जोडपे,\n२१. दुर्मिळ, क्वचित आढळणारा, सुटासुटा,\n२२. बिघडण्याची स्थिती, घोटाळा,\n२३. काढून टाकलेला, वगळलेला,\n२५. हा सापडला म्हणून कुणी घोडा आणत नाही,\n२८. सुंदर घरटे विणणारा एक पक्षी\n२९. पुरेसा, आवश्‍यक तेवढा,\n३०. या पुणेरी शिरोभूषणासाठी सर सलामत पाहिजे,\n३१. गळू पिकण्यासाठी हे त्यावर बांधतात,\n३२. या लाख केल्या तरी चालतील, पण ही पालेभाजी आळूच्या भाजीत घालण्याची एक करून चालत नाही,\n३४. पोते, मोठी पिशवी,\n३५. भिकेची बहीण, संकोच\n२. हा आगीचा किंवा रागाचा उडतो,\n३. जिन्नस, वस्तू किंवा पर्वत,\n४. केळीचे सबंध पान,\n७. जखमेवर लावण्याचे औषध,\n१०. सजीव व निर्जीव सर्व सृष्टी,\n१४. जाड, कडक आवरण,\n१५. बारीक मण्यांची माळ किंवा कापडाचे टेक्‍श्चर,\n२२. गैरसमज, चुकीचा उलटा अर्थ,\n२६. फेकून मारलेला ओल्या पदार्थाचा गोळा,\n३१. गावाच्या, देवाच्या नावाने सोडलेला बैल,\n३२. वस्त्राची दुमड, घडी\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\nहा काहीच का करत नाही\nहे मंत खासनीस, वय तीसच्या आसपास. गेली दहा वर्षं काहीच करत नाही. घरी बसून असतो. कोनात...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-x104c-white-price-p4MWX4.html", "date_download": "2018-08-14T23:18:30Z", "digest": "sha1:VZPLSM5VP7BQ2WEDUFTNXJ7QNXIV7FTL", "length": 16483, "nlines": 447, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट नवीनतम किंमत Jul 11, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईटहोमेशोप१८, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 1,259)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमायक्रोमॅक्स क्स१०४क व्हाईट वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 1.8 Inches\nडिस्प्ले कलर 65 K\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 26 KB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, up to 4 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने up to 330 h (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nड़डिशनल फेंटुर्स Torch, M Zone\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T23:37:33Z", "digest": "sha1:UXDLRPRGIIENFQWW5L5XNPJRDTIUV3YH", "length": 5792, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "साखर | मराठीमाती", "raw_content": "\nबदाम ६-७ तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर त्यांना सोलून बारीक वाटून घ्यावेत. एका कढईत खवा टाकून हलकासा भाजावा व काढून बाजूला ठेवावा. आता कढईत तूप व वाटलेले बदाम टाकून भाजावे. भाजून तूप सुटल्यावर त्यात खवा मिसळावा व नंतर चूली वरून काढून घ्यावे. एका वेगळ्या भांड्यात साखर व १ कप पाणी टाकून उकळावे. घट्ट पाक झाल्यावर गॅस बंद करावे. यात बदाम खव्याचे मिश्रण मिसळावे. एका ताटात तूप लावून हे मिश्रण पसरावे. वरून चांदी वर्ख लावावा. बर्फीच्या आकारात कापून घ्यावे.\nThis entry was posted in गोड पदार्थ and tagged खवा, गोड पदार्थ, चांदी वर्ख, तूप, पाककला, बदाम, बर्फी, साखर on डिसेंबर 12, 2012 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/08/blog-post_7.html", "date_download": "2018-08-14T23:15:39Z", "digest": "sha1:LQOCMRTT42S6DGX3MHWF5CCS2XM2TK67", "length": 13116, "nlines": 71, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल - पो.नि.निकाळजे", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, ९ ऑगस्ट, २०१७\nज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल - पो.नि.निकाळजे\nनविन नांदेड (एनएनएल) ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी व त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल राहिल असे मत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी हडको येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत केले.\nग्रामीण पोलीस स्टेशन, ईच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हडको व नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे यांच्या संयुक्तरित्या झालेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक हडको येथील शिवाजी उद्यान परिसरात दिनांक 08 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशांत ढोणे, मराठवाडा विभागीय फेस्कॉम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डी.के.पाटील, उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, महिला उपनिरीक्षक स्वाती कवाळे, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी इंगेवाड यांच्यासह ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे व मान्यवर पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती. बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल राहिल असे सांगून ज्येष्ठ नागरिकांनी आपआपले प्रश्न प्रत्यक्ष येऊनही सांगितल्यास, पोलीस प्रशासन तात्काळ सोडवेल अशी ग्वाही यावेळेस दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोणे यांनी संयुक्त कुटूंब पध्दतीत ज्येष्ठ नागरिकांची भुमिका महत्वाची असल्याची सांगून, मला घडविण्यात माझे आजोबा यांची प्रेरणा मला मोलाची ठरल्याची सांगितले. यावेळी विभागीय अध्यक्ष डी.के.पाटील व नगरसेविका करुणा जमदाडे यांनी ज्येष्ठांची कवितेतून भुमिका मांडली. सुत्रसंचालन सचिव शंकरराव धिरडीकर तर आभार हुंबाड यांनी मांडले. ही बैठक यशस्वीसाठी संघटनेचे अध्यक्ष शिंदे, पांचाळ, पुयड, वारकड, बालाजी रहाटकर, गाढे, चंदेल, बच्चेवार, काचावार, दमकोंडवार, भिमराव जमदाडे यांनी प्रयत्न केले. या बैठकीस सिडको हडको परिसरतील जवळपास 200 ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2018/01/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:17:11Z", "digest": "sha1:7YMDWCEDLZANPBD7VJFBZ4YFDPDEPX4W", "length": 12606, "nlines": 73, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: भविष्य का निर्माण करणे वाला क्षेत्र का चयन युवाओने करना चाहिये - राजश्री पटेल", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, १४ जानेवारी, २०१८\nभविष्य का निर्माण करणे वाला क्षेत्र का चयन युवाओने करना चाहिये - राजश्री पटेल\nनांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) युवाओने खुद्द के जिंदगी का निर्णय स्वयं लेणे कि क्षमता खुद्द में निर्माण करणी जरुरी है. इसी के साथ भविष्य उज्वल बनाने के लिये विभिन्न क्षेत्र का चयन कर उंचा स्थान प्राप्त करणे कि उम्मीद नाही चोदानी चाहिये ऐसा आवाहन सामाजिक कार्यकर्ती तथा गोदावरी अर्बन कि, अध्यक्ष श्रीमती राजश्री पटेल ने किया.\nवे रानी जिजाऊ और स्वामी विवेकानंद की जयंती के उपलक्ष पर आयोजित शिवाजी भोसले प्रतिष्ठान परभणी, स्वामी विवेकानंद अध्ययन केंद्र, शिवाजी कॉलेज परभनी के संयुक्त से आयोजित \"नई साज- नई आवाज\" कार्यक्रम में जागर युवा शक्तीचा इस उपलक्ष पर युवाओ कि चर्चा में बात कर रहे थे इस अवसर प श्रीमती पाटिल ने कहा कि, युवा शब्द का उलट उच्चार करणे से वायू होता है, जिस युवा को आगे कुछ बनाने कि चाह है, वह बडी अशा से कार्य में जुटता है/ आज के सभी युवाओं ने सामाजिक, राजनीतिक, शैक्षणीक, व्यापार क्षेत्र में आज आकार खुद का विकास करना चाहिये/ बिना कोशिश किये कुछ भी हासील नहीं होता/ आज का युवा वर्ग केवल सोशियल मीडिया पर जाडा है, किंतु उमे से क्या सिखना और क्या नहीं सिखना इसका विचार करना जरुरी है/ जीवन में आगे बंधने के लिये बेहतर किताबें पढ़कर खुदमे आदर्श व्यक्तित्व निर्माण करणे कि ताकद पैदा कराना जरुरी है\nइस अवसर पर हेमंतराव जामकर, डॉ. बाळासाहेब, प्रधान जाधव, कल्याण देशमुख, विजय गायकवाड़ डॉ. जयप्रकाश तिडके, रामप्रसाद देशमुख, रोहिदास नितोंडे, विजय मोरे, पंडित निर्मल, लक्ष्मण गारकर, नरहरि मुटकुले, नितिन लोहत, प्रा विठ्ठल भुसारी, प्रा. एन आर देशमुख, नारायण चौधरी, सचिन देशमुख, त्र्यंबक वडसकर, अरविंद सागर, अजीत हालांकि, अंजलि मगर, सतीश मुंदे, रितेश जैन, संजय गजमल और शहर के युवा, महिला बड़ी संख्या में उपस्थित थे\nBy NANDED NEWS LIVE पर जानेवारी १४, २०१८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: ताजा खबरें, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rajasthan-royals-to-change-the-name-of-its-team-this-coming-ipl/", "date_download": "2018-08-14T23:05:36Z", "digest": "sha1:OLXKRFUID5OCFYTT7NYX6JUPDZLGMV5N", "length": 6314, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राजस्थान रॉयल्स संघ बदलणार आपले नाव ? -", "raw_content": "\nराजस्थान रॉयल्स संघ बदलणार आपले नाव \nराजस्थान रॉयल्स संघ बदलणार आपले नाव \nपहिल्या आयपीएल मोसमाचा विजेता आणि मागील दोन वर्ष बंदीमुळे आयपीएल न खेळलेला राजस्थान रॉयल्सच्या संघाने बीसीसीआयला संघाचे नाव बदल्यासाठी विनंती केली आहे.\nबीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, “त्यांनी ही विनंती केली आहे परंतु नाव बदलण्याचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही.”\nसुप्रीम कोर्टने २०१५ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे २ वर्षासाठी बंदी घातली होती.\nरॉयल्स व सुपर किंग्जचे मालक राज कुंद्रा आणि गुरुनाथ मयप्पन यांनाही बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. त्यांना क्रिकेटच्या कार्यक्रमांपासून आजीवन बंदी घालण्यात आली होती.\nराजस्थान रॉयल्सचे मालकी हक्क जयपुर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहेत. नाव बदलण्याबरोबरच राजस्थानचे होम ग्राउंड बदलण्याची ही विनंती राजस्थान रॉयल्स करणार आहे असे समजते आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-brutally-trolls-shardul-thakur-jersey-number-controversy/", "date_download": "2018-08-14T23:05:33Z", "digest": "sha1:JZ4O5W42HB4AO2BASZ3WZL5464TMIITG", "length": 7682, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जर्सी नंबर १० वरून रोहित शर्माने केली शार्दूल ठाकूरची जोरदार चेष्टा -", "raw_content": "\nजर्सी नंबर १० वरून रोहित शर्माने केली शार्दूल ठाकूरची जोरदार चेष्टा\nजर्सी नंबर १० वरून रोहित शर्माने केली शार्दूल ठाकूरची जोरदार चेष्टा\nजर्सी नंबर १० वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूर पाठीमागची विघ्ने काही केल्या थांबत नाही. कधी क्रिकेट फॅन्स तर कधी संघासहकारीच शार्दुलची चेष्टा करताना दिसत आहेत.\nकाल सलामीवीर रोहित शर्माने त्याचे इंस्टाग्राम स्टेटस हे शार्दूल ठाकूरवर ठेवले होते. हॉटेलमध्ये बसलेले असताना शार्दूलचा फोटो शेअर करून रोहितने त्यावर ” हे भावा, तुझा जर्सी नंबर काय आहे ” असे लिहिले आहे. आज तो फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nरोहित आणि शार्दूल हे मुंबईकर रणजीपटू असून संघासहकारी आहेत. ते एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. सध्या भारतीय संघात जे तीन मुंबईकर खेळाडू खेळत आहेत ते मुंबईच्या बलाढ्य रणजी विजेत्या संघातील संघसहकारी आहेत.\nयदाकदाचित आपणास हे माहित नसेल तर \nशार्दूल ठाकूरने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात आंतराराष्ट्रीय पदार्पण केले आहे. अतिशय प्रतिभा असलेला खेळाडू १०व्या क्रमांकाची जर्सी घालून पहिल्याच सामन्यात खेळला. अपेक्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर त्याला सचिन चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परंतु सचिनचाच जवळचा मित्र आणि महान फिरकीपटू हरभजन सिंग हा शार्दुलच्या मदतीला येऊन त्याला मोठा पाठिंबा दिला. शिवाय जर्सी नंबर १० घालण्यात काही गैर नसल्याचंही भज्जीने म्हटलं होत.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/archaeologist-association-ulhasangan-ex-boycott-election-123050", "date_download": "2018-08-14T23:23:56Z", "digest": "sha1:V57QP6AGXC7QHL47YT5DUX75UQXBMU7K", "length": 14608, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Archaeologist Association of Ulhasangan ex-boycott on election उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनचा निवडणुकीवर बहिष्का | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनचा निवडणुकीवर बहिष्का\nसोमवार, 11 जून 2018\nउल्हासनगर - गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेच्या वतीने परवण्यांचे नूतनीकरण केले जात नसल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनने येत्या 25 जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमर जग्यासी यांनी ही माहिती दिली.\nउल्हासनगर - गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेच्या वतीने परवण्यांचे नूतनीकरण केले जात नसल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनने येत्या 25 जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमर जग्यासी यांनी ही माहिती दिली.\nबांधकामात अनियमितता, वाढीव चटई क्षेत्र असा ठपका ठेवून उल्हासनगर मधील आर्किटेक्ट अर्थात वास्तुविशारद यांच्या परवण्यांचे नूतनीकरण करण्याचे काम गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेने थांबवले आहे. आर्किटेक्ट पालिकेच्या नगररचना विभागाकडे बांधकामांचा नकाशा सादर करतात.सर्व खात्री केल्यावर त्यास मंजुरी मिळते. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली इमारत किंबहूना बंगला उभा राहतो. मात्र कामात अनियमितता आणि वाढीव चटई क्षेत्राचा ठपका केवळ आर्किटेक्ट यांच्यावरच ठेवला जात असून अधिकाऱ्यांना मात्र मोकळीक दिली जाते. असा आरोप अमर जग्यासी यांनी व्यक्त करून परवण्यांच्या नुतनीकरणची प्रक्रिया नाहक थांबवण्यात येत असल्याची खंत व्यक्त केली.\nपूर्वी परन्यांचे नुतनीकरण हे नगररचनाकार करत होते. आता मात्र तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांच्या बदली पूर्वी नुतनिकरणाचा अधिकार आयुक्तांकडे ठेवला आहे असेही त्यांनी सांगितले.\nउल्हासनगरात 15 ते 20 आर्किटेक्ट असून त्यांच्याशी संबंधित इंजिनिअर कार्यालयीन कर्मचारी बिल्डर आणि सर्वांचे कुटुंबातील सदस्य हे सर्व उच्चशिक्षित आहेत. परवाण्यांच्या नुतनिकरणा अभावी गेल्या दोन वर्षांपासून सर्व कारभार ठप्प पडला आहे.ज्या आर्किटेक्ट मुळे पालिकेला कोट्यवधीचा महसूल मिळतो,त्या आर्किटेक्ट कडे दुर्लक्ष केले जात असल्याने असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरचे मुलचंद सोनेसर,लक्ष्मण कटारिया,भूषण रूपानी,अतुल देशमुख,कमलेश सुतार,राजेंद्र सावंत,प्रकाश वाधवरा,राजेंद्र सिंग,समीर जाधव,दिलीप शर्मा,दुर्गा राय आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तसे ट्विट भाजपा उमेदवार निरंजन डावखरे यांना करण्यात आले आहे.असे अमर जग्यासी यांनी स्पष्ट केले.\nयासंदर्भात आयुक्त गणेश पाटील व मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल मिळत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.\nकोकण पदवीधर मतदार संघात शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादीतून भाजपात कोलांटउडी घेणारे निरंजन डावखरे यांच्यात अटीतटीची निवडणूक होणार आहे.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-14T23:41:46Z", "digest": "sha1:YYFV3SLLU7H63QG64VGZVCXOHBVYHIOS", "length": 6479, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अ‍ॅनी बेझंट | मराठीमाती", "raw_content": "\n‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे शाहीर कृष्णराव साबळे. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ या ओळी ऐकताना त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रत्यय येतो.\nकृष्णराव केवळ मनोरंजनातून प्रबोधन करणारे शाहीर नाहीत, तर उत्तम कवी-गीतकार-संगीतकार, कुशल ढोलकीवादक, उत्तम अभिनेते-दिग्दर्शक, उत्कृष्ट व्यवस्थापक व संघटक, आणि उच्च प्रतीचे गायक आहेत.\n‘मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं’ असे पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते. (मनसे)\n१९१६ : श्रीमती अ‍ॅनी बेझंट (ऍनी बेझंट) यांनी होमरुलची स्थापना केली.\n१९२३ : महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा जन्म झाला.\n१८५५ : पंत महाराज बाळ कुद्रीकर यांचा जन्म झाला.\n१९८२ : थोर आध्यात्मिक विचारवंत दत्ता बाळ यांचे निधन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged अ‍ॅनी बेझंट, जन्म, ठळक घटना, दत्ता बाळ, दिनविशेष, पंत महाराज बाळ कुद्रीकर, मृत्यू, शाहीर साबळे, ३ सप्टेंबर on सप्टेंबर 3, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118041300023_1.html", "date_download": "2018-08-14T23:53:27Z", "digest": "sha1:X62HEYPZRAKPYO5X57Z3CSEPUKXAVZ4K", "length": 6813, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माणूस इतका वाईट पण नसतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाणूस इतका वाईट पण नसतो\nइतका खराब नसतो ..\nइतका देखणा ही नसतो\nइतका चांगला पण नसतो,\nतो नक्की कसा असतो\nहे फक्त त्याच्या ..\nमित्रांनाच ठाऊक असते ...\nतिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल \nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nयावर अधिक वाचा :\nVideo: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...\nआपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...\nदीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार\nबाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-1801.html", "date_download": "2018-08-14T23:41:48Z", "digest": "sha1:5OIBA5S6GFFND6IXGC7JZDNXTXXBBAA4", "length": 5597, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "हॉटेल यशांजलीच्या कर्मचाऱ्यास मारहाण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nहॉटेल यशांजलीच्या कर्मचाऱ्यास मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद रोडजवळील हॉटेल यशांजलीच्या कर्मचाऱ्यास चौघांनी शिवीगाळ करीत डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून हॉटेल काऊंटरमधील २३ हजार रुपयाची रोकड बळजबरीने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १५) रात्री दहा वाजता घडली.\nस्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN\nयाबाबत माहिती अशी प्रकाश धनाजी सपकाळ (रा.कपीलेश्वरनगर, सारसनगर) हे हॉटेलमध्ये काम करीत असताना वसीम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांसह आला आणि त्याने लॉजच्या रुमची चावी मागितली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयावर सपकाळ यांनी रजिस्टरला नोंद करा असे म्हटले. याचा राग येऊन चौघांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली आणि हॉटेलच्या काऊंटरमधील २३ हजार रुपयाची रोकड बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सपकाळ यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोने हे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x1192", "date_download": "2018-08-15T00:01:21Z", "digest": "sha1:QCBF3RRT3XJ64GIC6N7COMWNTK6432BZ", "length": 8257, "nlines": 207, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Dora अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार्टून\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Dora थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/58", "date_download": "2018-08-14T23:46:15Z", "digest": "sha1:BTZ2AQXGLYAHXYNB4TDUXMWUOMLDFFOH", "length": 25743, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ठाणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा अंगावर होता. परीक्षेच्या तयारीसाठी दिवस कमी होते. परिस्थिती भरकटलेल्या जहाजासारखी होती. प्रांजलाचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणणे हे आव्हानच होते. प्रांजलाकडे पाहून, तिला आधाराची गरज आहे हे जाणून मी ती जबाबदारी स्वीकारली.\nप्रांजलाबरोबरचा पहिला दिवस मला चक्रावून सोडणारा होता. मी तिचे निरागस हसणे, अतिशय उत्साही चेहरा, सतत बोलण्याची, सुंदर पद्धतीने गोष्टी सांगण्याची आवड; तसेच, निरनिराळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल पाहून थक्क झालो. तशा मुलीला Not up to the mark हा टॅग लागणे ही फार खेदाची बाब होती. त्याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे होते.\nप्रांजलाची उजळणी पाहता भाषेतील व गणितातील काही प्राथमिक बाबींकडे तिचे दुर्लक्ष झालेले जाणवले. सेमिस्टर पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळे जे शिकवून झाले होते ते व ज्याची परीक्षा होऊन गेली होती ते पुढील परीक्षेसाठी महत्त्वाचे नव्हते. प्रांजलाच्या बाबतीत मात्र त्याचा अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. पुढील पाठ व मागे सपाट या अवस्थेमध्ये न पडण्यासाठी काय करावे हा प्रश्न मोठा होता. वेळ आणि काम यांची सांगड घालणे अवघड होते. परीक्षा तोंडावर आली होती.\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी बरे, त्यांनी भारताचा असा लांब-रुंद प्रवास एक-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा केला आहे आणि हो... ते एक्क्याऐंशी वर्षांचे आहेत. ते ठाण्याचे सुबोध देशपांडे.\nमाणसाच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा वाढत्या वयात कमी होत जातात असा साधारण प्रत्येकाचा समज असतो. त्याने एखादा संकल्प केला तरी तो पूर्ण होण्यासाठी शरीर साथ देईल याची खात्री नसते. त्यामुळे अनेक वयस्कर मंडळी सरळ सोप्या वाटा निवडतात. ते मनोमनी मावळतीचा प्रवास मान्य करत असतात. पण प्रत्येकाचे तसे नसते. अशीही काही उदाहरणे असतात, की ज्यांना पाहून वय त्यांच्यासमोर लोटांगण घालत असते. तसे ते गृहस्थ म्हणजे ठाण्याचे सुबोध देशपांडे.\nशिक्षकांचे व्यासपीठ - नव्या योजना नव्या कल्पना\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमाची बैठक अनेक विधायक सूचनांनी आणि उपस्थितांच्या विविध कार्यक्रम करण्याच्या निश्चयाने भरीव ठरली. बैठकीस शिक्षणक्षेत्रातील सुमारे पस्तीस मंडळी उपस्थित होती. जवळजवळ तेवढ्याच मंडळींनी फोनवर बैठकीस शुभेच्छा देताना, ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमास सर्व तऱ्हेचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीचे संचालन व्यासपीठाच्या समन्वयक शिल्पा खेर यांनी केले.\nडोंबिवलीतील आदानप्रदान पुस्तक प्रदर्शन\nडोंबिवलीतील ‘फ्रेंड्स लायब्ररी’ने सुरू केलेला आदानप्रदान ग्रंथप्रदर्शनाचा उपक्रम चांगले मूळ धरत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वर्षीं यंदा पन्नास हजार ग्रंथ पै यांच्याकडे जमा झाले व जवळजवळ तेवढ्याच साहित्यकृती लोकांनी बदल्यात उचलून नेल्या. डोंबिवलीत ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ 2017 साली भरले होते. त्यावेळी डोंबिवली शहरात साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून काही उपक्रम राबवले गेले. त्यावेळी ‘फ्रेंड्स लायब्ररी’च्या पुंडलिक पै यांनी हा आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रथम राबवला त्यांच्या असे वाचनात आले होते, की युरोपात जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस वगैरे देशांत पुस्तके आदानप्रदान प्रदर्शने भरवली जातात. त्या प्रदर्शनांमध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तके नागरिकांकडून लायब्रऱ्यांकडे जमा होतात. तशी प्रदर्शने तेथे बागेत किंवा सार्वजनिक जागांत भरवली जातात. लोक आवडीप्रमाणे पुस्तके निवडून त्यातून घेऊन जातात. पै यांच्या मनात तसे प्रदर्शन डोंबिवलीत का भरवू नये असा विचार सुरू झाला व त्यांनी त्याला आदानप्रदान असे स्वरूप दिले. पुंडलिक पै हे असे व्यक्तिमत्त्व आहे, की ते मनात आलेली गोष्ट जिद्दीने पार पाडतात. मात्र त्यांनी या कार्यक्रमाचीही अंमलबजावणी सुरू करून ‘आदानप्रदान’ प्रदर्शन भरवण्याचे निश्चित केले तोपर्यंत साहित्य संमेलन पार पडून गेले होते त्यांच्या असे वाचनात आले होते, की युरोपात जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस वगैरे देशांत पुस्तके आदानप्रदान प्रदर्शने भरवली जातात. त्या प्रदर्शनांमध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तके नागरिकांकडून लायब्रऱ्यांकडे जमा होतात. तशी प्रदर्शने तेथे बागेत किंवा सार्वजनिक जागांत भरवली जातात. लोक आवडीप्रमाणे पुस्तके निवडून त्यातून घेऊन जातात. पै यांच्या मनात तसे प्रदर्शन डोंबिवलीत का भरवू नये असा विचार सुरू झाला व त्यांनी त्याला आदानप्रदान असे स्वरूप दिले. पुंडलिक पै हे असे व्यक्तिमत्त्व आहे, की ते मनात आलेली गोष्ट जिद्दीने पार पाडतात. मात्र त्यांनी या कार्यक्रमाचीही अंमलबजावणी सुरू करून ‘आदानप्रदान’ प्रदर्शन भरवण्याचे निश्चित केले तोपर्यंत साहित्य संमेलन पार पडून गेले होते तरीदेखील त्यांनी डोंबिवलीत वाङ्मयीन वातावरण तयार झाले आहे, ते तसेच काही दिवस राहवे, त्याची सुरुवात त्यांच्या प्रदर्शनापासून व्हावी हे निश्चित केले.\nआटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण पुस्तकात ते आटगाव नेमके कोठे आहे याची स्पष्ट माहिती नाही. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मात्र मंदिराबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यात गावाच्या कोणत्या दिशेला मंदिर आहे; तसेच, मंदिराचे वर्णनही वाचण्यास मिळते. पंडित भगवानलाल इंद्रजी यांची मंदिराचे अवशेष आणि आजूबाजूच्या स्मृतिशिळा यासंबंधीची बारीक निरीक्षणे त्यात आहेत. मंदिराचा शोध गुगलच्या नकाशावर आटगाव परिसरात गॅझेटियरमधील नोंदीप्रमाणे सुरू केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पुरातन मंदिरसदृश्य काही गुगल नकाशावर दिसत नव्हते.\nडॉ. विनोद इंगळहळीकर यांची विविधगुणी मात्रा\nविनोद इंगळहळीकर हे ठाण्याच्या ‘ज्युपिटर हॉस्पिटल’मधील मणक्यांच्या विकारांसाठी विख्यात अस्थिशल्यतज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांचा लौकिक डॉक्टर म्हणून जेवढा आहे तितकाच त्यांच्या अंगच्या विविध कलागुणांमुळेही आहे. त्यांचे एक पूर्वज, नारो देशपांडे-हणमंते हे व्यंकोजीराजे भोसले यांच्याबरोबर तंजावरच्या मोहिमेत होते. व्यंकोजी यांनी जिंकलेल्या मुलुखाची देखभाल करण्यासाठी माणसे नेमली. त्यावेळी नारो देशपांडे यांना इंगळहळी या हुबळीजवळच्या गावी वतन मिळाले. शिक्षणाचे महत्त्व देशपांडे यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेले आहे. विनोद यांच्या पणजोबांची नेमणूक कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे मुख्य शिक्षणाधिकारी म्हणून 1870 च्या सुमारास झाली. त्यामुळे कुटुंब कोल्हापूरला स्थिरावले, पण नाव इंगळहळीकर हे चिकटले; त्यांचे दुसरे पणजोबा बळवंतबुवा पोहोरे हे कोल्हापूर आणि कागल या संस्थानांतील दरबारी राजगायक होते.\nविनोदजी यांच्या आजोबा-आजीचे लग्न त्या काळाच्या हिशोबात फार मजेदारपणे जमले. इंगळहळीकरांच्या नारायणने पोहोरेबुवांच्या छोट्या लक्ष्मीला (विनोदजींच्या आजीला) 1895 च्या सुमारास शाहू राजांच्या दरबारच्या दसऱ्याच्या उत्सवात पाहिले. लक्ष्मी सुंदर, गौरवर्णी अशी होती. नऊवारी साडी नेसली होती, तिने नाकात नथ घातली होती. तत्क्षणीच नारायण लक्ष्मीच्या प्रेमात पडला; तो लग्न करीन तर ह्याच मुलीशी असा हट्ट धरून बसला. स्थळ योग्य असल्याने लग्न होण्यात अडचण आली नाही.\nवर्षा परचुरे – प्रशिक्षण व संस्कार यांचा सुरेख मेळ\nवर्षा परचुरे यांनी समाजसेवेचे औपचारिक शिक्षण घेतले आहे खरे, पण त्यांचा पिंडच वेगळ्या मुशीत घडला आहे. औपचारिक प्रशिक्षण व संस्कार यांचा सुरेख मेळ त्यांच्या जीवनात जाणवतो. वर्षा ‘राष्ट्रीय स्वराज्य संघा’च्या विचारसरणीच्या आहेत. त्या वडिलांच्या तालमीत घडल्या, वाढल्या. त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेत काही काळ काम केले. त्यांचे एम.एस.डब्ल्यू. आणि एम.बी.ए. या दोन्ही पदवी परीक्षांतील ‘रिसर्च पेपर’ उत्कृष्ट ठरले होते. त्या ‘ठाणा कॉलेज’, ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट’ आणि ‘कर्वे इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस’ ह्या तिन्ही कॉलेजमध्ये ‘बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड’च्या मानकरी ठरल्या होत्या. वर्षा परचुरे ‘महिला परिवर्तन संस्थे’त जुलै 2012 मध्ये काम करू लागल्या. तत्पूर्वी त्या ‘अपनालय’ या संस्थेत असिस्टंट डायरेक्टर ह्या पदावर काम करत होत्या. तेथे पोचण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास निराळा आहे.\nमला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील\nजूचंद्र गावात होते कोंबर हावली (कोंबडी होळी)\nजूचंद्र हे ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील हिंदू -आगरी लोकवस्ती असलेले गाव. ते रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तसेच, ते तेथे उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पारंपरिक सणांमुळेही ओळखले जाते. त्या परंपरेतील मोठा सण म्हणजे होळी - तेथील स्थानिक आगरी बोलीभाषेत 'हावली'. तिला हावलाय माता किंवा हावलुबाय (बाय म्हणजे मोठी बहीण) असेही संबोधले जाते. जूचंद्र गाव मुंबईजवळ पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्टेशनच्या पूर्वेस आहे. गावाशेजारी बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांची वस्ती वाढत असली तरी गाव त्याची संस्कृती-परंपरा टिकवून आहे.\nलहान मुलांच्या होळी गावभर गल्लीगल्लीत हुताशनी पौर्णिमेच्या दहा दिवस अगोदर लावल्या जातात. मुख्य होळ्या दोन दिवस लावल्या जातात. पहिल्या दिवशीच्या होळीला कोंबड्या बांधण्याची पद्धत नवसाचा भाग म्हणून आहे. म्हणून तिला कोंबडी होळी (कोंबर हावली) असे म्हणतात. तर दुसऱ्या दिवशीच्या होळीला ‘मोठी हावली’ असे म्हणतात. होळी पहाटे कोंबडा आरवल्यावर पाडली जाते.\nस्वच्छता हा राष्ट्रीय मुद्दा आहे. भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्यापूर्वीच, ती मोहीम आमच्या कॉलेजने घेतली होती हे अभिमानाने नमूद करावे असे वाटते. मी आमच्या ‘आनंद विश्व गुरुकुल’च्या विद्यार्थ्यांसह ‘हॅपी सराउंडिंग्स’ या प्रकल्पाची सुरुवात केली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/manus-ek-maati-review/", "date_download": "2018-08-14T23:35:29Z", "digest": "sha1:CZFGUS25KPEFURL565ROBNKX5K2WKWYB", "length": 7658, "nlines": 94, "source_domain": "starmarathi.in", "title": "Manus Ek Maati Review - STAR Marathi", "raw_content": "\nसध्याच्या धकाधकीच्या जीवनात नात्यात कसा विसर पडत चालला आहे हे काय वेगळ सांगायला नको. आजकाल मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात खूप विविधता दिसून येत आहे. आयुष्याच्या वाटेवर अनेक नाती माणूस जोडतो आणि तोडतो देखील..अशाच एका विषयावर आज एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे तो म्हणजे ‘माणूस एक माती’.\nमाणूस…चुकतो तो माणूस आणि त्या चुकीतून घडतो तो देखील माणूसच..माणसानं आयुष्यात कितीही प्रगती केली तरी आगतिकता त्याची पाठ सोडत नाही. अशा आगतिकतेतून वाट काढून पुढे जाणं हेच खरं जीवन..\nबबनराव देशमुख (गणेश यादव) यांचा मानसपुत्र विजय (सिद्धार्थ जाधव).. विजयला लहानाचे मोठे करण्यात बबनराव यांनी सर्व आयुष्य खर्ची घातले. एक एक पैसा जमा करून त्याला शिकवले, मोठे केले. बबनरावांची पत्नी लक्ष्मी हिनेसुद्धा खांद्याला खांदा लावून त्याला साथ दिली. पण नियतीसमोर कोणाचं काही चालतं का \nसर्व काही सुरळीत चालू असताना बबनराव आणि लक्ष्मीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि विजयच्या आयुष्याचा प्रवास एका वेगळ्याच टप्प्यावर अडकतो. या सिनेमातून नात्यांची घालमेल, नात्यात येणारा दुरावा, यासारख्या इतर बाबींवर सिनेमा चित्रीत करण्यात आला आहे.\nसिद्धार्थ जाधव आणि गणेश यादव याच्या भूमिका सोडल्यातर बाकी कलाकारांवर थोडी मेहनत घ्यायला हवी होती. रुचिता जाधव, स्वप्नील राजशेखर, हर्षा गुप्ते, डॉ विलास उजवणे, वरद चव्हाण, किशोर महाबोले व जगन्नाथ निवंगुणे हे देखील या सिनेमात आहेत.\nचित्रपटातील गाणी प्रशांत हेडाऊ यांनी लिहिली असून चित्रपटाला संगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे. ही श्रवणीय गाणी स्वप्नील बांदोडकर, डॉ नेहा राजपाल, आदर्श शिंदे, बेला शेंडे, शिना अरोरा, पी गणेश यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत.\n‘शिवम ऐनटरटेंमेंन्ट इंडिया लिमिटेडच्या’, निर्मातीशारदा विजयकुमार खरात, सह निर्माते डॉ विजयकुमार खरात, दिलीप निंबेकर आणि कार्यकारी निर्माते देवा पांडे हे कायमच आशयघन कलाकृतीला महत्त्व देतात. त्यामुळे ‘माणूस एक माती’ सारख्या प्रगल्भ सामाजिक विषयाला त्यांनी उचलून धरले आणि लेखक-दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी हा विषय अतिशय कल्पकतेनं मांडला आहे. चित्रपटाची कथा सुरेश झाडे यांची असून पटकथा आणि संवाद सुरेश झाडे आणि राजू सपकाळ या द्वयींची आहे.\nकुटुंब व्यवस्था, नाते संबंध यांची महती सांगणारा हा चित्रपट म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा एक हृदयस्पर्शी अनुभव असेल.\nPrevious articleShilpa Navalkar – पठडीबाहेरील लिखाण करणे खरे चॅलेंजिंग- शिल्पा नवलकर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-14T23:43:45Z", "digest": "sha1:REM2HCG3PKJXUKUA34O6MHBFR6GLQZXD", "length": 6691, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आम्लपित्त | मराठीमाती", "raw_content": "\nविविध रोगांवर उपयुक्त आवळा\nआवळा विविध रोगांवर उपयुक्त :\nआवळा हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात.\nआवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.\nThis entry was posted in आयुर्वेदिक औषधे and tagged आम्लपित्त, आयुर्वेदिक औषधे, आवळा, पित्तशामक, मूत्रविकार, मोरावळा on जानेवारी 8, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/event.php", "date_download": "2018-08-14T23:10:55Z", "digest": "sha1:NQKKLNTJ5J3ZZU63UQBVCFE7LLFHX3MR", "length": 5550, "nlines": 84, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nस्नेहलनीती'ने एक न भुतो ना भविष्यती असा प्रशिक्षणक्रम मराठी बिझनेसमन्ससाठी आणला आहे. प्रशिक्षणक्रमाचे नाव आहे '10X बिझनेस सिक्रेट्स'... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रशिक्षणक्रम फक्त बिझनेसमन्ससाठी असेल\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात.\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात.\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात.\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/blog-post_24.html", "date_download": "2018-08-14T23:40:31Z", "digest": "sha1:TE7T37IGYJAH7AIBEYLI6SOZX2B4ANAI", "length": 7022, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भिंगार रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News Special Story भिंगार रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप.\nभिंगार रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भिंगार शहरातील विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेले काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. राजकीय पक्षाने केलेल्या आंदोलनामुळेच काम सुरू झाल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र या भागातून जाणारी पाइपलाइन स्थलांतरीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच काम थांबवले होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपाइपलाइनचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार होते, याची कुणकुण लागताच आंदोलन करुन कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जणांनी आटापिटा केल्याचे आता उघड झाले आहे. भिंगार शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामास ऑगस्ट २०१६ मध्येच मंजुरी मिळाली होती. या महामार्गाचे बहुतांश कामही पूर्ण झाले आहे. भिंगार शहरातील मुख्य रस्त्याच्या खालील पाइपलाइनच्या स्थलांतरामुळे पुढील काम रखडले होते. याकडे दुर्लक्ष करुन तसेच काम केले असते तर भविष्यात जुनी झालेली ही पाइपलाइन फुटून रस्ता खराब होण्याचा धोका होता.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्यामुळे ही पाइपलाइन बाहेरुन नेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कार्यवाही होऊन काम पूर्ण झाले होते. मंगळवारी (२० फेब्रुवारी) महामार्ग प्राधिकरणाकडून पुढील टप्प्यातील कामास सुरुवातही केली जाणार होती. या प्रकाराची माहिती मिळताच त्याआधीच आंदोलन करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आंदोलनही केले. या आंदोलनानंतर लगेच तिसऱ्या दिवशी काम सुरू झाले. त्यामुळे आंदोलनाच्या दणक्यानेच काम सुरू झाल्याचे सांगितले गेले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2201.html", "date_download": "2018-08-14T23:40:53Z", "digest": "sha1:UDV5ANCE3O2XZCBYSRK2JRRJMQEU5IHY", "length": 7807, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नेवासा तालुक्यात नवीन रस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनेवासा तालुक्यात नवीन रस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिपावलीच्या मुहूर्तावर नेवासा तालुक्यात ५ नवीन रस्ते कामांना सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१७ अंतर्गत नगर जिल्ह्यातील १४ नवीन जोडणी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी नेवासा तालुक्यात सर्वात जास्त ५ नवीन कामांना ही मंजुरी मिळाली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतालुक्यातील प्रत्येक गाव व वाड्यावस्ती पक्या रस्त्यांनी जोडले जावे यासाठी महाराष्ट्र शासन रस्त्यांच्या कामांवर भर देत आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील नवीन रस्त्यांची जोडणी सुरु झाली आहे. नेवासा तालुक्यातील सर्वच छोटी छोटी गावे रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यासाठी आ.बाळासाहेब मुरकुटे सुरुवातीपासून प्रयत्नशील व पाठपुरावा करत आहेत. व याचे हे फलित नेवासा तालुक्याला मिळाले आहे.\nया ५ कामात चांदा ते खडकवस्ती (१.२९ कि.मी.), देडगाव ते देवी वस्ती (२.२ कि.मी.), जैनपूर ते आडवट वस्ती (१.५९ कि.मी.), चांदा ते समतानगर (१.३५ कि.मी.), तेलकुडगाव ते घोडेचोर वस्ती (१.३५ कि.मी.) या ५ कामांना मंजुरी मिळाली असून सदरच्या ५ कामांची किंमत सुमारे साडे पाच कोटी रुपये आहे. त्यामुळे या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.\nया कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बाधकाम मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, वित्त राज्यमंत्री ना.दीपक केसरकर व पालकमंत्री ना.राम शिंदे यांची मोठी मदत झाली.आतापयंर्त तालुक्यातील ९ रस्ते कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ३९ कोटी रुपये मिळाले असल्याचे आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले. तसेच विशेष म्हणजे या ५ नवीन रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची शासनाने जबाबदारी घेतली असून २६ लाख रुपयांची तरतूद देखील यासाठी करण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनेवासा तालुक्यात नवीन रस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, October 22, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-203.html", "date_download": "2018-08-14T23:40:50Z", "digest": "sha1:FZJXWEICGGL52M36QQOPAY3ENQMEH2LB", "length": 7886, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक,उपनगराध्यक्षपदी पठाण - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Jaamkhed Politics News जामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक,उपनगराध्यक्षपदी पठाण\nजामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक,उपनगराध्यक्षपदी पठाण\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतू दोघांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने निवड बिनविरोध झाली.\nउपनगराध्यक्षपदासाठी झालेली रस्सीखेच व त्यानंतर बिनविरोध निवडीने या चुरसवर पडदा पडला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मोठ्या खुबीने दोन्ही निवडी बिनविरोध करून नगरपालिकेवर पकड आणखी घट्ट केली. दोन्ही नगरसेवक अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.\nजामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 च्या सुमारास विशेष सभा झाली.\nनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि. 27 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत निखिल घायतडक यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित होते. त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.\nउपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या सकाळी 10 ते 12 या वेळेत पालकमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे फरिदा पठाण यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नाराज झालेल्या वैशाली ज्ञानेश्वर झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी विरोधी गटाकडून कमल महादेव राळेभात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीची शक्‍यता निर्माण झाली होती.\nपरंतु दोन तासाच्या कालावधीत चर्चा, बैठकी झाल्या. 2 नगराध्यक्षपदी घायतडक यांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या तीन उमेदवारी अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी नष्टे यांनी छाननी केली.\nयापैकी वैशाली झेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दोन वेगवेगळ्या सह्या असल्याने तो उमेदवारी अर्ज नामंजूर केला. तर फरिदा पठाण व कमल राळेभात यांनी उमेदवारी अर्ज मंजूर केले. यानंतर कमल राळेभात यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी जाहीर केले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक,उपनगराध्यक्षपदी पठाण Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, August 02, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-08-14T23:47:18Z", "digest": "sha1:VXO5RJD436W334ITFBM3K7M5AZUO26EY", "length": 16312, "nlines": 229, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात अति पाणी पिणे चिंतेचे असते का? - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात अति पाणी पिणे चिंतेचे असते का\nदिवसभरात आपल्या गरजेपुरते पाणी पिणे सर्वांसाठी महत्वाचे असते. हे पाणी पिण्याचे महत्व गरोदरपणात अजून वाढते. गर्भवती स्त्रीने स्वतःचे शरीर हायड्रेट ठेवणे तिच्यासाठी तसेच बाळासाठी देखील अतिशय गरजेचे असते. याद्वारे तुम्ही खात असलेल्या अन्नातील पोषक घटक बाळापर्यंत पोहोचतात जे बाळाच्या उत्तम वाढीसाठी उपयोगी ठरते.\nजर तुम्ही आई होणार असाल तर तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यावे आणि तुमच्या शरीराला असणारी पाण्याची नेमकी गरज जाणून घ्या.\nखूप पाणी पिणे असे काही नसते.\nतुम्ही गरोदर असाल तर खूप पाणी पिण्यासारखे काही नसते. म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यतः दिला जातो, यामुळे पाणी जास्त होत नाही. अनेकजणींना पाणी शरीरात साठून वतर – रीटेन्शन होण्याची भीती वाटते. परंतु मुळात पाणी जास्त पिल्याने शरीरात पाणी जास्त होणे असे काही नसते. तुम्हाला हवे तेवढे पाणी प्या.\nकाही महिलांना वाटते की जास्त पाणी पिल्याने गर्भातील अॅम्निओटिक फ्ल्युड म्हणजेच गर्भाच्या पिशवीतील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होते. वैद्यकीय शास्त्रात यास ‘ पॉलीहायड्रामिनोस’ असे म्हणतात. जास्त पाणी पिल्याने अॅम्निओटिक फ्ल्युड मध्ये गरजेपेक्षा जास्त वाढ होत नाही. एखाद्या जेनेटिक समस्येमुळे किंवा प्लासेंटा मध्ये असणाऱ्या समस्येमुळे हे फ्ल्युड वाढू शकते. कधी कधी हे फ्ल्युड वाढण्याचे कारण आईला मधुमेह असण्यामध्ये दडलेले देखील असू शकते.\n१. पाणी पोषाकत्वे शोषून घ्यायला मदत करते.\nपाणी हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावते. तुम्ही खात असलेल्या अन्नातून तुमच्या शरीराला मिळणारे पोषक द्रव्य पाणी शरीरातील पेशींना आणि बाळापर्यंत पोहोचवते. आईला या काळात जास्त शक्तीची गरज असते आणि शरीरात रक्ताची निर्मिती देखील वाढते ज्यात पाण्याच्या खूप महत्वाचा भाग असतो. पाणी पिल्याने बाळाच्या वाढीत अडथळे येत नाहीत आणि त्याच्या वाढीसाठी लागणारे पोषकत्वे त्याला योग्य प्रमाणात मिळतात.\n२. पाणी युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन पासून बचावते.\nकेवळ बाळापर्यंत सर्व पोषकद्रव्ये पोहोचवणेच नव्हे तर तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम देखील पाणीच करते. गरोदर स्त्रिया लघवी जास्त प्रमाणात करतात त्यामुळे त्यांच्या किडनी आणि मूत्राशयाच्या योग्य कार्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे गरजेचे ठरते. यामुळे बाळाच्या किडनीवर परिणाम होत नाही. उलट पाणी पिल्याने युरीनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होत टळते , जे गरोदर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पाण्यामुळे तुम्हाला बद्धकोष्टतेचा त्रास सुद्धा होणार नाही.\n३. घेरी येणे आणि थकव्यापासून बचाव.\nगरोदर असतांना तुम्हाला थकल्यासारखे वाटणे साहजिक आहे. असे असतांना पाणी कमी पिल्यास तुमच्या थकवा अजून वाढू शकतो. शरीरात पाणी कमी झाल्यामुळे डीहायड्रेशनची समस्या उद्भवते. यातून घेरी येणे, थकवा येणे, गळून जाणे अशा समस्या पुढे येतात. अनेक स्त्रियांना या काळात ‘मॅटेर्नल ओवरहिटिंग’ ची समस्या असते. म्हणजेच शरीराचे तापमान वाढते. पाणी भरपूर प्रमाणात पिल्यास तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. त्यामुळे या काळात पुरेसे पाणी प्या.\n४. पाण्यामुळे ‘अर्ली युटेरिन कॉन्ट्रॅकशन’ टळतात.\nकाही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की पाण्याच्या कमतरतेमुळे मातेला मुदतपूर्व कळा येऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे अचानक कळा सुरु होऊ शकतात. आईच्या मनात यामुळे एक भीती बसते. प्रसूती योग्यरीत्या पार पडावी म्हणून तुम्ही पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.\n५. पाणी पिल्याने गर्भपिशवीतल्या पाण्याची पातळी वाढते.\nअॅम्निओटिक फ्ल्युड हा बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. याने बाळाचे रक्षण होते आणि सोबतच बाळाला गर्भात हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा देखील मिळते. मातेच्या शरीरातील पाणी कमी झाल्यास या अॅम्निओटिक द्रवात देखील कमतरता येऊ शकते. यासाठी आईने भरपूर पाणी प्यायला हवे जेणेकरून या द्रवाची पातळी योग्य प्रमाणात राहते आणि बाळाच्या वाढीत अडचणी येत नाहीत.\n६. गरोदरपणात किती पाणी पिणे गरजेचे असते.\nया काळात तुम्ही भरपूर पाणी पिण्याचे सुचवले जाते. सामान्यतः एक व्यक्ती दिवसातून जितके पाणी पिते त्यापेक्षा जास्त पाणी गरोदर स्त्रीने पाणी प्यावे. ही माहिती पुरेशी नसली तरीही साधारणतः १२-१३ ग्लास पाणी एका दिवसात तुम्ही पिणे अत्यंत गरजेचे आहे.\nकाही तज्ञांच्या मते तुम्ही दररोज ३ लिटर पाणी प्यावे. या ३ लिटर मधील जवळपास १.५ लिटर पाणी हे प्रत्यक्ष पिण्यातून आणि उर्वरित पाणी ज्यूस, दुध, फळे व द्रव पदार्थ यातून घ्यायला हवे.\nकाही स्त्रियांसाठी एकदम पाणी पिण्यात एवढी वाढ करणे शक्य नसेल तर तुम्ही एका वेळी एक ग्लास वाढून सुरुवात करू शकतात. रोज दिवसातून थोडे थोडे करून पाणी प्या. हळु हळू तुमचे प्रमाण वाढवा. तुम्हाला रात्री उठून लघवीसाठी जावे लागणार नाही असे बघा. तुमची ही सवय तुम्हाला खूप मदत करेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/highway-robbery-crime-accused-punishment-111942", "date_download": "2018-08-14T23:28:37Z", "digest": "sha1:W6QCV5BYMDUYAD5XZHUAYKZZKAAWMVRL", "length": 9676, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "highway robbery crime accused punishment महामार्गावरील दरोड्यातील आरोपींना सक्तमजुरी | eSakal", "raw_content": "\nमहामार्गावरील दरोड्यातील आरोपींना सक्तमजुरी\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nलोणेरे (जि. रायगड) - मुंबई-गोवा महामार्गावर रातवड गावाजवळ ऑगस्ट 2015 मध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावर गोणी ठेवून कार अडवून कारमधील दाम्पत्याला लुटण्यात आले होते. या प्रकरणाचा माणगाव जलदगती न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागला आहे. यातील पाचही आरोपींना अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.\nतक्रारदार मानिनाल दोशीआणि त्यांची पत्नी गोरेगाव येथून मोटारीने मुंबईकडे जात होते. महामार्गावरील मौजे रातवड गावाच्या हद्दीत ते आले असता, आरोपींनी त्यांची गाडी अडवली. दोशी पती-पत्नीला मारहाण करून त्यांच्याकडील एक लाखाचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता.\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nऔरंगाबाद - रहिवासी क्षेत्राचा भार वाहणाऱ्या पोलिस ठाण्याकडून औद्योगिक क्षेत्राचे संरक्षण अवघड आहे. औद्योगिक क्षेत्रावर हल्ला टाळण्यासाठी वाळूजच्या...\n‘सिंचन’ची दैनंदिन सुनावणी सुरू\nनागपूर - बहुचर्चित विदर्भातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले...\nम्हाप्रळ - आंबेत पूल कमकुवत असल्याच्या फलकाने संभ्रम\nमंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/rahul-gandhi-when-you-are-free-from-winking-then-give-some-1075343.html", "date_download": "2018-08-14T23:35:23Z", "digest": "sha1:XJXSGILVXWKFMXUWXHFNZI7CLQIY5R4X", "length": 6412, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "'डोळा मारण्यातून वेळ मिळत असेल तर वास्तवही पाहा' | 60SecondsNow", "raw_content": "\n'डोळा मारण्यातून वेळ मिळत असेल तर वास्तवही पाहा'\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर दलित आंदोलनात सहभाग नोंदवून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल यांच्या टीकेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुलजी जर तुम्हाला डोळा मारण्यातून आणि संसदेत गोंधळ घालण्यापासून वेळ मिळाला तर वस्तुस्थिती तपासून पाहा,अशा शब्दांत टोला लगावला. सरकारने संशोधित विधेयकाच्या माध्यमातून एससी/एसटी अॅक्ट मजबूत केल्याचे म्हणाले.\nएका चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज तैनात\nजपानमध्ये चोरी आणि बलात्काराचा गुन्हा असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलीस ठाण्यातून पोलीस अधिका-याचे बूट चोरुन पळ काढला आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. जूनया हिदा असे या चोरट्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते.\nवेब सिरीज हातातून गेल्याने इरफान नाराज\nबॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. अलिकडेच इरफान खानने सहावा आणि शेवटचा किमो पूर्ण केल्याची माहिती समोर आली होती. आता इरफान खानबद्दल अजून एक मोठी खबर समोर येत आहे. आपल्या आजारपणामुळे इरफान वेब सिरीज Gormint मधून बाहेर पडला. याबद्दल खुद्द इरफानने सोशल मीडियावर पोस्ट लिहीली. अॅमेझॉन प्राईमच्या बॅनर अंतर्गत या वेब सिरीजची निर्मिती होत होती.\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात आहे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं. ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करत होते. देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_23.html", "date_download": "2018-08-14T22:56:45Z", "digest": "sha1:ZTK3ZFO64K6ICQ6P7N2PSS2RZ53E6G4E", "length": 20662, "nlines": 120, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: फोटोच्या दुनियेतील अलिबाबाची गुहा", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nफोटोच्या दुनियेतील अलिबाबाची गुहा\nएक दिवस असा येईल की तुमच्या संगणकावर एकही प्रोग्राम नसेल. असेल ती फक्त एकच सोय, इंटरनेट पाहण्याची. आता तुम्ही ह्यावर विचाराल की मला दररोज वर्ड प्रोग्राम वापरावा लागतो. त्यात मी दररोज काही ना काही पत्रे टाईप करतो. वर्ड प्रोग्रामच जर माझ्या संगणकावर नसेल तर माझे हे पत्रव्यवहाराचे काम मी करणार कसं दुसरं कोणी म्हणेल मला दररोज एखादं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करावं लागतं. ते कसं होणार. कोणी म्हणेल मी एक्सेलमध्ये दररोज हिशोबाचं काम फीड करतो, त्याचं काय होणार दुसरं कोणी म्हणेल मला दररोज एखादं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करावं लागतं. ते कसं होणार. कोणी म्हणेल मी एक्सेलमध्ये दररोज हिशोबाचं काम फीड करतो, त्याचं काय होणार त्यावरचं उत्तर आहे की हे सारे प्रोग्राम्स तुम्हाला इंटरनेटवर लाईव्ह वापरता येतील. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट साईटवर जाल. तिकडे वर्डच्या लिंकवर क्लीक कराल. काही क्षणात मग तुमच्यासमोर वर्डप्रोसेसरचं कोरं पान येईल. तुम्ही त्या पानावर पत्र टाईप करायचं. हवा तो टाईप किंवा फाँट वापरायचा. बोल्ड, ईटालिक जसा हवा तसा त्याला आकार द्यायचा. परिच्छेद पाडायचे. सारं झालं की स्पेलींग चेकसुद्धा करायचं. मग तो तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या जागेत सेव्ह सुद्धा करून ठेवायचा. ही सारी सोय जर इंटरनेट देत असेल तर मग हवी कशाला तुमच्या संगणकात हार्ड डिस्क, आणि हवेत कशाला ते ऑफिस नामक अगडबंब प्रोग्राम्स त्यावरचं उत्तर आहे की हे सारे प्रोग्राम्स तुम्हाला इंटरनेटवर लाईव्ह वापरता येतील. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट साईटवर जाल. तिकडे वर्डच्या लिंकवर क्लीक कराल. काही क्षणात मग तुमच्यासमोर वर्डप्रोसेसरचं कोरं पान येईल. तुम्ही त्या पानावर पत्र टाईप करायचं. हवा तो टाईप किंवा फाँट वापरायचा. बोल्ड, ईटालिक जसा हवा तसा त्याला आकार द्यायचा. परिच्छेद पाडायचे. सारं झालं की स्पेलींग चेकसुद्धा करायचं. मग तो तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या जागेत सेव्ह सुद्धा करून ठेवायचा. ही सारी सोय जर इंटरनेट देत असेल तर मग हवी कशाला तुमच्या संगणकात हार्ड डिस्क, आणि हवेत कशाला ते ऑफिस नामक अगडबंब प्रोग्राम्स पॉवरपॉईंट असो की एक्सेल असो, तुम्ही क्लीक केलत की तो प्रोग्राम इंटरनेटच्या त्या एखाद्या साईटमध्येच उघडणार. एक्सेल असेल तर कोर्‍या कागदाच्या ऐवजी तुमची वर्कशीट समोर येऊन उघडणार. त्यात हवे ते आकडे फीड करा. मग फाईल सेव्ह करा.\nआता ह्यावर कोणी म्हणेल की हे कसं शक्य आहे. किंवा हे शक्य होण्यासाठी अजून खूप वर्ष जावी लागतील. तर मंडळी, तसं नाहीये. ह्या सोयी अगदी आज म्हणाल तर आजच, नव्हे आता ह्या क्षणालाही उपलब्ध आहेत. आपलं गुगल सर्च इंजिन आहे त्याच्या वरच्या बाजूस डावीकडे पहा. खाली दिलेल्या वेगवेगळ्या लिंक्स दिसतात.\nत्यातली शेवटची लिंक आहे more . ह्या more वर क्लीक केलंत तर आणखी काही लिंक उघडतात. त्यातल्या Documents ह्या लिंकवर क्लीक करा. त्यानंतर येणार्‍या पानावर Take a tour of Google Docs नावाची लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लीक करा. आता पहा Create documents, spreadsheets and presentations online असं ठळठळीत शीर्षक मधोमध दिसेल. तुमच्याकडे गुगलची ईमेल किंवा गुगल अकाऊंट असेल तर Start Now ह्या खालील बाजूस दिसणार्‍या लिंकवर क्लीक करून लॉगिन करा. एक वर्डप्रोसेसर प्रोग्राम तुमच्यापुढे उभा असेल. त्यात तुम्ही वर्ड स्टाईलने पत्र टाईप करू शकता. एक्सेल स्टाईलने स्प्रेडशीट तयार करू शकता किंवा चक्क एखादे पॉवरपाईंट प्रेझेंटेशन सुद्धा त्यात तयार होऊ शकते. ह्यातून तयार होणारी तुमची फाईल सुद्धा गुगलच्या सर्व्हरवर सेव्ह करता येते. हवी तेव्हा जगात कुठूनही ती उघडता येते. प्रिंट करता येते वगैरे. २००८ च्या मे महिन्यात ही सोय इंटरनेटवर उपलब्ध आहे. सहजपणे. तुम्हाला चोरीचं म्हणजे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्याची आवश्यकताच नाही. हे सारं शक्य झालं ते वेब अॅप्स किंवा वेब अॅप्लीकेशन्स ह्या संकल्पनेमुळे. तुम्हाला जो प्रोग्राम किंवा अॅप्लीकेशन लागतं ते वेबसाईटवरच उपलब्ध करून देणं ही वेब अॅप्सच्या मागची भूमिका.\nआता हे वेब अॅप्सबद्दलचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर कुणीतरी नक्कीच हात वर करून उभा राहणार आणि त्याची शंका विचारणार, हे मला अपेक्षित आहे. तो मला विचारणार की मी (म्हणजे तो) दररोज फोटोशॉप नावाचा प्रोग्राम वापरतो. त्यात त्याचे रंगीत फोटो उघडतो. त्याचे कृष्ण- धवल म्हणजे ब्लॅक अॅन्ड व्हाईट करतो. किंवा, त्या फोटोंवर निरनिराळ्या प्रक्रिया करतो. फोटोशॉप ह्या अवाढव्य आणि पॉवरफुल म्हणता येईल असा प्रोग्राम ते सारं शक्य करतो. ह्या त्याच्या कामासाठी तरी संगणकावर प्रोग्राम हवा की नको की ते सारं कामही इंटरनेटवर करता येईल की ते सारं कामही इंटरनेटवर करता येईल तर मंडळी, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय, फोटोवरचं ते बहुतेक सारं कामही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबअॅपवर करणं शक्य आहे. आता हे उत्तर ऐकल्यानंतर लगेचच पुढला प्रश्न किंवा शंका ही की हे शक्य होण्यासाठी किती काळ वाट पहावी लागेल. आज वर्ड, एक्सेल, पॉवरपाईंटसारख्या प्रोग्रामचं काम वेबअॅप करीत आहेत. फोटोशॉपसारख्या प्रोग्रामचं काम करणारं वेबअॅप केव्हा उपलब्ध होणार तर मंडळी, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय, फोटोवरचं ते बहुतेक सारं कामही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबअॅपवर करणं शक्य आहे. आता हे उत्तर ऐकल्यानंतर लगेचच पुढला प्रश्न किंवा शंका ही की हे शक्य होण्यासाठी किती काळ वाट पहावी लागेल. आज वर्ड, एक्सेल, पॉवरपाईंटसारख्या प्रोग्रामचं काम वेबअॅप करीत आहेत. फोटोशॉपसारख्या प्रोग्रामचं काम करणारं वेबअॅप केव्हा उपलब्ध होणार ह्या प्रश्नाचं उत्तरही खूप आशादायक आहे. मंडळी, फोटोशॉपसारखं काम करणारं वेबअॅप आज ह्या क्षणाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्या साईटवर ते उपलब्ध आहे त्या साईटचं नाव आहे picnik.com.\nहे पिकनीक डॉट कॉम नाव ऐकलं की आपल्या डोळ्यापुढे काहीतरी वेगळच चित्र उभं राहील. काहीतरी सहली किंवा पिकनीकच्या मजेसंबंधीची ही साईट असेल असा अंदाज आपण पटकन करूनही टाकू. पण नाव छोटं लक्षण मोठं अशा प्रकारची ही picnik.com आहे. त्यावर गेल्याशिवाय मी काय म्हणतोय याचा अंदाज येणार नाही. पिकनीक डॉट कॉम ला मी फोटोच्या दुनियेतली अलिबाबाची गुहा असं म्हणतो. त्याचं कारण सरळ आहे. ह्या साईटवर फोटोशॉपसारखं वेबअॅप उपलब्ध आहे, आणि त्यात फोटोवर काम करण्यासाठी लागणार्‍या शेकडो सोयी आणि टूल्स उपलब्ध आहेत. ह्या सोयी कोणकोणत्या याची ही एक वरवरची यादी पहाः १) रंगीत फोटोंचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार करणे. २) समजा एखाद्या फोटोत कॅमेरा तिरका धरल्याने माणूस वा दृश्य तिरकं आलं असेल तर ते सरळ (Rotate) करणं. ३) एखाद्या फोटोतला विशिष्ट भाग कापून टाकणं (Crop करणं). ४) एखाद्या फोटोत Exposure चा दोष आल्याने फोटोत अनावश्यक सावली वा अंधुकता असेल तर त्याची दुरूस्ती करणं. ५) फोटोतले रंग कमीअधिक गडद वा फिकट वाटत असतील तर ते सुधारणं. ६) फोटोतला शार्पनेस वाढवणं. ७) फोटोत रेडआय नावाचा दोष काही वेळा दिसतो. डोळे अधिक लाल वगैरे वाटतात. तो रेडआय चा दोष दूर करणं. ८) एखाद्या फोटोतल्या माणसाचे पानामुळे लाल लाल झालेले दात पांढरे शुभ्र करणं ९) फोटोला सुंदरशी फ्रेम किंवा चौकट देणं. १०) फोटोचे कोपरे गोलाकार करणं. ११) फोटोखाली छान अक्षरांत टीपा किंवा नावे वेगवेगळ्या रंगात देणं. (पिकनीक फॉंट फार सुंदर आहेत. ते पहाच. १२) फोटोचं रेखाचित्र तयार करणं. १३) फोटो नाईटव्हिजन (हिरव्या प्रकाशात) मध्ये काढल्याप्रमाणे परिणाम तयार करणं. वगैरै वगैरे वगैरे.\nह्या सुट्टीच्या दिवसात छोट्या दोस्तांसाठी ही picnik.com एकदम मस्त टाईम पास साईट आहे. टाईम पास तर आहेच पण आपले उद्योग आणि उपदव्याप चाललेले असताना आपण नकळत फोटोचं तंत्रही शिकत असतो. आजकाल घराघरातून टीव्ही जसे आलेले आहेत, तसे डिजिटल कॅमेरेही आले आहेत. त्यातले फोटो आपण आपल्या संगणकात साठवत असतो. त्या फोटोंवर सुद्धा आपल्याला हे सारे इफेक्ट आणि युक्त्या वापरून पाहता येतील. मात्र, मूळ फोटो शाबूत ठेवून त्याच्या कॉपीवरच हे उद्योग करून पहा. नाहीतर चांगलेच फटकेच प़डतील. पण समजा तुमच्याकडे डिजिटल कॅमेरा नसेल तर इंटरनेटवरचे कोणतेही फोटो तुम्हाला घेता येतील. तुमच्या संगणकातले इतर काही निरूपयोगी फोटो किंवा चित्रे सुद्धा त्यासाठी उपयोगात येतील. सगळे उद्योग झाल्यानंतर आलेल्या इफेक्टचा फोटो तुम्हाला तुमच्या संगणकावर सेव्ह करता येतो. किंवा flickr.com, पिकासा वेब अल्बम वगैरेमध्येही ठेवता येतो.\nपिकनीक डॉट कॉमचं कौतुक जगातल्या अनेक काँप्युटर मॅगझीन्सनी तोंड भरून केलं आहे. पीसी मॅगझीन पासून ते सीनेट पर्यंत, आणि वॉल स्ट्रीट जर्नल पासून ते बीबीसी व टाईम मॅगझीनपर्यंत अनेकांनी पिकनीक डॉट कॉमचं परिक्षण छापलं आहे. पिकनीक सारखी फोटोचं अॅप देणारी वेबसाईट आज तरी विरळा आहे. पण मंडळी, अतिशय झपाट्याने आपलं इंटरनेट विकसित होतय. पूर्वीसारख्या नुसत्या मुक्या साईटस आता जुनाट गणल्या जाऊ लागल्या आहेत. वेबअॅप आणि डायनॅमिक कंटेंटचे आता दिवस आहेत. पिकनीक डॉट कॉम ही सध्याच्या दिवसांचीच एक प्रतिनिधी आहे.\nफोटोग्राफीमध्ये रस असणार्‍या प्रत्येकाने पिकनीक ला भेट द्यायला हवी.\nsuhas blog २३ ऑगस्ट, २०११ रोजी ११:११ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\n' ऑनलाईन प्रेमा ' तुझा रंग कसा \nफोटोच्या दुनियेतील अलिबाबाची गुहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/100-for-aaron-finch-on-his-return-to-the-side-its-his-8th-in-odi-cricket/", "date_download": "2018-08-14T23:04:53Z", "digest": "sha1:7ULS65UJZMBNCKH37T7ATTPETNTTF6BE", "length": 5841, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चार महिन्याने त्याने हातात बॅट पकडली आणि केले खणखणीत शतक -", "raw_content": "\nचार महिन्याने त्याने हातात बॅट पकडली आणि केले खणखणीत शतक\nचार महिन्याने त्याने हातात बॅट पकडली आणि केले खणखणीत शतक\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसऱ्या वनडे सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचने जबदस्त खेळी करताना शतक केले. १२५ चेंडूचा सामना करताना त्याने १२४ धावा केल्या. यात ५ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता.\nपण आपणास हे माहित नसेल की फिंच शेवटचा वनडे सामना इंग्लंड संघाविरुद्ध १० जून २०१७ रोजी खेळला होता. त्यानंतर या खेळाडूने कोणताही आतंरराष्ट्रीय सामना खेळाला नव्हता. विशेष म्हणजे त्या सामन्यातही या खेळाडूने ६८ धावा केल्या होत्या.\n३१ वर्षीय फिंच ऑस्ट्रेलियाकडून ८३ वनडे आणि ३१ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने ८ शतके वनडेत तर एक शतक टी२० मध्ये केले आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/barcelona-twitter-account-hacked-as-club-announce-signing-of/", "date_download": "2018-08-14T23:04:56Z", "digest": "sha1:OTVHDZT4JWYENTSUKABPTSHR6CIKLC5U", "length": 6673, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एफ.सी. बार्सेलोनाचे ट्विटर अकॉऊंट हॅक -", "raw_content": "\nएफ.सी. बार्सेलोनाचे ट्विटर अकॉऊंट हॅक\nएफ.सी. बार्सेलोनाचे ट्विटर अकॉऊंट हॅक\nजगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक असणारा एफ.सी. बार्सेलोना क्लबला रात्री एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले. मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावर दबदबा असणाऱ्या ह्या क्लबचे ट्विटर अकाउंट हाक झाले.\nया संघाचे ट्विटर अकाउंट हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केले आहे. या बाबतची अधिकृत घोषणा या क्लबच्या वतीने करण्यात अली आहे.\nया क्लबचे ट्विटरवर २३.१ मिलियन फॅन्स आहेत. तर जगात सार्वधिक ट्विटर फॉलोवर्स असणाऱ्या अकाउंटमध्ये हा क्लब ६२व्या क्रमांकावर आहे.\nजेव्हा हे अकाउंट हॅक झाले तेव्हा यावरून अँजेलो डी मारिया या खेळाडूचे स्वागत करण्यात आल्याचा ट्विट करण्यात आला होता. नंतर पुन्हा हे ट्विटर अकाउंट पूर्ववत करण्यात आले.\nयापूर्वीही अनेक खेळाडू आणि संघांची ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आली आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये मिताली राजचेही अकाउंट गेल्या महिन्यात हॅक करण्यात आले होते.\nअकाउंट हॅक झाल्यानंतर अनेक ट्विट करण्यात आले होते ते हे:\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-715.html", "date_download": "2018-08-14T23:40:36Z", "digest": "sha1:4EKJUSIDFALPEMYAAO57BAVIIYFQNBCC", "length": 7099, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "निलेश लंकेची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी.​शिवसेना पारनेर तालुका​ प्रमुखपदी बंडू रोहकले​ ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Parner Politics News निलेश लंकेची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी.​शिवसेना पारनेर तालुका​ प्रमुखपदी बंडू रोहकले​ \nनिलेश लंकेची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी.​शिवसेना पारनेर तालुका​ प्रमुखपदी बंडू रोहकले​ \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ​शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पारनेर तालुका प्रमुखपदी विकास भाऊसाहेब रोहोकले यांची नियुक्ती झाली आहे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे कळविले आहे​.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nगेल्या आठवड्यात झालेल्या आ.औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती.उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दोन गटांमधील वादाने हिंसक वळण घेतले. आमदार विजय औटी यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती.\nउद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर हा राडा झाल्याने पक्षाची नाचक्की झाली. या कार्यक्रमावर निलेश लंके गटाने बहिष्कार टाकला होता. मात्र, कार्यक्रम सुरु होताच लंके गटाने सभास्थळी गर्दी करुन शक्तीप्रदर्शन केलेहोते . लंके समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी केली होती.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nविधानसभेसाठी आमदार औटी यांना नीलेश लंके यांचेच आव्हान \nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विजय औटी यांना नीलेश लंके यांचेच मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने लंके यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार औटी यांच्या एकहाती हुकूमशाहीला कंटाळून तालुकाप्रमुख लंकेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडाचे निशाण फडकवले आहे. वाचा सविस्तर - http://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2711.html\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनिलेश लंकेची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी.​शिवसेना पारनेर तालुका​ प्रमुखपदी बंडू रोहकले​ \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1601.html", "date_download": "2018-08-14T23:40:02Z", "digest": "sha1:XKEMPXKNG4UQ4BWRVUST6YMLFT6PC72X", "length": 6575, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवेंना अटक - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Newasa पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवेंना अटक\nपंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवेंना अटक\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे यांना मारहाण प्रकरणात नेवासा पोलिसांनी अटक केली. नारायण भवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पालवे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पालवे यांना नेवासा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. १८ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.\nयाबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादीत नारायण भवर यांनी म्हटले, की ते दि. ८ जून २०१८ रोजी नेवासा न्यायालयात आले होते. एका गुन्ह्यात त्यांचे भाऊ बंडू भवर व दत्तात्रय भवर यांचा न्यायालयात जामीन होणार होता.\nयावेळी भवर यांच्या भावांचे ज्यांच्याशी भांडण झाले, ते भारत किसन पालवे, संभाजी किसन पालवे, जंताराम किसन पालवे, राणाप्रताप किसन पालवे (सर्व रा. पांढरी पुल) हेसुद्धा कोर्टात आले होते. कोर्टाचे काम आटोपल्यावर भवर दुचाकीवरून पांढरीपुलकडे जाण्यास निघाले.\nदुपारी ४.२० वाजता ते उत्थळ फाट्याजवळ आले असता, पाठीमागून मारुती अल्टो व स्कॅर्पिओ गाड्या त्यांना आडव्या घालण्यात आल्या. भवर यांनी गाडी थांबवताच कारमधून उतरलेल्या भारत पालवे, संभाजी पालवे, जंताराम पालवे, राणा पालवे यांनी शिवीगाळ करून हॉकी स्टिक व लोखंडी दांड्याने मारहाण केली.\nमारहाण केल्यानंतर भवर यांच्याकडील मोबाईल, १२ हजार रुपये रोख व मोटारसायकल काढून घेतली. याप्रकरणी भवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी वरील चारही आरोपींवर भा.दं.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयातील संभाजी पालवे यांना पोलिसांनी अटक करून काल नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1203.html", "date_download": "2018-08-14T23:40:04Z", "digest": "sha1:OHTSE4LRJ67UBHQFMHCFMR746ZKZH2WL", "length": 5421, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "परराज्यातील दोन भोंदूबाबांना अटक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nपरराज्यातील दोन भोंदूबाबांना अटक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महिलेच्या अंगात येणारे काढण्यासाठी नरबळी अथवा एक लाख रुपये देण्याची मागणी करणाऱ्या परराज्यातील दोन भोंदूबाबांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ अटक केली. पिरसाहब ऊर्फ अब्दुल गफ्फार खलिफा व सद्दाम सलीम तवर (दोघे रा. फत्तेवार शेखावटी, जि. सिक्कर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nएमआयडीसी परिसरातील सुरूची डेअरी, एक्स ०१ ब्लॉक या दुकानात छापा टाकून पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी तक्रारदाराची नावे गोपनीय ठेवली आहेत. तक्रारदार यांच्या बहिणीच्या अंगातील काढण्यासाठी नरबळी द्यावा, अथवा एक लाख रुपये द्यावेत, अशी मागणी या भाेंदूबाबांनी केली होती.\nमूल होत नसेल, सासू सासरे चांगली वागणूक देत नसतील, तसेच अंगात येणारे काढण्यासाठी हे भाेंदूबाबा जादूटोणा करत नागरिकांची फसवणूक करत होते. दोघांची झडती घेतली असता उदी, अगरबत्ती, पावडर व नऊ हजारांची रोकड त्यांच्याकडून हस्तगत केली.\nराहुरी, लोणी, कोल्हार, श्रीरामपूर आदी ठिकाणी अनेकांना गंडा घातल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींनी ७७१९९४३३०८, ९११२६५४६९२ व ८२६८३७६९६७ या क्रमांकावरून फोन करून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमआयडीसी ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/mit-usa.html", "date_download": "2018-08-14T22:57:04Z", "digest": "sha1:DE5I6X2P4WJCVVRMQM5M2ZAHWIF2TLRI", "length": 12420, "nlines": 219, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: MIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअमेरिकेतील सुप्रसिद्ध Massachusetts Institute of Technology ची Open Courseware ची विद्यार्थीवर्गासाठी अतिशय उपयुक्त अशी साईट. किती विषयांवरचे मोफत कोर्सेस (आणि त्या संदर्भातील नोटस, लेसन्स वगैरे) इथे उपलब्ध आहेत पहाः\nमला वाटतं एवढी प्रस्तावना ह्या साईटची महती कळायला पुरेशी आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2018-08-14T23:26:32Z", "digest": "sha1:XM4YMTK6OGR5F6VLNAIBLAWMSIVXTL2A", "length": 8510, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भोजा एअर फ्लाइट २१३ - विकिपीडिया", "raw_content": "भोजा एअर फ्लाइट २१३\nभोजा एअर फ्लाइट २१३\nभोजा एअर, खाजगी कंपनी.\nजिना आंतरराष्ट्रीय विमानतळ, कराची\nबेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबाद\n२० एप्रिल २०१२ रोजी भोजा एअरच्या फ्लाइट क्रमांक २१३ च्या वेळी बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान अपघातग्रस्त होऊन विमानातील सर्व १२७ प्रवासी मृत्त्युमुखी पडले.\nदिनांक एप्रिल २०, २०१२ला भोजा एअरचे बोईंग ७३७-२०० विमान, फ्लाइट क्रमांक २१३च्या दरम्यान कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबादच्या दिशेने स्थानिक उड्डाण करीत होते. [१] विमान गंतव्य स्थानासाठी १० किलोमीटर अंतर राहिले असताना, हुसेन आबाद ह्या खेड्यानजीक स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.४० वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ११ मुले धरून एकूण १२१ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. अपघातात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले.\nअपघातग्रस्त प्रवाशांमध्ये एक अमेरिकन, आणि बाकीचे पाकिस्तानी नागरिक होते. [२]\n↑ \"भोजा एअर फ्लाइट २१३ दुर्घटना -\". 20 April 2012. 20 April 2012 रोजी पाहिले.\n↑ भोजा एअर फ्लाइट पाकिस्तान दुर्घटना : प्रवाशांची यादी\nइ.स. २०१२मधील विमान अपघातांची यादी\nभोजा एर (एप्रिल २०) • माऊंट सलक सुखोई सुपरजेट (मे ९) • अग्नी एर (१४ मे) • अलाइड एर फ्लाइट १११ (जून २) • दाना एर (जून ३) • केन्या पोलिस हेलिकॉप्टर (जून १०) • इंडोनेशियाई वायुसेना फोक्कर एफ२७ (जून २१) • त्यान्जिन एरलाइन्स फ्लाइट ७५५४ (जून २९) • फिलिपाइन्स पायपर सेनेका (ऑगस्ट १८) • सुदान अँतोनोव्ह एएन-२६ (ऑगस्ट १९) • पेत्रोपावलोव्स्क-कामचात्स्की एर फ्लाइट २५१ (सप्टेंबर १२) • सीता एअर (सप्टेंबर २८) • फ्लायमाँतसेरात फ्लाइट १०७ (ऑक्टोबर ७) • एरोसर्व्हिस इल्युशिन आयएल-७६टी (नोव्हेंबर ३०) • मेक्सिको लीयरजेट २५ (डिसेंबर ९) • एर बगान फ्लाइट ११ (डिसेंबर २५) • कझाकस्तान ए.एन.१२ (डिसेंबर २५) • रेड विंग्ज एरलाइन्स फ्लाइट ९२६८ (डिसेंबर २९)\nगडद निळ्या रंगातील अपघातात ५० किंवा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या.\n२०१२ मधील विमान अपघात व दुर्घटना\nविमान अपघात व दुर्घटना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/3rd-test-virat-gets-out-on-half-century/", "date_download": "2018-08-14T23:04:31Z", "digest": "sha1:WLH2X7VAOA4VNZRMWTT73EUXEMRBGA7Y", "length": 6719, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: विराट अर्धशतक करून बाद -", "raw_content": "\nतिसरी कसोटी: विराट अर्धशतक करून बाद\nतिसरी कसोटी: विराट अर्धशतक करून बाद\n येथे फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात अर्धशतक करून बाद झाला.\nविराटने या डावात ५८ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. या अर्धशतकी खेळीत त्याने ३ चौकार मारले आहेत. विराटाचे हे या वर्षातील तिसरे कसोटी अर्धशतक आहे.\nया बरोबरच विराटचा हा या वर्षातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याला या कसोटी मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्धच सुरु होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो आता थेट पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळेल.\nविराटने या वर्षात अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २८१८ धावा केल्या आहेत. यात त्याने एकूण ११ शतके तर ३ द्विशतके केली आहेत.\nभारताने या सामन्यात दुसरा डाव ५ बाद २४६ धावांवर घोषित केला आहे. भारताकडून या डावात शिखर धवन(६७), विराट कोहली(५०) आणि रोहित शर्माने (५०*) अर्धशतके केली आहेत. तर श्रीलंकेला ४१० धावांचे आव्हान दिले आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/ex-boyfriend-attack-married-women-in-bhosari/", "date_download": "2018-08-14T22:58:02Z", "digest": "sha1:3XPPZEF3JJOTN3GW4LGXIFMHBYZLKC76", "length": 10317, "nlines": 70, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nप्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला\nमहिलांवर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून , ह्या प्रकरणी कठोर शिक्षा होत नसल्याने पुरुषांकडून असे पाऊल उचलले जाते . बातमी आहे पुण्यातील\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nपुण्यामध्ये भोसरी येथे एक तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्याच्या मुलीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे . सदर महिला यात किरकोळ जखमी झाली असून ह्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत . ही घटना बुधवारी रात्री ८:३० च्या दरम्यान भोसरी येथे घडली. ह्या हल्लेखोर तरुणाचे नाव दीपक गायकवाड असे असल्याचे समजते . हल्ला केलेली महिला ही त्याची आतेबहीण आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक गायकवाड ह्याचे त्याच्या आत्याची मुलगी स्वप्नाली गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र स्वप्नालीचा विवाह झाला असून तिला दोन मुले देखील आहेत. मात्र ते लग्नानंतर देखील भेटत असत. असाच तो बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्वप्नालीला भेटायला बालाजी नगर भोसरी येथे आला होता. त्यावेळी त्यांच्यात भांडण सुरु झाले आणि एकाएकी स्वप्नालीने दीपकला यापुढे मला भेटत जाऊ नकोस असं बजावल. मात्र त्यामुळे दीपकचा राग अनावर झाला व त्याने रागातून दीपकने स्वप्नालीवर ब्लेडने वार केले. ह्यात ती किरकोळ जखमी झाली असून खाजगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत .\nहल्लेखोर दीपक हा एका कंपनीत कामाला असून तो बालाजी नगरपासून काही अंतरावरच राहतो. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.\nबऱ्याचदा प्रेमाचा शेवट हा सुखकर न झाल्याने अपयशी प्रेमवीरांकडून असे पाऊल उचलले जाते. काही दिवसापूर्वी मोशीमध्ये देखील एका मुलीने प्रियकराकडून आपली फसवणूक झाल्याची समजूत करून आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला संपवल्याची घटना सासवड इथे घडली होती. तर आळंदी इथे विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरते म्हणून पत्नीस पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले होते. बहुताश घटनांमध्ये महिलांचाच बळी जात असल्याने, महिला सबलीकरणाच्या नुसत्या गप्पाच आहेत का , असा प्रश्न उभा राहतो . कारणे कोणतीही असोत शेवटी बहुतांश प्रकरणामध्ये बळी जातो तो महिलेलाच . पुरुषप्रधान संस्कृतीला लाज वाटावी अशा एकापेक्षा अधिक घटना रोज घडत असतात. जोपर्यंत पुरुषी मानसिकतेतून महिलेला देखील एक माणूस भावनेतून पहिले जाणार नाही. तोपर्यंत अशा क्रूर घटना कमी होणार नाहीत.\nतू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या\nअखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना\nविवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून\n सहमत असाल तर लाईक करा शेअर करा \n← बिसलेरीच्या ‘ त्या ‘ व्हायरल बातमीचे सत्य : मनसेमुळे कि स्वाभिमानीमुळे जातीबाह्य प्रेमप्रकरणातून झालेल्या ‘ ह्या ‘ खून घटल्याचा आला निकाल →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D/", "date_download": "2018-08-14T22:54:12Z", "digest": "sha1:A4GXKYOEC4UW6MOFIRDDYOE456HFXBLU", "length": 10232, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nदिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान\nअमृतसर: दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर विरोधकांनी सरकारला फैलावर घेतले आहे . शिवाय जनसामान्यातूनही टीका होते आहे. सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून सगळीकडून सडकून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nपुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. याचवेळी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्तवली आहे. इंधनाचे दर जीएसीटी कक्षेत येतील का असा प्रश्न विचारला असता इंधन दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. असे झाल्यास ग्राहकांना याचा फायदा होईल असंही धर्मेद्र प्रधान यांचं म्हणणं आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा, असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकडे टोलावला आहे\n३ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.\nगेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. . केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला पण पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नाही. गेल्या एका महिन्यातच पेट्रोलच्या किंमत सात रूपयांनी वाढल्या आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर ) रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.39 रुपये प्रतिलीटर, कोलकातामध्ये 73.13 रुपये प्रतिलीटर, मुंबईत 79.5 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये 72.97 प्रतिलीटर इतकी होती. ऑगस्ट 2014 पासूनच्या पेट्रोलच्या या सर्वाधिक किंमती आहेत.\nसध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या 21 रूपयांना मिळतं. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगं बनवण्यात त्याला 10 रूपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर 31 रूपयांमध्ये पेट्रोल मिळू शकतं. पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. राजधानी दिल्लीत 27 टक्के व्हॅट तर मुंबईत 47.64 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते.याशिवाय भारताच्या सर्व शेजारील राष्ट्रात देखील भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल व डिझेल चे रेट आहेत.\n← ५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र शिवसेना अशी तळ्यात मळ्यात का आहे ही आहेत कारणे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v32866", "date_download": "2018-08-15T00:00:44Z", "digest": "sha1:KT2TEOVZQEDEIKC6PGB3MR3MDJIMGES4", "length": 7543, "nlines": 200, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Hanuman Chalisa व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Hanuman Chalisa व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-zero-pendancy/?date=2017-11-19&t=week", "date_download": "2018-08-14T23:58:02Z", "digest": "sha1:2FYDCAIUDOGM762ZDKKN6STZVMJGCUAT", "length": 5836, "nlines": 134, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शून्य प्रलंबितता (Zero Pendancy) | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nविशेष नोंद वही लिस्ट\nशून्य प्रलंबितता ०३/०२/२०१८ अहवाल\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत कर्मचारी साठी सादरीकरण\nअभिलेख गठ्ठा बांधणे व्हिडीओ\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/police-arrested-one-nanded-121222", "date_download": "2018-08-14T23:32:51Z", "digest": "sha1:RTF3XWQMWBRQMOWJ4IC4LYHEVKH6WQGS", "length": 11535, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "police arrested one in nanded खंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणारा वैरागी पोलिसांच्या जाळ्यात | eSakal", "raw_content": "\nखंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणारा वैरागी पोलिसांच्या जाळ्यात\nरविवार, 3 जून 2018\nखंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणाऱ्या वैराग्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंगावर भगवी वस्त्र, डोक्यावर केसाच्या जटा, एका हातात कमंडलु तर दुसऱ्या हातात खंजर रविवार (ता.3) वेळ सकाळची अकरा वाजता चंदासिंग कॉर्नर येथे चक्क हा वैरागी खंजरचा धाक दाखवत वाहनधारकांना थांबवून पैशाची मागणी करीत होता.नांदेड ग्रामिण पोलसांनी लगेच दखल घेऊन त्याला अटक केली आहे. तो बळीरामपूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nनांदेड - खंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणाऱ्या वैराग्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंगावर भगवी वस्त्र, डोक्यावर केसाच्या जटा, एका हातात कमंडलु तर दुसऱ्या हातात खंजर रविवार (ता.3) वेळ सकाळची अकरा वाजता चंदासिंग कॉर्नर येथे चक्क हा वैरागी खंजरचा धाक दाखवत वाहनधारकांना थांबवून पैशाची मागणी करीत होता.नांदेड ग्रामिण पोलसांनी लगेच दखल घेऊन त्याला अटक केली आहे. तो बळीरामपूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nशहरातील चंदासिंग कॉर्नर हा भाग अतिशय वाहतुकीचा व प्रवाशांचा थांबा असलेला परिसर आहे. या भागात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास बळीरामपूर येथील वैरागी असलेला सुरेश लक्ष्मण वैरागी (वय ३८) हा साधुच्या वेशात आला आणि तो येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या समोर जाऊन थांबवून खंजर दाखवत पैशाची मागणी करीत होता. वाहनातील महिला, लहान मुल व सर्वचजण भयभीत होत. हा प्रकार काही सुज्ञ नागरिकांनी चित्रीत करून पोलिस अधिक्षक यांच्या व्हाटस्अप ग्रुपवर टाकला. तसेच अन्य ग्रुपवर तो व्हायरल झाला. यानंतर ग्रामिण पोलिस ठाण्याचे फौजदार गजानन मोरे यांनी तेथे येऊन कारवाई केली. त्यानंतर त्याला ठाण्यात हजर करण्यात आले आहे.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v37296", "date_download": "2018-08-14T23:59:48Z", "digest": "sha1:N2BKR72UW4MEOHKZEEMU2CE6GG6OFAOA", "length": 7896, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Moves व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Moves व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/eknath-khadse-kalpana-inamdar-narko-test-anjali-damania-politics-110780", "date_download": "2018-08-14T23:26:54Z", "digest": "sha1:RRHBT7TK2PRQE2ONGWRLNAGXFT3ZWMDB", "length": 10816, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "eknath khadse kalpana inamdar narko test anjali damania politics खडसे, इनामदार यांची नार्को चाचणी करा - अंजली दमानिया | eSakal", "raw_content": "\nखडसे, इनामदार यांची नार्को चाचणी करा - अंजली दमानिया\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nमुंबई - सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.\nमुंबई - सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.\nइनामदार यांनी केलेल्या आरोपांचा दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत समाचार घेतला. नाशिकमध्ये खडसे यांची लाचलुचपत विभागाने चौकशी केल्यानंतर इनामदार यांनी आपल्या विरोधात आरोप केल्याचे सांगून त्यांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल दमानिया यांनी केला आहे. आपण केलेल्या आरोपांनंतर खडसे यांनी आपल्याला धमकावण्याचे आणि खोट्या खटल्यात अडकवण्याचे प्रयत्न केले. तसेच, द्वयर्थी विधाने करून बदनाम करण्याचे प्रयत्न केले, अशी तक्रारही दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/sanjay-raut-challenges-chief-minister-devendra-fadnavis-karnataka-election-106810", "date_download": "2018-08-14T23:27:07Z", "digest": "sha1:2MCCHTVOVCTGMBCPKGZWEEPU64TZPQYR", "length": 11317, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay raut challenges chief minister devendra fadnavis Karnataka election ...तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - संजय राऊत | eSakal", "raw_content": "\n...तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - संजय राऊत\nरविवार, 1 एप्रिल 2018\nमुंबई- मुख्यमंत्र्यांनी राज्य जिंकण्यापेक्षा मराठी माणसाचं हित पाहून प्रचार करावा, त्यांनी सीमा भागात येऊन एकीकरण समितीचा प्रचार करावा तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.\nसीमा भागासाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान ऐकतात असं वाटतंय तर त्यांनी सीमा भागाचा प्रश्न मार्गी लावावा असेही ते म्हणाले.\nकर्नाटकात होणारी विधानसभा निवडणुक शिवसेना लढवणार आहे. कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.\nमुंबई- मुख्यमंत्र्यांनी राज्य जिंकण्यापेक्षा मराठी माणसाचं हित पाहून प्रचार करावा, त्यांनी सीमा भागात येऊन एकीकरण समितीचा प्रचार करावा तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.\nसीमा भागासाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान ऐकतात असं वाटतंय तर त्यांनी सीमा भागाचा प्रश्न मार्गी लावावा असेही ते म्हणाले.\nकर्नाटकात होणारी विधानसभा निवडणुक शिवसेना लढवणार आहे. कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.\nसीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा\nसीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे. या भागात राष्ट्रवादी काँगेसही निवडणुक लढवणार नाही, सीमा भागातील इतर पक्षांनीही निवडणुका लढु नये असेही संजय राऊत म्हणाले.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-bjp-oppose-inquiry-politics-bala-nandgaonkar-105795", "date_download": "2018-08-14T23:26:41Z", "digest": "sha1:LLKZJQN2SHURK4RQKMZPLAGIXTRFQKFL", "length": 14239, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news bjp oppose inquiry politics bala nandgaonkar भाजपला नकार देणाऱ्यांमागे चौकशीचा ससेमिरा - बाळा नांदगावकर | eSakal", "raw_content": "\nभाजपला नकार देणाऱ्यांमागे चौकशीचा ससेमिरा - बाळा नांदगावकर\nमंगळवार, 27 मार्च 2018\nसांगली - भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी साम, दाम, दंड या नीतीचा अवलंब केला जात आहे. जे कोणी पक्षात येत नाहीत त्यांच्यामागे इनकम टॅक्‍स, ईडी, सीबीआयसारखी चौकशीचा ससेमिरा लावला जातो असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.\nसांगली - भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी साम, दाम, दंड या नीतीचा अवलंब केला जात आहे. जे कोणी पक्षात येत नाहीत त्यांच्यामागे इनकम टॅक्‍स, ईडी, सीबीआयसारखी चौकशीचा ससेमिरा लावला जातो असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.\nते म्हणाले, 'गुढी पाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात टीम पाठवून मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष झाले हे कबूल करतो. ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांना बळ दिले गेले नाही. वेळीच बळ दिले असते तर आणखी मजबूत संघटन दिसली असते. पुन्हा हे घडू नये म्हणून दौरे सुरू आहेत. दौऱ्यात कार्यकर्त्यांनी बोचऱ्या, टीकात्मक सूचनांसह मौलिक मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टिकोनातून भविष्यात वाटचाल केली जाईल. भाजप आज दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन ढोल वाजवत आहे. परंतु हे जास्त काळ चालणार नाही.''\nश्री. नांदगावकर म्हणाले, 'भाजपकडून पक्ष वाढवण्यासाठी साम, दाम आणि दंड नीतीचा वापर केला जात आहे. जे कोणी पक्षात येत नाहीत, त्यांच्यामागे इन्कम टॅक्‍स, ईडी किंवा सीबीआय सारख्या चौकशा लावल्या जातात. सत्तेसाठी पक्षापक्षात भांडणे लावण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरू आहे. देशाला अराजकतेकडे नेण्याचे काम सुरू आहे. सत्तेत असलेली शिवसेना फक्त बोलायचेच काम करते. विरोधी पक्ष दुर्दैवाने कोठे दिसत नाही. मोदीमुक्त भारत अशी साद राज ठाकरे यांनी घातली आहे. गुढी पाडव्याच्या सभेनंतर जे वातावरण निर्माण झाले, ते टिकवण्यासाठी त्यांचा राज्यव्यापी दौरा लवकरच सुरू होईल.''\nजिल्ह्यातील दोन गटाच्या वादावर श्री. नांदगावकर म्हणाले,\"\"तानाजी सावंत आणि नितीन शिंदे यांचे स्वतंत्र गट आहेत. राज ठाकरे यांनी दोघांना वाद मिटवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तरीही अद्याप मतभेद असतील तर मिटवले जातील. जिल्हाध्यक्षांनी ग्रामीण भागात तर शहराध्यक्षांनी शहरात काम करावे, असे सांगितले आहे.''\nमागील निवडणुकीत मनसेचे उमेदवार रिंगणात होते. साडे बारा हजार मते मिळाली. पुन्हा एकदा निवडणूक लढवली जाईल. उमेदवार मिळाले तर निवडून येण्याचा निकष लावला जाईल असे श्री. नांदगावकर म्हणाले. मिरजेतील दिगंबर जाधव हे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे भाजप त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू जाधव तिकडे जाणार नाहीत असा विश्‍वासही व्यक्त केला.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1806.html", "date_download": "2018-08-14T23:40:11Z", "digest": "sha1:DYVVLQQ4RWN4VH5SQ4CLEIM3ZVZ3IN7E", "length": 3760, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अरविंद केजरीवाल नक्षलवादी : सुब्रमण्यम स्वामी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome India News अरविंद केजरीवाल नक्षलवादी : सुब्रमण्यम स्वामी\nअरविंद केजरीवाल नक्षलवादी : सुब्रमण्यम स्वामी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नक्षलवादी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामींनी केजरीवाल यांना थेट लक्ष केले आहे. केजरीवाल यांना इतर राज्यांचे मुख्यमंत्री पाठिंबा का देत आहेत, असा सवाल देखील स्वामींनी केला आहे.\nस्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणात काहीच कळत नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळाल्यानंतर आता त्यांनांच दुर्लक्ष केले. केजरीवाल हे ४२० असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/indian-captain-virat-kohli-and-all-rounder-yuvraj-singh-will-make-news-records-while-playing-against-bangladesh-in-champions-trophy-2017-in-england/", "date_download": "2018-08-14T23:06:31Z", "digest": "sha1:D2O7RO4DO73KYRVDRDAYH72T6NSSGVBR", "length": 8786, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बांगलादेशविरुद्ध युवराज, कोहली करणार हे अनोखे विक्रम -", "raw_content": "\nबांगलादेशविरुद्ध युवराज, कोहली करणार हे अनोखे विक्रम\nबांगलादेशविरुद्ध युवराज, कोहली करणार हे अनोखे विक्रम\nजेव्हा उद्या भारत बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो युवराजचा ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना राहील. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड़ और मोहम्मद अजहरुद्दीन यांनी ३०० सामने खेळले आहेत.\nसचिन (४६३), द्रविड(३४०), अजहरुद्दीन(३३४), गांगुली (३०८) यांनी ही कामगिरी केली आहे. यापूर्वी जगातील १८ खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे महान फलंदाज ब्रायन लारालाही आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ३०० सामने खेळण्याचं भाग्य लाभलं नाही. लाराने २९९ एकदिवसीय सामन्यात खेळताना १०४०५ धावा केल्या आहेत.\nयुवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा चॅम्पियन्स ट्रॉफीनेच केला होता. नैरोबीला ३ ऑक्टोबर २००० रोजी युवराज आपला पहिला सामना केनिया विरुद्ध खेळाला होता. परंतु त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.\nयाबद्दल युवराजने एक ट्विट केले असून त्यात तो त्याचे कुटुंबीय, मित्र, चाहते आणि गुरु यांचं आभार मानतो.\nकोहली ठरणार सर्वात वेगवान ८००० धावा करणारा खेळाडू\nभारतीय कर्णधार विराट कोहली सर्वात वेगवान ८००० धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. सध्या विराटच्या नावावर १८२ एकदिवसीय सामन्यात ७९१२ धावा असून त्यात २७ शतकांचा आणि ४१ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने जर बांगलादेश विरुद्ध ८८ धावा केल्या तर १९० सामन्यात १८२ डावात ८००० धावा करण्याचा एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम तो ८ सामने किंवा ८ डावांनी मोडेल. तसेच डिव्हिलिअर्स गांगुली सचिन या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसेल.\nयापूर्वी भारताकडून ७ फलंदाजांनी ८००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यात सचिन (१८४२६), गांगुली(११२२१), द्रविड(१०७६८), मोहम्मद अझरुद्दीन(९३७८), धोनी(९१६३) आणि युवराज सिंग (८५३०) यांचा यात समावेश आहे. भारताच्या वीरेंद्र सेहवागचा हा विक्रम केवळ ५ धावांनी हुकला होता.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1073", "date_download": "2018-08-14T23:46:30Z", "digest": "sha1:LORYXFLIO77X5DXPNEVCDHPJ5OM7JFNQ", "length": 20298, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "डॉ. दामोदर खडसे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nइंग्रजीचा भडिमार असणार्‍या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात आपली भाषा जिवंत, रसरशीत ठेवायची असेल, तर तिचं रूपही काळानुसार बदलत राहिलं पाहिजे आणि हे बदल खुलेपणानं स्वीकारले पाहिजेत असं खडसेसरांचं म्हणणं आहे. टीव्ही, जाहिराती, सिनेमा, इंटरनेट, पत्रकारिता अशा अनेक माध्यमांना हिंदी भाषातज्ज्ञांची व लेखकांची गरज सतत असते. भाषेचं क्षेत्र हे अनुवाद ही पूर्णवेळ करिअर करता येण्याइतकं विस्तारलेलं आहे. ‘सी डॅक’ सारख्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत दीड हजारांहून अधिक हिंदी भाषा व्यावसयिक आहेत. वेगवेगळ्या भाषांसाठी खास सॉफ्टवेअर बनवली जात आहेत. अशा परिस्थितीत भाषेचं काय होणार ही चिंता करण्यापेक्षा भाषांमधील उत्तम करिअरची माहिती अधिकाधिक लोकांपर्यत पोचली पाहिजे असं खडसेसर आवर्जून नमूद करतात.\nभाषेच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करण्याचा अधिकार खडसेसरांना आहे. खडसेसरांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात 11 नोव्‍हेंबर 1948 रोजी झाला. तिथंच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट संपादन केली\nत्यांनी स्वत: दहावीत असल्यापासून लेखन करायला सुरुवात केली होती. त्यांना समानशील मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे नंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र ’मध्ये अधिकारीपदावर नोकरी करत असतानाही साहित्याचे बोट कधी सुटले नाही. पाच कथासंग्रह, साहित्यसंपदा पाच कवितासंग्रह, दोन कादंबर्‍या, दोन प्रवासवर्णने आणि चार भाषाविषयक विवरणात्मक पुस्तकं एवढी त्यांची स्वतंत्र हिंदी आहे. नाटक हा साहित्यप्रकार त्यांनी स्वतंत्रपणे लिहिला नसला, तरी ‘छावा’, ‘कालचक्र’ अशा प्रथितयश मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद त्यांनी केले आहेत\nखडसे यांनी मराठीतील समृद्ध आणि विविधतापूर्ण लेखनाचा ओघ हिंदीत नेण्याचं काम केलं आहे. खडसेसरांनी दया पवारां चं ‘बलुतं’, लक्ष्मण मानेंचं ‘उपरा’, राम नगरकर यांचं ‘रामनगरी’ अशा प्रसिद्ध आत्मकथनांचा अनुवाद केला आहे. ‘रामनगरी’च्या अनुवादाला आणि ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘पुढारी’ चे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाला भारत सरकारचा श्रेष्ठ अनुवादाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे\nत्यांच्याकडून, दया पवार यांच्या हिंदी ‘बलुतं’ची रंजक जन्मकथा ऐकायला मिळाली. कमलेश्वर हे हिंदीतील नामवंत साहित्यकार. त्यांनी त्यांच्या ‘सारिका’ या पत्रिकेत लेखकांचा संघर्ष मांडणारं ‘गर्दिश के दिन’ हे सदर सुरू केलं होतं. त्यासाठी दया पवारांनी त्यांच्या संघर्षाबद्दलचं लेखन पाठवलं. ते लेखन हिंदीत अनुवादित करण्याचं काम खडसेसरांकडे आलं. त्या लिखाणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि कमलेश्वर यांच्या प्रेरणेतून ‘बलुतं’ साकार झालं. या समग्र आत्मकथेचा अनुवादही खडसेसरांनीच केला. दया पवारांची कन्या प्रज्ञा हिचाही लिहिता हात आहे. योगायोग म्हणजे प्रज्ञा पवारांच्या कथांचा हिंदी अनुवादही खडसेसरांनीच केला आहे.\nबाबा आमटे यांच्यावर खडसेसरांनी खूप लेखन केलं. त्यांतला काही भाग ब्रेल लिपीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. त्यांच्या स्वत:च्या हिंदी साहित्याचेही मराठी अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘इस जंगलमें’ या कथेवर दिल्ली दूरदर्शननं टेलिफिल्म बनवली आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यकार पं. हरिनारायण व्यास यांच्यावर बनवलेल्या लघुपटासाठी खडसेसरांनी खूप काम केलं आहे.\nसाहित्यात इतकं रंगून आणि रमून कार्य करताना अनेक मानसन्मान आणि पुरस्कारही खडसे यांना मिळाले.\n* हिन्दी सलाहकार समिती, रसायन व उर्वरकमंत्रालय, भारत सरकार, 1986-89\n* हिन्दी सलाहकार समिती, ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, 1989-90\n* महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी, महाराष्ट्र सरकार, मुंबई, 1992-95\n* बोर्ड ऑफ स्टडीज, एस.एन.डी.टी. विश्वविद्यालय, पुणे, 2005\n* भारतीय रिजर्व बँक, के.का.मुंबई शब्दावली समिती, 2005\n* हिन्दी सलाहकर समिती, पोत परिवहन मंत्रालय, भारत सरकार, 2008\n* हिन्दी सलाहकार समिती, रेल मंत्रालय, भारत सरकार, 2010\nअशी अनेक पदे त्यांनी भूषवली आणि नुसतीच भूषवली नाहीत, तर भरीव कामही केले.\nत्यांच्या ‘काला सूरज’ या कादंबरीला 1998 साली राष्ट्रपती डॉ.शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय साहित्य पुरस्कारही मिळाला.\nखडसे हे केवळ हिंदीचे लेखक, अभ्यासक, मार्गदर्शक राहिलेले नाहीत; तर हिंदी साहित्यविश्वात त्यांना स्वतंत्र स्थान, स्वतंत्र ओळख मिळालेली आहे. उज्जैन, कोल्हापूर, अमरावती, पुणे अशा विद्यापीठांमधून अनेक विद्यार्थी पीएच.डी. आणि एम.फिल.साठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत.\nखडसेसर ऋजू, आतिथ्यशील आहेत. खडसेसरांमध्ये सर्जनशील आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व दडलेलं आहे. हे त्यांच्याशी बोलताना उलगडत जातं आणि आपल्या मनात आदराची जागा घेऊन बसते.\nबी-503-504, हाय ब्लिस, कैलाश जीवन जवळ, नरहे रोड, धायरी, पुणे – 411041\nनाव– डॉ. दामोदर खडसे\nजन्‍म– 11 नोव्‍हेंबर, 1948, सरगुजा, छत्‍तीसगढ\nशिक्षण– एम्.ए., एम्.एड., पीएच्.डी. (हिंदी)\nअनुभव– 9 वर्षे अध्‍यापन, बँक ऑफ महाराष्‍ट्रमध्‍ये 30 वर्षे सहाय्यक महाव्‍यवस्‍थापक म्‍हणून कार्य अनुभव\nप्रकाशित पुस्‍तके: कथासंग्रह– भटकते कोलंबस (1980), पार्टनर (1989), आखिर वह एक नदी थी (1990), जन्‍मांतर गाथा (1996), इस जंगल मे (2008), निखडलेली चाकं (मराठी संस्‍करण) अनु. विजया भुसारी (2008), उत्‍तरायण (मराठी संस्‍करण) अनु. चंद्रकांत भोंजाळ (2008),\nकादंबरी– काला सूरज (1980), भगदड (1996), खंडित सूर्य (मराठी संस्‍करण) अनु. चंद्रकांत भोंजाळ (1996), कोलाहल (मराठी संस्‍करण) अनु. चंद्रकांत भोंजाळ (2006),\nकविता संग्रह– अब वहॉं घोसले है(2000), जीना चाहता है समय मेरा(2006), सन्‍नाटे मे रोशनी(2008),\nराज्‍यभाषा विषयक– राजभाषा प्रबंधन : संदर्भ व आयाम(2000), व्‍यावहारिक अनुवाद(2002), कार्यालयीन व व्‍यावहारिक हिंदी(2002), बैंको मे हिंदी : विविध आयाम(2008),\nअनुवादीत पुस्‍तके– ‘अछूत’, दया पवार यांची ‘बलुतं’ ही आत्‍मकथा (1981), ‘रामनगरी’राम नगरकर यांची आत्‍मकथा (1983), बीरबल साहनी, साहनी यांची आत्‍मकथा (1983), ‘कालचक्र’जयवंत दळवी लिखित नाटक (1993), ‘पराया’केंद्रीय साहित्‍य अकादमी पुरस्‍कृत लक्ष्‍मण माने यांच्‍या ‘उपरा’ हे आत्‍मकथन (1993), ऐसे लोग ऐसी बाते, शिवाजी सावंत यांचे पुस्‍तक (1996), सवाल अपना अपना,मराठी नाटक (1998), संघर्ष, शिवाजी सावंत लिखित मराठी नाटक (1999), भुले बिसरे दिन, अरूण खोरे यांची आत्‍मकथा (2001), विशिष्‍ट मराठी कहानियॉं,संपादन व अनुवाद (2008), ‘अपने ही होने पर’ज्ञानपिठ पुरस्‍काराने सन्‍मानित विं. दा. करंदीकर यांच्‍या कवितांचे हिंदी संकलन, (या पुस्‍तकाचे प्रकाशन भारताचे माजी राष्‍ट्रपती डॉ. एपीजे अब्‍दुल कलाम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.)\nप्राप्‍त सन्‍मान– केन्द्रीय हिन्दी निदेशालय, नई दिल्ली\nमहाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी, मुंबई\nमध्य प्रदेश साहित्य परिषद, भोपाल\nविश्व हिन्दी न्यास, न्यूयॉर्क\nहिन्दी साहित्य सम्मेलन, प्रयाग\nउत्तर प्रदेश हिन्दी संस्थान, लखनऊ\n‘काला सूरज’ कादंबरीसाठी माजी राष्‍ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्‍या हस्‍ते ‘राष्‍ट्रीय साहित्‍य पुरस्‍काराने’ सन्‍मानित (1992)\nदोष देणे बंद करा\nम्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nआड - ग्रामीण जलस्रोत\nसंदर्भ: लेखन, लेखक, भालचंद्र नेमाडे, साहित्यिक\nडॉ. कृष्णा इंगोले - माणदेशाच्‍या साहित्यिक जडणघडणीचे शिल्‍पकार\nसंदर्भ: साहित्यिक, नरहाळे गाव, ग्रामीण साहित्य, शिक्षक, सांगोला तालुका, सांगोला शहर\nमधु मंगेश कर्णिक : रिता न होणारा मधुघट\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/caroline-wozniacki-stuns-alongside-rugby-nba-nfl-stars-for-espn-the-body-serena-williams-poses-nude-on-vanity-fair-cover-reveals-growing-baby-bump/", "date_download": "2018-08-14T23:07:04Z", "digest": "sha1:RBDKL7M22ASHYCXEMC7XEDBKKIDVEGND", "length": 6895, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा या दोन टेनिसपटुंचा न्यूड फोटो शूट -", "raw_content": "\nपहा या दोन टेनिसपटुंचा न्यूड फोटो शूट\nपहा या दोन टेनिसपटुंचा न्यूड फोटो शूट\nसर्वश्रेष्ठ टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अभिमानाने तिचा न्यूड फोटो व्हॅनिटी फेअर्सच्या ऑगस्ट २०१७ च्या अंकाला दिला आहे. त्यात ती गरोदर असून लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचं समजत.\n३५ सेरेनाने काही महिन्यांपूर्वीच ती गरोदर असल्याची बातमी दिली होती. रेडिट या कंपनीचा सहमालक असलेल्या अलेक्सिस ओहानीण बरोबर ती बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवसांनी लग्न करणार असल्याचं या अंकात म्हटलं आहे.\nसध्या सेरेना टेनिसपासून बरेच महिने दूर आहे. परंतु जानेवारीमध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन हे ग्रँडस्लॅम जिंकले होते.\nकॅरोलिन वोझनीअकीचेही न्यूड फोटो सेशन:\nजागतिक क्रमवारीत ६व्या क्रमांकावर असलेली डॅनिश टेनिसपटू कॅरोलिन वोझनीअकी सुद्धा न्यूड फोटो सेशन केले असून तिचे हे खास फोटो सेशन ईएसपीएनच्या खास बॉडी अंकासाठी करण्यात आले आहे. तिच्या ह्या खास फोटो सेशनमुळे टेनिस प्रेमी काही काळापुरते तरी युजेनी बौचर्ड्सला विसरतील हे नक्की.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/bread-kachori-116080500012_1.html", "date_download": "2018-08-14T23:54:21Z", "digest": "sha1:ZIG5MJ5EMNCGHMX3C6PC5AHHKDXCPY4G", "length": 8612, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ब्रेड पेटीस | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य: 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे, 2 ब्रेड स्लाइस, तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ.\nआत भरण्यासाठी: 1/4 वाटी मूग डाळ, तेल, 1/4 चमचा भरडसर धणे, 1/4 चमचा भरडसर बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर, मीठ, काळं मीठ, हळद, पाणी.\nकृती: ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या. ही ओली ब्रेड मॅश केलेल्या बटाट्यात टाका. तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ टाकून मळून घ्या.\nआता मूग डाळ, मीठ आणि हळद टाकून फक्त एक दोन उकळी घेऊन घ्या. ‍डाळ पूर्ण पणे शिजवून नका. कढईत 1 चमचा तेल गरम करून मंद आचेवर धणेपूड, बडीशेप टाकून डाळ आणि भरावनसाठी दिलेले सर्व साहित्य टाकून मिसळून घ्या. मिश्रण 3-4 मिनटापर्यंत परता.\nआता मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे करा. मग चपटे करून आत भरावनाचे छोटे गोळे त्यात ठेवून चारी बाजूने बंद करा. तळहाताच्या मदतीने पुन्हा गोल करा. गरम तेलात एक-एक करून तळून गोल्डन होयपर्यंत तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.\nVeg Recipe : हरियाली पनीर\nयावर अधिक वाचा :\nखबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद\nकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले ...\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiplantation-technology-yellow-daisy-agrowon-maharashtra-8626?tid=154", "date_download": "2018-08-14T23:26:46Z", "digest": "sha1:5UI2AVANS7NS7NDK3K26EIJHADP2GY2N", "length": 13326, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,plantation technology of yellow daisy, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिवळी डेझी लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपिवळी डेझी लागवड कशी करावी\nपिवळी डेझी लागवड कशी करावी\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,गणेश खिंड, पुणे\nशनिवार, 26 मे 2018\nपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने ''फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.\nपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने ''फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.\nलागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. मशागतीनंतर हेक्‍टरी १५ टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावरदेखील लागवड करता येते. याची अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारा करण्यात येते. फुटव्यांची लागवड ३० x ३० सें.मी. किंवा ५० x ५० सें.मी. अंतरावर करावी. सरी वरंब्यावर लागवड करताना ४५ ते ५० सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर ३० सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्‍यतो संध्याकाळी मुनवे लावावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत.\nरोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दर वर्षी हेक्‍टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून लागवडीनंतर चार महिन्यांच्या अंतराने द्यावी.\nलागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते.\nसंपर्क :०२० - २५६९३७५०\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,गणेश खिंड, पुणे\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nक्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nफुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nहरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nशेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...\nएक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...\nफुलशेती सल्ला फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...\nफुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...\nफूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...\nवेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...\nफूलशेती सल्लागुलाब : खुल्या शेतातील गुलाब पिकाची...\nगॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान गलांडा नावाने ओळखले जाणारे गॅलार्डियाचे पिवळ्या...\nग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान ग्लॅडिओलस फुलाचे महत्त्व : लांब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/no-decision-yet-backing-hd-kumaraswamy-5-years-says-g-g-parameshwara-119155", "date_download": "2018-08-14T23:42:21Z", "digest": "sha1:JD5UE2DWL7JXQFAKM2N4DML4DWGD2YFC", "length": 11862, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "No decision yet on backing HD Kumaraswamy for 5 years says G G Parameshwara कर्नाटकात कुमारस्वामींच्या पाठिंब्याबाबत काँग्रेस करणार विचार ? | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकात कुमारस्वामींच्या पाठिंब्याबाबत काँग्रेस करणार विचार \nशुक्रवार, 25 मे 2018\nअंतिम चर्चा झाली आहे. आमचे सध्याचे ध्येय हेच आहे, की बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि योग्य प्रशासन द्यायचे. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.\nनवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार सत्तेवर आले आहे. कर्नाटकात जेडीएसपेक्षा काँग्रेसच्या जागा जास्त आहेत. तरीदेखील काँग्रेसने जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी कुमारस्वामींना 5 वर्षांसाठी पाठिंब्याबाबत काँग्रेसकडून अद्याप निर्णय घेण्यात आला नाही, असे सांगितले आहे.\nभाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळाही पार पडला होता. मात्र, बहुमत चाचणीपूर्वी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने जेडीएस नेते कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्याची रणनीती आखली. तसेच कुमारस्वामींना बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले.\nकर्नाटकात स्थापन झालेले काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना परमेश्वरा यांनी याबाबत विधान केले. परमेश्वरा म्हणाले, याबाबत अंतिम चर्चा झाली आहे. आमचे सध्याचे ध्येय हेच आहे, की बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि योग्य प्रशासन द्यायचे. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/kutumb", "date_download": "2018-08-14T23:26:12Z", "digest": "sha1:6KUIKFHMMOPXJHQTTRIGSRDG2EYLUDP7", "length": 6220, "nlines": 102, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "कुटुंब | Saptahik Sakal", "raw_content": "\nमेष ः रवी, बुध, गुरू, मंगळ यासारखे महत्त्वाचे ग्रह साथ देणारे आहेत. तुमचा उत्साह द्विगुणित करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या...\nग्रहमान : २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८\nमेष : रवी, मंगळ अनुकूल आहेत. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित कामे मिळतील. नोकरीत नवीन कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. महिलांनी अलिप्त धोरण...\nघर पहावे बांधून‘ तसेच ‘लग्न पहावे करून‘ ही वाक्‍य आपल्या आयुष्यात जेव्हा खरी व्हायची वेळ येते तेव्हा या वाक्‍यांचा खरा अर्थ आपल्याला उमजत जातो. नाव नोंदणी करण्यापासून लग्न...\nमेष ः तुमच्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर रेंगाळलेली कामे पुर्ण कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून उरक पाडाल. पैशाची ऊब मानसिक स्वास्थ उत्तम ठेवेल. नोकरीत अपेक्षित...\nग्रहमान : ७ ते १३ जुलै २०१८\nमेष ः रवी व शुक्र अनुकूल आहेत त्यामुळे आवश्‍यक ते फेरबदल व्यवसायात करावेत. चिकाटीने व सातत्याने काम करावे. आर्थिक लाभ अनेक तऱ्हेने होईल. फक्त त्याचा सदुपयोग कसा होईल याची...\nग्रहमान : ३० जून ते ६ जुलै २०१८\nमेष : राशीच्या अनुकूल रवी, मंगळ, शुक्र असल्याने कामे यशस्वी होतील; मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. व्यवसायात माणसांची पारख करणे महत्त्वाचे राहील. महत्त्वाचे निर्णय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/09/blog-post_55.html", "date_download": "2018-08-14T23:16:58Z", "digest": "sha1:N2BW5NZGFDVYJPLIWYOIW55YF5RMIIAJ", "length": 12449, "nlines": 73, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: स्‍वच्‍छता ही सेवा अभियाना अंतर्गत उद्या बैठकीचे आयोजन", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २० सप्टेंबर, २०१७\nस्‍वच्‍छता ही सेवा अभियाना अंतर्गत उद्या बैठकीचे आयोजन\nजिल्‍हयातील 169 ग्राम पंचायतींच्‍या ग्रामसेवकांची आज नांदेडमध्‍ये आढावा बैठक\nनांदेड (एनएनएल) शौचालय बांधकामाची गती वाढविण्‍यासाठी राज्यात स्‍वच्‍छता ही सेवा हे अभियान मोठया प्रमाणात सुरु करण्‍यात आले आहे. या अंतर्गत जिल्‍हयातील ग्राम पंचायतींचे 50 पेक्षा कमी उद्दिष्‍ट शिल्‍लक असलेल्या 169 ग्राम पंचायतींच्‍या ग्रामसेवकांची आज गुरुवार दिनांक 21 सप्‍टेंबर रोजी सकाळी आकरा वाजता जिल्‍हा\nपरिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आढावा बैठक होणार असून, यात शौचालय बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे. तरी संबंधित गावातील ग्रामसेवकांनी स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बांधण्‍यात आलेली शौचालये, शिल्‍लक उद्दिष्‍ट व बांधकामाचे नियोजन आदी अद्यावत बाबींच्‍या माहितीसह कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.\nशौचालय बांधकामाचे 1 ते 50 पर्यंतचे उद्दिष्‍ट शिल्‍लक असलेल्‍या ग्राम पंचायती स्‍वच्‍छता ही सेवा या अभियान कालावधीमध्‍ये शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त केल्‍या जाणार आहेत. यात भोकर तालुक्‍यातील 17 ग्राम पंचायती, बिलोली 9, देगलूर 7, धर्माबाद 11, हदगाव 26, हिमायतनगर 5, कंधार 9, किनवट 22, लोहा 8, माहूर 16, मुखेड 13, नायगाव 6, नांदेड 8 व उमरी तालुक्‍यातील 12 ग्राम पंचायतींचा यात समावेश आहे. यापूर्वी नांदेड जिल्‍हयातील मुदखेड व अर्धापूर तालुका हागणदारीमुक्‍त घोषित करण्‍यात आला आहे. इतर 14 तालुक्‍यातील 169 ग्राम पंचायतीमधून ग्रामसेवकांनी शोचालय बांधकामाचे उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्‍यात आल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर २०, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%9F", "date_download": "2018-08-14T23:27:52Z", "digest": "sha1:M4QSBNFY7VQ7PWP43FWR6VB3IOB7LU2S", "length": 3838, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एमी ग्रँट - विकिपीडिया", "raw_content": "\nएमी ली ग्रँट (नोव्हेंबर २५, इ.स. १९६० - ) ही अमेरिकन गायिका, गीतकार, संगीतकार, लेखिका आणि अभिनेत्री आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९६० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/inauguration-science-hobby-board-school-130738", "date_download": "2018-08-14T23:43:24Z", "digest": "sha1:K4FLIQAPYAK5FEDATDGHYJUYDD6YQ6LY", "length": 12226, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The inauguration of the science hobby board at the school शाळेत विज्ञान छंद मंडळाचे उदघाटन | eSakal", "raw_content": "\nशाळेत विज्ञान छंद मंडळाचे उदघाटन\nरविवार, 15 जुलै 2018\nखामखेडा (नाशिक ) : भारत महासत्ता होण्यासाठी शाळांमधून बालवैज्ञानिक निर्माण होणे आवश्यक असून त्यासाठी विज्ञानछंद मंडळ हे एक उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन विज्ञान छंदमंडळ प्रमुख एन.के. चव्हाण यांनी केले. ते श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल, देवळा येथे विज्ञान छंद मंडळ उदघाटन प्रसंगी बोलत होते.\nखामखेडा (नाशिक ) : भारत महासत्ता होण्यासाठी शाळांमधून बालवैज्ञानिक निर्माण होणे आवश्यक असून त्यासाठी विज्ञानछंद मंडळ हे एक उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन विज्ञान छंदमंडळ प्रमुख एन.के. चव्हाण यांनी केले. ते श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल, देवळा येथे विज्ञान छंद मंडळ उदघाटन प्रसंगी बोलत होते.\nदेवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल येथे विज्ञान छंद मंडळ स्थापन करून उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक डी. ई. आहेर होते. विद्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवला पाहिजे असे मत मुख्याध्यापक आहेर यांनी मांडले.\nसुनील आहेर यांनी उपक्रमांबद्दल माहिती दिली तर पर्यवेक्षक ए. के. आहेर यांनी मार्गदर्शन केले. लोकशाही पद्धतीने मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्षपदी प्रसाद ठाकरे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी. उपाध्यक्ष हेमंत बागुल, सचिव शशांक बनकर, सह सचिव कुणाल देवरे, कोषाध्यक्-ष तन्मय संकलेचा, प्रसिद्धी अधिकारी आर्यन देवरे, सहल जय चव्हाण, हस्तलिखित प्रमुख प्रितम आहेर, शालेय प्रदर्शन सिद्धेश थोरात व आरोग्य विभाग साहिल पाटील.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर पगार,वैशाली गावित, विलास गांगुर्डे व विज्ञान शिक्षकांनी प्रयत्न केले .\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-14T22:54:38Z", "digest": "sha1:6DB4Q7HS2IZFVERH6AXCLNGPTBOU7W5X", "length": 9619, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "विदर्भात बांबू पासून कापडनिर्मिती होणार : बांबूच्या शेतीसाठी स्वतंत्र दालन | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nविदर्भात बांबू पासून कापडनिर्मिती होणार : बांबूच्या शेतीसाठी स्वतंत्र दालन\nबांबू हे पारंपरिक वापरातील साहित्य असून उत्तम व रोजगार देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे. या बांबूपासून शर्ट, चादरी, ब्लँकेट आदी वस्त्रे तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेलीच आहे आहे. विदर्भात लवकरच बांबूपासून कापड निर्मिती केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूर येथे दिली.बांबूच्या शेतीसंदर्भात राज्य सरकार स्वतंत्र दालन निर्माण करून शेतकऱ्यांसाठी त्यात प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे.\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nउद्योजकता रोजगारवाढ यासाठी बांबू कमी खर्चात चांगले उत्पन्न व व्यावसायिक संधी देणारे वनपीक आहे. बांबूपासून मेळघाटमध्ये नुकताच शर्ट तयार करण्यात आला आहे. लवकरच ब्लॅंकेट, चादरी आणि इतर वस्तू तयार केल्या जाणार आहेत. फर्निचरसाठी बाबूंचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र दालन निर्माण केले जाणार आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ५० लाख लोकांना त्यातून रोजगार मिळेल, असेही गडकरी म्हणाले.\nअ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.लवकरच राज्यातील समुद्रात वाहत जाणारे पाणी इतर नद्यामध्ये वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच हाती घेणार आहोत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल. राज्यातील अनेक नद्यांचे पाणी समुद्रात मिळते, त्यामुळे ते वाया जाते. त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. ते पाणी इतर नद्यांकडे वळविल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.\nविदर्भात सध्या ऊसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जात आहे त्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस आले. शेतकऱ्यांना ऊसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी माहिती देण्याची गरज आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. वसंतदादा इन्स्टिटय़ूटचे केंद्र विदर्भात सुरू करण्यात येणार असून त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या क्षेत्रात ४५ एकर जागा निश्चित केली आहे. त्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या इन्स्टिटय़ूटला मंजुरी दिली असल्याचे गडकरी म्हणाले.\nपोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का ‘ ह्या कारणामुळे ‘ माझ्यावर आली बी ग्रेड चित्रपटात काम करण्याची वेळ →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10418", "date_download": "2018-08-14T23:58:49Z", "digest": "sha1:RGGXXJJ3GRN5EC7NTRGU5A5RJWK5IYRT", "length": 8681, "nlines": 229, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Car Android अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार\nCar Android अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Car Android थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/blog-post_17.html", "date_download": "2018-08-14T23:17:13Z", "digest": "sha1:NAUWF6HEXVRVG2XHXNQQRHKI627IVIOO", "length": 12035, "nlines": 73, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: लखनऊ हुआ बुद्धमय : लक्ष्य", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, १७ डिसेंबर, २०१७\nलखनऊ हुआ बुद्धमय : लक्ष्य\nलखनौ (नृसिंह न्यूज नेटवर्क) दिनांक 16 दिसंबर 2017 को लक्ष्य के सैकड़ो कमांडरों ने लखनऊ में पूज्य भंते प्रज्ञानंद जी की परिनिर्वाण यात्रा में लक्ष्य के रथ के साथ बढ़ चढ़कर लिया बौद्ध भिक्षु प्रज्ञानंद का जन्म श्रीलंका में हुआ था बौद्ध भिक्षु प्रज्ञानंद का जन्म श्रीलंका में हुआ था 1942 में इंडिया आ गए थे 1942 में इंडिया आ गए थे पूज्य भंते प्रज्ञानंद जी ने 14 अप्रैल 1956 को नागपुर में 7 भिक्षुओं के साथ डॉ. भीम राव अम्बेडकर को बौद्ध धर्म की दीक्षा दी थी पूज्य भंते प्रज्ञानंद जी ने 14 अप्रैल 1956 को नागपुर में 7 भिक्षुओं के साथ डॉ. भीम राव अम्बेडकर को बौद्ध धर्म की दीक्षा दी थी प्रज्ञानंद का 90 साल की उम्र में 30 नवंबर को शहर के के.जी.एम्.यु.\nअस्पताल में निधन हो गया था \nभंते प्रज्ञानंद जी को श्रद्धांजलि देने के लिए देश और विदेश की जानिमानी हस्तिया पहुंची जिसमे देश के राष्ट्रपति श्री राम नाथ कोविन्द जी, उपराष्ट्रपति श्री वेंकैया नायडू जी, उत्तर प्रदेश के राज्यपाल श्री राम नायक जी, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेश की पूर्व मुख्यमंत्री सुश्री मायावती जी, श्री अखिलेश यादव जी व् देश प्रदेश के उच्च अधिकारी भी सम्मिल हुए लंदन से आई श्रीमती थीया रोलिंग जो लक्ष्य के प्रोग्राम में सम्मिल होने आई थी उन्होंने भी रिशाल पार्क के बौद्ध विहार में जाकर भंते जी को श्रद्धांजलि अर्पित की तथा उनके बारे में जाना लंदन से आई श्रीमती थीया रोलिंग जो लक्ष्य के प्रोग्राम में सम्मिल होने आई थी उन्होंने भी रिशाल पार्क के बौद्ध विहार में जाकर भंते जी को श्रद्धांजलि अर्पित की तथा उनके बारे में जाना यह यात्रा लखनऊ के रिसालदार पार्क बौद्ध विहार से चलकर आंबेडकर महासभा, हजरतगंज चौराहे से होते हुए आंबेडकर पार्क पर समाप्त हुई यह यात्रा लखनऊ के रिसालदार पार्क बौद्ध विहार से चलकर आंबेडकर महासभा, हजरतगंज चौराहे से होते हुए आंबेडकर पार्क पर समाप्त हुई इसके बाद लक्ष्य के सैकड़ों कमांडर व अन्य संगठनों के हजारों लोगों के साथ उत्तर प्रदेश के श्रावस्ती की ओर कूंच कर गए जहाँ पर 17 दिसंबर 2017 को दोपहर 1 बजे पूज्य भंते जी के पावन शरीर का अंतिम संस्कार किया जायेगा और जिसमें देश और विदेशों के लाखों लोग हिस्सा लेंगें\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-08-14T23:29:25Z", "digest": "sha1:X7JUWB4G3NZGIJBBNPRAYUU4FY7YF2CE", "length": 3912, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुरुवायूर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगुरुवायूर (मल्याळम : ഗുരുവായൂര്‍) हे भारताच्या केरळ राज्यातील त्रिसूर जिल्ह्यातले गाव व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१६ रोजी ०३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1710.html", "date_download": "2018-08-14T23:41:33Z", "digest": "sha1:OAPT5PYB2USGGDYCNLMZSRM3LGYUKZOO", "length": 7063, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पारनेरमधील वनकुटे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आदिवासींना 1 हजार दाखल्याचे वाटप - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner पारनेरमधील वनकुटे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आदिवासींना 1 हजार दाखल्याचे वाटप\nपारनेरमधील वनकुटे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आदिवासींना 1 हजार दाखल्याचे वाटप\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातील वनकुटे गावातील जातीच्या दाखल्यापासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना आज गुरूवारी (दि.14) 1 हजार दाखल्याचे वाटप करण्यात आले. वनकुटे ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकारातून स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासींना जातीचे दाखले मिळाल्याने गावचे सरपंच राहुल झावरेंसह पदाधिकार्‍यांचे आदिवासी बांधवांनी आभार मानले.\nपारनेर व राहुरीच्या सीमेजवळ असलेल्या दुर्गम वनकुटे गावात व परिसरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. भिल्ल, ठाकर, धनगर, ओबीसी समाजातील आदिवासी बांधवांकडे गेली 70 वर्षांपासून जातीचे दाखले नव्हते. जातीच्या दाखला काढण्यासाठी वनकुटे ते पारनेर असा 100 कि.मीचा प्रवास करूनही जातीचा दाखला मिळेलच याची शाश्‍वती नव्हती. या दाखल्यांसाठी वारंवार पारनेरला जाऊन वेळ व पैसा जात असल्याने अनेक आदिवासी बांधव व त्यांची मुले शिक्षणापासूनही वंचित राहण्याचा धोका निर्माण होत असे.\nआदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळण्यासाठी वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच राहुल झावरे, उपसरपंच बाबाजी गागरे, ग्रामसेवक बी.एम. थोरात, अर्जुन कुलकर्णी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी जातीच्या दाखले वाटपाचा कॅम्प गावात भरविण्याचा निर्णय घेतला. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून आदिवासी, भिल्ल,ठाकर, धनगर,ओबीसी,चर्मकार या आदीवासी समाजातील बांधवांना 1 हजार दाखल्याचे वितरण ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले.\nपोपट मेंगाल, बाळासो बर्डे, पुनजी बर्डे, रामा साळवे, बाळासाहेब खामकर, पवन खामकर, भागा काळे, अशोक काळनेर, बाळू पोकळे आदींसह हजार आदिवासी बांधवांच्या हातात जातीचे दाखले पडताच आनंद व्यक्त केला.\nयावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक खामकर, गणपत काळनेर, बाबासो पिंपळे, ताराबाई मुसळे, वर्षा करण बर्डे, इंदूबाई साळवे, सुनीता वाबळे, सुमन बर्डे, ताराबाई काळे, भीमराज गंगाड, रंजनाबाई औटी हे उपस्थित होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपारनेरमधील वनकुटे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आदिवासींना 1 हजार दाखल्याचे वाटप Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, June 17, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-dhamakedar-jokes-118031700006_1.html", "date_download": "2018-08-14T23:55:37Z", "digest": "sha1:YGPS3OLKF2OGQF7ZJ2VVMIHUFZCJXTZH", "length": 9000, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पोट धरून हसा.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हतं .\nगण्याची आई : अगं बाई गं मग काय केल हो तुम्ही \nदत्तुची आई : काही नाही मग मी २१ वर्षाची झाले, बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला \nनदी किनारी जोडपे बसलेले असते\nप्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे\nप्रियकर : तोच ग ....\nप्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच\nलोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.\nआम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय\nबर झाले ‪लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये\n‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎बिनलग्नाचे‬ मेले असते\nमानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,\nही मानलेली नाती चालतात....\nतर मानलेली \" बायको \" यात काय\nभावाचा मित्र भावासारखा असतो\nबहिणीची मैत्रीण बहिणी सारखी\nत्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.\nज्या, सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या\n\" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना\nगुरुजी - हॉस्पिटलमधल्या चिह्नाचा अर्थ सांग पाहू.\nबंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..\nमार्टिन ल्युथर किंगने सांगितले\n\"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.\nपळू शकत नसाल तर चाला.\nचालू शकत नसाल तर रांगा.\nपण पुढे सरकत राहा.\"\nएका मालवणी माणसाने विचारले,\n\"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा\n\"तुझी स्माइल काय गजब हायं..\nदात कशे चमकुन रायले बे इतके...\n\"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..\nनेट बंद आहे का\nमराठी आणि इंग्रजीत फरक\nजेव्हा ती विसरली मेन्यू कार्डचे नाव\nवजनाची तिच्या करतील, ‘ब्रेकिंग न्यूज़’ बर का\nयावर अधिक वाचा :\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nलिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज\nही मालिका प्रसंगोचित विनोदावर आधारित असून यात भाऊ कदम यांनी लिफ्टमेनची भूमिका साकारली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-wari/saathchal-palkhi-wari-tukaram-maharaj-dnyaneshwar-maharaj-crowd-131653", "date_download": "2018-08-14T23:06:56Z", "digest": "sha1:7CTGCOQMYM5Z4XJ3BLPEWRDD5KWMLSQ6", "length": 14822, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal palkhi wari tukaram maharaj dnyaneshwar maharaj crowd #SaathChal पंढरीत विक्रमी गर्दीची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पंढरीत विक्रमी गर्दीची शक्‍यता\nगुरुवार, 19 जुलै 2018\nसमाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक\nसमाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक\nमाळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दर वर्षीच्या तुलनेत सुमारे 25 ते 30 टक्के भाविक अधिक आहेत. तसेच, शेतीची उर्वरित कामे उरकून थेट पंढरीत येणाऱ्यांची संख्या पाहिली, तर यंदाची आषाढी वारी विक्रमी भरेल, असे चित्र दिसून येते.\nयंदा पावसाने वेळेपूर्वी महाराष्ट्रात हजेरी लावली. पहिला पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानापासूनच भाविकांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.\nमाउलींच्या सोहळ्यात सुमारे साडेतीन ते चार लाख; तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अडीच ते तीन लाख भाविक आहेत. तसेच, मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाई, त्र्यंबकेश्वरमधून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज व सासवडमधून निघालेल्या संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लोणंद, फलटणमधून, तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बारामती, इंदापूरमधून सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांमध्ये भाविकांची संख्या वाढल्याने स्वाभाविकच वाहनांची संख्याही अधिक असल्याने पोलिसांची कसरत होत आहे. जवळपास सर्वच पालखी सोहळ्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.\nपालखी सोहळ्यात सहभागी भाविकांची संख्या लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनाने, तसेच पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे. बुधवारी सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू हे पालखीसोबत चालत होते. तसेच वारीतील गर्दी, तसेच वाहतुकीबाबत नियोजन करीत होते. आगामी दोन दिवसांत थेट वाहनाने पंढरीत येणाऱ्या भाविकांची रीघ सुरू होईल.\nपंढरपूरमध्ये पालखी सोहळ्यांमधून आणि थेट असे मिळून सुमारे बारा लाख भाविक येतील, अशी शक्‍यता गृहीत धरून प्रशासनाने नियोजन केले आहे. राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे बळिराजा मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाला आहे. अधिकाधिक सेवा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, वारकऱ्यांनी सहकार्य करावे.\n- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर\nपाऊस चांगला झाल्याने मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. यंदा वारकऱ्यांची संख्या सुमारे दीडपट अधिक आहे. महिलांची संख्या लक्षणीय आहे.\n- ऍड. विकास ढगे, सोहळाप्रमुख, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nसंत तुकाराम महाराज पालखी\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/veena-vidwans-write-article-muktapeeth-105001", "date_download": "2018-08-14T23:06:19Z", "digest": "sha1:LEX2B74HCJRNMWXUU4MJEM2QVECYNPJB", "length": 16025, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "veena vidwans write article in muktapeeth तिचाकीवर उतारवयात | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 24 मार्च 2018\nवयाच्या तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता \"अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकीवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले.\nवयाच्या तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता \"अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकीवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले.\nसाधारण वयाच्या तिसऱ्या वर्षी मुले तिचाकी सायकल चालवतात. आमच्या वेळी महाविद्यालयात गेल्यावर सायकल मिळत असे; परंतु त्या वेळी पुण्यात सायकल चालवायला खूप मजा येत असे. मैत्रिणीबरोबर हिराबाग, लक्ष्मी रस्ता सर्वत्र बिनदिक्कत भटकत असू. तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता \"अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकी सायकलवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले. मॅनहटन बघण्यासाठी जगभरातून प्रवासी येत असतात. न्यूयॉर्कचा हा भाग मस्त दुकानांनी वेढलेला, माणसांची भरपूर वर्दळ असलेला हा रस्ता आहे. मुंबईसारखे पायी चालणारे लोक इथे भरपूर आहेत. त्यामुळे रुंद पदपथ गजबजलेले असतात.\nबहीण जयू गोखले व मेहुणा (आतेभाऊ) अतुल गोखले यांच्याकडे पंधरा दिवस राहायला गेले. हे मॅनहटनच्या पलीकडे नदीच्या दुसऱ्या बाजूला, \"रुझवेल्ट आयलंड' प्रदेशात राहतात. त्यांनी मला मॅनहटन दाखवायचे ठरवले. जे सर्वजण पायी चालत बघतात. मला पायदुखीचा त्रास आहे, हे माहीत असूनही हिंडायचे ठरले. मी आधीच पायदुखीची गोळी घेऊन टाकावी वगैरे बेत करत होते; तर अतुलने मला धक्का दिला. म्हणाला, \"\"तुला तिचाकी सायकलवर बसून मॅनहटन बघणे शक्‍य आहे.'' मी म्हटले, \"\"शक्‍य नाही, काहीतरी काय, मला शक्‍य नाही.'' खूप आढेवेढे घेतले; पण त्याने चंगच बांधला होता. सर्व चौकशी करून तिचाकी सायकल शोधून ठेवली होती. तिचे नाव \"मोबिलिटी'. ती बॅटरीवर चालते. एकदा चार्ज केली की बारा तास चालते. हॅंडलला आडवा रॉड होता. तो आपल्याकडे ओढला की सायकल चालू व सोडून दिला की आपोआप थांबायची. एवढे सोपे. पॅंडल नव्हतेच.\nएक दिवस अतुलने डिकीत घालून भाड्याची \"मोबिलिटी' आणली. रुझवेल्ट आयलंडवर मोकळे रस्ते भरपूर असल्यामुळे सराव सुरू झाला. फक्त बहिणीच्या सतराव्या मजल्यावरून लिफ्टने खाली आणायचा खटाटोप झाला. चौथ्या दिवशी पुरेसा सराव झाल्यामुळे मॅनहटन, मग सेंट्रल पार्क असे ठरले. मॅनहटनच्या रुंद पदपथावर माझी मोबिलिटी विराजमान झाली. सराव झाल्यामुळे मी तिच्या प्रेमात पडले होते. मी चक्क तिचाकीवर (तेवढी एकच होती अख्या गर्दीत) बसून हिंडू लागले. बहीण झरझर चालते. ती शेजारी पायी चालत होती. आम्ही मनसोक्त भटकंती करू लागलो. गर्दीतून वाट काढणे हा आपला पुणेकरांचा हातचा मळ. त्या दिवशी रविवार असल्यामुळे पर्यटकांची, चालणाऱ्यांची भरपूर गर्दी होती.\nएक सण होता म्हणून रस्त्यावरून मिरवणुका चालू होत्या. काही रस्ते पोलिसांनी बंद केले होते. आम्हाला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचे होते. पण ज्येष्ठ नागरिक (म्हातारी) म्हणून पोलिसांनी चक्क पलीकडे जाऊ दिले. तिथे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंग सर्वांना हा मान दिला जातो. बहिणीने पोलिसांना विनंती केल्यावर लगेच जायला मिळाले. जवळजवळ दीड तास मोबिलिटीवरून मॅनहॅटन पालथे घातले. त्याला बारीकशी घंटाही होती; पण ती ऐकायची सवय नसल्यामुळे गर्दीत कुणाला ऐकू येत नव्हती. पाय अजिबात दुखले नाहीत. दुसऱ्या दिवशी प्रचंड पसरलेला सेंट्रल पार्कही असेच मनसोक्त हिंडलो. अर्थातच पाय शाबूत. आहे की नाही मोबिलिटीची जादू.\nमाझ्या मनात आले, आपल्याकडील ज्येष्ठ नागरिकांना असे हिंडायला मिळाले तर, असे रुंद व खडबडीत नसणारे पदपथ पुण्यात असते तर\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\n‘इस्रो’च्या रॉकेटचे उड्डाण उद्यमनगरातून\nकोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-swagat-patil-ganesh-tengale-success-upsc-112749", "date_download": "2018-08-14T23:06:31Z", "digest": "sha1:N5WIQHDSUFRSP277EGZ4QMVCMGILGNG6", "length": 19296, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Swagat Patil, Ganesh Tengale success in UPSC ‘यूपीएससी’मध्ये स्वागत पाटील, गणेश टेंगले चमकले | eSakal", "raw_content": "\n‘यूपीएससी’मध्ये स्वागत पाटील, गणेश टेंगले चमकले\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nसांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात येथील स्वागत राजकुमार पाटील आणि जत तालुक्‍यातील दरीबडची येथील गणेश महादेव टेंगले चमकले. या दोघांच्या यशामुळे जिल्ह्यातील ग्रामीण ‘टॅलेंन्ट’वर शिक्कामोर्तब झाले.\nसांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात येथील स्वागत राजकुमार पाटील आणि जत तालुक्‍यातील दरीबडची येथील गणेश महादेव टेंगले चमकले. या दोघांच्या यशामुळे जिल्ह्यातील ग्रामीण ‘टॅलेंन्ट’वर शिक्कामोर्तब झाले.\nश्री. स्वागत पाटील यांनी ४८६ वा रॅंक मिळवून यश मिळवले. मूळचे मिरज तालुक्‍यातील कसबे डिग्रजचे असलेले स्वागत यांनी तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. कसबे डिग्रज जिल्हा परिषद शाळा ते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय असा त्यांचा शैक्षणिक प्रवास कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्‍यातील दरिबडची येथील गणेश महादेव टेंगले यांनी परीक्षेत देशात ६१० वा क्रमांक मिळविला. त्यांनीही तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत पोचले. त्यांच्या यशाने दुष्काळी तालुक्‍यातील टॅलेंटवर शिक्कामोर्तब झाले आहे.\nहोय, महाराष्ट्र प्रगतच आहे \nश्री. स्वागत पाटील म्हणाले, ‘‘मुलाखतीदरम्यान मला प्रश्‍न विचारण्यात आला होता, की महाराष्ट्र प्रगत आहे का मी उत्तर दिले, ‘होय...’ त्या वेळी त्यांचा पुढचा प्रश्‍न होता- ‘दाभोलकर-पानसरेंच्या हत्या जिथे होतात, ते राज्य प्रगत कसे मी उत्तर दिले, ‘होय...’ त्या वेळी त्यांचा पुढचा प्रश्‍न होता- ‘दाभोलकर-पानसरेंच्या हत्या जिथे होतात, ते राज्य प्रगत कसे’ मात्र मी त्यांना उत्तर दिले, ‘त्यांच्या हत्येविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य आजही पुढे सुरूच आहे. हे कृत्य करणारे लोक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रच प्रगतच आहे.’ कदाचित माझे हे उत्तर मला यशापर्यंत नेणारे ठरले असावे. मराठी माध्यमातून शिक्षण ही माझी जमेची बाजू होती. विषयांचे परिपूर्ण आकलन मातृभाषेतूनच होते. रट्टा मार पद्धत यूपीएससीत चालत नाही.’’\nश्री. गणेश म्हणाले, ‘‘जतसारख्या दुष्काळी भागातून आल्याने आजूबाजूची परिस्थिती माहिती होती. त्याचा फायदा झाला. घरची परिस्थिती बरी होती. वडील ऊसतोडणी मुकादम आहेत. त्यांच्यासह आई, भाऊ, कुटुंबाचे प्रोत्साहन मिळाले. ऊसतोडणी मजुरांचे प्रश्‍न, दुष्काळी जनतेचे प्रश्‍न माहिती होते. त्यामुळे जिद्दीने अभ्यास केला. एक ध्येय ठेवून तीन वर्षे मेहनत केली. मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. त्याची सुरवातीस अडचण वाटली; पण नंतर आत्मविश्‍वासाने प्रयत्न केले. त्यामुळे यश मिळाले.’’\nग्रामीण, दुष्काळी टॅलेंट चमकले\nस्वागत हा विलिंग्डन महाविद्यालयातील प्रा. राजकुमार पाटील यांचा तो मुलगा आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास कौतुकास्पद आहे. चौथीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणानंतर ते सांगलीतील कांतीलाल शहा प्रशालेत पाचवीसाठी दाखल झाले. त्यानंतर २०१० मध्ये विलिंग्डनमधून बारावी विज्ञान शाखेतून यश मिळवून वालचंदमध्ये बीटेक, आयटी पदवीसाठी प्रवेश घेतला.\n२०१४ च्या बॅचचा पदवीधर असलेल्या स्वागतने अभियांत्रिकी शिक्षणादरम्यानच यूपीएससीचा अभ्यास सुरू केला होता; मात्र खऱ्या अर्थाने पदवीनंतरच रोज सलग दहा दहा तास अभ्यास करून त्यांनी यश प्राप्त केले.\nआई, गृहिणी व वडील प्राध्यापक अशी कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या स्वागतच्या यशात मूळचे मिरजेचे असलेल्या आणि सध्या बिहारमध्ये मधुबनी जिल्ह्यात जिल्हाधिकारी असलेल्या कपिल शिरसाठ यांची मोठी प्रेरणा आहे. सात वर्षांपूवी वडिलांनी कपिल यांची भेट घालून दिली आणि त्यादिवशीच स्वागत यांनी ‘यूपीएससी’चा दृढसंकल्प केला. गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंतचा टप्पा त्यांनी पार केला होता; मात्र त्या वेळी यशाने हुलकावणी दिली. अपयशाने खचून न जाता त्यांनी अखेरीस यशाचे गौरीशंकर गाठलेच.\nदुष्काळी जत तालुक्‍यातील दरिबडची येथील गणेश महादेव टेंगले याने आजच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६१० वा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे. गणेशने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोचला होता. त्याच्या यशाने दुष्काळी तालुक्‍यातील टॅलेंटवर शिक्कामोर्तब झाले आहे.\nमूळ दरिबडची येथील महादेव टेंगले या ऊसतोडणी मुकादमाचा मुलगा असणाऱ्या गणेशला आई पिरपाबाई आणि वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्याने दरिबडचीपासून पाच किलोमीटरवरील कुलालवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीचे शिक्षण घेतले, तर भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सांगली हायस्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूरमधून केआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्याने घेतली. गेली तीन वर्षे गणेश दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत आहे. दुसऱ्या प्रयत्नात थोडक्‍यात यशाने हुलकावणी दिली. तरी प्रयत्न न सोडता त्याने तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. अंतिम परिक्षेसाठी त्याने लोकप्रशासन हा विषय घेतला होता.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://seedibaat.blogspot.com/2012/08/coffee-night-lamp.html", "date_download": "2018-08-14T23:43:16Z", "digest": "sha1:O2SVENJCJRAXOBSQ3RNUQIPK2GQDE4YC", "length": 2284, "nlines": 47, "source_domain": "seedibaat.blogspot.com", "title": "Seedhi Baat", "raw_content": "\nआजची रात्र झोपूया नको\nचांदण्या मोजू, coffee पिऊन\nकरू घरातच night lamp चा डिस्को\nपण खरच आज झोपूया नको\nमीच विचारीन प्रश्न, उत्तर देईन मीच\nतू बोलशील तेव्हा करणार नाही मधे मिचमिच\nतू पी चहा हवा तर, मी पण घालीन दुधात कोको\nपण आज खरच झोपूया नको...\nतू शांतच रहा हव तर, पण फोन कट करू नकोस\nनको disturbance ची खरखर, range गेली तर परत call कर\nमी उद्या फोनमध्ये balance भरेन नक्की, तू काळजी करू नकोस\nपण बोलत राहू, झोपुयात नको, कारण तस नाही काही ठोस...\nगरम आहे अंग, वाटतंय जरा कससं\nतू नाहीस इथे म्हणून एकट वाटतय\nअसा गैरसमज करू नको\nए... पण please आजची रात्र, झोपूया नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/sunny-leone-vs-katrina-kaif-popularity-instagram/", "date_download": "2018-08-14T22:53:52Z", "digest": "sha1:GFEBETRKDQFYD5YYRMTYJSIZ3ZWCVHKN", "length": 6743, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "' ह्या ' बाबतीत सनी लिओनी च्या पण पुढे आहे कतरीना कैफ | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n‘ ह्या ‘ बाबतीत सनी लिओनी च्या पण पुढे आहे कतरीना कैफ\nसोशल मिडियावर भारतामध्ये सर्वाधिक चर्चेत अन् शोधली जाणारी व्यक्ती जरी सनी लिओनी असली तरी सध्या मात्र इन्स्टाग्रामवर तरी कतरिना कैफ जास्त पुढे आहे.\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nसोशल मिडियापासून कतरिना तशी लांब लांबच राहत होती,मात्र गेल्या काही दिवसांत कतरिना च्या इन्स्टाग्रामवरील तिच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ नोंदली गेली असून ही संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे.\nकेवळ चारच महिन्यात कतरिनाला मिळालेली चाहत्यांची पसंती तिचे बॉलिवूडमधील स्थान दर्शवित आहेत. कतरिनाने आधी आपले फेसबुक आणि नंतर इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले फक्त चार महिन्यापूर्वी सुरु केले असून , इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठय़ा संख्येने फॅन फॉलोअर्स मिळवन्यात देखील तिला यश आले आहे.\nआपली सुंदर फोटो, रोजच्या अपडेट तसेच इतर कोणत्या वादात न पडणे यामुळे तिचे फॉलोअर्स वाढत आहेत. आपल्या चाहत्यांसोबत दैंनदिन शेडय़ुलमध्येही आपण जोडलेले राहू शकतो, हा खास अनुभव आहे, असेही कतरीना म्हणते.\nअर्थात इन्स्ताग्रामची मालकी फेसबुक कडेच असल्याने फेसबुक वरचे काही फॉलोअर्स इन्स्ताग्राम वर पण फॉलो करत असावेत असे जाणकारांचे म्हणणे आहे.\n पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा \n← साता-यात विनोद तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न.. कोण होता ‘ हा ‘ व्यक्ती कीबोर्डच्या ‘ ह्या ‘ बटणाचा बिल गेट्स यांना होतोय पश्चाताप →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-14T22:53:57Z", "digest": "sha1:ARBUUSCRYGYP45WDZBVBCZHRRGN6TEEC", "length": 7694, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "वरुण धवन आणि सलमान आणि ' ती ' जीन्स | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nवरुण धवन आणि सलमान आणि ‘ ती ‘ जीन्स\nवरुण धवन नि आतापर्यंत ८ चित्रपट केले आहेत आणि सर्वच चित्रपटांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला आहे. मात्र वरुण धवन अजून स्वतःला स्टार मानत नाही .\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nबीबीसी सोबत बोलता वरूण म्हणाला कि, “आजपर्यंत जे मिळालय ते फक्त लोकांच्या प्रेमामुळे. जे मिळवायला खूप काळ लागतो मात्र मी काही चुकीचं केल तर काही क्षणात सगळं मातीमोल होऊ शकत . फक्त आत चित्रपट करून मी सुपर स्टार च्या यादीत येऊ शकत नाही , अजून कमीत कमी १०-१५ वर्षे काम केलं तर कुठे स्टारडम वगैरे गोष्टी येतात . इतक्या लवकर मला स्टार म्हणणं थोडं चुकीचं आहे .”\nसलमान खान चा १९९७ चा जुडवा नवीन रूपात ‘जुडवा २’ येतोय मात्र यात सलमान ऐवजी हिरो वरूण धवन आहे .\nवरुण धवन पुढे म्हणतो कि ‘” सलमान बरोबर तुलना होणं साहजिक आहे पण माझ्यासाठी ही पूर्ण नवीन मुव्ही होती . ज्यामध्ये मला कॉमेडी करावी लागली मात्र त्यासाठी मेहनत देखील खूप घ्यावी लागली . माझा उद्देश हा केवळ लोकांचं मनोरंजन करण हा आहे ”\nह्या चित्रपटाआधी सलमान खान ची भेट वरुण धवन ने घेतली होती , त्यावर बोलताना वरुण म्हणाला, “सलमानने मला काही सल्ला दिला नाही , मात्र एवढेच सांगितले कि माझ्या टन टना टन च्या स्टेप्स खराब करू नकोस ” आणि सलमान ने वरुण धवनला ती जीन्स दिली जी सलमान च्या राजा कॅरॅक्टर साठी चित्रपटात वापरली होती .\nआपल्या वडिलांच्या (डेव्हिड धवन ) बद्दल बोलताना वरुण धवन म्हणतो , “माझे भाग्य आहे कि ते माझे वडील आहेत, आणि मी वडिलांच्या समोर कधीच चुंबन दृशे देणार नाही”\nवरुण धवन च्या जुडवा २ मध्ये आपल्याला जॅकलिन फर्नाडिस, तापसी पन्नू यांची जबरदस्त कॉमेडी बघायला मिळणार हे मात्र नक्की .\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← सौदी अरेबिया सारख्या देशात महिलांनी ‘ हा ‘ हक्क मिळवून दाखवला भाजपवाल्यांनो जे पेरल तेच उगवतय : राज ठाकरे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/rain-forecast-in-maharashtra/", "date_download": "2018-08-14T22:52:49Z", "digest": "sha1:G4HFOAKQTQ2LUY6ZOBCU7EW2OAVG4Y47", "length": 11424, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पुढील २४ तास काय सांगतोय पावसाचा अंदाज ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपुढील २४ तास काय सांगतोय पावसाचा अंदाज \nमुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय,अशी परिस्थिति निर्माण झाली आहे . मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी संध्याकाळी सहावाजेपर्यंत राहणार बंद राहणार आहे. मुंबई, कोकण व मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमुंबईतून 50 उड्डाणे रद्द झाल्यामुळे इंडिगो, स्पाईस जेट प्रवाशांना तिकीटाची सर्व रक्कम करणार परत करणार आहे. मुंबईत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि मुख्य धावपट्टी बंद असल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवाई सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, सर्व प्रवाशांना एसएमएस, फोन, ई-मेलच्या माध्यमातून बदललेल्या वेळेची माहिती देण्यात येत असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. आतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, उपनगरात 303 मिमी पाऊस झाला आहे. डहाणूमध्ये 304 मिमी पाऊस कोसळला आहे.\nकोकणातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या ७२ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.अरबी समुद्राहून वाहणारे वारे आणखी वेगाने वाहू लागले. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातून शहरात दाखल होणाºया पावसाने सर्वप्रथम बोरीवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका, पवई, मुलुंड, भांडुप, घाटकोपरसह वांद्रे-कुर्ला परिसराला झोडपून काढले.\nकाल दुपारी सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. काही लोकल रद्द झाल्या.अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासननं घेतला आहे. हा दिवस दिवाळीच्या सुटीत भरून काढण्यात येईल अशी घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव खोºयातील आंबेरी येथील पुलावर पुराचे पाणी असल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. मालवण तालुक्यातील मसुरे, बागायत, कावा या गावांतही पूरस्थिती आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे रायगडमध्ये सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्यांची पातळी वाढली आहे.येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . मुंबईत मुसळधार पाऊस पडेल.ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सत्रांतील विद्यार्थ्यांचे सायंकाळी घरी परतताना हाल झाले.पालघर जिल्ह्यातील टेम्भी गावात चक्रीवादळात सापडून किनाºयावर नांगरलेल्या ७ बोटी चिरल्या. बोटीचा भाग अंगावर पडल्याने संदीप तांडेल (५०) यांचा मृत्यू झाला.पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने उपनद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.\nजळगावातील रावेर तसेच धुले जिल्ह्यातील साकरी,पिंपळनेर परिसरातहि जोरदार पाऊस सुरु आहे .पुणे,नगर व मराठवाड्यातही जोरदार पाऊस सुरु आहे .सगळा महाराष्ट्र आज पावसाने झोडपून काढला आहे\n@@पोस्ट आवडली तर लाईक करायला विसरू नका @@@\n← यह उन दिनों की बात है अकाउंटला पैसे जमा करून मतदान विकत घेण्याचा विक्रम ‘ह्या’ जिल्ह्यात →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-shabanchi-sawali-amruta-desarda-marathi-article-1532", "date_download": "2018-08-14T23:38:01Z", "digest": "sha1:PBJ3G3SKONTJFWYWQJITA5SHSZR6C4ZL", "length": 22602, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Shabanchi Sawali Amruta Desarda Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nपुरुष त्याच्या भावना व्यक्त करण्यास बऱ्याचदा असमर्थ ठरतो. आपल्याकडे पुरुषाने त्याच्यातला हळवेपणा दाखवणे हे समाजमान्य नाही का तो पुरुष आहे म्हणून त्याने सदैव रांगडे, कडक आणि कोरडे राहिले पाहिजे तो पुरुष आहे म्हणून त्याने सदैव रांगडे, कडक आणि कोरडे राहिले पाहिजे असे भाबडे प्रश्न मला कायम पडतात.\nमागच्या काही दिवसांत मी तीन चित्रपट पाहिले. ते म्हणजे ’बबन’, ’ब्लॅकमेल’, आणि ’न्यूड’. या तिन्ही चित्रपटांचा एक सामान्य प्रेक्षक म्हणून मी विचार करत होते, या तिन्ही चित्रपटांत एक समान गोष्ट जाणवली, ती म्हणजे पुरुषांची एक माणूस म्हणून असलेली असंवेदनशीलता. शहर असो किवा खेडेगाव. इथून तिथून पुरुषीवृत्ती ही सारखीच असते, असे या चित्रपटांच्या गोष्टीतून दिसून येते. स्त्रिया या एकूणच भारतीय समाजात एक वस्तू म्हणून पाहिल्या जातात, आणि वस्तूंची जशी किंमत असते तशीच स्त्रियांच्या माणूसपाणाची असते का असा प्रश्न हे चित्रपट पाहून मनात आले. याचा अजून विचार केला तर काय जाणवते, अर्थात चित्रपटातून दाखवलेली कथा ही काल्पनिक असली तरीही एक संवेदनशील प्रेक्षक म्हणून मी त्या कथेचा एक भाग होते, आणि त्या चित्रपटात इतकी मग्न होते, की वास्तव थोडावेळ विसरून त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने जगू पाहते. असे कदाचित खूप कमी लोकांच्या बाबतीत होऊ शकेल. पण तरीही या तिन्ही चित्रपटांनी मला माझ्यातील अस्वस्थता पाहण्यास भाग पाडले. ही अस्वस्थता पाहत असताना मनात प्रश्न आले, ते म्हणजे पुरुष इतके क्रूर असतात त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल अजिबात आदर नसतो त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल अजिबात आदर नसतो 'बबन' चित्रपटामध्ये जो नायक आहे, तो आणि त्याची प्रेयसी एकांतात असताना, त्यांच्या गावातले काही लोक त्यांना पाहतात, आणि त्याची प्रेयसी तिच्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्या त्या माणसाला अचानक गोळी मारते, आणि ते दोघे नंतर तिथून निघून जातात, आणि चक्क मुर्खासारखे तो नायक तिला तिच्या घरी एकटीला सोडतो, आणि तिथून सुसाट वेगाने निघून जातो. जणू काही तिच्यावर कुठलाच वाईट प्रसंग येणार नाही. सगळे काही ठीक होईल असा समज करून तो तिला त्या गावात एकटीला सोडतो. अर्थात तो चित्रपट आहे. पण तरीही मनात आले, नायक इतका अविचारी कसा 'बबन' चित्रपटामध्ये जो नायक आहे, तो आणि त्याची प्रेयसी एकांतात असताना, त्यांच्या गावातले काही लोक त्यांना पाहतात, आणि त्याची प्रेयसी तिच्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्या त्या माणसाला अचानक गोळी मारते, आणि ते दोघे नंतर तिथून निघून जातात, आणि चक्क मुर्खासारखे तो नायक तिला तिच्या घरी एकटीला सोडतो, आणि तिथून सुसाट वेगाने निघून जातो. जणू काही तिच्यावर कुठलाच वाईट प्रसंग येणार नाही. सगळे काही ठीक होईल असा समज करून तो तिला त्या गावात एकटीला सोडतो. अर्थात तो चित्रपट आहे. पण तरीही मनात आले, नायक इतका अविचारी कसा जी पुरुषांची झुंड त्याच्या प्रेयसीकडे वाईट नजरेने बघते, ती झुंड सुडाने तिच्या घरी जाणार नाही कशावरून जी पुरुषांची झुंड त्याच्या प्रेयसीकडे वाईट नजरेने बघते, ती झुंड सुडाने तिच्या घरी जाणार नाही कशावरून पुढे चित्रपटात ती झुंड तिच्या घरी जाऊन काय करते ते दाखवले पण आहे. एका असहाय, आणि कुठल्याच प्रकारचे बळ नसलेल्या मुलीला ते ज्याप्रमाणे वागणूक देतात ते पाहून पुरुष इतक्‍या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ही कल्पना करणे अवघड होते. हे झाले चित्रपटाचे. वास्तव तर खूप भयंकर आहे, मग तो उन्नाव मधील बलात्कार असो, नाहीतर काश्‍मीर मधील त्या कोवळ्या आठ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि खून असो. म्हणजे आजच्या समाजातले पुरुष हे राक्षस झाले आहेत. त्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त आपल्या इच्छा आणि वासना शमवून जगायचे आहे, मग त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.\n’बबन’ मधला नायक रस्त्यावर राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाला दूध देतो, पैसे देतो, आणि एकीकडे गावातल्या राजकारणात पडून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी साम,दाम, दंड, भेद वापरून स्वतःचा फायदा करून घेतो. एकाच पुरुषामध्ये इतक्‍या विसंगती असू शकतात क्रूरता आणि दयाळूपणा या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीत असतात असे जर म्हटले तर, आणि माणूस म्हणून जर त्याला त्या तराजूत तोलले तर काय होईल क्रूरता आणि दयाळूपणा या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीत असतात असे जर म्हटले तर, आणि माणूस म्हणून जर त्याला त्या तराजूत तोलले तर काय होईल हा विचार मनात येऊन सुन्न व्हायला होते. मग ब्लॅकमेलमधला नायक ज्या पद्धतीने त्याच्या बायकोच्या प्रियकराला हैराण करतो, आणि तो प्रियकर ज्या पद्धतीने त्याच्या बायकोला आणि चक्क त्या प्रेयसीला हैराण करतो ते पाहून डोकं सुन्न होते. विवाह होऊनही दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवणे ही गोष्ट आज समाजात अनैतिक ठरवली जाते, आणि स्त्रीने जर असे केले तर ते मोठे पाप समजले जाते. कारण चित्रपटात तो नायक शेवटी जिंकतो आणि सरळ त्याच्या बायकोचा नंबर त्याच्या मोबाईलमधून डिलीट करून तिला अगदी सहजपणे त्याच्या आयुष्यातून काढून टाकतो. इतक्‍या सहजपणे एखादा पुरुष आपल्या स्त्रीला त्याच्या आयुष्यातून वगळू शकेल हा विचार मनात येऊन सुन्न व्हायला होते. मग ब्लॅकमेलमधला नायक ज्या पद्धतीने त्याच्या बायकोच्या प्रियकराला हैराण करतो, आणि तो प्रियकर ज्या पद्धतीने त्याच्या बायकोला आणि चक्क त्या प्रेयसीला हैराण करतो ते पाहून डोकं सुन्न होते. विवाह होऊनही दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवणे ही गोष्ट आज समाजात अनैतिक ठरवली जाते, आणि स्त्रीने जर असे केले तर ते मोठे पाप समजले जाते. कारण चित्रपटात तो नायक शेवटी जिंकतो आणि सरळ त्याच्या बायकोचा नंबर त्याच्या मोबाईलमधून डिलीट करून तिला अगदी सहजपणे त्याच्या आयुष्यातून काढून टाकतो. इतक्‍या सहजपणे एखादा पुरुष आपल्या स्त्रीला त्याच्या आयुष्यातून वगळू शकेल किंवा जी आई स्वतःच्या लेकरासाठी नवऱ्याचा व्यभिचार सहन करते, फक्त मुलाच्या भविष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी गाव सोडून, घर सोडून, नवरा सोडून मुंबईत येते, अगदी कणखर होऊन चार-चौघात नग्न होऊन मॉडेल बनते, आणि पोरासाठी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवते, तिच्याविषयी कुठलाच हळवा कोपरा तिच्या मुलाच्या मनात असू नये किंवा जी आई स्वतःच्या लेकरासाठी नवऱ्याचा व्यभिचार सहन करते, फक्त मुलाच्या भविष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी गाव सोडून, घर सोडून, नवरा सोडून मुंबईत येते, अगदी कणखर होऊन चार-चौघात नग्न होऊन मॉडेल बनते, आणि पोरासाठी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवते, तिच्याविषयी कुठलाच हळवा कोपरा तिच्या मुलाच्या मनात असू नये आणि तिने फक्त पैसे नाही दिले, तर ती शरीर-विक्रीचा व्यवसाय करते, असे तिच्यावर नाही नाही ते आरोप करून; मुलगा आईचा अपमान करतो तेव्हा त्या पुरुषाच्या मनात काहीच खळबळ माजत नाही\nपुरुषाला नक्की काय हवे आहे स्त्रीचे असणे त्याला इतके त्रासदायक आहे स्त्रीचे असणे त्याला इतके त्रासदायक आहे किंवा स्त्री ज्या संघर्षाने पुढे येते आहे, हे पुरुषाला पाहवत नाही किंवा स्त्री ज्या संघर्षाने पुढे येते आहे, हे पुरुषाला पाहवत नाही सगळे पुरुष नक्कीच असे नसतील. मग न्यूड मधला तो जयराम आहे, जो सावलीसारखा यमुनेबरोबर राहतो, पण त्याचे तिच्याविषयी वाटणारा हळवेपणा व्यक्त करत नाही, ती जाताना तिला चित्रा म्हणून हाक मारतो, आणि ती गेल्यावर तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरवतो. यातून काय निदर्शित होते सगळे पुरुष नक्कीच असे नसतील. मग न्यूड मधला तो जयराम आहे, जो सावलीसारखा यमुनेबरोबर राहतो, पण त्याचे तिच्याविषयी वाटणारा हळवेपणा व्यक्त करत नाही, ती जाताना तिला चित्रा म्हणून हाक मारतो, आणि ती गेल्यावर तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरवतो. यातून काय निदर्शित होते पुरुषाची संवेदनशीलता की जो त्याच्या भावना स्वतः प्रेम करणाऱ्या व्यक्तीसमोर मांडण्यास असमर्थ ठरतो. अशी न व्यक्त होणारी संवेदनशीलता पुरुषात जर पाझरत असेल तर ती तो व्यक्त का करत नाही आणि त्यात त्याची हार का होते, किंवा त्याने त्याच्यातला हळवेपणा दाखवणे हे समाजमान्य नाही का आणि त्यात त्याची हार का होते, किंवा त्याने त्याच्यातला हळवेपणा दाखवणे हे समाजमान्य नाही का तो पुरुष आहे म्हणून त्याने सदैव रांगडे, कडक आणि कोरडे राहिले पाहिजे तो पुरुष आहे म्हणून त्याने सदैव रांगडे, कडक आणि कोरडे राहिले पाहिजे हे भाबडे प्रश्न मला पडतात.\nलहानपणापासून वडील म्हणून आणि जर भाऊ असेल तर भाऊ म्हणून प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे दोन पुरुष अनिवार्य अगदी जवळून येतातच. बाप आणि मुलीचे नाते, भाऊ आणि बहिणीचे नाते, हे पूर्णतः संवेदनशीलतेवर अवलंबून असते. मला नेहमी आठवते, मी शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी म्हणून जेव्हा मुंबईला जायचा विचार घरी मांडला, तेव्हा सगळ्यात जास्त काळजी वडिलांना वाटली. ते जेव्हा मला सोडायला आले, तेव्हा खूप रडले. मी एकटी कशी एवढ्या मोठ्या शहरात राहणार म्हणून त्यांचा जीव खालीवर झाला. एक पुरुष म्हणून तर त्यांनी कणखर असायला हवे, त्यांनी रडणे म्हणजे त्यांची संवेदनशीलता प्रकट करणे चुकीचे आहे काय किंवा आपल्या मुलीला जे योग्य वाटते ते करू देणे आणि तिच्यावर विश्वास ठेवून तिला साथ देणे ही एक वडील म्हणून त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आमच्या बाप-लेकीच्या नात्याला किती वर नेते. यात कुठलाच स्वार्थी हेतू न ठेवता निखळ प्रेम असलेले नाते निर्माण झाले असे वाटत नाही का\nमग आजचा पुरुष हा खूपच क्रूर, कोरडा, भावनाहीन झाला आहे असे वेगवेगळ्या माध्यमांतून आपण जे पाहतो आहोत, समाजात जे घडत आहे ते खरे, की ’न्यूड’ मधील जो प्रोफेसर आहे त्याने त्याचे मुकपणे यमुनेवर प्रेम करणे खरे, की ब्लॅकमेल मधला नवरा नायक जेव्हा त्याची बायको वडिलांच्या टेस्टसाठी पैसे मागते, आणि तो लगेच तिला काढून देतो तो खरा असा प्रश्न मनाला वारंवार पडतो.\nया ज्या पुरुष म्हणून ज्या काही प्रतिमा आपल्या मनात निर्माण होत आहेत, त्या नक्की खऱ्या आहेत आणि त्या जर खऱ्या असतील तर त्या प्रचंड भयंकर आहेत असे मला वाटते. मग चित्रपटांतील पुरुष नायक असोत, किंवा रोजच्या जगण्यात व्यावहारिक पातळीवर, दैनंदिन पातळीवर संबंध येणारे पुरुष असोत. स्त्रिया त्यांच्या मनात कुठल्या प्रकारे पुरुषांची प्रतिमा तयार करत असतात आणि ती प्रक्रिया कशी असते हे सांगणे मोठे अवघड काम आहे. पण तरीही एक स्त्री-माणूस म्हणून जर माझ्या आजूबाजूला मी पाहिले तर पुरुष-माणूस म्हणून माझ्या समोर येणारे पुरुष हे संवेदनशील आहेत. ते माझा एक माणूस म्हणून आदर करत आहेत का हे मी सतत पाहत असते. ते माझ्याकडे फक्त वस्तू म्हणून तर पाहत नाही ना आणि त्या जर खऱ्या असतील तर त्या प्रचंड भयंकर आहेत असे मला वाटते. मग चित्रपटांतील पुरुष नायक असोत, किंवा रोजच्या जगण्यात व्यावहारिक पातळीवर, दैनंदिन पातळीवर संबंध येणारे पुरुष असोत. स्त्रिया त्यांच्या मनात कुठल्या प्रकारे पुरुषांची प्रतिमा तयार करत असतात आणि ती प्रक्रिया कशी असते हे सांगणे मोठे अवघड काम आहे. पण तरीही एक स्त्री-माणूस म्हणून जर माझ्या आजूबाजूला मी पाहिले तर पुरुष-माणूस म्हणून माझ्या समोर येणारे पुरुष हे संवेदनशील आहेत. ते माझा एक माणूस म्हणून आदर करत आहेत का हे मी सतत पाहत असते. ते माझ्याकडे फक्त वस्तू म्हणून तर पाहत नाही ना आणि तर जे तसे पाहत असतील तर त्यांना वागणूक कशी द्यायची याचा विचार करते. अर्थात माणूस स्त्री असो किंवा पुरुष. दोघांच्या वृत्ती महत्त्वाच्या वाटत राहतात. फक्त संवेदनशीलता बोथट होऊ न देणे हा हेतू ठेवून, समाजात शांतपणे, सहनशील वृत्तीने जगणारे पुरुष आजही मोठ्या प्रमाणात आहेत. यावर विश्वास ठेवून, एक माणूस म्हणून स्त्रियांनी पुरुषांकडे पाहिले पाहिजे. पुरुषांनीदेखील स्त्रियांकडे त्याच आदराने एक माणूस म्हणून पाहिले पाहिजे, असे मनापासून वाटते.\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\nसह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन...\nबॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून स्वयेंचि दूर झालेल्या ‘नीरज’ ऊर्फ गोपालदास सक्‍सेना...\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://keshavsut.com/kes/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=27&Itemid=29", "date_download": "2018-08-14T23:27:31Z", "digest": "sha1:YYBWTRV7XQVIBQXZ4DSKWP7WHEALFVJO", "length": 6761, "nlines": 92, "source_domain": "keshavsut.com", "title": "गावी गेलेल्या मित्राची खोली लागलेली पाहून", "raw_content": "\nगावी गेलेल्या मित्राची खोली लागलेली पाहून\nयेथें होता राहत माझ्या स्नेही,\nस्नेह्यांसाठी जो या लोकीं राही,\nपाशांला जो तोडायाला पाही,\nस्वदेशपाशीं आपणा बांधुनि घेई. १\nपाशांविण या कोठें कांही नाही\nपाशांकरितां चाले अवघें कांही;-\nपाशांतुनि या सुटतां सुंदर तारे,\nतेज तयांचे विझूनि जाई सारें. २\nचन्द्रानें या सदैव पृथ्वीपाशीं\nराहुनीच का सेवावें सूर्याशी \nशक्त जरी का असेल तो, तरि त्यानें\nसेवावा रवि खुशाल निजतंत्रानें. ३\nसोडी पत्‍नीपाशाची तो आस,\nतो मत्सख निज गांवी गेला आहे,\nखोलीला या कुलूप लटकूनि आहे. ४\nयेथें गोष्टी आम्ही करीत होतों,\nहोतों विद्याभ्यासहि करीत होतों; -\nमित्रत्वाचें बीज पेरून खासें\nमैत्रीवल्ली वाढविली सहवासें. ५\nदेशाविषयीं गोष्टी बोलत येथें\nबसलों, विसरुनि कितीकदां निद्रेतें;\nश्वासीं अमुचे श्वास मिळाले तेव्हां,\nअश्रूंमध्ये अश्रु गळालें तेव्हा. ६\nऐसें असतां, पहांट भूपाळ्यांला\nहवा चालली मंद मंद ती गार,\nप्रभावाप्रभावें वितळे तो अंधार; ७\nतेव्हां आम्हीं म्हटलें – “ही र्‍हासाची\nरजनी केव्हां जाइल विरुनि साची \nस्वतंत्रतेची पहांट ती येईल,\nउत्कर्षाचा दिन केव्हां सुचवील \n“या डोळ्यांनी पहांट ती बघण्याचें\nअसेल काही नशिबीं दुर्दैव्यांचे \nकिंवा तीतें आणायचे कांही\nयत्‍न आमुच्या होतिल काय करांही \nअसो. यांपरी आम्हीं प्रश्न अनंत\nकेले, होउनि कष्टी, परस्परांत;\n‘इच्छा धरितां मार्ग मिळे अपणांला’\nया वचनें मग धीर दिला चित्ताला १०\nकोठे असशिल आतां मित्रा माझे \nकरीत असशिल काय काय तीं काजें \nस्फूर्ती आणित असशिल का कोणाला\nतुझी बघुनि ही मित्रा खोली बंद,\nविरहाग्नीनें भाजे चेत: कंद,\nपुनरपि आपण येथें भेटूं, ऐशी\nआशा होई जलधारा मग त्यासी १२\nझाल्या नंतर अस्त तो, कमल तें पाहूनियां लागलें,\n‘उद्या मित्र करील तो निजकरें येऊनि याला खुलें,’\nऐसें बोलुनि ज्यापरी भ्रमर तो जातो श्रतानें दुरी,\nजातों, बोलुनि या स्थलासहि तसें, मित्रा अतां मी घरीं. १३\nवर्ष ४, अंक १२, जून १८९०, पृ. १५-१६\nगावी गेलेल्या मित्राची खोली लागलेली पाहून\nकिरातार्जुनीय –सर्ग १ ला\nगोष्टी घऱाकडिल मी वदतां गाड्या रे\nआगबोटीच्या कांठाशी समुद्राच्या शोभेकडे पहाता उभ्या राहिलेल्या एका तरुणीस\nजास्वंदीची फुलें आणि पारिजाताचीं फुलें\nअहा पक्षी हे चित्र पक्ष याचें\nअत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न\nजायाचें जग का असेंच\nरा.वा.ब. पटवर्धन, मु. नागपूर, यांस\nकाल आणि प्रियेचें सौंदर्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/p/blog-page_15.html", "date_download": "2018-08-14T23:46:13Z", "digest": "sha1:C57NVTQIRNNBFL5SFAA3BN64KPRKTOF6", "length": 7412, "nlines": 42, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवभारत - इतिहासाशी जडले नाते : मुसलमानी रियासत - गोविंद सरदेसाई", "raw_content": "\nमुसलमानी रियासत - गोविंद सरदेसाई\nनाव : मुसलमानी रियासत खंड १,२\nलेखक - गोविंद सखाराम सरदेसाई\nप्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन\nरियासतकार सरदेसाई हे इतिहास अभ्यासकांना परिचित आहेतच. मुसलमानी,मराठी आणि ब्रिटीश अशा तीन रियासतींचा सुमारे आठशे वर्षाच्या कालखंडाचा ससंदर्भ, समग्र आणि सविस्तर इतिहास त्यांनी संपादित करून ठेवला आहे. मुसलमानी रियासतीमधील इतिहासाचा कालखंड साधारण इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंतचा आहे. मुसलमानी धर्माची स्थापना,विस्तार आणि अरबी खिलाफतींच्या इतिहासाची पार्श्वभूमी या ग्रंथात सुरवातीला दिली असून महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने या ग्रंथाची सुरवात होते आणि सह्याद्रीच्या मराठय़ांशी झुंज देणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या ग्रंथाचा शेवट होतो.\nपहिल्या खंडाच्या आरंभी रियासतकारांनी मुसलमान कोण होते त्यांची पार्श्वभूमी काय हे सांगतानाच पुढे अरब, तुर्क, मूर, ऑटोमन, मोगल यांचे वंश,सत्ता व प्रदेश, त्यांनी केलेल्या स्वाऱ्या इत्यादींची ऐतिहासिक पाश्र्वभूमी सांगितली आहे. महंमद गझनीच्या पहिल्या स्वारीपासून बाबरने इ.स. १५२६ मध्ये जिंकलेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईपर्यंतचा उत्तर भारताचा इतिहास असून, अल्लाउद्दीन खिलजीने तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीवर केलेल्या स्वारीपासून बहमनीसत्तेचा उदय ते फाळणीपर्यंतचा इतिहास दिला आहे . त्याबरोबरच सरदेसाईंनी विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त यांचा संक्षिप्त इतिहासही समाविष्ट केला आहे.\nदुसऱ्या खंडात मुघल घराण्याचा इतिहास विस्तृत दिलेला आहे. बाबरने भारतात केलेला प्रवेश , इ. स. १५२६ मध्ये पानिपतच्या लढाईने मुघल साम्राज्याचा पाया घातला .पुढे त्याच्या वंशजांनी मोगल सत्तेचा भारतात सर्वाधिक विस्तार केला. औरंगजेबाने या विस्तारात सर्वाधिक भर घातली त्याचबरोबर दक्षिणेतल्या मुसलमानी सत्ता (आदिलशाही, कुतुबशाही) संपविल्या सोबतच मराठय़ांची सत्ता नष्ट करण्यासाठी आयुष्याची २७ वर्षे तो दक्षिणेत मराठय़ांशी अपयशी झुंज देत राहिला. इ. स. १७०७ मध्ये मराठय़ांच्याच प्रदेशातच मरण पावला. त्याच्या मृत्युबरोबरच मुघलांची सुमारे दोनशे वर्षांची सामथ्र्यशाली सत्ता समाप्त झाली आणि त्याचबरोबर तब्बल पाचशे वर्षांचे मुसलमानी रिसायतीचे भारतावरील वर्चस्वही संपले.\nसरदेसाई यांनी १८९८ साली सर्वप्रथम मुसलमानी रियासतींचे प्रकाशन केले. लवकरच हा ग्रंथ वाचकांच्या पसंतीस पडला आणि त्यांना रियासतकार ही बिरुदावली त्यांना नकळत मिळाली, असा हा 'मुसलमानी रियासत' अमुल्य ग्रंथ नक्कीच संग्रही असावा.\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-632.html", "date_download": "2018-08-14T23:41:01Z", "digest": "sha1:VVCMJDLFBRTDKMUXYFQBG5GCHLNYSKTR", "length": 5753, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सरकारी कर्मचार्‍यांचा उद्यापासून तीन दिवसांचा संप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra सरकारी कर्मचार्‍यांचा उद्यापासून तीन दिवसांचा संप.\nसरकारी कर्मचार्‍यांचा उद्यापासून तीन दिवसांचा संप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सातवा वेतन आयोग व इतर प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी उद्यापासून (मंगळवार) तीन दिवसांचा संप पुकारला आहे. तीन दिवसीय संपास राज्यातील शिक्षक, हिवताप कर्मचारी यांच्यासह विविध विभागाच्या शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासकीय कामांचा बोजवारा उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.\nराज्यभरात अगोदरच मराठा आरक्षण आंदोलनामुळे वातावरण बिघडलेले आहे. त्यातच येत्या 9 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने राज्यव्यवस्था आणखीच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nत्यामुळे हा संप टळावा यासाठी सरकारी पातळीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु तोडगा निघाला नसून शासकीय कर्मचारी संपावर ठाम आहेत.\nशासनाने गेल्या दोन वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने आश्‍वासनांची पुर्तता केली नाही. यामध्ये शिक्षक संघटनेने आंदोलनात उडी घेतल्याने शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी या तीन दिवसीय संपाला सक्रीय पाठिंबा व्यक्त करुन, या संपात सहभागी होण्याचे जाहिर केले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m294323", "date_download": "2018-08-15T00:01:33Z", "digest": "sha1:2YWR7HK5JVDF3DEWLMA4IBKRNYXEALPY", "length": 11860, "nlines": 257, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "चालण्याचे मृत थीम रिंगटोन रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली टीव्ही / मूव्ही थीम्स\nचालण्याचे मृत थीम रिंगटोन\nटीव्ही / मूव्ही थीम्स\nचालण्याचे मृत थीम रिंगटोन रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nचालण्याचे मृत थीम रिंगटोन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nटुम माईल शीर्षक थीम\nएल्म स्ट्रीट थीम वर एक दुःस्वप्न\nअवतार फिल्म थीम गाणे\nबेशरम थीम (डीजे रीमिक्स)\nमी तुमची आई थीम गाणे कशी भेटले\nद वॉकिंग डेड थीम गाणे - मेटल व्हर्जन\nडेड वॉकिंग थीम गाणे\nचालण्याचे मृत उघडत थीम\nचालण्याचे मृत उघडे थीम\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर चालण्याचे मृत थीम रिंगटोन रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic204.html?SID=0227221982z56cc2a43zebf6558bz0291898148", "date_download": "2018-08-14T23:10:19Z", "digest": "sha1:LLX44LNLIC6X2JFG4X4A2B5LMRLO7HHA", "length": 6355, "nlines": 59, "source_domain": "trekshitiz.com", "title": "जरबेश्वर मंदिर, फल� - Adventure & Social Forum", "raw_content": "\nगावाचे नाव :- फलटण\nजवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे.\nफलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची \"दक्षिणकाशी\" म्हणून ओळखले जात असे.\nफलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन \"जरबेश्वर मंदिर\" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.\nजरबेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्‍यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्‍यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे.\nजाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) श्रीराम मंदिर, फलटण\n२) निंबाळकर छ्त्री (समाधी), फलटण.\nकिल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-sugar-industry-crises-8533", "date_download": "2018-08-14T23:37:30Z", "digest": "sha1:XEL45IIEIHRX5KWAWF4U2UQJVGTVCE5X", "length": 18159, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on sugar industry crises | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nब्राझीलचा धडा घेणार कधी\nब्राझीलचा धडा घेणार कधी\nबुधवार, 23 मे 2018\nब्राझील, थायलंडसारखे देश उसापासून साखरेएेवजी थेट इथेनॉलनिर्मितीवर भर देत आहेत. त्यातून आपण काही धडा घेणार आहोत की नाही\nसातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर वाढलेल्या ऊस लागवडीमुळे या वर्षीच्या गळीत हंगामात साखर उत्पादन वाढणार, हे निश्चित होते आणि तसेच घडलेसुद्धा. या वर्षी देशातील साखर उत्पादन ३१० लाख टनांच्या वर गेले आहे. देशाची गरज केवळ २५० लाख टन साखरेची आहे. यात मागील वर्षीचा शिल्लक साठा धरला नाही तरी अतिरिक्त ६० लाख टन साखरेचे करायचे काय हा खरा प्रश्न आहे. साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे हंगामाच्या सुरवातीला साखरेला असलेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर २५०० रुपयांवर आला आहे. अतिरिक्त साखर निर्यात करायची म्हटले तर जागतिक बाजारातील साखरेचे दर २००० रुपयांच्या आसपास आहेत. त्यात निर्यातीस असणारा कमी कालावधी आणि त्यातील अडचणी पाहता केंद्र शासनाने २० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेऊनदेखील ते प्रत्यक्ष साध्य होताना दिसत नाही. घसरलेल्या दरामुळे साखर उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश कारखाने गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता देऊ शकत नाहीत. अनेक कारखाने शार्ट मार्जिनमध्ये जात आहेत. या वर्षी पुन्हा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज आहे. पाऊस जास्त म्हणजे ऊस लागवड अधिक हे सूत्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर तेथील खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड न करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या राज्यातील चित्र यापेक्षा वेगळे नाही, परंतु स्पष्टपणे कोणी बोलत नाही. साखर उद्योगाचे या भीषण वास्तवाकडे केंद्र-राज्य शासनाचेसुद्धा लक्ष दिसत नाही.\nसाखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काही निर्णय शासनाला घ्यावेच लागणार आहेत. त्यातील एक म्हणजे देशात उसाचे क्षेत्र वाढत असताना आगामी गळीत हंगामात मागील स्टॉक संपेपर्यंत सुरवातीला कच्ची साखर तयार करून ती निर्यात करायला हवी. दुसरा पर्यायही प्रभावी असून, तो म्हणजे उसाच्या रसापासून थेट इथेनॉलनिर्मितीला परवानगी द्यायला हवी. देशात पेट्रोलमध्ये १० टक्क्यापर्यंत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु अपुऱ्या पुरवठ्यामुळे ते साध्य होत नाही. देशात इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन नाही, उत्पादित इथेनॉल खरेदी करण्याचे तेल कंपन्यांच्या जिवावर येते. यात तेल कंपन्या आणि शासनातील काही लोक मिळून एका लॉबीचे ‘अर्थ’पूर्ण हितसंबंध आहेत, हे उघड गुपीत आहे. त्यातूनच इथेनॉलनिर्मिती अथवा वापराबाबतचे पूरक धोरण देशात तयार होत नाही. पिकांच्या अवशेषांपासून दुसऱ्या पिढीच्या इथेनॉल निर्मितीसाठी नव्या जैवइंधन धोरणास शासनाने मान्यता दिली आहे. हा निर्णय चांगला असला तरी हे कधी, कसे करणार त्यासाठीच्या पायाभूत सुविधा काय त्यासाठीच्या पायाभूत सुविधा काय याबाबत स्पष्टता नाही. अशा वेळी ऊस रसापासून थेट इथेनॉलला परवानगी दिल्यास पुढील हंगामात देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन होईल. यामुळे अतिरिक्त ऊस आणि साखर उत्पादन या दोन्ही समस्या मार्गी लागतील. साखर उत्पादन कमी अथवा गरजेपुरते होऊन दर स्थिर राहतील. इथेनॉल उत्पादन वाढल्याने पेट्रोलमध्ये त्याचे मिश्रणाचे प्रमाण वाढेल. पेट्रोलची आयात कमी होऊन त्यावरील परकी चलन वाचेल. सातत्याने भडकत असलेले पेट्रोलचे दर कमी राहून त्याचा फायदा ग्राहकांना होईल. इथेनॉल उत्पादनाचा पैसा उत्पादकांच्या खिशात जाईल. ब्राझील, थायलंडसारखे देश उसापासून साखरेएेवजी थेट इथेनॉलनिर्मितीवर भर देत आहेत. त्यातून आपण काही धडा घेणार आहोत की नाही याबाबत स्पष्टता नाही. अशा वेळी ऊस रसापासून थेट इथेनॉलला परवानगी दिल्यास पुढील हंगामात देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन होईल. यामुळे अतिरिक्त ऊस आणि साखर उत्पादन या दोन्ही समस्या मार्गी लागतील. साखर उत्पादन कमी अथवा गरजेपुरते होऊन दर स्थिर राहतील. इथेनॉल उत्पादन वाढल्याने पेट्रोलमध्ये त्याचे मिश्रणाचे प्रमाण वाढेल. पेट्रोलची आयात कमी होऊन त्यावरील परकी चलन वाचेल. सातत्याने भडकत असलेले पेट्रोलचे दर कमी राहून त्याचा फायदा ग्राहकांना होईल. इथेनॉल उत्पादनाचा पैसा उत्पादकांच्या खिशात जाईल. ब्राझील, थायलंडसारखे देश उसापासून साखरेएेवजी थेट इथेनॉलनिर्मितीवर भर देत आहेत. त्यातून आपण काही धडा घेणार आहोत की नाही शेतकऱ्यांबरोबर देशाच्या हिताच्या गप्पा राज्यकर्त्यांकडून खूप झाल्या; आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.\nसाखर ऊस मात mate साखर निर्यात पाऊस आग\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/mns-movement-permanent-tehsildar-appointment-128253", "date_download": "2018-08-14T23:05:39Z", "digest": "sha1:R72HJPYLQPSSTMRKXKZCS5LP3TIYE3YE", "length": 15095, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "MNS movement for permanent Tehsildar appointment कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी मनसेचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nकायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी मनसेचे आंदोलन\nबुधवार, 4 जुलै 2018\nबागलाण तालुक्याला गेल्या दीड वर्षांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रखडली आहेत. कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीची वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बुधवार (ता.४) रोजी तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.\nसटाणा - बागलाण तालुक्याला गेल्या दीड वर्षांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रखडली आहेत. कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीची वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बुधवार (ता.4) रोजी तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.\nमनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले, मात्र पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर व पोलीस कर्मचारी पुंडलिक डंबाळे यांनी सतर्कतेने काही क्षणात आग विझवून मनसेचे आंदोलन हाणून पाडले. यानंतर पोलिसांनी आंदोलक मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनाची शहर व तालुक्यात आज दिवसभर जोरदार चर्चा सुरु असून तहसीलदार नियुक्तीची मागणी जोर धरू लागली आहे.\nबागलाण तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे ठप्प झाली आहेत. गेल्या दीड वर्षात तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार दहा अधिकाऱ्यांनी कसाबसा सांभाळला. त्यातच नायब अथवा प्रभारी तहसीलदारांना पूर्ण अधिकार नसल्याने तालुक्यातील विविध शासकीय योजना रखडल्या आहेत. शैक्षणिक वर्षे सुरु होऊनही अनेक विद्यार्थ्यांना विविध दाखले वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालकांचे हाल होत आहेत. कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी मनसेने ता. 10 एप्रिल रोजी तहसीलमध्ये गेटबंद आंदोलन छेडले होते. त्यावेळी लवकरच वरिष्ठ पातळीवरून नियुक्तीचे आदेश होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रत्येक मनसे पदाधिकाऱ्याने स्वतंत्रपणे आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला दिले होते.\nआज सकाळी अकरा वाजता मनसेचे उपजिल्हाप्रमुख मनोज सोनवणे, तालुकाप्रमुख सतीश विसपुते व शहरप्रमुख पंकज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन सोनवणे, मनसे शहर उपप्रमुख निलेश नंदाळे, हेमंत इंगळे, तालुका उपप्रमुख विश्वास खैरनार, वैभव सोनवणे व अन्य आठ दहा कार्यकर्ते हातात डीझेलच्या डबक्या घेऊन तहसील कार्यालय आवारात अचानक दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'कायमस्वरूपी तहसीलदार मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. यानंतर सटाणा पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://adityasir.wordpress.com/", "date_download": "2018-08-14T22:58:20Z", "digest": "sha1:FKNN7YY42WUXQKYP5A5N6S6OEF7CTWA5", "length": 3834, "nlines": 88, "source_domain": "adityasir.wordpress.com", "title": "धनंजय आदित्य – दैनिक विचारपत्रक (दररोज नवनवीन लेख पोस्ट केले जातील)", "raw_content": "\nदैनिक विचारपत्रक (दररोज नवनवीन लेख पोस्ट केले जातील)\nशालेय शिक्षण- सर्व लेख\nसर्व निबंध व लेखन\nमाझे फेसबुक; कृपया लाईक करा.\nमाझे फेसबुक; कृपया लाईक करा.\nनुकत्याच प्रकाशित केलेल्या रचना-\nदळभद्री नावांची अघोरी परंपरा\nभारताचा स्वातंत्र्यदिन नक्की कोणता\nगोरी गोरीपान, फुलासारखी छान\nUncategorized अंधश्रद्धा अघोरी प्रथा इतर-विषय ऐतिहासिक चमत्कारांचा भांडाफोड चळवळ/स्फूर्ती गीते निबंध व लेखन पर्यावरण मराठी कविता राजकीय शालेय-शिक्षण सण सत्यशोधन समाज-संस्कृती समुपदेशन सांस्कृतिक सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/yedurappa-as-cm-of-karnataka/", "date_download": "2018-08-14T22:55:22Z", "digest": "sha1:HRYIQZDNBSW37M37YCUFOMRR7B2OF7A7", "length": 14460, "nlines": 78, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "राज्यपालांचा ' असा ' राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nराज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस-जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यानंतर आता भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे.मात्र राज्यपालांच्या ह्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nकर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण देण्यात आले असून उद्या सकाळी 9.30 वाजता येडियुरप्पांचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला 21 मेपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती आहे. काल कर्नाटकाचा निकाल हाती आला. यामध्ये बहुमताचा 11३ आकडा कोणालाही गाठता आला नाही. भाजप हा 104 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून तब्बल 116 आमदारांचे बळ असून देखील राज्यपाल पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप आहे.\nकाँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची आज भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत 117 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली. जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिल नाही मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला हे निमंत्रण दिले त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी आता भाजपवर येऊन पडली आहे .\nकोण आहेत कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला\nवजुभाई वाला हे गुजरातमधील ज्येष्ठ भाजपा नेते आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले वजुभाई हे स्वाभाविकच मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. २००१ मध्ये त्यांनी आपला मतदारसंघ मोदींसाठी सोडला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्षं ते गुजरातमधील मोदी सरकारचे अर्थमंत्री होते. त्याआधीही त्यांनी हे खातं समर्थपणे सांभाळलं होतं. तब्बल १८ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, सप्टेंबर २०१४ मध्ये वजुभाईंची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्यावर देखील पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होतो आहे. हाच न्याय गोवा व मणिपूर च्या राज्यपालांनी का लावला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे.\nतसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर\nभाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती \nमोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे\nकर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास\nकाँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले \nलोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nभाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना \nबळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल \nकाँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली\nआणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी \nस्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\nCategory: देश Tags: karnatak election 2018 exit poll, karnataka, karnataka vidhavsabha, कर्नाटक, कर्नाटक विधानसभा निवडणूक, काँग्रेस-जेडीएस, कुमारस्वामी, भाजप, येडियुरप्पा, विधानसभा\n← तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक आजपासून एकाच बिछान्यात झोपणार आहोत : रेशम-राजेशचे चाळे सुरूच \nतिबेटचे आणि तिबेटी बौद्धांचे प्रमुखदलाई लामा यांच्या आयुष्यातीलमहत्... read more\nयह देश जवान कमीनों का - डॉ. सुरेन्द्र वर्मा हिंदी का श्रेष्ठ हास्य... read more\nक्या देश मध्यावधि चुनावों की ओर बढ़ रहा है : From the Best Sellers Author of 'Why Do I Hate Democracy\nयह भारत की वर्तमान राजनीतिक परिस्थितियों के आधार पर आगामी लोकसभा चु... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/s-s-kulkarni", "date_download": "2018-08-15T00:02:05Z", "digest": "sha1:CUJET7PLS3WX3C23LF5AFFT4JOKDRILL", "length": 14317, "nlines": 410, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक एस एस कुलकर्णी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nएस एस कुलकर्णी ची सर्व पुस्तके\nडॉ. मनोज एस नागमोडे, पी डी खांडेकर ... आणि अधिक ...\nडॉ. मनोज एस नागमोडे, पी डी खांडेकर ... आणि अधिक ...\nएस एस कुलकर्णी, ए एन सिंग ... आणि अधिक ...\nएस एस कुलकर्णी, ए एन सिंग ... आणि अधिक ...\nएस एस कुलकर्णी, ए एन सिंग ... आणि अधिक ...\nएस एस कुलकर्णी, ए एन सिंग ... आणि अधिक ...\nएस एस कुलकर्णी, ए एन सिंग ... आणि अधिक ...\nएस एस कुलकर्णी, ए एन सिंग ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-8041?page=2", "date_download": "2018-08-14T22:58:50Z", "digest": "sha1:X5G7V7RBXOQPQQRO5HIKGWZCAU3WDPKY", "length": 6679, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राष्ट्रसंत भय्युजी महाराजांची गोळी झाडून आत्महत्या | Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nराष्ट्रसंत भय्युजी महाराजांची गोळी झाडून आत्महत्या\nइंदूर,दि.१२-आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली. इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचं आणि २ वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकले होते. भय्यू महाराज यांनी २०११ साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.\n‘रोटरी’ला विकास कार्यक्रमात सामील करून घेणार-जयस्वाल\nभारत पेट्रोलियमच्या युनिटमध्ये भीषण स्फोट\nसंस्थांना दिलेल्या वास्तू ठामपा करणार सील \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/twenty-school-participation-junnar-science-conference-132804", "date_download": "2018-08-14T23:12:26Z", "digest": "sha1:QSYMVLLDY3ZD2X7M4OGIWJLIMCI5JOW6", "length": 13377, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Twenty-school participation in Junnar Science Conference जुन्नरला विज्ञान मेळाव्यात वीस शाळांचा सहभाग | eSakal", "raw_content": "\nजुन्नरला विज्ञान मेळाव्यात वीस शाळांचा सहभाग\nसोमवार, 23 जुलै 2018\nनिवृत्तीनगर (धालेवाडी) - ता.जुन्नर येथे जुन्नर तालुका पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघाचे वतीने आयोजित तालुका पातळीवरील विज्ञान मेळाव्यात वीस शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत कै. प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मेडियम स्कूल निवृत्तीनगर येथील गायत्री कवडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. नारायणगावच्या अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडियम स्कूलमधील श्रेया सोमवंशी हिचा द्वितीय, तर राजुरीच्या विद्या विकास मंदिरातील साक्षी कणसे हीचा तृतीय क्रमांक आला.\nनिवृत्तीनगर (धालेवाडी) - ता.जुन्नर येथे जुन्नर तालुका पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघाचे वतीने आयोजित तालुका पातळीवरील विज्ञान मेळाव्यात वीस शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत कै. प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मेडियम स्कूल निवृत्तीनगर येथील गायत्री कवडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. नारायणगावच्या अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडियम स्कूलमधील श्रेया सोमवंशी हिचा द्वितीय, तर राजुरीच्या विद्या विकास मंदिरातील साक्षी कणसे हीचा तृतीय क्रमांक आला. तसेच रेणुका निमसे-सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव, सेजल पटाडे-संभाजी विद्यालय, बोरी बुद्रुक, वेदांत गाडेकर-चैतन्य विद्यालय, ओतूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.\nअखिल भारतीय विज्ञान मेळाव्याच्या अनुषंगाने तालुका पातळीवरील विज्ञान मेळावा व बक्षीस वितरण समारंभ रामकृष्ण मोरे इंग्लिश मेडियम स्कूल येथे संपन्न झाला.\nयावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, विज्ञान संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, उपाध्यक्ष वाय.बी. दाते, सचिव टी. आर. वामन, सदस्य दिलीप लोंढे, बी के नलावडे, संजय कुटे, प्रवीण ताजणे, प्रमोद जाधव, प्रकाश जोंधळे आदी उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची जागृती करणे, बाल वैज्ञानिकांना विचारांचे आदान प्रदानाची संधी देणे, स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. पी. एस. मेमाणे यांनी विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केले स्पर्धांचे बक्षीस वितरण प्राचार्य एस डी मातेले यांचे हस्ते झाले. स्पर्धेतील तालुका पातळीवरील प्रथम दोन क्रमांकाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी झाली आहे.\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-rural-health-bank-proposal-103787", "date_download": "2018-08-14T23:12:00Z", "digest": "sha1:AY7HXVQBGZOGJALBQXGFM6UQ6EA4SEDI", "length": 9721, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news rural health bank proposal ग्रामीण आरोग्य बॅंकेचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nग्रामीण आरोग्य बॅंकेचा प्रस्ताव\nसोमवार, 19 मार्च 2018\nनाशिक - ग्रामीण भागात विविध आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ग्रामीण आरोग्य बॅंक विभागाची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विद्यापीठ मुख्यालयात विस्तार करणे अन्‌ आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी विद्याशाखांच्या स्वतःच्या महाविद्यालय बांधकामाचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे. संशोधनाला प्राधान्य देणाऱ्या विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nविद्यापीठाची पदवी संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत काल डॉ. यशवंत पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केला.\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.swedishcurrency.net/mr/", "date_download": "2018-08-14T23:05:17Z", "digest": "sha1:2ZNYLXAUL4FDCPPTZCNX54IZJVPCBN4K", "length": 7553, "nlines": 37, "source_domain": "www.swedishcurrency.net", "title": "Buy Swedish Krona swedish currency A guide to currency exchange", "raw_content": "\nउजव्या कॅनेडियन चलन विनिमय दलाल निवडून\nआपण सुट्टीतील वर जा आधी कॅनेडियन चलन विनिमय शोधत आहात की नाही, परदेशी देशांमध्ये व्यवसाय करतो की व्यवसाय आहेत, दुसऱ्या देशात आपल्या कुटुंबाला पैसे पाठवित आहोत, किंवा चलन गुंतवणूक संधी शोधत आहात, आपण सर्वोत्तम विनिमय दर शक्य प्राप्त करणे आवश्यक आहे. दूर पैसे फेकणे का आणि आपण नाही तेव्हा बदल्यात कमी पैसे मिळवा.\nबहुतेक लोक विनिमय दर व्यवहार त्यांच्या बँक जा करताना, सत्य हे चांगले पर्याय कॅनेडियन चलन विनिमय करण्यासाठी बाहेर आहेत की आहे. बहुतेक चलन विनिमय दर निश्चित नाहीत लक्षात नाही, ऐवजी ते चल आहात व आपण आपल्या वटाविणे निर्णय जेथे आधारित भिन्न असू शकते. तो आपल्या पर्याय अन्वेषण करण्यासाठी आपल्याला आपले पैसे सर्वोत्तम गोलंदाजी करू महत्वाचे आहे का हे आहे.\nउलट आपल्या स्वत: च्या वर बाहेर जाऊन आणि संशोधन दर पेक्षा, एक उत्तम मार्ग सर्वोत्कृष्ट दर कॅनेडियन चलन चलन दलाल वापरण्यासाठी पोहोचला. या दलाल चलन मध्ये खास आणि आपण आपले पैसे सर्वोत्तम मूल्य आणि आपल्या चलन ट्रेडिंग गुंतवणूक मदत करेल. मात्र, आपण प्रथम दलाल जा आधी आपण शोधू, आपण विचार करणे आवश्यक आहे की काही गोष्टी एक पैसा चलन दलाल बंद करण्यापूर्वी आहेत.\nउजव्या कॅनेडियन चलन विनिमय दलाल नीवडत आहे टिपा\nयोग्य दलाल निवडून महत्वाचे आहे. आपण सर्वोत्तम मूल्य प्राप्त करू इच्छित आपल्या, आणि आपण देखील आवाज आर्थिक सल्ला प्राप्त करू इच्छित. येथे आपण आणि आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आदर्श आहे की एक दलाल शोधण्यासाठी काही टिपा:\n* अनुभव: अनुभवी दलाल ब्लॉक सुमारे आहे. ते ट्रेंड वाचू शकता आणि चलन विनिमय येतो तेव्हा अनुभव आणि कौशल्य वर्षे आधारित आहे की आपल्या सल्ला देतात करण्यास सक्षम असेल.\n* प्रतिष्ठा: एक चांगला नावलौकिक आहे की एक दलाल काम करताना महत्वाचे आहे. पुनरावलोकने वाचा आणि मागील क्लायंट काय म्हणायचे आहे ते शोधण्यासाठी. आपण इच्छुक शेवटची गोष्ट आपल्या पैसा सह एक अंधुक दलाल विश्वास आहे.\n* विशेषीकरण: उलट वित्तीय उत्पादने आणि सेवा एक ब्रॉड श्रेणी देते की एक आर्थिक व्यावसायिक जात पेक्षा, चलन दलाल पैसे विनिमय केवळ लक्ष केंद्रीत. म्हणून, ते एक चांगले पर्याय आहेत आणि ते देवाणघेवाण चलन येतो तेव्हा चांगले अंतरंग आहे.\n* दर: अर्थात, आपण सर्वोत्तम विनिमय दर शक्य प्रदान करण्यास सक्षम असेल की दलाल काम करायचे, आपण पैसे मोठी रक्कम वागण्याचा आहेत, विशेषतः जर. त्यांच्या दर चौकशी करणे व अन्य दलालांना त्या गोष्टींची तुलना.\nया टिपा खालील आपण आपल्या परिस्थिती आदर्श आहे की एक दलाल शोधण्यासाठी मदत करेल. आपण आपल्या पैसा सह विश्वास कोण खूप काळजी घ्या नाही असू शकते. एक अनुभव चलन दलाल शोधत तुम्हाला योग्य निर्णय घेता मदत आणि आपण आपले पैसे सर्वाधिक मूल्य मदत करेल.\n2 वर्षांपूर्वी करून प्रशासन 0\nमुलभूत भाषा सेट करा\n© 2018 वस्तू आणि सेवा निर्यात परकीय चलन विकत स्वीडिश currency.net मार्गदर्शक. सर्व हक्क राखीव. साइट प्रशासन · नोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे · टिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nद्वारा समर्थित वर्डप्रेस · रचना थीम करणाऱ्या हौशी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://memarathi.blogspot.com/2013/11/marathi-kavita_20.html", "date_download": "2018-08-14T23:27:56Z", "digest": "sha1:2XAUCYIAQV2IAWNBA4FUV7VD6ZSV4QCF", "length": 29248, "nlines": 180, "source_domain": "memarathi.blogspot.com", "title": "आयुष्य जास्त सुंदर वाटत....!! [ Marathi Kavita ] | मी मराठी", "raw_content": "\nडाऊनलोडशुभेच्छापत्रेभटकंतीमोफत फोटोमी मराठी बद्दलसंपर्क\nमी मराठीमराठी ब्लॉगर्सडाऊनलोडशुभेच्छापत्रेभटकंतीमोफत फोटोमी मराठी बद्दलसंपर्क\nआयुष्य जास्त सुंदर वाटत....\nयांची किंमत\" निघुन गेल्यावर समजते...\n\"प्रेमाने\" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे \"वैभव\"\nकधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं\nआयुष्य जास्त सुंदर वाटत..\nआपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं\nआयुष्य जास्त सुंदर वाटत.\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत\nमाणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत\nशक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं\nआयुष्य जास्त सुंदर वाटत....\nई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी\nKishor Kamble ११/२०/२०१३ १०:०८:०० म.पू.\nअनामित ११/२०/२०१३ ०२:४१:०० म.उ.\nshivaji patil १२/०७/२०१३ ११:३०:०० म.पू.\nखूपच सुंदर विचार आहेत.\nअनामित १२/०७/२०१३ ११:१४:०० म.उ.\nRahul Gafale १/०१/२०१४ १२:४९:०० म.पू.\nअनामित २/१८/२०१४ ०८:१०:०० म.उ.\nRupesh Patil १/२६/२०१४ ०६:३०:०० म.पू.\nगगन भरारी घेण्याऐवढे सोपे नसते आयुष्य,,,,,,\nअनामित १/२९/२०१४ ०६:२५:०० म.उ.\nअनामित ३/०२/२०१४ ०१:०७:०० म.उ.\nअनामित ३/०३/२०१४ ०२:२३:०० म.उ.\nभव्य विचार आहेत, आवडले. लिहीणे चालू ठेवा.\nभव्य विचार आहेत. आवडले. सिहीणे चालू ठेवा.\nअनामित ३/२०/२०१४ ०३:३६:०० म.उ.\nअनामित ५/१७/२०१४ ०४:४०:०० म.उ.\nअनामित ६/०७/२०१४ ०७:४९:०० म.पू.\na ६/१२/२०१४ ०१:२४:०० म.उ.\nअनामित ६/२८/२०१४ १०:५४:०० म.पू.\nअनामित ७/१९/२०१४ ०२:०७:०० म.उ.\nsho ८/२२/२०१४ ११:५८:०० म.पू.\npankaj patil ८/२४/२०१४ ०७:४६:०० म.उ.\nDilip kolekar ९/१२/२०१४ १०:५७:०० म.उ.\nDilip kolekar ९/१२/२०१४ ११:००:०० म.उ.\nDilip kolekar ९/१२/२०१४ ११:०७:०० म.उ.\nSatish Thorat १२/०६/२०१४ ०२:१३:०० म.उ.\nहोताच तिन्ही सांज मला तुझी याद येते,\nडोळ्यात माझ्या माझ्याच नकळत पाणी जमा होते,\nपाहीन जिथे तिथे मला फक्त तुच तु दिसतेस,\nस्वप्नांत माझ्या होऊन परी तु मग निजतेस,\nचंद्रासाठी असमंतात जशी खुलावी चांदणी,\nचंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये \"रातराणी\"||1||\nचाहूल पुन्हा तुझी माझ्या कानावर पडावी,\nअसुसलेल्या जीवाला भेट जीवाची घडावी,\nतुझ्यासाठी मन माझे हे झुरते आहे,\nविसरून भान जगाचे, तुझ्यावर मरते आहे,\nमेघांच्या भेटीसाठी जशी आतुर सारी धरणी,\nचंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये \"रातराणी\"||2||\nवारयातला लहर बघ कसा मंद धुंद गं झाला,\nतुझ्या sparshachi आठवण देऊन, वेड लावून गेला,\nदेहामध्ये माझ्या आज नशा चढते आहे,\nअंतरंगी प्रितीची मधूर बासरी वाजते आहे,\nतुझ्यासाठी बेभान मी, तु माझी गं साजणी,\nचंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये \"रातराणी\"||3||\nगोरया तुझ्या देहावरची कांती, मला किती किती छळते,\nतुझी आठवण ठेऊन मनी रात्र सारी सरते,\nझाडामागे हळूवार मग चांदही वरती येतो,\nतळमळत तुझ्या आठवणीत मी तसाच पडून राहतो,\nकिती छळणार गं मला अजून,रात्र तुझ्याविन सुनी,\nचंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये \"रातराणी\"||4||\nSatish Thorat १२/०६/२०१४ ०२:१८:०० म.उ.\npanditraj7866 १२/२३/२०१४ ०३:२८:०० म.उ.\nVIDYA TUPKAR ४/०३/२०१५ ०३:१३:०० म.उ.\nनवीनतम पोस्ट home थोडे जुने पोस्ट\nनवरदेवाचे उखाणे ( marathi ukhane )\nHeart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता \nImage via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...\nShri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...\nImage by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...\nआयुष्य जास्त सुंदर वाटत....\nImage via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं\nroses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...\n (1) अक्षय तृतीया (1) अपघात (1) अप्सरा (1) अफेयर (1) अबोला (1) अभंग (1) अशी दे भाकरी (1) अश्रू (1) असेल कोणीतरी (1) अस्तित्व (1) आंबेडकर (1) आकाशझेप (1) आजी (1) आण्णा भाऊ साठे (1) आत्मविश्वास (1) आधार (1) आयुर्वेदिक वनस्पती (1) आयुष्याची पहाट (1) आरोग्य (1) उपचार (1) एक क्षण (1) एक दिवस असा होता की (1) एकादशी (1) एगो (1) एसएमएस (1) एसएम्एस (1) ऑफिस (1) ऑरकुट (1) औषधी (1) औषधी- मध (1) कर्ण (1) कविता संग्रह (1) कवी (1) काय दडलय (1) कारगिल (1) किल्ले (1) किल्ले पूरंदर (1) कुमारभारती (1) कुसुमाग्रज (1) कॉलेज (1) क्रांतिकारक (1) खरंच खूप मी दमलो आहे (1) खुशी (1) ख्रिसमस (1) गड (1) गणपती बप्पा मोरया (1) गणेश चतुर्थी (1) गप्पाष्टक (1) गरज (1) गाड्यांच्या मागे लिहिलेल्या खोचक ओळी (1) गाथा (1) गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी (1) घटस्थापना (1) घर (1) चंद्र (1) चाहुल (1) जन्म (1) जयंती (1) जस्सं च्या तस्सं (1) जागतिक मराठी दिन (1) जाहिरात (1) जीवनाचा आनंद (1) जेंव्हा (1) ट्वेंटी-२० (1) तराठ (1) तिळगुळ (1) तु (1) तु असतीस तर (1) तू (1) तू नसशील (1) तूप (1) तोरणा (1) दारू (1) दिवस (1) दु:ख (1) दुःख (1) देव (1) दोन परी (1) धनगड (1) धूम्रपान (1) धूळवड (1) नजर (1) नमुने (1) नव-वर्षाभिनंदन (1) नवरदेवाचे उखाणे (1) नवरात्र (1) नवरात्र शुभेच्छा (1) नवरे (1) नाताळ (1) नाती (1) पति (1) पावसाळ (1) पावसाळा -काही घरगुती उपचार [ Home Remedies for Rainy season] (1) पी एम् टी (1) पुणेरी चपराक (1) पोरी (1) प्रजासत्ताकदिन (1) प्रमाचे चारोळ्या (1) प्रवास (1) प्रश्न (1) प्रेम म्हणजे (1) प्रेयसी (1) बघ तिला सांगुन (1) बाप (1) बाबा (1) बायको असावी तर अशी... (1) बालभारती (1) मंगेश पाडगांवकर (1) मकर संक्राती (1) मग तुझे काय (1) मध (1) मध्यस्त (1) मराठ बाणा (1) मराठी कविता- आजकाल मी एकटाच राहतो (1) मराठी कविता- आठवण (1) मराठी कविता- आमचो मालवणी माणूस.... (1) मराठी कविता- आयुष्य जास्त सुंदर वाटत.... (1) मराठी कविता- नकळत कहितरि घडावे (1) मराठी कविता-एकाकी - एका बापाची कथा (1) मराठी कविता-वृक्ष (1) मराठी कविता-शूरवीर (1) मराठी चारोळी संग्रह (1) मराठी अभंग (1) मराठी एसएम्एस (1) मराठी कविता - का कळेना (1) मराठी कविता-आई (1) मराठी कविता-आठवण. (1) मराठी कविता. ए पी जे अब्दुल कलाम आझाद (1) मराठी कविता. marathi poem (1) मराठी पी.जे (1) मराठी भाषा दिवस (1) मराठी लेख - पोटाचा घेरा (1) मर्द मराठा (1) मस्त नमुने (1) महाराष्ट्र दिवस (1) माय (1) मार्केटिंग (1) मिठी (1) मी (1) मी मराठी (1) मुक्ती (1) मुले (1) मृत्यू (1) मेडीटेशन करण्याची पद्धती (1) मैत्रीण (1) मोबाइल (1) मोबाइलची काय काळजी घ्यायची (1) मराठी कविता- नकळत कहितरि घडावे (1) मराठी कविता-एकाकी - एका बापाची कथा (1) मराठी कविता-वृक्ष (1) मराठी कविता-शूरवीर (1) मराठी चारोळी संग्रह (1) मराठी अभंग (1) मराठी एसएम्एस (1) मराठी कविता - का कळेना (1) मराठी कविता-आई (1) मराठी कविता-आठवण. (1) मराठी कविता. ए पी जे अब्दुल कलाम आझाद (1) मराठी कविता. marathi poem (1) मराठी पी.जे (1) मराठी भाषा दिवस (1) मराठी लेख - पोटाचा घेरा (1) मर्द मराठा (1) मस्त नमुने (1) महाराष्ट्र दिवस (1) माय (1) मार्केटिंग (1) मिठी (1) मी (1) मी मराठी (1) मुक्ती (1) मुले (1) मृत्यू (1) मेडीटेशन करण्याची पद्धती (1) मैत्रीण (1) मोबाइल (1) मोबाइलची काय काळजी घ्यायची [ How to take care of your Mobile ] (1) मौज (1) यमराज पूजन (1) रंगपंचमी (1) राजमाची (1) रायरेश्वर (1) राहिले दूर (1) रीत (1) लक्ष्मीकांत बेर्डे (1) लक्ष्या (1) व. पु. काळे (1) वाट (1) वाढदिवस (1) वारसा (1) वाहनाच्या मागे दिसलेले वाक्ये (1) विठठल (1) विरह (1) विसर (1) वीर (1) वेड (1) व्याख्या (1) व्हॅलेंटाईन (1) शब्द एक - क्रिया अनेक (1) शहाणपण (1) शुन्य (1) शुन्य कर्म (1) श्री स्वामी समर्थ (1) संक्रांती (1) संसार (1) सखी (1) सदाफुली (1) समज (1) समजून (1) सर्प (1) साद (1) सुखाची तहान (1) सुन्या सुन्या मैफलित माझ्या (1) सुर्यपुत्र (1) सुर्यास्त (1) सैनीक (1) सोबत होती तुझी (1) सोबती (1) स्वाईन फ्लू - मराठी कविता (1) हार्दिक शुभेच्छा (1) हास्यकविता (1) होकार (1) १ मे (1) १ मे - महाराष्ट्र दिन.. (1) २०-२० (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://statuslibrary.com/marathi/", "date_download": "2018-08-15T00:12:31Z", "digest": "sha1:TR5KYFOPBKGQMYRE4QN2TFIMTZPESTTG", "length": 6111, "nlines": 83, "source_domain": "statuslibrary.com", "title": "Latest Marathi Status Messages for WhatsApp and Facebook", "raw_content": "\nदाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं \nगोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.... हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.... आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस...\nमाणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..\nआयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.\nजो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..\nस्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा.... इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा...\nअश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..\nदिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला, तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…\nजिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं\nपाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…\nतुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .\nशिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी , कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी. तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nजो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…\nप्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं….\n“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.\nआयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस\nजीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना \nहळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे…\nतिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2401.html", "date_download": "2018-08-14T23:42:12Z", "digest": "sha1:G23LYCEFANFVDQOIT3OIBEHMO656PJVG", "length": 5426, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "तीन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shirdi तीन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले\nतीन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सात लाख रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर साडेतीन लाख रूपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीवरून केली. त्यावरून आज सापळा रचून दोघांपैकी एकाला रंगेहाथ पकडण्यात आले.\nरात्री उशिरापर्यंत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अशोक शशिकांत गाडे (पोलीस शिपाई, कोपरगाव पोलीस ठाणे), अल्ताफ अहमद शेख (पोलीस हवालदार, शिर्डी पोलीस ठाणे) अशी दोघांची नावे आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी, तक्रार व त्याच्या भावाचे नाव ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणातून वगळण्यात यावे यासाठी वरील दोघांना सात लाख रूपये लाचेची मागणी. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. दरम्यान, तडजोडीनंतर साडेतीन लाख रूपये देण्याचे ठरले होते.\nत्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून अशोक गाडे याला तीन लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दुसरा आरोपी अल्ताफ शेख हा पसार झाला आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्रीउशिरापर्यंत सुरू होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nतीन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, July 17, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-8041?page=7", "date_download": "2018-08-14T22:56:06Z", "digest": "sha1:IDMI6K3SWZ6OOXW4QZLZJIZLVYQGMYIQ", "length": 6589, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राष्ट्रसंत भय्युजी महाराजांची गोळी झाडून आत्महत्या | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nराष्ट्रसंत भय्युजी महाराजांची गोळी झाडून आत्महत्या\nइंदूर,दि.१२-आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली. इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचं आणि २ वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकले होते. भय्यू महाराज यांनी २०११ साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.\nमाहितीचा अधिकार: संकेतस्थळ कोरेच\nपोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर\nआंदोलनात फोडलेल्या बस 24 तासात रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/node/105", "date_download": "2018-08-14T23:32:32Z", "digest": "sha1:FWWWVDJQO7B3LYUFNK7UXPT3NHPN53T3", "length": 4214, "nlines": 94, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "अध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nगंगाधर मुटे यांनी बुध, 02/01/2013 - 21:27 ह्यावेळी प्रकाशित केले.\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग खालीलप्रमाणे प. महाराष्ट्र दौरा करणार आहेत.\nत्यांच्यासोबत अ‍ॅड वामनराव चटप. सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजाताई देशपांडे, श्री. अनिल घनवट, श्री. संजय कोले आणि इतर नेते सहभागी होणार आहेत.\nदौर्‍याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :\n१) १० मार्च २०१३ पूणे\n२) ११ मार्च २०१३ नगर\n३) १२ मार्च २०१३ सोलापूर\n४) १३ मार्च २०१३ सांगली\n५) १४ मार्च २०१३ कोल्हापूर\n६) १५ मार्च २०१३ सातारा\nस्थळ आणि वेळ नंतर अद्ययावत करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-201.html", "date_download": "2018-08-14T23:39:22Z", "digest": "sha1:LNEOF3KQIDRWGRTMTXI23M7JG3FLMAEQ", "length": 9500, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांना यश, अखेर 'तनपुरे' चा बॉयलर पेटणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Rahuri Special Story Sujay Vikhe Patil डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांना यश, अखेर 'तनपुरे' चा बॉयलर पेटणार.\nडॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांना यश, अखेर 'तनपुरे' चा बॉयलर पेटणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी दिली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत उदयसिंह पाटील यांनी सांगितले, की गेले तीन महिने डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांसह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व गणेश कारखान्याच्या कामगारांनी सतत तीन महिने अहोरात्र अथक प्रयत्न करून कारखान्याच्या मशिनरीच्या दुरुस्तीचे काम ९० टक्के पूर्ण केले आहे.\nसर्वसाधारण १५ नोव्हेंबरपयंर्त कारखान्याच्या मशिनरीचे १०० टक्के काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आत्तापयंर्त कारखान्याकडे सुमारे १० हजार एकर उसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कारखान्याने प्रतिदिन गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर प्रती ३५०० ते ३६०० मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. यावर्षी साधारण चार ते साडेचार लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आमचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने डोळयासमोर ठेवलेले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nऊस वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे एक हजार बैलगाड्या संपुर्णत: दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. ऊस तोडणी व वाहतुक कंत्राटदार यांच्याबरोबर करार झालेले आहेत. कितीही उसाची पळवापळवी झाली, तरी कारखान्यास उसाची कमतरता भासणार नाही.\nसभासद व कामगार यांची आत्तापयंर्त चांगली साथ संचालक मंडळास लाभली आहे व यापुढेही त्यांची ही साथ नक्कीच मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. कामधेनू पूर्ववत व्हावी, म्हणून ऊस देण्याची जबाबदारी सभासद पार पाडतील व कामगार आपली जबाबदारी चोख बजावतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nएफ.आर.पी.प्रमाणे आम्ही सभासदांच्या उसाला भाव देण्यास बांधील आहोत; पण यापूढे जाऊन आमचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे यांनी सभासदांना दिलेल्या शब्दाप्रमाणे पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याच्या बरोबरीने भाव देण्यास आम्ही बांधील राहू. खरं तर राहुरीच्या इतिहासातील हा कारखाना सुरू होणे म्हणजे ऐतिहासीक क्षण आहे.\nयाची सुरुवात येत्या ७ नोव्हेंबर रोजी होणार असून आमदार शिवाजीराव कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. यावेळी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-not-relaxation-krushi-parvekshak-maharashtra-8586", "date_download": "2018-08-14T23:29:58Z", "digest": "sha1:U22JQPNGPT2VZFPGDKU4ZZ4AV4WVM6CJ", "length": 18436, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, not relaxation for krushi parvekshak, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा दिलासा नाहीच\n‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा दिलासा नाहीच\nशुक्रवार, 25 मे 2018\nअकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नत झालेल्यांचे डिमोशन करण्याची प्रक्रिया राबवली जात अाहे. याला अाक्षेप घेत काही जणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. मात्र या न्यायाधिकरणाने ही याचिका निकाली काढल्याने कुठलाही दिलासा मिळू शकलेला नसल्याचे वृत्त अाहे.\nअकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नत झालेल्यांचे डिमोशन करण्याची प्रक्रिया राबवली जात अाहे. याला अाक्षेप घेत काही जणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. मात्र या न्यायाधिकरणाने ही याचिका निकाली काढल्याने कुठलाही दिलासा मिळू शकलेला नसल्याचे वृत्त अाहे.\nमॅटमध्ये गेल्याने मंगळवारी (ता. २२) नियोजित असलेली प्रक्रिया थांबवण्यात अाली होती. अाता ही प्रक्रिया पुन्हा जून महिन्यात सुरू होणार असल्याचे कळते. अमरावती विभागात सन २०११ मध्ये नियमित व तदर्थ पदोन्नती देताना अनेक अपात्र उमेदवारांना अंतरिम ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणी नियमित पदोन्नती मिळालेल्या उमेदवारांपैकी अंतिम ज्येष्ठता सूचीप्रमाणे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे डिमोशन केले जाणार होते. यासाठी विभागीय सहसंचालकांनी या कृषी पर्यवेक्षकांना नोटीस देत २२ मे रोजी अमरावती येथे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.\nमात्र याविरुद्ध काहींनी तत्काळ मॅटमध्ये धाव घेत ही प्रक्रिया थांबवली होती. दरम्यान कृषी पर्यवेक्षकांनी दाखल केलेली याचिका न्यायाधिकरणाने निकाली काढली. त्याठिकाणी गेलेल्यांना फारसा दिलासा मिळालेला नाही.\nअाता पुन्हा ही थांबलेली प्रक्रिया राबवून संबंधितांचे डिमोशन करीत त्यांना हवे असलेले ठिकाण दिले जाणार अाहे. सन २०११ मध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या या पदोन्नतींमुळे व बिंदू नामावली तयार नसल्याने विभागात कृषी खात्यात अनेकांच्या पदाेन्नत्या रखडलेल्या अाहेत. राज्याच्या विविध भागांत एकीकडे सर्व प्रक्रिया झालेल्या असताना अमरावती विभाग यादृष्टीने पिछाडीवर पडलेला अाहे. अपात्र असलेल्यांचे डिमोशन करीत पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार अाहे.\nएकदा हा विषय मिटल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचा मार्ग खुला होणार अाहे. परंतु ही डिमोशन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अडचणी तयार झालेल्या होत्या. मॅटने याचिका निकाली काढल्याने अाता अमरावती विभागात जून महिन्यात डिमोशन, पदोन्नतीची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली अाहे. जर संबंधित कर्मचारी प्रक्रियेविरुद्ध उच्च न्यायालयात गेले तर अाणखी प्रक्रिया रखडण्याचीसुद्धा चर्चा सुरू झाली अाहे.\nइतरांचे २९ ला ‘समुपदेशन’\nकृषी पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची मंगळवारी (ता. २९) समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबवली जाणार अाहे. अमरावती विभागात अशा प्रकारच्या बदलीबाबतचे धोरण अमलात अाणण्यासाठी कृषी पर्यवेक्षकांना या दिवशी बोलविण्यात अाले अाहे. या प्रक्रियेसाठी पदावनतीच्या कक्षेत असलेल्या कृषी पर्यवेक्षकांना वगळण्यात अाले अाहे. पदावनतीच्या प्रक्रियेविरुद्ध काही पर्यवेक्षक नागपूर उच्च न्यायालयात गेलेले अाहेत. तर काही जण मॅटमध्ये गेले असता त्यांच्या प्रकरणाचा न्याय निर्णय झाला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जे कृषी पर्यवेक्षक पदावनतीच्या कक्षेत अाहेत त्यांनी मंगळवारी होत असलेल्या नियतकालीक बदली सुमपदेशनाकरिता हजर राहण्याची अावश्यकता नाही, असे तातडीने विभागीय कृषी सहसंचालकांनी विभागातील कृषी यंत्रणांना कळविले अाहे.\nअमरावती विभाग महाराष्ट्र उच्च न्यायालय नागपूर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://venusahitya.blogspot.com/2018/03/bageshree-book-life.html", "date_download": "2018-08-14T23:10:48Z", "digest": "sha1:ZWAQLL2FYIQTR2P3LCJACDUG5J73Y4E5", "length": 5387, "nlines": 83, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : आयुष्याचं पुस्तक", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nप्रत्येक क्षणांची अक्षरे होऊन उमटत आहेत,\nआयुष्याची पानं सरसर सरसर भरत आहेत\nआपण केवळ मागचं पान\nउघड्या डोळ्याने पाहू शकतो\nसावध राहून लिहू शकतो..\nथोडी चूक थोडी बरोबर\nजगाच्या लक्षात राहील असं\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/taxonomy/term/71", "date_download": "2018-08-14T23:39:53Z", "digest": "sha1:MKAGZZAVFW4OK2FNPMQC26M6L5TS73ZX", "length": 5224, "nlines": 150, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "महिला | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nसंपादक यांनी गुरू, 14/11/2013 - 21:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about महिला आघाडीची प्रतिज्ञा\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी शुक्र, 11/01/2013 - 06:52 ह्यावेळी प्रकाशित केले.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी गुरू, 21/06/2012 - 21:26 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी महिला अधिवेशन : ९, १० नोव्हेंबर १९८६\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चांदवड महिला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/back-to-back-boundaries-and-cheteshwar-pujara-scores-his-12th-test-hundred/", "date_download": "2018-08-14T23:05:49Z", "digest": "sha1:K6GLFRBV5UCO46C3AHZYQONOR7XXFXAC", "length": 5447, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिली कसोटी: शिखर धवन पाठोपाठ पुजाराचेही शतक -", "raw_content": "\nपहिली कसोटी: शिखर धवन पाठोपाठ पुजाराचेही शतक\nपहिली कसोटी: शिखर धवन पाठोपाठ पुजाराचेही शतक\nभारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आज श्रीलंकेविरुद्ध दणदणीत शतक केले. पुजाराचे हे ४९ कसोटीमध्ये १२ वे शतक आहे.\nया शतकी खेळीमध्ये पुजाऱ्याने ८ चौकार मारले असून ही खेळी सजविण्यासाठी पुजाराला १६८ चेंडूंचा सामना करावा लागला. आज १९० धावांवर बाद झालेल्या शिखर धवनला पुजाऱ्याने जबदस्त साथ देत २५३ धावांची भागीदारी केली.\nफर्स्ट क्लास क्रिकेटमधील पुजाराची ही ४०वी शतकी खेळी असून ५० वी शतकी खेळी ही व्यावसायिक क्रिकेटमधील आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sardar-singh-gets-the-long-overdue-award-but-with-major-clause/", "date_download": "2018-08-14T23:06:14Z", "digest": "sha1:YLIUSMUYHJBPIPQUDYQFDKIDV5ZSPXU5", "length": 8505, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ही गोष्ट ठरू शकते सरदार सिंगच्या खेलरत्नमध्ये अडथळा -", "raw_content": "\nही गोष्ट ठरू शकते सरदार सिंगच्या खेलरत्नमध्ये अडथळा\nही गोष्ट ठरू शकते सरदार सिंगच्या खेलरत्नमध्ये अडथळा\nभारताचा माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग काल चर्चेत येणासाठी खास कारण होते. सरदार सिंगचे नाव भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. सरदार सिंगसाठी ही अतीशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे यात कोणतेही दुमत नाही, शिवाय सरदार सिंगला हा पुरस्कार या आधीच मिळायला हवा होता असेही अनेकांचे मत आहे.\nपण ही जशी आनंदाची बाब आहे त्याचप्रमाणे या पुरस्काराबरोबर काही अडथळे देखील समोर आले आहेत. सरदार सिंगवर असा एक गंभीर आरोप आहे जो सिद्ध झाला तर हे आनंददायी चित्र पालटू शकेल. सरदर सिंगवर एका इंग्लडच्या महिला हॉकीपटूने लैगिंग अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता, भारतात आणि युरोप येथील पोलीस ठाण्यात तिने तशी तक्रार देखील नोंदवली आहे. तिने सरदार सिंगवर बलात्कार, शारीरिक छळ असे गुन्हे तब्बल १० देशात नोंदवले आहेत ज्यामध्ये हॉलंड, मलेशिया, स्कॉटलंड, बेलजियम या राष्ट्रांचा समावेश आहे.\nसरदार सिंगची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यापूर्वी स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाची बैठक झाली आणि त्यात असा निर्णय घेण्यात आला की सरदार सिंगची या पुरस्कारासाठी शिफारस करायची पण काही अटी आणि नियमांवर. सरदार सिंगचे हॉकी मधील योगदान विसरून चालणार नाही आणि म्हणून त्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ही या बैठकीत ठरवण्यात आले. पण जर वर नमूद केलेले आरोप सिद्ध झाले तर सरदार सिंगला त्याचा खेलत्न पुरस्कार परत करावा लागेल. खेलरत्नच्या नियमावलीनुसार ज्या खेळाडूर गंभीर आरोप सिद्ध होतात त्यांना या पुरस्काराचे मानकरी होता येत नाही. त्यामुळे असे काही घडले तर सरदार सिंगसाठी मात्र मोठी चिंतेची बाब होऊ शकते.\nया सर्व बाबी लक्षात घेता एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर का हे आरोप सिद्ध झाले आणि सरदार सिंगची पुरस्कारासाठी निवड झाली तर त्याला हा सन्मान मिरवता येणार नाही.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wimbledon-continues-to-bring-rafael-nadal-more-misery-of-late-as-he-was-upset-monday-by-big-serving-gilles-muller-in-a-gripping-five-set-marathon-that-lasted-12-minutes-shy-of-five-hours/", "date_download": "2018-08-14T23:06:11Z", "digest": "sha1:BZYTCKJQWAXGLK5G42NIMEGYPLH5GAXA", "length": 5226, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: नदाल स्पर्धेबाहेर -", "raw_content": "\nदोन वेळचा विम्बल्डन विजेता राफेल नदाल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला १६व्या मानांकित म्युलर ५सेट च्या सामन्यात 3-6, 4-6, 6-3, 6-4, 13-15 असे पराभूत केले.\nकोर्ट नंबर १ वर झालेला हा सामना तब्बल ४ तास ४८ मिनिटे चालला. स्पर्धेतील हा सर्वाधिक वेळ चाललेला सामना आहे. नदालला स्पर्धेत चतुर्थ मानांकन होते.\nया विजयाबरोबर म्युलर प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मारिन चिलीचशी होणार आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/twitter-character-length-changes-to-280/", "date_download": "2018-08-14T22:55:38Z", "digest": "sha1:EFORWIZC5DQWSOVOVRPKXG4224ZNVVT7", "length": 8038, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ट्विटरच्या चिमणीचं क्रांतिकारी पाऊल..देणार फेसबुकला टक्कर | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nट्विटरच्या चिमणीचं क्रांतिकारी पाऊल..देणार फेसबुकला टक्कर\nट्विटरवरील शब्दमर्यादेमुळे अनेक जणांना ट्विटर चा वापर करण्यात अडचणी येतात . आपले म्हणणे १४० अक्षरमर्यादेत कसे लिहावे याचा विचार करण्यातच वेळ खर्च होतो . हे लक्षात घेऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र सुरुवातीला फक्त प्रायोगिक तत्त्वावर २८० अक्षरांची ट्विट करता येणार आहेत.\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nकाही महिन्यांपुर्वीच ट्विटरकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, फेसबुक मेसेंजरसारख्या स्पर्धकांचा विचार करता ट्विटर आता २८० शब्दांचे संदेश लिहण्याची सुविधा उपलब्ध करून स्वतःमध्ये थोडा बदल करतेय असं समजायला हरकत नाही .\nसध्या ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांच्याकडून २४० अक्षरांचे पहिले ट्विट करण्यात आले. ‘हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे. यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती. लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या टीमने विचारपूर्वक जे बदल केले आहेत, त्याचा अभिमान वाटतो’, असे डोर्सी यांनी ट्विटमध्ये लिहले आहे. परंतु, सुरूवातीला निवडक युजर्सनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मग सर्वासाठी ही सुविधा उपलब्ध असेल असे सांगण्यात आले.\nफेसबुक मॅसेंजरवर सध्या २० हजार शब्दांचा संदेश पाठविण्याची व्यवस्था आहे, त्या तुलनेत ट्विटर कुठंच नव्हतं म्हणून या माध्यमातून ट्विटर फेसबुक मॅसेंजरची स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे असं म्हटलं जातंय ..\n@@पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा @@\n← रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय माथेरानच्या जंगलात डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/neha-mahjan-exclusive-interview-with-starmarathi-in/", "date_download": "2018-08-14T23:34:19Z", "digest": "sha1:JHAGIEWSABG2SZLGXBKVP65QZ5NM5SHA", "length": 6496, "nlines": 93, "source_domain": "starmarathi.in", "title": "Neha Mahjan Exclusive Interview With starmarathi.in - STAR Marathi", "raw_content": "\nनेहा महाजनचे अंतरंग उलगडताना…..\n१.चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा प्रवास कसा होता \nतळेगावात मी सतार वाजवायला शिकत आहे. मी फर्ग्युसन कॉलेजमधून B.A व M.A केल. अक्टिंगबद्दल आवड होती .मला कलेविषयी प्रेम व आदर होता. जे जे काम मिळत गेलं ते काम मी मनापासून करत गेले.\n२. चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली \nएक नाटक पाहायला गेले होते. तेव्हा सुमित्रा मावशी आणि सुनील सुकटणकर होते . नाटक बघताना एवढा परिणाम होत होता की सुमित्रा मावशीने मला विचारल काय करतेस मला उद्या भेटायला ये. सुमित्रा मावशींसोबतचा १७ व्या वर्षी केलेला देवसबारीस हा माझा पहिला चित्रपट होता.\n३ . आगामी चित्रपट कोणता \nमाझे ३ नवीन चित्रपट येतायत. TTM, महेश मांजरेकरांसोबत आहे व तसेच हिंदी नवीन चित्रपट येतोय हिंदी कथा माझ्यासोबत फिरते त्या चित्रपटच नाव आहे ‘गा’. हा चित्रपट आधी कॅनडा मध्ये प्रसिद्ध होणार आहे . जानेवारीपर्यंत मुंबईत पण प्रदर्शित होईल .\n४. बोल्ड सीन बाबत तुझ मत काय आहे \nबोल्ड सीन म्हणजे नीळकंठ मास्तर मध्ये हाताने काच फोडणे पण मला बोल्ड वाटतो. समाजाच्या अपेक्षांच्या बाहेर जावून एखादी गोष्ट केली कि ती बोल्ड असते. आपण आपल्या विचाराने जग समजायला हव.\n५. चित्रपटसृष्टीत काम करताना आठवणीत राहिलेली एखादी घटना कोणती \nदिपा मेहताने दिग्दर्शित मिड नाईट चिल्ड्रन हा इंग्लिश चित्रपटात मी काम केलं होत , सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत १० दिवस कार्यशाळेत सहभागी होता आलं. त्यात शबाना आझमी, अनुपम खैर, राहुल पोल सगळ्यांसोबत मला काम करायला मिळाल . अक्टिंग शिकणं, सिनेमाबद्दल बोलणं हे सगळे खूपच अविस्मरणीय होतं. त्यात मी शबाना आझमी यांची तरुणपणाची भूमिका करत होती. त्यामुळे त्यांच्या सोबत मला जास्त वेळ घालवता आला.\n६. ग्लँमर म्हणजे काय नटापटा म्हणजे दिसणं म्हणजे ग्लँमर नव्हे. आपल्या विचारांनी भावनांनी आणि आपण किती आपलं काम झोकून करतो त्याला ग्लँमर म्हणता येईल.\n७. पुस्तक कोणतं आवडत वाचन करायला खूप आवडत.गेल्या ४ महिन्यात मी महाभारताचे सगळे खंड वाचून काढलेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://malappuram.wedding.net/mr/photographers/1251635/", "date_download": "2018-08-14T23:26:59Z", "digest": "sha1:MJTD5H2WVA5VANEQETRHBANKJHUDCNHG", "length": 1800, "nlines": 63, "source_domain": "malappuram.wedding.net", "title": "मलप्पूरम मधील Blur Ads हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 78\nमलप्पूरम मधील Blur Ads फोटोग्राफर\nप्रवास करणे शक्य -1\nसर्व फोटो पाठवते -1\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ -1 महिने\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 78)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,38,083 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-14T22:55:08Z", "digest": "sha1:J3YSR3B4TMSV6V2JS2TXTJ7MUU3SIJ25", "length": 7293, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "साईंच्या नगरीत आज होणार पहिल्या विमानाची चाचणी : कोण आहे पहिला प्रवासी ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसाईंच्या नगरीत आज होणार पहिल्या विमानाची चाचणी : कोण आहे पहिला प्रवासी \nशिर्डी : अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शिर्डीत आज मंगळवारी पहिल्या विमानाची चाचणी होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास १ ऑक्टोबर ला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण सोहळा होण्याची अपेक्षा आहे .\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nपालकमंत्री राम शिंदे हे शिर्डी विमानतळाचे पहिले प्रवासी ठरणार आहेत . दुपारी ३ वाजता पालकमंत्री मुंबईवरून विमानाने शिर्डीला येतील व त्यानंतर राष्ट्रपतींच्या दौऱ्याबद्दल बैठक करण्यात येईल.\nविमानतळा साठी २७० कोटींचा खर्च आलेला असून हे विमानतळ महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले आहे. यात शिर्डी संस्थानने मोलाची कामगिरी बजावत ५० कोटी रुपये दिलेले आहेत .\nया विमानतळावरून मुंबई, हैदराबाद व दिल्ली साठी लगेच सेवा सुरु होणार आहे .सुरवातीला सकाळ ते संध्याकाळ पर्यंत व नंतर मात्र २४ तास सेवा सुरु राहील . रोज कमीत कमी ५०० प्रवासी विमानाने येण्याचा अंदाज आहे तसेच या प्रवाश्याना शिर्डीच्या बोर्डिंग पास सोबत दर्शनासाठी व्ही.आय.पी. पास देखील देण्यात येणार आहे .\nशिर्डीत विमानतळ व्हावे ही अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,देवेंद्र फडणवीस तसेच राधाकृष्ण विखे यांची मनापासून इच्छा होती, त्यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे मुळेच हे शक्य झाले असे संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांनी सांगितले .\n पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← राम रहीम व आसाराम बापू यांना भोंदू ठरवणारे महंत अचानक बेपत्ता : घातपाताचा संशय जेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/blog-post_76.html", "date_download": "2018-08-14T23:40:32Z", "digest": "sha1:YU4XKQQOJ6SGAGBJLH7Z274LTGFAVJJ7", "length": 7970, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Akole Crime News Sangamner चार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप\nचार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जन्मदात्याने आपल्या चार महिन्याची चिमुकली ईश्वरी हिला जमिनीवर आपटून मारुन टाकल्याची घटना दि. १८ जून २०१५ रोजी घडली होती. त्या घटनेचा निकाल गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजीव शर्मा यांनी सुनावला असून आरोपी किसन चंदर भवारी (रा.वारंघुशी, ता.अकोले) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील रहिवाशी असलेला किसन भवारी याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन स्वत:च्या चार महिन्याच्या ईश्वरी या मुलीस झोक्यातून काढून तिचे पाय धरुन जमिनीवर आपटत ठार मारले. तसेच पत्नी कविता हिची मावशी मिनाबाई भवारी हिस कुऱ्हाडीने मारहाण केली.\nयाबाबत पत्नी कविता हिने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिस ठाण्यात किसन भवारी याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया खून खटल्याची सुनावणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजीव शर्मा यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या खटल्यातील सबळ पुरावे सादर केल्यामुळे न्यायाधिश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन भवारी यास खूनाच्या खटल्याखाली जन्मठेपेची व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.\nदंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आयपीसी कलम ३२४ या कलमाखाली १० हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पी.एच.खोसे, शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी मदत केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, February 23, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1902", "date_download": "2018-08-14T23:44:47Z", "digest": "sha1:EZTEMGRD3O66JFLUAA7SDKAZ6U5LWYA6", "length": 5059, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भिडे वाडा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकल्याणचा भिडे वाडा दीडशे वर्षे ताठ उभा\nकल्याण शहरातील अनेक जुन्या वाड्यांनी कात टाकलेली असताना भिडे वाडा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा जपत दिमाखात उभा आहे. भिडे वाडा टिळक चौकात भिडे गल्लीमध्ये आहे. ते नाव त्या वाड्यामुळेच गल्लीला पडले आहे. दुसरा तसा साठे वाडा जवळच आहे. ते दोन वाडेच जुन्या स्वरूपात कल्याणमध्ये शिल्लक राहिले आहेत. भिडे वाडा हा साधारण दीडशे वर्षांपूर्वीचा. त्या वाड्याचे निर्माते म्हणजे मूळ मालक गोविंद वासुदेव भिडे. त्यांनीच तो वाडा उभारला. त्यांचा मूळ व्यवसाय सावकारीचा, त्यांच्या भाताच्या गिरण्या होत्या. एकवीस खोल्यांचा असा तो दुमजली वाडा. त्या वाड्यात पंधरा कुटुंबे एकत्र नांदत. काळाच्या ओघात वाडे नष्ट झाले तशी एकत्र कुटुंबपद्धतही सध्या त्या वाड्यात भिड्यांची सहावी पिढी नांदते - वसंत, मनीष आणि सौ. वैशाली भिडे.\nवाड्याची कवाडे उघडून आतील हिरव्यागार अंगणात पाय ठेवताच नजरेसमोर येतात ती जुनी भात भरडण्याची छोटीमोठी जाती, मोठी दगडी उखळ आणि पाण्याची दोणी. मी वाड्यात शिरलो आणि दरवाज्यावर थाप दिली. काकू आत वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. त्यांनी मला पाहताक्षणी ओळखले. \"तू मागेही आला होतास ना वाडा पाहायला, तेव्हा पाहणे अर्धवट राहिले होते ना\" मी हो म्हटले,\"ये बैस, आधी फराळ खा, पाणी पी. मग वाडा दाखवते.\"\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/12/coming-soon.html", "date_download": "2018-08-14T23:57:19Z", "digest": "sha1:FHMF4SDN6TOBK4AJY3RPZKT4VXMNOPE2", "length": 3876, "nlines": 102, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: Coming soon...", "raw_content": "\nबास्स म्हणजे बास्स झालं आता...\nशेवटची पोस्ट ३० सप्टेंबरला टाकली होती आणि त्यानंतर काही लिहीलंच नाही इथे\nमलाच माझा राग येतोय, अनेक उत्साही ब्लॉगर्स असा ब्लॉग लिहीतात आणि काही दिवसांनी विसरुन जातात तसं झाल्यासारखं वाटतंय मला... मला ह्या ब्लॉगला मारायचं नाही आहे...\nकदाचित हेच कारण असु शकतं मी काही न लिहायचं, सध्या काही सुचत नव्हतं, जे सुचत होतं ते ब्लॉगवर टाकण्यालायकीचं नव्हतं... पण आज मात्र राहावलंच नाही.... आत्ताही लिहण्यासारखं काही नाही आहे... बस, ह्या ब्लॉगला कळवण्यापुरतं की बाबा, संपव आता विश्रांती... आपण परत लिहायचं आहे...\nपुढच्या आठवड्यात लिहायचंच्च्च आहे आता...\nवाट पहात आहे पुढच्या आठवड्याची\n लिही की. तुझं या आधीचं पोस्ट अ-प्र-ति-म होतं.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-rate-increase-after-milk-suply-decrease-8418", "date_download": "2018-08-14T23:25:33Z", "digest": "sha1:R7L7V6A2BCZKE36KH4H3DE435HHNNVVD", "length": 20511, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The rate increase after milk suply decrease | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल : गुलाबराव डेरे\nअतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल : गुलाबराव डेरे\nरविवार, 20 मे 2018\nराज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. मुळात राज्यात वेगवेगळ्या साडेतीनशे नावांनी दूध विकले जात आहे. लोक वाट्टेल तो दर द्यायला तयार असतात; पण लोकांना गाईचे जे दूध पाहिजे ते मिळत नाही. राज्यात तब्बल दहा वर्षांपासून दुधाची तपासणीच केली जात नाही. भुकटी मिसळून तयार झालेले दूध विकले जात आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न मिटला की दूध दराचा प्रश्‍न आपोआप संपेल. त्यासाठी शासनाने मात्र यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.\nअध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ, नगर\nराज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. मुळात राज्यात वेगवेगळ्या साडेतीनशे नावांनी दूध विकले जात आहे. लोक वाट्टेल तो दर द्यायला तयार असतात; पण लोकांना गाईचे जे दूध पाहिजे ते मिळत नाही. राज्यात तब्बल दहा वर्षांपासून दुधाची तपासणीच केली जात नाही. भुकटी मिसळून तयार झालेले दूध विकले जात आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न मिटला की दूध दराचा प्रश्‍न आपोआप संपेल. त्यासाठी शासनाने मात्र यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.\nअध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ, नगर\nराज्यात सहकारी संघ, महानंद ३५ लाख, खासगी संघ ९५ लाख; तर दूध व्यवसायातून थेट विक्री करणारे ७० लाख लिटर असे दोन कोटी लिटर दूध आहे. बाहेरच्या राज्यांतून जवळपास २३ लाख लिटर दूध राज्यात येत आहे. भुकटी मिसळून केलेल्या ‘टोन्ड’ दुधाला सरकारची परवानगी आहे. त्यामुळे शहरात भुकटीपासून तयार केलेले दूध वितरित होते. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण होत असून, अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर भुकटीपासून तयार केलेले, बाजारात येणारे अनैसर्गिक दूध बंद झाले पाहिजे. दूध तपासून दर्जेदार दूध लोकांना मिळाले पाहिजे. मात्र आता तसे होत नाही. पूर्वी शहरात जाणारे दूध टोल नाक्‍यावर तपासले जायचे.\nगेल्या दहा वर्षांपासून दूध तपासणी यंत्रणाच बंद आहे. दुधाची तपासणी करण्यासाठी साधारण आठ ते दहा भरारी पथके असावीत. सध्या राज्य सरकार केवळ पन्नास हजार लिटर दूध संकलन करते. त्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे. त्यामुळे तपासणीसाठी सरकारकडे असलेले लोक अन्न व भेसळ विभागाकडे वर्ग केली तर भरारी पथके करण्याला मदत होईल. तपासणी करणारे भरारी पथके सक्रिय राहून शहरात जाणारे दूध तपासले तर दर्जा नसलेले दूध आपोआप उघडे पडेल आणि या प्रभावी उपाययोजनेतून जवळपास पंचवीस लाख लिटर अतिरिक्त दुधाचा पुरवठा बंद होईल.\nपूर्वी गावांत एका ठिकाणी दूध संकलन केंद्र असायचे. तेथे दुधाचे संकलन होत असे. आता मात्र खासगी संघवाले थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दूध संकलन करतात. त्याचाही दुधाच्या दर्जावर परिणाम होतो आहे. दुधाचा दर्जा काय आहे, हे संघात गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे असे संकलन बंद झाले पाहिजे. याशिवाय खासगी संघ चालकांनी दोन वेळा दुधाचे संकलन ही बाबही महत्त्वाची आहे.\nराज्यात २०१३ पासून ३.५ फॅटच्या वर प्रत्येक पॉइंटला तीस पैसे दर वाढवले आहेत; मात्र संघचालक वीस पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असून, चांगल्या दर्जाच्या दुधालाही दर मिळत नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचे दूध देण्याऐवजी पाणी टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. मुळात दूध उत्पादित करण्यासाठी एका लिटरला ३६ रुपये खर्च येतो.\nराज्याची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे. प्रत्येकी पावणे तीनशे ग्रॅम दुधाची गरज पाहिली तरी साडेतीन कोटी लिटर दुधाची गरज लागते. दूध खरेदी करणाऱ्या नागरिकांनी जास्त दराने खरेदी करावी लागल्याची कधी तक्रार केलेली नाही. लोकांना दर्जदार दूध हवे आहे. मात्र सध्याच्या दुधाबाबत लोकांचा विश्‍वासच उडाला आहे. दूध भेसळीमुळे अनेक लोकांनी दूध खाणेच सोडून दिले आहे. दुधापासून तयार केलेले पदार्थही अनेक लोक खात नाहीत. मागणी वाढली की दूध दराचा प्रश्‍न आपोआप सुटेल, मात्र दुधाला मागणी वाढण्यासाठी आता पुन्हा विश्‍वास निर्माण करावा लागणार आहे.\nबाहेरच्या दुधाला कर लावा\nराज्यात अतिरिक्त दूध असताना गुजरातमधून १८ लाख; तर कर्नाटकातून ५ लाख लिटर असे २३ लिटर दूध दररोज महाराष्ट्रात येत आहे. त्याचाही येथील दूध दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने बाहेर राज्यांतून येणाऱ्या दुधावर ३ रुपये प्रतिलिटर कर लावला तर बाहेरून येणाऱ्या दुधाला आपोआप चाप बसेल. खासगी संघ नेत्यांचे आहेत, त्यामुळे हितसंबंध जपण्यासाठी राज्य सरकार दूध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.\n- गुलाबराव डेरे, संपर्क ः ९८३४२८२८९५\n(शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)\nदूध व्यवसाय profession सरकार government टोल भेसळ तोटा कर्नाटक महाराष्ट्र नगर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1004.html", "date_download": "2018-08-14T23:40:21Z", "digest": "sha1:5HQBNNWIAK6DHFPABA3BD3GX37HDRFZL", "length": 7528, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महापालिका प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता लागू होणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमहापालिका प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता लागू होणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना जाहीर करण्यापासूनच राजकारण्यांचा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडण्यासाठी ज्या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक पूर्व आदर्श आचारसंहिता लागू केली जाणार आहे.\nप्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच, समाजकंटकांची धरपकड, पैसे व मद्य वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे आता नगर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाचा निर्णय महत्वाचा ठरत आहे.\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम प्रशासनाने केले असून 17 प्रभाग राहणार असून त्यासाठी 68 नगरसेवक संख्या निश्‍चित केली आहे. एका प्रभागासाठी 20 हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे.\nनिवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर केला असून प्रभाग रचना व आरक्षण येत्या 27 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनापासून आचारसंहितेचा निर्णय हा नगर महापालिकेपासून लागू होण्याची शक्‍यता आहे.\nआयोगाने अलीकडेच या संदर्भातील भूमिका जाहीर केली असून, त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापूर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम केले जाते.\nअशा वेळी राजकारण्यांकडून वा संबंधितांकडून याकामात हस्तक्षेप होण्याच्या व त्यात प्रामुख्याने निवडणूक विषयक कामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मतदार यादी वा प्रभाग रचना तयार करतानाच पक्षपात केला जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.\nत्यामुळेच की काय प्रभाग रचनेपासूनच निवडणुकीच्या इच्छुकांकडून निवडणूक जिंकण्याच्या इर्षेने निवडणूक आचारसंहितेचे पावलो पावली उल्लंघन केले जाते, किंबहुना तेव्हापासूनच निवडणूक तयारीला सुरुवात केली जाते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/south-africa-won-the-match-by-5-wickets-against-india/", "date_download": "2018-08-14T23:04:51Z", "digest": "sha1:APG5YPUPK2EBZEUR3F2J7YURLEGONVBS", "length": 10157, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय -", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय\nदक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय\nदक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय\n दक्षिण आफ्रिकेने गुलाबी सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी कायम ठेवली आहे. त्यांनी आज भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेतील भारताची ३-१ ने आघाडी कमी केली आहे.\nयासामन्यात भारताने आधी दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ५० षटकात २९० धावांचे आव्हान दिले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु झाली आणि काही षटकांनंतर पाऊस चालू झाला. त्यामुळे सामना काही वेळ थांबला होता. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला पण दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार २८ षटकात २०२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.\nया आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या, पण प्रत्येक फलंदाजाने आपले योगदान दिल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी विजय सोपा झाला.\nदक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने २७ चेंडूत नाबाद ४३ धावांची आक्रमक खेळी केली. हीच दक्षिण आफ्रिकेच्या डावातील वयक्तिक सर्वाधिक खेळी ठरली. डेव्हिड मिलरनेही त्याची साथ देताना २८ चेंडूत ३९ धावांची स्फोटक खेळी केली. तर डावाच्या २६ व्या षटकात अँडिल फेहलूकवयोने बॅटने प्रहार करत ५ चेंडूत नाबाद २३ धावा करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nअन्य फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार एडिन मार्करम(२२), हाशिम आमला(३३), जेपी ड्युमिनी(१०) आणि एबी डिव्हिलियर्स(२६) यांनी धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव (२/५१), युझवेन्द्र चहल(१/६८), हार्दिक पंड्या(१/३७) आणि जसप्रीत बुमराह(१/२१) यांनी बळी घेतले.\nतत्पूर्वी, भारताने ५० षटकात ७ बाद २८९ धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने १०५ चेंडूत १०९ धावा करत शतकी खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक केले. कोहलीने ८३ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या.\nशिखर आज त्याचा १०० वा वनडे सामना खेळला आणि त्याने शतक करून विक्रमही केला. १०० व्या वनडेत शतक करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील एकूण नववा फलंदाज ठरला आहे.शिखरचे हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील १३ वे शतक आहे.\nहे दोघे बाद झाल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने आक्रमक खेळ केला, पण त्याला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. धोनीने ४३ चेंडूत ४२ धावा केल्या. यात त्याने १ षटकार आणि ३ चौकार मारले.\nबाकी फलंदाजांपैकी अजिंक्य रहाणे(८), श्रेयश अय्यर(१८), हार्दिक पंड्या(९) आणि भुवनेश्वर कुमार(५) यांनी धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा (२/५८), लुंगीसानी एन्गिडी(२/५२), ख्रिस मॉरिस (१/६०) आणि मोर्ने मॉर्केल(१/५५) यांनी विकेट्स घेतल्या.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1014.html", "date_download": "2018-08-14T23:42:21Z", "digest": "sha1:EIJVQQNAX5XRBT2VCD3GOR4ZLJOCWQNJ", "length": 5736, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दशक्रिया विधीसाठी ज़ाताना जीप पलटी झाल्याने दहाजण जखमी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Pathardi दशक्रिया विधीसाठी ज़ाताना जीप पलटी झाल्याने दहाजण जखमी\nदशक्रिया विधीसाठी ज़ाताना जीप पलटी झाल्याने दहाजण जखमी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी शिवारात खासगी जीपला अपघात होऊन दहा ते बाराजण जखमी झाले. तालुक्यातील चिंचपूर पांगूळजवळ असलेल्या ढाकणवाडी शिवारात जीप पलटी होऊन दहा ते बाराजण जखमी झाले असून, सहा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.\nकिरकोळ जखमींना चिंचपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. इतर सात जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, त्यापैकी सहा जणांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.\nवडगाव, ढाकणवाडीतून दहा ते बारा ग्रामस्थ खासगी जीपने दशक्रियाविधीसाठी चालले असताना ढाकणवाडी शिवारातील धोकादायक वळणावर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप पलटी होऊन अपघात झाला. येथे अतिशय धोकादायक आणि अरुंद रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूने व मध्ये खड्डे पडलेले आहेत.\nअपघातात सिंधूबाई नागरगोजे (वय ५० वर्षे), कविता नागरगोजे (वय -४० वर्षे), इंदुबाई नागरगोजे (वय- ६५ वर्षे), जनाबाई नागरगोजे (वय- ६० वर्षे), विठ्ठल नागरगोजे (वय- ४० वर्षे), कौशल्य ढाकणे सर्व रा. वडगाव यांना पुढील उपचाराकरिता नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बबन नागरगोजे (वय ४० वर्षे) हे पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी जखमी प्रवाशांना गाडीतून काढून उपचारासाठी मदत केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/paranormal-activities-116112900021_1.html", "date_download": "2018-08-14T23:56:16Z", "digest": "sha1:UMK2B663JRYTPE5CU7K3F4GVOQEDHVHG", "length": 13209, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी अमलात आणा हे 3 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी अमलात आणा हे 3 उपाय\nअनेकदा आम्हाला भास होतो की घरात काही विचित्र शक्तींचा वास आहे. यापासून वाचण्यासाठी हे 3 उपाय अत्यंत प्रभावी आहेत.\nदररोज हनुमानाचे पूजन करून हनुमान चालीसाचा पाठ करा. विशेषतः: ही चौपाई वाचा भूत पिशाच्च निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे\nप्रत्येक शनिवारी शनी देवाला तेल चढवावे. आपण वापरलेली चपलांची जोडी एखाद्या गरिबाला दान करा.\nएका काचेच्या ग्लासात पाण्यात मीठ मिसळून घराच्या नैरृत्य कोपर्‍यात ठेवून द्या आणि त्याच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब लावून द्या. पाणी वाळल्यावर तो ग्लास पुन्हा स्वच्छ करून मीठ मिसळून पाणी भरून ठेवा.\nलग्नात पाऊस पडणे शुभ\nचण्याचे चमत्कारिक अचूक टोटके...\nस्वप्नात मंदिर दिसल्यास हे फल मिळेल....\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nका नाही कापत मंगळवारी केस\nयावर अधिक वाचा :\nघराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी उपाय\nभूत बाधा दूर करण्यासाठी\nमानो या न मानो\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nमहत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल. सजावटीचे...Read More\nघरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल...Read More\nआपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी लोकांसाठी स्थिती संतोषजनक असेल.\nअधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर...Read More\nसामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत...Read More\nव्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्याआणि...Read More\nआज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये...Read More\nविद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता...Read More\nआजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. ...Read More\nनोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/saamana-sampadkiya-marathi/", "date_download": "2018-08-14T22:57:42Z", "digest": "sha1:FDSAEBNNE2BTPLVYCNYUUV3UF7LWG5ZE", "length": 6865, "nlines": 55, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "saamana sampadkiya marathi | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nउंदीर हा शेतकऱ्याचा मित्र : सामनामधून शेतीविषयक अर्धवट ज्ञान आले बाहेर\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले आहे .मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक् झाले. स्वपक्षातूनच असे आरोप होऊ लागले तर शिवसेनेला देखील, हाती आयतेच कोलीत मिळाले. मंत्रालयातील या कारभारावर… Read More »\nकोण लागतो हा उमर खालिद तुमचा उमर खालिदचा पायचाटेपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा\nआज संक्रांतीचा मुहूर्त साधून सामनामधून प्रकाश आंबेडकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवण्यात आला. तसेच रोटी , कापड मकान ह्या विषयावर लोक आता पेटून उठत नाही ते आता राजकारण्यांनी हेरले आहे म्हणून जात मध्ये घालून राजकारण खेळले जात आहे . शनवारवाड्यासमोरील ‘एल्गार’ परिषदेस उमर खालिदला बोलावून आयोजकांनी कोणती क्रांती केली कोण लागतो हा उमर खालिद तुमचा कोण लागतो हा उमर खालिद तुमचा\nकुलभूषण यांच्यावरून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र : ‘ ह्या ‘ फोटोचा पडला विसर\nमुंबई : कुलभूषण जाधव यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या आई व पत्नीला जी अपमानास्पद वागणूक मिळाली त्यावरून शिवसेनेच्या हाती देखील आयतेच कोलीत मिळाले आहे. आजच्या सामना मधून शिवसेनेने भाजप सरकारला खडे बोल सुनावले आहे. जी अपमानास्पद वागणूक कुलभूषण यांच्या परिवाराला दिली गेली त्याचे उत्तर फक्त कागदी निषेधाचे बाण हे असू शकत नाही . पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच… Read More »\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/main?order=name&sort=asc", "date_download": "2018-08-14T23:36:36Z", "digest": "sha1:CI3A7I3TM62IO2LD2E36OUNS4SX6WAFT", "length": 14374, "nlines": 288, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n19-10-13 शेतकरी संघटना शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin\n18-02-12 शेतकरी संघटना शेतकरी संघटना - लोगो admin\n24-02-12 अवांतर लेखन सदस्यत्व कसे घ्यावे\n20-04-18 शेतकरी संघटना शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\n18-04-18 संपादकीय शेतकरी संघटना ट्रस्ट admin\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n16/12/2015 योद्धा शेतकरी शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत\n10/02/2015 Video मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार\n24/12/2014 भाषणे ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\n14/07/2014 शेतकरी संघटना शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत\n23/01/2012 श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin\n05/07/2012 रेल्वे रोको-रास्ता रोको, वर्धा 10 Nov 2001 संपादक\n21/06/2012 चांदवड महिला अधिवेशन संपादक\n10/01/2013 गावबंदी - सुरेगाव संपादक\n22/01/2012 कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत संपादक\n18/02/2012 जग बदलणारी पुस्तके शरद जोशी\n28/01/2012 अंगारमळा - आत्मचरित्र शरद जोशी\n23/01/2012 खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने शरद जोशी\n20/06/2012 चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी\n24/12/2014 ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद गंगाधर मुटे\n23/01/2012 प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट शरद जोशी\n13/08/2014 संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी संपादक\n12/04/2012 शरद जोशी - औरंगाबादचे भाषण संपादक\n22/11/2013 योद्धा शेतकरी बदलता भारत आणि शरद जोशी admin\n07/11/2016 योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin\n13/12/2015 योद्धा शेतकरी निवले तुफान आता admin\n07/11/2016 योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक Shyam Ashtekar\n25/12/2015 योद्धा शेतकरी अखेरची मानवंदना गंगाधर मुटे\nलोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे\n20-02-13 स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\n09-01-13 राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल शरद जोशी\n06-03-13 कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी शरद जोशी\n23-01-13 शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे शरद जोशी\n06-02-13 स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे शरद जोशी\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2018-08-14T23:27:19Z", "digest": "sha1:MQG3L2L3ZXG2VFJBDLYVUNSYONCMZIND", "length": 13361, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय गिधाड - विकिपीडिया", "raw_content": "\nअतिशय चिंताजनक (IUCN 3.1)[१]\nभारतीय गिधाड किंवा लांब चोचीचे गिधाड (जिप्स इंडिकस) भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील एक गिधाड आहे. त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने २००२ सालापासून त्यांना आय.यू.सी.एन. च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. डायक्लोफिनॅक विषबाधामुळे मूत्रमार्ग खराब झाल्याने भारतीय गिधाडांचा मृत्यू झाला.[१]\n२ संरक्षण स्थिती आणि संवर्धन\nलांब चोचीचे गिधाड मध्यम आकाराचे गिधाड आहे. त्याचे शरीर आणि पाठीच्या वरच्या भागातील पिसे (कव्हर्ट पिसे) फिकट राखाडी रंगाची असतात, तर पाठीच्या खालच्या भागातील पिसे (क्विल्स) आणि शेपटी जास्त गडद असतात. त्याचे पंख विस्तृत असतात आणि त्याची शेपटी लहान असते. त्याच्या डोक्यावर व मानेवर पिसे नसतात, आणि त्याची चोच लांब असते.\nहे सामान्यतः ८०–१०३ सेंमी (३१–४१ इंच) लांब असतात आणि त्याच्या पंखांचा विस्तार १.९–२.३८ मी (६.२–७.८ फूट) असतो. याचे वजन ५.५–६.३ किलो असते. युरेशियन ग्रिफन पेक्षा हे छोटे आहे.[२]\nBehaviour== व्यवहार == ही प्रजाती प्रामुख्याने डोंगरातील कड्यांवर घरटे बनवते, पण राजस्थानमध्ये ते झाडांवरही घरटे बनवतात. ते क्वचित मानवनिर्मित इमारतींवरही घरटे बांधतात. इतर गिधाडांप्रमाणे हे सुद्धा मृतभक्षक आहेत. जंगलात किंवा मानवी वस्तीशेजारी इंच उडून ते मेलेली जनावरे शोधतात आणि त्यावर उपजीविका करतात. यांची नजर अतिशय तीक्ष्ण असते आणि ते अतिशय उंचावरून आपला आहार शोधतात. ते थव्यामध्ये प्रवास करतात.\nसंरक्षण स्थिती आणि संवर्धन[संपादन]\nओर्छा, भारत येथील घरट्यातील गिधाडे\nही प्रजाती काही वर्षांपूर्वीपर्यंत तिच्या क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात आढळत होती. १९९० च्या दशकात त्यांची संख्या ९७ ते ९९ टक्क्यांनी कमी झाली. २०००–२००७ या काळात यांच्या वार्षिक पतनाचा सरासरी दर १६% होता. याचे मुख्य कारण डायक्लोफिनॅक हे औषध आहे जे जनावरांची सांधेदुखी कमी करण्यात मदत करते. मरायच्या काही दिवस आधी डायक्लोफिनॅक दिलेल्या जनावराचे मांस खाल्ल्याने डायक्लोफिनॅक गिधाडांच्या शरीरात जाते. डायक्लोफिनॅकमुळे त्यांचे मुत्राशय बंद पडते आणि त्यांचा मृत्यू होतो.\nमार्च २००६ मध्ये भारत सरकारने डायक्लोफिनॅकच्या पशुवैद्यकीय वापरावर बंदी घातल्याचे घोषित केले. आणखी एक औषध, मेलॉक्सिकॅम, गिधाडांना हानिकारक नसल्याचे आढळून आले आहे आणि डायक्लोफिनॅकसाठी स्वीकार्य पर्याय आहे. जेव्हा मेलॉक्सिकॅमचे उत्पादन वाढवले जाईल तेव्हा अशी आशा आहे की हे डायक्लोफिनॅकसारखे स्वस्त असेल. ऑगस्ट २०११ पर्यंत अंदाजे एक वर्षासाठीच्या पशुवैद्यकीय वापरासाठीच्या बंदीने भारतभरातील डायक्लोफिनॅक वापरास प्रतिबंध केला नाही.[३] कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये काही पक्ष्यांनी प्रजनन केले आहे.[४]\nसध्या यांचे प्रजनन बंदीवासात केले जाते. गिधाडांच्या विविध प्रजातींसाठी बंदीवासातील प्रजननाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. कारण, जंगलामध्ये ते नामशेष होत आले आहेत. गिधाडे दीर्घायुशी असतात पण प्रजननाला खूप वेळ लावतात त्यामुळे हे कार्यक्रम अनेक दशके घेतील अशी अपेक्षा आहे. गिधाडे वयाच्या पाचव्या वर्षी प्रजननयोग्य होतात आणि एका वेळी एक किंवा दोनच अंडी देतात. काळ कठीण असेल तर एकाच पिलाची काळजी घेतात. जर परभक्षकांनी त्यांचे अंडे खाल्ले तर पुढच्या वर्षीपर्यंत ते प्रजनन करत नाहीत. त्यामुळे भारतीय गिधाडे आपली संख्या वाढवू शकत नाहीयेत.\n↑ १.० १.१ बर्डलाइफ इंटरनॅशनल (२०१६). \"जिप्स इंडिकस\". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. \"लाल\" यादी. आवृत्ती २०१६-३. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर. ०८-०५-२०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |mode= ignored (सहाय्य)\n↑ \"द पेरेग्रीन फंड\". पेरेग्रीन फंड. ०३-१०-२०११.\n↑ जग्गा राखी (७ ऑगस्ट २०११). \"बंदी असलेले डायक्लोफिनॅक अजूनही गिधाडांचा जीव घेत आहे\" (इंग्रजी मजकूर). एक्सप्रेस इंडिया. 11 August 2014 रोजी पाहिले.\n↑ ओप्पीली, पी (७ नोव्हेंबर २०१३). \"४० वर्षांनी भारतीय गिधाड दिसले\" (इंग्रजी मजकूर). द हिंदू. 11 August 2014 रोजी पाहिले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २०१७ रोजी २०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/09/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:57:31Z", "digest": "sha1:JEXD26AP27FGWRWNHZXO6R47EQXYCXUY", "length": 17567, "nlines": 149, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: सहस्त्रावर्तन", "raw_content": "\nसुरु झालं... मी बाहेरच्या खोलीत बसले होते.\nमी agnostic नाही अगदी, पण confused नक्की असते ह्या सगळ्या \"देव-देवता-पुजाअर्चा\" बाबतीत\nगणपती सण म्हणुन मला भारी आवडतो, दिवाळीपेक्षाही जास्त... पण \"आज सहस्त्रावर्तन आहे हं संध्याकाळी\" असं काकूनी सांगितल्यापासुन माझा mood गेला होता. म्हणा.. गणपतीत गावाला २च दिवसांसाठी गेले होते, त्यातही एक दिवस सहस्त्रावर्तन खाणार ह्याचा राग जास्त होता. आणि काकू बिचारी \"पोरं २ दिवसांसाठीच आल्येत त्यातच सहस्त्रावर्तन करुन घेउ म्हणुन राबत होती\". मस्तपैकी वड्या-घारग्यांचा बेत होता...हेच त्यातल्या त्यात बरं होतं\nआत माजघरातल्या देवघरासमोर सगळे बसले होते, आणि मी बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर झोके घेत होते. बाबांनी माजघरात लावलेल्या धुपाचा वास पडवीतही छान घमघमत होता... झोपळ्याचा ’किर्रर्र...खट्टक...किर्रर्र...\" चा आवाज आतल्या आवर्तनाच्या सुरात होता... पण माझ्या मनात मात्र रामरक्षा सुरु झाली होती.\nह्या कोकणातल्या घरी वर्षातुन १५-२० दिवसच येणं होतं, पण लहान असल्यापासुन पडवीतल्या झोपाळ्यावर संध्याकाळी बाबांबरोबर बसुन परवचा म्हणायची सवयच लागली आहे. पुर्वी अनेकदा लाईट गेलेले असायचे गावात संध्याकाळी तेंव्हा बाबा झोपाळ्यावर येउन बसले रे बसले की मी पण त्याच्यासोबत बसायचे, बसायचे काय त्यांच्या मांडीवर डोकं ठेवुन पडायचे, मग मला थोपटत थोपटत बाबा रामरक्षा सुरु करायचे. त्यांच्या आवाजात, त्यांच्या शब्दोच्चारात, त्या वातावरणात एक वेगळंच भारलेपण यायचं. रामरक्षा म्हणावी तर ती बाबांनीच आणि पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनच... कंदीलाच्या प्रकाशात...झोपाळ्याच्या झोक्यांच्या सुरात\nरामरक्षा झाली की बाबा पाढे म्हणायला सुरुवात करायचे...\"हं म्हण आता माझ्याबरोबर, एक मी म्हणेन, एक तू म्हण\". इतका वेळ रामरक्षा ऐकताना समोरच्या भिंतीवर मोठया भावाचे सावलीचे खेळ बघत हसणारी मी एक्दम झोपेचं सोंग करायचे...पण बाबा उठवायचेच... मग मला नेमके १३,१७ सारखे वाईट पाढे यायचे. तेराचा पाढा म्हणताना मी \"तेरा त्रिक एकु...\" म्हणुन थांबायचे... तो आकडा ४९,५९,६९ जो काही आहे तो बाबांनी समजुन घ्यावा अशी अपेक्षा असायची... पण कायम ह्या दुष्ट \"एक्कु\" मुळे मला १३चा पाढा ५ वेळा म्हणायला लागायचा... तरी एकदाका १६चा पाढा झाला की खरी गंमत यायची, माझी लहान बहीण तर ओटीच्या पाय-यावर बसुन टाळ्या वाजवत म्हणायची... \"आता ताई रडणार\"... सतरा सत्ता काय असतं हे मला आजही आठवत नाही...\nआत्ताही बाहेर अंगणातल्या काळोखात बघत मी सतरा सत्ता काय आहे आठवत होते...इतक्यात बाबांची आतुन हाक आली, मला ते आत बसायला बोलावत होते. मी शांतपणे त्यांच्यामागे जाऊन बसले, माझ्या मागेच एका सतरंजीच्या घडीवर आमची मांजर येऊन झोपली होती. मग काय, मला मज्जाच होती... माझे तिच्याबरोबरचे खेळ सुरु झाले. पण मी काय करत्ये हे बाबांना दिसत नसलं तरी स्वयंपाकघरातुन काकुने पाहिलं होतं... तिने मला डोळ्यांनीच दटावलं त्यामुळे आता वेगळं करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं, गणपती आणि माझ्यामधेच सगळे बसले होते, गणपतीही दिसत नव्हता...\nमग मी डोळे मिटुन घेतले, बघणा-याला वाटावं, काय अगदी ध्यान लावलं आहे...\nआधी तो आला डोळ्यांसमोर, पण त्याला FF [fast forward] केलं, दुस-या दिवशी निघायचं आहे, त्याची तयारी..FF, काकुनी गौरीची काढलेली पाउलं..FF, काही वर्षांपुर्वी माझं आणि बहिणीचं गौरी आणण्यावरुन झालेलं भांडण...FF, मोटरसायकलवर बाबांच्या पुढे बसायला म्हणुन आम्ही केलेली नाटकं...FF, फक्त मी आणि बाबा कुठेतरी जात होतो, मी खणाच्या कापडाचा cute फ्रॉक घातलेला... मी ह्या scene पाशी थांबले...\nमी पहिली-दुसरीतली असेन... दोन बो घातलेले, फ्रॉकला आईने रुमाल पिनने लावुन दिलेला. बाबांचं बोट धरुन मी कोणत्यातरी घरात गेले... आत्ता बसल्येत तसे १०-१२ लोक तिथे बसले होते, सहस्त्रावर्तनच चालु होतं... अलिबागला दर संकष्टीला कोणा ना कोणाकडे होणारं सहस्त्रावर्तन\nमी बाबांना चिकटुन बसलेले, एक आवर्तन झाल्यावर एकदम बाबांनी ’हरि ओम नमस्ते गणपतये...’ ला सुरुवात केली... आपले बाबा सगळ्यांपेक्षा जोरात म्हणताय्त ह्याचा मला कित्ती आनंद झाला होता, आणि अचानक एक गोष्ट लक्षात आली, अरे हे तर लाईनीने सगळे एक-एक काका अथर्वशीर्ष म्हणतायत की... आता बाबांनंतर कोणीच उरलं नव्हतं. म्हणजे बाबांनंतर मी म्हणायचं की काय आधी मला थोडी भीती वाटली पण मग मी ताठ बसले... बाबांचं \"श्री वरदमुर्तये नमो नमः\" म्हणुन झालं, आणि मग मी लगेच माझ्या अथर्वशीर्षाला सुरुवात केली. सगळे काका कौतुकाने माझ्याकडे बघत होते. मी चुकेन की काय अशी भीती असल्याने मी पण माझी \"चुक होण्याआधी संपवुया\" ची सुपरफास्ट ट्रेन सोडली...माझं म्हणुन झालं, सगळ्यांनी एकदम \"अरे व्वा..\" \"शाब्बास\" वगैरे दाद दिली. कित्ती छान वाटत होतं... ज्या काकुंच्या घरी आवर्तन होतं त्यांनी बक्षीस म्हणुन मला एक छोटी कापडी पर्स दिली होती... घरी आल्यावर बाबांनी आईला माझं कौतुक सांगितलं होतं...\nएकदम डोळे उघडले, बाबांचा आवाज आला... का माहित नाही पण माझे डोळे भरुन आले होते. फलश्रुती सुरु झाली होती. ’ओम सहनाववतु सहनौभुनक्तु’ सुरु झालं, ह्या श्लोकात माझं नाव येतं म्हणुन हा माझा आवडता आहे. आजही हे कुठेही ऐकलं तरी माझ्या चेहे-यावर हसु उमटतं\nकाकुनी आतुनच मला खुणेने \"आता पानं घ्यायला ये\" म्हणुन बोलावलं. मी अनिच्छेनेच उठले... पण माझ्यातली छोटी मुलगी अजुनही बाबांना चिकटुन बसली होती. rather ती तिकडुन कधी उठलीच नाही...\nझोपाळ्यावर असतानाही नाही आणि आत्ताही नाही. आणि पुढे कधीही त्या छोट्या मला, मी तिथुन उठवणार नाहीये... मोठी वाईईट्ट मी त्यांच्यापासुन कितीही दुर गेले तरी\nतुझ्या सुरुवातीच्या टीन-एजरिश पोस्ट्सशी तुलना करता कसलं मॅच्युअर लिहायला लागलीयेस.\nविथ धिस पोस्ट यू आर प्रोमोटेड टू द सीनिअर ब्लॉगर्स क्लब - माझ्या मते तरी. :)\nअल्टिमेट लेख आहे हा\nयाच्यात काय काय नुसतं भारीच नाही तर ’तोड प्रकाराचं’ आहे हे लिहायला लागलो तर माझी कमेंट लेखाएवढी होईल.\nपण कुठेही एक शब्दही कमीअधिक न होता लिहिलेला अतिशय सुंदर लेख\nआपण मला सिंहगड रस्ता ्किंवा डेक्कन परिसरात ्चांगले M.D. Physician डॉ. सुचवु शकाल काय .\n मलाही जेव्हा ती कल्पना डोक्यात आली तेव्हा मी स्वतःला खुप आवडले होते :)\n हो, थोडाफार फरक मलाही जाणवला मी काय लिहित्ये त्यात\nआणि अजुन वेळ आहे मी सिनीअर ब्लॉगर बनायला :)\nहरेकृष्णाजी, मी पुण्यात नवीन आहे त्यामुळे मला जास्त माहीत नाही. मी विचारुन सांगुन शकेन\nthanx सुश्मिता, मला तुझं नाव खुप आवडलं\nHey thanx नीरजा... तुझी comment माझ्या ब्लॉगवर बघुन छान वाटलं\nखूप दिवसांनी ब्लॉगजगताच्या सफरीला निघालो आणि तुमचा ब्लॉग वाचायला मिळाला\nमांजरी आणि झोपाळा ह्या नितांत सुंदर गोष्टी आहेत, ह्यात वादच नाही :).\nखूप छान वाटलं वाचून.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/sushilkumar-shinde-on-modi/", "date_download": "2018-08-14T22:53:27Z", "digest": "sha1:TKWSSRZTDAONV5BLQFE6EEC25D27EBMF", "length": 13856, "nlines": 83, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मोदींएवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही पाहिला नाही : महाराष्ट्राच्या ' ह्या ' माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमोदींएवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही पाहिला नाही : महाराष्ट्राच्या ‘ ह्या ‘ माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य\nकर्नाटकामध्ये राज्यपालांनी भारतीय घटनेप्रमाणे कार्यवाही केली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे कॉँग्रेस व जेडीयूचेच सरकार स्थापन होईल. राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जेडीयूला प्रथम संधी द्यायला हवी होती, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिरूर इथे बोलताना मांडले आहे.\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nगोवा, मणिपूर व मेघालय या राज्यांत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असताना तिथे भाजपाने तेथील पक्षाला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. तो नियम कर्नाटकामध्ये का लागू झाला नाही असे विचारले असता शिंदे म्हणाले, की ही राज्ये छोटी आहेत. तिथे भाजपाची चालबाजी लक्षात आली नाही. आता मात्र आम्ही अ‍ॅलर्ट आहोत. जेडीयूशी निवडणूकपूर्व आघाडी का नाही केली, असे विचारले असता ते म्हणाले, की आघाडीचा प्रयत्न झाला; मात्र होऊ शकली नाही. पण, देवेगौडा यांचा पक्ष सेक्युलर असल्याने ते भाजपाबरोबर जाणार नाहीत, याची आम्हाला खात्री होती. शिंदे म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे-जे पंतप्रधान झाले (मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग) त्यांपैकी कोणत्याही पंतप्रधानाने राज्यांच्या निवडणुकीत दोनपेक्षा जास्त सभा घेतल्या नाहीत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कर्नाटकात २३ सभा घेतल्या. एवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही कधी पाहिला नाही,असा टोला देखील सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी यांना मारला .कर्नाटकामधील निकालाचा महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का असे विचारले असता शिंदे म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचा चलाखपणा माहीत झाला आहे. महागाई, नोटाबंदी तसेच जीएसटीमुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात सामाजिक समतेच्या विरोधात वातावरण आहे.\nएका शिराच्या बदल्यात ११ शिरे आणण्याची भाषा करणाऱ्यांचे काय झाले \nभारताच्या सीमेचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मी गृहमंत्री असताना सीमेवर जवान शहीद झाल्यावर मला विरोधक प्रश्न विचारायचे. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्या काळात चौपट सैनिक मारले जात आहेत. एका शिराच्या बदल्यात ११ शिरे आणण्याची भाषा करणाऱ्यांना कुठे गेले ती ११ शिरे, असा प्रश्न उपस्थित करून कर्नाटकामधील निवडणुकीत भाजपाच्या विरोधात वातावरण होते, तरीही निकाल असा कसा लागला याबाबत आश्चर्य व्यक्त करताना ईव्हीएमबाबत राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.\nकर्नाटक सत्तास्थापनेत नवीन ट्विस्ट..हा ‘ राम ‘ देऊ शकतो काँग्रेसला सत्तेची चावी : उद्याची मोठी बातमी\nराज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nतसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर\nभाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती \nमोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे\nकर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास\nकाँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले \nलोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nभाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना \nबळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल \nकाँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली\nआणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी \nस्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← कर्नाटक सत्तास्थापनेत नवीन ट्विस्ट..हा ‘ राम ‘ देऊ शकतो काँग्रेसला सत्तेची चावी : उद्याची मोठी बातमी शिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले : घ्या जाणून →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T22:57:13Z", "digest": "sha1:RBZXYCVV3CJ2XLEXLDCRB3GJGPA646JA", "length": 18568, "nlines": 81, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण सेना | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: महाराष्ट्र नवनिर्माण सेना\n‘ ह्या ‘ कारणांमुळे आगामी निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळण्याची शक्यता\n२०१४ पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना झालेला प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळे, प्रचंड मोठ्या घोटाळ्यांनी आणि वाचाळतेणे बदनाम झालेले मंत्री, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे केलेला कानाडोळा ह्या सगळ्याचे पाप म्हणून कि काय या सर्व कारभाराला सर्वसामान्य जनता प्रचंड ग्रासली होती आणि हाच मुद्दा उचलून धरत भाजप सरकार मोदी लाटेवर स्वार होऊन सत्तेत आलं. यात भाजप पेक्षा… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: raj thakare, मनसे, मराठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता : राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राने भाजपवर निशाणा साधला आहे. ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश मधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. हे यश ईव्हीएम मशीनचीच करामत असल्याची टीका याआधी मायावती यांनी देखील केली होती आणि… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: manse, raj thakare, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे\nअखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा\nमुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. काहीवेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, संजय निरुपम\nकाँग्रेसचा अब्दुल अन्सारी धरला..पनवेलमध्ये फेरीवाल्यांना मारहाण : मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर\nकाल दि. २६ ला संध्याकाळी मुंबईच्या विक्रोळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांनी केलेलं चिथावणीखोर ट्विटने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. दरम्यान राज ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले. मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मार देणारे हवेत असे सांगितल्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: पनवेल हल्ला, मनसे, मराठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे\nमनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन\nमालाडच्या मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यानंतर परत एकदा विक्रोळीतील मनसे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये ते मराठी पाट्याचे पत्रक दुकानदारांना देत होते . तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: मराठी माणूस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माणसे, राज ठाकरे, सुशांत माळवदे\n‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात \nरातोरात मनसेला जय महाराष्ट्र करून गेलेले ते ६ नगरसेवक सध्या शिवसेनेत असले तरी पक्षांतर करण्याऱ्या ह्या ६ नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडं याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आपले स्पष्टीकरण देताना ह्या सहा नगरसेवकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: कोकण विभागीय आयुक्त, मनसेचे सहा नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे\nजमिनीवर बसलेले राज ठाकरे पहिले का कधी \nमनसेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून मनसेला जो धक्का बसला त्यातून मनसे सावरण्याचा प्रयन्त करत आहे . अत्यंत अनपेक्षित अशा ह्या फुटीमुळे किंगमेकर राहण्याची संधी मनसेने गमावली तर भाजपाला देखील मुंबईतून स्वतःचा महापौर बसवण्याचे स्वप्न भंग पावले. मनसेच्या नेतृत्वाबद्दल कायम सगळ्यांची तक्रार म्हणजे राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत , त्यांना कार्यकर्त्यांना समजावून घ्यायला वेळ नाही… Read More »\nCategory: नाशिक महाराष्ट्र Tags: मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, समृद्धी महामार्ग\nमनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे लावायला पुण्यातून सुरुवात\nपुणे येथे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या , त्यांचा माल रस्त्यावर फेकून त्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त झी मीडियाने दिले आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर हल्लाबोल केला होता. मुंबईत फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा पॅटर्न मनसेने आता पुण्यात देखील राबवायला सुरु… Read More »\nCategory: पुणे महाराष्ट्र Tags: manse in pune, raj thakare, पुणे मनसे, पुणे महापालिका, मराठी लोक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nपोलीस परवानगीला ठेंगा दाखवत मुंबईत फेरीवाले आक्रमक : उचलले ‘ हे ‘ पाऊल\nमुंबईतील एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये काही अघटित होऊ शकते ह्या करणाऱ्याने पोलिसांनी फेरीवाला सन्मान मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र मोर्चा होणारच ह्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे . हा मोर्चा संजय निरुपम… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: एल्फिन्स्टन, फेरीवाला मुंबई, मनसे, मराठी माणूस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संजय निरुपम\nजिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच – राज ठाकरे\nएल्फिन्स्टन – परळ स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची प्रशासनाला मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन करत ठाणे, कल्याण आणि डोंबिवली स्थानकाबाहेर तोडफोड केली होती. पुढे जाऊन आंदोलन… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: फेरीवाला, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुंबई, राज ठाकरे\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-lose-to-world-no-1-argentina-in-semis-of-the-hockey-world-league-finals-at-bhubaneshwar/", "date_download": "2018-08-14T23:07:15Z", "digest": "sha1:GKOUUIXMOTOZYDVFSYVKPDXEINCEZBFN", "length": 8225, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "HWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव -", "raw_content": "\nHWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव\nHWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव\nभुवनेश्वर: हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये काल भारताचा उपांत्य फेरी सामना अर्जेंटिना विरुद्ध होता. या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला १-० असे हरवले.\nसामना सुरु होण्याअगोदर पावसामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. त्यामुळे सामना पुढे ढकलण्याची शक्यता होती. परंतु नंतर मैदान ठीक झाल्यामुळे सामना वेळेत सुरु झाला.\nया सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना भारतावर १-० अश्या फरकाने विजय मिळवून अंतिम सामन्यात पोहोचला आहे. गेल्या वर्षीही भारताचा उपांत्य फेरी सामन्यात पराभव झाला होता. याचाच बदला म्हणून भारताने अर्जेंटिना संघाला जोरदार टक्कर दिली होती. परंतु या सामन्यात भारताला विजय मिळविता आला नाही.\nया सामन्यातील १७ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तेव्हा अर्जेंटिनाच्या गोन्झालो पेलेटने भारताच्या गोलकिपरच्या डाव्या बाजूला दोरदार फटका मारला. हा फटका भारताचा खेळाडू आकाश चिकटे याने अडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला तो अडवता आला नाही व १७ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने पहिला गोल केला.\nसातत्याने झालेल्या पावसामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. त्याच कारणामुळे पासेस आणि एकंदर खेळ अवघड दिसून येत होता. मात्र अर्जेंटिना सारख्या बलाढ्य संघाने संधीचे सोने केले व पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोल मध्ये करून १-० अशी बधत मिळवली. सुरेख पासेस आणि उत्तम बचावाच्या जोरावर हा सामना अर्जेंटिनाने आपल्या नावे केला.\nदुसऱ्या हाफमध्ये भारताने चांगली आक्रमक सुरुवात केली होती. या हाफमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. परंतु रुपिंदर सिंग ही पेनल्टी गोलमध्ये रुपांतरीत करण्यास अपयशी ठरला. भारताला ऐकामागून ऐक पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु अर्जेंटिनाचा गोलकिपर विवाल्डी हे गोल अडविण्यात यशस्वी झाला.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/federer-zverev-nitto-atp-finals-2017-tuesday-preview/", "date_download": "2018-08-14T23:08:25Z", "digest": "sha1:QETQPMFDEWC5KXX7Y7DCDV2MOUQBH4DI", "length": 7386, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना -", "raw_content": "\nएटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना\nएटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना\n एटीपी फायनल्सच्या तिसऱ्या दिवशी रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव या दोन खेळाडूंमध्ये सामना होणार आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे.\nअलेक्झांडर झवेरेवची ही पहिलीच एटीपी फायनल्स असून फेडररने येथे १५वर्षांपूर्वी पदार्पण केले आहे. कारकिर्दीतील पहिलाच एटीपी फायनल्स स्पर्धेतील सामना झवेरेव क्रोशियाच्या मारिन चिलीचबरोबर जिंकला तर फेडररने अमेरिकेच्या जॅक सोकला पराभवाची धूळ चारली.\n३६ वर्षीय फेडरर या स्पर्धेचा ६वेळा विजेता आहे. जर्मनीच्या या तरुण खेळाडूला जर फेडररला पराभूत करायचे असेल तर मोठी मेहनत करावी लागणार आहे. यावर्षी त्याने जोकोविच आणि फेडरर या दिग्गजांना एटीपी मास्टर्स स्पर्धांत पराभूत केले आहे.\n२००७ पासून जागतिक क्रमवारीत पहिल्या ३ खेळाडूंमध्ये येणारा अलेक्झांडर झवेरेव हा सर्वात तरुण खेळाडू आहे.\nरॉजर फेडररनेही यावर्षी एटीपी वर्ल्ड स्पर्धेत एकूण ७ विजेतेपद मिळवली असून जागतिक क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंविरुद्ध १२ पैकी ११ लढती तो जिंकला आहे. तो जी एक लढत टॉप१० विरुद्ध हरला आहे तो खेळाडू होता अलेक्झांडर झवेरेव आणि स्पर्धा होती रॉजर्स कप.\nनदालने आज या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे फेडररचे ७व्या एटीपी फायनल्स विजेतेपदाचा दावा आणखी मजबूत झाला आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/most-consecutive-tests-without-missing-one/", "date_download": "2018-08-14T23:08:15Z", "digest": "sha1:J6AE6QNGW5YCPKERXJWIVVX4UB4WTIK2", "length": 7035, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "त्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू -", "raw_content": "\nत्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू\nत्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू\n ॲशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सलग १५० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. २००६ ते २०१८ या काळात इंग्लंड जे १५० कसोटी सामने खेळले आहे त्या प्रत्येक सामन्यात कूकने भाग घेतला आहे.\nया काळात तो कधीही कोणत्याही कारणामुळे संघाबाहेर राहिला नाही. कूकने १ मार्च २००६ रोजी कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो १५२ कसोटी सामने खेळला आहे. याच काळात इंग्लंड संघ १५३ कसोटी सामने खेळला आहे. पहिले काही सामने सोडले तर कूक हा सलग १५० कसोटी सामने संघाचा सदस्य राहिला आहे.\nजागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सलग सामने खेळण्याचा विक्रम हा अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून सलग १५३ कसोटी सामने खेळले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून जे १५६ कसोट सामने खेळले त्यातील तब्बल सलग १५३ सामने ते संघाचे नियमित सदस्य होते.\nसर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे खेळाडू\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/kolha-ani-randukkar-isapniti-katha/", "date_download": "2018-08-14T23:40:46Z", "digest": "sha1:HRREUCQ32XVEE22VBZJ6EESBNJ4JPT42", "length": 6394, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कोल्हा आणि रानडुक्कर | Kolha Ani Randukkar", "raw_content": "\nएका अरण्यात, एक रानडुक्कर झाडाच्या बुंध्यावर आपल्या दाढेस धार लावीत होता. तेथे एक कोल्हा आला तो त्यास विचारतो, ‘अरे, तुझ्यावर कोणी शत्रू चाल करून आल्याचे चिन्ह तर येथे दिसत नाही, असे असता तू उगाच आपली दाढ घाशीत बसला आहेस, याचे कारण काय \nडुक्कर उत्तर करितो, ‘गडया, मजवर कोणी शत्रू चाल करून आला नाही, ही गोष्ट खरी; पण फावल्या वेळी आपल्या हत्यारास धार लावून ते तयार ठेवावे, हे बरे असे मला वाटते; कारण संकटाचे वेळी तितकी तयारी करण्यास अवकाश सापडेलच, याचा काय नेम \nतात्पर्य : घरास आग लागल्यावर, मग विहीर खणण्यास निघणे हा मूर्खपणा होय.\nया वर्गातील आणखी काही लेख\nस्वत: डुक्कर बनून बसला\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कोल्हा रानडुक्कर, गोष्ट, गोष्टी, डुक्कर, शत्रू on जुलै 10, 2011 by मराठीमाती.\n← लोभ सोडलेला खरा सुखी साधनाताई आमटे यांचे निधन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2018-08-14T23:26:45Z", "digest": "sha1:EQANECWO7AIVY7ZR4MQZNS3AULPHYZ73", "length": 4417, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १७३३ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १७३३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-story-digital-india-modi-365-8604", "date_download": "2018-08-14T23:40:28Z", "digest": "sha1:XIAOQLGTTDUD4GJIM3DSDCGDLTJEOCZ2", "length": 23133, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, story of digital india, MODI 365 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची\nशनिवार, 26 मे 2018\nनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी सोशल मीडियावर स्वार होत. त्याचा निवडणुकीच्या धुमाळीत बिनचूक वापर करून विरोधकांना नामोहरम करत त्यांनी सत्ता मिळवली. तथापि, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत विरोधकांनीही हे अस्त्र अवगत केल्यानं आता पुढं काय\nनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी सोशल मीडियावर स्वार होत. त्याचा निवडणुकीच्या धुमाळीत बिनचूक वापर करून विरोधकांना नामोहरम करत त्यांनी सत्ता मिळवली. तथापि, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत विरोधकांनीही हे अस्त्र अवगत केल्यानं आता पुढं काय\nभ्रष्टाचारी काँग्रेसची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकायला छप्पन्न महिन्यांपूर्वी, २०१३ मधल्या सप्टेंबरच्या अखेरीस दिल्लीत झालेलं नरेंद्र मोदींचं देवदुर्लभ स्वागत अनेकांना आठवत असेल. ते दिल्लीकडे निघाले, विमानतळावर पोचले, स्वागताच्या कमानी, दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी अन्‌ त्यांनी पाहिलं, ते बोलले अन्‌ त्यांनी राजधानी जिंकली जणू. एखाद्या दिग्विजयी सेनापतीच्या थाटात. सेनापतीच ते... पुढे जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाचे अन्‌ बहुचर्चित डिजिटल आर्मीचेही.\nसिलिकॉन व्हॅलीपासून भारतातल्या छोट्या-मोठ्या आयटी कंपन्यांमधील हजारो तंत्रज्ञांची डिजिटल आर्मी. जोडीला कार्यकर्त्यांची फळी. डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी आदींचे प्रतिमाभंजन, यथेच्छ निंदानालस्ती आणि दुसरीकडे, मोदींच्या महिमामंडनाची सुनियोजित मोहीम सोशल मीडियावर आधीच सुरू झाली होती. नेहरू, गांधी खानदानाचे मूळ वगैरेंपासून धार्मिक दंगलीत होरपळलेल्या गुजरात विकासाच्या मॉडेलचे कर्तेधर्ते, भल्या पहाटे फोनवर पदार्थविज्ञानाच्या शंकांचे निरसन करणारा तज्ज्ञ, केदारनाथवरून हजारो गुजराती भाविकांची सुटका करणारे कुशल प्रशासक. इतकेच कशाला, भारत-चीन युद्धावेळी मेहसाना रेल्वेस्थानकावर जवानांना चहा पाजणारा देशप्रेमी अन्‌ वडनगरच्या शर्मिष्ठा तलावात मगरींना न भीता पोहणाऱ्या शूर बाल नरेंद्रांपर्यंत बरेच काही\nसोशल मीडियाचे ब्रह्मास्त्र घेऊन मोदी रणांगणात अवतरले. रोमांचित देश लाटेवर स्वार झाला. युवक भारावले. सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे घेऊन कुणी परमेश्‍वरच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले. ‘अच्छे दिन’साठी हवा तापली. ‘अब की बार...’ने निवडणुकीच्या वातावरणात भर घातली. पक्षाचा मीडिया सेल, आयटी सेल, कॉल सेंटर्स कार्यान्वित झाले. ट्विटर, फेसबुक ओसंडून वाहिले. तोंडओळख होत असलेल्या व्हॉट्‌सॲपवर पोस्ट्‌सचा माराच. काँग्रेस पुरती भांबावली. सोशल मीडियावर हल्ला कुठून होतो, हेच समजे-उमजेपर्यंत आधी दिल्लीतली आणि नंतर एकामागोमाग एक राज्ये काँग्रेस, संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या हातून निसटली. नितीशकुमारांचा संयुक्‍त जनता दल आणि लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल यांच्या मदतीनं मिळालेल्या बिहारमधल्या यशाचा थोडा दिलासा. नंतर पंजाब हाती आलं. गोवा, मणिपूरमध्ये इज्जत वाचली, पण पारडं भारी आहे ते भाजपचंच. त्यामागं आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर. त्याची शक्‍तिस्थळे आहेत- इतिहास, देशाची वाटचाल, नेते व पक्षांच्या पूर्वेतिहासाचे प्रचंड संशोधन. आकडेवारीचा खेळ. विविध मुद्यांवर भाजपची भूमिका तपशिलाने मांडणाऱ्या वॉररूममधील पोस्ट. त्या तळागाळापर्यंत पोचविणारी सूत्रबद्ध यंत्रणा. व्हॉट्‌सॲपचे हजारो-लाखो ग्रुप, लाखो ट्विटर हॅंडल्स अन्‌ तितकीच फेसबुक पेजेस. त्यावर विरोधकांना नामोहरम करणारा जोरदार प्रचार. ‘पप्पू’ राहुल गांधी हे त्याचं ठळक उदाहरण.\nडिजिटल आर्मीचा उलगडा होत गेला. मोदी यांनी आयटी सेलमधल्या निवडक दीडशे लोकांची बैठक घेतली. त्यांपैकी ज्यांना ट्रोल म्हणता येईल असे तेजिंदर बग्गा दिल्लीत पक्षप्रवक्‍ते झाले. आयटी सेलप्रमुख अमित मालवीय राष्ट्रीय प्रवक्ते बनले. दरम्यान, स्वाती चतुर्वेदी यांचं ‘आय एम अ ट्रोल : इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ बीजेपीज्‌ डिजिटल आर्मी’ हे पुस्तक आलं. कुणी अभिषेक मिश्रा छोट्या छोट्या व्हिडिओंमधून भाजपच्या सोशल मीडियातल्या यशाची उकल करत राहतो. भाजपचे नेते किंवा मंत्री जे दावा करतील, त्यातील सत्य तपासणाऱ्या फॅक्‍टचेकर वेबसाइट एकामागोमाग एक सुरू झाल्या. पोस्टकार्ड आणि अन्य वेबसाइटवरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांची पोलखोल होऊ लागली.\nखरंतर म्हणायला हवं, की थॅंक्‍यू मिस्टर प्राइम मिनिस्टर प्रचाराच्या नव्या आयुधांसह त्यांनी चार वर्षांत बरंच काही दिलं. ५६ इंच छाती, पेड प्रचारक, ट्रोल, भक्‍त, पिद्दी वगैरे शब्द ओठांवर खेळले. लोकप्रियता फॉलोअर्समध्ये मोजली गेली. विरोधक सक्रिय बनले. मध्यरात्रीही सोशल मीडियाचा विचार करू लागले. सगळ्या पक्षांचे आयटी सेल, सोशल मीडिया टीम तयार झाल्या. त्यांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण झालं. साडेतीन वर्षे वैयक्तिक ट्विटर हॅंडलसाठी राहुल गांधींची हिंमत झाली नाही. मे २०१७ मध्ये काँग्रेसनं कन्नड अभिनेत्री रम्या किंवा दिव्या स्पंदनाला आयटी सेलचं प्रमुख नेमलं. तेव्हा विरोधकांचा रथ सत्ताधाऱ्यांच्या पातळीवर आला. ‘फेकू’ हे ‘पप्पू’ला उत्तर आहे.\nगुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ट्विटरवर चालविलेल्या वीस हॅशटॅगची इम्प्रेशन्स होती ३५ कोटी, तर ताज्या कर्नाटक निवडणुकीत सोळा हॅशटॅग पोचला तब्बल ८७ कोटींपर्यंत. तरीही ट्‌विटरवर ४ कोटी २६ लाख, तर फेसबुकवर ४ कोटी ३० लाख फॉलोअर्स असलेले सेनापती मोदी अजूनही प्रबळ आहेत. अश्‍वमेधाच्या घोड्यांचा लगाम विरोधकांनी धरलाय हे नक्‍की, पण केवळ घोडे रोखून भागत नाही. रणांगणात युद्ध जिंकावं लागतं. प्रतीक्षा आहे, डिजिटल घोडे रोखण्याचं दुःसाहस दाखविणाऱ्यांशी पुढच्या वर्षी होणाऱ्या भाजपच्या प्रत्यक्ष लढाईची.\nनरेंद्र मोदी narendra modi राजकारण politics सोशल मीडिया काँग्रेस दिल्ली राजकीय पक्ष political parties भारत राहुल गांधी धार्मिक दंगल गुजरात चीन ट्विटर फेसबुक लालूप्रसाद यादव पंजाब कर्नाटक\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/priya-prakash-varrier-video-goes-viral-on-valentine-day-information/", "date_download": "2018-08-14T22:59:06Z", "digest": "sha1:MSGVNJHVW62AYIJVV2W6RKVIALP3WMGS", "length": 9967, "nlines": 69, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "इंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण ? : पूर्ण माहिती | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nइंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण \nसोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. फोटोमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या त्या तरुणीचे नाव आहे प्रिया प्रकाश वारियनर.. गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरने सोशल मीडियावर अगदी धमाल उडवून दिली आहे . दोन दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या दोन दिवसात प्रियाचे नाव प्रत्येकाला माहित झाले आहे . प्रिया आपल्या डोळ्यांच्या हावभावांमधून आपले प्रेम सांगताना दिसत आहे .\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\n‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमिताने प्रियाचा एक व्हिडिओ व्यायरल होत आहे . हा व्हिडिओ ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ गाण्यातील आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला काही दिवसच उरले असताना या दिनानिमित्त हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘उरू अदार लव्ह’ हा प्रियाचा पहिलाच सिनेमा आहे. येत्या ३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.त्याच सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ हे गाणे सोशल मीडियावर सध्या गाजते आहे .\nप्रिया प्रकाश वारियनर ही मूळची केरळची असून सध्या त्रिशूर येथे राहायला आहे . ती उत्तम नर्तिका असून तिला फिरण्याची आवड आहे . सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला आहे.प्रियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात तिने एका शाळकरी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात शाळेतील पहिल्या वहिल्या प्रेमाची कथा सांगण्यात आली आहे. प्रियाचा हा व्हिडिओ थोड्याच वेळात इतका व्हायरल झाला की तो टॉप ट्रेंडिंगमध्येही आला आणि नंतर फुल्ल धमाल केली . व्हॅलेंटाइन डे’ आणि टिन इज लव्ह अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे , त्यामुळे तो व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे आज प्रिया अनुभवत असेल यात काही शंका नाही.व्हॅलेंटाइन डे , हे गाणे आणि प्रियाचा लूक ही सगळीच भट्टी छान जमून आली आहे त्यामुळे हे गाणे झटपट व्यायरल झाले.\nअर्थात प्रियाचे हे गाणे चित्रपटाला कितपत तारून नेईल हे देखील पहावे लागेल.\nमॅडम बिकिनीवाला फोटो शेअर करा :निर्लज्ज आरटीओ अधिकाऱ्याचा अभिनेत्रीला सल्ला\nमाझ्यासाठी सेक्सी होण्याचा अर्थ सेक्सी दिसणं नाहीये तर.. : ‘ ह्या ‘ अभिनेत्रींचे धक्कादायक विधान\nपैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस : लष्करी जवानाचा विद्या बालनवर हल्लाबोल\nशासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला\n‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← नोकरीचे आमिष देत बलात्कार करून सामाजिक कार्यकर्ता फरार : महाराष्ट्रातील घटना तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही : शिवसेनेला खडा सवाल →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2012/02/5.html", "date_download": "2018-08-14T22:57:39Z", "digest": "sha1:EJ2U6H3F3GDDBR6KBDIZ2PFRWCC74LBM", "length": 23754, "nlines": 142, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nबिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)\nस्वतःच्या कार्टुनबरोबर कीम डॉटकॉम..\nकीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले.\n2001 साली इतर डॉट कॉम कंपन्यांना घरघर लागलेली असताना कीमने letsbuyit.com कंपनीच्या शेअर्सची धुर्तपणाने खरेदी विक्री कशी केली, आणि त्यातून त्याचे खिसे कसे भरले हे आपण पाहिलं. 1.5 दशलक्ष डॉलर्सचा म्हणजे रूपयांमध्ये पहायचं तर साडेसात कोटींचा नफा त्याला झाला होता. कीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले. याचा सिटीबँकेने तर इन्कार केलाच, पण ग्रीनपीस संस्थेनेही इन्कार केला. त्याचे हे असले उद्योग अनेक हॅकर्सनाही आवडत नव्हते. काही हॅकर ग्रुप्सच्या मते कीम श्मिट हा फक्त बोलबच्चनगिरी करीत होता. हॅकींगचं काम तो त्याच्या पगारी सहकाऱ्यांकडून करतो असं त्या हॅकर्सचं टोकाचं मत होतं. पेटागॉनच्या सर्व्हर्समध्ये शिरण्याएवढं ज्ञान कीमला नाही असं ते हॅकर्स ठामपणे इंटरनेटवरील फोरम्समध्ये सांगत होते. पण ह्या सर्व बदनामीचा कीमच्या मनावर काहीही परिणाम होत नव्हता. आपल्या विलासी आयुष्यात तो मग्न होता.\nहाच तो किंबल स्पेशल एजंट\nविलासीनते बरोबर चक्रमपणा हाही कीमचा एक स्थायीभाव आहे. उदाहरण सांगायचं तर त्याने स्वतःवर ‘किंबल स्पेशल एजन्ट’ नावाची छोटी कार्टून फिल्म तयार केली. त्यात हा जेम्स बाँड स्टाईलचा पण कीमएवढा जाडजूड एजंट काळा गॉगल घालून वेगवान मोटारी चालवताना दाखवलं होतं. नंतर तो धडाक्याने बोटीतून येतो आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटसच्या घराच्या भिंती उद्धवस्त करीत आत प्रवेश करतो. किंबल एजन्टच्या हातात महाबंदूक असते. त्याने तो बिल गेटसच्या भोवती गोळ्या झाडतो. त्या झाडलेल्या गोळ्यांची अक्षरे बनतात – LINUX. बिल गेटसची Windows आणि जगाने मोफत तयार केलेली LINUX यांच्यातल्या स्पर्धेबद्दल आपल्याला माहितच आहे. बिल गेटसवर गोळ्या झाडल्याने बिल गेटसची बोबडी वळते आणि त्याला चक्क पँटीतच होताना त्या कार्टून फिल्ममध्ये दाखविलं होतं.\nज्यांना ही कार्टून (फ्लॅश) फिल्म पहायची आहे त्यांच्यासाठी लिंक खाली देत आहे:\nहा सारा पोरकटपणा होता. पण कीम थांबायला तयार नव्हता. पुढे कीमने Kimble goes Monaco नावाचा सिनेमा स्वतःवरच काढला. मोनेको हा छोटा देश आहे. त्याची लोकसंख्या जेमतेम 35,000 आहे. म्हणजे आपल्या एखाद्या गावाएवढी. देशाला फक्त साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा छोटासा देश मुख्यत्वे तिथे येणाऱ्या पर्यटकांवरच चालतो. अशा देशात जाऊन किंबल म्हणजे कीम, मोटारींची एक शर्यत आयोजित करतो. त्याचे मित्र आणि मैत्रिणी मोनेकोच्या समुद्रात एक आलिशान जहाज (यॉट) भाड्याने घेतात. त्यात पार्ट्या करतात. मग जहाजावर बसून लॅपटॉप संगणकाचं एक बटण दाबून त्या मोटारींच्या शर्यतीत धावणाऱ्या एका विशिष्ट मोटारीत स्फोट करतात. असा सगळा निरर्थक सिनेमा तयार करण्यासाठी त्याने म्हणे दोन चार कोटी रूपये खर्च केले. हा सिनेमा फार छोटा आहे. साधारणतः तासाभरातच तो संपतो. ज्यांना तो पहायचा आहे त्यांनी खालील लिंकवर क्लीक करून यु ट्युबवर पहावा.\nकिम स्वतः बेफाट ड्रायव्हिंग करतो. सहजपणे वेगाचा आकडा 200 च्या पुढे नेणं हा त्याचा हातचा मळ. त्याच्या ह्या वेगाला घाबरून न्युझीलंडमधल्या त्याच्या हवेलीच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी त्याबद्दल तक्रारीही केल्या होत्या.\n2001 मध्ये तर जगप्रसिद्ध गमबॉल 3000 मोटर रेसमध्ये त्याने भाग घेतला. प्रत्यक्ष वेगवेगळ्या शहरांतील हमरस्त्यांवरून 3000 किलोमीटर अंतराची ही कार रेस आहे. लंडनहून निघून बर्लीन, हेलसिंकी, स्टॉकहोम, कोपेनहेगन अशा शहरांतून महावेगाने ह्या मोटरकार्स वीजेच्या वेगाने धावत शर्यतीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. कीमने सुमारे 280 किलोमीटर वेगाने कार चालवून ही 3000 किलोमीटरची रेस प्रथम क्रमांकाने जिंकली. जराही अंदाज चुकला असता तर कीम महाशय न्युझीलंडवासी होण्याऐवजी स्वर्गवासी झाले असते.\nथोडक्यात काय तर पोरकटपणा, अत्रंगीपणा आणि श्रीमंतीचा शोक ह्या गोष्टी आपल्या बुद्धीमत्तेवर पुर्ण करण्याचा हव्यास कीम डॉटकॉम ह्या माणसाला होता. नैतिकतेशी त्याचं देणं घेणं नव्हतं. पहिल्या भागात मी लिहील्याप्रमाणे त्याचं आयुष्य म्हणजे एक कादंबरीच आहे. पुढे त्याने megaupload.com नावाची वेबसाईट सुरू केली. त्यातून प्रचंड माया जमवली. ती सारी हकीगत तपशीलाने सांगत बसलो तर एखादी रामायणासारखी मालिका दुरदर्शनवर संपता संपत नाही तसं होईल. त्यामुळे पुढल्या म्हणजे सहाव्या भागात ह्या कथेचा शेवट करू आणि त्यात उर्वरित थरारक भाग पाहू. त्यानंतर आपल्याला वाचायला मिळणार आहे आपली मध्येच थांबलेली 'कल्पवृक्ष गुगलची कथा'.\nroshan sonawane २२ फेब्रुवारी, २०१२ रोजी ८:५६ म.पू.\nGanesh Kadam २३ फेब्रुवारी, २०१२ रोजी ११:३१ म.पू.\nअतिउत्तम सर...... तुमच लिखान एवढ मुद्देसुत आणि सुंदर असत कि वाचताना वेळेच भान रहात नाही........... आणि \"Google Story\" तुम्ही ईतक्या स्पष्ठपने आमच्या पुढे मांडली आहे कि याच कौतुकापलीकडे कौतुक करावस वाटत......कारण \"Internet\" वर मिळणारि \"google\" ची माहीती हि इतकी ओबडढोबड पसरली आहे की ति काही कळतच नाही...... माझ्याकडे \"Google\" वर अनेक पुस्तक English मध्ये आहेत.... ती मी वाचली,बरयापैकी कळाली......पण मायबोली ति शेवटी मायबोली..... तुमची बरिच संगणकावर आधारित पुस्तके आहेत...... ति सर्व उत्तमच आहे. तुम्हाला मी एक विनंति करतो मराठी मध्ये \"Google\" ची गाथा आम्हा मराठी तरुनांपर्यत(खास करुन माझ्या सारख्या \"Computer Engineering\" मधील Students ना) कळावी याकरता याचावर तुम्ही पुस्तक लिहावे. ही नम्र विनंती....\nMadhav Shirvalkar २४ फेब्रुवारी, २०१२ रोजी २:०६ म.पू.\nआभारी आहे गणेश. 'गुगल' हा विषय एका नाही, अनेक पुस्तकांचा आहे. दुर्दैवाने आपल्या मराठीत त्यावर आज एकही पुस्तक नाही हे खरे आहे. तुझी प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. बोलकी अशासाठी की गुगलवरची इंग्रजी पुस्तके तू वाचली आहेस, पण तरीही तुला आस आहे ती मायबोलीच्या शब्दांतून ती हकीगत वाचण्याची. मला वाटतं की तुझ्यासारखेच (माझ्यासकट) अनेक वाचक आहेत. आपली, संगणक डॉट इन्फोवर चाललेली कल्पवृक्ष गुगलची कथा वेगाने पु्र्ण करण्याचा माझा मानस आहे. पूर्ण होताच त्याचं पुस्तक नक्कीच होईल अशी आशा आहे. पण तत्पूर्वीही गुगल वर मराठीत कोणी पुस्तक लिहीलं तर मला आनंद होईल. तुझा अभिप्राय वाचून आनंद वाटला. धन्यवाद.\nअनामित २४ फेब्रुवारी, २०१२ रोजी ६:१० म.पू.\nshantaram pawar २९ फेब्रुवारी, २०१२ रोजी १०:०० म.उ.\nMadhav Shirvalkar १ मार्च, २०१२ रोजी ७:५६ म.पू.\nGanesh Kadam ५ मार्च, २०१२ रोजी ७:२० म.पू.\nकमेंटचा स्विकार केल्याबद्दल धन्यवाद सर.......... आणि हा.....तुम्ही म्हणाला \"तत्पूर्वीही गुगल वर मराठीत कोणी पुस्तक लिहीलं तर मला आनंद होईल\".....पण मला अस वाटत की \"Computer,Internet\" अशा अवघड विषयावर अतिउत्तम लेखक म्हणजे तुम्हीच.........कारण एवढि पुस्तके आज पर्यंत तुम्ही आमच्यापुढे प्रस्तुत केली..... मला नाही वाटत की इतर कोणी हा विषय आमच्यापुढे \"पुस्तकरुपी\" मांडला.....तसे बरेच \"Blogs\" आहेत पण ते पण \"Copy Content\"(दुसरयाच चोरुन आपल आहे म्हनून विकणारे.).........म्हनून \"Google\" सारख्या विषयावर पुस्तक आल तर ते \"शिरवळकर\" सरांनी लिहल आहे असच कानावर येइल ..अशी अपेक्षा आहे.... हा आता त्याला वेळ लागेल..... तो भाग वेगळा पण \"Google\" आम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही त्यात डोक घालाल.\nMadhav Shirvalkar ५ मार्च, २०१२ रोजी ६:२० म.उ.\nटनाच्या मापानी स्तुती करण्यासाठी भारी जिगर लागते. ती तुमच्याकडे उदंड दिसते. सामान्यतः मराठीत तोळ्याच्या मापानी किंवा फार तर पाव किलोपर्यंत स्तुती करण्याची पद्धत आहे. ती वाईट नाही. तुमची प्रतिक्रिया आनंददायी आहे. बोलबोलता तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकून मोकळे झाला आहात. ही 'कल्पवृक्ष गुगलची कथा', तिला शक्य तितका न्याय देत तुम्हा वाचकांपुढे ठेवून 2012 च्या कोणत्या तरी महिन्यात मी त्यातून मोकळा होईन असं वाटतं. आभारी आहे गणेश.\nGanesh Kadam ८ मार्च, २०१२ रोजी ५:४० म.पू.\nस्तुतीच कारण हे की \"computer\" हा नेहमी माझ्या जवळचा विषय..... आणि त्याची माहीती सांगणारा त्याहूनही अधिक जवळचा वाटतो...... आणि हि माहिती मला जर कोणी सांगत असेल तर...... त्या व्यक्तीशी बोलता बोलता माझ्या तोंडून कधी त्याची स्तुती होते हे मलाही कळत नाही...... \"David A. Vise\" यांच \"The Google Story\" हे पुस्तक वाचताना त्या माणसाबद्दल माझ्या मनात या प्रकारच्याच भावना आल्या........ गुगलची कथा दिवसेंदिवस रोमांचक होत आहे.... तुम्ही ती आणखी रोमांचक कराल यात काही शंखा नाही........ पुन्हा एकदा या तुमच्या \"Blog\" साठि धन्यवाद.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nबिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2018-08-14T23:26:38Z", "digest": "sha1:HFNLCF73HQJQD2OGSSUE4MAIXY2SN4V7", "length": 10010, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिधन चंद्र रॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nदुसरे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री\n२३ जानेवारी १९४८ – १ जुलै १९६२\nपाटणा, बिहार, ब्रिटीश भारत\n१ जुलै, १९६२ (वय ८०)\nडॉ. बी.सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे बिधन चंद्र रॉय (बंगाली: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै १८८२ - १ जुलै १९६२) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिरीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले.\nवैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रॊय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१६ सालचा हा पुरस्कार मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.\nइ.स. १९७६ सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली cochlear implantची शस्त्रक्रिया करणारे मिलिंद वसंत कीर्तने यांना २०१४ साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे.,\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nइ.स. १८८२ मधील जन्म\nइ.स. १९६२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mediahawkz.com/2017/02/anushkas-new-horror-look-movie-phillauri", "date_download": "2018-08-14T23:55:13Z", "digest": "sha1:JSPPD54UMQQQ7B3GKDRQLILD5CM4V362", "length": 4453, "nlines": 78, "source_domain": "mediahawkz.com", "title": "अनुष्का शर्माचा नवा हॉरर लुक सिनेमा | Mediahawkz", "raw_content": "\nअनुष्का शर्माचा नवा हॉरर लुक सिनेमा\nचित्रपटश्रुष्टीमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भुताखेतांच्या गोष्टी आणि त्या संबंधीत चित्रपट नेहमीच पाहत आलेलो आहोत. परंतु फिल्लोरी हा अनुष्का चा नवा चित्रपट लवकरच पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात अनुष्का हि भुताचा अर्थात एका चेटकिणीची भूमिका सादर करत आहे. या भूमिकेमध्ये तिने एक वेगळाच अंदाज निभावला आहे. या चित्रपटात तिने पांढऱ्या नाही तर चक्क सोनेरी कॉस्ट्यूम (कपडे) परिधान केले असून त्या सोनेरी रंगाचा त्या कथेशी काहीतरी वेगळाच संबंध असल्याचे दाखवले आहे. तसेच या सिनेमात दिलजीत दोंसांस याची मुख्य भूमिका पाहण्यास मिळणार आहे.\nया चित्रपटात अनुष्का शर्मा आणि दिलजीत दोंसांस यांची वेगळीच प्रेमकथा सादर केली आहे. हा चिवत्रपट थोडा रोमॅंटिक तर थोडा कॉमेडी असा आहे. या सिनेमात झाडावर राहणारे भूत आणि त्या झाडाशि एका मुलाचे लावण्यात आलेले लग्न अशी कथा सादर करून त्या मागील अंधेश्रद्धेवरून पडदा उठवण्याचा प्रयत्न केला आहे.\nतर या चित्रपटातील सिनेमेटोग्राफी, कॉस्ट्यूम, पार्श्व संगीत, लोकेशन्स या सर्वच गोष्टी प्रेक्षणीय असल्याचे दिसते त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे मनोरंजक असे ट्रेलर पडद्यावर येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/increasing-numbers-youth-while-drive-bike-tripple-seat-121919", "date_download": "2018-08-14T23:23:30Z", "digest": "sha1:MMLCEBZOUW6YWNZ6IQEWOWT4VQQUWCO2", "length": 12735, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increasing numbers of youth while drive bike tripple seat ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची वाढतेय संख्या | eSakal", "raw_content": "\nट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची वाढतेय संख्या\nबुधवार, 6 जून 2018\nशहर व परिसरात ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी पोलिस विद्यानगरसह अनेक कॉलेज, शाळांबाहेर मोहिम राबवत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्या मोहिमाद्वारे पोलिसांनी पाच वर्षात तब्बल 13 हजार 500 युवकांवर दुचाकीवरून ट्रिपलसिट फिरल्याबद्दल कारवाई केली आहे. पाच वर्षात युवकांकडून वाहतूक पोलिसांनी 17 लाख 35 हजारांचा दंडही वसूल केला आहे.\nकऱ्हाड - शहर व परिसरात ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी पोलिस विद्यानगरसह अनेक कॉलेज, शाळांबाहेर मोहिम राबवत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्या मोहिमाद्वारे पोलिसांनी पाच वर्षात तब्बल 13 हजार 500 युवकांवर दुचाकीवरून ट्रिपलसिट फिरल्याबद्दल कारवाई केली आहे. पाच वर्षात युवकांकडून वाहतूक पोलिसांनी 17 लाख 35 हजारांचा दंडही वसूल केला आहे.\n2016 मध्ये सर्वाधिक चार हजार 590 युवकांवर कारवाई झाली आहे. मात्र तरीही ट्रिपलसिट जाणाऱ्या युवकांची संख्या कमी झालेली नाही. यंदा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत एक हजार 182 युवकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दोन लाख 20 हजार 200 रूपयांचा दंडही वसूल केला आहे.\nशहर पोलिस ठाण्याची वाहतूक शाखा येथे कार्यरत आहे. त्यात तीसपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. सध्या ती शाखा पोलिस उपअधिक्षक यांच्या नियंत्रणात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nवाहतूक शोखेकडून वाहतूक कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत पोलिस युवकांनी वाहन चालवताना सावधगीरी कशी ठेवावी यासाठीही मार्गदर्शन करत असतात. दुचाकीवरून ट्रिपलसिट जाणाऱ्या युवकांचेही पोलिस प्रबोधन करताना दिसतात. मात्र त्याचे प्रमाण कमी होत नाही, असे लक्षात येत होते. त्यानुसार दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचाही सपाटा लावला होता. पाचवर्षात तेरा हजारपेक्षा जास्त युवकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिसांनी लाखोंचा महसूल गोळा केला आहे. कारवाई व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस प्रय़त्न करत असले तरी ट्रिपलसिट जाणाऱ्या युवकांचे प्रमाण काही केल्या घटलेले दिसत नाही.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nराज्यातील 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस पदकं जाहीर\nनवी दिल्ली : राज्यातील 51 पोलिस अधिकारी-कर्मचारी पोलिसांना विशेष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/node/111", "date_download": "2018-08-14T23:32:44Z", "digest": "sha1:Y47GGT6GQ5ECGMNMWJQURUCD6NAPPB56", "length": 21876, "nlines": 104, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nराखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल\nशरद जोशी यांनी बुध, 09/01/2013 - 14:04 ह्यावेळी प्रकाशित केले.\nविशेष लेख - लोकसत्ता\nअर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं हे नवं सदर, आजपासून दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी. राखेखालच्या या निखाऱ्यांमध्ये मातीशी नातं सांगणाऱ्या आर्थिक विचारांची धग अर्थातच राहील..\nराखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल\nअलीकडे सर्व महाराष्ट्रात उसाचे आंदोलन भडकलेले असताना पंतप्रधानांनी नेमलेल्या रंगराजन समितीने जो अहवाल दिला, त्या अहवालात १९८० साली शेतकरी संघटनेचे पहिले ऊसभावासंबंधी आंदोलन जाहीर करताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या जवळजवळ सर्व स्वीकारण्यात आल्या. त्यामुळे यापुढे संघटनेच्या कार्यकर्त्यांना पूर्वीच्या पद्धतीचे आंदोलन करण्याची आवश्यकता पडणार नाही, असे मानले जाते. या रंगराजन समितीच्या अहवालानंतर माझे जे काही जुने अनुभव आठवले ते मी येथे देत आहे.\n१९७७ साली मी अंगारमळ्यातील जमीन ताब्यात घेतली आणि दगड उचलण्याच्या कामापासून शेतीला सुरुवात केली. त्या वेळी मी संयुक्त राष्ट्रसंघातून नुकताच परत आलो होतो. शेती कशी करावी यासंबंधी अनेक शास्त्रीय कल्पना मनात बाळगून होतो. त्यानुसार मी रोकड रकमेची आवक-जावक कशी राहील यासंबंधी बारकाईने अभ्यास केला. शेतीचा, विशेषत: रोजगाराचा खर्च चालवायचा असेल, तर काहीतरी नियमित मिळकत येत राहिली पाहिजे, अशा हिशेबाने सर्वात पहिल्यांदा काकडीचे पीक घ्यायचे ठरविले. पुणे जिल्ह्य़ातील विशेषत: आमच्या चाकण भागातील काकडी ही तिच्या विशिष्ट चवीकरिता प्रसिद्ध आहे. त्या काकडीला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे ती खपण्यास काही अडचण येण्याची शक्यता नव्हती. झाले, काकडी लावली, पहिले पीकही आले. काकडय़ा गोळ्या करून, त्या साफ करून, त्या पोत्यात भरून मी मुंबईतील आडत्याकडे पाठवून दिल्या.\nकाही दिवसांनी त्या आडत्याचे उलट टपाल आले. ''आपल्या मालाची विक्री कसोशीने केली. व्यवहारात काही ७३ रुपये सुटले.'' ही माझी शेतकरी म्हणून पहिली मिळकत. परदेशात लाखो रुपये पगार मिळणाऱ्या मला ही पहिली मिळकतसुद्धा मोठी आनंददायक वाटली. दुसऱ्यांदा माल पाठविला तेव्हाही अशीच काही शंभर रुपयांखाली रक्कम मिळाली. तिसऱ्या वेळी काही अजबच घडले. आडत्याचे पत्र आले, ते पाहून मला जग काही उलटे-पालटे तर फिरू लागले नाही ना, असे वाटले. पत्रात म्हटले होते, ''तुमचा माल आम्ही सर्व कसोशीने विकला, पण हाती आलेली रक्कम हमाली आणि वाहतूक या खर्चाना पुरेशी पडत नसल्याने आपणच मला उलट टपाली मनीऑर्डरने १७३ रुपये आणि काही पैसे पाठवून द्यावे'' ही विचित्र रक्कम माझ्या पक्की लक्षात आहे. कारण यातून पुढे एक सबंध सिद्धान्त उभा राहायचा होता. पैसे देण्याऐवजी पैसे मागणारे पत्र आले म्हणजे त्याला चाकण भागात 'उलटी पट्टी' म्हटले जाते. ही उलटी पट्टी मला पहिल्यांदाच आली आणि त्यातून काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. शेती पदवीधर प्रगत शेतीकडे का वळत नाही, बिगर शेतकरी घरच्या मुली शेतकऱ्याच्या घरी लग्न करून का जाऊ इच्छित नाही, ही काही प्रमेये मला सुटल्यासारखी वाटू लागली. शेती हा आतबट्टय़ाचा व्यवसाय आहे. वाडवडिलांचे नाव चालविण्याकरिता तो चालविला जातो, हे मला पूर्वी कानावर आलेले होते. पण, या गोष्टीचे रहस्य थोडेथोडे समजू लागले.\nत्यानंतर १९८९ साली असाच एक गमतीचा दस्तावेज हाती पडला. आमचे नेते भूपेंद्रसिंग मान राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी माझ्या माहितीसाठी, राज्यसभेच्या पटलावर ठेवला गेलेला, ज्यातील आकडेमोड समजणे कठीण होते, असा एक तक्ता मला अभ्यासाकरिता पाठवून दिला. त्या तक्त्यामध्ये सध्याचे राष्ट्रपती आणि त्या वेळचे व्यापारमंत्री डॉ. प्रणब मुखर्जी यांनी आकडय़ांत आणि शब्दांत स्पष्ट केले होते की शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादनखर्च भरून निघावा इतकाही भाव भारतात मिळत नाही. त्या तक्त्यात दिलेल्या सगळ्या मालाच्या किमती १० ते ९० टक्क्य़ांनी उत्पादनखर्चापेक्षा कमीच होत्या. केवळ उसाला मात्र उत्पादनखर्चाइतका भाव मिळतो, अशी नोंद होती. याउलट कापसाला जागतिक बाजारपेठेमध्ये जर २१० रुपये भाव असेल, त्या वेळी देशात कापूस खरेदी महासंघ (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) १०० रुपये भाव देऊ करतो आणि महाराष्ट्रातील विदर्भासारख्या प्रदेशात एकाधिकाराखाली शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६० रुपयेसुद्धा मिळत नाहीत. थोडक्यात, सरासरीने भारतात कापसाला ११० रुपयांची उलटी पट्टी आहे, हा निष्कर्ष निघाला. पुढे एकदा मुखर्जी साहेबांना ही निगेटिव्ह सबसिडी म्हणजे उलटय़ा पट्टीची दाहकता मी त्यांच्या लक्षात आणून दिली. ते हसतहसत म्हणाले, ''आणि आमचे विरोधी पक्ष म्हणतात की, जागतिक व्यापार संस्थेच्या अमलाखाली आमच्याकडील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडय़ा कमी कराव्या लागतील'' गरीब बिचाऱ्यांना मी काय म्हणतो आहे ते त्या वेळी समजले नव्हते, ते समजायला त्यांना नंतर दहा वर्षे लागली. शेतकरी संघटनेच्या उत्क्रांतीतले हे दोन महत्त्वाचे दस्तावेज. मी डंकेल प्रस्तावांचा उल्लेख करीत नाही. कारण त्याही वेळी 'डंकेल साहेब मला कधी भेटले, तर त्यांना मी संघटनेचा बिल्ला लावेन', असे विधान केले होते. या दोन दस्तावेजांनंतर रंगराजन समितीचा अहवाल हा संघटनेच्या उत्क्रांतीतला तिसरा महत्त्वाचा दस्तावेज म्हणावा लागेल.\nरंगराजन समितीच्या अहवालात ज्या शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत, त्या थोडक्यात अशा - एक म्हणजे सध्या कारखान्यात उत्पादन होणाऱ्या सर्व साखरेपैकी काही साखर शासनाला रेशन व्यवस्थेमध्ये वाटप करण्याकरिता कमी भावात म्हणजे जवळजवळ फुकट द्यावी लागते. त्याला 'लेव्ही पद्धत' असे म्हणतात. समितीच्या शिफारशीनुसार लेव्ही पद्धत बंद होईल. सध्या लेव्हीत न दिलेली जी साखर असते तिला खुली साखर असे नामाभिधान आहे. पण, ही साखरही काही ठरावीक नियमानुसारच विकता येते. दर महिन्याला प्रत्येक कारखान्याने किती साखर खुल्या बाजारात विकावी, याचे परिपत्रक दिल्लीहून निघते आणि त्यानुसारच कारखान्यांना साखर लिलावात विकता येते. ही जी कोटा ठरवून देण्याची पद्धत आहे, हे बंधनही रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार रद्द केले जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यांत शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली चढता भाव देण्याची स्पर्धा लागू नये, यासाठी प्रत्येक कारखान्याला एक झोन ठरवून दिला जातो. त्या झोनमधील शेतकऱ्यांना झोनच्या बाहेरील कारखान्यांना ऊस देता येत नाही. रंगराजन समितीने या झोन पद्धतीचाही स्वीकार करण्यास नकार दिला आहे.\nअशा तऱ्हेने साखरव्यवसायावरील बंधने उठली म्हणजे साखरव्यवसाय खुला होऊन जाईल आणि मग शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासारखी परिस्थिती तयार होण्यास अनुकूलता येईल. याही अहवालाच्या स्वीकृतीनंतर सगळे काही प्रश्न सुटतील असे नाही. साखरव्यवसाय बंधनमुक्त केल्यानंतर कारखान्यास साखरेचे आणि मळी, भुसा इत्यादी उपपदार्थाचे मिळून जे उत्पन्न येते त्याच्या ७० ते ७५ टक्के उसाच्या खर्चापोटी द्यावेत, असाही निष्कर्ष समितीने काढला आहे. आज चाललेल्या आंदोलनांच्या शब्दात बोलायचे, तर हा अहवाल स्वीकारला गेला असता, तर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये उचल देण्याचे कारखान्यांना मान्यच करावे लागले असते आणि वादविवादाला काही जागाच राहिली नसती. १९८० साली शेतकऱ्यांनी आपापल्या मालाचा उत्पादनखर्च काढावा आणि निदान या उत्पादनखर्चाइतकी किंमत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी केली होती. या किमती ठरविण्यामध्ये सरकारी हस्तक्षेप जागोजागी आणि वारंवार होऊ लागला. त्याला खुल्या बाजारपेठेचे उत्तर म्हणजे जागतिक वायदाबाजार हे होते. वायदाबाजारात हंगामाच्या वेळी शेतीमालाला ज्या किमती मिळतात, त्या शेतकऱ्यांना मिळाल्यास त्याला संतोष होईल. किंबहुना त्या किमती तो हक्काने घेऊ शकतो. अशा परिस्थितीत कृषिमूल्य आयोगाला काही स्थानच राहात नाही.\nसंघटनेच्या विचारांतील उत्क्रांतीतील हा तिसरा महत्त्वाचा दस्तावेज सरकारने अजून मान्य केला नाही. दिल्लीतील हालचालींवरून तो मान्य होण्याची शक्यता कमीच दिसते. म्हणजे शेतकरी समस्येचा तिढा अजून जिथे होता तिथेच आहे. त्यासाठी शासनाने किरकोळ बाजारात परदेशी गुंतवणूक पार्लमेंटकडून मान्य करवून घेतली तशीच हिंमत दाखवून निदान रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य करवून घ्याव्यात. आर्थिक सुधारणांचा रेटा असा वाढविला, तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याची काही शक्यता आहे. अन्यथा, शेतकऱ्यांची उलटय़ा पट्टीची व्यवस्था थांबण्याची काही सुलक्षणे आजही दिसत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v33773", "date_download": "2018-08-14T23:59:19Z", "digest": "sha1:COSQBL5NMG2PADPBKT74KQBPETHLCFVU", "length": 7749, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Diamond Days व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Diamond Days व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-udatare-dist-satara-agrowon-maharashtra-8568?tid=128", "date_download": "2018-08-14T23:29:00Z", "digest": "sha1:2WKOY4HEI3AMCESJGKAY7VOBI47LONNS", "length": 18515, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, udatare dist. satara, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदल\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदल\nशुक्रवार, 25 मे 2018\nसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात.\nसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात.\nहवामान खात्याकडून पाऊस वेळेत होईल असे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. यामुळे खरीप नियोजन विस्कळित होते. हे संभाव्य धोके लक्षात घेऊन नियोजन करतो. दरवर्षी अडीच ते तीन एकरावर सोयाबीन पेरतो. उन्हाळ्यात नांगरट करुन एकरी ४ ते ५ ट्रॉली शेणखत टाकले जाते. पावसाचा अंदाज घेऊन १० ते २५ जून या कालावधीत पेरणी केली जाते. मागील तीन हंगामापासून डी. एस. २२८ या सोयाबीन वाणाची लागवड करतो. पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया केली जाते.\nसोयाबीनची ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते. आठ फणी पेरणी यंत्रात सात फण्यात सोयाबीन तर एका फण्यात मुगाची पेरणी केली जाते. यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला तर मुगावर होत असल्याने सोयाबीनचे नुकसान होत नाही. त्याबरोबरच मुगाचे उत्पादन मिळत असल्याचे सुनील सांगतात.\nमागील तीन वर्षापासून सोयाबीनच्या वाणात बदल केला आहे. तज्ज्ञ तसेच या बियाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून डीएस २२८ या वाणाची निवड केली. हा वाण उगवण चांगली होते, शिवाय उत्पादनात वाढही मिळते.\nसोयाबीन लागवडीनंतर तणनाशक फवारणी करत नाही. त्याऐवजी उगवणीनंतर पहिली भांगलणी केली जाते. साधारणपणे फूलकळी सुरू झाल्यापासून सरासरी तीन कीटकनाशक व टॉनिकच्या फवारण्या करतो. या फवारण्यांमुळे कीडनियंत्रण होते.\nसोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक असल्याने यामध्ये उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. बियाणे, लागवड तंत्र तसेच इतर नियोजनाच्या जोरावर एकरी सरासरी १३ ते १५ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळते. त्याबरोबर काही प्रमाणात तुरीचे उत्पादन मिळत असते.\nबीजप्रक्रिया करूनच लागवड केली जाते.\nपेरणीच्या वेळी शिफारश केलेल्या खताच्या मात्रा दिल्या जातात.\nपिकातील बदलांची निरीक्षणे केली जातात.\nकीड व उत्पादनवाढीसाठी वेळेत फवारण्या केल्या जातात.\nया हंगामात सरीवर लागवड\nमागील तीन ते चार वर्षाच्या अनुभवानुसार सोयाबीन भरणी तसेच उगवणीच्या काळात पाऊस होत नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पेरणी केलेल्या सोयाबीनला पाणी देणे जिकिरीचे ठरत असल्याने यंदा सरीवर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. यासाठी साडेतीन फूट सरी सोडली असून, सरीच्या दोन्ही बाजूस लागवड करणार आहे. यामुळे पावसाने ओढ दिल्यास सरीने पाणी देता येणार असल्याने अपेक्षित उत्पादन मिळेल.\nसंपर्क : सुनील जगताप, ९७६२४३८५४३\nसोयाबीन यंत्र खत हवामान ऊस पाऊस खरीप कीटकनाशक\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nसंपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे...संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\n‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृतीमधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक. ...\nदुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला...वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा...\nलिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण...सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत)...\nअळिंबी उत्पादनातून शोधला रोजगारजामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे...\nब्रिटिशकालीन कापूस बाजारपेठ झाली...ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या...स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा...\nएकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी...राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकरवंदाच्या नऊशे झाडांची शेतीदऱ्याखोऱ्यांतून आढळणाऱ्या आणि रानमेवा म्हणून...\nलॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेतीमौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण...\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन...स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली...पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि...\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी...स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-jalna-maharashtra-8648", "date_download": "2018-08-14T23:40:03Z", "digest": "sha1:OPNTSGWT65DPEVQJUJ7FE37LAPXODO4N", "length": 17965, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, jalna, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nरविवार, 27 मे 2018\nयंदा माझ्या शेतीत कपाशीचे क्षेत्र दोन ते तीन एकरांने कमी करणार आहे. पंधरवड्यापूर्वी मका विकला. इतके दिवस थांबूनही त्याला हमीदर मिळाला नाही. त्यामुळे मकाचे चार एकरांपर्यंतचे क्षेत्र घटवून बाजरीचे क्षेत्र वाढविणार. जे पेरू त्याला दर मिळतील का नाही हा प्रश्‍न मनात असतोच. कडधान्याचा पेरा घटण्यामागे न मिळणारे दर हे प्रमुख कारण आहे.\n- बाबासाहेब काटकर, शेतकरी, कडेगाव, ता. बदनापूर जि. जालना.\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहे. काय करावं कपाशी लावावी की नाही लावावी, लावावी तर किती अन्‌ त्या क्षेत्रात काय पेरावे, गेल्या हंगामात सर्वच शेतीमालाचे पडलेले दर पाहता पुढंही जरी जे पेरू त्याचे दर सुधारतील की नाही आदी प्रश्‍न जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनातील खरिपाच्या तयारीविषयीची तगमग व्यक्‍त करणारे ठरले आहेत.\nजालना जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ८७ हजार हेक्‍टर आहे. गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ७४ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. या क्षेत्रात यंदा किंचित वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन व समाधानकारक पावसाच्या अंदाजामुळे येत्या खरिपात ६ लाख ९ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.\nखरिपात कपाशीची लागवड करावी की नाही, करावी तर किती करावी, कपाशीचे पर्यायी पीक म्हणून समाधानकारक दर नसलेले सोयाबीन वगळता कोणत्या पिकाची निवड करावी याविषयीचे द्वंद्व शेतकऱ्यांच्या मनात आहे. कारण जोपर्यंत उत्पादित शेतीमाल शेतकऱ्यांच्या हातात असतो, तोवर त्याचे दर वाढत नाहीत, तो व्यापाऱ्यांना विक्री केल्यावरच बहुतेक वेळा त्याचे दर वाढतात असा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला.\nत्यामुळे निदान यंदा तरी सरकार शेतीमाल दराचा प्रश्‍न मार्गी लावून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी धीर देण्याचं काम करेल का हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल आदींची खरिपात पेरणी वा लागवड करण्याकडे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल असतो.\nकपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८७ हजार हेक्‍टर असते. त्या तुलनेत गतवर्षी २ लाख ७९ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. परंतु गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे यंदा कपाशीचे क्षेत्र केवळ २ लाख १ हेक्‍टरवरच प्रस्तावित करण्यात आले आहे. या कपाशीच्या क्षेत्रात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचे क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे.\n१ लाख ६६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर असलेल्या जिल्ह्यात आधीच्या हंगामातील ४४ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध होते. नव्याने पुरवठा झालेले खत मिळून ८४ हजार ४४६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. त्यापैकी २५ हजार ८३९ टन खताची विक्री झाली. ५८ हजार ६०७ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.\nजिल्ह्यात बीटी कपाशी बियाण्यांच्या प्रस्तावित २ लाख १ हजार हेक्‍टर क्षेत्रानुसार ८ लाख २८ हजार पाकिटांची गरज आहे. त्यापैकी २ लाख ६० हजार पाकिटे उपलब्ध झाली आहे. बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, आदी वाणांचे जवळपास ५०० क्‍विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीनचे ९१३७ क्‍विंटल बियाणेही उपलब्ध झाले आहे. बियाण्यांचाही गरजेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.\nशेती मका कडधान्य बोंड अळी कापूस सोयाबीन तूर मूग उडीद खत कृषी विभाग खरीप\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5", "date_download": "2018-08-14T23:28:42Z", "digest": "sha1:RBZM6OB2VMXRJJZUMKHNNPKAVO54645E", "length": 5918, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द्रव - विकिपीडिया", "raw_content": "\nद्रव हे पदार्थाचे मूल रुप मानले जाते. द्रव ही अशी स्थिती आहे की ज्या मध्ये पदार्थाच्या कणांना मुक्तपणे फिरता येते. पाणी हे द्रवाचे उदाहरण आहे.\nवायूच्या कणांना एकमेकांबद्दल जराही आकर्षण वाटत नाही म्हणून वायूचे कण एकमेकांपासून दूर जातात. वायूच्या कणांवर दाब देऊन त्यांना जवळ आणले आणि कुठूनही भांड्याबाहेर पडू दिलं नाही तर एका ठराविक परिस्थितीत, हे खूप जवळ आलेले वायूचे कण एकमेकांकडे आकर्षित होतात. हे घडत असतांना तिथलं तापमान कमी होत जाते. एका विशिष्ट तापमानाला आणि दाबाला वायूचे द्रवात रुपांतर होते. खूप दाबामुळे, जबरदस्तीने द्रवरुपात गेलेल्या वायूवरचा दाब कमी झाला तर त्याचे परत वायूत रुपांतर होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://softkelo.com/mr/power-cdg-burner-2-unlock-code/", "date_download": "2018-08-14T22:57:55Z", "digest": "sha1:XQ254RHXJ7FMCTPHBGTZFRO2BWSYS6NS", "length": 10022, "nlines": 58, "source_domain": "softkelo.com", "title": "पॉवर सीडी + G बर्नर 2 कोड अनलॉक - मोफत डाऊनलोड सिरिअल - Softkelo - अमर्यादित सॉफ्टवेअर शोधा, cracks & म्हणता", "raw_content": "\nघर » प्रीमियम Cracks » पॉवर सीडी + G बर्नर 2 कोड अनलॉक – मोफत डाऊनलोड सिरिअल\nपॉवर सीडी + G बर्नर 2 कोड अनलॉक – मोफत डाऊनलोड सिरिअल\nपॉवर सीडी + G बर्नर 2 कोड अनलॉक प्रीमियम आवृत्ती सक्रिय करण्यासाठी वापरले जाते. हे सॉफ्टवेअर पूर्ण आणि शक्तिशाली सीडी + G डिस्क बर्णिंग आणि उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे.\nआपण एक कराओके डिस्क बर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, मात्र, आपण वापरकर्ता पासून किमान प्रयत्न संपूर्ण खूप सॉफ्टवेअर एक सभ्य तुकडा शोधू शकत नाही, येथे एक शक्य उत्तर आहे: ऊर्जा सीडी + g बर्नर.\nपॉवर सीडी + G बर्नर डाउनलोड करा 2 कोड अनलॉक\nपॉवर सीडी + G बर्नर 2 कोड अनलॉक\nपॉवर DVD जी बर्नर सोपे सीडी + g कराओके डिस्क बर्णिंग पेक्षा जास्त सादर, तो देखील उत्कृष्ट आणि रूपांतर tools.In बाबतीत आहे म्हणून तुम्ही प्रतिष्ठापन पलीकडे मिळवा आणि शेवटी योग्य संघटित इंटरफेस पूर्ण, आपण ऊर्जा सीडी + g बर्नर तेही आणि कार्यक्रम वापर करणे सोपे आहे की शोधण्यासाठी होईल, प्रामुख्याने मार्ग अंतर्ज्ञानी options.If सर्वसाधारण स्वच्छ देखावा सर्वोत्तम बर्न साधन शोधत आहेत डाउनलोड पॉवर सीडी जी बर्नर 2 कोड अनलॉक.\nआपण यासारख्या शकते: Tweakbit Speedtest ऑप्टिमाइझर\nआपण म्हणून बर्न करू शकता, फाटलेला, पुनरुत्पादन आणि फायली रूपांतरित, प्रत्येक टॅब सेटिंग्ज त्याच्या स्वत: चे टक्के शेखी.\nआपण बिन ट्रॅक किंवा CDG / MP3 दस्तऐवज जाळण्यासाठी इच्छा असेल, तर, प्रणाली फक्त सरासरी बर्न साधन, आपलेपणा जसे आहे, हे आपण फायली बाहेर निवडायचा याचा अर्थ असा की, प्रतिष्ठापन बर्नर साधन, वेगवान संरचना व सर्व आहे. मुक्त डाउनलोड शक्ती सीडी&ग्रॅम बर्नर .\nउत्कृष्ट, मात्र, एक भाग अतिरिक्त संरचना स्क्रीन करावा लागत, आपण आउटपुट स्वरूप संयोजीत करण्यास ढकलण्यात आहात म्हणून (बिन, झिप, CDG + MP3 किंवा CDG + WAV), गती आणि प्रदान फाइलनाव मुखवटे वाचन.पॉवर सीडी जी बर्नर 2 Keygen is the best tool for burn disk.Download पॉवर सीडी + G बर्नर 2 Keygen आज.\nसमान कोडेक रूपांतरण उपयुक्तता द्वारे समर्थीत आहे, मुख्य फरक वचनबद्ध द्विपक्षीय मार्ग सुस्थीत केले जाऊ शकते की सुट्टीतील स्पॉट स्वरूप जात, स्टिरिओ मोड, आणि आनंददायी पर्याय.\nStrength पॉवर सीडी + G बर्नर सहसा फक्त काही मिनिटे सर्व वरील कर्तव्ये नाही आणि कार्यक्रम मुख्य पान सर्व खिडक्या आवृत्ती वर दुहेरी उपयोगाची कार्य करते, सामान्य कामगिरीवर किमान पावलाचा ठसा.पॉवर CDG बर्नर softkelo विनामूल्य उपलब्ध आहे.\nएक अंत, पॉवर सीडी + G बर्नर 2 Keygen serves its purpose in a quick way, तो प्रत्येक उपलब्ध वैशिष्ट्य अनेक पसंतीचा पर्याय देते जरी. if you are looking for पॉवर सीडी + G बर्नर 2 सिरियल आपण योग्य ठिकाणी आहेत.\nबर्न्स BIN, CDG, KMA, मेलबॉर्न क्रिकेट मैदान, MP 3 + G, आणि झिप एमपी 3 + G फाइल.\nखेचा-आणि-सोडा बर्न यादी फायली जोडण्यासाठी वापरला जाऊ शकतो.\nBIN म्हणून सीडी + G डिस्क गाणे ट्रॅक जतन, MP 3 + G, झिप MP 3 + G, आणि WAV + G फाइल.\nएका माऊस बटण क्लिक करा सह प्रती सीडी + G डिस्क.\nसानुकूल संकलन सीडी + G डिस्क तयार.\nएक freedb ऑनलाइन डेटाबेस वापरून अनेक डिस्क गाण्याचे आणि कलाकार नावे पुनर्प्राप्त.\nप्रिंट सीडी प्रकरणात अंगभूत लेबल प्रिंटर सह लेबल.\nBIN दरम्यान रूपांतरित, KMA, मेलबॉर्न क्रिकेट मैदान, MP 3 + G, आणि झिप फाइल स्वरूप.\nWorks with सर्वात modern CD and DVD burners. (बर्नर निवडणुकीच्या सुसंगत आणि समर्थन दाओ / 96 मोड असणे आवश्यक आहे).\nपॉवर सीडी + G बर्नर Windows अंतर्गत कार्य करते 2000, XP, Vista, 7, 8, आणि 10 (32 आणि 64 बिट आवृत्ती)\nपॉवर सीडी + G बर्नर डाउनलोड करा 2 कोड अनलॉक\nसिरियल परवाना की सह Glary उपयुक्तता प्रो मोफत डाऊनलोड\nविंडोज 10 स्थायी मंड – अंतिम मोफत डाऊनलोड 2017\nठरू 11 Keygen – स्मिथ सूक्ष्म प्रो क्षणात 7 ठिगळ 11 मोफत उतरवा\n← Tweakbit Speedtest ऑप्टिमाइझर क्षणात – परवाना की + Keygen मोफत डाऊनलोड ध्वनी फोर्ज प्रो 11 क्षणात →\nशीर्ष पोस्ट & पृष्ठे\nFonepaw सिरीयल की - मोफत डेटा पुनर्प्राप्ती नोंदणी कोड + क्षणात\n4के Stogram परवाना की - मोफत डाऊनलोड क्षणात + Keygen\nSpyhunter 4 ईमेल आणि संकेतशब्द - मोफत डाऊनलोड पूर्ण क्षणात\nकोरल VideoStudio प्रो X8 जोरदार - अंतिम पूर्ण क्षणात + Keygeyn मोफत डाऊनलोड\nVoxal व्हॉइस Changer क्षणात - नोंदणी कोड + सिरीयल की\nHDD Regenerator क्षणात - मोफत उतरवा 1.71 अनुक्रमांक + जोराचा प्रवाह\nविंडोज 10 उत्पादन की - प्रो सक्रियन Keygen + क्षणात\nनवीनतम सॉफ्टवेअर आणि Cracks ठिकाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiarjun-plantation-technology-agrowon-maharashtra-8632", "date_download": "2018-08-14T23:45:02Z", "digest": "sha1:VY26VZYI6H3DLP6JOVWWB24GCVQFEJIV", "length": 25964, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,arjun plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nडॉ. व्ही. एम इल्लोरकर , डॉ. वाय. आर. खोब्रागडे\nरविवार, 27 मे 2018\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन वृक्षाचे उपयोग :\nआयुर्वेद व इतर पारंपरिक औषधी चिकित्सांमध्ये खोडाच्या सालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. खोडाची साल अर्जुनारिष्ठ, अर्जुन घृत , अर्जुन क्षीरपाक, ककुभादिचुर्ण, नागार्जुनाभ्र रस, प्रभाकर वटी आदी औषधेनिर्मितीसाठी वापरली जाते.\nहृदयास शिथिलता आली असता अर्जुन गुळाबरोबर दुधात उकळून देतात. मार, ठेच, हाड मोडणे, रक्तस्त्राव इत्यादी रोगात रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुनसालीचे चूर्ण पोटातून देतात.\nसालीमधील कॅल्शियममुळे फ्रॅक्चर लवकर भरून येण्यासाठी चुर्णरूपात दिले जाते; तसेच बाहेरूनही लेप लावतात. एक कप पाणी, एक कप दूध व अर्जुन चुर्ण ६ ते ८ ग्रॅम याप्रमाणात घेऊन पाणी आटेपर्यंत उकळतात, यास क्षीरपाक असे म्हणतात.\nवसंतऋतूत वाढलेला कफ तसेच शरद ऋतूत वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी अर्जुन सालीचा वापर केला जातो.\nअतिसार, ताप व मुत्रविकारातही ही वनस्पती फारच उपयुक्त आहे.\nअर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, कठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो.\nगाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत. कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो.\nकोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.\nलाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे.\nटसर रेशमाचे कीडे वाढविण्यासाठी फार उपयुक्त\nनैसर्गिक अधिवास व हवामान :\nहिमालयाच्या पायथयापासून ते मध्य दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते. समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, कोरडे, शुष्क पर्णझडी वनांमध्ये, विशेषत: पाण्याच्या जागेत, नद्या-नाले यांच्या काठाने ही वनस्पती आढळते. शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षांची लागवड केलेली आढळते. भारतातील सुंदर शहरांपैकी एक असलेल्या चंदिगड शहरात रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये विविध सेक्टरमध्ये या वृक्षांची लागवड केलेली अाहे. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम - उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ. ठिकाणी हा वृक्ष आढळतो.\nजमीन : अर्जुन वृक्षाच्या लागवडीसाठी पाणी धरून ठेवणारी भारी - मध्यम जमीन चांगली मानवते. वाढही चांगली मिळते.\nलागवड रोपांपासून किंवा खुंटनिर्मिती करून करावी. खुंट तयार करण्यासाठी १५ महिने वयाची रोपे वापरली जातात. लागवड जून-जुलै महिन्यात ५ x१० मीटर अंतरावर १.५ x१.५x१.५ फुट आकाराचे खड्डे घेऊन करावी. खड्डे खोदून भरतेवेळी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व माती यांच्या मिश्रणाने भरावेत. रोपाने लागवड करावयाची असल्यास दोन वर्ष वयाची उंच रोपे लावावीत. लागवडीनंतर तण, गुरे, आग यांच्यापासून काळजी घ्यावी. अतिउन्हाळा, थंडी इ.पासून रोपांचे/रोपवनांचे संरक्षण करणे आवश्‍यक असते. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्‍यक असते. योग्य खत, पाणी व्यवस्थापन केल्यास सहा-सात वर्षांत झाडे चार मीटरपर्यंत उंच वाढतात व घेर २५ सें.मी.पर्यंत वाढतो. वृक्ष वाढ धिम्या गतीने होते. पहिल्यावर्षी रोपांची वाढ केवळ ३० ते ३५ सें.मी. एवढीच उंच होते. ६ ते ७ वर्षात ३.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. सहा ते सात वर्ष वयाच्या झाडांना फळे येण्यास सुरवात होते.\nझाडे ६ - ७ वर्षांची झाल्यानंतर जिवंत साल काढली जाते. साल काढताना ऑक्टोबर ते फेबुवारी हा काळ निवडणे आवश्‍यक आहे. यामुळे साल काढलेल्या भागाची जखम पावसाळ्यापूर्वी भरून येते. साल काढताना चारही बाजूंची साल न काढता एका बाजूची साल प्रथम १० x २० सें.मी. इतक्या भागाची काढावी. त्यानंतर त्यासमोरील भागाची साल दोन महिन्यानंतर काढावी. अशापद्धतीने राहिलेल्या भागाची साल काढावी. यापासून वर्षभरात अर्धा किलो वाळलेली साल मिळते. बाजारात अर्जुन पावडरला सध्या ५०० - ६०० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.\nअर्जुन कमी काळ पानगळ असलेला वृक्ष अाहे. उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच नवीन पाने धारण करतो. वृक्षाची साल जाड, गुळगुळीत पांढरट असते. वृक्ष सुमारे ८० फुटांपर्यंत उंच वाढतो. जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरून फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा एक आड एक असतात. पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात. फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बाेटभर भागावर एकवटलेली असतात. फळ गर्द बदामी, पाच पाकळ्या असलेले असते. फुले फेब्रुवारी - मार्च महिन्यात येतात. त्यानंतर फळे मे महिन्यापर्यंत परिपक्व होतात.\nअ) रोपवाटिका तंत्र :\nमे महिन्यात परिपक्व फळे गोळा करून काडीकचरा काढून बियाणे चांगले वाळवून साठविले जाते. शक्यतो ताजी फळे रोपनिर्मितीसाठी वापरली जातात. एक किलोत साधारणत: ३५० फळे असतात. संस्करण न करता फळे रोपनिर्मितीसाठी वापरल्यास ६० टक्के तर गरम पाण्यात १२ तास फळे बुडवून पेरल्यास ८० टक्के पर्यंत रुजवा मिळतो. गादीवाफ्यावर फळे दोन ओळीत अर्धा फुट अंतर ठेवून व दोन फळात १० सें.मी. अंतर ठेवून पेरावीत. वाफ्यावर फळे जमिनीत अर्धी व जमिनीवर अर्धी राहतील अशी पेरावीत. संस्करण केलेली फळे ८ ते १० दिवसांत रुजण्यास सुरवात होते. रोपवाटिकेत नियमित तण काढणी व पाणी खत व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. पेरणीनंतर ३ महिन्यात रोपे १२ ते १५ सें.मी. वाढतात.\nब) नैसर्गिक पुनरुत्पादन :\nनैसर्गिक पुनरोत्पादन पावसाळ्याचे सुरुवातीच्या काळात नदीपात्रात आढळून येते. वळीव पावसात नदी नाल्यात जमा झालेल्या पालापाचोळ्यातील बियांचे सहज अंकुरण होते.\nसंपर्क : डॉ. व्ही. एम. इल्लोरकर , ९४२२८३१०५३\n(कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.)\nवृक्ष वन forest आयुर्वेद हृदय दूध अवजारे equipments इंधन हवामान भारत महाराष्ट्र कोकण विदर्भ खड्डे खत तण आग\nअर्जुन वृक्षाची साल, बिया, खोड आदी सर्वभागांचा उपयोग होतो.\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/index.php", "date_download": "2018-08-14T23:11:04Z", "digest": "sha1:X244SIZVQEXDETXLFDNQKG75DOLRPNTS", "length": 10145, "nlines": 108, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Take Your Business to the Next Level | Free Ideas for Business Growth.", "raw_content": "\nलिमिटेड ऑफर : 699 चे पुस्तक फक्त 499 मध्ये आजच आपली कॉपी बुक करा आणि वाचवा 200\nस्नेहलनीती'ने एक न भुतो ना भविष्यती असा प्रशिक्षणक्रम मराठी बिझनेसमन्ससाठी आणला आहे. प्रशिक्षणक्रमाचे नाव आहे '10X बिझनेस सिक्रेट्स'... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रशिक्षणक्रम फक्त बिझनेसमन्ससाठी असेल\nतुम्ही बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट का शिकली पाहिजे \nहा ४ भागाचा कोर्स तुमचा व्यवसाय १० पटीने वाढवण्यासाठी कसा मदत करेल\nहा ४ भागाचा कोर्स तुमचा व्यवसाय १० पटीने वाढवण्यासाठी कसा मदत करेल\nवाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय\nस्नेहलनीती प्रस्तुत करीत आहे - 10X Signature\nस्नेहलनीती मार्फत नव्या दमाच्या युवकांना उद्योजक बनण्याचे प्रोत्साहन केले जाते. मराठी मोटिव्हेशनल स्पीकर, बिझनेस कोच, मराठी उद्योजक आणि लेखक स्नेहल कांबळे हे याद्वारे तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. स्नेहल यांनी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक उद्योजकांना प्रेरणा दिली आहे. आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.\n( मराठी उद्योजक )\n“स्नेहल कांबळे सरांच्या सेमिनारमुळे बिझनेसमध्ये नक्कीच वाढ झाली. माझी स्ट्रेस लेव्हलही कमी झाली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे जंक ॲक्टिव्हीटीजमधून बाहेर पडल्याने आता फक्त बिझनेसवाढीवर भर देतो. आता नवीन क्लायटंसही जोडण्यात मदत झाली आहे.”\n( मराठी उद्योजक )\n“मी पूर्वी बिझनेस स्ट्राटेजी बनवायचो, परंतु स्नेहल सरांनी सेमिनारमध्ये सांगितल्याप्रमाणे पाच वर्षाच्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात झाली. आता आमचे पुढचे पाऊल कोणते याबद्दल सर्व क्लॅरिटी असते. तसेच एकांहून अधिक व्यवसाय करण्यावर आता भर देत आहे.”\n( मराठी उद्योजक )\n“स्नेहल कांबळेच्या सेमिनारमुळे मी फ्री झालो आहे. आता मी उद्योजक या नात्याने फक्त बिझनेसवाढीचा विचार करतो. तसेच माझ्या बिझनेसचा रोडमॅपही मी ॲडवान्समध्ये तयार केला आहे.”\n( सीईओ, परफेक्ट कोर शॉप )\n“मला पूर्वी माझ्या व्यवसायात भरपूर अडचणी येत होत्या, बिझनेस स्नेहल कांबळेच्या सेमिनारमुळे अनेक अडचणी दूर झाल्या. माझ्यात आणि व्यवसायात झालेला चांगला बदल अनेकांना दिसत आहेत.”\n( मराठी उद्योजक )\n“बिझनेसमधील अनावश्यक जबाबदा-या बाजुला सारुन प्रोडक्टिव्ह कामावर भर देण्याचे मार्गदर्शन स्नेहल सरांनी दिले. तसेच सरांचे ज्ञान आणि बिझनेस स्ट्राटेजीस बिझनेसवाढीसाठी 100 टक्के उपयुक्त ठरतात.”\n“कर्मचारी ते उद्योजक हा एक कठीण प्रवास होता. परंतु, स्नेहल सरांच्या चोख मार्गदर्शनामुळे सर्व सोपे झाले. आता नवउद्योजिका म्हणून मी मोठ्या आत्मविश्वासाने कामाला सामोरे जाते. हे सारे स्नेहल सरांमुळेच शक्य झाले.”\n( मराठी उद्योजक )\n“मी 20 वर्षांपासून बिझनेस करीत आहे. परंतु, स्नेहल सरांच्या सेमीनारमधून मला बिझनेसचे नवे आयाम समजले. आता मी नव्या क्षेत्रात उतरलो असून यातही मी तितकाच यशस्वी झालो आहे.”\n( मराठी उद्योजक )\n“बॅंकेमधील काम माझ्या स्टाईलने होत नव्हते परंतु, स्नेहल कांबळेंनी सांगितलेल्या स्टाईलने ते काम काही वेळात झाले. तसेच व्यवसायात एक–एक शिडी चढण्याचे मार्गदर्शन स्नेहल करतात. मी आता हजार कोटींची कंपनी उभारु शकतो एवढा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.”\n( मराठी उद्योजक )\n“मी माझ्या व्यवसायात अनेक छोट–छोट्या गोष्टींना वेळ देत होतो. हे स्नेहल सरांनी निदर्शनास आणून दिले. आता त्यातून मी मुक्त होता आले ते स्नेहल सरांच्या मार्गदर्शनामुळेच.”\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rahul-gandhi-visits-dadaji-khobhragade-family-9260?tid=124", "date_download": "2018-08-14T23:38:54Z", "digest": "sha1:IKFALFW35KVTURBA5YSLFAHD2PLOE2ZN", "length": 15371, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rahul Gandhi visits Dadaji Khobhragade family | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदादाजी खोब्रागडे कुटुबियांचे राहूल गांधी यांच्याकडून सांत्वन\nदादाजी खोब्रागडे कुटुबियांचे राहूल गांधी यांच्याकडून सांत्वन\nबुधवार, 13 जून 2018\nचंद्रपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (बुधवाऱ) त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी गेले. तेथे त्यांनी कृषि संशोधक आणि एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर तेथून ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पायी चालत गेले.\nचंद्रपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (बुधवाऱ) त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी गेले. तेथे त्यांनी कृषि संशोधक आणि एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर तेथून ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पायी चालत गेले.\nयाप्रसंगी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ''देशातील एखादा उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून जाऊ शकतो, तर सरकारने देशातील शेतकऱ्यांचेही कर्जही माफ केले पाहिजे आणि हे सरकार सहज करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा विश्वास तोडला.\"\nशेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, ''जनतेचा पैसा बळकावून श्रीमंतांच्या खिशात भरला जात आहे. मोदी मूळ प्रश्न सोडून भलतेच मुद्दे समोर करतात. नेत्याचे काम देशाला विश्वास देण्याचे आहे, मात्र मोदी विश्वासघात करीत आहेत. रोजगार, शेतकरी प्रश्न, आरोग्य, शिक्षण महत्वाचे आहे, मात्र मोदींचे याकडे अजिबात लक्ष नाही. कर्जमाफीशी मोदींना काहीही देणेघेणे नाही. काही उद्योगपती त्यांची योग्य मार्केटिंग करीत असल्याने शेतकाऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मोदी आपल्या मित्र उद्योगपतींसाठीच काम करीत आहेत. आम्ही सत्तेत येताच कर्नाटक आणि पंजाबमध्ये कर्जमाफी केली. एक वर्षाचे मनरेगाचे पैसे नीरव मोदी, विजय मल्ल्या घेऊन पळाले. एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. बड्या श्रीमंत उद्योगपतीना कर्ज माफ केले, शेतकऱ्यांना नाही.''\nमंगळवारी (ता.१३) त्यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच ते भिवंडी न्यायालयातही उपस्थित होते.\nचंद्रपूर सरकार government कर्ज काँग्रेस महाराष्ट्र भिवंडी नांदेड रोजगार employment आरोग्य health शिक्षण education कर्जमाफी कर्नाटक विजय victory विजय मल्ल्या\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nपाणीउपशावर नियंत्रण आवश्यक ः राजाराम...नाशिक : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या...\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nकरमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्जकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न...\nद्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला...सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे....\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nबोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा...बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-14T23:57:59Z", "digest": "sha1:WZVVGJ3SNX2VNCSRKLVSYBGCIGDKMPXP", "length": 15119, "nlines": 168, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "दीनबंधू ग्रुप, मुंबई यांचेकडून जिल्हा परिषदेच्या ३० शाळांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nदीनबंधू ग्रुप, मुंबई यांचेकडून जिल्हा परिषदेच्या ३० शाळांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण\nदीनबंधू ग्रुप, मुंबई यांचेकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांना नुकतेच शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण करणेत आले. सोमवार दि. १३/११/२०१७ इ. रोजी राधानगरी तालुक्यातील वि.मं. भित्तमवाडी, गवशी पाटीलवाडी, म्हासुर्ली, खामकरवाडी, कोते, देऊळवाडी, बुरंबाळी, गुडाळवाडी, कुडुत्री, आणाजे, खिंडी व्हरवडे, बुजवडे, धामणवाडी, मांगेवाडी व मालवे या १५ शाळांना मोफत साहित्याचे वितरण करणेत आले. तसेच मंगळवार दि. १४/११/२०१७ इ. रोजी गगनबावडा तालुक्यातील वि.मं. लोंघे, साखरी, वेतवडे, मणदूर, अणदूर, धुंदवडे, जर्गी, सांगशी, शेळोशी, मांडुकली, असंडोली, कोदे बुद्रुक, ज्ञानसाधना तिसंगी, आश्रमशाळा पळसंबे व परशुराम हायस्कूल गगनबावडा या १५ शाळांना साहित्याचे वितरण करणेत आले. दीनबंधू ग्रुपकडून सदर शाळांमध्ये जाऊन शालेय मुलांच्या वयोगटानुसार उपयुक्त्‍ असे शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरीत करणेत आले.\nदीनबंधू ग्रुप हा मुंबई व कोल्हापूर येथील साधारण ३० उद्योजकांचा ग्रुप मुंबईस्थित उद्योगपती मा. किर्ती मेहता यांनी तयार केला असून त्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरू आहे. यापूर्वी या ग्रुपकडून कागल व राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करणेत आले आहे. शाळांना वितरीत करणेत आलेल्या साहित्यामध्ये शालेय मुलांकरीता वाचनीय पुस्तके, चित्रकार्डे तसेच क्रिकेट, फुटबॉल, कॅरम इ. अशा साधारणपणे रू. ७०००/- किंमतीच्या साहित्याचा समावेश आहे. सदर साहित्य वितरण प्रसंगी दीनबंधू ग्रुपचे संस्थापक मा. किर्ती मेहता, मा. अरविंद मणियार, मा. डाहयाभाई पटेल, मा. संपत मोरे, मा. श्रीधर रामदुर्गकर, मा. राजीव पाटील, मा. माधव कुलकर्णी यांचेसह शिक्षण समिती सदस्य मा. भगवान पाटील, मा. विनय पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. डी. ए. पाटील, जिल्हा समन्वयक श्री. बी. बी. पाटील, केंद्रप्रमुख श्री. गुरव यांचेसह सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.\nकोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण समिती सभापती व सदस्य, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा समन्वयक यांचे सहकार्य लाभल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वी झाला असून आगामी काळात जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त शाळांना साहित्य वाटपाचे नियोजन असल्याचे दीनबंधू ग्रुपच्या वतीने स्पष्ट करणेत आले.\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या विधायक उपक्रमाबाबत दीनबंधू ग्रुपच्या प्रतिनिधींचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती मा. अंबरिषसिंह घाटगे व शिक्षणाधिकारी मा. सुभाष चौगुले यांनी स्वागत करून यथोचित गौरव केला. जिल्हा समन्वयक श्री. बी. बी. पाटील यांनी दीनबंधू ग्रुपकडून जिल्हा परिषद शाळांना साहित्य वितरणाच्या उपक्रमाबाबत सर्व सदस्यांचे आभार मानले.\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/node/117", "date_download": "2018-08-14T23:31:35Z", "digest": "sha1:JP4VBO2FEKQWJSNULCN52DA2WA7XKTB3", "length": 21783, "nlines": 109, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nशेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे\nशरद जोशी यांनी बुध, 23/01/2013 - 13:54 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे\nबाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.\n२०१२ साल संपता संपता आणि २०१३ सालाच्या सुरुवातीला अनुक्रमे दिल्ली व कोलकाता येथे दोन महत्त्वाच्या परिषदा झाल्या. पहिली २७ डिसेंबर रोजी, २०१३ ते २०१७ या पंचवार्षिक योजनेचा मसुदा मान्य करून घेण्याकरिता राष्ट्रीय विकास परिषदेची बठक दिल्ली येथे झाली. दुसरी ३ जानेवारी रोजी कोलकात्यात राष्ट्रीय विज्ञान परिषदेची बैठक झाली. दोन्ही परिषदांत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महत्त्वाची आगामी धोरणे दाखविणारी भाषणे केली.\nराष्ट्रीय विकास परिषदेमध्ये लोकसभेत अलीकडेच किरकोळ थेट परदेशी गुंतवणुकीची योजना मंजूर करून घेण्यात बाजी मारलेले पंतप्रधान नव्या जोमाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्याकरिता काही नव्या पावलांची घोषणा करतील अशी सर्वाचीच अपेक्षा होती. उदा. त्यांनीच नेमलेल्या डॉ. रंगराजन समितीच्या साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या शिफारशींसंबंधी काही निश्चित दिशानिर्देश ते करतील आणि याहीपलीकडे जाऊन वायदा बाजारालाच शेती क्षेत्रातील अध्याहृत (Default) व्यवस्था करण्यासंबंधीही काही स्पष्ट संकेत देतील अशी आशा होती. वायदा बाजारासंबंधी अभिजित सेन समितीच्या शिफारशींचा पाठींबा घेऊन त्यांनी निर्णय घेतले असते, तर त्यायोगे कृषिमूल्य आयोग चालू ठेवण्याची आवश्यकताच राहिली नसती. गणकयंत्रावरच हंगामात शेतकऱ्यांना जो भाव मिळायचा तो स्पष्ट दिसला असता आणि ती किंमत मिळावी म्हणून शेतकऱ्यांना व्यवहारही पुरा करता आला असता. एवढेच नव्हे तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत शेतीमाल खरेदी करण्याचा जो अजागळ गोंधळ वर्षांनुवर्षे चालू आहे त्यालाही आळा बसला असता व सर्वच शेतीबाजार व्यवस्था सुटसुटीत होऊन गेली असती.\nपंतप्रधानांनी या साऱ्या अपेक्षांचा मुखभंग केला आणि अगदी जुन्या नेहरू परंपरेतील शेतीविषयक धोरणाचाच पुनरुच्चार केला. त्यांच्या म्हणण्याचा थोडक्यात मथितार्थ असा - 'शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा १५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ६० ते ७० टक्के कायम आहे. ही परिस्थिती बदलून अन्नसुरक्षेचा कायदा आणण्यासारखी परिस्थिती तयार करावयाची असेल, तर शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी केला पाहिजे. एकूण शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटली म्हणजे शेतीतील दरडोई उत्पन्न वाढेल व त्यामुळे शेती हा अधिक आकर्षक व्यवसाय होईल.'\nदुर्भाग्याची गोष्ट अशी की, शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलायची ठरविले आहे याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेखही केला नाही. चार-पाच वर्षांपूर्वी नियोजन मंडळाने केलेल्या एका पाहणीनुसार शेतीमधील ४० टक्के लोक शेतीमध्ये काम करण्यास अनुत्सुक आहेत. त्यांना शेती सोडून दुसऱ्या एखाद्या व्यवसायात जाऊन आपले नशीब आजमावयाचे आहे. थोडक्यात, शेतीतील ४० टक्के लोक शेतीतच राहतात ते केवळ पर्याय नसल्यामुळेच राहतात. त्यांना पर्याय निर्माण करून देणे हे काम शासनाखेरीज कोण करू शकेल आजपर्यंत शेतीमालाला उत्पादनखर्च भरून निघण्याइतक्याही किमती मिळू न देण्याचे धोरण शासनाने अवलंबले आणि अजूनही ते सुरूच आहे. या 'उलटय़ा पट्टी'च्या (Negative Susidy) धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आल्यापासून सरकारी आकडेवारीप्रमाणे भारतभर दोन लाखांवर शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. आत्महत्येसारख्या टोकाच्या पर्यायापर्यंत मनुष्यप्राणी पोहोचतो तो अनेक प्रकारची संकटे एकाच वेळी घेरून आली आणि तशा परिस्थितीत त्याला धीर देण्यासाठी कोणी नसेल तरच तो प्राण सोडण्याचा मार्ग स्वीकारतो.\nया विषयावर अभ्यास केलेल्या सर्व तज्ज्ञांनी असे स्पष्ट सांगितले आहे की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रामुख्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे होणारी मानहानी सहन न करता आल्यामुळे झाल्या. प्रत्येक शेतीमालाला काय भाव दिला, त्या भावात 'उलटय़ा पट्टी'चा अंश किती होता ते पाहिले तर त्या त्या पिकातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येशी त्याचा परस्परसंबंध दाखवता येतो. उदा. कापसाच्या बाबतीत ही उलटी पट्टी सर्वात जास्त असल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांत सर्वात जास्त संख्या कापूस शेतकऱ्यांची आहे.\nसध्या शेतजमिनींना चांगले भाव मिळत आहेत. त्यामुळे अनेक पुढारी व कारखानदार शेतकऱ्यांच्या जमिनी येनकेनप्रकारेण बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतातील काही जिल्हे एक गुंठाही जमीन न सोडता काही पुढाऱ्यांनी स्वत:च्या मालकीचे केले आहेत. याखेरीज सरकारने पाठिंबा दिलेल्या काही योजना, शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देऊन, शेतीचा व्यवसाय सोडून देण्यास भाग पाडत आहेत. उदा. स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी (Sez) केवळ महाराष्ट्रात सुमारे १५ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेमध्ये काहीही काम न करता रोजगार मिळतो म्हटल्यानंतर शेतीमध्ये काम करणारे अनेक मजूर आता रोजगार हमीवर जाऊन हजेरीपत्रकावर सही करून शेतीतल्या मजुरीपेक्षा ४० ते ५०पट अधिक मजुरी कमावणे साहजिकच पसंत करतात. सरकारच्या शिक्षण धोरणामुळे शिक्षण मोफत झाले हे खरे, पण त्यामुळे शेतात काम करण्यास किमान शारीरिक पात्रता असणाऱ्यांची संख्या घटली.\nयाउलट कारखानादारीच्या बाबतीत कामगारांची संख्या कमी करण्याकरिता त्यांना 'गोल्डन शेकहँड' किंवा स्वेच्छानिवृत्ती अशा आकर्षक योजना देण्यात आल्या. शेकडो वर्षे शेतीसारखा आतबट्टय़ाचा व्यवहार चालविल्यानंतर शेतीमालाला नाही पण निदान शेतजमिनीला चढते भाव मिळत आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यास मिळू देण्याच्या दृष्टीने एखादी 'शेतीनिर्गमन' योजना (Exit Policy) सरकारने जाहीर केली असती तर ते उचित झाले असते.\nपंतप्रधानांच्या भाषणात अशा कोणत्याही योजनेचा उल्लेख नाही. शेतीतील तोटा कमी करण्याच्या दृष्टीने काहीही निश्चित योजना नाही. थोडक्यात, शेतकरी पुन:पुन्हा कर्जबाजारी व्हावा आणि पुन्हा एखाद्या रोगाच्या साथीप्रमाणे त्याने हजारो, लाखोंच्या संख्येने आत्महत्येस प्रवृत्त व्हावे आणि शेतीवरील लोकसंख्या कमी व्हावी अशीच तर सरकारची इच्छा नाही ना\nशेतीमध्ये शेतीच्या जमिनीइतकेच किंबहुना अधिक शेतात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाला महत्त्व आहे. चारशे वर्षांपूर्वी डॉ. माल्थस यांनी सिद्धान्त मांडला होता की जमिनीचा आकार फक्त गणिती श्रेणीने अल्पांशाने वाढतो; उलट अन्न खाणारी तोंडे मात्र भूमिती श्रेणीने वाढतात. तस्मात लवकरच मोठय़ा प्रमाणावर रोगराई किंवा भूकमारी होणे अटळ आहे. सुदैवाने माल्थसचे ते भाकीत त्या वेळापुरते तरी खोटे ठरले. एकाच दाण्यातून हजारो, लाखो दाणे तयार करणारी बियाणांची वाणे निघाली. त्यांना पोषक खते व किडींपासून संरक्षण करणारी औषधे निघाली. त्यांच्या उपयोगानेच भारतातील मुबलक पाण्याच्या प्रदेशांत हरितक्रांती घडून आली.\nपंतप्रधानांनी त्यांच्या निवेदनात पाण्याच्या संकटामुळे येणाऱ्या आपत्तीचा उल्लेख केला, पण प्रत्येक पिकाला किती पाणी लागते या हिशेबाने पीकनियोजनाची कल्पना काही मांडली नाही. जगभरात उसाचे पीक हे पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. कालव्याच्या पाण्यावर ऊस पिकविणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यात ऊस मोठय़ा प्रमाणावर पैदा होतो त्या त्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. दुसऱ्या जिल्ह्य़ातील पाणी आपल्या जिल्ह्य़ात वळवून आणण्याचा खटाटोप मोठे मोठे नेते करतात. खरे म्हणजे भारताचा ईशान्य भाग जेथे निसर्गत: बांबू मोठय़ा प्रमाणात तयार होतो, त्याच भागात ऊस हे बांबू जातीचे पीक घेतले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावणार नाही आणि ईशान्य भारतातील सर्व तर्‍हेच्या दुर्भि्क्षाचे प्रश्नही सुटू शकतील.\nभारताला एक विख्यात अर्थतज्ज्ञ पंतप्रधान म्हणून लाभला आहे, पण त्याचे मुख्य लक्ष वित्तीय व औद्योगिक संस्थांच्या सुधारणांकडेच आहे.\nदोन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही पंतप्रधानांचे लक्ष शेतीच्या प्रश्नाकडे वळत नसेल तर मग त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी करावे तरी काय\n(६ लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hairstylesformen.in/2015/01/28/barak-obama-is-hanuman-devotee/", "date_download": "2018-08-14T23:05:22Z", "digest": "sha1:6MX5KAJG74L3C3IXVJKDO2NHEYWN3NLB", "length": 5601, "nlines": 59, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "Barak Obama is Hanuman Devotee - HairStyles For Men", "raw_content": "\nबराक ओबामा आहेत हनुमान भक्त\nभेट म्हणून स्वीकारली मूर्ती\nभगवान श्रीरामांच्या अस्तित्वावर पूर्वीच्या संपुआ सरकारने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. पण, महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा चक्क श्रीरामभक्त हनुमानाचे भक्त निघाले. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतभेटीवर आलेले ओबामा यांना राष्ट्रपती भवनातील हनुमानाची मूर्ती फार आवडली असून, ही मूर्ती त्यांनी भेट म्हणून स्वीकारली आहे आणि व्हाईट हाऊसमध्ये ठेवणार आहेत.\nहनुमानाची मूर्ती भेट म्हणून मिळाल्यानंतर त्यांनी ती भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी यांना मोठ्या कुतुहलाने दाखविली. खासदार राजीव शुक्ला यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.\nआपण हनुमानाचे भक्त असल्याचे ओबामा यांनी यापूर्वी कधीच जाहीर केले नव्हते. तथापि, २००८ मध्ये ओबामा पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हापासून ते हनुमान भक्त असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे, तरुणपणी ओबामा इंडोनेशियात होते. या देशात हिंदू देव-देवतांची अनेक मंदिरे आहेत. या देशात हनुमानाची चार हातांची मूर्ती आहे. तेथील रामायणातही हनुमानाला चार हात असल्याचा उल्लेख आहे. शुभशकून म्हणून ओबामा आपल्याजवळ ज्या वस्तू ठेवतात, त्यातही हनुमान मूर्तीचा समावेश असल्याची माहिती टाईम या साप्ताहिकाने २००८ मधील लेखातून दिली होती. याच काळात ओबामांच्या भारतातील काही चाहत्यांनी त्यांना सोन्याचा मुलामा असलेली दोन फूट उंच हनुमानाची मूर्ती भेट म्हणून पाठविली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-weather-mansoon-status-maharashtra-8614", "date_download": "2018-08-14T23:39:06Z", "digest": "sha1:GKIGR7TSDA6JMPX6PPQY24HM7EANWMLY", "length": 29416, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, AGROWON, WEATHER & MANSOON STATUS IN MAHARASHTRA | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची शक्‍यता\nराज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची शक्‍यता\nशनिवार, 26 मे 2018\nभारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचे उपसागरावर 1006 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सूनचे आगमनास गती प्राप्त होत नाही. कन्याकुमारीजवळ 1004 हेक्‍टॉपास्कल, मध्य भारतावर 1002 हेक्‍टॉपास्कल, उत्तर प्रदेशवर 1000 हेक्‍टॉपास्कल आणि राजस्थान, काश्‍मीर व गुजरात, पंजाब, हरियानावर 1002 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब या आठवड्यात राहील. हे हवेचे दाब मॉन्सून उत्तर भारतात वेगाने जाण्यास अत्यंत अनुकूल ठरतील. 27 मे रोजी हीच स्थिती कायम राहील. 28 मे रोजी हवामानात वेगाने बदल होतील.\nभारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचे उपसागरावर 1006 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सूनचे आगमनास गती प्राप्त होत नाही. कन्याकुमारीजवळ 1004 हेक्‍टॉपास्कल, मध्य भारतावर 1002 हेक्‍टॉपास्कल, उत्तर प्रदेशवर 1000 हेक्‍टॉपास्कल आणि राजस्थान, काश्‍मीर व गुजरात, पंजाब, हरियानावर 1002 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब या आठवड्यात राहील. हे हवेचे दाब मॉन्सून उत्तर भारतात वेगाने जाण्यास अत्यंत अनुकूल ठरतील. 27 मे रोजी हीच स्थिती कायम राहील. 28 मे रोजी हवामानात वेगाने बदल होतील. दिल्ली, उत्तर प्रदेशवर केवळ 996 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्याच वेळी केरळजवळ 1002 हेक्‍टॉपास्कल तसेच काश्‍मीरवर 1000 हेक्‍टॉपास्कल इतके हवेचे दाब होणे शक्‍य आहे. संपूर्ण भारतावरील हवेचे दाब आणखी कमी होतील. \"मेकुणू' चक्रीवादळाची निर्मितीला 24 मेपासून केरळजवळ प्रारंभ झाला. 27 मेपर्यंत त्याचा चक्रीवादळाचा पसारा थोडा वाढेल. दिनांक 28 मे रोजी वादळी वारे आणि पावसाला केरळ व त्या परिसरात सुरवात होईल. 29 मेपासून वादळ पूर्व किनारपट्टीवर उत्तरेचे दिशेने जाण्यास सुरवात होईल. 29 मे पासून दक्षिण कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होईल. वादळीवारे उत्तरेचे दिशेने झेपावतील. 30 मे रोजी दक्षिण व उत्तर कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊस होईल. त्यानंतर वादळीवारे 31 मे रोजी मुंबईपर्यंत पोचून पाऊस होईल. त्यानंतर 1 व 2 जूनला दक्षिण कोकणात अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. 29 ते 31 मे या काळात संपूर्ण कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे वादळाचा प्रभाव वाढत जाईल. याच काळात उर्वरित महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, वाशीम, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा ताशी वेग अधिक राहील.\nकमाल तापमान ठाणे जिल्ह्यात 38 अंश, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 35 ते 36 अंश, रायगड जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअस राहील.\nकिमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 अंश, रायगड जिल्ह्यात 29 अंश, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत 28 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड जिल्ह्यात 66 टक्के, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत 70 ते 75 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 84 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात 28 टक्के, रायगड जिल्ह्यात 48 टक्के, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 52 ते 53 टक्के राहील.\nवाऱ्याचा ताशी वेग ठाणे व रायगड जिल्ह्यांत 3 ते 9 कि.मी., सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत 14 कि.मी. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कोकणात या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे.\n2) उत्तर महाराष्ट्र ः\nकमाल तापमान धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत 44 अंश, नाशिक जिल्ह्यात 39 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात 24 अंश, नंदुरबार जिल्ह्यात 26 अंश, धुळे व जळगाव जिल्ह्यांत 27 ते 28 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव व धुळे जिल्ह्यांत 48 ते 56 टक्के, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत 62 ते 77 टक्के राहील. दुपारची आर्द्रता नाशिक जिल्ह्यात 28 टक्के, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत 9 ते 11 टक्के राहील.\nवाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात 16 कि.मी. व उर्वरित जिल्ह्यांत 21 ते 27 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\nकमाल तापमान नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत 46 अंश, परभणी जिल्ह्यात 45 अंश, उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत 44 अंश, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत 30 अंश, परभणी जिल्ह्यात 29 अंश, लातूर जिल्ह्यात 26 अंश, औरंगाबाद जिल्ह्यांत 25 अंश, बीड व जालना जिल्ह्यांत 24 अंश, उस्मानाबाद जिल्ह्यात 22 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात 69 टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात 42 टक्के, उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत 30 ते 39 टक्के राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत मात्र सकाळची सापेक्ष आर्द्रता 27 टक्के इतकी कमी राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता 9 ते 11 टक्के, जालना जिल्ह्यांत 19 टक्के इतकी कमी राहिल्यामुळे हवामान कोरडे राहील.\nवाऱ्याचा ताशी वेग परभणी व हिंगोली जिल्ह्यांत 29 कि.मी., तर जालना जिल्ह्यात 34 कि.मी., बीड जिल्ह्यात 31 कि.मी., औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत 21 ते 23 कि.मी., लातूर व नांदेड जिल्ह्यांत 12 ते 14 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\n4) पश्‍चिम विदर्भ ः\nकमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात 45 अंश, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत 46 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात 31 अंश, तर उर्वरित बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत 30 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात 55 टक्के, अकोला जिल्ह्यात 40 टक्के, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत 35 ते 37 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 12 ते 18 टक्के इतकी कमी राहिल्याने हवामान कोरडे राहील.\nवाऱ्याचा ताशी वेग अकोला जिल्ह्यात 22 कि.मी., वाशीम जिल्ह्यात 20 कि.मी., अमरावती जिल्ह्यात 18 कि.मी. आणि बुलडाणा जिल्ह्यात 10 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\n5) मध्य विदर्भ ः\nकमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात 47 अंश, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत 46 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान या सर्वच जिल्ह्यांत 30 ते 31 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता 39 ते 42 टक्के राहील, तर दुपारची आर्द्रता 12 ते 15 टक्के राहील. हवामान कोरडे राहील.\nवाऱ्याची दिशा वायव्येकडून राहणार असून, वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात 17 कि.मी.व उर्वरित जिल्ह्यांत 6 ते 10 कि.मी. राहील.\n6) पूर्व विदर्भ ः\nकमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात 47 अंश, भंडारा जिल्ह्यात 46 अंश, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत 45 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात 75 टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत 40 ते 50 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 12 ते 23 टक्के राहील.\nवाऱ्याचा ताशी वेग 5 ते 8 कि.मी. राहील व वाऱ्याची दिशा भंडारा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.\n7) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः\nकमाल तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यात 43 अंश, पुणे जिल्ह्यात 41 अंश, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात 37 ते 39 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत 24 ते 27 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nसकाळची सापेक्ष आर्द्रता सातारा जिल्ह्यांत 81 टक्के, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 63 टक्के, नगर जिल्ह्यांत 68 टक्के, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत 48 ते 51 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत 31 ते 33 टक्के, सांगली जिल्ह्यात 21 टक्के, सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत 11 ते 16 टक्के राहील.\nवाऱ्याचा ताशी वेग नगर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत 24 ते 28 कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत 11 ते 18 कि.मी. राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.\n1) कोकणात वादळी वारे व पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन पाड लागलेले आंब उतरवून सुरक्षित स्थळी ठेवावेत.\n2) कोकणातील तयार असलेला भाजीपाला काढणी करून बाजारात विक्रीसाठी पाठवावा.\n3) उन्हाळी भुईमुगाची व मुगाची काढणी योग्य वेळी करून माल सुरक्षित स्थळी साठवावा. तसेच पावसाची शक्‍यता असल्याने उन्हात वाळत घातलेले धान्य सुरक्षित स्थळी हलवावे.\n4) पूर्वमशागतीच्या कामांना वेग द्यावा.\n5) जमिनीचे सपाटीकरण व बांधबंदिस्तीची कामे करावीत.\n6) हळद व आले लागवड पूर्ण करावी.\nभारत भूखंड अरबी समुद्र समुद्र मॉन्सून राजस्थान काश्‍मीर गुजरात पंजाब हरियाना हवामान केरळ पूर किनारपट्टी कोकण ऊस पाऊस महाराष्ट्र बीड वाशीम सोलापूर नगर कमाल तापमान ठाणे सिंधुदुर्ग रायगड किमान तापमान जळगाव नाशिक nashik धुळे dhule नांदेड परभणी उस्मानाबाद तूर लातूर औरंगाबाद विदर्भ vidarbha अमरावती अकोला akola यवतमाळ नागपूर nagpur चंद्रपूर पुणे कोल्हापूर सांगली अहमदनगर हळद आले लागवड ginger cultivation\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-8015?page=49", "date_download": "2018-08-14T23:01:31Z", "digest": "sha1:GXUAK3NI4XNF6SP6GZVRFPMBLARNPN7O", "length": 6767, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "अतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला | Page 50 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला\nनवी मुंबई,दि.५(वार्ताहर)-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारील जागेवरील अधिकृत झोपड्यांवर कारवाई करायला गेलेल्या सिडकोच्या पथकावर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर येथील झोपडीधारकांनी दगडफेक केली, त्यात चार पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले असून इतर सहा ते सात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. कोपरेखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी सिडकोच्या मालकीचे भुखंड आहेत .त्या भुखंडावर ४०० च्या आसपास अनधिकृत झोपड्या उभ्या होत्या. या झोपडीधारकांना सिडकोने नोटिसा दिल्या होत्या. तरी पण या झोपड्या हटविण्यात आल्या नव्हत्या.शेवटी मंगळवार ५ जून रोजी सिडको कोपरखैरणे पोलीस ठाण्यातून पुरेसे पोलीस कर्मचारी घेऊन या गेले असता जवळ पास ४०० ते ५०० लोकांच्या जमावाने झोपड्या तोडण्यास विरोध केला. मात्र सिडकोतर्फे कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटी यांच्या डोक्याला गंभीर दुखावत झाली असून त्यांचे इतर कर्मचारी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल गवळी, उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल कडूबा जोशी जखमी झाले. त्यांच्यावर कोपरखैरणेतील महावीर इस्पितळात उपचार सुरू असून इतर सहा ते सात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून अधिक कुमक मागवीण्यात आली आणि संतप्त जमावावर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. तर जमावाला पांगवण्यात आल्यानंतर सर्व अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या आणि सिडकोतर्फे लागलीच त्या जागेवर कुंपण घालण्यात आले. मात्र कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे कोपरखैरणे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पहावयास मिळाली. दगडफेक करणार्‍या नागरिकांची धरपकड सुरू असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचार्‍यांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक डॉ.सुधाकर पाठरे यांनी सांगितले.\nस्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्साही सहभाग\nशासकीय काम करताना सकारात्मक भूमिका ठेवा-देवेंद्र भुजबळ\n१२ ऑक्टोबर रोजी विभागीय लोकशाही दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashutoshblog.in/", "date_download": "2018-08-14T23:04:29Z", "digest": "sha1:GMDSLUEQIKI7TF23AMYUBA5DFLSI6TWO", "length": 16889, "nlines": 145, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "आशुतोष - इतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख", "raw_content": "\nइतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख\nUIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही\nUIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये असल्यास घाबरण्याचे कारण नाही सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोन मध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असे मेसेज फिरत आहेत, त्यात अनेक जण हा व्हायरस आहे किंवा हे हॅकर चे काम असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे अफवा आणि भीती पसरत चालली आहे. पण ह्यात घाबरण्यासारखे […]\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nFebruary 4, 2018 आशुतोषव्यक्तिमत्वे\nपहाटे आईने सुरु रेडीओ सुरु करावा, त्यावर आकाशवाणीची धून अन वंदे मातरम् झाल्यावर एक एक एक उद्घोषणा व्हाव्यात. आजही कानात ती उद्घोषणा घुमते, “सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम – स्वरांजली”. ह्या स्वरांजली कार्यक्रमाने मला एक वेगळीच देण दिली आहे. ह्या स्वरांजली मध्ये एका गायकाचे नाव दर दिवसाआड ऐकू येत असे, ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nनिसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून महिना म्हटलं की विषय निघतोच त्या पावसाचंच पहा ना, तो पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं ते पाणी,पाणी तेच,आकाश तेच,पाण्याची दिशा तीच पण त्या पावसाचे अर्थ मात्र […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\nMay 28, 2017 May 28, 2017 आशुतोषव्यक्तिमत्वे\nभारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्ताने तयार केलेलं हे भित्तीचित्र (wallpaper) सर्व राष्ट्रभक्त भारतीयांना समर्पित. हेच भित्तीचित्र विविध आकारांत उपलब्ध करून देत आहे, खालील दुव्यांवरून आपण ते डाउनलोड करू शकता. संगणक भित्तीचित्र फेसबुक कव्हर चित्र ट्विटर कव्हर चित्र ५ इंच मोबाईल स्क्रीन ५.५ इंच मोबाइल स्क्रीन ही चित्रे आपण मोफत डाउनलोड करू शकता […]\nमुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. अनेकांसाठी चाऊन चोथा असला तरी माझ्यासाठी हा नाविन्याचा विषय,सगळ्यांच्या मनात असेल तसं स्वप्नांचं शहर मुंबई माझ्यासाठी सुद्धा. लहानपणापासून औरंगाबाद […]\nशाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वगैरे एका परिच्छेदात सांगितलेलं असायचं, आणि ह्याच व्यक्तीने रचलेली ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी कविता देखील बालभारतीला होती. ती एक कविता आणि ती काळ्या […]\nरॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव\nNovember 26, 2016 आशुतोषतंत्रज्ञान\nरॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव व्हायरस… अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे बहुतेकतरी एखाद्या व्हायरसचाच हात असणार अशी सामान्य धारणा झालेली आहे. त्यात आता एका नवीन […]\nदेवगिरीचे यादव संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी […]\nमलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान\nऔरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख […]\nसावरकर आम्हाला माफ करा\nMay 27, 2016 आशुतोषइतिहास\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना ते तर १९४७ लाच मिळालं ना अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या […]\nUIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?q=horse", "date_download": "2018-08-15T00:01:11Z", "digest": "sha1:GZWNBEGGXUGYRJC562E52ZUPL46CFSTV", "length": 4662, "nlines": 89, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - horse आयफोन लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"horse\"\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा >\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर HD वॉलपेपर आयफोन रिंगटोन\nफुकट iPhone थेट वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nब्लू हार्स, घोडा फायर, 320x480, फ्लॅशिंग घोडे, सोनेरी घोडा, स्त्रियांबरोबर घोडे, वळू घोडा, काळा एककशगी प्राण्या, चांदणे एककशगी, जादूचा घोडा, घोडा, घोडा सह प्रियकर, अश्व घोडा, उडाण घोडा, आग घोडा, पांढरा घोडा, काळ्या घोडा, काळ्या घोडा, मुलगी आणि घोडा, पांढरा घोडा, आग घोडा, घोडेसह मुलगी, घोडेसह मुलगी, पांढरा घोडा Live Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/08/blog-post_21.html", "date_download": "2018-08-14T23:57:25Z", "digest": "sha1:VKBOMWJGV6YXDOPWSSIPYOB54HTUBTLX", "length": 11627, "nlines": 126, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं", "raw_content": "\nइयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब कुठेतरी आई-बाबांशिवाय जाणार होते. आमच्या शाळेची ट्रीप होती शहाड-टिटवाळ्याला, जरी सकाळी जाउन संध्याकाळी परत यायचं होतं तरी खुप वेगळं वाटत होतं. आजही आई-बाबा बसपाशी सोडायला आलेले आठवताय्त. पहाटे पाच वाजता, अंधुकश्या प्रकाशात आई-बाबांचे चेहरे...त्यांच्या चेहेर-यावरचं कौतुक आणि काळजी... नाही, शब्दात नाहीच बसवता येणार तो प्रसंग... आपण जिथे जाणार आहोत तिथे खुप मज्जा येणारे, काहीतरी नवीन असणारे ह्याचा आनंद आणि त्याच वेळेला आई-बाबांपासुन लांब जाणार म्हणुन डोळे भरुन आलेले, गळा जड झालेला...\nत्यानंतर हा प्रसंग खुपदा आला, संदर्भ बदलत गेले. मोठी झाल्यावर अनेकदा मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळल्यावर आई-बाबांकडे बघायला सवडही नाही मिळाली. परवा अलिबागहुन परत आले तेव्हा आई-बाबा सोडायला आले होते स्टॅंडवर, खूप दिवसांनी आज गळा दाटुन आला, रडायचं नव्हतं म्हणुन बस लवकर सुटायची प्रार्थना करत होते. अचानक लक्ष गेलं, असं होणारी मी एकटी नव्हते. अलिबागहुन पुण्याला शिकायला आलेली भरपुर मुलं आहेत आणि परवा आख्खी बस अश्या students नीच भरलेली होती. बाहेर अनेक आई-बाबा उभे होते, काळजी आणि कौतुक डोळ्यांत... अनेक सुचना\n१२वी, CET, results, प्रवेश प्रक्रिया आणि अशी अनेक दिव्यं पार केल्यावर, तावुन-सुलाखुन झाल्यावर एक नवं पर्व सुरु होतं. अनेकांना आपलं घर, आपलं गावं सोडावं लागतं... आमच्या अलिबागेत तर जवळ जवळ सगळेच शिकायला बाहेर पडतात. जुन महिना उजाडला की अनेक नवीन प्रश्न उभे असतात. कुठे ऍडमिशन मिळेल नवीन कॉलेज कसं असेल नवीन कॉलेज कसं असेल नवीन शहर कसं असेल नवीन शहर कसं असेल तिथली मुलं आपल्याशी चांगलं वागतील ना तिथली मुलं आपल्याशी चांगलं वागतील ना आपण अलिबागहुन आलो आहोत हे सांगितल्यावर आपल्याला हसतील का आपण अलिबागहुन आलो आहोत हे सांगितल्यावर आपल्याला हसतील का इथल्या सारखे तिथेही नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील ना इथल्या सारखे तिथेही नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील ना घरची, अलिबागची जास्त आठवण तर येणार नाही ना घरची, अलिबागची जास्त आठवण तर येणार नाही ना आपण एकटं राहु शकू ना आपण एकटं राहु शकू ना अनेक अनेक प्रश्न सारखे डोक्यात येत असतात... आणि मग एक दिवस शिकायला घराबाहेर पडायची वेळ येतेच अनेक अनेक प्रश्न सारखे डोक्यात येत असतात... आणि मग एक दिवस शिकायला घराबाहेर पडायची वेळ येतेच नव्या जगात जातोय याचा आनंद आणि आपल्या जगातून बाहेर येतोय याचं थोडं दुखः... बसपाशी सोडायला आलेले आई-बाबा... अगदी तसेच दिसत असतात जसे ते टिटवाळ्याच्या ट्रीप साठी सोडायला आलेले तेव्हा दिसत होते.\nआईच्या डोळ्यांत पाणी येतं असतं आणि ती ते लपवायच्या प्रयत्नात असते. आपलं बोटं धरुन चालणारं आपलं बाळ इतकं मोठं कधी झालं हे तिला समजलंच नसतं. आपल्या बाळाबद्दलचा विश्वास तिला असतो पण शेवटी काळजी डिपार्टमेंटही तिलाच सांभाळायचं असतं ना. मग २७व्यांदा ती लोणचं कुठे ठेवलं आहे, चिवडा लवकर संपव, वड्या काळ्या बॅगेत आहेत. चादरी, स्वेटर्स, कपडे सगळयाविषयीच्या काहीतरी सुचना असतात. बाबांनी पैसे दिलेले असले, ATM card दिलेलं असलं तरी आईनेही वरखर्चाला हळुच दिलेले पैसे असतात, अजुन हव्येत का म्हणुन विचारत असते बाबांना तोवर त्यांच्या ओळखीचं कोणितरी भेटलेलं असतं ते जास्त emotional न होता दुस-या काकांशी गप्पा मारण्यात बिझी होतात\nहे भलते अवघड असते...\nकुणी प्रचंड आवडणारे,ते दुर दुर जाताना\nडोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...\nडोळ्यांतील आडवुन पाणी,हुंदका रोखुनी कंठी\nतुम्ही केविलवाणे हसता...अन तुम्हास नियती हसते\nसंदीप खरेच्या या ओळी आत्तापर्यंत जितक्यांदा ऐकल्यात हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर आलयं आणि समोरचं सगळं धुसर होत गेलयं\nइतके दिवस हे निरोप घेणं सोप्पं होतं हे आता वाटायला लागलं आहे, जेव्हा मी पुढच्यावर्षीचा विचार करत्ये\nबसच्या खिडकीमधुन आईशी बोलता यायचं, बाबा दिसायचे... नजरे आड होईपर्यंत टाटा करता यायचा... आता ते विमानाच्या खिडकीतुन कसं जमणार\nशाळेची सहल रात्री परत यायची... एका दिवसभराच्या गमती जमती पुढे आठवडाभर सांगायचे\nमुंबईला शिकायला आल्यावर दर शनिवार-रविवार घरी जायचे तेव्हा आठवड्याभरच्या गोष्टी २ दिवसात सांगुन संपवायला लागायच्या\n(संवादिनीने आजच थोड्याफार अश्याच आशयाचं लिहीलं आहे. माझंही हे पोस्ट अनेक दिवस अर्ध ड्राफ्ट्मधे पडुन होतं, आज तिचा ब्लॉग वाचल्यावर पब्लि्श केलं)\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\nइयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब कुठेतरी आई-बाबांशिव...\nबंडु, पिंगी आणि आई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-1804.html", "date_download": "2018-08-14T23:39:36Z", "digest": "sha1:CCR7LKD3L5C72KLGLVB7FA2AYDRFT76I", "length": 8881, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लवकरच आमदार विजय औटीना मंत्रिपदाची संधी मिळणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nलवकरच आमदार विजय औटीना मंत्रिपदाची संधी मिळणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार विजय औटी यांचे काम राज्यात आदर्श आहे. त्यांच्या कडक स्वभावाची मुख्यमंत्री दखल घेतात. त्यांच्या मंत्रिपदाची संधी जवळ आली आहे, असे सूचक उद्गार पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले.पारनेर तालुक्यातील हंगा येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मत्स्य व दुग्धविकासमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते व आ. विजयराव औटी यांचे अध्यक्षतेखाली तसेच अ.नगर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.\nस्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN\nहंगा गावात जलस्वराज्य अंतर्गत केटिवेअर बंधारे , गावातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कािँक्रटीकरण, दोन शॉपिंग कॉम्पलेक्सचे उद्घाटन, स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व व्यायामशाळा, जि.प. शाळा खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. तालुका शिवसेना प्रमुख नीलेश लंके यांनी हंगा येथे अनेक विकासकामे केली असून, या कामांसाठी आ. औटी यांच्याकडे निधीची मागणी केल्यानुसार ही कामे औटी मंजूर केली असल्याचे प्रास्ताविकात राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.\nनीलेश लंके यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. जि.प. सदस्या राणीताई लंके यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल मंत्री खोतकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया वेळी बोलताना खोतकर म्हणाले, ग्रामीण भागात शेतकरी शेतीवर विसंबून राहिल्याने शेतकऱ्यांचा विकास झाला नाही, या भागात शाळांची उभारणी केल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असून पायाभूत सुविधा ग्रामीण भागात निर्माण झाल्या आहेत. लंके यांनी तरुणांसाठी व्यायामशाळेची उभारणी करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. लंके यांचे तरुणांचे संघटन करण्याचे काम जोमाने सुरू असून त्यांनी हंगा गावात विविध विकासकामे केली आहेत. आता त्यांचे सुपा गटात चांगले काम सुरू असल्याचे आ. औटी यांनी सांगितले.\nकार्यक्रमास ग्रामस्थ्य व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रम नियोजनासाठी सरपंच हिराबाई दळवी, उपसरपंच संदीप दळवी, चेअरमन बाबासाहेब साठे, राजेंद्र शिंदे, सेना उपप्रमुख दादा शिंदे, बाबा नवले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ढवळे, भाऊ साठे, संतोष लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंदकांत मोढवे यांनी केले. भाऊसाहेब नगरे यांनी आभार मानले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-nanded-maharashtra-8645", "date_download": "2018-08-14T23:47:05Z", "digest": "sha1:XTVIBDNSZKMNY3WHT37YR4PN66TI3I5V", "length": 16947, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, nanded, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nरविवार, 27 मे 2018\nसहा एकरांपैकी दीड एकरावर केळी, दीड एकरावर हळद, दोन एकरावर सोयाबीन, जुन्या केळी संपल्यानंतर तेथे तूर लागवड करणार आहोत. कापूस लावणार नाही. आमच्या भागात पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी केळी पीकलागवड करतील. केळी पिकाला पाणी पुरत नसल्यामुळे शेतकरी हळद लागवडीकडे वळत आहेत. सध्या हळदीसाठी बेड तयार करण्याची कामे सुरू आहेत.\n-बाळू माटे, शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड.\nनांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक कर्जासाठी बॅंकांनी हात आखडताच घेतला आहे. चांगल्या पावसाच्या भरवशावर शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मशागतीनंतर जमीन तयार आहे. पेरणीसाठी आवश्यक निविष्ठा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत; परंतु हाती पैसा नाही. वेळेवर पीक कर्ज मिळत नाही तोपर्यंत पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करणे शक्य नाही. वेळेवर पाऊस पडला कर्जासाठी हात पसरत सावकाराच्या दारात जावे लागणार आहे.\nपेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. हळद लागवडीसाठी बेड तयार करणे, शेणखत पसरविण्याची कामे सुरू आहेत. यंदाच्या खरिपात एकूण ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज आहे. मुगाची ३० हजार, उडिदाची ३५ हजार, सोयाबीनची ३ लाख १० हजार, कापसाची २ लाख ५० हजार, ज्वारीची १ लाख, बाजरीची १००, भाताची १०००, मकाची २ हजार, तीळाची ९००, सूर्यफुलाची ५००, भुईमुगाची १०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. ६३०० हेक्टरवर इतर पिकांची पेरणी होईल.\nयंदा गुलाबी बोंड अळीमुळे कपाशी, तर बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे तुरीच्या क्षेत्रात घट होणार आहे. कमी कालावधीच्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल असे गृहीत धरण्यात आले आहे. लोहा\nतालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी असल्यामुळे ऊस लागवड वाढली आहे.\nअर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यात पाण्याअभावी केळी लागवड घटून हळदीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. डोंगराळ भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांची भिस्त सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी पिकांवर राहणार आहे. सीमावर्ती तालुक्यात भात लागवडीवर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.\nयंदा महाबीजकडे ६० हजार ८६० क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ४२ हजार २५३ क्विंटल अशी एकूण १ लाख ४ हजार ७५३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. कपाशी तसेच अन्य पिकांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत; परंतु अद्याप मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू नाही.\nयंदा खरिपासाठी कृषी विभागाने २ लाख ५८ हजार १०० टन खतांची मागणी केली होती; परंतु २ लाख २५ हजार १९० टन खतासाठा मंजूर करण्यात आला. गतवर्षी एकूण ९० हजार ५५५ टन खतसाठा उपलब्ध झाला होता. त्यापैकी ३५७२ टन खताची विक्री झाली असून, ८६ हजार ९८३ टन खतसाठा शिल्लक आहे.\nखरिपात १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. यंदा उद्दिष्टात गतवर्षीपेक्षा १५७ कोटी २२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे; परंतु कर्ज वाटपास अद्याप गती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी निविष्ठा खरेदी करण्यात अडचणी येणार आहेत.\nसोयाबीन तूर कापूस हळद लागवड कर्ज खत ऊस पाऊस ज्वारी मका बोंड अळी मूग उडीद कोरडवाहू कृषी विभाग पीककर्ज नांदेड\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2202.html", "date_download": "2018-08-14T23:41:56Z", "digest": "sha1:U2XXZIEVFIAVBSGMONYVIEB7YUGYCAHL", "length": 6285, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पारनेरमध्ये नवरी दाखवली एक अन्‌ उभी केली दुसरी, वर पक्षाकडून महिला एजंटाची मंडपातच धुलाई ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Parner पारनेरमध्ये नवरी दाखवली एक अन्‌ उभी केली दुसरी, वर पक्षाकडून महिला एजंटाची मंडपातच धुलाई \nपारनेरमध्ये नवरी दाखवली एक अन्‌ उभी केली दुसरी, वर पक्षाकडून महिला एजंटाची मंडपातच धुलाई \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लग्नासाठी वराला एक वधू दाखवण्यात आली. ती वराला पसंतही झाली. ही सोयरीक जुळवून देणाऱ्या महिलेला 50 हजाराचे बक्षिसही देण्यात आले. लग्नही ठरले. परंतु लग्नासाठी उभी केलेली नवरी दुसरीच निघाल्याने हे लग्न जमवणाऱ्या महिलेची भर लग्न मंडपातच नवरदेवाच्या नातेवाईकांकडून धुलाई करण्यात आली. तालुक्‍यातील जवळा येथील भवानी मातेच्या आवारात हा प्रकार घडला.\nयाबाबतची माहिती अशी, पारनेर तालुक्‍यातील वडगाव गुंड येथील एका तरुणाला लग्नासाठी सोलापूर जिल्ह्यातील एक वधू दाखवण्यात आली. यासाठी मुलगी दाखवणाऱ्या महिलेने 50 हजार कमिशन घेतले. वराला मुलगी पसंत झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच मुलीबरोबर टिळा करण्यात आला.\nत्यांचा विवाह शनिवारी (दि. 21 रोजी) जवळा येथील भवानी माता मंदिरात पारही पडणार होता. वर पक्षाकडून या विवाहाची जोरदार तयारीही करण्यात आली. परंतु ही सोयरीक जमवण्याचे काम करणाऱ्या महिलेने ऐन लग्नघटीका जवळ येताच दुसरीच वधू लग्नाला उभी केली. हे वर पक्षाच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलेला जाब विचारला. यावर ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तिने दुसऱ्याच दोन मुलींपैकी एकीबरोबर लग्न लावण्याचे सुचवले.\nया प्रकाराने वराच्या संतापलेल्या नातेवाईकांनी भर मंडपातच या महिलेची धुलाई केली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी धावले. त्यांनी या महिलेला ताब्यात घेतले. या विवाहाची जोरदार चर्चा पारनेर तालुक्‍यात शनिवारी दिवसभर सुरु होती.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपारनेरमध्ये नवरी दाखवली एक अन्‌ उभी केली दुसरी, वर पक्षाकडून महिला एजंटाची मंडपातच धुलाई \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/vidhan-parishad-manikrao-thackeray-congress-dr-vajahat-mirza-politics-128142", "date_download": "2018-08-14T23:09:42Z", "digest": "sha1:MKXTUF7QV6PPCEWEXWX4MGEY6D4J747D", "length": 11157, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Parishad manikrao Thackeray congress Dr. vajahat Mirza Politics माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट | eSakal", "raw_content": "\nमाणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट\nबुधवार, 4 जुलै 2018\nनागपूर - विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nनागपूर - विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nविधान परिषदेचे सदस्य माणिकराव ठाकरे यांच्यासह अकरा आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ येत्या १७ जुलैला संपत आहेत. यात काँग्रसचे आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासह शरद रणपिसे आणि संजय दत्त यांचा समावेश आहे. काँग्रेसचे दोनच उमेदवार विधान परिषदेवर जाऊ शकतात. हे लक्षात घेऊन रणपिसे आणि डॉ. मिर्झा यांचीच उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. माणिकराव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. यवतमाळ जिल्ह्यातील कुणबी, दलित आणि मुस्लिम मतदारांची मोट बांधण्यासाठी डॉ. मिर्झा यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने सोशल इंजिनिअरिंग केल्याचे बोलल्या जात आहे. डॉ. मिर्झा निष्ठावान कार्यकर्ते आहेत. नवा चेहरा देऊन काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्यात धक्कातंत्राचा वापर केला आहे.\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/traffic-jam-near-pune-mumbai-road-shoperstop-122134", "date_download": "2018-08-14T23:34:07Z", "digest": "sha1:GD6C3LZIWET4D35NMSTP5XZ6Y434JFLC", "length": 9318, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic jam near pune-mumbai road shoperstop पुणे,मुंबई रस्त्याच्या शॉपर्सस्टॅाप जवळ ट्राफिक जाम | eSakal", "raw_content": "\nपुणे,मुंबई रस्त्याच्या शॉपर्सस्टॅाप जवळ ट्राफिक जाम\nशनिवार, 9 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : सर्विस रोडवर पावसामुळे आणि हातगाडी उभ्या असल्यामुळे ट्राफिक जाम होते. हातगाडी मुळे पुट्पाथ वरून चालत जाता येत नाही. जेष्ठ नागरिक कसे जाणार काहीतरी बंदोबस्त झाला पहिजे.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/3_05.html", "date_download": "2018-08-14T22:58:20Z", "digest": "sha1:R5O6QMPFZTWAIS2SNR7R7AW7IY2BB5IE", "length": 6408, "nlines": 113, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: टक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nटक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3\n(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा तिसरा भाग आहे.पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )\nतुम्ही छान चित्र काढलीत तर ती सेव्ह करायला विसरू नका.\nसेव्ह केलीत की तुमच्या चित्राची फाईल अटॅच करून आपल्या संगणक डॉट इन्फो कडे sanganakinfo@gmail.com ह्या ईमेलवर जरूर पाठवा. सोबत तुमचा एक छान फोटो सुद्धा पाठवा.\nछान चित्रे काढणाऱ्या मुलांची नावे आणि त्यांचे फोटोसुद्धा आपण संगणक डॉट इन्फो वर प्रसिद्ध करणार आहोत. आहे ना धम्माल...आणि हो, ही चित्रे तुम्ही केव्हाही पाठवू शकता. पुढल्या महिन्यात किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात सुद्धा. शिवाय कितीही चित्रे तुम्ही पाठवू शकता. त्यामुळे आता आपली स्कुलची परीक्षा असेल तर घाई करू नका. आता परिक्षेची तयारी करा. परीक्षा संपली की मगच टक्स पेंट उघडा. आता सगळा वेळ अभ्यास करा. सुट्टीत आपला संगणक आणि आपला टक्स पेंट, करा हवा तेवढा एंजॉय..\nसो, सगळं जग तुमचं चित्र आणि तुमचा फोटो पहायला उत्सुक आहे. आहे ना मज्जा चला तर, लागा कामाला चला तर, लागा कामाला हॅप्पी टक्स पेंट टू यू ऑल कीडस..\nआणि, बेस्ट ऑफ लक फॉर युवर एक्झाम्स... बाय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nटक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3\nएंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमः भाग - 2\nलहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट' : भाग -१\nअसाही एक सलमान खान - भाग 3\nटर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी\nलिबियात इंटरनेट सुविधा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-19-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-14T22:54:56Z", "digest": "sha1:NGDUVR574Q3VELCCDCSGUC5IG6ZC75YL", "length": 7704, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आज कोणाचा 19 वा वाढदिवस आहे सांगा पाहू ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआज कोणाचा 19 वा वाढदिवस आहे सांगा पाहू \nदचकून जाऊ नका .. तुमचा किंवा माझा कोणाचाही आज वाढदिवस नाहीये .. पण आपल्या सर्वांच्या अगदी जवळ व २४ तास संपर्कात असलेल्या एका सुविधेंचा आज १९ वा वाढदिवस आहे. २४ तास हवी ती माहिती फक्त काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या सर्वांचा लाडक्या गुगल चा आहे १९ वा वाढदिवस आहे.\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nप्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक दिनाचे डुडलच्या माध्यमातून महत्व सांगणा-या गुगलचा आज १९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या डुडलमध्ये १९ आश्चर्य दाखवण्यात आले आहे.\nअनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी गुगलने डुडलद्वारे त्या व्यक्तींना मानवंदना दिली, आदरांजली वाहिली. या १९ वर्षांत गुगलचे असेच लोकप्रिय ठरलेले काही डुडल्स ‘१९ सरप्राईज’मध्ये गुगल आपल्याला दाखवणार आहे .\nलॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली. १९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे ‘गुगल’ हे नाव ठेवलं. १९९८ साली गुगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला. गुगलला कमीत कमी वेळामध्ये जास्त चांगले रिजल्ट देणे व डुडल च्या मुळे लोकांनी डोक्यावर घेतलं . हम करे सो कायदा ह्या नियमाने गुगल कधी वागली नाही व लोकांचा गरज समजावून घेत,स्वतः मध्ये बदल करीत आजची गुगल जगातील १ नंबर चे सर्च इंजिन बनले.\nऍडसेन्स सुरु केल्यानंतर मात्र गुगलला आर्थिक तंगीचा कधीची सामना करावा लागला नाही . आजही ऑनलाईन जाहिरात क्षेत्रात गुगल ला चांगला पर्याय नाही . लोकाभिमुख सेवा काय असते हे गुगल कडून शिकावे. हळू हळू जी मेल, युट्युब आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम मुळे गुगल ग्राहकांच्या जितकी जवळ आहे तितकी दुसरी कोणतीही कंपनी नाही .\nगुगल हे सर्च इंजिन नऊ भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच सौदी अरेबिया सारख्या देशात महिलांनी ‘ हा ‘ हक्क मिळवून दाखवला →\nइस किताब में आप उन शख्सियतों से रू ब रू होंगे, जिन्होंने इस देश की ... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://venusahitya.blogspot.com/2018/03/blog-post_20.html", "date_download": "2018-08-14T23:10:58Z", "digest": "sha1:3ABSPJMI7JAJFC5WOIQFC3XHH4XI6NL4", "length": 6056, "nlines": 87, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : चिमणी", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nमी तुळशीपाशी, लावता पणती एक\nअंगणात शेजीची, येते चिमणी सुरेख\nकसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल\nहातात बाहुली आणि जाईचे फूल...\nअन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला,\n\"पाहूनी मला का, रडूच येते तुजला\nतिज सांगू कशी मी, गोड पाहूणी तू गं\nतव प्रेमाचे हे भरते येई मला गं..\nतू सरसर सरसर होशील बाळा मोठी\nअन् जाशील उडूनी पुन्हा न फिरण्या पाठी\nजणू सारे समजले, अशी हलवते मान\nअन मला सांगते \"खाऊ आण जा छान\"\nमी गंमत देता, बाहुलीत ती रमते\nतिला घास भरवते, गुज मनीचे करते...\nमग पावडर खोटे, तिट टिळाही देते\nहृदयास धरूनी \"राणी माझी\" म्हणते\nमग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे\nहे तंत्र खुशीचे, गाणे आनंदाचे ...\nती भुर्रकन जाते, आली तैसी उडूनी\nअन् साठवते मी, आत-आत ती चिमणी...\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/waterfall-built-side-chinese-skyscraper-world%E2%80%99s-highest-man-made-waterfall-134057", "date_download": "2018-08-14T23:02:02Z", "digest": "sha1:ZF5UNTGMV4AZYAJZGUXWM4RPMDMZJKWE", "length": 12117, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waterfall Built on the Side of a Chinese Skyscraper Is the World’s Highest Man-Made Waterfall मानवनिर्मित सगळ्यात मोठा धबधबा...(व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nमानवनिर्मित सगळ्यात मोठा धबधबा...(व्हिडिओ)\nशनिवार, 28 जुलै 2018\nगुइयांग (चीन) - धबधब्याचं आकर्षण सगळ्यांनाच वाटतं. तुम्ही अनेक नैसर्गिक धबधबे बघितले असतील. परंतु, चीनमध्ये जगातला सगळ्यात मोठा मानवनिर्मित धबधबा आहे. हा धबधबा एका मोठ्या इमारतीवर तयार करण्यात आला आहे. एखाद्या साय-फाय चित्रपटातील वाटावा असा हा धबधबा दिसत असल्याने सध्या तो आकर्षण ठरला आहे.\n'लिबियन इंटरनॅशनल प्लाझा' या इमारतीवर तयार करण्यात आलेला हा धबधबा येवढा उंच आहे की, त्याच्या उडणाऱ्या तुषारांमध्ये कधीकधी इंद्रधनुष्याचेही दर्शन होते. या धबधब्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.\nगुइयांग (चीन) - धबधब्याचं आकर्षण सगळ्यांनाच वाटतं. तुम्ही अनेक नैसर्गिक धबधबे बघितले असतील. परंतु, चीनमध्ये जगातला सगळ्यात मोठा मानवनिर्मित धबधबा आहे. हा धबधबा एका मोठ्या इमारतीवर तयार करण्यात आला आहे. एखाद्या साय-फाय चित्रपटातील वाटावा असा हा धबधबा दिसत असल्याने सध्या तो आकर्षण ठरला आहे.\n'लिबियन इंटरनॅशनल प्लाझा' या इमारतीवर तयार करण्यात आलेला हा धबधबा येवढा उंच आहे की, त्याच्या उडणाऱ्या तुषारांमध्ये कधीकधी इंद्रधनुष्याचेही दर्शन होते. या धबधब्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.\nया धबधब्याची उंची 108 मीटर एवढी आहे. धबधब्यासाठी या इमारतीच्या खाली चार मजले येवढा पाणिसाठा करण्यासाठी जागा आहे. धबधब्याच्या पाण्यासाठी पावसाच्या पाण्याचे आणि इमारतीत वापरल्या जाणाऱ्या इतर पाण्याचे रिसायकलिंग केले जाते.\nहा धबधबा सुरु ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात उर्जा लागते. त्यामुळे त्यासाठी बराच खर्च येत असल्याने सध्या काही विशेष कार्यक्रमाच्या वेळी किंवा एखाद्या विशेष दिवशीच हा धबधबा सुरु करतात. त्याही वेळेला जास्तित जास्त 10 ते 20 मिनिटेच हा धबधबा सुरु ठेवला जातो.\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nपुणे : शिवणे पूल खूप लहान आणि खूपच धोकादायक पूलआहे कारण या पुलाचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून होत नाही. हा पुल इतका खूप लहान आहे की एका वेळी 2...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/policy-loan-fraud-case-132926", "date_download": "2018-08-14T23:44:02Z", "digest": "sha1:6K5VZUEYQER4PQJEZVJVZX6MFS2YW64R", "length": 13414, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "policy loan fraud case पॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक | eSakal", "raw_content": "\nपॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nमंगळवार, 24 जुलै 2018\nनवी मुंबई - मोरा पोलिसांनी विक्रोळी भागात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा मारून 11 जणांना अटक केली. या टोळीने कॉल सेंटरच्या माध्यमातून इन्शुरन्स पॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईसह ठाणे, रायगड जिह्यातील शेकडो लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nनवी मुंबई - मोरा पोलिसांनी विक्रोळी भागात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा मारून 11 जणांना अटक केली. या टोळीने कॉल सेंटरच्या माध्यमातून इन्शुरन्स पॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईसह ठाणे, रायगड जिह्यातील शेकडो लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nपोलिसांनी या कॉल सेंटरमधून 24 मोबाइल, 30 सिम कार्ड, 2 लॅपटॉप, एक कॉम्प्युटर, रबर स्टॅम्प, रजिस्टर व काही कागदपत्रे जप्त करून तपास सुरू केला आहे. 11 जणांच्या टोळीने विक्रोळी पश्‍चिम येथील वर्धमान कॉम्प्लेक्‍समध्ये बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. या टोळीने विविध इन्शुरन्स कंपन्यांमधील पॉलिसीधारकांची माहिती मिळवून त्या-त्या इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पॉलिसीधारकांशी कॉल सेंटरच्या माध्यमातून संपर्क साधत होते. त्यानंतर त्यांना पॉलिसीवर लोन मिळवून देण्याचे अथवा पॉलिसी सेटलमेंट केल्यास लाखो रुपये मिळतील, असे अमिष दाखवून त्यांना अधिकची रक्कम भरण्यास भाग पाडत होते. तसेच त्यांना पैसे भरण्यासाठी त्यांचे बॅंक अकाऊंट नंबर देत असत. एखाद्या पॉलिसीधारकाने सदरच्या बॅंक अकाऊंटमध्ये पैसे जमा केल्यास ते पैसे एटीएमच्या माध्यमातून काढून फसवणूक करण्यात येत होती.\nअशाच पद्धतीने या टोळीने उरण भागात रहाणाऱ्या हेमंत म्हात्रे या मुख्याध्यापकाची फसवणूक केली असून, त्यांना 96 हजार रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे.\nमुख्याध्यापक हेमंत म्हात्रे यांना या टोळीने डीएचएफएल लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या पॉलिसीचे हप्ते थकल्याने त्यांनी सदरचे हप्ते भरल्यास त्यांना सेटलमेंट अमाऊंट म्हणून 34 लाख 90 हजार रुपये मिळतील, असे अमिष दाखवून 96 हजार रुपये भरण्यास भाग पाडले होते. त्यासाठी एक बनावट अकाऊंट नंबर दिला होता. हेमंत म्हात्रे यांनी या अकाऊंटमध्ये पैसे भरल्यानंतर या टोळीने डीएचएफएल लाईफ इन्शुरन्स या कंपनीचे तसेच भारतीय आयकर विभागाच्या बनवाट पत्राची पावती तयार करून म्हात्रे यांना पाठवली होती.\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nम्हाप्रळ - आंबेत पूल कमकुवत असल्याच्या फलकाने संभ्रम\nमंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने...\nसुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nपाली - सुधागड तालुका शिवसेनेच्या वतीने येथील भक्त निवास क्रं. १ मध्ये आदिवासी बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रिय...\nमुंबई - पुणे आणि नालासोपारा या ठिकाणी दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत घातक शस्त्रे...\nमच्छीमारांवर खराब हवामानाची संक्रांत\nहर्णै - हर्णै बंदरात 1 ऑगस्टच्या मुहुर्तापासूनच मासेमारी उद्योगावर खराब हवामानाची जणू संक्रांतच आली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे बहुतांश नौका दिघी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aaryansworldschool.com/world-of-wings.html", "date_download": "2018-08-14T23:11:52Z", "digest": "sha1:UA566MKGK7GVRLKHD66RWGLB7L74NTOJ", "length": 5000, "nlines": 85, "source_domain": "aaryansworldschool.com", "title": "Aaryans World School - The Best School in Pune to provide quality Education from Play Group to 10th , Discipline , Extra Curricular Activities , Sports & Adventure Training in Pune , aims to provide a learning that involves active participation from the students.", "raw_content": "\nपरदेशी पक्षी आणि माशांचे पुण्यात प्रदर्शनात\nपुणे येथील आर्यन वर्ल्ड शाळेने भारतातील पहिले ‘वर्ल्ड ऑफ विंग्ज २०१७’ हे अनोखे असे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यात १५० परदेशी पक्षी आणि ५० जातींचे मासे यांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय ‘विंग्ज ऑफ स्काय आणि वॉटर’च्या कित्येक जाती पहिल्यांदाच पुणे येथील या प्रदर्शनात असणार आहेत.\nहे प्रदर्शन गणेश कला क्रीडा हॉल, स्वारगेट, पुणे येथे २५ ते २९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे आणि ते दररोज खुले असणार आहे.\nया प्रदर्शनाचे उद्घाटन श्री संभाजीराजे भोसले हे २५ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता करणार आहेत. या पवित्र क्षणी गडकिल्ले आणि त्यांच्या कथांची आणि संवार्धानांची पुस्तके दुर्गवीर प्रतिष्ठानला सुपूर्द केली जातील. पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यासुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार या प्रदर्शनात परदेशी पक्षांच्या १५० जाती आणि माशांच्या ५० जाती असतील. त्याशिवाय लोकांकडून दुर्लक्षित पक्षी आणि प्राणीसुद्धा या प्रदर्शनात असतील.\nहे प्रदर्शन सर्व दिवशी सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत खुले राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:58:23Z", "digest": "sha1:N5FCJECWQJFXL2KL3PIQD6DZWYPNCAHT", "length": 12632, "nlines": 147, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: जे जे उत्तम!", "raw_content": "\nकेतनने खो दिला खरा, पण इतक्यात तो घ्यायचा विचार नव्हता...\nसध्या ब्लॉग आणि अभ्यासाची पुस्तकं सोडता काहीच वाचन चालू नाहीये\nत्यातलचं एक पुस्तक (वाचत होते रेफ़रन्स म्हणुन, पण अभ्यासाचं पुस्तक नाही), त्यातलाच एक आवडलेला उतारा....\nसर्वसाधारणपणे आवडणारी कामेही काही जण पाट्या टाकल्यासारखी करतात, तर अगदी कंटाळवाण्या कामातही काही जण लय कशी उत्पन्न करतात याचे रहस्य, ’आता-इथे-या क्षणी’ मधे आहे.\nएका मोठ्या फॅक्टरीच्या परिसरामध्ये मी उभा होतो.माझ्या शेजारीच लाल दगडांचा लांबसडक फूटपाथ होता. एक सफाई कामगार तो फूट्पाथ साफ करत होता. दिवस पावसाळ्याचे होते. ब्रश, पावडरचा डबा, बादली, पाण्याचा पाईप अशा आयुधांनिशी तो कामाला भिडला होता, त्याच्या हालचालींमध्ये लय होती.मग्न होता कामामध्ये. त्याचा चेहरा तल्लीन होता... मला तो कबीरासारखा भासला, थोडा बहिणाबाईसारखा. मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्याकडे पाहुन हसलो. त्याने प्रतिसाद दिला. मी म्हणालो, \" किती रंगुन काम करताय तुम्ही...छान वाटतंय तुम्हाला पाहतानाच.\"\nतो चकित झाला. त्याला कदाचित अशी दाद या आधी कुणी दिली नसावी. \"आता हे काम करताना तुमच्या डोक्यात काय विचार चालले होते, सांगू शकाल\n\"कुठले विचार, साहेब... काही नाही..., नुस्तं काम करत होतो... दुसरं काही नाही\" तो बावचळला.मीही ताणून धरले नाही. तो त्याच्या कामाला लागला. मी मला न्यायला येणार्या वाहनाची वाट पाहायला लागलो. काही मिनिटे तशीच गेली.\n\"साहेब... गावला... सापडला... विचार\" तो मला म्हणाला. मी पुन्हा त्याच्याजवळ गेलो. \"ऐका... या समद्या लाद्या साफ करत करत मी त्या टोकाला पोचन ना... तवा पाठी वळून बघनं...अन म्हनेन...चकाचक.. हा फूट्पाथ मी साफ क्येलाय.\" तो म्हणाला..मी मान डोलावली. \" आणि हे मला तिथं ताठ मानेनं म्हणायचं तर मला आता हा दगड पयला चकाचक नको करायला... शेवटी हा रस्ता आख्खा बनला कसा... दगडांनीच का न्हाय\" मला त्याच्या कबीरपणाचा पुरावा ’त्या-क्षणी’ देत तो म्हणाला.\nअशी गंमत आणणारे पानवाले असतात, भेळवाले असतात, शहाळी सोलणारे मलबारी असतात, भजी तळणारे असतात, चहा करणारे असतात, केबल खेचणारे असतात, पॉलिश करणारे असतात, केस कापणारे असतात... तिकिटे फाडणारे कंडक्टरही असतात... प्रत्येक क्षणाला ते जिवंत करतात.\nअनुभवांशी समरस होणारी ही मंडळी, ते करत असलेल्या प्रत्येक कृतीला ’चव’ आणतात. आपण त्यांचे कौतुक केले तर ते आनंदतात जरुर, पण आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात.\nवाचायला खूप छान वाटला... पण नक्की समजलं नाही ह्या वाक्याचा अर्थ\n\" आणि हे मला तिथं ताठ मानेनं म्हणायचं तर मला आता हा दगड पयला चकाचक नको करायला... शेवटी हा रस्ता आख्खा बनला कसा... दगडांनीच का न्हाय\" मला त्याच्या कबीरपणाचा पुरावा ’त्या-क्षणी’ देत तो म्हणाला.\n\"पण आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात.\"\nडॉ.आनंद नाडकर्णी हा माणुस \"मानसोपचार तज्ञ\" आहे की मनकवडा जादुगार आहे हेच कळत नाहि. कारण साधारणत: आपल्याला जे प्रश्न पडतात ते त्या माणासाने आधीच त्यांच्या कुठल्याश्या पुस्तकात लिहुन ठेवले असतात. त्यांच \"गद्धेपंचवीशी\" तर २-३ वेळा वाचुन झालय. स्वभाव-विभाव देखिल दोन वेळा वाचुन झालय. स्वभाव-विभाव मधला \"तोफेच्या तोंडी\" ही कन्सेप्ट तर प्रत्येकाच्या आयुष्यात वरचेवर येतेच येते. गद्धेपंचवीशीची सुरुवात देखिल हा माणुस \"ब्लु-फिल्म\" पासुन करतो(म्हणजे वर्णन नव्हे :p) आणि मग त्या नंतर जे विचारांच चक्र दाखवलय ते केवळ अप्रतिम. अलगद तो माणुस ब्लु फिल्म मधुन बाहेर काअढुन आपल्यालाच अंतर्मुख करुन जातो.\nआणि त्याची आठवण करुन दिल्या बद्दल थॅंक्स - \"जास्वंदी\"\n@ silence, तुला नक्की काय कळलं नाही ते मला कळ्लं नाही रे\nकेतन, हो रे, मला आठवतं असाच एक धडा आम्हाला शाळेत असताना होता, तो धडा शिकल्यानंतर कचरेवाला, रिक्षावाला कोणिही असो.. त्यांना thanx म्हणायची सवय लागली होती.\nआणि अभ्यासात व्यक्तय कसला... मज्जाच आली हे करताना\nहो रे सौरभ, आनंद नाडकर्णी खरचं मस्त लिहितात.. कुठेही त्यांची पुस्तकं वाचताना आपण \"self help books\" वाचतॊय असं वाटत नाही, ते आपल्याशी गप्पा मारताय्त असंच वाटतं\nए टगे, अगं नविन लिहि कि काहितरी.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-jaggery-production-would-decrease-951", "date_download": "2018-08-14T23:33:47Z", "digest": "sha1:LB5V6JTALSTBEGVQYUKTMMLXYMHDJVBF", "length": 15925, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agrowon, jaggery production would decrease | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगूळ उत्पादन तीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज\nगूळ उत्पादन तीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर : पाऊस व रोगामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याने त्याचा फटका यंदाच्या गूळ उत्पादनालाही बसण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादन घटीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे उत्पादन तीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त केला जात आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्‍याचा काही भाग हा गुळाचे आगर समजला जातो. गुळासाठी उपयुक्त जातीचा ऊस या भागात घेतला जातो. या तालुक्‍यांमध्ये इतर भागापेक्षा पाऊसही जास्त होतो.\nकोल्हापूर : पाऊस व रोगामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याने त्याचा फटका यंदाच्या गूळ उत्पादनालाही बसण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादन घटीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे उत्पादन तीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त केला जात आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्‍याचा काही भाग हा गुळाचे आगर समजला जातो. गुळासाठी उपयुक्त जातीचा ऊस या भागात घेतला जातो. या तालुक्‍यांमध्ये इतर भागापेक्षा पाऊसही जास्त होतो.\nयंदा मात्र पाच ते सात दिवसांचा कालावधी वगळता पावसाळ्याचे संपूर्ण दिवस कोरडे गेले आहेत. यामुळे उसाची वाढ झाली नाही. प्रतिकूल हवामानामुळे उसाच्या उताऱ्यात घट होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम गूळ निर्मिती करताना होईल.\nगुळाच्या अनेक व्हरायटीही वाढ थांबल्याने लवकरच परिपक्व झाल्या आहेत. याचा प्रतिकूल परिणाम गूळ उताऱ्यावर होणार असल्याचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.\nगेल्या वर्षीही गुळाचे दर तेजीत होते. गुळाला सातत्याने तीन हजार रुपये क्विंटलच्या वर दर मिळाला. यंदाही हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज आहे. गुळाचा दर हा साखर कारखान्यांच्या दरावरही अवलंबून असतो. यंदा एफआरपीत वाढ झाल्याने यंदाही उसाचा दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त मिळण्याचा अंदाज आहे.\nयंदा उसाची वाढ झाली नाही. यामुळे गेल्या वर्षीइतकेही गूळ उत्पादन निघेल याची शाश्‍वती वाटत नाही. यंदा घट निश्‍चित आहे.\n- मनोज पाटील, गूळ उत्पादक, पाडळी, जि. कोल्हापूर\nआम्ही गळू संशोधन केंद्रावर नुकत्याच गुळासाठी लागवड केलेल्या काही जातींची वाढ तपासली आहे. अनेक जातींच्या उसाची वाढ अनपेक्षितरीत्या थांबून त्या आताच परिपक्व झाल्या आहेत. आणखी कालावधीनंतर हा ऊस खराब होण्याची शक्यता असल्याने गुळाच्या उत्पादनात उसाच्या वाढीअभावी घट होण्याची शक्‍यता आहे.\n- डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/visit-ahire-gram-panchayat-set-books-schemes-113565", "date_download": "2018-08-14T23:20:16Z", "digest": "sha1:R23JWRCNJ5UP4JCLXKXJX5ELWCLHH7NQ", "length": 10637, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Visit to Ahire Gram Panchayat a set of books on schemes योजनांची माहिती असलेल्या पुस्तकांचा संच अहिरे ग्रामपंचायतीला भेट | eSakal", "raw_content": "\nयोजनांची माहिती असलेल्या पुस्तकांचा संच अहिरे ग्रामपंचायतीला भेट\nबुधवार, 2 मे 2018\nमहाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खाडेवाडी, मोकरवाडी व अहिरेगाव ग्रामपंचायत येथे अहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले.\nकोंढवे धावडे : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खाडेवाडी, मोकरवाडी व अहिरेगाव ग्रामपंचायत येथे अहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी योजनांची माहिती असलेल्या पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीला भेट देण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश बापु कोंडे यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले आधारकाठी या दहा पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीला भेट देण्यात आला.\nअहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे, मुख्याध्यापक प्रकाश घोळले व राजाराम लडकत याना ग्रामपंचायत सदस्या साधना समिर शिर्के यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. डी. नाईकवडी, नारायण मोकर, ज्ञानोबा शिर्के, सिताराम मोकर, माऊली मोकर, शकर खाडे, गणपत नालगुडे, सदाशिव खाडे, महेश बाळगे, पुनम पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख सागर शिर्के यानी केले.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nग्रामविद्युत व्यवस्थापकासाठी सप्टेंबरपासून प्रशिक्षण\nमुंबई - ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/srk-now-own-four-t20-trophies/", "date_download": "2018-08-14T23:04:25Z", "digest": "sha1:6PRS5LKCRTDFGLED5STRIPLXBVDYP4I2", "length": 6823, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शाहरुखच्या संघांकडे आता चार ट्वेंटी२० ट्रॉफी -", "raw_content": "\nशाहरुखच्या संघांकडे आता चार ट्वेंटी२० ट्रॉफी\nशाहरुखच्या संघांकडे आता चार ट्वेंटी२० ट्रॉफी\nबॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील सहमालकी असणाऱ्या त्रिबंगो नाइट रायडर्स संघाने काल या लीगमध्ये अंतिम सामना जिंकून शाहरुखच्या नावे खास विक्रम केला.\nशाहरुख खानची मालकी असलेल्या संघाने आजपर्यंत तब्बल ४ ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यात २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद जिंकले आहे तर कालच्या विजयाबरोबर त्रिबंगो नाइट रायडर्सनेही कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दोनदा अर्थात २०१५ आणि २०१७ साली विजेतेपद जिंकले आहे.\nया संघांचा सहमालक असल्याकारणाने शाहरुखसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असणार आहे. विशेष म्हणजे तीन खंडात तीन वेगवेगळ्या ट्वेंटी-ट्वेंटी लीगमध्ये संघ असणारा शाहरुख हा पहिला व्यक्ती आहे.\nशाहरुख खानने टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन संघ विकत घेतला. यापूर्वी आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाची तसेच कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाइट रायडर्स संघाची सहसंघमालकी शाहरुख खानकडे होती.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-14T22:55:52Z", "digest": "sha1:A2GJQXAD2B75JTQAQHURR5SBRJHBXHMF", "length": 7073, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nभगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का \nभगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला पूर्वापार विरोध कायम आहे, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत.\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nदसरा मेळावा ही लोकभावना आहे. त्यामुळे याबाबत लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.\nभगवानगड हा वंचितांना शोषितांना बळ देणारा गड आहे. गेली ३५ वर्षे लोकनेते गोपीनाथ मुंडे गडाचे भक्त म्हणून भगवानगडावर दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे, त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी म्हणून तसेच संत भगवानबाबांची भक्त म्हणून आज माझी जबाबदारी वाढली आहे. तर दुसरीकडे गडाचे महंत या सर्वापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत.\nत्यामुळे भगवानगड दसरा मेळाव्याबद्दल मी द्विधा मन:स्थितीमध्ये आहे ,माझा निर्णय मी घेईन व लवकरच घोषित करेन, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी वैयक्त्तिक आपले काहीही मतभेद नाहीत, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.एका बाजूला श्रद्धाळू तर दुस-या बाजूला श्रद्धास्थान या परिस्थितीत निर्णय घ्यायचा आहे. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.\n← मुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ‘ यांनी ‘ केला थेट आरोप विदर्भात बांबू पासून कापडनिर्मिती होणार : बांबूच्या शेतीसाठी स्वतंत्र दालन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ereno-strike-helps-chennaiyin-beat-fc-pune-city/", "date_download": "2018-08-14T23:08:09Z", "digest": "sha1:DB5FZVVRCQPRQKEQY7LQIYHYOIPOXEH5", "length": 8445, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव -", "raw_content": "\nISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव\nISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव\n चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी एफसी पुणे सिटीला अंतिम टप्यात चकवित 1-0 असा महत्त्वपूर्ण विजय संपादन केला. चेन्नईयीनने याचबरोबर मोसमातील दुसऱ्या निर्णायक विजयाची नोंद केली.\nश्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात नऊ मिनिटे बाकी असताना हेन्रीक सेरेनो याने केलेला गोल निर्णायक ठरला. 80व्या मिनिटाला रॅफेल ऑगुस्टो याच्याऐवजी जेमी गॅव्हीलन याला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविण्यात आले.\nपुढच्याच मिनिटाला चेन्नईयीनला मिळालेला कॉर्नर गॅव्हीलन याने घेतला. त्याने नियंत्रीत वेगाने मारलेला चेंडू सेरेनोसाठी हेडींगच्यादृष्टिने उत्तम होता. त्याच्या मार्गात यजमान संघाच्या आदिल खान याचा अडथळा होता. सेरेनो याने आदीलला हुलकावणी देत अचूक हेडींग केले. चेंडू किन लुईस याच्या पायांमधून नेटमध्ये जाताच चेन्नईयीनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.\nचेन्नईयीनचा हा बाहेरील मैदानावरील (अवे मॅच) पहिलाच सामना होता. उभय संघांमध्ये लिगपूर्वी मित्रत्वाचा सामना झाला होता. त्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. आधीचा सामना जिंकला असल्यामुळे दोन्ही संघ फॉर्मात होते. त्यातही पुण्याचे पारडे घरच्या मैदानामुळे जड होते.\nया पार्श्वभूमीवर ही लढत उत्कंठावर्धक होईल अशी अपेक्षा होती, पण पूर्वार्धात दोन्ही संघांना सफाईदार खेळ करता आला नाही. अंतिम टप्यात चेन्नईयीनने संधीचे सोने केले.\nयामुळे चेन्नईयीनचे सहा गुण झाले आहेत. सरस गोलफरकामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुणे सिटीचे सुद्धा सहा गुण आहेत, पण त्यांचा तिसरा क्रमांक आहे. पहिल्या चारही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. बेंगळुरू आघाडीवर, तर गोवा चौथ्या स्थानावर आहे. पुणे सिटीने दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी केली आहे.\nएफसी पुणे सिटी : 0 पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (हेन्रीक सेरेनो 81)\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T23:43:00Z", "digest": "sha1:SRXX22CZW5W5H5N7AQB6HEKHOXALW2Z4", "length": 5418, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आमचूर | मराठीमाती", "raw_content": "\n२०० ग्रा. चण्याची डाळ\n१ तुकडा कापलेले आले\n१/२ चमचे गरम मसाला\n१ मोठा चमचा तेल\nचण्याच्या डाळीस कमी पाण्यात उकळावे पाणी काढून अलग ठेवावे.\nतेल गरम करून जीरे व कांद्यास फ्राय करून लसूण व आले टाकुन २ मिनीट भाजावे.\nगरम मसाला, आमचूर व मीठ टाकून चाळावे नंतर डाळ टाकावी आणि ३-४ मिनीट शिजवावे, टोमॅटो टाकावा व २ मिनीट शिजविल्यानंतर उतरून ठेवावे.\nThis entry was posted in आमट्या,सार,कढी and tagged आमचूर, आमटी, चणाडाळ, पाककृती on ऑगस्ट 18, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/node/122", "date_download": "2018-08-14T23:33:07Z", "digest": "sha1:2X2JP7QRHVD7JKGD6SHPAY5ZAJLXA26T", "length": 22397, "nlines": 112, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती? | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nस्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\nशरद जोशी यांनी बुध, 20/02/2013 - 09:08 ह्यावेळी प्रकाशित केले.\nस्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\nशेतकरी महिला आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समिती बळकाव आंदोलनाचा धक्का दिल्यावरच सरकारला निवडणुका घेणे भाग पडले. नंतर सरकारने १०० टक्के महिला पॅनलच्या कार्यक्रमाला शह देण्यासाठी ३३ टक्के महिला आरक्षणाची क्लृप्ती काढली..\nशोषणाच्या अनेकविध लढायांत आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याच्या आपल्याकडे आलेल्या जबाबदारीमुळे स्त्रियांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून जे काही बदल करून घेतले तोच त्यांचा स्वाभाविक गुणधर्म मानला जाऊ लागला. त्यायोगे त्यांना दुय्यम स्थान पत्करावे लागले आणि पुरुषांच्या अंगी, ते जैविकदृष्टय़ा स्त्रियांच्या तुलनेत कमकुवत असूनही, अनसíगक विक्राळपणा बाणत गेला. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी संघटनेने 'स्त्रीशक्तीच्या जागरणातून स्त्री-पुरुषमुक्ती' चा मार्ग म्हणून स्त्रियांचे आत्मभान जागे करण्यासाठी अभियान सुरू केले. त्याची सुरुवात चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनाने झाली.\n९ व १० नोव्हेंबर १९८६ ला चांदवड (जि. नाशिक) येथे शेतकरी महिला अधिवेशन झाले. स्त्री चळवळीतील वेगवेगळ्या संघटनांनाही आमंत्रित केले होते. चांदवडच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे ठराव झाले. त्या ठरावांतील एक महत्त्वाचा ठराव म्हणजे त्या सुमारास घडलेल्या दिल्लीतील शीखविरोधी दंगलीत ज्या स्त्रियांवर बलात्कार झाले त्या प्रकरणांची चौकशी व्हावी व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी काय होती हेही पुराव्याने पुढे यावे याकरिता दिल्लीत स्त्रियांचा एक मोठा मोर्चा काढायचे ठरले होते. यासाठी शेतकरी आणि शहरी महिलांची एकत्र अशी 'समग्र महिला आघाडी' ही तयार करण्यात आली. पण, शहरी महिला कार्यकर्त्यांनी त्यातून अंग काढून घेतले. यातून एक धडा शिकावयास मिळाला तो हा की, स्त्रिया विरुद्ध पुरुष असा संघर्ष इतिहासात कधीही झालेला नाही आणि होणे नाही. सर्व स्त्रिया वर्गीय पूरकतेपेक्षा जैविक एकतेला अधिक मानतात. पण सर्व वर्गाच्या स्त्रिया आपापल्या पुरुष मंडळींचाच पाठपुरावा करतात. शेतकरी संघटनेच्या विचारातही मार्क्‍सच्या वर्गसंकल्पनेचा विरोध करताना एकसमान घटकांची संघटना बनत नाही; संघटना बनण्यासाठी त्यातील घटक परस्परपूरक असावे लागतात, असेही मत मी मांडले होते. त्याचा पडताळा येथे आला.\nया अधिवेशनास उपस्थित लाखो स्त्रियांनी घेतलेली प्रतिज्ञा, आज स्त्रियांसंबंधी ज्या प्रश्नांची चर्चा जोरजोराने सुरू आहे त्या प्रश्नांवर शेतकरी महिला आघाडीने कितीतरी आधीपासूनच उपाय शोधला होता याची साक्ष देते.\nआम्ही प्रतिज्ञा घेतो की,\n* आम्ही यापुढे स्त्रियांना कधीही कनिष्ठ मानणार नाही. विशेषत: गर्भ स्त्री-बालकाचा आहे यास्तव त्याला जन्माचा हक्क नाकारणार नाही.\n* मुलगी आहे म्हणून लालनपालन, वात्सल्य, शुश्रूषा आणि शिक्षण यांत कमी करणार नाही.\n* स्त्रियांना मालमत्तेतील त्यांची वाटणी, गुणविकासाला वाव आणि स्वातंत्र्य मिळण्याआड येणार नाही.\n* मुलींचे शिक्षण आणि विवाह याबद्दलच्या कायद्यांचे पूर्णपणे परिपालन करू.\n* सासुरवाशिणींना घरच्या लेकींप्रमाणे वागवू आणि माहेरवाशिणींना आमचा आधार कायम वाटेल अशा वागू. विधवा, घटस्फोटिता व परित्यक्ता आणि विशेषत: अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रियांना कमी लेखणार नाही.\n* स्त्रियांचे शृंगार-ललित रूपच प्रकाशात आणून त्यांची नटवी, उपभोग्य वस्तूची प्रतिमा मांडणार नाही आणि मांडू देणार नाही.\nचांदवडच्या अधिवेशनानंतर एक परिवर्तनाची मोठी लाट सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी समाजाला व्यापून गेली. अनेक शेतकऱ्यांनी आपण आपल्या घरातील लक्ष्मीला किती तुच्छ लेखून वागवत होतो, हे विशद करणारी पत्रे मला लिहिली आणि अनेक शेतकरी महिलांनीही आपल्या घरच्यांचे वागणे अधिवेशनानंतर किती बदलले हे सांगणारी पत्रे लिहिली.\nचांदवडच्या अधिवेशनात, स्त्रियांसंबंधीची कामे ज्या संस्थांत होतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार सर्वतोपरी स्त्रियांच्या हाती असावेत यासाठी शेतकरी संघटनेने पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांत १०० टक्केमहिला पॅनेल्स् उभी करण्याचे जाहीर केले. त्याचा धसका म्हणून, शंकरराव चव्हाणांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका, त्यांची मुदत संपूनही तीन वष्रे झाल्याच नाहीत. शेवटी शेतकरी महिला आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समिती बळकाव आंदोलनाचा धक्का दिल्यावरच सरकारला त्या घेणे भाग पडले. पण सरकारने शेतकरी महिला आघाडीच्या १०० टक्केमहिला पॅनलच्या कार्यक्रमाला शह देण्यासाठी ३३ टक्के आरक्षणाची क्लृप्ती काढली.\nनेहरूप्रणीत समाजवादी व्यवस्थेतील लायसन्स्-परमिट-कोटा-इन्स्पेक्टर राज्यात गावोगावी उघडलेली सरकारमान्य दारू दुकाने ही राजकारण्यांचा वरदहस्त लाभलेल्या गुंडांचे अड्डे बनल्याची आणि त्यामुळे नागरिकांना, विशेषत: स्त्रिया-मुलींना रस्त्यातून येणे-जाणे असुरक्षित झाल्याची नोंद शेतकरी महिला आघाडीने गंभीरपणे घेऊन दारू दुकानबंदीचे आंदोलन छेडले. चांदवडच्या अधिवेशनातून आत्मभान घेऊन बाहेर आलेल्या शेतकरी स्त्रियांनी रणरागिणींचा अवतार धारण करून गुंड, त्यांना संरक्षण देणारे प्रशासन व पुढारी यांच्या दडपशाहीला भीक न घालता, गावोगावची दारू दुकाने बंद करण्याचा, प्रसंगी नष्ट करण्याचा धडाका लावला. चांदवडनंतर आपल्या पुरुषी विक्राळपणाला तिलांजली दिलेल्या शेतकरी पुरुषांनीही या महिलांना बळ दिले. परिणामी, सरकारला लागोपाठ तीन अध्यादेश काढून ही दुकाने बंद करवण्याचा पर्याय जनतेला द्यावा लागला.\nशेतकरी महिला आघाडीने सुरू केलेल्या 'लक्ष्मीमुक्ती' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दोन लाखांवर शेतकरी पुरुष कारभाऱ्यांनी आपापल्या घरच्या लक्ष्मीला जमिनीची मालकी देऊन आपल्यात झालेल्या बदलाचा पुरावा दिला. शेतकरी संघटनेच्या ज्या पाईकांकडे जमीनच नाही त्यांनी आपल्या व्यवसायातील फायदा, घर किंवा असलेल्या अन्य मालमत्तेत आपल्या लक्ष्मीला हिस्सेदार करून ऋणमुक्त झाल्याची उदाहरणेही बरीच आहेत. पुढे यथावकाश स्त्रियांची चळवळ वाढत गेली आणि अनेक सरकारी व निमसरकारी पदांवर महिला विराजमान झाल्या; राखीव जागांवर निवडून आल्या.\nया सगळ्या अनुभवांचा उपयोग मला पुढे राज्यसभेत स्त्रियांच्या आरक्षणासंबंधी बाजू मांडताना झाला. विचक्षक वाचकांच्या लक्षात असेल, की राज्यसभेत आरक्षणाला विरोध करणारा मी एकटा खासदार होतो. लोकसभेत यासंबंधीचे विधेयक अजूनही दाखल झालेलेच नाही. दलित आणि आदिवासी यांची एका विशिष्ट भौगोलिक भागातील लोकसंख्या किती ते ठरवता येते. त्यानुसार प्रत्येक कायदेमंडळात त्यांच्याकरिता राखीव जागा किती असाव्यात याचे गणित करता येते. स्त्रिया तर सगळीकडे ५० टक्केआहेतच - थोडय़ाफार कमी-जास्त प्रमाणात. मग, त्यांच्या आरक्षणाचे प्रमाण कसे ठरवावे, याकरिता संपुआ शासनाने आणि बीजिंग परिषदेचा प्रभाव असलेल्या काही महिलांनी एक क्लृप्ती काढली. ती थोडक्यात अशी - पहिल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघ हे ईश्वरचिठ्ठीने ठरविण्यात यावेत आणि त्यानंतरच्या निवडणुकीत ते मतदारसंघ पाळीपाळीने बदलण्यात यावेत. माझे दुर्दैव हे, की या योजनेला विरोध करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. या पद्धतीने निवडणुका झाल्यास त्यात खऱ्याखुऱ्या जागृत व सक्षम महिलांना काही स्थान मिळणार नाही. उलट, त्यामुळे प्रस्थापित पुढाऱ्यांच्या परिवारातील महिलाच पुढे येतील. शिवाय, निवडून आलेल्या प्रत्येक स्त्री प्रतिनिधीला पुढच्या निवडणुकीत आपल्याला ही जागा लढविताच येणार नाही, लढवलीच तर खुली जागा म्हणून लढवावी लागेल हे पक्के माहीत असेल आणि पुरुष प्रतिनिधीच्या डोक्यावर पुढच्या निवडणुकीत त्याची जागा स्त्री राखीव होण्याची टांगती तलवार असेल. परिणामत: कोणत्याही मतदारसंघाचे विकास करण्याचे काम ना पुरुष पाहतील ना स्त्रिया. एवढेच नव्हे तर, या व्यवस्थेत दुसऱ्यांदा निवडून येणाऱ्या आमदार-खासदारांची संख्यासुद्धा अत्यल्प असेल आणि त्यामुळे कायदेमंडळांत अनुभवी सदस्यांचा अभाव होईल.\nथोडक्यात, महिलांचा प्रश्न हा आजही पहिल्याइतकाच गुंतागुंतीचा आणि समजण्यास अवघड झाला आहे. अलीकडे दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर या प्रश्नावर देशव्यापी चर्चा घडवल्या जात आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्या लैंगिकतेत हार्मोन्सचा प्रभाव किती आणि सामाजिक व्यवस्थांचा परिणाम किती या विषयावर अनेक मते मांडली जात आहेत. बलात्काऱ्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा द्यावी याहीबद्दल अनेक अवास्तव, अतिरेकी आणि अवास्तव मवाळ विचार मांडले जात आहेत, त्यासंबंधीचा विचार पुढच्या एखाद्या लेखात करू.\n(लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/page/7/", "date_download": "2018-08-14T23:58:26Z", "digest": "sha1:5A3GF76RFGEPK6DPX4CD2FVF6AYRMWRA", "length": 6215, "nlines": 74, "source_domain": "thane.city", "title": "City of Thane-Thane News, Blog, Restaurants, Malls,Property - Part 7", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा Thanevarta 14 August 2018\nनवनियुक्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वीकारली जिल्हाधिकारी पदाची सूत्रं. खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत सरस कामगिरी. आणि ठाणे शहर पायाभूत सुविधांमध्ये देशात तिस-या तर जीवनशैली निर्देशांकामध्ये सहाव्या क्रमांकावर. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १३ ऑगस्ट, २०१८\n-ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती. -कचरा विल्हेवाटी संदर्भात कुठलाही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही – पालकमंत्र्यांची ग्वाही. - पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शिवभक्तांची शिवमंदिरातमध्ये रांग #ThaneVarta #ThaneDistrict https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - ११ ऑगस्ट, २०१८\n-स्वातंत्र्य दिनापासून किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी मर्यादित टोल -स्वातंत्र्य देण्याची खासदार डा. विनय सहस्रबुद्धे यांची मागणी. -वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी झालेल्या वादातून पोलीस उपनिरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांचा आत्महत्येचा प्रयत्न. -घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sebastian-vettel-victory/", "date_download": "2018-08-14T23:08:02Z", "digest": "sha1:CFWV44P47HC7VH5TFBLL66MJM3GDXWK5", "length": 7703, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री -", "raw_content": "\nसेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री\nसेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री\nफेरारीचा सेबॅस्टियन व्हेटेल विजयानंतर आनंदी क्षणी व्यक्त करताना (सोर्स - स्काय स्पोर्ट्स)\nफेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टनला अवघ्या ९ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत मोसमातली पहिली, मेलबर्न ग्रांप्री स्पर्धेत विजय मिळवला .\nकायमच चुरशीची लढत असल्यामुळे फेरारी आणि मर्सिडीज यात कोण बाजी मारणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच होती. मेलबर्न ग्रांप्री मध्ये मात्र फेरारीने बाजी मारत विजय साजरा केला. वायुगतियामिक (एरोडायनॅमिकस ) मध्ये झालेल्या बदलांमुळे वळणांवर आघाडी घेणं अवघड जात असल्याचे हॅमिल्टन म्हणाला. पण इतक्या चुरशीची लढत झाल्यामुळे पुढच्या ग्रांप्री मात्र मजा येईल असे ही हॅमिल्टन म्हणाला. मेलबॉर्नचा ट्रॅक एकूणच अवघड होता असे व्हेटेलचे सुद्धा मत होते. फेरारी आणि मर्सिडीज यांची इतकी चुरस नवीन व्ही-६ टर्बो इंजिन युगानंतर प्रथमच पहायला मिळाली.\nव्हेटेलचा २०१५ नंतरचा हा पहिलाच विजय आहे. हॅमिल्टन सारख्या अनुभवी खेळाडू बरोबर अश्याच अनेक ग्रांप्रीमध्ये मजा येईल असेही व्हेटेल म्हणाला. व्हेटेलने त्याच्या टीमचे देखील आभार मानले व या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे असेही तो म्हणाला. आपण जे करतो त्यावर आपले प्रेम हवे आणि हीच गोष्ट मी फेरारीत प्रवेश करताना म्हणालो होतो असे त्याने सांगितले.\nसेबॅस्टियन व्हेटेलचा ४३ वा विजय\nफेरारीचा २२६ वा विजय\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/family-doctor-yawn-health-132574", "date_download": "2018-08-14T23:36:47Z", "digest": "sha1:HXZRZCFFBPJOIN4F7G42FGCPBLAOPT73", "length": 19900, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor yawn health अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nरविवार, 22 जुलै 2018\nशारीरिक वेग अडवू नयेत, तसेच बळजबरीने प्रवृत्त करू नयेत हे आयुर्वेदात अनेक वेळा सांगितलेले आहे. मूत्रप्रवृत्तीची संवेदना अथवा मलप्रवृत्तीची भावना होणे यांसारखे सर्वच वेग वात निर्माण करत असतात. त्यामुळे ते अडवले तरी वात बिघडतो किंवा जबरदस्तीने प्रवृत्त केले तरी वात बिघडतो. एकदा का वात बिघडला, की आरोग्य बिघडायला वेळ लागत नाही.\nमागच्या आठवड्यात आपण तृप्तीचा अनुभव घेण्यासाठी आहार सर्वश्रेष्ठ असतो हे पाहिले. आता अग्र्यसंग्रहातील यापुढची माहिती घेऊ.\nवेगधारणम्‌ अनारोग्यकराणाम्‌ - वेग (नैसर्गिक आवेग) जबरदस्तीने अडवून धरणे हे रोगाचे मुख्य कारण होय.\nशारीरिक वेग अडवू नयेत, तसेच बळजबरीने प्रवृत्त करू नयेत हे आयुर्वेदात अनेक वेळा सांगितलेले आहे. मूत्रप्रवृत्तीची संवेदना अथवा मलप्रवृत्तीची भावना होणे यांसारखे सर्वच वेग वात निर्माण करत असतात. त्यामुळे ते अडवले तरी वात बिघडतो किंवा जबरदस्तीने प्रवृत्त केले तरी वात बिघडतो. एकदा का वात बिघडला, की आरोग्य बिघडायला वेळ लागत नाही.\nमागच्या आठवड्यात आपण तृप्तीचा अनुभव घेण्यासाठी आहार सर्वश्रेष्ठ असतो हे पाहिले. आता अग्र्यसंग्रहातील यापुढची माहिती घेऊ.\nवेगधारणम्‌ अनारोग्यकराणाम्‌ - वेग (नैसर्गिक आवेग) जबरदस्तीने अडवून धरणे हे रोगाचे मुख्य कारण होय.\nशारीरिक वेग अडवू नयेत, तसेच बळजबरीने प्रवृत्त करू नयेत हे आयुर्वेदात अनेक वेळा सांगितलेले आहे. ‘वेग’ या शब्दावरूनच एक गोष्ट लक्षात येते, की वेग हे वाताशी संबंधित असतात. मूत्रप्रवृत्तीची संवेदना निर्माण होणे, मलप्रवृत्तीची भावना होणे वगैरे सर्वच वेग वात निर्माण करत असतो. त्यामुळे ते अडवले तरी वात बिघडतो किंवा जबरदस्तीने प्रवृत्त केले तरी वात बिघडतो. एकदा का वात बिघडला, की आरोग्य बिघडायला वेळ लागत नाही.\nरोगाः सर्वेऽपि जायन्ते वेगोदीरणधारणैः \nवेगधारण किंवा वेग उदीरण (जबरदस्तीने प्रवृत्ती) केल्याने सर्व प्रकारचे रोग होऊ शकतात.\nनिदानस्थानात म्हणजे ज्या ठिकाणी रोगाची कारणे, रोगाची लक्षणे, रोग होतो म्हणजे शरीरात नेमके काय बदल होतात, काय बिघाड होतात वगैरे विषयांची माहिती दिलेली आहे, तेथेही बहुतेक सर्व रोगांच्या कारणांच्या यादीमध्ये ‘वेगधारण’ याचा अंतर्भाव केलेला आढळतो. चरकसंहितेमध्ये तर एक संपूर्ण अध्याय फक्‍त वेगधारण या विषयाला वाहिलेला आहे. याचे नाव ‘न वेगान्‌ धारणीयम्‌’ असे आहे. यात अगदी सुरवातीला चरकाचार्य म्हणतात, ‘स्वतःच्या प्रकृतीला हितकर आहार सेवन केल्यानंतर त्याचे पोटात नीट पचन झाल्यानंतर, त्यातील सार अंशाने शरीरातील रस-रक्‍तादी धातूंचे पोषण झाले व उरलेला मलभाग मल-मूत्ररूपाने शरीराबाहेर निघून गेला की आरोग्य टिकून राहते. मात्र मल-मूत्रादी वेगांचे धारण केले, तर हितकर आहार-आचरण करूनही आरोग्य चांगले राहू शकत नाही.’\nन वेगान्‌ धारयेत्‌ धीमान्‌ जातान्‌ मूत्रपुरीषयोः \nन रेतसो न वातस्य च च्छर्द्याः क्षवथोर्न च \nनोद्गारस्य न जृम्भाया न वेगान्‌ क्षुत्पिपासयोः \nन बाष्पस्य न निद्राया निःश्वासस्य श्रमेण च \nमूत्र, मल, वीर्य, अधोवायू, उलटी, शिंक, ढेकर, जांभई, भूक, तहान, अश्रू, झोप, श्रमाने लागलेला दम हे तेरा वेग अडवू नयेत किंवा मुद्दाम प्रवृत्त करू नयेत.\nमूत्राचा वेग अडविल्याने बस्तीच्या ठिकाणी किंवा मूत्रद्वाराच्या ठिकाणी वेदना होतात, मूत्रप्रवृत्ती अडखळत होते, मनुष्याला वाकून बसावेसे वाटते, डोके दुखू शकते.\nमलप्रवृत्तीचा वेग अडविल्याने मलाशय, मोठ्या आतड्याच्या ठिकाणी वेदना होतात, डोके दुखते, वायू सरणे बंद होते तसेच मलही साठून राहतो, पोटऱ्यांमध्ये गोळे येतात, पोटात गुडगुड आवाज येतो.\nवीर्याचा वेग अडविल्याने लिंग किंवा वृषणाच्या ठिकाणी वेदना होतात, अंग दुखते, हृदयाच्या ठिकाणी दुखते, मूत्रप्रवृत्ती थांबून थांबून होते.\nअधोवायूचा वेग अडविल्याने मल तसेच मूत्राचाही वेग अडतो, पोटात गुडगुड होते, विनापरिश्रम थकवा जाणवतो, पोटात दुखते व अन्य वातसंबंधी रोग होतात.\nउलटीचा वेग अडविल्याने अंगावर खाज येते. पित्ताच्या गांधी उठतात, जेवणात रुची वाटत नाही, मळमळते. विविध त्वचारोग, पांडुरोग, सूज, ताप येऊ शकतो.\nशिंकेचा वेग अडविल्यास डोके दुखते, मान जखडू शकते, चेहरा वाकडा होऊ शकतो. अर्धशिशीचा त्रास होतो, ज्ञानेंद्रिये अशक्‍त होतात.\nढेकर येणे थांबवले असता उचकी लागते, अकारण दम लागल्यासारखे वाटते, जेवणाची इच्छा होत नाही, छाती जखडल्यासारखी वाटते, कंप सुटतो.\nजांभई अडवली तर कानात आवाज येतात, शरीरावयव बधिर होऊ शकतात, हाता-पायांना कंप सुटू शकतो, झटके येऊ शकतात.\nभूक लागलेली असतानाही काही न खाल्ल्यास शरीर कृश होते, ताकद कमी होते, शरीराचा वर्ण बदलतो, शरीर दुखते, जेवावेसे वाटत नाही, चक्कर येते.\nतहान लागली असता पाणी न प्यायल्यास घसा व तोंड कोरडे होते, बाधीर्य येऊ शकते, थकवा जाणवतो. गळून गेल्यासारखे वाटते, छातीत दुखू शकते.\nअश्रूंचा वेग अडविल्यास सर्दी होते, नेत्ररोग होतात, हृदयरोग होऊ शकतो, जेवणाची इच्छा होत नाही, चक्कर येतात.\nझोप येत असतानाही जबरदस्तीने जागे राहिल्यास जांभया येतात, अंग दुखते. डोळ्यांवर झापड येते. शिरोरोग होऊ शकतात, एकाग्रता करणे जड जाते, डोळे जड होतात.\nभरभर चालण्याने किंवा पळल्याने काही वेळापुरता दम लागतो. हा दम लागणे दाबल्यास गुल्मरोग होऊ शकतो, हृदयरोग तसेच मूर्च्छा येऊ शकते.\nम्हणून आरोग्य टिकवायचे असेल तर वेग अडवून न ठेवणे किंवा जबरदस्तीने प्रवृत्त न करणे या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/marathi-news-positive-story-bhakti-jadhav-solapur-water-101476", "date_download": "2018-08-14T23:36:59Z", "digest": "sha1:KNYN2A7EP5ZUZ4HKRZFDQ2QNQN7LV7RN", "length": 14367, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news positive story bhakti jadhav solapur water जलकन्या भक्ती जाधवच्या प्रयत्नांना शेकडो हातांची साथ | eSakal", "raw_content": "\nजलकन्या भक्ती जाधवच्या प्रयत्नांना शेकडो हातांची साथ\nबुधवार, 7 मार्च 2018\nसोलापूर - सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूरला चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. शहरालगतचा हिप्परगा तलाव पाण्यापेक्षा गाळानेच भरलेला. अंदाजे 1866 ते 1871 मध्ये बांधलेल्या तलावातील गाळ काढल्यास शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होईल, हे ध्यानात घेऊन चार वर्षांपासून भक्ती जाधव तरुणीने आरंभी एकटीने हिप्परग्यातील गाळ काढण्याचे प्रयत्न केले. आता त्याला यश येताना दिसत आहे.\nसोलापूर - सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूरला चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. शहरालगतचा हिप्परगा तलाव पाण्यापेक्षा गाळानेच भरलेला. अंदाजे 1866 ते 1871 मध्ये बांधलेल्या तलावातील गाळ काढल्यास शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होईल, हे ध्यानात घेऊन चार वर्षांपासून भक्ती जाधव तरुणीने आरंभी एकटीने हिप्परग्यातील गाळ काढण्याचे प्रयत्न केले. आता त्याला यश येताना दिसत आहे.\n\"हिप्परगा'मध्ये 42 दशलक्ष घनमीटर (पाच ब्रासचा ट्रक असे गृहित धरल्यास 26 लाख ट्रक) गाळ आहे. 41 ते 43 अंश सेल्सिअस तापमानात पाणीविरहीत तलावात उभे राहून भक्तीने गाळ काढण्यासाठी कंबर कसली. तिचा हा ध्यास आणि कामातील प्रामाणिकपणा पाहून अनेक तरुण, संघटना आणि परिसरातील शेतकरी मदतीला धावले. लोकसहभागातून हिप्परगा तलावातील गाळ काढला जाऊ लागला. जलसंवर्धन अभियान म्हणून ही मोहीम आकाराला आली.\nसुमारे तीन वर्षांपूर्वी भक्तीने \"लोकमंगल उद्योग समूहा'चे प्रमुख, आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन मदत मागितली. त्यांनी जेसीबी मशिन मोफत उपलब्ध केले. त्या वेळी संरक्षणमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांनाही भेटून गाळ काढण्यासाठी लष्कराची मदत मिळेल काय, अशी विचारणा केली. भक्तीच्या तळमळीमुळे अनेक सेवाभावी संस्था, व्यक्तींनी जलसंवर्धन अभियानासाठी निधी दिला. तरुणांनी श्रमदान केले. हिप्परगा तलावाच्या आसपासच्या शेतकऱ्यांनी गाळ स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन टाकला. तलावात अनेक वर्षे कुजलेला गाळ पिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. 4500 शेतकऱ्यांनी चार वर्षांत गाळ नेला. आतापर्यंत 70 हजार ट्रक गाळ काढण्यात आला. आणखी दहा वर्षे हे काम चालेल.\nगाळ काढल्याने हिप्परगा तलावाची पाणी साठवण क्षमता 9 कोटी लिटरने वाढली आहे. सोलापूरकरांना रोज 110 दशलक्ष लिटर पाणी लागते. सध्या ते चार दिवसांतून एकदाच दिले जाते. वाढलेल्या पाणी साठवण क्षमतेमुळे पाणीटंचाई घटली आहे. भक्तीला तिचे बंधू संदीप व संदेश जाधव प्रत्येक टप्प्यावर मदत करतात. वडील प्रा. मधुकर जाधव यांचेही मार्गदर्शन असते. या महिन्याच्या अखेरीस हे काम पुन्हा सुरू होईल. गाळ संपेपर्यंत ते सुरूच राहील\nहिप्परगा तलाव गाळमुक्त करणे हेच जीवनाचे ध्येय आहे. सुरवातीला अशक्‍य वाटणारे हे काम लोकसहभागामुळे सहज होईल, असा विश्‍वास निर्माण झाला आहे.\n- भक्ती जाधव, समन्वयक, जलसंवर्धन अभियान, सोलापूर\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2301.html", "date_download": "2018-08-14T23:41:30Z", "digest": "sha1:CU4W4SWVMITOYX4K4YLQRLES2YZUKCUL", "length": 6903, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "प्राथमिक शिक्षक बँकेशी संबंध नाही - अण्णा हजारे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षक बँकेशी संबंध नाही - अण्णा हजारे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेले काही दिवस वर्तमानपत्रातून प्राथमिक शिक्षक बँके संबंधाने उलटसुलट बातम्या वाचायला मिळतात. या बातम्यांमध्ये माझ्या नावाचा व फोटोचा संबंध जोडला जात असल्याचे दिसते. वास्तविक मला सुरूवातीपासूनच कोणत्याही ठिकाणी माझे नाव किंवा फोटो वापरलेला आवडत नाही. कार्यकर्त्यांनाही मी नेहमी सांगत असतो की सेवाभावाने कार्य करीत असताना कॅमेऱ्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे.\nकार्यकर्ता कॅमऱ्यामध्ये अडकला की बाहेर पडणे अवघड होते. मी कॅमेऱ्यासमोर न गेल्यामुळे आज सेवाभावाने काही करू शकलो. त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर जात नसलो तरी कॅमेरे माझ्या मागे फिरताना दिसतात. म्हणून मी कोणालाही माझा फोटो वापरण्यास परवानगी देत नाही. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षक बँकेच्या आरोप प्रत्यारोपात वारंवार माझ्या नावाचा किंवा फोटोचा संबंध जोडणे योग्य नाही.\nवास्तविक पाहता समाजात गुरूजींची प्रतिमा ही आदरयुक्त आहे. ती जपण्याचा गुरूजनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु गुरूजनांमध्ये राजकारण, आरोप प्रत्यारोप आणि त्यातून सुरू असलेली भांडणे ही दुर्दैवी आहेत. त्याचा विद्यार्थ्यांवर, शिक्षणावर व समाजावर विपरीत परिणाम होतो याचे गुरूजनांनी विचार करणे गरजेचे आहे.\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या संबंधाने जे राजकारण व आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्याशी माझा काडीमात्र ही संबंध नाही. दोन्ही बाजूचे लोक येऊन मला भेटतात. आपआपली बाजू मांडतात. परंतु प्रत्यक्षात बँकेशी माझा कोणताही संबंध नाही. असे असताना पुन्हा पुन्हा माझे नाव जोडणे, वर्तमानपत्रातून माझ्या नावाने चुकीच्या व उलट सुलट बातम्या देणे योग्य नाही.\nत्यामुळे गुरूजींच्या आदरयुक्त नावापर शिंतोडे उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेने प्रत्येकाला राजकारण करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावे परंतु त्यात माझे नाव कुठेही वापरू नये. असेही अण्णा हजारे यांनी या पत्रात सांगितले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/02/blog-post_28.html", "date_download": "2018-08-14T23:58:27Z", "digest": "sha1:WO24NHJP3HHSHQP36BHMEECPZMURQRST", "length": 13037, "nlines": 176, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: दही-टिंकी! :)", "raw_content": "\nमी पुण्याला राहायला आल्यावर आई अलिबागला राहायला निघुन गेली. मला कंटाळुन नाही राव, पण आता आम्ही दोघी बहिणी एकट्या () राहु शकतो म्हणुन\nत्यामुळे आता स्वयपाकघरावर आमचंच राज्य आलं (स्वयपाक मधल्या य वरचा अनुस्वार माझ्या डोक्यात जातो, म्हणुन लिहिला नाहिये... हा शब्द स्वयपाकच वाचावा, स्वयंपाक नाही (स्वयपाक मधल्या य वरचा अनुस्वार माझ्या डोक्यात जातो, म्हणुन लिहिला नाहिये... हा शब्द स्वयपाकच वाचावा, स्वयंपाक नाही\nआता आम्ही तिथे हवं ते करायला लागलो, हवं ते म्हणजे काहीच्या काही पदार्थ बनवायला लागलो नेहेमीचा टाईमपास म्हणजे घरातलं उपलब्ध सामान बघायचं, ते गुगलमध्ये टाईपायचं १०१ रेसिपी हजर होतात. त्यातली interesting वाटेल ती रेसिपी करायची नेहेमीचा टाईमपास म्हणजे घरातलं उपलब्ध सामान बघायचं, ते गुगलमध्ये टाईपायचं १०१ रेसिपी हजर होतात. त्यातली interesting वाटेल ती रेसिपी करायची आम्ही तिबेटियन मोमो करुन पाहिले, गाजराचं सॅण्डविच केलं, कोबीचा पुलाव केला, १-२ प्रकारचे पास्ते केले.. आणि बरचं काहि अजुन विचित्र\nआणि हे सगळं करताना ना आम्ही असं मानतो कि आपण कोणत्यातरी कुकरी-शो वर आहोत आणि मग एखाद्या काल्पनिक कॅमे-याकडे बघुन पदार्थ बनवतो. with our special comments (आत्ता हे लिहिताना realise होतयं कि आम्ही जरा जास्तचं विचीत्र आहोत :) )\nआज मात्र जरा वेगळा दिवस होता दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले. नेटवर रेसिपी पाहणार होतो पण म्हंटलं instant पिठं मिळतात ना... करु त्याचेच दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले. नेटवर रेसिपी पाहणार होतो पण म्हंटलं instant पिठं मिळतात ना... करु त्याचेच एका नामांकित कंपनीचं instant दहिवडा पीठ आणलं. कंपनीचं नाव सांगत नाहीये कारण १) आम्ही केलेली रेसिपी त्यांना अभिप्रेत नाहीये. आणि २) त्या कंपनीकडुन मला पैसे मिळाले नाहीयेत त्यांची पब्लिसिटी करायला (अजुन तरि) :)\nso आता आजचा पदार्थ (नाही, रोज रेसिप्या नाही लिहिणारे इथे)\nआज दहिवड्याचा बेत होता पण माझी बहिण इतकी धसमुसळी आहे की बदाक्कन पाणी घातलं त्या पिठात आता जे सेमि-लिक्विड होयला हवं होतं ते मस्त पाणी-पाणी झालं. पण दही तर आता मस्त चाट मसाला, तिखट, मीठ वगैरे घालुन फेटलं होतं. मस्त चव लागत होती आता जे सेमि-लिक्विड होयला हवं होतं ते मस्त पाणी-पाणी झालं. पण दही तर आता मस्त चाट मसाला, तिखट, मीठ वगैरे घालुन फेटलं होतं. मस्त चव लागत होती मग आता काय करावं ह्या विचारात होतो... त्या पीठात रवा घातला, सोडा घातला तरी काही जास्त फरक पडेना मग आता काय करावं ह्या विचारात होतो... त्या पीठात रवा घातला, सोडा घातला तरी काही जास्त फरक पडेना मग जरा डोकं लढवलं... असं पीठ उत्तप्प्यांच असतं, म्हंटलं उत्तप्पे घालावे अन दह्यासोबत खावे मग जरा डोकं लढवलं... असं पीठ उत्तप्प्यांच असतं, म्हंटलं उत्तप्पे घालावे अन दह्यासोबत खावे पण मज्जा येत नव्हती... मग बहिणीनं तिचं डोकं लावलं, लावायलाचं हवं होतं तिनेच घोळ केला होता ना पण मज्जा येत नव्हती... मग बहिणीनं तिचं डोकं लावलं, लावायलाचं हवं होतं तिनेच घोळ केला होता ना फ़्रायपॅन वर उत्तप्प्याप्रमाणे छोटे छोटे गोल बनवले (आणि त्या गोलांचं नामकरण केलं \"टिंक्या\" )\n(माफ करा, डेकोरेट वगैरे करता येत नाही मला पण प्रयत्न केला.. फोटु काढायचा होता ना पण प्रयत्न केला.. फोटु काढायचा होता ना\nआणि मग हा पदार्थ दह्यासोबत खाल्ला. खायचे भरपुर प्रकार आहेत. एक तर दह्यात बुडवुन खा त्यावर दहि-कांदा घालुन खा त्यावर दहि-कांदा घालुन खा चिंगु चटणी (चिंच-गुळाची चटणी) वगैरे वगैरे... ते तुमच्या आवडिवर आहे.आणि ह्या पदार्थाचा plus point म्हणजे चवीला ब-यापैकी दहिवड्यासारखं आणि विदाउट तेल चिंगु चटणी (चिंच-गुळाची चटणी) वगैरे वगैरे... ते तुमच्या आवडिवर आहे.आणि ह्या पदार्थाचा plus point म्हणजे चवीला ब-यापैकी दहिवड्यासारखं आणि विदाउट तेल कुठेतरी \"ताईचा सल्ला: तव्यावर कांदा घासावा म्हणजे पिठ तव्याला चिकटत नाही \" हे वाचलं होतं आणि it works कुठेतरी \"ताईचा सल्ला: तव्यावर कांदा घासावा म्हणजे पिठ तव्याला चिकटत नाही \" हे वाचलं होतं आणि it works :). त्यामुळे आज तेल न वापरता हा प्रकार केला\nउत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक अनोखा मेळ ह्या पदार्थाद्वारे आम्ही घडवला\nमी sollidd पकवत्ये ना (श्लेष लक्षात घ्यावा\nतर हा पदार्थ तुम्ही घरी करुन बघा, आणि आम्हाला नक्की कळवा कसा झाला ते तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत... तो पर्यन्त \"मस्त खा आणि स्वस्थ रहा\" :D\np.s. हा पदार्थ केलाच तर जेव्हा टिंक्या तव्यावर घालाल तेन्व्हा mobileवर बोलणे टाळा नाहीतर...\n-- दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले --\nपाणी सुटलय तोंडाला हे पाहून...\nफोटो बघून पाणी सुटलंय तोंडाला.. बायकोला सांगून करुन बघितलं पाहिजे एकदा :P\n तुझा नवरा तुझ्या प्रयोगांवर इतका खुष होईल की वडाच्या झाडाला मांझा गुंडाळेल (साधा धागा नाही)... बळकट दोरी- इति.\n:) Well, पण खरंच, तोंडाला मस्स्स्स्तपैकी पाणी सुटलंय, माझा कीबोर्ड भिजायच्या आधी बंद करतो. :D\n धमाल आहे.. मी कुठे उलथले होते हे लिहिलं होतं तेव्हा... हाहाहा\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\nतेरी खुशी, मेरी खुशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?cat=4", "date_download": "2018-08-14T23:58:18Z", "digest": "sha1:ZEIMYSEEHSEW2TU2FC4LOWICIJI4O2QG", "length": 8888, "nlines": 165, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - बॉलिवुड HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nया आठवड्याचे सर्वोत्तम बॉलिवुड HD वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nसुंदर राकूल प्रीत सिंह\nहॉट गर्ल कॅथरीन टेरेसा\nअभिनेत्री क्यूट काजल अग्रवाल\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसुंदर साक्षी चौधरी, सुंदर अभिनेत्री, हंसिका, सुंदर मुली कृष्णिका, सुंदर इलियाना, भव्य प्रिया, आकर्षक प्रियमणी, सुंदर हंसिका मोटवानी, सुंदर इलियाना डी'क्रूझ, इल्याना, प्रियंका चोप्रा, सुंदर राकूल प्रीत सिंह, सुंदर काजल अग्रवाल, सुंदर दीपिका पदुकोण, सुंदर दीपिका, सुंदर रिचा गंगोपाध्याय, सुंदर कृती, अभिनेत्री काजल अगरवाल, हंसिका मोटवाणी, सुंदर मुली कृष्णिका, हॉट गर्ल कॅथरीन टेरेसा, दीपिका, इलियाना डक्रुझ, तमन्ना सुंदर, अभिनेत्री क्यूट काजल अग्रवाल, सुंदर मुलगी Kriti, प्रियांका चोप्रा, अमिशा, कृती खरबंड, रिचा Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर रिचा वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-bharat-22-second-step-107133", "date_download": "2018-08-14T23:18:22Z", "digest": "sha1:Z3XRVQNNG7UNHD5UF3N7BW5ZKPPVMOG4", "length": 10994, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news Bharat-22 second step ‘भारत-२२’चा दुसरा टप्पा लवकरच | eSakal", "raw_content": "\n‘भारत-२२’चा दुसरा टप्पा लवकरच\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nमुंबई - पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘भारत-२२’ ईटीएफचा दुसरा टप्पा लवकरच बाजारात धडकणार आहे. पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन करणाऱ्या आयसीआयसीआय प्रूडेंशिअल म्युच्युअल फंडाने भारत-२२ ईटीएफच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रस्ताव ‘सेबी’कडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने ‘भारत-२२’ ईटीएफमधून १४ हजार ५०० कोटींचा निधी उभारला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीचे ८० हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे या वर्षातदेखील सरकारला ‘भारत-२२’ ईटीएफकडून मोठ्या अपेक्षा आहेत.\nमुंबई - पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘भारत-२२’ ईटीएफचा दुसरा टप्पा लवकरच बाजारात धडकणार आहे. पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन करणाऱ्या आयसीआयसीआय प्रूडेंशिअल म्युच्युअल फंडाने भारत-२२ ईटीएफच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रस्ताव ‘सेबी’कडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने ‘भारत-२२’ ईटीएफमधून १४ हजार ५०० कोटींचा निधी उभारला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीचे ८० हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे या वर्षातदेखील सरकारला ‘भारत-२२’ ईटीएफकडून मोठ्या अपेक्षा आहेत.\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचल्याने सोमवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स...\nडी एस कुलकर्णी यांच्याविरोधात दोषारोपपत्र सादर ; 2091 कोटींची फसवणूक\nपुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने 1600 पानी पुरवणी...\nसिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली \nसावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या पर्यटनविकासासाठीचा ड्रीम प्रोजेक्‍ट मानल्या जाणाऱ्या सी वर्ल्डच्या उभारणीबाबत राज्याकडून हालचाली मंदावल्या आहेत. हा...\nमुंबई: मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 38 हजार अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे.. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 173 अंकांची वाढ होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-zp-election-reservation-politics-107652", "date_download": "2018-08-14T23:18:34Z", "digest": "sha1:JW7DIS6VPYTHJQWEYZ337G634YGKMPDY", "length": 17280, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news zp election reservation politics आष्टणकर, वैद्य, कुंदा राऊत यांना अच्छे दिन! | eSakal", "raw_content": "\nआष्टणकर, वैद्य, कुंदा राऊत यांना अच्छे दिन\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nनागपूर - नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीने काहींच्या अपेक्षा उंचावल्या तर काहींचा पार हिरमोड झाला आहे. नव्या आरक्षणानुसार कधीकाळी जिल्हा परिषदेचा आखाडा गाजविणारे बाबा आष्टणकर, माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य,कुंदा राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत तर दुसरीकडे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे यांना नवे मतदारसंघ शोधावे लागतील किंवा पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे.\nनागपूर - नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीने काहींच्या अपेक्षा उंचावल्या तर काहींचा पार हिरमोड झाला आहे. नव्या आरक्षणानुसार कधीकाळी जिल्हा परिषदेचा आखाडा गाजविणारे बाबा आष्टणकर, माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य,कुंदा राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत तर दुसरीकडे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे यांना नवे मतदारसंघ शोधावे लागतील किंवा पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे.\nदहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे राजकारण तत्कालीन सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर, रमेश मानकर, बंडू उमरकर यांच्याभोवती केंद्रीत होते. त्यांच्यासोबतचे चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘लिफ्ट’ मिळाली आणि ते राज्याचे ऊर्जामंत्री झाले. मात्र, आरक्षणामुळे बाबा आष्टणकर, मानकर, उमरकर राजकीयदृष्ट्या मागे पडले. मात्र यापैकी कुणीही थांबले नाहीत.\nमानकर ॲग्रो व्हीजनच्या मार्गावर निघाले. आष्टणकरांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन दुसऱ्या मतदारसंघातून नशीब आजमावले. पण त्यांना यश मिळाले नाही. उमरकरांना करण्यासारखे काही नसल्याने त्यांनी पाच वर्षे प्रतीक्षा केली. तथापि प्रतीक्षा फळाला आली नाही आणि यावेळीही आरक्षणाने पुन्हा एकदा उमरकरांचा घात केला. त्यांचा जलालखेडा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. मागील निवडणुकीत मतदारसंघ महिलेसाठी आरक्षित झाल्याने रमेश मानकर यांनी पत्नीला उभे करून सत्तेची दोरी आपल्याकडे ठेवली. मात्र, यंदा तीही सोय राहिली नाही. त्यांचा धापेवाडा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. आरक्षणामुळे आजूबाजूलाही घुसखोरी करण्याची संधी त्यांना राहिली नाही. गावंडे परिवारासाठी राखीव समजला जाणारा सोनेगाव निपानी एससी महिलेसाठी आरक्षित झाला आहे. पाना गावंडे, नाना गावंडे, सुनीता गावंडे आणि संध्या गावंडे अशा एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे. तरुण आणि आश्‍वासक चेहरा म्हणून हर्षवर्धन निकोसे यांनी दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत प्रवेश केला होता.\nसमाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. ज्या आरक्षणाने त्यांना संधी दिली त्याच आरक्षणामुळे त्यांना जिल्हा परिषदेतून बाहेर ठेवले. कारण त्यांचा करभाड मतदारसंघ ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. दहा वर्षे सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात सत्तेच्या बाहेर असेण कुठल्याही नेत्यासाठी कठीण काळ असतो.\nरामटेक तालुक्‍यातून शिवसेनेने अनेक नेते जिल्हा परिषदेला दिले. त्यात तापेश्‍वर वैद्य, देवेंद्र गोडबोले यांचा समावेश होता. या दोघांना लढण्याची संधी यंदा मिळणार आहे. माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मामा राऊत यांचा वारसा कुंदा राऊत चालवित आहे. त्याच पाच वर्षे सदस्यसुद्धा होत्या. यंदा त्यांचा गोधनी मतदारसंघ ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. यामुळे कुंदा राऊत पुन्हा जिल्हा परिषदेत एंट्री करण्याची शक्‍यता आहे.\nमौदा तालुक्‍यातील धानला चिरव्हा मतदारसंघात यंदा चांगलीच टशन होणार आहे. अध्यक्ष निशा सावरकर यांचा मतदारसंघ सर्वांसाठी खुला झाला आहे. यामुळे त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर लढण्याची शक्‍यता आहे. तसेच झाल्यास माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे. सावरकर-वैद्य यांचे परंपरागत राजकीय शत्रुत्व आहे. चर्चा आणि समझोता दोघांच्याही शब्दकोशातच नाही. याच दुश्‍मनीमुळे दोघांनी मागील निवडणुकीत खात सर्कलमधून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली होती. यात दोघेही पराभूत झाले होते.\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nग्रामविद्युत व्यवस्थापकासाठी सप्टेंबरपासून प्रशिक्षण\nमुंबई - ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T23:39:12Z", "digest": "sha1:JO6GIN3Z3FQK2N2TXWUAALALJQRTQ32S", "length": 5854, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गोविंद वासुदेव कानिटकर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: गोविंद वासुदेव कानिटकर\n१९४१ : राष्ट्र सेवादल दिवस.\nविश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.\nसेना दिन : फिनलंड.\nस्वातंत्र्य दिन : टोंगा.\n१९९४ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.\n१९१८ : गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.\n१९४७ : धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.\n१९६२ : चार्ल्स विल्यम बीब, अमेरिकन निसर्गतज्ञ.\n१९९८ : डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ञ, शिक्षणतज्ञ.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged गोविंद वासुदेव कानिटकर, चार्ल्स विल्यम बीब, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, धर्मानंद दामोदर कोसंबी, ब्रायन लारा, मृत्यू, राष्ट्र सेवादल दिवस, ४ जून on जुन 4, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%8F/", "date_download": "2018-08-14T22:56:02Z", "digest": "sha1:MUCDCGG3KMRQ3RHDB6ODH6YU5LYYKWAM", "length": 6996, "nlines": 62, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी\nपाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. भारत हा केवळ सहन करणाऱ्यांचा देश नाही हे भारताने दाखवून दिल आहे . यामध्ये अनेक दहशतवादी संपवले असल्याची बातमी आहे.\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nपाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केलं आहे मात्र ह्यावेळी पाकिस्तान नव्हे तर शेजारच्या म्यानमारमध्ये शिरून नागा दहशतवाद्यांच्या कॅंम्पवर कारवाई करण्यात आली मात्र नेमके किती दहशतवादी ठार केले गेले याची आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही.\nअर्थात लष्कराने सर्जिकल स्ट्राइक या शब्दाचा वापर केलेला नाही पण भारत-म्यानमार सीमेवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे.\nआज सकाळी इंडो-म्यानमार सीमेजवळील लांग्खू गावाजवळ पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही कारवाई केली. यामध्ये भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही . या कारवाईमध्ये नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग)या प्रतिबंधित संघटनेचे अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती आहे तर दहशतवादी संघटनेचे अनेक कॅम्प उद्ध्वस्त करून सैनिक परत मायभूमीत रवाना झाले.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← माथेरानच्या जंगलात डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच →\nइस किताब में आप उन शख्सियतों से रू ब रू होंगे, जिन्होंने इस देश की ... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-801.html", "date_download": "2018-08-14T23:42:22Z", "digest": "sha1:P2VZ763G5ITQIJVGRYSE4OZDKX7AVPZ5", "length": 7910, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Shirdi Special Story पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकांचे वेध लागले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्हा दौर्‍याचे नियोजन सुरू आहे. येत्या दि. 23 ला ते जिल्ह्याच्या दौर्‍यावर येतील असे समजते. यंदा शिर्डी येथे होत असलेल्या गंगागीर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेला मोदी उपस्थित राहणार आहेत.\nयाशिवाय दिवंगत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रिय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळेच मोदी यांच्या दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nनगर शहरातील एका खासगी उपक्रमाचाही शुभारंभ मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मोदी यांचा हा दौरा निश्‍चित झाला तर, तो त्यांचा तिसरा व पंतप्रधान म्हणुन दुसरा जिल्हा दौरा ठरेल.\nचार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्या प्रचारसभेसाठी मोदी नगरला आले होते. सावेडीतील जॉगिंग टॅकसमोरील खासगी जागेत त्यांची जाहीर सभा जाली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत मोदी जिल्ह्यात आले होते. भाजपचे राहुरी मतदारसंघातील उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी कृषी विद्यापीठाजवळील मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली होती.\nजिल्ह्याच्या सरहद्दीवरील सराला बेट (वैजापूर) येथील गंगागीर महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे महाराष्टात एक आगळे-वेगळे स्थान आहे. गेली तब्बल 169 वर्षे हा सप्ताह सुरू असून यंदा या सप्ताहाचे शतकोत्तर सत्तरावे वर्ष आहे.\nजिल्ह्याच्या उत्तर भागातील कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासे या तालुक्यांसह येवला (नाशिक), गंगापूर (औरंगाबाद) या भागात लखोंच्या संख्येने भाविक या सप्ताहात सहभागी होतात. यंदा येत्या दि. 17 ते 23 दरम्यान शिर्डी येथे हा सप्ताह होणार आहे. त्याच्या सांगतेला मोदी उपस्थित राहणार असून पंतप्रधान कार्यालयाने या कार्यक्रमास हिरवा कंदील दिल्याचे समजते.\nहा दौरा निश्‍चित झाला तर, या सप्ताहाला हजेरी लावणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरतील. याबरोबरच कॉंग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही या दौर्‍यात मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता व्यक्त होते. त्याकडेच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, August 08, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88/", "date_download": "2018-08-14T22:56:09Z", "digest": "sha1:HHKVCA3GPHGDH6M37N3LNXFPXQIXGBNT", "length": 6372, "nlines": 62, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "चाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nचाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना\nचाकणमधील शिक्षक वसाहतीत राहणाऱ्या पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्मेहत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. महादेव गोरोबा शिंदे आणि लक्ष्मी महादेव शिंदे अस मयत पती पत्नीचं नाव आहे.\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nमयत महादेव गोरोबा शिंदे यांना दोन पत्नी आहेत. त्यातील पहिली पत्नी ही उस्मानाबादमधील चारोळा या मूळ गावी राहते. तर दुसरी पत्नी महादेव यांच्या सोबत चाकणमध्ये राहत होती. पहिल्या पत्नीचा मुलगा विकास हा देखील त्यांच्यासोबत राहात होता. सोमवारी दुपारी विकास जेवणासाठी कामावरून घरी आला. त्याने दरवाजा बराचवेळ ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तो पुन्हा कामावर निघून गेला.\nरात्री पुन्हा घरी परतल्यानंतरही दार बंदच होते. त्याने दार ठोठावल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या अवस्थेत त्यानं शेजारी राहणाऱ्या नातेवाईंकाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडल्यानंतर स्वयंपाक घरात पती आणि पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.\n← एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?cat=9", "date_download": "2018-08-15T00:00:22Z", "digest": "sha1:76YD5ELBT5BGCKJFINFPVE6AN5MYFSK6", "length": 7690, "nlines": 156, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - मजेदार HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nया आठवड्याचे सर्वोत्तम मजेदार HD वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nमजेदार एक्स रे एसईके\nमाझे जीवन माझे नियम\n4 यू माझा केवळ लव्ह\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nSamsung Galaxy S7 Edge, Ahram, Nu Srosht, वल्ली, बालम, अमूर्त डॉक्टर, रागावलेले पक्षी पाठ, मजेदार एक्स रे एसईके, माझे जीवन माझे नियम, दंत आणि डोळा, मजेदार मोनालिसा, ढोंगी बियर, आहार नारुतो, घुबड, प्याली प्रेम, कोलर फ्रू, Mooon, फ्लो गोल, केळ्या, भिंतीवर, कंडेनस, डेन्बो प्रेम, जेली, फट, 1 MiLLiOn PeOpL, 2012 US, 4 यू माझा केवळ लव्ह, गोषवारा, बदला स्वीकारा, व्यसनी बंदर Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर व्यसनी बंदर वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grant-sanction-jalyukt-shivar-scheme-pune-region-maharashtra-8386", "date_download": "2018-08-14T23:35:36Z", "digest": "sha1:ZNTEZXUMQ2TX533Q77TDGTA5UQLOXQGG", "length": 16483, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, grant sanction for jalyukt shivar scheme in pune region, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात ‘जलयुक्त’च्या कामांसाठी १५४ कोटींचा निधी : डॉ. म्हैसेकर\nपुणे विभागात ‘जलयुक्त’च्या कामांसाठी १५४ कोटींचा निधी : डॉ. म्हैसेकर\nशनिवार, 19 मे 2018\nपुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१८-१९ मधील कामांकरिता पुणे विभागातील ५९९ गावांसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला अाहे. या कामांचा गाव आराखडा तयार करून त्याला ग्रामसभेची मंजुरी घ्‍यावी, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिल्या आहेत. पुणे विभागात सुरु असलेली ‘जलयुक्त’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही डॉ. म्हैसेकर यांनी दिले आहेत.\nपुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१८-१९ मधील कामांकरिता पुणे विभागातील ५९९ गावांसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला अाहे. या कामांचा गाव आराखडा तयार करून त्याला ग्रामसभेची मंजुरी घ्‍यावी, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिल्या आहेत. पुणे विभागात सुरु असलेली ‘जलयुक्त’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही डॉ. म्हैसेकर यांनी दिले आहेत.\nपुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्‍हापूर या जिल्‍ह्यातील जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. १७) घेतला. पुण्याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याच्या जिल्‍हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी अविनाश सुभेदार, सोलापूरचे अपर जिल्‍हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सांगली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपायुक्‍त अजित पवार, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आैटी अादी उपस्थित होते.\nडॉ. म्हैसेकर म्हणाले, की यंदा जलयुक्‍त शिवार अभियानात विभागातील ५९९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पुणे जिल्‍ह्यातील २१९, साताऱ्यातील ९०, सांगलीतील ९२, सोलापुरातील ११८ आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील ८० गावांची निवड झाली करण्यात आली आहे. यासाठी १५४ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, निधीची कमतरता भासणार नाही. या गावांचा आराखडा तयार करुन ग्रामसभेची तातडीने मंजूरी घ्‍यावी, असे अादेश डाॅ. म्हैसेकर यांनी यावेळी दिले.\nजलयुक्‍त शिवार अभियानात २०१७-१८ मध्ये विभागात ८२३ गावांची निवड करण्‍यात आली होती. या गावांमध्ये प्रस्‍तावित केलेल्‍या २७ हजार २०० कामांपैकी १४ हजार २११ कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ७३ कामे प्रगतिपथावर आहेत. सर्व कामांवर ६५ कोटी ४५ लाख रुपये खर्च झाले आहेत.\n‘मागेल त्‍याला शेततळे’ या योजनेअंतर्गत विभागाला १७ हजार ३२० शेततळ्यांचा लक्ष्‍यांक देण्‍यात आला होता. त्‍याकरिता ५६ हजार ५६८ अर्ज प्राप्‍त झाले होते. यातील ३२ हजार ५३९ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्‍यात आले आहेत. ११ हजार ९०६ कामे पूर्ण झाली असून, ८७८ कामे प्रगतिपथावर अाहेत. ११ हजार ७०७ शेततळ्यांना अनुदान दिले असल्याची माहितीही बैठकीत देण्‍यात आली.\nपुणे जलयुक्त शिवार विभाग सोलापूर सांगली शेततळे\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/khamkheda-farmers-onion-storage-106569", "date_download": "2018-08-14T23:38:42Z", "digest": "sha1:D6PFDOMTKTPXQUXVN4LOQJ4T2TFTJI7Y", "length": 14051, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "khamkheda farmers onion storage खामखेडा परिसरात उन्हामुळे मंडप टाकून कांदा साठवणूक | eSakal", "raw_content": "\nखामखेडा परिसरात उन्हामुळे मंडप टाकून कांदा साठवणूक\nशनिवार, 31 मार्च 2018\nखामखेडा (नाशिक) - कसमादे भागातील कांदा उत्पादक उन्हाळी कांदा काढणी व साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी चांगला पाऊस व वर्ष भर कांद्याला चांगला बाजार असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झालेली होती. देवळा तालुक्यात ३०८६१ शेतकर्यांनी १९१६१ हेक्टर वर उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. सध्या उन्हाळी कांदा काढणी हंगाम असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत.\nखामखेडा (नाशिक) - कसमादे भागातील कांदा उत्पादक उन्हाळी कांदा काढणी व साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी चांगला पाऊस व वर्ष भर कांद्याला चांगला बाजार असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झालेली होती. देवळा तालुक्यात ३०८६१ शेतकर्यांनी १९१६१ हेक्टर वर उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. सध्या उन्हाळी कांदा काढणी हंगाम असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत.\nकांद्याला मिळत असलेल्या सरासरी आठ्से ते नऊशे बाजार भावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीवर जोर देऊ लागला आहे.सध्या कसमादे भागातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरु असल्याने व कांदा शेतात पडून रहाण्या पेक्षा शेतकरी साठवणूक करण्याच्या जागेवर वाहून आणत साठवण्यासाठी ची तयरी करत आहेत.\nह्या वर्षी पावसामुळे कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने शेतकर्यांनी दोन ते तीन टप्प्यात लागवड केली आहे.डिसेंबर अखेरीस पर्यंतचा बराचसा कांदा चांगला असून जानेवारी महिन्यातील लागवडीच्या उद्पादानावर मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाकडून सुरवातीच्या लागवडीच्या कांदा सध्या शेतकरी वर्ग साठवनुकीवर भर देत आहे. खामखेडा सह सावकी विठेवाडी तशेच बागलाण,देवळा व मालेगाव परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे\nपावसामुळे कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने शेतकर्यांनी दोन ते तीन टप्प्यात लागवड केली आहे.डिसेंबर अखेरीस पर्यंतचा बराचसा कांदा चांगला असून जानेवारी महिन्यातील लागवडीच्या उद्पादानावर मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाकडून सुरवातीच्या लागवडीच्या कांदा सध्या शेतकरी वर्ग साठवनुकीवर भर देत आहे.\nखामखेडा परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याचीचाळीत साठवणूक करत होता.मात्र माघील वर्षी कांद्याने चांगला पैसा मिळवून दिल्याने शेतकरी वर्गाने अधिकाधिक कांदा साठवणुक करण्यावर भर दिली आहे.\nसध्या कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाने चाळीशी पार केल्याने शेतकरी कांदा साठवणूक करतांना कांदा वर सावली साठी तजवीज करतांना दिसत आहेत.अनेत ठिकाणी ताडपत्री अथवा मंडप टाकून सावली करत कांदा साठवत आहेत.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nअन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....\nजाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_3724.html", "date_download": "2018-08-14T22:57:07Z", "digest": "sha1:XUVXRJ26TQKPWWSCPVSWFG2NOWR67HXS", "length": 16384, "nlines": 199, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: संगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे करावे?", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे करावे\nतुम्हाला तुमच्या संगणकावरील डेटा पासवर्ड प्रोटेक्ट करता येईल. पण पासवर्ड विसरलात तर अवघड होईल. त्यामुळे पासवर्ड लक्षातठेवण्याचं तेवढं लक्षात ठेवा.\nतुम्ही जर Windows XP वापरत असाल (आणि तुमची फायलींग सिस्टम NTFS प्रकारची असेल) तर खुद्द विंडोजमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. त्यासाठी खालील कृती कराः\n- जो फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करायचा त्यावर राईट क्लीक करा.\n- राईट क्लीक केल्यानंतर येणार्‍या ड्रॉप डाऊन मेनूतील Properties वर क्लीक करा. तुमच्यापुढे खालील विंडो येईल. ह्या विंडोमधीलSharing ह्या टॅबवर क्लीक करा.\nत्यानंतर Local Sharing and Security च्या खालील Make this folder private च्या छोट्या बॉक्समध्ये क्लीक करून तो सिलेक्ट करा.\n- त्यानंतर Apply वर क्लीक करून OK करा.\nटीपः Make this folder private हे शब्द आणि त्याचा बॉक्स वरील विंडोत दिसत असल्याप्रमाणे ग्रेआऊट झालेला दिसतो आहे का म्हणजे, त्यावर क्लीक होऊ शकत नसेल तर तुमची फायलींग सिस्टम Fat 32 प्रकारची आहे. NTFS प्रकारची नाही. तसं असल्यास तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येणार नाहीत.\nतसं असल्यास, MaxCrypt हे सॉफ्टवेअर वापरून फोल्डर वा फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील.\nवरील लींकवर क्लीक करा म्हणजे MaxCrypt 2.0 डाऊनलोड होईल. ते इन्स्टॉल करा. त्यानंतर राईट क्लीक करून तुम्हाला फाईल्स व/वा फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील. ३.८ एम.बी. आकाराचं हे सॉफ्टवेअर फाईल्स व फोल्डर्स Encrypt करतं. पासवर्ड दिल्याशिवाय ते Decrypt होऊ शकत नाही. ह्या संदर्भातील अधिक माहिती http://www.kinocode.com वर मिळू शकेल.\nMaziSrushti*Naresh8206 १८ फेब्रुवारी, २०१२ रोजी ६:५३ म.पू.\nआपले सॉफ्टवेअर मी वापरण्याचा प्रयत्न केला पण त्यात मला यश आल नाही.. कृपया मार्गदर्शन करावे. आपण वर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून हि मला माझ्या फोल्डर ला पासवर्ड टाकता आला नाही...\nMadhav Shirvalkar १९ फेब्रुवारी, २०१२ रोजी १२:४७ म.पू.\nMaxCrypt हे सॉफ्टवेअर मी सुचविले आहे. पण मी ते तयार केलेले नाही. आपण नेमके काय केलेत, यश आले नाही म्हणजे नेमके काय झाले वगैरे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर कदाचित MaxCrypt वाले किंवा ते सॉफ्टवेअर वापरणारा फोरम यावर आपल्याला मार्गदर्शन मिळू शकेल. खेरीज फोल्डर प्रोटेक्टसाठी AxCrypt (http://www.axantum.com/axcrypt/) किंवा WinCry ही मोफत सॉफ्टवेअरही उपयुक्त आहेत. तीही वापरून पहा, कदाचित त्यातून तुमचा प्रश्न सुटू शकेल. http://virtual-protect.com/index.aspx ह्या संकेतस्थळावरही याबाबतीत मार्गदर्शन उपलब्ध आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/2619", "date_download": "2018-08-14T23:45:36Z", "digest": "sha1:VP5HBHD4Y4YE75T4QM5BWKZU4HRDM35D", "length": 20417, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे\nदापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे सहा जणांपासून १९४७ साली सुरुवात झालेल्या त्या छात्रालयात दरवर्षी सव्वाशेहून जास्त मुले-मुली राहून जातात (आजपर्यंत चार हजारांच्या वर).\n‘कुणबी सेवा संघ’ या संस्थेने छात्रालय चालवले असले तरी सर्व जातींच्या, धर्मांच्या विद्यार्थ्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाते. छात्रालयाचे संस्थापक सामंतगुरुजी यांची कडक शिस्त व छात्रालयाच्या स्थापनेपासून आजीवन व्यवस्थापक असलेले शिंदेगुरुजी यांचा प्रेमळ पितृभाव यांचा सुरेख मिलाफ छात्रालयाच्या व्यवस्थेत दिसून येतो. तेथे विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करा व शिका, काम करण्यातून शिका हे धोरण राबवले जाते.\nछात्रालयास सरकारी अनुदान आहे, तरी ते स्वत:च्या भक्कम आर्थिक पायांवर उभे आहे. शिंदे गुरुजींनी छात्रालयाच्या प्रक्षेत्रात मुलांकडून भाजीपाला पिकवून आणि भाज्यांची कलमे व रोपे तयार करून त्यांच्या विक्रीतून संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलेले आहे. त्याबरोबर संस्थेचा कार्यभार विस्तारला आहे. संस्थेच्या ‘बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्रा’त फळप्रक्रिया पदार्थ व खाद्य पदार्थ तयार केले जातात. ते पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. केंद्रात तयार झालेले काजुसरबत, कोकमसरबत, काजुखजूर, आवळासरबत, नाचणीपापड, तांदुळपापड असे पदार्थ विक्रीसाठी छात्रालयाच्या विक्रीकेंद्रात उपलब्ध आहेत. छात्रालयाच्या व्यवसाय शिक्षण विद्यालयात संगणकाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकवला जातो.\nछात्रालय स्वत:च्या सात एकर जमिनीवर उभे आहे. मुलांसाठी व मुलींसाठी राहण्यासाठी सर्व प्राथमिक सोयींनी युक्त अशा दोन स्वतंत्र इमारती आहेत. ‘बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्रा’ची सुसज्ज इमारत नव्यानेच बांधली गेली आहे. व्यवसाय शिक्षण विद्यालयाचा संगणक कक्षही त्याच आवारात आहे.\nभाजीपाला लागवड, आंबा, काजू, नारळ लागवड व रोपवाटिका प्रक्षेत्रेही त्या आवारात आहेत. तीस फूट व्यासाची भव्य विहीर छात्रालयातील सर्व प्रकल्पांना चोवीस तास पाणी पुरवत आहे. छोटे सुसज्ज विक्री केंद्र छात्रालयाच्या आवारात आहे.\nपांडुरंग गणपत शिंदे हा साखळोली गावातील विद्यार्थी दापोली येथे इतर पाच-सहा जणांबरोबर भिकाजी लक्ष्मण मोरे यांच्या घरात राहून ‘ए.जी. हायस्कूल’मध्ये शिकत होता. ही गोष्ट १९४६ सालची. शामराव पेजे कामानिमित्त दापोलीत १९४७ साली आले होते. तेव्हा शिंदे व त्यांचे मित्र शामरावांना भेटले. त्यांनी शामरावांना मुलांची शिकण्यासाठी चाललेली धडपड व परवड दाखवली. ते अप्पासाहेब पटवर्धन यांना भेटले. अप्पासाहेबांनी लांज्याच्या छात्रालयातील शिक्षक द.सी. सामंत यांना दापोली येथे छात्रालय सुरू करण्यासाठी पाठवले. सामंतगुरुजींनी दापोलीत येऊन, जुन्या मामलेदार कचेरीच्या पाठीमागे आंब्याच्या बागेत केंबळी (शाकारलेल्या) घरात १९४७ सालीच छात्रालय सुरू केले.\nदत्तात्रय सिताराम सामंतगुरुजी हे गांधीविचारांनी झपाटलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या सांगण्यावरून, छात्रालयाची देखभाल १९४७ पासून १९६५ पर्यंत केली. ते शिस्तीचे कडक होते; उत्तम हस्ताक्षराचे आग्रही होते. ते स्वत: कष्टाळू होते; त्याच प्रमाणे - त्यांचा कटाक्ष विद्यार्थ्यांनी कष्टाला कंटाळता कामा नये असा होता. ते काटकसरीचे भोक्ते होते. त्यांच्या व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांचा ठसा छात्रालयावर स्पष्टपणे उमटलेला दिसतो.\nछात्रालयाला १९४८ च्या मार्चमध्ये सरकारी मान्यता मिळाली; थोडेफार अनुदान मिळू लागले. त्याच वेळेस छात्रालय ज्या जागेत आहे तेथील सरकारी मालकीची बंद गोसेवा चर्मालयाची जागा मिळाली. त्या जागेत तीन कच्च्या इमारती होत्या. त्यांत छात्रालय सुरू झाले. शिंदेगुरुजी सहव्यवस्थापक म्हणून छात्रालयाचे काम १९४७ पासून पाहत होते. छात्रालयाला सामंतगुरुजी व शिंदेगुरुजी यांच्या रूपाने भक्कम खांब लाभले सामंतगुरुजींनी त्यांच्या आयुष्याची एकोणीस वर्षें तर शिंदेगुरुजी यांनी त्यांच्या आयुष्याची साठ वर्षें छात्रालयाला दिली. त्यांनी उत्कृष्ट कर्मचारीवर्ग जमवला. माजी विद्यार्थ्यांची मजबूत फळी उभी केली. कामाचा व्याप वाढला. शिंदेगुरुजी हयात असतानाच हरिश्चंद्र गीते, हरिश्चंद्र कोकमकर, गोविंद जोशी, प्रभाकर शिंदे या ‘खांबां’ची उभारणी झाली. शिंदेगुरुजी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव प्रभाकर शिंदे कृषी विद्यापीठातील नोकरी सोडून उपाध्यक्ष म्हणून संस्थेची धुरा सांभाळत आहेत. छात्रालयाला मदत करणारे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष असंख्य हात आहेत.\n‘नवभारत छात्रालय परिवार’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. ‘कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन स्मृती निधी’, ‘छात्रभूषण प्रा. रघुनाथ गीते शिक्षण सहाय्य निधी’ या ठेवींतून आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलांना शिकण्यासाठी मदत दिली जाते. ‘सेवाव्रती पांडुरंग शिंदेगुरुजी स्मृती पुरस्कार’ या उपक्रमांतर्गत आदर्श प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, उत्कृष्ट कृषी विस्तार कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी इत्यादींना पुरस्कार देण्यात येतात.\nसंस्थेने दापोलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोळबांद्रे येथे साडेबारा एकरांचे स्वतंत्र प्रक्षेत्र विकत घेऊन लागवडीखाली आणले आहे. रोपवाटिकेसाठी लागणारे मातृवृक्ष, फळझाडे; तसेच, वनौषधी इत्यादींची लागवड तेथे केली आहे.\nपरिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांच्या बांधावर लावण्यासाठी साह व खैर या वृक्षांची किमान प्रत्येकी पन्नास रोपे देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आखला जात आहे. ते वृक्ष ‘लावा व विसरा’ अशा प्रकारचे आहेत - त्यांना देखभाल लागत नाही. ते वीस वर्षांनी तोडून विकता येतात. त्या पैशांतून शेतकऱ्यांचे प्रासंगिक खर्च निभावेत अशी अपेक्षा आहे. तो उपक्रम शिंदेगुरुजींच्या मनात फार काळ घर करून होता.\nआधुनिक साधनांनी युक्त असलेली व्यायामशाळा, प्रशस्त ग्रंथालय व कार्यालय असलेली नवीन इमारत पूर्वीच्या इमारतीच्या जागी बांधण्याचे नियोजन झाले आहे. आठशे प्रेक्षक बसतील इतके मोठे सुसज्ज प्रेक्षागृह बांधण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. ‘कृषी पर्यटन’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आखला जात आहे. छात्रालयाच्या आवारातच सर्व प्राथमिक सोयींनी युक्त अशी अतिथी गृहाची इमारत बांधून तेथे पर्यटकांना माफक दरात निवास व्यवस्था पुरवून छात्रालयाच्या विविध प्रक्षेत्रांमधून सैर घडवून आणणे व कृषी उद्योगांची ओळख करून देणे हा त्यामागील हेतू आहे.\nसंस्था शेतीव्यवसायाला केंद्रिभूत मानून शैक्षणिक सुविधांची सर्व अंगाने वाढ करतानाच नव्या-जुन्याचा योग्य मेळ घालण्याचे धोरण राबवत आहे. संस्थेचे रोप महावृक्षात रूपांतरित होत आहे ते दापोली तालुक्याचे अद्वितीय लेणे ठरले आहे.\n- विद्यालंकार घारपुरे ९४२०८५०३६०\nनवभारत छात्रालय हे माझ्या आयुष्याला खरी कलाटणी देणारे विद्यापीठ आहे. शिंदे गुरुजींसारख्या अपार मायेने विस्तारलेल्या वटवृक्षाची सावली व सहवास मला लाभला हे माझं भाग्य , व त्यांची स्वावलंबनाची शिकवण हीच माझ्या आयुष्याची खरी शिदोरी आहे.\nमुक्ताई: मेहूण येथील समाधी\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nआखाजी - शेतक-याचा सण\nगोडसे @ गांधी डॉट कॉम - गोडसे-गांधींचे न सुटणारे कोडे\nगांधीजी चार अंगुळे वर\nचरखा चला चला के....\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, पुस्‍तके\nसंदर्भ: स्नेहदीप, कर्णबधिर, शाळा, दापोली\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/government-has-not-fulfilled-assurances-doctors-123494", "date_download": "2018-08-14T23:15:37Z", "digest": "sha1:Q3V3AQOUXV5BTYCZO6WW73EFDTTHW2EU", "length": 12146, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "The government has not fulfilled the assurances for doctors डॉक्‍टरांचे मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने पाळले नाही | eSakal", "raw_content": "\nडॉक्‍टरांचे मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने पाळले नाही\nबुधवार, 13 जून 2018\nनागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन पुकारले आहे.\nनागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन पुकारले आहे.\nवैद्यकीय शिक्षण विभागाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी 11 हजार रुपये मासिक मानधन वाढवून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत 2012 मध्ये झालेल्या बैठकीत मानधन वाढीला हिरवी झेंडी दिली होती. परंतु, सत्ताबदल झाल्यामुळे ही मागणी रखडली. प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेयो रुग्णालयात 18 मार्च 2018 रोजी मागणीचे निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात महिनाभरात बैठक घेण्याचे आश्‍वासन असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नस्‌ (महाराष्ट्र) संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले. परंतु, तीन महिने लोटूनही बैठक घेतली नाही.\nइतर राज्यात मिळणारे मानधन (रुपयांत)\nकेरळ - 20 हजार\nदिल्ली - 19 हजार\nपश्‍चिम बंगाल -14 हजार\nआसाम - 12 हजार500\nगुजरात - 10 हजार 500\nकर्नाटक - 8 हजार 500\nतमिळनाडू - 8 हजार 500\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1703.html", "date_download": "2018-08-14T23:40:25Z", "digest": "sha1:NLACBBIJNCFG7QSGDOL74PKYD7EXYG52", "length": 4155, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत,छगन भुजबळ साई चरणी ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Saibaba Shirdi राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत,छगन भुजबळ साई चरणी \nराज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत,छगन भुजबळ साई चरणी \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत आणि जनता सुखी होवो, अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nभुजबळ काल पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह पत्नी, सुना व नातवंडे यांच्यासह संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास साईसमाधीचे दर्शन घेतले.साईबाबांची पाद्यपुजा करून ते साईमंदिराच्या बाहेर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. साईसमाधीच्या दर्शनानंतर त्यांनी द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले,. द्वारकामाईतल्या दर्शनानंतर त्यांनी पाच मिनिटे बसून साईंचे ध्यान केले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत,छगन भुजबळ साई चरणी \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1504.html", "date_download": "2018-08-14T23:40:27Z", "digest": "sha1:RRYEXB55BFTFSYZSTAZMKSG5O57CCR67", "length": 4710, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Newasa कर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.\nकर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनईचे कन्हेरवस्ती येथे तरुण शेतकरी सखाराम तुकाराम निमसे (वय ३३) यांनी कर्जाला कंटाळून शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १३) सकाळी निमसे वस्तीवर भल्या पहाटेच शेडमध्ये लटकलेला सखाराम पपाहून नातेवाईक व घरच्या लोकांनी अतिशय घाईने त्याला शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.\nपरंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असल्याचे ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरडे यांनी तपासणी करुन नातेवाईकांना सांगितले. तसेच याबाबतचा अहवाल सोनई पोलीस ठाण्याला कळविले वरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यू र.क्र. २२/२०१८ दाखल केला असून सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार प्रवीण आव्हाड पुढील तपास करीत आहेत. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर कन्हेरवस्ती सोनई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1305.html", "date_download": "2018-08-14T23:40:29Z", "digest": "sha1:FY66IYDASCUPOAOIMTABMYY2ZIVLUKNT", "length": 5517, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय,मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा - एकनाथ खडसे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra Politics News न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय,मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा - एकनाथ खडसे.\nन केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय,मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा - एकनाथ खडसे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ओबीसी फाउंडेशनच्या वतीने सहकार सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षांच्या गुणगौरव कार्यक्रमात खडसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदावरून काढल्याची मनातील खदखद पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त केली.\nआपल्या भापणातून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय. मात्र, सत्ता व मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. समाजासाठी मी बोलत राहणार आहे. ओबीसी समूहाच्या संदर्भात महाराष्ट्रात सर्वप्रथम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच निर्भयपणे भूमिका मांडली, असे सांगून ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणातील एकट्याला जरी धक्का लागला तर जाब विचारण्यासाठी सर्वात अग्रभागी मी असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.\nस्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, अधिकारी झाल्यानंतरही समाजाचे उत्तरदायित्व जपण्याचा सल्ला दिला. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी कायम असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.खडसे यांच्या आधी शिवसेनेचे संघटक गोविंद घोळवे व प्रकाश शेंडगे यांनी आपल्या भाषणातून खडसेंवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nन केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय,मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा - एकनाथ खडसे. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, August 13, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/08/blog-post_76.html", "date_download": "2018-08-14T23:15:46Z", "digest": "sha1:ST66ZJ3C6Q6LPMAEZ5KJ4QHEDWAW5DV3", "length": 16140, "nlines": 73, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: वाचनसंस्कृती संवर्धनासाठी शाळा दत्तक योजना स्तुत्य् उपक्रम --जिल्हाधिकारी", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, ९ ऑगस्ट, २०१७\nवाचनसंस्कृती संवर्धनासाठी शाळा दत्तक योजना स्तुत्य् उपक्रम --जिल्हाधिकारी\nनांदेड (एनएनएल) मानवी जीवनात वाचनाचे महत्व् अगाध असून जगणे समृध्द व परिपूर्ण करण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही. भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्यासाठी शालेय मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक असुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयातील सार्वजनिक वाचनालयांनी सुरु केलेला शाळा दत्तक योजना हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेड येथे ग्रंथालयशास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन व क्रांतीदिनाचे औचित्यावर शाळा दत्तक योजनेच्या शुभारंभप्रसंगी उदघाटक म्हणून बोलताना मनोगत व्यक्त करीत होते.\nअप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत,सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.आ.गंगाधर पटने, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सुर्यवंशी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती. ग्रंथालयशास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर.रंगनाथन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते हार अर्पण करण्यात आल्यानंतर प्रास्ताविकातून सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मराठवाडयामध्ये नांदेड जिल्हयामध्ये प्रथमच शाळा दत्तक योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून नजीकच्या काळात ही योजना इतर जिल्हयामध्येसुध्दा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून शालेय मुलांना वाचनाकडे वळवून त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणा-या विभिन्न उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनीही वाचन करणे आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले.\nॲड गंगाधर पटने यांनी वाचन चळवळीला राजकीय व शासकीय सहकार्य पूर्णपणे लाभणे असल्याचे सांगून वाचनालयांनी विविध वाचकोपयोगी उपक्रम राबवून लोकाभिमूख होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय समारोप करताना अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सदर योजनेचे कौतुक करुन वाचनालयांनी व शाळांनी ही योजना अविरतपणे चालू ठेवावी जेणेकरुन मुलांना ग्रंथ व ग्रथांना वाचक मिळणे सोपे जाऊन यातून एका निकोप समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन केले. निर्मलकुमार सुर्यवंशी व बसवराज कडगे यांचीही या प्रसंगी समायोचित भाषणे झाली. वाचनसंस्कृती जोपासणारे बसवराज कडगे यांचा यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सत्कार केला.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी,सुनील हुसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे,संगत प्रकाशनचे जयप्रकाश सुरनर, संजय पाटील,गजानन कळके,उमेश जाधव हाळीकर,सुभाष पुरमवार,दशरथ सुकणे,कपाटे महाराज,शिवाजी सुर्यवंशी,सुभाष पाटील,बालाजी नारलावार,कुबेर राठोड,यशवंत राजगोरे,बालाजी पाटील, उध्दव रामतीर्थकर,ज्योतीराम राठोड नवनाथ कदम इ.सह जिल्हयातील वाचनालयाचे व शाळेचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कर्वे, अजय वटटमवार, कोंडिबा गाडेवाड, आरती कोकुलवार, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, यनगुलवाड इ.चे सहकार्य लाभले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haryana-and-tamil-thalaivas-both-in-contention-for-win-tonight-at-pro-kabaddi/", "date_download": "2018-08-14T23:07:33Z", "digest": "sha1:2MZQ4WSK2V7XD2B3MEP7GRATPETITXMR", "length": 9495, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हरयाणा आणि तमील थलायवाजला विजयाची समान संधी -", "raw_content": "\nहरयाणा आणि तमील थलायवाजला विजयाची समान संधी\nहरयाणा आणि तमील थलायवाजला विजयाची समान संधी\nआज प्रो कबड्डीमध्ये हरयाणा स्टीलर्स आणि तमील थलायवाज यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ प्रो कबड्डीमध्ये या वर्षी सामील झालेले आहेत. हरयाणा संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा आहे तर तमील थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूर आहे. दोन्ही संघाने या मोसमामध्ये तीन सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना जिंकण्यात दोन्ही संघाना यश आले आहे.\nहरयाणाचा संघ तमील थलायवाजपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. या संघाचे डिफेंडर आणि रेडर चांगल्या लयीत आहेत. डिफेन्समध्ये सुरिंदर नाडाने खेळलेल्या तिन्ही सामन्यात हाय ५ मिळवला आहे. त्याला मागील सामन्यात हाय ५ मिळवत मोहित चिल्लरने उत्तम साथ दिली होती. हरयाणाने पहिला सामना यु मुंबाविरुध्द गमावला होता तो फक्त एका गुणाने गमावला होता. दुसरा सामना गुजरातविरुध्द झाला, हा सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश मिळाले होते. तिसरा सामना गुजरात विरुध्द झाला आणि हा सामना हरयाणा संघाने एकतर्फी जिंकला होता.\nहरयाणा संघाने जरी फक्त एक सामना जिंकला असला तरी त्यांनी तिन्ही सामन्यात उत्तम खेळ केला आहे. रेडींगमध्ये वझीर सिंग आणि विकास कंडोला उत्तम कामगिरी करत आहेत.\nतमील थलायवाज संघाची स्थिती थोडी नाजूक आहे. या संघाने तीन सामने खेळले आहेत . त्यातील दोन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. जे दोन सामने या संघाने गमावले त्यात पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभव झाला होता. दुसरा सामना त्यांनी एका गुणाने बेंगलुरु बुल्स विरुद्ध गमावला. तिसरा सामना त्यांनी बेंगलुरु बुल्स विरुद्ध खेळला आणि जिंकला. या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली. हा सामना त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकला असता पण डिफेन्स आणि रेडींगमध्ये त्यांनी कमी चुका केल्या. त्यांचे विरोधी बेंगलुरु बुल्सने जास्त चुका केल्या त्यामुळे ते सामना हरले.\nतमील थलायइवाज संघात अजय ठाकूर आहे पण त्याला या मोसमात लय गवसली नाही. के. प्रपंजन हा संघासाठी रेडींगमध्ये गुण मिळवतो आहे. डिफेन्समध्ये अमित हुड्डा आणि सी. अरुण यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या खेळाडूंवर तमील थलायइवाज अवलंबून राहणार आहे.\nदोन्ही संघाची एकंदरीत स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघ आपले विजयी अभियान सुरु ठेवण्याचा प्रयन्त करतील. हा सामना खूप अटातटीचा होईल असे वाटते. दोन्ही संघाला विजयाची सारखीच संधी असली तरी हा सामना हरयाणा संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/mavala-2016-short-movie/", "date_download": "2018-08-14T23:34:09Z", "digest": "sha1:OBE6O2ITI77DAVHHWCKVUHTAVDTKEASB", "length": 6646, "nlines": 103, "source_domain": "starmarathi.in", "title": "Mavala (2016) Short Movie - STAR Marathi", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारीत\nव त्यांनी दिलेल्या न्यायचे आदेशाचे पालन करण्या साठी मावळा या लघुपटात खालील प्रकारे वर्णन केले ले दिसून येईल.\nखरच या महाराष्ट्राला या भारत देशाला त्यां वीर पुरुषांची व त्यां थोर पुरुषांच्या विचारांची खूप गरज आहे.\nलहान मुलीवर सुद्धा एवढे घातक पडतात या महाराष्ट्रतले या भारतातले लोक.\nमुलींवर रोज होत असलेले बलत्कार, छेड-छाड, जिवंत अर्भक नदी नाल्यात फेकले जातात, हे ऐकण्यास व पाहण्यात येते किती कपटी मन झाले या लोकांचे, काही जन मध्यपान करून पोटच्या मुलीला जन्माला येउच देत नाही नेहमी नेहमी त्या गर्भवती आईला मारहाण, घरातून बाहेर काढले जाते.\nती गर्भवती आई थोडसे न्यायाने चालत असेल तर तिला तिच्या दोन जीवासोबत मृत्याशीच झुंज द्यावी लागते ती आई सगळे सोसते का गर्भपात करायला लावताय हे किती दिवस चालणार ,\nहिंदू -मुस्लिम जातीवाद बंद झाला पाहिजे हा सगळा प्रकार.\nसगळ्यांना वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत हे शक्य नाही कारण इथे गर्भात असलेली जिजाऊ सुरक्षीत व जन्माला येऊ देत नाही. तसेच यां सारखे सर्व थोर-शूर वीर पुन्हा दुसऱ्यांदा जन्माला घालायचे असतील तर मुलींना जन्माला येऊ द्या.\nपरस्त्रींचा आदर व सर्व स्त्री जातींचा सन्मान करा.\nमावळा मूवी ने महाराष्ट्र वर्ल्ड 2 क्रमांक पटकावला\nसेलूच्या इतिहासातल्या पहिल्याच फिल्मस ला भेटला 2रा पुरस्कारवर्ल्ड महाराष्ट्र फिल्म्स एक्टर असोशिएशन आयोजीत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्य ठेवण्यात आलेल्या वर्ल्ड महाराष्ट्र फिल्म्स एक्टर लघुचित्रपट महोत्सवात सेलुच्या मावळा मूवी ने महाराष्ट्र वर्ल्ड 2 क्रमांक पटकावला उत्तम दिग्दर्शक/कलावंत म्हणुन बालाजी सिरसट पाटील आणि मुस्लिम मुलीचा रोलकरणारी दिव्या राठोड या कलावंतान उत्तम कलावंत म्हणुन जाहीर केले.. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rashi-and-kaveri-seed-gets-clean-cheat-form-state-agri-department-8388", "date_download": "2018-08-14T23:35:21Z", "digest": "sha1:WD3LL2HMB5MBWEY3TAFQS35RMK7VDQJB", "length": 15506, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rashi and kaveri seed gets clean cheat form state Agri department | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन चिट\nराशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन चिट\nशनिवार, 19 मे 2018\nनागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी लादलेल्या राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस या हंगामात परवानगी देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या चाचण्यांमध्ये हे वाण पास झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. एचटी सीड प्रकरणात कावेरी सीड्सला देखील क्‍लीन चिट देण्यात आली आहे.\nनागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी लादलेल्या राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस या हंगामात परवानगी देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या चाचण्यांमध्ये हे वाण पास झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. एचटी सीड प्रकरणात कावेरी सीड्सला देखील क्‍लीन चिट देण्यात आली आहे.\nकीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३५ लाख रुपयांचा भरणा करण्याचे आदेश राशी कंपनीला देण्यात आले होते. परंतु, रकम भरपाईस टाळाटाळ होत होती. त्याची दखल घेत शासनाकडून संबंधित कंपनीच्या राशी ६५९ या वाणाचे नमुने घेत त्याच्या प्रक्षेत्र चाचण्यांचे आदेश देण्यात आले. कृषी विद्यापीठस्तरावर या ट्रायल घेण्यास सांगण्यात आले होते. चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत या वाण विक्रीस बंदी घालण्यात आली होती.\nगेल्या हंगामात घडलेल्या घडामोडीमुळे कंपनीला चांगला फटका बसला. कृषी विद्यापीठस्तरावरील चाचण्यांचे अहवालदेखील सकारात्मक आल्याने येत्या हंगामात राशी ६५९ या वाणाच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nनागपूर जिल्ह्यात 'जादू' आणि 'एटीएम' असा पाकिटावर उल्लेख असलेले बियाणे पकडण्यात आले होते. चाचणीत हे बियाणे एचटी (हर्बीसाईड टॉलरंट) असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कावेरी सिडसचे जादू आणि एटीएम हे वाण सशंयाच्या भोवऱ्यात सापडले होते. परंतु, कृषी विभागाच्या पडताळणीत पकडण्यात आलेल्या एचटी सिडसचा या कंपनीशी काही संबंध नसल्याचा खुलासा झाला. त्यामुळे कावेरी सिडसला देखील कृषी विभागाने क्‍लीन चिट दिली आहे.\nराशी ६५९ या वाणांच्या विक्रीस येत्या हंगामात परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच नागपूर येथील कारवाईत पकडलेल्या जादू आणि एटीएम या एचटी बियाण्यांचा कावेरी सीडस कंपनीसोबत काही संबंध नसल्याचे समोर आले आहे.\n- एम. एस. घोलप,\nसंचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्‍तालय, पुणे\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/shivsena/page/3/", "date_download": "2018-08-14T22:56:40Z", "digest": "sha1:4S7VF3GROXQOHN4AV5J7FYJBJU3OCWQZ", "length": 16633, "nlines": 82, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "shivsena | Marathi People - Part 3", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअखेर राष्ट्रवादीच्या आमदारास १२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nशिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना जिल्हा न्यायालयाने १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा यामध्ये समावेश आहे. रात्री आमदार जगताप यांना अटक केल्यानंतर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले… Read More »\nपूर्ण नगर जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक,राष्ट्रवादी आमदार पोलिसांच्या ताब्यात : काय आहे प्रकरण \nकेडगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. शहर तसेच परिसरात वातावरण तणावपूर्ण असून अहमदनगरमध्ये केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शिवसैनिकांनी पाथर्डीत रास्ता रोको करण्यास सुरूवात केली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते आज दुपारी अहमदनगरमध्ये येणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा रद्द… Read More »\nनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या : काँग्रेसच्या नेत्याच्या दहशतीमुळे मृतदेह रस्त्यावर पडून\nअहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाल्यानंतर केडगावमध्ये गोळीबार आणि कोयत्यानं वार करून दोन जणांची हत्या करण्यात आली. दोघेही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आहेत. संजय कोतकर आणि वसंत ठुबे अशी त्यांची नावे असून ह्या घटनेनंतर परिसरात णतणावांचे वातावरण तयार झालेले आहे. शाहूनगर परिसरात त्यांच्यावर आधी गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर कोयत्याने वारही करण्यात आले. विशेष म्हणजे… Read More »\nशिवसेनेला गांडूळ म्हटलेले झोंबले ,अग्रलेखात गाठली खालची पातळी : राष्ट्रवादीकडून सामनाची होळी\nभाजपसोबत सत्तेत बसायचं… कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची…आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा…अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे…त्याचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही, तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टीका अजित पवार यांनी नेसरी येथील जाहीर सभेत केली होती. त्यांनी आपल्या भाषणामध्ये साडेतीन वर्ष खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या… Read More »\nउंदीर हा शेतकऱ्याचा मित्र : सामनामधून शेतीविषयक अर्धवट ज्ञान आले बाहेर\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले आहे .मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक् झाले. स्वपक्षातूनच असे आरोप होऊ लागले तर शिवसेनेला देखील, हाती आयतेच कोलीत मिळाले. मंत्रालयातील या कारभारावर… Read More »\nउद्धवजींचा वाढदिवस (जयंती ) यावर्षी तिथीप्रमाणे १४ ऑगस्टला येत आहे. न विसरता साजरा करा\nराणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे . शिवजयंती तिथीवरून साजरी करण्यावरून नितेश राणे यांनी शिवसैनिकांना एक आवाहन केले आहे . आपल्या फेसबुक पोस्टवर नितेश राणे म्हणतात , ” सर्व शिवसैनिकांसाठी खास माहिती , ज्यांना आपण शिवाजी महाराजांपेक्षा देखील मोठे मानता. ज्यांचा फोटो महाराजांच्यावर लावता . त्या उद्धवजींचा वाढदिवस (जयंती ) यावर्षी तिथीप्रमाणे १४… Read More »\nभाजपाला विजय प्राप्त करून देणाऱ्या ‘ तिसऱ्या ‘ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान : सामनामधून स्तुतीसुमने\nत्रिपुरामध्ये भाजपाने शून्यातून थेट 44 जागांची गरुडझेप घेतली. भाजपच्या खात्यात स्वबळावर सत्ता असणाऱ्या राज्यात आणखी एक राज्य जमा झाले. ही किमया साकारणारे विजयाचे शिल्पकार आहेत मुंबईचे सुनील देवधर. 52 वर्षांचे देवधर अविवाहित असून ते अनेक वर्षे रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करत आहेत. आजच्या सामानाच्या संपादकीय मधून ह्या मराठी माणसावर स्तुतीसुमने उधळली आहेत… Read More »\nस्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या गटबाजीला हिंसक वळण : चक्क आमदाराच्या गाडीवर दगडफेक\nअहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. ही बातमी झपाट्याने व्हायरल देखील झाली होती.. मात्र ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली… Read More »\nलष्करप्रमुख बिपीन रावत यांना शिवसेनेचे जोरदार समर्थन : सामनामधून अभिनंदन\nऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षाबद्दल आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बद्दल लष्करप्रमुख यांचे विधान काही मतांचे राजकारण करणाऱ्या पक्षांना जरी रुचले नसते तरी शिवसेनेने मात्र ह्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे . लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले विधान योग्य आहे. असे मात शिवसेनेने आपल्या सामनाच्या संपादकीय मध्ये मांडले आहे . बांगलादेशी घुसखोर… Read More »\n‘ त्यावेळी ‘ तुमची आपुलकी कुठे गेली होती : शरद पवार यांना सवाल\nराज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली अणि यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. राज कि उद्धव ह्या प्रश्नावर ठाकरे कुटुंबीय असे शरद पवार यांनी दिलेले उत्तर देखील उद्धव ठाकरे यांना फारसे रुचलेले दिसत नाही. नुकतेच शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हे यांच्या ‘शिवसेनेतील माझी 20 वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील दादर येथील… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/java-software/?q=Music", "date_download": "2018-08-15T00:01:16Z", "digest": "sha1:H5LPZFU7Y65WZVGZLHF3KIPOP3RLFVV4", "length": 7464, "nlines": 147, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Music जावा ऐप्स", "raw_content": "\nजावा ऐप्स जावा गेम Android ऐप्स सिम्बियन ऐप्स\nजावा ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Music\" मध्ये सर्व स्क्रीन जावा ऐप्स\nसर्व जावा अॅप्स मध्ये शोधा >\nजावा गेम्समध्ये शोधा >\nग्लास प्लेअर 1.0.12 डेमो\nब्लूटूथ फाइल हस्तांतरण संपूर्ण\nकेडी प्लेयर 0.8.9 176x220 इंग्रजी आवृत्ती\nMazelock v 2.0 (एंड्रॉइड स्टाइल अनलॉक ER)\nमोबाइल पिआनो (नोकिया 5530 एक्सप्रेस संगीत)\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nजावा ऐप्स जावा गेम सिम्बियन ऐप्स Android ऐप्स\nआपला आवडता Java अॅप्स विनामूल्य PHONEKY वर डाउनलोड करा\nJava अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि अन्य जावा ओएस मोबाईलद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nURSBrowser360x640, TTPOD संगीत खेळाडू, लिरिशो प्लेअर 240x320, ग्लास प्लेअर 1.0.12 डेमो, ब्लूटूथ फाइल हस्तांतरण संपूर्ण, एलप्लेयर जावा, केडी प्लेयर 0.8.9 176x220 इंग्रजी आवृत्ती, TrackID 240x320, याहू ईमेल अॅप, नोकिया डीजे मिश्रक, TTPOD संगीत खेळाडू, TTPOD संगीत खेळाडू, Nseries डीजे मिश्रक, Mazelock v 2.0 (एंड्रॉइड स्टाइल अनलॉक ER), Iconic Browser, मोबाइल पिआनो (नोकिया 5530 एक्सप्रेस संगीत), पियानो, POWER एमपी 3 Apps विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nDownload app for mobiles POWER एमपी 3Download app for mobiles - विनामूल्य सर्वोत्तम जावा अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY फ्री जॅव्हा अॅप स्टोअर वर, आपण कोणत्याही जावा समर्थित मोबाइल फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून सुरक्षा आणि नेव्हिगेशन जाव अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. मोबाईल फोन्ससाठी टॉप 10 सर्वोत्कृष्ट जावा सॉफ्टवेअर पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅप्स ओला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bad-condition-graveyard-solapur-no-concentration-municipal-corporation-113929", "date_download": "2018-08-14T23:39:09Z", "digest": "sha1:DMLN32BDNRBU4DBGJDW72MJCTUQDPYJO", "length": 14841, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "bad condition of graveyard in solapur no concentration of municipal corporation सोलापूर : महापालिकेला प्रतीक्षा चार-चौघांच्या बळींची | eSakal", "raw_content": "\nसोलापूर : महापालिकेला प्रतीक्षा चार-चौघांच्या बळींची\nशुक्रवार, 4 मे 2018\nसोलापूर : शहरातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या तुळजापूर रस्त्यावरील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराचे शेड अत्यंत धोकादायक झाले असून, चार-चौघांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याचे सोयरसुतक नाही.\nसोलापूर : शहरातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या तुळजापूर रस्त्यावरील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराचे शेड अत्यंत धोकादायक झाले असून, चार-चौघांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याचे सोयरसुतक नाही.\nतुळजापूर रस्त्यावर असलेल्या या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पूर्वी या परिसराचे स्वरूप जंगलासारखेच होते. उघड्यावर अंत्यविधी उरकला जाई. पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत असे. प्रेत जाळल्यानंतर पाऊस झाला तर संबंधितांच्या नातेवाइकांना त्याच ठिकाणी थांबावे लागे. पाऊस थांबल्यावर पुन्हा चिता पेटवली जात होती. पाऊस आल्यावर थांबायला आडोसाही नव्हता. तशाच स्थितीत क्रियाकर्म उरकले जात. आता अंत्ययात्रेला आलेल्या नागरिकांसाठी आडोसा आहे, पण देवाघरी गेलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार तरी व्यवस्थित होतील का, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. या ठिकाणी असलेले शेड अत्यंत धोकादायक झाले आहे. ते कधी कोसळेल, याचा नेम नाही. स्मार्ट सिटीचा सातत्याने जप करणाऱ्या महापालिका प्रशासनाला दोन-चारजणांचे बळी गेल्यावर जाग येणार का, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मक्तेदार मिळत नाही, असे बालिश उत्तर प्रशासनाकडून दिले जाते.\nतत्कालीन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मातोश्रींचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत झाले. अंत्यविधीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्या सर्वांना येथील असुविधेचा मोठा त्रास सहन करावा लागला. त्या वेळी श्री. शिंदे यांनी या स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी निधी दिला. त्यानंतर या ठिकाणी प्रेत जाळण्यासाठी शेडची उभारणी, बसण्यासाठी कट्टा, परिसरामध्ये बगीचा, स्वच्छतागृह बांधले गेले. त्यामुळे या परिसराला स्मशानभूमीऐवजी एखाद्या उद्यानासारखे स्वरूप आले. अशा या स्मशानभूमीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. \"विसावा' घेण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे रस्त्याला टेकले आहे. बसण्यासाठी व्हरांडा बांधण्यात आला आहे, मात्र त्याच्या फरशा निघाल्या आहेत. धुराड्यांची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात चिता विझण्याची शक्‍यता असते.\nमोबाईल टॉर्चचा करावा लागतो वापर\nरात्रीच्या वेळी दिवाबत्तीचीही सुविधा नाही. त्यामुळे गॅसबत्तीची आणि कधी-कधी मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात. परिसरात गवत वाढले आहे. शेडच्या भिंतींना तडे गेले आहेत. अशाच स्थितीत या ठिकाणी अंतिम क्रियाकर्म करावे लागतात.\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2452", "date_download": "2018-08-14T23:45:44Z", "digest": "sha1:XPYW7JGFTPK3MTJ6KZC2GERT6U6LRPUA", "length": 20842, "nlines": 126, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आदिवासी रेडगावात डिजिटल शाळा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nनाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.\nरेडगाव(बु)ची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. गावाच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सहावीपर्यंत वर्ग आहेत. पटसंख्या एकशेपाच आहे. पुढील वर्षी सातवीसाठी परवानगी मिळणार आहे. त्या पुढील वर्षी आठवी. गावातील पन्नासपेक्षा जास्त मुले गावाबाहेर शाळेत जात होती. ती जिल्हा परिषद शाळेतील सुधारणा पाहून त्या शाळेत दाखल झाली. शाळेत नियमानुसार दोन शिक्षक आहेत, पण आणखी एक शिक्षक कमी पटसंख्या असलेल्या शाळेतून येथे वर्ग केले आहेत, तर एका शिक्षकाची नियुक्ती उपसरपंचानी खाजगी रीत्या केली आहे.\nमुख्याध्यापक अमीत यशवंत निकम यांचे शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न होते. त्यांचे जन्मगाव निफाड तालुक्यातील चांदोरी. त्यांचे शिक्षण बी.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे. त्यानी बी.ए.ला मराठी हा विषय घेतला होता. त्यांचे वडीलही शिक्षक होते. त्यांची आतापर्यंत दहा वर्षें सेवा झाली आहे. त्यांनी या पूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यात नांगरबारी या आदिवासी गावात काम केले आहे.\nरेडगावच्या शाळेला नवीन इमारतीसाठी परवानगी मिळाली व सहा लाख रुपयांचे अनुदानही मिळाले. मुख्याध्यापकांनी इमारतीच्या बांधकामात जातीने लक्ष घालून प्रत्येक कामावर देखरेख केली. सर्व हिशोब चोख ठेवले व सर्व व्यवहार पारदर्शी ठेवला. दर दिवशी होणारे काम, त्याला झालेला खर्च, याचे तपशील देणारे बोर्ड तयार करून ते गावात रहदारीच्या जागी म्हणजे देऊळ, सलून अशा ठिकाणी लावले. ग्रामस्थांना बांधकामासाठी आणलेल्या मालाचे मोजमाप करण्याची व दर्जा पडताळण्याची मुभा ठेवली. ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला. त्यामुळे मजुरीचा खर्च नियंत्रित करता आला. एका खोलीला तीन लाख रुपये अशा प्रमाणात दोन्ही खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले.\nइमारतीला निसर्गरम्य बगीचा अन् क्रीडांगण यांचा साज चढवण्यात आला आहे. शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे व तेथे पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेतली गेली आहे.\nशाळेची आधीची इमारत मोडकळीस आली होती. ती निर्लेखित न करता तिच्यासाठी मार्चअखेरीस अनुदान मिळवून आवश्यक डागडुजी करून पुन्हा वापरात आणली गेली आहे. त्यामुळे शाळेचे कामकाज करण्यास पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत.\nरेडगावच्या ग्रामस्थांनी मुलांच्या पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्यासाठी निकमसरांनी व त्यांच्या सहशिक्षकांनी ग्रामस्थाना, शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय घालणे का व कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. डिजिटल शाळेचे व ज्ञानरचनावादाचे फायदे लक्षात आणून दिले. जसे, की डिजिटल शाळा ही आधुनिक आनंददायी शिक्षणपद्धत आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांचा शिकण्याचा वेग अनेक पटींनी वाढतो. ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून कठीण विषय, संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातात. शिक्षणास गुणवत्ता लाभते.\nज्ञानरचनावादाच्या साधनांमुळे पांरपरिक फळयाऐवजी व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड, इंग्रजी अक्षर बोर्ड, गणित बोर्ड, ग्राफ बोर्ड असे विविध बोर्ड वापरून अध्यापन प्रभावी करता येते. यामध्ये विद्यार्थी गटा-गटाने हसत-खेळत ज्ञान संपादन करतात. पहिली ते चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी ती शिक्षणपद्धत सुरू करण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणित आणि मराठी हे विषय पक्के होतात. यामध्ये शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची असते. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये फरशीवर बसून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला प्रेरित करतो. अंकाचे स्थान समजून देण्यासाठी शिक्षक काड्यांचे गठ्ठे, मणी, माळा, याशिवाय एक, दहा, शंभर, पाचशे व एक हजार एवढ्या रकमेच्या खोट्या नोटा जमवून अथवा मुलांच्या मदतीने कार्डावर लिहून संख्या तयार करतात. जमिनीवरील फरशीवर किंवा पाटीवर आखलेल्या कोष्टकांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे, असे हे संस्करण आहे.\nहे सर्व ग्रामस्थांना नीट ध्यानात यावे व त्याची निकड त्यांना स्वत:ला मनापासून पटावी म्हणून ग्रामस्थांच्या पंधरा-सोळा जणांच्या गटाला घेऊन ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘पष्टे पाडा’ या आदिवासी गावातील ‘संदीप गुंड’ यांच्या शाळेला भेट दिली.\n‘पाष्टे पाड्या’ची शाळा पाहिल्यानंतर ग्रामस्थांनीही डिजिटल शाळेच्या उभारणीत रस घेतला व गेल्या चार वर्षांत अकरा लाख रुपये लोकवर्गणीतून जमा झाले. त्यातूनच गावातील शाळा ‘हायटेक’ झाली आहे.\nप्रत्येकी पंचवीस हजाराचे दोन लॅपटॉप दोन शिक्षकांना देण्यात आले आहेत. पुण्याच्या ‘टेक्नोसेस कंपनी’ची या कामात मदत झाली. ‘ई लर्निंग’साठी आवश्यक असलेल्या बाबींपैकी शाळेत, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, लॅपटॉप या सर्व बाबींचा समावेश आहे. शाळेचे अंतर्गत रंगकामही केलेले असून त्यात भींतीवर तक्ते, तसेच फरशीवर शैक्षणिक सापशिडी, अक्षर फलक ,वाक्ये फलक, आकडे पट, बेरीज व वजाबाकी करण्यासाठी विविध वस्तूंची चित्रे इत्यादी अनेक बाबी विद्यार्थ्याना ज्ञानरचना वादानुसार शिक्षण देण्यास सुलभ होईल अशा त-हेने रंगवून घेतल्या आहेत.\nशाळेत सध्या एकशेपाच विद्यार्थी आहेत व त्या पैकी पन्नास मुले संगणक हाताळू शकतात. चौथी, पाचवी व सहावीच्या मुलांना सर्व विषय संगणकावर शिकवले जातात. वीज नसेल तेव्हा शिक्षक शिकवतात. दोन्ही पद्धतीचा समन्वय घातला आहे.\nशाळेतील प्रयोग पाहण्यासाठी आतापर्यंत दीडशे शाळांनी भेटी दिल्या आहेत. तालुक्यातील दोनशे अडतीस शाळांत या शाळेचा गुणानुक्रम शेवटून तिसरा होता, तो पहिल्या तिनामध्ये स्थिरावला आहे.\nशाळेला १ जानेवारी २०१६ रोजी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले.\nशाळा म्हटले, की तेथे चालणाऱ्या कामकाजाचे तीन बाबींत वर्गीकरण करता येते. अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व शालेय व्यवस्थापन. जर तिन्ही बाबी जी शाळा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे करत असेल तर त्या शाळेला डिजिटल शाळा असे म्हणता येईल. यातील मुल्यमापन वगळता बाकी दोन निकष या शाळेकडून पूर्णत्वास गेले आहेत. त्यामुळे ही शाळा डिजिटल ह्या उपाधीला पात्र झाली आहे.\nअनुराधा काळे या मूळच्‍या चिपळूणच्‍या. त्‍यांनी पुण्‍यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी 'स्‍टेट गव्‍हर्नर स्‍टॅटिस्‍टीस्‍क डिपार्टमेन्‍ट' (Economics) मध्‍ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्‍न आहेत.\nशहाजी गडहिरे - सामाजिक न्यायासाठी अस्तित्व\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, आरोग्‍य, शिक्षण, शेती\nमैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी\nसंदर्भ: आदिवासी, मेळघाट, कुपोषण, बचावकार्य\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, आदिवासी, शिक्षक, शाळा, अकोले तालुका, प्रयोगशील शिक्षक, डिजीटल शाळा\nसुयश गुरूकूल - सोलापूरचे आगळे विद्यामंदिर\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, शिक्षणातील उपक्रम, शिक्षणातील प्रयोग, सोलापूर शहर, सोलापूर तालुका, शिक्षण, शाळा\nउर्जा, उत्साह आणि उपक्रम\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nसचिन जोशींची Espalier - फास्टर फेणेची खरीखुरी शाळा\nसंदर्भ: नाशिक शहर, शाळा, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-14T23:41:55Z", "digest": "sha1:DD7BVSLESEZORXTK32WQBSXVGDEWOFCT", "length": 31054, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अणुभट्ट्या | मराठीमाती", "raw_content": "\nजैतापूर प्रकल्पाचे शंका निरसन\nजैतापूर येथे होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिक लोकांच्या मनात प्रश्नांचे काहुर होते. शेतीचे काय होईल, त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल असे एक ना अनेक प्रश्नांनी भेडसावले होते. त्यातच विकरणाच्या होणाऱ्या परिणामाबाबत होणाऱ्या उलट सुलट चर्चा कानावर आल्या की काय खरे आणि काय खोटे कळेनासे झाले. या सर्व प्रश्नांनी सत्यता कळावी आणि तज्ज्ञांकडूनच या प्रश्नांची उत्तरे लोकांना थेट मिळावी यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्य शासन आणि अणुऊर्जा आयोगातर्फे संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. या खुल्या चर्चासत्रात लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष श्रीकुमार बॅनर्जी, माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र बडवे. डॉ. शरद काळे यांनी अतिशय सोप्या भाषेत आणि शास्त्रशुद्ध माहिती देऊन लोकांच्या शंकाचे निरसन केले.\n१) या प्रकल्पासाठी लागणारे अणुइंधन आपल्याकडे पुरेसे आहे का अमेरिकेत उभारलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाने अणु कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. आणि या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. जैतापूरच्या बाबतीतही असे होणार नाही कशावरून अमेरिकेत उभारलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाने अणु कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. आणि या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. जैतापूरच्या बाबतीतही असे होणार नाही कशावरून असे होऊ नये म्हणून भारतात अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काय काळजी घेतली जाते\nकोळसा, पाणी, जैविक इंधन या कोणत्याही प्रकारे वीजनिर्मिती करण्याचे ठरविले तरी भविष्यात या स्त्रोतांचा साठा कमी होत जाणार आणि त्यामुळे या इंधनाचा प्रश्न बिकट होणार ही गोष्ट खरी असली तरी इतर स्त्रोताच्या मानाने अणुइंधनाच्या बाबतीत परिस्थिती नक्कीच चांगली आहे. २०१० च्या अहवालानुसार अणुइंधानाच्या बाबतीत परिस्थिती नक्कीच चांगली आहे.\nअमेरिकेबाबत बोलायचे तर सुरुवातीला अमेरिकेने रिअ‍ॅक्टर उभारताना पुनर्चक्रांकन आणि पुनर्प्रक्रीयेची सोय केली नसल्याने तिथे त्यांनी त्याचे साठे करुन ठेवले. त्यामुळे अमेरिकेमध्ये अणुकचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पण भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्पामध्ये पुनर्चक्रांकन आणि पुनर्पक्रीयेची सोय केलेली असते. या पुनर्चक्रांकन केलेल्या इंधनातून ६० ते ७०% वीज मिळते. आणि अणुकचरा अतिशय कमी प्रमाणात होतो. त्यामुळे अमेरिकेप्रमाणे भारतात अणुकचऱ्याचा साठा होण्याची शक्यता नाही.\n२) एकाच ठिकाणी सहा अणुभट्ट्या जगात कुठेही नाहीत. मग जैतापूरच्याच बाबतीत असं का यामुळे धोका वाढतो असे नाही वाटत का\nएकाच ठिकाणी सहा अणुभट्ट्या कार्यरत असणे काही नवीन नाही. फ्रान्स, जर्मनी, जपानमध्ये अशा प्रकारच्या अणुभट्ट्या कार्यरत आहेत. बाहेरच्या देशाचे कशाला राजस्थानमध्येच आता एका ठिकाणी आठ रिअ‍ॅक्टर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. १६५० मेगावॅटच्या अणुभट्ट्या उभारणे म्हणजे आपण काही वेगळ काय करत आहोत अशातला भाग नाही. फ्रान्स, जर्मनी, जपानमध्ये १२००, १४०० मेगावॅटच्या अणुभट्ट्या कार्यरत आहेत. जपानमध्ये एकाच ठिकाणी सात अणुभट्ट्या उभारल्या आहेत आणि त्या कार्यरत आहेत.\n३) जैतापूर प्रकल्पाला मान्यत देताना पर्यावरण विभागाने ३५ अटी घातल्या आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल काजैतापूर प्रकल्पाच्या उभारणीला मान्यता देताना पर्यावरण विभागाने घातलेल्या अटीचे तंतोतंत पालन करण्यात येईल. कोकणाला असुरक्षित बनवेल असा कोणताही प्रकल्प उभारता जाणार नाही. या अटीचे पालन होते की नाही याची खात्री अणुऊर्जा आयोग वेळोवेळी करेल.\n४) काही संशोधकांच्या सर्व अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ राहणाऱ्या लोकांमध्ये शारिरिक विकलांगतेचे प्रमाण वाटते काहीच्या मते विकीरणामुळे मोठ्या तोंडाची मुल जन्माला येतात. लोकांमध्ये नपुंसकता येते आणि कॅन्सर होतो. हे खरे आहे का\nजन्मतः शारीरिक विकलांगता असण्याची टक्केवारी .१ आहे. ती तशी सगळीकडे असते. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पामुळे ती होते आहे म्हणता येणार नाही. शिवाय या तथाकथित संशोधकांनी त्याचे संशोधन प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे नुसत्या ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. रत्नागिरी, गोवा आणि सिंधुदुर्ग या परिसरात टाटा हॉस्पिटलतर्फे गेली पाच वर्षे कॅन्सर संबंधी डॉक्युमेटेशन करायला सुरूवात झाली आहे. सध्या हाती असलेल्या नॅचरल सँम्पलिंगच्या अहवालानुसार गोवा ३६ प्रतिलक्ष, रत्नागिरी २८, आणि सिंधुदुर्ग २६ आहे. अणुऊर्जा प्रकल्पानंतर यात अचानक मोठी वाढ होते का त्यावरुन काही निष्कर्ष निघू शकेल. अणूऊर्जा प्रकल्पामध्ये स्त्रीयाही काम करतात त्या गर्भवती असतांनाही त्या काम करतात पण त्याचा त्यांच्या मुलांवर काही परिणाम झालेला नाही. अणुऊर्जा प्रकल्पाजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये शारिरिक विकलांगला येते किंवा नपुसकतेचे प्रमाण वाढते अशा प्रकारचे निष्कर्ष आजपर्यंत हाती आले नाहीत.\n५) जैतापूर प्रकल्पामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान १५ डि.से. ने वाढेल हे खरे का\nजीवाश्म इंधन जसे कोळसा, वायू, तेल इ. आणि जैविक इंधन यापासून निर्माण होणाऱ्या वाफेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यामध्ये ऊर्जा कंडेन्सर मध्ये वाफेचे द्रवीभवन केले जाते आणि त्यासाठी थंड पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे, अणु स्त्रोतापासून विद्युत निर्मिती करताना देखील थंड पाणी लागते. इतर विद्युतीनिर्मिती तंत्रज्ञान, जसे कोळसा, वायू, तेल इ. यांच्या तुलनेमध्ये अणुऊर्जा आणि मोटार बोटी देखील त्यांची इंजीने थंड करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर करतात. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे तपमान ऊर्जा प्रकल्पामधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या थंड करण्याच्या प्रक्रियमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या तुलनेमध्ये बरेच जास्त असते.\nजैतापूर प्रकल्पासाठी, एम ओ ई एफ ने त्याच्या अनुमतीमध्ये पाण्याच्या तापमानातील वाढ ५ अंश से. एवढीच मर्यादित केली आहे. पाण्याच्या बाहेर सोडण्यामुळे होणाऱ्या औष्णिक पर्यावरणातील परिणामाचे पैलू यावर विस्तृत प्रमाणावर शास्त्रीय अभ्यास केला गेला. एक चौरस किलो मीटरच्या केवळ एक चतुर्थांश एवढ्या अतिशय लहान भागामध्ये पाण्याचे तपमान सभोवतालच्या तापमानापेक्षा ५ अंश सें. ने वाढते आणि ते ही फक्त जेथे पाणी मिसळले जाईल त्या ठिकाणी. परिस्थितीला योग्य राखण्यासाठी जलसाठ्याच्या (समुद्राच्या) पूर्ण आकाराच्या मानाने फारच थोड्या क्षेत्रफळाची आवश्यकता असते. हे लक्षात घ्यावे की, मोठ्या प्रमाणावरील जलसाठ्याचे तापमान कायम समान राहते. अशाप्रकारे प्रकल्प स्थळाजवळील समुद्री जीवन व मासेमारी यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही.\nअणुऊर्जा प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तापमानासाठी पर्यावरण मंत्रालयाने काही निकष घालून दिले आहेत. या निकषांवरून जून्या प्रकल्पासाठी ७ अंश सें. तापमान निश्चित करण्यात आले आहे. जैतापूर प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे तापमान फक्त ५ अंश.सें ने वाढणार आहे. त्यामुळे १५ अंश सें ने तपमान वाढण्याचा प्रश्नच येत नाही.\n६) माडबन, करेल, निवेली मिढगावणे आणि वरील पाडा या गावांचे स्थंलातर या प्रकल्पासाठी केले जाणार आहे का ९३८ हे. पेक्षा जास्त जमीन भविष्यात लागू शकते का ९३८ हे. पेक्षा जास्त जमीन भविष्यात लागू शकते का तसेच प्रकल्पाच्या सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील मच्छीमारांना मासेमारीसाठी बंदी करण्यात येईल का\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोणीही स्थलांतरित होणार नाही. प्रकल्पला लागणारी एकूण जमीन ९३८ हे. आहे. त्यापेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात येणार नाही. प्रकल्पाच्या सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील मासेमारीला प्रतिबंध केला जाणार नाही. प्रकल्पातून ५०० मी. पर्यंत संरक्षित क्षेत्र असले तरी पारंपरिक मासेमारीसाठी बंदरात येणे, जाणे, तसेच मासेमारी करणे यासाठी प्रतिबंध लावला जाणार नाही.\n७) चीन, फिनलँड येथे उभारण्यात आलेल्या रिअ‍ॅक्टरच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे प्रस्तावित किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट खर्च करावा लागला असा त्यांचा अनुभव आहे. मग जैतापूरचा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का अरेवा कंपनीच्या रीअ‍ॅक्टरचा अग्राह का\nचीन फिनलँडमध्ये अणुभट्ट्या उभारतांना अधिक कालावधी लागला हे खरे आहे पण ही वेळ तांत्रिक कारणाने लागला नाही तर रेग्युलेटरी किलरन्स, डिझाईन वगैरे कारणांमुळे झाला आहे. असे भारतात होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. अरेवा कंपनीचेच रिअ‍ॅक्टर घेतले पाहिजे असे आपल्यावर बंधन नाही पण अरेवा कंपनी ही फ्रान्स सरकारची कंपनी आहे त्यामुळे कोणत्याही खाजगी कंपनीपेक्षा ती अधिक विश्वासार्ह आहे. जैतापूर येथे उभारण्यात येणाऱ्या अणुभट्ट्या १६५० मेगावॅट क्षमतेच्या इपीआर ( युरापीयन प्रेशटाईज्ड रिअ‍ॅक्टर) असून त्याना अरेवा कंपनीनेच विकसित केले आहे. सद्यपरिस्थितीत अणुभट्ट्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. यासर्व दृष्टीने इपीआर रीअ‍ॅक्टर परिपूर्ण इपीआर रीअ‍ॅक्टर फ्रेंच एन ४ (चुझ व सिव्हॉक्स १ व २ येथे कार्यन्वित) आणि जर्मन कॉनव्हॉय (C.O.N.V.O.Y.0) (वेकार्वहेल्थम, इजार, व एम्स्लँड येथे कार्यन्वीत) यापासून निर्माण केले आहे. आणि त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. ई.पी.आर. च्या संरचनेमध्ये फ्रेंच व इतर कार्यात पी.क्यु.आर च्या प्रचालणीय अनुभवाचा उपयोग केला असून आधुनिक सुरक्षा तत्त्वांचा अधिकार केला आहे. म्हणून आपण अरेवा कंपनीच्या इ.पी.आर. संरचना स्वीकारण्याचे ठरवले आहे.\n८) प्रकल्पामधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारामुळे, पिके, फळझाडे, भाजीपाला वगैरे सह आजूबाजूच्या पर्यावरणावर परिणाम होईल का\nअणुऊर्जा प्रकल्पामधून बाहेर पडणारा किरणोत्सार अतिशय कमी आणि नैसर्गिक परिस्थितीतील किरणोत्साराहून विलग व करण्यासारखा असतो. परंतु भरपूर काळजी म्हणून, प्रकल्पाच्या आजूबाजूच्या ३० कि.मी. च्या क्षेत्रामधील पर्यावरणातील घटक जसे हवा, पाणी, माती, झाडे, पिके, मासे, दूध इ. चे सतत निरिक्षण केले जाते आणि त्याची प्रकल्पाच्या पूर्ण होण्याच्या आधी स्थित केलेल्या आधारभूत डेटा बरोबर तुलना केली जाते. देशातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाजवळील पर्यावरणातील घटकांचे स्तत निरिक्षणामध्ये, आजपर्यंत आधारभूत डेटा पेक्षा जास्त बदल दाखवला नाही.\n९) जमीनीच्या अधिग्रहणामुळे आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थापन केल्यामुळे प्रकल्पबाधीत लोकांच्या (पीए‍एफ) जीवन शैलीवर विपरित परिणाम होईल का\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमुळे प्रमाणित केलेल्या नियमांनुसार प्रकल्प बाधित कुटुंबाना प्राधान्य देताना, सुयोग्य व्यक्तींसाठी थेट नियुक्ती निर्माण होईल. निर्माणाच्या वेळेस आणि तदपश्चातच्या कार्याच्या दरम्यान आजूबाजूच्या प्रदेशातील कित्येक लोकांना देखील रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर, कच्च्या मालाचा पुरवठा, प्रकल्पातील लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा उपलब्ध करताना, कंत्राटे देताना उद्योगाची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे, ज्याप्रकारे देशातील इतर अणुऊर्जा प्रकल्प स्थळांच्या बाबतीत झाली त्याप्रकारे जवळच्या प्रदेशातील लोकांची आर्थिक भरभराट होईल, असे लक्षात घेतले की जैतापूर स्थळाचे अणु उद्यान १०,००० मेगा वॉटचे आहे. प्रत्येकी १६५० मेगा वॉटची ६ इ.पी.आर युनिटे आतापासून प्रत्येक टप्प्यात २ युनिटे बांधकाम पद्धतीने पायरी पायरीने बांधावयास सुरु होतील आणि त्यांचे प्रचालनाचे कार्य पुढील ६० वर्षे चालू राहणार असेल तर यामुळे स्थानिक जनतेला बऱ्याच कालवधीसाठी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल.\nपुनर्वसन आणि पुनर्विकास – प्रकल्पबाधीत कुटुंबासाठी आर व आर चा करार एनपीसीआयएल आणि महाराष्ट्र राज्य सरकार यामध्ये झाला आहे. जमीन प्राप्ती बदलच्या आधीच्या दिल्या गेलेल्या भरपाई व्यतिरिक्त, त्यामध्ये ताब्यात घेतलेली जमीन व मालमत्ता वाढीव भरपाई जमीन मालकांच्या प्रतिनिधीची समिती व एनपीसीआयएल द्वारा विचारात घेतले जाईल. एका विस्तृत योजनेअंतर्गत प्रभावित गावांमधील सार्वजनिक सुविधांचे बांधकाम, सुधारणा आणि काळजी यांकडे लक्ष दिले जाई. रोजगाराची उपलब्धता / रोजगाराच्या अभावाच्या वेळी एक वेळेची भरपाई, कंत्राटामध्ये प्रकल्प बाधीत (पीएपी) व्यक्तींना प्राधान्य, योग्य प्रशिक्षणाची सोय, पुनर्वसनाच्या भत्त्याची सोय आणि निराधार व्यक्तींना निवृत्ती वेतन देण्याकडे लक्ष पुरवले जाणार आहे.\nThis entry was posted in हिरवळ and tagged अणुइंधन, अणुभट्ट्या, औष्णिक पर्यावरण, जैतापूर, पुनर्प्रक्रीया, पुनर्विकास, प्रकल्प, युरापीयन प्रेशटाईज्ड रिअ‍ॅक्टर, लेख, वर्षा फडके, विकलांग, शंका निरसन on जानेवारी 2, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/unlocker.html", "date_download": "2018-08-14T22:58:09Z", "digest": "sha1:N2WOTAPEHCM3YOOCBYDDT2KVIFKA7MUK", "length": 14769, "nlines": 195, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: उपयुक्त Unlocker..", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nआपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची असते. आपण ती Delete करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला यश येत नसतं. खाली दाखवल्याप्रमाणे काहीतरी विचित्र संदेश संगणक देत असतो आणि ती फाईल पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही डिलीट होत नसते. ते संदेश साधारणतः असेः\nह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.\nह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः\nखूप जणांना ती सापडत नाही. त्यामुळे खालील चित्रात ती नेमकी बाणाने दाखवली आहे.)\nआपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही\nअशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.\nअशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे.\nवर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30247", "date_download": "2018-08-14T23:58:34Z", "digest": "sha1:OIAJDLQG2RTAL27BTTXY4BIHF3BSDAUX", "length": 8388, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Cristiano Ronaldo EURO 2016 WINNER व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Cristiano Ronaldo EURO 2016 WINNER व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-70-percent-reservation-teachers-recruitment-115667", "date_download": "2018-08-14T23:33:54Z", "digest": "sha1:DMBDOZBNLGKO4C6R7DKA5XD33A6IEHF2", "length": 14013, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News 70 percent reservation in Teachers recruitment शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात सामंत यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे | eSakal", "raw_content": "\nशिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात सामंत यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे\nशुक्रवार, 11 मे 2018\nरत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिकांना सत्तर टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. ही प्रक्रिया राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत यावर तोडगा काढू असे श्री. तावडे यांनी सांगितले.\nरत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिकांना सत्तर टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. ही प्रक्रिया राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत यावर तोडगा काढू असे श्री. तावडे यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकी नतर बीएड, डीएड धारकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे आमदार सामंत यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयापुढे डीएड, बीएड बेरोजगार संघटनचेचे पदाधिकार्‍यांचे एक दिवसीय आंदोलन होते. आंदोलनकर्त्यांना आमदार सामंत, जिल्हापरिषद शिक्षण सभापती दीपक नागले, नगराध्यक्ष राहूल पंडित, संजू साळवी, शिक्षक संघटनेचे प्रभाकर खानविलकर, श्री. काजवे यांनी भेट दिली आणि समस्या जाणून घेतल्या.\nआमदार सामंत यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी दुरध्वनीवरुन आंदोलनकर्त्यांचे प्रश्‍न मांडले. त्यावर तोडगा काढण्याबाबत विनंती केली. आमदारांच्या शिष्टाईमुळे श्री. तावडे यांनी थेट संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत स्थानिकांचाच समावेश करण्यात कायदेशीर अडथळे आहेत. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री यावर तोडगा काढू शकतील, असे तावडेंनी सांगितले. ही चर्चा झाल्यानंतर आमदार सामंत यांनी त्यांचा प्रश्‍न तडीस नेऊ असे आश्‍वासन दिले. तसेच आंदोलन सोडण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला संघटनेकडूनही मान देण्यात आला.\nधोरणात्मक बदल करून आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना सत्तर टक्के आरक्षण मिळावे.\nप्रलंबित शिक्षक भरतीत रत्नागिरीतील रिक्त जागा एकत्रितरीत्या भराव्यात,\nजिल्हा बदल्यांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक डीएड्, बीएड धारकांना प्राधान्य दयावे.\nत्यासाठी काढलेल्या शासन परिपत्रकाचा शिक्षक भरतीत अवलंब व्हावा आणि शिक्षक भरतीत गुण वाढवून देणार्‍या रॅकेटवर कारवाई करावी\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/1997.html", "date_download": "2018-08-14T23:43:58Z", "digest": "sha1:ZVF2VPVYLBHERN7DN7W6KMBUZV5ODA5Q", "length": 2009, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: स्टाफ सिलेक्शन द्वारे 1997 जागांसाठी परीक्षा", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन द्वारे 1997 जागांसाठी परीक्षा\nकर्मचारी निवड मंडळाद्वारे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2014 द्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर (1006 जागा) व कनिष्ठस्तर लिपिक (991 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 19 जुलै- 25 जुलै 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/games/?cat=5&st=2", "date_download": "2018-08-15T00:01:04Z", "digest": "sha1:CYVCEHXD5NU6CEYMYNTASD2E2VRVQI4R", "length": 7299, "nlines": 153, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - या आठवड्याचे बहुतांश डाउनलोड केलेल्या संकिर्ण जावा गेम", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली संकिर्ण\nया आठवड्याचे सर्वात डाऊनलोड केलेले सर्व स्क्रीन संकिर्ण जावा गेम दर्शवित आहे:\nअवतार - अंतिम एअरबेंडर\nन्यूयॉर्क मध्ये माझे जीवन S60\nनिन्जा मोबाइल गेम मार्ग\n10 बेन - ओमनीट्रिक्स 240x320 चे 7 उर्जा\nबबल मॅनिया डिलक्स 240x320 टी\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nबाउन्स टेल्स, अवतार - अंतिम एअरबेंडर, ल्युदो आणि मित्र, नोकिया बाऊन्स, न्यूयॉर्क मध्ये माझे जीवन S60, निन्जा मोबाइल गेम मार्ग, Konami Contra (मोबाईल गेम), मोबाइल बुद्धिबळ टचस्क्रीन, मोबाइल ल्युदो गेम, मियामी नाइट्स फुलस्क्रीन, थोडे मोठे शहर, बाउंस टेल्स जावा, 10 बेन - ओमनीट्रिक्स 240x320 चे 7 उर्जा, भुयारी मार्गाने प्रवास, बबल मॅनिया डिलक्स 240x320 टी, सबवे सूफर 2, देवाचा मोबाईल देव, Tekken 5 Mobile Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ Tekken 5 Mobile डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/?date=2017-10&t=mini", "date_download": "2018-08-14T23:58:25Z", "digest": "sha1:CPG3SDARI2DRDT3KEVUVK7DYEDBSS27R", "length": 7501, "nlines": 173, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग अधिकारी | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nसमाज कल्याण विभाग अधिकारी\nमहात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्या\nलालबहादूर शास्त्री जयंतीच्या शुभेच्या\nश्री. इंद्रजित देशमुख- Birthday\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2008/02/my-dream-house.html", "date_download": "2018-08-14T23:55:53Z", "digest": "sha1:62XK5OMBDL455HPSSXAEVTGKYMLJ33B4", "length": 10007, "nlines": 184, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: My Dream House! :)", "raw_content": "\nमी ज्या शाळेत शिकायला जाते मुलांकडुन तिथे ह्या आठवड्यात आम्ही त्यांना त्यांचं dream house काढायला सांगितलं होतं मुलांनी इतकी भन्नाट घरं काढली...\nमी तर बघतचं बसले होते. चॉकलेटांचं घर, पाण्यातलं घर, हिरेजडित घर आणि अशी ब-याच प्रकारची घरं मुलांनी काढली मी माझ्या तुट्पुंज्या शब्दात काय सांगु मी माझ्या तुट्पुंज्या शब्दात काय सांगु\nहे candy ने बनलेलं घर आहे, ज्याचं छत आइस्क्रिमनी बनलेलं आहे. आणि बाजुला जे पाण्यासारखं दिसतयं ना ते रसना आहे बरं का...\nहे बर्गर-नुडल्स हाउस आहे mmm home yummy home :), ह्या घराच्या आर्किटेक्टला विचारलं \"अरे कोणी खाउन टाकेल ना तुझं घर\" तर त्यावर तो लगेच म्हणाला \" घरावर जि मिरची दिसत्ये ती एक वेपन आहे, कोणी खायला आलं की ती तिखट सोडेल\"\nहे भन्नाटेस्ट घर आहे, हे हत्तीच्या आकाराचं घर, ज्याला चाकं आहेत..ते चालू शकतं आणि तुम्ही किल्लीने लॉक उघडलं की चाक वेगळि होतात आणि हत्तिला जे वरती पंख दिस्ताय्त ना त्यांनी हे घर उडु शकतं.. हत्तिच्या पोटात टॉफींचा साठा आहे...आणि जर कोणि शत्रु आले तर hidden पाण्याचा मारा आहे हत्तीच्या सोंडेमधुन आणि गंमत म्हणजे ह्या घराला हि-यांचं फेन्सिंग आहे :)\nहे पाण्यावरचं घर आहे.. आणि महत्वाचं म्हणजे हे बोलकं घर आहे त्याचे डोळे आणि मिश्या दिसतायंत ना\nह्या आर्किटेक्टनी मला १० वेळा ह्या प्राण्याचं/superhero/ कोणितरी mon (digimon or pokemon) नाव सांगितलं पण मला काही आठवत नाहीये... तर त्याच्या एका पायातुन घरात जायचं आणि दुसर्यातुन बाहेर :)\nहे घर indo-pak borderवर बांधलं जाणार आहे. तोफा आणि शस्त्रांनी भरलेलं हे घर पाकिस्तानी शिपायांना मारणारे\nअद्रुश्य घर :) :)\nअशी अजुन बरीच छान घरं तिसरीतल्या पिल्लांनी काढली\nआपण 2bhk, 3bhk आणि त्यातल्या त्यात काही जणं बंगला... ह्याच्या पुढे स्वप्न बघतचं नाही नामाणसं जसजशी मोठी होतात, स्वप्नं लहान होत जातात ना\nमी जे आणि जसे कॉमेंट्स देणार होतो ते आधीच स्नेहा नी लिहीले आहेत.\n ते indo-pak borderवर बांधलं जाणारं घर कधी पर्यंत होइल बांधुन आणि किती स्क्वेअर फुट आहे आणि किती स्क्वेअर फुट आहे\n\"माणसं जसजशी मोठी होतात, स्वप्नं लहान होत जातात ना\" हे सगळ्यात जास्त आवडलं\nआणि चित्रं पाहुन (अपरिहार्यपणे) ’तारे जमीं पर’ आठवला\nखूSSSSSप छान वाटलं वाचून\nआमच्या घरीसुद्धा लेकीचे(वय बर्षे २.५) कागद पेन घेऊन असेच उद्योग चालु असतात.. कधी त्या रेघोट्या चॊकलेट असतात तर कधी हत्ती, कधी हनुमान बाप्पा तर कधी गणपती बाप्पा.. मजा येते हे सर्व अनुभवताना :)\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\nतेरी खुशी, मेरी खुशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/keep-control-can-vendors-122582", "date_download": "2018-08-14T23:33:41Z", "digest": "sha1:JYID357HITHDX4RI6EM5EN2JT3QGEGFH", "length": 10755, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "keep control on can vendors कॅन विक्रेत्यांवर नियंञण ठेवा | eSakal", "raw_content": "\nकॅन विक्रेत्यांवर नियंञण ठेवा\nशनिवार, 9 जून 2018\nपुणे : जिल्ह्यातील निमशहरी तसेच ग्रामीण भागात शुद्ध व थंड पाण्याच्या कॅन विक्रेत्यांवर नियंञण ठेवणे आवश्यक आहे. विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागात थंड व शुद्ध पाण्याचे कॅन विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.\nपुणे : जिल्ह्यातील निमशहरी तसेच ग्रामीण भागात शुद्ध व थंड पाण्याच्या कॅन विक्रेत्यांवर नियंञण ठेवणे आवश्यक आहे. विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागात थंड व शुद्ध पाण्याचे कॅन विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.\nथंड व शुद्ध पाण्याचे कॅन किती रुपयाला विक्री केले जाते, शुध्द पाण्याची तपासणी कोणाकडुन होते, डिपॅाझिट किती घेतले जाते, त्यांची वाहतुक कशी केली जाते तसेच पुरवठा कोण करते याबाबतची अधिकृतपणे नोंद नसल्याचे पुढे येत आहे. या कॅन बहाद्दरांवर प्रशासनाचा धाक नसल्याने पाण्याचा धंदा तेजीत चालला असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईलाजास्तव कॅनचे पाणी नागरिकांकडुन खरेदी होताना दिसुन येते याच नाईलाजाचा फायदा घेवुन पाणी पुरवठादार व प्लॅटकडुन नागरिकांचे आर्थिक शोषण होत असण्याचे प्रमाण वाढत आहे.\nनागरिकांच्या आरोग्याच्या, आर्थिक शोषणांवर, तसेच शासकीय महसुल प्राप्तीसाठी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासन पातळीवर अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी, नगरपालिका यांनी यावर नियंञण ठेवणे आवश्यक आहे.\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/fc-goa-keen-to-keep-their-winning-momentum-going-against-their-opponents-for-tonight-kerala-blasters-fc-at-the-indian-super-league/", "date_download": "2018-08-14T23:06:50Z", "digest": "sha1:QCSINXJEJELZN23XBB45532LO6JRJB76", "length": 7226, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: एफसी गोवा पुन्हा एकदा विजयाच्या तयारीत -", "raw_content": "\nISL 2017: एफसी गोवा पुन्हा एकदा विजयाच्या तयारीत\nISL 2017: एफसी गोवा पुन्हा एकदा विजयाच्या तयारीत\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये गोवा संघाचा आजचा सामना केरला ब्लास्टर्स संघाबरोबर आहे. हा सामना गोव्याच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती होणार आहे.\nगोवा संघाचा मागील सामना बेंगलुरु संघाबरोबर होता. या सामन्यात गोव्याने बेंगलुरु संघाला जोरदार टक्कर दिली. गोव्याने पहिल्याच हाफमध्ये तीन गोल केले. बेंगलुरूच्या फेरान कोरोने दोन गोल केले तर तिसरा गोल मैनुअल लान्ज़रोटने केला.\nयाच हाफमध्ये बेंगलुरु संघाच्या मिकू याने एक गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये बेंगलुरुच्या एरिक पारतालुने व मिकूने मिळून दोन गोल करून सामना त्यांच्या बाजूला फिरवला परंतु कोरोने पुन्हा एकदा एक गोल करून बेंगलुरु संघाचा पराभव केला व सामना ४-३ अश्या फरकाने जिंकला.\nकेरला ब्लास्टर्स संघाचा मागील सामना मुंबई सिटी एफसी बरोबर होता. या सामन्यात दोन्ही संघानी एकमेकांना कमालीची टक्कर दिली. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये केरला ब्लास्टर्स संघाच्या मार्क सिफोनेसने पहिला गोल केला.\nतर दुसऱ्या हाफमध्ये मुंबई सिटीच्या बलवंत सिंगने एक गोल करून सामना हरण्यापासून संघाला वाचवले व हा सामना दोन्ही संघाने १-१ अश्या बरोबरीने सोडवला.\nदोन्ही संघांची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे आजचा सामना नक्की कोण जिंकेल याची सर्वांनाच उत्सुकता असेल.\nहा सामना आज संध्याकाळी ८ वाजता सुरु होईल.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-sri-lanka-2017-indias-probable-playing-11-for-first-odi-at-dambulla/", "date_download": "2018-08-14T23:06:48Z", "digest": "sha1:DGK7C6D5QC7SLHVV7TMNGX4N3KWQW4SO", "length": 14375, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आज खेळणार हे ११ खेळाडू भारतीय संघातून ! -", "raw_content": "\nआज खेळणार हे ११ खेळाडू भारतीय संघातून \nआज खेळणार हे ११ खेळाडू भारतीय संघातून \nकसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेबरोबर ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरतर श्रीलंका आठव्या क्रमांकावर आहे.\nनिवड समिती भारतीय संघाची निवड २०१९चा विश्वचषक लक्षात घेऊन करत आहे. या मालिकेतील खेळाडूंची निवड हा नवीन संघ बांधणीचा प्रयत्न आहे. भारताकडे तसे सलामीपासून ते मधल्या फळीपर्यंत खूप पर्याय आहेत. तरी सुद्धा विश्रांती दिलेल्या खेळाडूंना सोडून जो संघ आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता तोच संघ उद्या खेळण्याची शक्यता आहे.\nसलामीवीर (शिखर धवन आणि रोहित शर्मा )\nभारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. त्यामुळे त्याची सलामीची जागा तर नक्कीच निश्चित आहे. त्याच बरोबर शिखर धवनने ही वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत २ अर्धशतके लगावली आहेत आणि तो ही फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच बरोबर पर्याय म्हणून अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ३ अर्धशतके तर १ शतक लगावले होते.\nमधली फळी (विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी )\nविराटचा आताच फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. विराटने २००८मध्ये याच श्रीलंकेतील दौऱ्यात त्याने आपले पदार्पण केले होते, आता त्या गोष्टीला ९ वर्ष झाले आहेत. तेव्हा एक युवा खेळाडू म्हणून श्रीलंकेत गेलेल्या विराट कोहली आता भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार म्हणून श्रीलंकेत गेला आहे. श्रीलंका संघ विराटला थोडा जास्तच आवडतो हे आपल्या सर्वाना माहित आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५व्या क्रमांकावर आहे.\nलोकेश राहुल या युवा खेळाडूने आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळे आहे ज्यात त्याने १ शतक आणि १ अर्धशकत लगावले आहे. २०१६मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने आपल्या पाहिल्या सामन्यातच शतक केले होते. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात जास्त संधी देण्यात आली नव्हती. आता कर्णधार विराट कोहली त्याला नवीन पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत सलामीला येणारा राहुल आता चौथ्या क्रमांकावर येईल.\nभारताचा दिग्गज फलंदाज आणि मागील एक वर्षांपासून फिनिशरचा रोल सोडून मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडून भारताला अपेक्षा असतील. मागील काही सामन्यात धोनी जरी फॉर्ममध्ये दिसला नसला तरी धोनी अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सर्वाना माहित आहे.\nअष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)\nविराट कोहली जेव्हा पासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे. केदारची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील शतकी खेळी अजून क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.\nफिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल)\nसध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही एकदिवसीय मालिकेत मोठ्या प्रमाणावर चमक दाखवू शकले नसल्या कारणाने २०१९च्या विश्वचषकाला आपला विचार व्हावा असे जर सध्या स्थान दिलेल्या खेळाडूंना वाटत असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.\nवेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार )\nकसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारे उमेश यादव आणि मोहम्मद शमी या दोन गोलंदाजांना या मालिकेत विश्रांती देऊन जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. २०१६च्या विंडीज दौऱ्यात शार्दूल ठाकूरची निवड होऊनही त्याला संधी देण्यात आली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या २६ वर्षीय खेळाडूला आजही भारतीय संघातून संधी देण्यात आली नाही. यावेळी मात्र या गोलंदाजाला राखीव खेळाडूंमध्ये ठेवून चालणार नाही. भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान मिळवून आता बरेच दिवस झाले आहेत. आता त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करताना या दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/06/blog-post_76.html", "date_download": "2018-08-14T23:17:51Z", "digest": "sha1:2VVSFS4RL6V2UQJOZWHGI7P3Z6LBV6N5", "length": 10565, "nlines": 71, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिचा सत्कार", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nमंगळवार, २० जून, २०१७\nमहिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिचा सत्कार\nहिमायतनगर, नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १२ परीक्षेच्या निकालात हिमायतनगर येथील महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिने ८५ टक्के गुण घेऊन हुजपा कॉलेजमधून दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवायला आहे. तिच्या याशाबद्दल करते क्लासेसच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.\nयापूर्वी शुभांगी गाजेवार हिने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्टे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच १२ वि परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी हुजपाच्या मुख्याध्यापिका खंबायतकार मैडम, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, राजकुमार गाजेवार, विलास वानखेडे, गजानन चायला, गजानन मांगुळकर, राम सूर्यवंशी, मुख्य प्रशिक्षक खंडू चव्हाण, प्रशिक्षक रामा गाडेकर, प्रशिक्षक संदेश नरवाडे, शे.फिरदोस, अनिकेत गुड्डेटवार आदींसह कराटे वारगतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या सांख्येने उपस्थित होत्या.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-news-iti-admission-123036", "date_download": "2018-08-14T23:08:38Z", "digest": "sha1:6FQE2NJV2I6OCSSJJCYQLAEKYVRHC4BU", "length": 12241, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News ITI admission आयटीआय प्रवेशासाठी उद्या अखेरचा दिवस | eSakal", "raw_content": "\nआयटीआय प्रवेशासाठी उद्या अखेरचा दिवस\nसोमवार, 11 जून 2018\nनिपाणी - आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत शुक्रवारी (ता. 8) पर्यंत होती. मात्र महाराष्ट्रातील दहावीचा निकाल व विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक शासनाने यामध्ये पुन्हा चार दिवसाची मुदतवाढ केली आहे. मंगळवारी (ता. 12) प्रक्रियेसाठी अखेरचा दिवस आहे.\nनिपाणी - आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत शुक्रवारी (ता. 8) पर्यंत होती. मात्र महाराष्ट्रातील दहावीचा निकाल व विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक शासनाने यामध्ये पुन्हा चार दिवसाची मुदतवाढ केली आहे. मंगळवारी (ता. 12) प्रक्रियेसाठी अखेरचा दिवस आहे.\nपहिल्या टप्प्यात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी आल्यामुळे काही काळ प्रवेश प्रक्रिया थंडावली होती. मात्र सुधारीत सॉफ्टवेअर देऊन प्रवेश प्रक्रिया गतीने सुरु केली. निपाणीसह परिसरातून यंदा आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचा ओढा वाढला आहे. प्रत्येक वर्षी निपाणीसह परिसरातून 3 हजार विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क व देणगीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महाविद्यायीन शिक्षण घेणे जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे यंदा आयटीआयसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.\nचिक्कोडी तालुक्‍यातील आयटीआय केंद्रे\nविद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वाढती संख्या व महाराष्ट्रातील दहावीचा नुकताच लागलेला निकाल यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये चार दिवसाची मुदत वाढ केली आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. प्रवेश प्रक्रिया मोफत असून विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआयमधून प्रवेश अर्ज भरावा.\nप्राचार्य, सरकारी आयटीआय, निपाणी\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/search-nda-teacher-recruitment-scam-122085", "date_download": "2018-08-14T23:08:26Z", "digest": "sha1:AWSZ262TELIBCTMU7OJIJPWALBQXO4QC", "length": 12514, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "search in the NDA for teacher recruitment scam शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी एनडीएमध्ये झडती | eSakal", "raw_content": "\nशिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी एनडीएमध्ये झडती\nगुरुवार, 7 जून 2018\nपुणे : खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या \"राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.\nपुणे : खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या \"राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.\nएनडीएमध्ये शिक्षक भरती प्रकरणामध्ये घोटाळा झाला होता. याप्रकरणी सीबीआयने एनडीएचे तत्कालीन प्राचार्य, रसायनशास्त्र आणि गणित विभागातील दोन सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अशा पाच जणांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करून त्याचा तपासदेखील सुरू केला आहे. त्यासाठी आज सीबीआयच्या एका पथकाने\nएनडीएमध्ये जाऊन झडती घेतली. या पदांची भरती करताना या प्राध्यापकांनी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये या प्रकरणाचीचौकशी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी तपास करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.\nया झडतीसंदर्भात एनडीएच्या वतीने सीबीआयच्या पथकाकडील कागदपत्रे तपासणी प्रक्रियेसंदर्भातील आदेशांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी सहकार्य करण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एनडीएच्या शिक्षक पदांसाठी निवड व भरतीप्रक्रिया केली जाते. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी त्यांच्या निवड व भरतीप्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे\nआयोगाला सादर केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात आवश्‍यक ती कारवाई आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे एनडीएतर्फे कळविण्यात आले आहे.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T23:29:22Z", "digest": "sha1:5F55MDHSKH3QHL67OPSSJHVZFM4J5GE5", "length": 5726, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मीन रास - विकिपीडिया", "raw_content": "\nमीन रास एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मीन रास ही बाराव्‍या भागात येते म्हणून ही राशी १२ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा ह्या नक्षत्राचा शेवटचा चौथा चरण(चौथा भाग), आणि उत्तराभाद्रपदा व रेवती ही नक्षत्रे येतात. 117.248.126.111 १२:५८, १४ मे २०१५ (IST)== स्वभाव == ही द्विस्वभावी राशी आहे.\nआद्याक्षरे - दि, दु, ठ, थ, झ, यां, दे, दो, चा, ची\nकन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते.\nफलज्योतिषातील ग्रह व राशी\nलग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो\nमेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/nashik-news-onion-127802", "date_download": "2018-08-14T23:04:09Z", "digest": "sha1:BDKQU6BMGFNAM5SU7A5E3WPHLGLQ2ST6", "length": 11195, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news onion कांदा वधारला | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 जुलै 2018\nनाशिक - देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला मागणी वाढत असल्याने कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांतील दर क्विंटलला 1400 पर्यंत वाढले. संपूर्ण आठवडाभर प्रतिक्विंटल 400 ते 1400 या दरम्यान स्थिर दर होते. देशातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठात कांद्याची आवक स्थिर असताना मागणी मात्र वाढली आहे. या स्थितीत दरातही वाढ झाली आहे. या स्थितीत येत्या काळातही हे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.\nनाशिक - देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला मागणी वाढत असल्याने कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांतील दर क्विंटलला 1400 पर्यंत वाढले. संपूर्ण आठवडाभर प्रतिक्विंटल 400 ते 1400 या दरम्यान स्थिर दर होते. देशातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठात कांद्याची आवक स्थिर असताना मागणी मात्र वाढली आहे. या स्थितीत दरातही वाढ झाली आहे. या स्थितीत येत्या काळातही हे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.\nनाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या व 45 उपबाजारांत कांद्याची आवक होते. गत सप्ताहात सर्वच बाजार आवारांत कांद्याची आवक वाढली होती. खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीत भांडवलाची गरज असताना मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येत आहे. मात्र, या स्थितीत एकदम जास्त गर्दी न करता हळूहळू थोडा थोडा कांदा बाजारात आणणे योग्य ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nनाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nनाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे \"राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T23:43:38Z", "digest": "sha1:S2YHMYINJ66AQOHZESCEUXWJQYY2TNJP", "length": 8658, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अमित सागर | मराठीमाती", "raw_content": "\nपुण्यातला युवक साकारतोय शिवचित्रसृष्टी\nठिकठिकाणी शिवसृष्टी उभारण्याबाबत प्रस्ताव दिले जात असून त्यावर चर्चाही होत आहेत. मात्र, वेल्हा तालुक्यातील विंझर या गावातील चित्रकलेचा विद्यार्थी अमित सागर स्वतःच्याच जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून कुठल्याही मदतीची त्याला अपेक्षा नसून शिवप्रेमींच्या पाठबळावरच ही शिवसृष्टी आकाराला आणण्याची त्याची इच्छा आहे.\nअमित सागर कात्रजच्या साई कला महाविद्यालयात जी. डी. आर्ट शिकत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या विंझर गावात शिवसृष्टी उभारण्याची त्याची मनीषा आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. विंझरला अमितची पाच एकर जागा असून, त्यातल्याच एका एकरात तो हा प्रकल्प उभा करतोय. यात पाचशे स्क्वेअर फुटांच्या जागेत एक सभागृह तयार केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनची सुमारे २०० चित्रे यात लावली जाणार आहेत. बाग आणि तटबंदी सभागृहाच्या आजूबाजूला उभारले जातील.\nअमितने सांगितले की, ‘शिवप्रेमामुळेच मी हे धाडस करत आहे. इतर शिवसृष्टींमध्ये चित्रसृष्टी हे वेगळेपण आहे. तसेच, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. शिवाजी महाराजांनी बराच काळ याच गडावर व्यतित केला होता. त्याबाबत या भागात कुठलेच स्मारक किंवा स्मृतीस्थान नाही. सईबाईंच्या स्मारकाची गडावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व मला चित्रांच्या माध्यमातून दाखवून चित्रसृष्टी उभारायची आहे व त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत.’\n‘कोणत्याही आर्थिक पाठबळाची मला सरकारकडून अपेक्षा नाही. माझा ठाम विश्वास आहे की शिवप्रेमींच्या आर्थिक आधाराने ते शक्य होईल,’ असेही तो म्हणाला. त्याने हे ही नमूद केले की, या कामी त्याला प्रा. नंदकुमार सागर, संजय जगताप, डॉ. अनिल नलावडे, अनिल भुरुक, वाय. जी. पटवर्धन, संभाजी भोसले, आणि दत्तात्रय देशमाने यांचे सहकार्य लाभत आहे.\nThis entry was posted in घडामोडी and tagged अमित सागर, पुणे, शिवसृष्टी, शिवाजी महाराज on जुलै 13, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1812.html", "date_download": "2018-08-14T23:40:45Z", "digest": "sha1:JBYXL3NPQXSJPT6WHI4XD2AD4FVUCE7U", "length": 8426, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत पतसंस्थेच्या कार्यालयाला अखेर ठोकले टाळे ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Newasa शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत पतसंस्थेच्या कार्यालयाला अखेर ठोकले टाळे \nशेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत पतसंस्थेच्या कार्यालयाला अखेर ठोकले टाळे \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासेफाटा शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी रविवारी पाथरवाले गावात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांनी संबंधित पतसंस्थेच्या कार्यालयाला सील ठोकले आहे.\nकर्जाची रक्कम देण्यास पतसंस्थेने टाळाटाळ केल्याने नेवासे तालुक्यातील पाथरवाले येथील शेतकरी राजेंद्र अासाराम गवळी (४०) यांनी शनिवारी सकाळी कुकाण्यातील नारायणगिरी पतसंस्थेच्या आवारातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.\nयाप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुदाम नारायण खाटीक (सुलतानपूर) व उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र खाटीक (पाथरवाला) या दोघांविरूद्ध राजेंद्रच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा ३०६ गुन्हा नोंदवला असून उपाध्यक्ष दत्तात्रय खाटीक यास अटक केली.\nयाप्रकरणी रामेश्वर भाऊसाहेब गवळी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, राजेंद्र गवळी शेती करत होता. सात महिन्यांपूर्वी त्याने नारायणगिरी पतसंस्थेकडे साडेपाच लाखांचे कर्जप्रकरण केले होते. हे कर्ज मंजूर करण्यापूर्वीच राजेंद्रच्या शेतीवर बोजा चढवत अनामत भरण्याची मागणी पतसंस्थेने केली.\nराजेंद्रने ७० हजार रूपये अनामत भरली होती. कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर ही अनामत परत देण्याचे ठरले होते. पतसंस्थेने राजेंद्रचे कर्ज दोन महिन्यांपूर्वीच मंजूर केले होते. साडेतीन लाखांचा धनादेश पतसंस्थेचा व्यवस्थापक कृष्णा गव्हाणे याने राजेंद्रची सही घेऊन वटवला. राजेंद्र कर्जाच्या रकमेची मागणी करत असताना व्यवस्थापकाने संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सांगितल्यावरच तुला रक्कम मिळेल, असे सांगितले.\nराजेंद्र रक्कम मिळण्यासाठी पतसंस्थेत चकरा मारू लागला. पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षंनी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. राजेंद्रचे राजकीय प्रस्थ वाढत चालले होते. त्यामुळे कर्जप्रकरणी राजेंद्रची अडचण करण्याचा डाव संस्थेच्या उपाध्यक्षांनी रचला होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. शेतकरी राजेंद्र गवळी याने आत्महत्या केल्याने पाथरवाले ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध केला.\nगवळी कुटुंबास दहा लाखांची मदत द्या.\nपतसंस्थेच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेल्या पाथरवाले येथील शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या कुटुंबास शासनाने १० लाख रुपयांची मदत करावी, तसेच या प्रकरणी गांभीर्यपूर्वक दखल न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास कोरडे यांनी रविवारी पत्रकाद्वारे केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nशेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत पतसंस्थेच्या कार्यालयाला अखेर ठोकले टाळे \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-112525", "date_download": "2018-08-14T23:26:17Z", "digest": "sha1:Y5EVXVFE5WZCAWDNYBHSBD6DB4R5R42T", "length": 13561, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election कर्नाटक निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकीची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nकर्नाटक निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकीची शक्‍यता\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nबेळगाव - दोन विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी होण्याची शक्‍यता असून, आज (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता आहे.\nबेळगाव - दोन विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी होण्याची शक्‍यता असून, आज (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता आहे.\nसीमाभागातील मराठी टिकविण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात सीमालढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा. याबाबत नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, यासाठी (कै.) सुरेश हुंदरे स्मृती मंच व काही युवकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामान्य माणसांचीही तीच भावना होती. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना अखेर यश मिळण्याची शक्‍यता आहे.\nलोकांनी आवाहन करूनही बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात समितीच्या दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकेका मतदारसंघात चार ते पाच उमेदवार उभे आहेत. शुक्रवारी (ता. २७) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, शुक्रवारी काय होतेय याकडे लोकांचे लक्ष लागून असतानाच दोन विधानसभा मतदारसंघात समितीचा एकच उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगू लागली आहे. या बातमीचे समिती कार्यकर्त्यांत स्वागत होत असून सर्वच मतदारसंघात एकेकच उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यावर आता शुक्रवारीच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी काहींनी शुक्रवारी सकाळपासून तीन ते चार बैठकांचे आयोजन केले आहे.\nनगरसेवक रावळ राजीनामा देणार...\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांत एकी होत नसल्यामुळे नगरसेवक दिनेश रावळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. २७) ते राजीनामा देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. रावळ हे प्रभाग क्र. १४ चे नगरसेवक आहेत. मराठी भाषिकांनी त्यांना निवडून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतदारसंघातून एकच मराठी उमेदवार हवा, अशी त्यांची भूमिका आहे. पण, समितीच्या दोन्ही गटांत अजून एकमत झालेले नाही. यामुळेच रावळ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/shastri-and-shikhar-dhawan-seek-divine-help-ahead-of-decider/", "date_download": "2018-08-14T23:06:34Z", "digest": "sha1:FXW6JJARY5R7GTRSZE3HF7GWGNOVVRQT", "length": 7002, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शिखर धवन, रवी शास्त्री घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन -", "raw_content": "\nशिखर धवन, रवी शास्त्री घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन\nशिखर धवन, रवी शास्त्री घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन\n भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सलामीवीर शिखर धवन यांनी येथील पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.\nभारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आज येथे संध्याकाळी ७ वाजता होणार असून सामन्याच्या पूर्वसंधेला अर्थात काल या दोघांनी येथील मंदिरात येऊन दर्शन घेतले.\nशास्त्री आणि धवन यांनी काल सकाळी येथे पवित्र स्नान करत मंदिरात देवाची विधिवत पूजाही केली. त्यांनंतर पुन्हा ते हॉटेलला परतून संघासहकाऱ्यांबरोबर सरावाला हजर झाले.\nहा सामना पावसामुळे रद्द होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. गेले ५-६ दिवस शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याकारणाने क्रिकेटप्रेमींना आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहायची संधी मिळणे थोडे अवघड झाले आहे.\nभारत वि. न्यूझीलंड मालिका १-१ अशी बरोबरीत असून हा सामना त्याअर्थाने निर्णायक सामना आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतही शेवटच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. तेव्हा भारतीय संघाने मैदानात फुटबॉल खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://khodsal.blogspot.com/2007/02/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1167589800000&toggleopen=MONTHLY-1170268200000", "date_download": "2018-08-14T23:28:47Z", "digest": "sha1:3NMAJTS5SWJQ6A2BJ44UMH3GDUTIOHVV", "length": 16273, "nlines": 237, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: February 2007", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nखूप सोसले हे लग्नाचे बंधन मी\n'अजब' ह्यांची गझल खूप सोसले आयुष्याचे बंधन मी वाचून सुचलेल्या काही ओळी :\nखूप सोसले हे लग्नाचे बंधन मी\nकरीन म्हणतो दुज्या फुलांवर गुंजन मी\nतिला पाहण्या तिच्या घरी गेलो जेव्हा\nफक्त पाहिले तिचे बाह्य अवगुंठन मी\nसहानुभूती तिच्या गोड चेहऱ्यास अन\nकुरूप आहे म्हणून केवळ दुर्जन मी\nकुणा न ठावे वहाण लागे मला कुठे\nउगाच का करतो आहे आक्रंदन मी\nतिच्या ठिकाणी बघतो स्वप्नी टंच नट्या\nकधी बिपाशा, कधी रवीना टंडन मी\nपित्त अताशा होते मजला कधी कधी\nमळमळ करतो व्यक्त कुठेही पटकन मी\nपाणावू व्यर्थ 'खोडसाळा' नको नयन\nआवरली कायमची माझी भुणभुण मी\nमायबोली ह्या अग्रगण्य मराठी संकेतस्थळावर गझलवैभव श्रीयुत वैभव जोशी ह्यांनी मायबोली गज़ल कार्यशाळा -1 आयोजित केली आहे. हे शुभकार्य हाती घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या या योजनेमुळे अनेक तरुण मराठी गझलेकडे आकृष्ट होतील, त्यांना मराठी गझल लेखन-वाचनाची गोडी लागेल, ताज्या दमाचे गझलकार मराठी सारस्वतास लाभतील ह्याविषयी आम्हांस तीळमात्र शंका नाही. त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदात आहोत. अर्थात हे एकच कारण नाही हे मान्य करायलाच हवं. वैभव ह्यांनी लावलेल्या ह्या रोपट्यास एकदा गझलरूपी फळं येऊ लागली की आमचा कच्च्या मालाच्या तुटवड्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल हा स्वार्थी विचार मनात डोकावत नाही असं कसं म्हणू कालच आम्ही आणि आमचे परममित्र केशवसुमार मनोगतवर घटत चाललेल्या गझलसंख्येविषयी चर्चा करीत होतो व ह्यामुळे होणाऱ्या आमच्या कुचंबणेचं दु:ख एक-एक पेग नेस्कॊफीत बुडवीत होतो (सूर्य अस्ताला गेला नसल्यामुळे आम्हाला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली कालच आम्ही आणि आमचे परममित्र केशवसुमार मनोगतवर घटत चाललेल्या गझलसंख्येविषयी चर्चा करीत होतो व ह्यामुळे होणाऱ्या आमच्या कुचंबणेचं दु:ख एक-एक पेग नेस्कॊफीत बुडवीत होतो (सूर्य अस्ताला गेला नसल्यामुळे आम्हाला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.)आम्हास खात्री आहे की विडंबनाचे मनोगतावरील भीष्माचार्य माफीचा साक्षीदार हेही आमच्याशी सहमत असतील.\nमायबोलीसारख्या संकेतस्थळावरील सुविद्य, सुसंस्कृत, साक्षेपी, प्रतिभावंत सदस्यांच्या मध्ये अस्मादिकांसारखा टपोरी लेखकु अजिबात शोभणार नाही ह्याची आम्हास पुरेपूर जाण असल्यामुळे तीव्र इच्छा असूनही आम्ही उपरोल्लेखित कार्यशाळेत भाग घेण्यापासून स्वत:ला रोखले आहे. ऋतू येत होते, ऋतू जात होते अशी पहिली ओळ गझलवैभवांनी कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्यांसाठी दिलेली आहे. भाग घेत नसलो तरी त्यावरून आम्हास सुचलेल्या काही द्विपदी इथे देण्याचा मोह मात्र टाळवत नाही. आमच्या ह्या ब्लॊगझोपडीला चुकून कधी जर वैभवांचे पदकमल लागले तर त्यांनी इस्ला(दुरुस्ती) जरूर करावी ही नम्र विनंती.\nऋतू येत होते, ऋतू जात होते\nनिजे दुष्ट तो, मी ऋतुस्नात होते\nसुगंधाळता मी तया होय पडसे\nविवाहित जरी मी, अनाघ्रात होते\nघरी बायको अन् सखी रंगसदनी*\nअसे षौक 'ह्यां'चे पिढीजात होते\nअसे काळ आता सख्या-साजणांचा\nनिघाले पती ते निकालात होते\nनका ना, सख्यांनो, विचारू खुणांचे\nकुठे ओठ होते, कुठे दात होते\nनिघाले तुला भेटण्या खोडसाळा\nउभे नेमके 'हे'च दारात होते\n* - खोडसाळाच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मनाची भरारी कविकल्पनेतही महालापर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे रंगमहालाऐवजी रंगसदन\nपळुन मी गेलो जसा\nपळुन मी गेलो जसा, आधी कधी पळलोच नाही\nरामदासांच्या परी मी मागुती वळलोच नाही\nजन्मभर पत्नीस माझ्या मी दिले नाना बहाणे\nजायचे सवतीघरी पण मी कधी चुकलोच नाही\nकैकदा कैफास माझ्या घेतले मी टीममध्ये\nविश्वचषकालाच नेऊ, हाय, मी शकलोच नाही \nरात्रभर माझी-स्मिताची बालके सांभाळली मी\nशेवटी निजलो असा की मग पुन्हा उठलोच नाही \nस्मरतही नाहीत आता चेहरे ते मैत्रिणींचे\nएवढे स्मरते कधीही अडकुनी पडलोच नाही \nवाटले चुंबन मिळावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत\nदिसत होती रोज ती पण मी तिला दिसलोच नाही \nसबब आहे खोडसाळा आंधळ्या कोशिंबिरीची\nझोंबण्याचा एकही मोका कधी चुकलोच नाही \nआमची प्रेरणा - कविवर्य सुरेश भट ह्यांची गझल 'जगत मी आलो असा की...'\nपडके झाले बाबांचे घर\nआमची प्रेरणा - 'माफीचा साक्षीदार' ह्यांची कविता \"परके झाले बाबांचे घर\"\nपडके झाले बाबांचे घर\nसासू गेली, श्वशुर वारले\nछप्पर गळके, उंदिर घरभर\nसुस्त मांजरी गाभण त्यावर\nजवळ कधी ना घेई मजला\nऐसा कसला माझा हा नर\nआधी चिडले, भुलले नंतर\nआमची प्रेरणा : सुवर्णमयींची सुंदर गझल वेळ झाली.\nढापण्याने ढापणीला पाहण्याची वेळ झाली\nकंद-पोहे अन चहा मी ढोसण्याची वेळ झाली\nगा सखे, बेसूर गाणे ऐकण्याची वेळ झाली\nकर्णपटलाला जरासे फाडण्याची वेळ झाली\nखा सखे तू, वजनकाटा मोडण्याची वेळ झाली\nये सखे, उपवास माझा सोडण्याची वेळ झाली\nवेळही झाला कितीसा डास हा मारून राया\nएवढ्यातच ढेकणांना मारण्याची वेळ झाली\nसांजवेळी परवच्याला रटून घ्या माझ्या मुलांनो\nशिकवले तुम्हास जे ते घोकण्याची वेळ झाली\nघेतली हातात पुन्हा लेखणी अस्मादिकांनी\nखोडसाळाला नव्याने सोसण्याची वेळ झाली\nआमची प्रेरणा -अजबरावांची गझल आकाशीचा चंद्र...\nआकाशीचा चंद्र कुणाच्या हाती लागत नाही\nइथे भूतळी परी चंद्रिका खडूस वागत नाही\nकाळ बदलला, तिचे वागणे सोबत बदलत गेले\nकपडे आता ठरवुन पूर्वीसमान घालत नाही\nकाय फायदा, नजरेलाही झाला सराव त्याचा\nअंगभराच्या साडीची सर त्याला लाभत नाही\nअनोळखीही सर्व झोंबती तिजला डिस्कोमध्ये\nहात कुणाचे कोठे ठरले, पत्ता लागत नाही\nखोडसाळही चोरुन बघतो, सांगू खोटे कसे\n अताशा मनाची सुद्धा लाजच वाटत नाही \n मनोगत पुन्हा, मर्यादित स्वरूपात का होईना, सुरू झाले आहे. आम्हा विडंबकांना नव्या कवितांचे खाद्य उपलब्ध झाले आहे. मृण्मयी ह्यांच्या अनंत ह्या गझलेने आम्ही उपास सोडत आहोत.\nतुझे हुंगणे संपत नाही\nतुझे वाकणे संपत नाही\nमनी मागुती बोका होउन\nजगी कोण जो हिंडत नाही\nकितीदा निघे ती माहेरी\nपुन्हा परतणे खंडत नाही :(\nपुरे, खोडसाळा, तव 'कविता'\nअता यामध्ये गंमत नाही\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\nखूप सोसले हे लग्नाचे बंधन मी\nपळुन मी गेलो जसा\nपडके झाले बाबांचे घर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1538", "date_download": "2018-08-14T23:37:08Z", "digest": "sha1:CSAWV6AS7K7OVZYTYSTK347CBRBEI6HB", "length": 13513, "nlines": 116, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nआफ्रिकन धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दबदबा राखलेला आहे. केनियाचा एलियूड किपचोगे हा धावपटू याच परंपरेतील आहे. पाच वर्षांपूर्वी मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरवात केल्यापासून या ३३ वर्षीय धावपटूने जागतिक पातळीवरील वर्चस्वाचा ठसा उमटविला आहे. त्याने लंडन मॅरेथॉन यावर्षी तिसऱ्यांदा जिंकली. यावेळच्या लंडन मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे, किपचोगे याला आव्हान देण्यासाठी शर्यतीत काही नावाजलेली नावं होती. ब्रिटनचा मो फराह, इथिओपियाचा केनेनिसा बेकेले, लंडनमधील गतविजेता केनियन डॅनिअल वान्जिरू यांच्या सहभागामुळे ही मॅरेथॉन उत्कंठावर्धक बनली होती. फराह हा पाच हजार मीटर व दहा हजार मीटरमधील सध्याचा ऑलिंपिक विजेता. या दोन्ही शर्यतीत त्याने लंडन आणि रिओ या लागोपाठच्या ऑलिंपिकमध्ये विजेतेपद मिळविले होते. फराह याच्या वर्चस्वापूर्वी या दोन्ही शर्यतीत बेकेले विजेता होता. त्यानेही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके जिंकलेली आहेत. किपचोगे याने साऱ्यांना मागे टाकत लंडन मॅरेथॉन जिंकली. इथिओपियाच्या टोला शुरा किटाटा याला हरवून किपचोगे याने वर्चस्वाचा झेंडा पुन्हा फडकाविला. मो फराह याला तिसऱ्या, तर बेकेले याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गतविजेता वान्जिरू आठव्या क्रमांकावर फेकला गेला. मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरवात केल्यापासून किपचोगे याने जिंकलेली ही सहावी प्रमुख (मेजर) स्पर्धा ठरली.\nएलियूड किपचोगे हा ऑलिंपिक विजेता मॅरेथॉन धावपटू आहे. २०१६ मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये त्याने २ः०८ः४४ वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. मॅरेथॉनमध्ये धावण्यापूर्वी हा केनियन धावपटू पाच हजार मीटर शर्यतीतील पट्टीचा धावपटू होता. या शर्यतीत त्याने दोन ऑलिंपिक पदकेही जिंकलेली आहेत. २००४ मध्ये अथेन्सला ब्राँझपदकाची, तर २००८ मध्ये बीजिंगला रौप्यपदकाची कमाई केली होती. बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याला केनेनिसा बेकेले याने मागे टाकले होते. त्यानंतर किपचोगे याने मॅरेथॉनवरच लक्ष केंद्रित केले. २०१३ मध्ये त्याने मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. २१ एप्रिल २०१३ रोजी त्याने हॅम्बर्ग मॅरेथॉन जिंकली. त्याचे हे पहिले मोठे यश ठरले. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये किपचोगेला रौप्यपदक मिळाले. त्यावेळी केनियाच्याच विल्सन किपसांग याने २ः०३ः२३ ही वेळ नोंदवून विश्‍वविक्रमास गवसणी घातली होती. बर्लिनमधील उपविजेतेपदानंतर किपचोगेने सहा प्रमुख स्पर्धांसह आठ मॅरेथॉन शर्यती जिंकल्या आहेत. यामध्ये रिओ ऑलिंपिकचाही समावेश आहे. कमालीचे सातत्य आणि अफलातून तंदुरुस्ती या बळावर किपचोगेने मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राखलेले आहे. मॅरेथॉनच्या इतिहासात तो ‘महान’ बनलेला आहे.\nमॅरेथॉनमधील विश्‍वविक्रम मोडण्याचे किपचोगे याचे ध्येय आहे. केनियाच्या डेनिस किमेटो याने २०१४ मध्ये नोंदविलेली २ः०२ः५७ ही वेळ अजूनही विश्‍वविक्रमी आहे. डेनिसने हा पराक्रम बर्लिन मॅरेथॉनमध्ये बजावला होता. यंदाच्या लंडन मॅरेथॉनमध्ये किपचोगेची सुरवात वेगवान होती, तो विश्‍वविक्रम नोंदविणार असे वाटत असताना अंतिम टप्प्यात संथ झाला. त्याने पहिला क्रमांक राखला, पण २ः०४ः१७ ही वेळ विश्‍वविक्रमाच्या जवळपास फिरकणारी नव्हती. दोन वर्षांपूर्वी किपचोगे याने कारकिर्दीतील वेगवान वेळ नोंदविली होती. तेव्हा लंडन मॅरेथॉन त्याने २ः०३ः०५ वेळेसह जिंकली होती. गेल्या वर्षी सहा मे रोजी इटलीतील मोन्झा येथील मॅरेथॉनमध्ये तो वेगाने धावला होता. त्याने २ः००ः२५ अशी भन्नाट वेळ नोंदविली होती, पण ती अधिकृत विश्‍वविक्रमी ठरू शकली नाही. जागतिक महासंघाने या वेळेस तांत्रिक कारणास्तव मान्यता दिली नाही.\nकिपचोगेचे ‘मेजर’ मॅरेथॉन सुवर्ण यश\n२०१४ ः शिकागो : २ः०४ः११\n२०१५ ः बर्लिन : २ः०४ः००\n२०१५ ः लंडन : २ः०४ः४२\n२०१६ ः लंडन : २ः०३ः०५\n२०१७ ः बर्लिन ः २ः०३ः३२\n२०१८ ः लंडन ः २ः०४ः१७\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस...\nभारताचा माजी बुद्धिबळ जगज्जेता ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याला आदर्श मानणारा आर....\nभारतीय बॅडमिंटनची परंपरा वैभवशाली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणारा हा खेळ देशात...\nलिओनेल मेस्सी हा जागतिक फुटबॉलमधील ‘सुपरस्टार’. क्‍लब पातळीवर स्पेनमधील बार्सिलोना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-permission-370-varieties-sell-state-maharashtra-8520", "date_download": "2018-08-14T23:44:00Z", "digest": "sha1:RPD3LF4MUUQYAYMPSBHZPNJMM2KHPOQK", "length": 16302, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, permission for 370 varieties sell in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला राज्यात परवानगी\nकापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला राज्यात परवानगी\nबुधवार, 23 मे 2018\nशासनाने ‘जीईएसी'च्या मान्यतेनुसार ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांना विक्रीची परवानगी दिलेली आहे. मान्यते व्यतिरिक्त बियाणे विक्री करताना आढळल्यास गंभीर गुन्हा समजून कठोर कारवाई केली जाणार आहे.\n- पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर\nनगर ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि मध्यम कालावधीच्या वाणांचा वापर करण्याची शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत जेनिटिक इंजिनिअरिंग ऑपराझर कमिटी (जीईएसी)मार्फत मान्यता दिलेल्या ४२ कंपन्यांच्या विविध ३७० वाणांचे बियाणे राज्यात विक्री करण्याला शासनाने परवानगी दिली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. गेल्या वर्षी तब्बल वेगवेगळ्या नावाने ६२४ वाण विकले गेले होते.\nराज्यात जवळपास ४१ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाचे क्षेत्र आहे. २००६ पासून जनुकीय परिवर्तीत तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांचा म्हणजे बोंड अळीस प्रतिकारक अशा ‘बीटी’ बियाण्यांचा वापर होत आहे. कापसाची लागवड होत असलेल्या क्षेत्रापैकी सुमारे ९८ टक्के क्षेत्रावर ‘बीटी' बियाण्यांचीच लागवड केली जाते. या बीटी वाणांना केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत ‘जीईएसी' या समितीमार्फत मान्यता दिली जाते.\nगेल्या वर्षी ‘जीईएसी’ मान्यता मिळालेल्या वाणांची मूळ उत्पादक कंपनी बरोबर विपणन कराराद्वारे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यादेखील कापूस बियाणे वाणांची विक्री करत होत्या. अशा कराराद्वारे विक्री करताना ‘जीईएसी' यांनी मंजूर केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर वेगवेगळी नावे टाकून एकच वाण अनेक नावे टाकून विक्री होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली होती. गतवर्षी मूळ कंपनीच्या ४०२ वाणांची ६२४ वेगवेगळ्या नावाने विकले गेले. यंदा ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांलाच विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्या कंपन्याची आणि वाणांची यादी जाहीर केली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nसहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे बियाणे\nबोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने कमी व मध्यम कालावधीच्या (१८० दिवस) वाणांची शिफारस केली आहे. त्यामुळे या वर्षीपासून राज्यात १८० दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या दीर्घ कालावधीच्या वाणांस विक्री करण्याला परवानगी दिलेली नाही, असे सांगण्यात आले.\nमान्यताप्राप्त नाव ठळक दिसेल\nमूळ उत्पादक कंपनीने कापूस बियाणांचे पॅकिंग करताना पाकिटावर ‘जीईएसी’ने मान्यता दिलेले नाव ठळकपणे दिसणे बंधनकारक केले आहे. संबंधित कंपनी त्या नावाव्यतिरिक्त त्यांचा ब्रॅँडनेम टाकू शकतील, मात्र एका वाणाकरिता एकच ब्रॅंडनेम निश्‍चित करावा लागेल, असे निर्देश दिलेले असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nनगर बोंड अळी कृषी विद्यापीठ पर्यावरण कृषी विभाग कापूस\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/985.html", "date_download": "2018-08-14T23:44:13Z", "digest": "sha1:EVV4IZEEYBBPSM23NBGLZNXDFYVRR6UT", "length": 2264, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमनच्या 985 जागा", "raw_content": "\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमनच्या 985 जागा\nकेंद्रीय सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमन या संवर्गात मोची (31 जागा), कारपेंटर (21 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), पेंटर (3 जागा), आचारी (401 जागा), जलवाहक (29 जागा), वॉशर मॅन (173 जागा), न्हावी (132 जागा), सफाईगार (191 जागा), मोटर पंप अटेंडंट (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 2-8 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://statuslibrary.com/marathi/funny-status-messages/page1.html", "date_download": "2018-08-15T00:12:50Z", "digest": "sha1:MBSRMTQZLM6OHGK6IYYJ22SUD3Q37YA5", "length": 3290, "nlines": 52, "source_domain": "statuslibrary.com", "title": "Funny Status In Marathi, Funny Status Messages | 1", "raw_content": "\nजिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं\nमुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील, की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील… मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील, की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील…\nवडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात… काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात, वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय.. मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे… ( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो ) तुम्हीही मुलाप्रमाऩेच विचार\nशिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन… . . . . . . . पप्पू : ओके सर…पण जरा झणझणीत बनवा मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.mcgm.gov.in/irj/servlet/prt/portal/prtroot/com.mcgm.acitizenservices_healthservices.HowToApplyForDeathCertificate", "date_download": "2018-08-14T23:56:37Z", "digest": "sha1:DVP2TRDJYBFL2B3VTGTDYBUCQBUGN2JK", "length": 8678, "nlines": 29, "source_domain": "www.mcgm.gov.in", "title": "Welcome to Municipal Corporation of Greater Mumbai, India", "raw_content": "\nमृत्यु दाखल्यासाठी येथे कोण अर्ज करु शकतात\nमुंबईमध्ये नोंदणी झालेल्या सर्व मृत्युंकरिता नागरिक मृत्यु दाखला घेण्याकरिता येथे अर्ज करु शकतात.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या कोणत्याही 24 विभागातील जवळील नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या. जन्म/मृत्युकरिताचे अर्ज यासारखे काही अर्ज बृमुंमनपामध्ये यापूर्वीच अर्जदाराच्या जन्माची नोंद असल्यास, इंटरनेटची जोडणी असलेल्या कोणत्याही संगणकाद्वारे, आपल्या घरातून/ कार्यालयातून वा सायबर कॅफेतून आमच्या नागरी संकेतस्थळास भेट देवून ऑनलाईन अर्ज नमुना भरता येतील.\nमाझा जन्माचा अभिलेख शोधणे मला अशक्य आहे. मी काय केले पाहिजे\nया प्रकरणामध्ये आपण आपल्या जवळील विभागामध्ये पुढील मदतीकरिता संपर्क साधू शकता. कृपया नोंद घ्या की, सन 1996 नंतरचे अभिलेख या प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत परंतु 1996 पूर्वीचे अभिलेख अद्यापपर्यंत या पध्दतीमध्ये उपलब्ध होणार नाहीत.\nमी अभिलेख आणि माझी माहिती कशी तपासू शकतो\nया प्रणालीमध्ये आपला नोंद असलेला अभिलेख शोधण्यासाठी रुग्णालय/सुशृषा गृहे/प्रसुति गृहे यांनी आपणास दिलेला नोंदणी क्रमांक कृपया टाकण्यात यावा.\nमला माझ्या नोंदणी क्रमांकाची खात्री नाही. मी अन्य तपशील देवू शकतो\nजर आपणांस नोंदणी क्रमांक देणे शक्य नसल्यास लिंग, जन्म दिनांक, विभाग, वडिलांचे नाव, आईचे नाव किंवा रुग्णालयाचे नाव अशा प्रकारचे अन्य बाबी आपण देवू शकता.\nमाझा अभिलेख शोधताना मला नानाविध अभिलेख सापडले.\nआपल्या निदर्शनास नानाविध अभिलेख आल्यास कृपया आपला अभिलेख निवडावा.\nमला आवश्यकता असलेल्या प्रतींची संख्या मी कसा उल्लेख करु\nआपणांस प्रती हव्या असल्यास “प्रतींची संख्या” या विभागात दर्शविल्याप्रमाणे प्रतींच्या संख्या भरावी.\nमला ते कोठे मिळेल\nकृपया पोहोच कोणत्या प्रकारे पाहिजे ते भरावे. उदा. आपण सदर दाखला विभागामधून घेवू इच्छिता वा आपल्या पत्त्यावर कुरियरने पाठविण्यात यावे. जर आपण दाखला कुरियरने घेणार असाल तर अर्ज केल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत आपणाकडे पोहोचेल. जर कुरियरने पोहोच हवी असल्यास प्रपत्र सादर करण्यापूर्वी कृपया पत्ता पुन्हा पडताळून घ्यावा.\nवरील अर्जदाराच्या पत्ता वेगळा असल्यास पोहोच पत्ता भरावा.\nजर आपणास स्वतः नासुकें मधून प्रमाणपत्र घ्यावयाची इच्छा असल्यास व्यक्तीशः भरावे\nया अर्जाकरिता मला शुल्क अधिदान करावे लागणार का जर भरवयाची असल्यास मी अधिदान कसे करु शकतो\nअधिदान मार्गाद्वारा प्रचलित असलेल्या बँकांमार्फत बँकींग सुविधेने ऑनलाईन अधिदान करु शकता. एकदा आपण अधिदान ऑनलाईन केले तर कृपया आपणास मिळालेल्या व्यवहाराची पोहोच पावतीची नोंद घ्यावी.\nमला अर्ज सादर करण्यापूर्वी पुनर्विलोकन करावयाचे असून सर्व तपशील अचूक भरला आहे किंवा नाही हक तपासावयाचे आहे मी कसे काय करु शकतो\nअर्ज मुद्रीत करण्यापूर्वी अर्जामध्ये तरतूद असलेल्या \"प्रीव्यू\" कळचा वापर करु शकता.\nमला माझ्या अर्जामध्ये बदल करावयाचा आहे. मी काय केले पाहिजे\nप्रपत्र दिसण्याकरिता प्रीव्यू वर क्लीक करा. प्रीव्यू पानावरील “एडीट” या ठिकाणी येवून क्लिक करुन आपण बदल करा.\nमला प्रपत्र प्रत मुद्रीत करावयाची आहे. मी कसे करु शकता\nएकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर मुद्रीत आवृत्ती दिसेल. आपण आता मुद्रीत करु शकता.\nनासुकें येथे अर्ज कसा करु\nअर्जदाराने नासुकें येथे आवश्यक कागदपत्रांसमवेत स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करणे आवश्यक असते. नासुकें कर्मचारी अर्ज संगणक प्रणालीमध्ये भरेल (यापूर्वी बृ.मुं.म.न.पा. कडे आपल्या जन्माची नोद असेल तर) नासुकें कर्मचारी अर्जदाराकडून आवश्यक कागदपत्रांसहित शुल्क संकलित करतो ( प्रतींच्या संख्येनुसार). अंतिम क्षणी,नासुकें कर्मचारी अर्जदारास प्रमाणपत्र ( प्रतींच्या संख्येनुसार) आणि शुल्क पावती देतो. जर आपण येथे जन्म दाखल्यासाठी अर्ज करु शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/2646.html", "date_download": "2018-08-14T23:43:26Z", "digest": "sha1:5SDGVDCLYFIRT7VXGWLYMVG5USMEC6T7", "length": 3070, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात 2646 जागा", "raw_content": "\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात 2646 जागा\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षात प्रलेखन संशोधन व मूल्यमापन तज्ज्ञ (1 जागा), विक्रेंद्रीकरण तज्ज्ञ (1 जागा), पंचायतीचे आर्थिक बळकटीकरण तज्ज्ञ (1 जागा), प्रशिक्षण व क्षमता बांधणी तज्ज्ञ (1 जागा), माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ (1 जागा), तसेच विभागस्तर प्रकल्प व्यवस्थापन कक्षात विभागीय प्रकल्प उपसंचालक (6 जागा), कार्यक्रम समन्वयक (6 जागा), जिल्हा/ग्रामपंचायत स्तरावरील लिपीक (33 जागा), लेखापाल (33 जागा), कार्यालयीन सहाय्यक (33 जागा), परिचर (33 जागा), गट अभियंता (351 जागा), पंचायत अभियंता (2075 जागा), जिल्हा पेसा समन्वयक (12 जागा), तालुका पेसा समन्वयक (59 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-is-the-second-highest-run-scorer-in-international-t20i/", "date_download": "2018-08-14T23:06:52Z", "digest": "sha1:NTPPTW32RL3VBQVV3LEXLFWVVKB4Y32Y", "length": 6433, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटने मोडला टी२०मधील दिलशानचा हा मोठा विक्रम -", "raw_content": "\nविराटने मोडला टी२०मधील दिलशानचा हा मोठा विक्रम\nविराटने मोडला टी२०मधील दिलशानचा हा मोठा विक्रम\n येथे आज भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० सामन्यात विराट कोहलीने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा मोठा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानी आला आहे.\nविराटला या सामन्यापूर्वी हा विक्रम करण्यासाठी केवळ १२ धावांची गरज होती. विराटच्या नावावर या सामन्यापूर्वी ५३ सामन्यात १८७८ धावा होत्या. भारतीय संघाने आजपर्यंत ८७ सामने खेळले असून विराटचा आजचा हा ५४ वा सामना होता.\nविराटला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २ हजार धावा करण्यासाठी आता केवळ ११० धावांची गरज आहे.\nजर तो या मालिकेत २ हजार धावा करू शकला तर टी२० प्रकारात अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू बनेल. सध्या पहिल्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम आहे.\nआंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T23:44:51Z", "digest": "sha1:3WDH25DYEDY6JFIQS4U42AIW4Z6NMARW", "length": 5534, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "तुळशी | मराठीमाती", "raw_content": "\n१०० ग्रॅम तुळशीचे बी\nअडीच वाट्या बारीक गूळ\nनारळाच्या पाण्यात तुळशीचे बी भिजवून फुगवण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवा.नंतर जाड बुडाच्या पातेल्याच्या तळाला थोडे तूप लावा. त्यात नारळाचा चव व गूळ घालून चांगले कालवा. नंतर त्यात भिजलेले तुळशीचे बी घाला. नंतर मंदाग्निवर शिजत ठेवा. पातेल्याखाली छोटा तवा ठेवा व जाता येता हलवत रहावे. कडेने उरलेले तूप सोडावे. थोडेसे मिश्रण हातात घेऊन पाहा. गोळी वळेल असे झाले की उतरवावे व निवल्यावर लाडू कळावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T23:44:44Z", "digest": "sha1:MQ4LBDLDZBVFDBYBQCRJRHVCLMSQ4HAO", "length": 5176, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मुंगी | मराठीमाती", "raw_content": "\nएक शेतकरी नेहमी शेजाऱ्याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे. त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे रूप दिले. त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसऱ्याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची सवय मात्र बदलली नाही.\nतात्पर्य:- कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, मुंगी, शेतकरी on एप्रिल 10, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://seedibaat.blogspot.com/2012/08/blog-post_17.html", "date_download": "2018-08-14T23:42:38Z", "digest": "sha1:7M7DLBTV4RW34IIU2AKVX2WK6ZCVYXBH", "length": 3132, "nlines": 69, "source_domain": "seedibaat.blogspot.com", "title": "Seedhi Baat", "raw_content": "\nरोज दररोज, माझ्या चेहऱ्यावर असतं हसू\nअसो घामाच्या धारा किंवा सर्दी वाहो सू सू ...\nप्रश्न पडतो कि मी इतकी का हसते \nकारण मी रोज प्रेमात पडते ...\nमी रोज प्रेमात पडते, का प्रेम माझ्यात पडतं \nनुसत पडून रहात नाही\nप्रेमाचा तो पाठलाग करतो\nइकडून तिकडे तिकडून इकडे\nरस्ते घेत वेडे वाकडे\nदिवसभर चालतो दोघांचा खेळ\nथकून जातात मग पण होत नाही मेळ\nमग माझ्यासमोर येतात दोघं\nमी म्हणते पुरे तुमची सोंगं\nमेंदूची स्वारी परत डोक्यात परतते\nप्रेमाची मात्र हकालपट्टी करावी लागते\nपण जाता जाता मी\nउद्या तुझी बाजू घेईन\nते होतं कि तयार\nम्हणूनच रोज माझ्या चेहऱ्यावर असत हसू\nपण प्रेम माझ्यात पडलं बरं का\nमी प्रेमात पडले नाही..\nतुम्ही नका बरं फसू \n खूप गोड कविता आहे ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/mpsc-sample-paper-18/", "date_download": "2018-08-14T23:07:34Z", "digest": "sha1:6AS3HTK4SM4OEDKN2QU65YQXMCFI5TY3", "length": 33140, "nlines": 710, "source_domain": "govexam.in", "title": "MPSC Sample Paper 18 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nअंत्योदय योजना प्रथम ............. या राज्यात सुरु झाली.\nभारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारसंदर्भात डिसोझा समिती केव्हा नेमण्यात आली\nरोख व राखीव निधी प्रमाण किती टक्क्यांच्या दरम्यान असून शकते\n२ % ते १२ %\n३ % ते १५ %\n२० % ते ३५ %\n२५ % ते ४० %\nमहाराष्ट्र राज्य विधीमंडळाने राज्यात रोजगार हमी कायदा केव्हा मंजूर केला\nरोजगार हमी योजना महाराष्ट्रात केव्हापासून राबविण्यात येत आहे\nवनश्री हा किताब .............. कडून दिला जातो.\nज्याप्रकारच्या बाजार व्यवस्थेत एकच विक्रेता अ अनेक ग्राहक असतात, त्या बाजार व्यवस्थेला काय म्हणतात\nतुषार सिंचन पद्धतीमध्ये पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत पाण्याची ...............इतकी बचत होते.\n१० ते १५ टक्के\n१५ ते २० टक्के\n२० ते २५ टक्के\n३० ते ३५ टक्के\n...............ही गाईची जात पावसाळा सहन करणारी आहे.\nपहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या व्यापारतोलात दरवर्षी सरासरी तुट ... रुपयांची होती\n२००५ मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात ........... या वस्तूंची केली.\nसंपूर्ण महाराष्ट्रात रेड्यांच्या टकरीची स्पर्धा होणारे एकमेव ठिकाण कोणते\nचांगल्या प्रतीचे लाकूड देणारी निलगिरीची कोणती जात महाराष्ट्रात प्रचलित आहे\nपारस ही कोणत्या पिकाची जात आहे\n२००३-०४ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता...... इतकी होती.\n............या वर्षीच्या नवीन धोरणानुसार अन्नधान्य आयात बंद करून देशांगार्गात भावस्थिरक साठा करण्याचे धोरण आखले गेले.\n'भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान' ही संस्था कोणत्या जिल्हात आहे\n२००३ सालचा शांततेचा ' नोबेल पुरस्कार' कोणाला मिळाला\nउपग्रह नियंत्रणासाठी प्रसिध्द असे हसन शहर कोणत्या राज्यात आहे\nखालीलपैकी .............या भारतीय लेखकाची ब्रिटीश म्युझियमचे विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.\nरिझर्व्ह बँकेत एकूण किती डेप्युटी गव्हर्नर्स असतात\nपत्रकरांच्या विरोधात कोणत्या राज्याच्या विधानसभेने हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर केला\nमहाराष्ट्र शासनाचा फलोत्पादन विकास कार्यक्रम केव्हा सुरु झाला\nअंड्यातून बाहेर पडलेल्या कोळंबीच्या पहिल्या स्थितीला ...............म्हणतात.\nभारतात अर्थ आयोगाची निर्मिती संविधानातील कोणत्या कलमानुसार करण्यात येते\nशून्याधारित अर्थ संकल्प राबविणारे भारतातील दुसरे राज्य कोणते\nराजकोषीय निधी हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे\nसार्वजनिक उत्पन्न व खर्च\nभारतीय रिझर्व्ह बँकेने किमान राखीव निधीच्या स्विकार केव्हा पासून केला\nटी. एम. व्ही. खालीलपैकी कोणत्या पिकाची जात होय\nसरकारची विविध कार्यासाठी पैसा गोळा करण्याची साधने कोणती\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीची संकल्पना ............ येथील अधिवेशनात अगोदर मांडली गेली.\nमहाराष्ट्रात तसेच भारतातही .............या प्रकारातील पशुधानांची संख्या सर्वाधिक आहे\nकोणत्या वर्गातील पिकांसाठी ' आलेप' पद्धती जास्त सोयीची आहे\n९ जानेवारी २००४ रोजी भारतीय प्रवासी दिन कोठे साजरा केला\nमहाराष्ट्रात ........... या जिल्ह्यात एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रम राबविला जात आहे.\nभविष्यकाळातील वस्तूंची अपूर्णता, अपूर्तता पूर्ण करण्यासाठी केलेला संग्रह म्हणजे ............. होय.\nजगात सर्वात मोठे पोस्ट ऑफिसचे नेटवर्क खालीलपैकी कोणत्या देशात आहे\n'न्यू बँक ऑफ इंडियाचे' विलीनीकरण खालीलपैकी कोणत्या बँकेत झाले\nस्टेट बँक ऑफ इंडिया\nस. गो. बर्वे आयोगाने राज्यातील किती तालुके अवर्षप्रवण म्हणून जाहीर केले\nराज्यात सर्वाधिक सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार ........... या मध्ये आहे.\nनिम - केंद्र शासकीय संस्था\nपूर्व हंगामी ऊसाच्या लागवडीचा महिना कोणता\nप्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भागभांडवलात राज्य सरकारचा वाटा किती असतो\nदेशाची आर्थिक गणना कोणत्या वर्षी करण्यात आली\n'कामाच्या बदल्यात धान्य' ही योजना केंद्रातील संत्तातरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली.\nपुणे विद्यापीठात सतीश धवन अवकाशशास्त्र अध्यासनावर कोणाची नयुक्ती झाली आहे\nव्यापक पैसा ही संकल्पना खालीलपैकी कशाने व्यक्त होते\nखालीलपैकी कोणत्या गटाला भारताने ( २००५ - ०६ ) सर्वाधिक निर्यात केली\n२००५- ६ मध्ये भारताने सर्वाधिक आयात .. या वस्तूंची केली.\nखालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा व्यापारतोल अनुकूल होता\n' विशेष आर्थिक क्षेत्र' कायदा केव्हापासून लागू झाला\n१० फेब्रुवारी २००६ पासून\n१० फेब्रुवारी २००७ पासून\n१० मार्च २००६ पासून\n१० मार्च २००७ पासून\n............... हा मासा जवळजवळ सहा महिने काळा पर्यंत अंडी घालतो.\nहोड्यांना लावण्यासाठी कोणत्या माशाचे तेल वापरतात\nसार्वजनिक उपक्रम समितीत एकूण किती सदस्य असतात\nजागतिक व्यापार संघटनेची २००५ मधील मंत्रीस्तरीय बैठक.......... येथे भरली होती.\nजगात ठिंबक सिंचन पद्धतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली \nनिर्यात व आयात वस्तूवरील करास ............ही संज्ञा आहे.\nजागतिक निर्यातीमध्ये भारताचा सर्वाधिक औद्योगिक क्षेत्र ... या राज्यात आहे.\nसर्वच ट्यूबलाईटच्या प्रकाश पांढरा असतो हे खालीलपैकी कशाचे उदाहारण होईल\nभारतातील सर्व नद्या किती सालापर्यंत जोडल्या जाणारा आहेत\n२००३ साली नववे आसियान अधिवेशन .............या देशात संपन्न झाले.\nभारतातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन कोण आहेत\nराज्यातील सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे\nजागतिक निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा २००५ मध्ये .......... इतका होता.\n३१ ऑगस्ट २००४ रोजी भारत सरकारने ............ या वर्षासाठी विदेशी व्यापार नीतीची घोषणा केली.\nपहिल्या पंचवार्षिक योजनेत वस्तूंच्या किंमती ............ च्या मुळे कमी झाल्या.\n..............या कर्जास 'पीककर्ज' असेही म्हटले जाते.\nमृद्ला ही कोणत्या फळपिकाची जात आहे\nइस्त्रो संस्थेचे विद्यमन अध्यक्ष कोण आहेत\nफेब्रुवारी २००४ मध्ये इस्त्रोच्या कोणत्या केंद्रामध्ये दुर्घटना घडून आली\nकेंद्रीय सांख्यिकी संघटनेने देशातील पहिली आर्थिक गणना कोणत्या वर्षी केली होती\nभारतात देणगी कर आकरण्यात केव्हापासून सुरुवात झाली \nडंकेल प्रस्तावाचा मसुदा डिसेंबर १९९१ मध्ये ............ येथे मांडण्यात आला.\nराज्यातील जम्मीन वापरबाबतच्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये लागवडी खालील निव्वळ क्षेत्र ........होते.\nभारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्याने वाढ घडवून आणण्याचे प्रस्तावित आहे\nहरभऱ्याचे पीक ............ या हंगामात घेतले जाते.\nठिंबक संचाच्या एका आउटलेटमध्ये सामान्यपणे किती क्षेत्र भिजते\nनिर्यात संवर्धनासाठी बर्त सरकारने पहिले निर्यात संवर्धन क्षेत्र देशात कोठे स्थापित केले होते\n१९६५ मध्ये कांडला यथे\n१९७० मध्ये कांडला येथे\n१९६५ मध्ये मुंबई येथे\n१९६५ मध्ये रायगड येथे\nसातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते\nपहिली जागतिक लोकसंख्या परिषद कोठे भरली होती\nऑक्टोबर २००३ ला मदर टेरेसा यांना कोठे संतपद देण्यात आले\nभारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण\nराष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती\nवनशेतीची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली\nकृत्रिम गर्भधारणापद्धतीने एका वळूच्या वीर्यापासून वर्षभरात........... इतक्या वासरांना जन्म देता येऊ शकतो.\nमहाराष्ट्रातील कृषी उत्पादनाचा वार्षिक वृद्धीदरअ अकीह्ल भारतीय पातळीवरील वृद्धीदरापेक्षा सर्वसाधारणपणे........\nमहाराष्ट्रातील ' न्हावा शेवा' या बंदराला ............. या नावाने ओळखले जाते.\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट\nमहाराष्ट्रात खरीप तेलबियांमध्ये .....हे प्रमुख पीक आहे.\nतेरावी लोकसभा ...............या दिवशी बरखास्त झाली.\nराज्यव्यापी सरपंच परिषदेचे पहिले अधिवेशन झालेले कुर्डूवाडी हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे\n'आनंद - १ ' ही ............ या चारापिकाची जात होय.\n..............ही पंचवार्षिक योजना केंद्रातील सत्तांतरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली.\nकरडई या पिकाच्या लागवडी खालील क्षेत्र ....... या राज्यात सर्वाधिक आहे.\nमहाराष्ट्रातील दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता दिवसे दिवस..............होत आहे\nपाकिस्तानसोबतचे दुसरे युध्द कोणत्या पंचवार्षिक योजनाकाळात झाले\n'शिक्षण' हा विषय राज्य घटनेतील ..............सूचीमध्ये मोडतो.\nमहाराष्ट्रात कोणत्या फळपिकाचे उत्पादन सर्वाधिक होते\n............. या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.\nकीटकांच्या लिंगप्रलोभन रसायनास कोणती संज्ञा आहे\nवांती व जुलाब ही ........... या रोगाची मुख्यत्वे लक्षणे आहेत.\nतिलापिया या माशाचे मुळस्थान कोणते\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T22:56:06Z", "digest": "sha1:3BWCWUTEJ2YXYFMPZK6XUOLITT6FIUF5", "length": 9095, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "विवाहास नकार दिला म्हणून रागातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nविवाहास नकार दिला म्हणून रागातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा\nविवाहास नकार दिला म्हणून रागातून नाशिक येथील तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\n१८ मे २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ पळसे येथील आरोपी शशिकांत टावरे व तेथीलच एमबीए झालेली ज्योती सुदाम थेटे यांच्यात मैत्री होती़ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर २८ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी अर्जही केला होता़ मात्र, ज्योतीच्या मोठ्या बहिणीचा विवाह होणे बाकी असल्याने घरच्यांनी समजावल्यानंतर ३ फेब्रुवारीला नोंदणीचा अर्ज त्यांनी मागे घेतला होता.\nमात्र या गोष्टीचा शशिकांत याला राग आला होता , त्याने १८ मे २०१६ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ज्योतीला तिच्या घराच्या पाठीमागील संत आईसाहेब विद्यालयातील रूम नंबर चारमध्ये बोलावून घेतले आणि कटरने अठरा वार करून तिचा खून केला़ यानंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्नहि केला मात्र त्यात त्याला अपयश आले .\n१९ मे रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शशिकांत टावरे याच्या विरोधात खून व आत्महत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले होते़ न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी १४ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले तर बचाव पक्षाच्या वकिलांनी, शशिकांत व ज्योती यांनी दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद न्यायाधीशांनी फेटाळून लावला़\nआरोपी शशिकांत टावरे यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली़\n← (सत्यकथा ) रोहिंग्या मुस्लिमांची निर्दयता: रांगेत उभं करुन हिंदूंची हत्या आणि इस्लामसाठी सक्ती एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\nबातम्या डेस्क वर जा (Marathi Edition)\nवर जा. \"कानो, नायजेरिया मध्ये अनेक मृत खालील बॉम्बस्फोट\". ग्लोबल हे... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-1543", "date_download": "2018-08-14T23:22:02Z", "digest": "sha1:JB7S4OBFEX6ZFWAJ3BNS6Y6ZTIV54DZQ", "length": 14099, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\n किती गमती असतात त्यात...\n‘आता सतीश आणि शीतल नव्या घरात राहायला जाणार.. ते मोठं आहे ...’ नंदूने बातमी पुरवली. ‘अरे वा, मग छान आहे त्यांना नवीन घर सजवायला मजा येईल.’ मालतीबाई म्हणाल्या. ‘आम्हा दोघांना स्वतंत्र खोल्या मिळणार, माझी खोली फार मोठी नाही, पण आपली खोली आपण सजवणार. माझं गिटार, टेबल, सगळं नीट ठेवून योगासनं करायला जागा उरली पाहिजे.’ सतीशने सांगितले. ‘मीही माझी खोली सजवणार, खिडक्‍यांचे पडदे, भिंतींचा रंग निवडणार. माझं सामान लावणार.’ शीतलचे बेत तिने सांगितले. ‘खोल्या मनाप्रमाणे कशा सजवायच्या ते विचार करून ठरवा. कोणती वस्तू कुठे ठेवायची ते मापे घेऊन आधीच ठरवता येईल. त्यासाठी खोलीची मापं हवीत. त्यातल्या वस्तूंची मापं घ्या आणि खोलीचा नकाशा बनवा.' बाईंनी सुचवले. ‘भूगोलाच्या पुस्तकात असतो, तसा नकाशा\n’हो, पण इथे देश, रस्ते किंवा शहरं दाखवायची नाहीत, तर खोलीतलं समान म्हणजे कपाट,\nबेड, टेबल वगैरे, खिडकी व दार यांच्या जागा हे सगळं मापाप्रमाणे दाखवायचं म्हणजे कुठली वस्तू कुठे नीट राहील, किती जागा रिकामी राहील हे समजतं आधीच.’ बाईंनी समजावलं. ‘आयत्या वेळी एखाद्या वस्तूला पुरेशी जागा नाही किंवा दरवाजा त्यामुळे उघडता येत नाही, अशी फजिती होत नाही. बेड, टेबल, कपाट आणि इतर वस्तू यांच्या मापाचे कागदाचे तुकडे कापून घ्या आणि खोलीचा नकाशा मापाप्रमाणे बनवा, मग त्यात ते तुकडे कुठे बसवायचे ते ठरवता येईल.’ बाईंची सूचना मुलांना आवडली.\nशीतल म्हणाली, ‘आई बाबा बैठकीच्या खोलीत ठेवण्याच्या सामानाची चर्चा करत होते, पहिलं चांगलं समान ठेवून जरुरीप्रमाणे नवीन सामान घेऊ असं ठरवत होते. तर बैठकीच्या खोलीचाही नकाशा बनवला तर काम सोपं होईल. जुन्या सामानाची मापं घ्यायला हवीत आणि त्या मापाचे कागदाचे तुकडे कापून पहायचे कुठली वस्तू कुठे ठेवता येते ते. खरोखरीच फर्निचर हलवत बसण्यापेक्षा कागदाचे तुकडे हलवणं सोपं आहे.’\nसतीशने तेवढ्यात ‘१ सेंटीमीटर = १ फूट’ असं माप घेऊन १० फूट X १२ फुटाचा एक आयत काढला. तो म्हणाला, ‘अशी खोली आहे. इथे दार, इथे बाथरूमचं दार आणि इथे खिडक्‍या आहेत. त्याने आकृतीवर त्या गोष्टी दाखवल्या. छान, दारे कोणत्या बाजूला उघडतात ते दाखव, खिडक्‍यांची मापं व्यवस्थित असू देत.’ बाई सुचवत होत्या. नंदूने विचारले, ‘तुझा बेड तू भिंतीशी ठेवणार की खिडकीजवळ खिडकीजवळ छान वारा येईल.’\n’पाऊसही येतो बरे का खिडकीतून. तसं झालं तर खिडकी वेळेवर बंद करायला हवी.’ हर्षाने लक्षात आणून दिलं. सगळ्यांनी मिळून बेड, कपड्यांचं कपाट आणि अभ्यासाचं टेबल यांचे मापाचे कागदाचे तुकडे केले आणि खोलीत वेगवेगळ्या जागेवर ठेवून पाहू लागले.\nअखेर सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला आणि तो असा होता. (सतीशच्या खोलीची आकृती पहा)\n‘नकाशा चांगला दिसतो आहे. गिटार ठेवायला जागा दिली आहे. मी ऐकलं आहे, की भिंतीवर मजबूत शेल्फसारखी जागा केली, तर गिटार त्याच्या केसमध्ये घालून तिथे ठेवता येतं. तसं केलं तर ते जमिनीवर किंवा टेबलावर ठेवावं लागणार नाही. या नकाशामुळे मदत झाली ना गणित नेहमी आपलं काम सोपं करायला मदत करतं.’ ‘आम्ही आता बैठकीच्या खोलीसाठी असाच नकाशा बनवू आणि आई-बाबांना ती सजवायला मदत करू.’ शीतल म्हणाली. ‘आता उन्हाळ्याची सुट्टी लागली असेल तर तुम्ही सुटीत नकाशे तयार करू शकता. जवळच्या बागेचा नकाशा, किंवा शाळेच्या परिसराचा नकाशा करायला जमेल तुम्हाला.’ बाईंनी सुचवले. ‘पण तिथे अंतरे कशी मोजणार गणित नेहमी आपलं काम सोपं करायला मदत करतं.’ ‘आम्ही आता बैठकीच्या खोलीसाठी असाच नकाशा बनवू आणि आई-बाबांना ती सजवायला मदत करू.’ शीतल म्हणाली. ‘आता उन्हाळ्याची सुट्टी लागली असेल तर तुम्ही सुटीत नकाशे तयार करू शकता. जवळच्या बागेचा नकाशा, किंवा शाळेच्या परिसराचा नकाशा करायला जमेल तुम्हाला.’ बाईंनी सुचवले. ‘पण तिथे अंतरे कशी मोजणार टेपने रस्त्यावरची अंतरे मोजता येत नाहीत.’ हर्षाने तक्रार केली.\n‘तिथे आपण चालून किती पावले लागली हे मोजून अंतरे ठरवू शकतो. लहान अंतर असेल, तर १० पावलं म्हणजे एक सेंटीमीटर आणि मोठं अंतर असेल तर १०० पावलं म्हणजे एक सेंटीमीटर असं प्रमाण ठरवून मग नकाशा तयार करायचा. उजवी डावीकडे वळून गेलो तर तेही विचारात घ्यायला हवं. बागेत लहान मुलांची खेळण्याची जागा, जंगल जिम, पायी फिरण्याचा मार्ग, हिरवळ, बाक, पाण्याचे नळ, या जागा दाखवा. शाळेच्या परिसरात बस स्टॉप, पुस्तकांची दुकानं, खाऊची गाडी, सायकल स्टॅंड या गोष्टी दाखवा. सगळीकडे चालून अंतरे ठरवायची म्हणजे वेळ लागेल. ४-५ दिवसात तयार होऊ शकेल नकाशा. मात्र उन्हाच्या वेळी बाहेर चालू नका. ते काम संध्याकाळी किंवा सकाळी कडक ऊन नसताना करा.’ बाईंनी सांगितले. ‘हर्षा आणि मी बागेचा नकाशा करतो, सतीश आणि नंदू शाळेचा करतील.’ शीतल म्हणाली. तसं ठरवून मुले बाहेर पडली.\nगणितात नेहमी किचकट आकडेमोडी असतात का मला त्यांचा कंटाळा येतो,’ नंदूने सुरुवातीलाच...\nकोडे कसे सुटते ते बाई आज स्पष्ट करणार होत्या. म्हणून मुले उत्सुक होती. बाईंनी...\nआज लसावि कसा असतो ते पाहू या आणि लसावि मसावि शोधायचे कसे हे पण पाहू. मग या...\n‘लसावि आणि मसावि या दोन राक्षसांची ओळख होण्याआधी एखाद्या संख्येचे अवयव, गुणक, विभाजक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m340111", "date_download": "2018-08-14T23:59:57Z", "digest": "sha1:BCFKWGT6IFTL5TYBHCY33JNSGLY7YS3K", "length": 12339, "nlines": 272, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "रोम रोम रोमँटिक - मस्तिजडे रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली बॉलिवुड / भारतीय\nरोम रोम रोमँटिक - मस्तिजडे\nरोम रोम रोमँटिक - मस्तिजडे रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nरोम रोम रोमँटिक मस्तिजडे\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसेंटी वाली मानसिक स्त्री\nतेरे माझे हौथन पे - प्रणयरम्य भारतीय बासरी\nनिहाराने खूप सुंदर बोलणारा टोन\nजेना रोम रोम ते थीग\nहोर नच - मस्तिजडे\nदेहेगा राजा ट्रेलर - मस्तीजादे\nकामिना है दिल - मस्तिजडे\nअरे मलिक, आपला फोन रिंगिंग आहे - रोमँटिक रोमँटिक\nरोम रोम रोमँटिक (मस्तिजडे)\nरोम रोम रोमँटिक - मस्तिजडे\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर रोम रोम रोमँटिक - मस्तिजडे रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/blackberry-curve-3g-9300-blue-price-p8pvAr.html", "date_download": "2018-08-14T23:16:06Z", "digest": "sha1:QI2KMT47ZRP2XCDI7VFWHQRURB5JRTH3", "length": 14434, "nlines": 399, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू\nवरील टेबल मध्ये ब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू किंमत ## आहे.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 256 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 32 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nइनपुट मेथोड Qwerty Keypad\nसिम ओप्टिव Single SIM\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 ब्लू\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/world-cup-footballa-kabaddi-121152", "date_download": "2018-08-14T23:18:09Z", "digest": "sha1:CVXYNYOV5SN5GVM5VJCFAZ4GWBGBBU5X", "length": 12667, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "world cup footballa kabaddi वर्ल्ड कप फुटबॉलच्या फीव्हरमध्ये कबड्डीची चढाई | eSakal", "raw_content": "\nवर्ल्ड कप फुटबॉलच्या फीव्हरमध्ये कबड्डीची चढाई\nरविवार, 3 जून 2018\nमुंबई - चार महिन्यांनी होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला असतानाच कबड्डीप्रेमींसाठी या महिन्याअखेर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. दुबईत सहा देशांमध्ये ही स्पर्धा होत असून, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. २२ ते ३० जून असा कालावधी आहे.\nमुंबई - चार महिन्यांनी होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला असतानाच कबड्डीप्रेमींसाठी या महिन्याअखेर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. दुबईत सहा देशांमध्ये ही स्पर्धा होत असून, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. २२ ते ३० जून असा कालावधी आहे.\nसंपूर्ण क्रीडाविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा १४ जूनपासून रशियात सुरू होत आहे. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता वाढलेली असतानाच सहा देशांची कबड्डी स्पर्धा नऊ दिवस रंगणार आहे. आशियाई स्पर्धेच्या तयारीची संधी मिळावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, पाक यांच्यासह इराण, बांगलादेश, दक्षिण कोरिया, मलेशिया यांचा समावेश आहे.\nसंघ - अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), प्रदीप नरवाल (उत्तराखंड), रिशांक देवाडिगा, गिरीश इरनाक (महाराष्ट्र), सुरिंदर नाडा, संदीप नरवाल (हरियाना), मोहित चिल्लर, मनजित चिल्लर (रेल्वे), मोनू गोयत, रोहित कुमार, सुरजीत (सेनादल), दीपक हुडा, राजू लाल चौधरी (राजस्थान).\nभारतीय संघात महाराष्ट्राचे दोन खेळाडू\nभारताच्या संघात राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगा आणि गिरीश इरनाक यांची निवड झाली. यापूर्वी आशियाई स्पर्धेसाठी नितीन मदने, त्यानंतर सॅफ गेम्ससाठी विशाल माने संघात होते. विश्‍वकरंडक, आशियाई स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा एकही खेळाडू संघात नव्हता.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n44584", "date_download": "2018-08-15T00:00:01Z", "digest": "sha1:RSOLBUHFUGE3W47MZ7A2ZFSSY4GAPNJU", "length": 11185, "nlines": 288, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "WWE Immortals Android खेळ APK (com.wb.wwe.brawler2014) Warner Bros. International Enterprises द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n100% ते सुरक्षित आहे.\nडिसेंबर महिना 17, 2016\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: NYX_FENIX\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर WWE Immortals गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/manchester-city-confirm-sergio-aguero-involved-in-car-crash/", "date_download": "2018-08-14T23:06:45Z", "digest": "sha1:YC2V4JVA2E6LIP53U57HJX4CW2GHMJFA", "length": 7656, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर सिर्जिओ अग्वारो याचा कार अपघात! -", "raw_content": "\nमँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर सिर्जिओ अग्वारो याचा कार अपघात\nमँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर सिर्जिओ अग्वारो याचा कार अपघात\nमँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर आणि अर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा मुख्य खेळाडू सिर्जिओ अग्वारो याच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी सिर्जिओ अग्वारो याच्या बरगड्याला इजा झाली आहे. दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, परंतु अंदाजे दोन महिने सिर्जिओ अग्वारो मैदानाबाहेर असू शकतो.\nसिर्जिओ अग्वारो काल कोलंबियन स्टार मालूना याच्या कॉन्सर्टसाठी ऍमस्टरडॅम येथे गेला होता. हा कार्यक्रम संपवून तो एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी घेतली. या टॅक्सी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामुळे टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जाऊन आदळली. टॅक्सीतील एअर बॅग्ज मुळे या अपघातात जीवितहानी झाली नाही.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सिर्जिओ अग्वारो सहा ते आठ आठवडे फ़ुटबाँल खेळाला मुकणार आहे. त्यामुळे तो शनिवारी होणाऱ्या प्रीमियर लीगमधील चेल्सी विरुद्धच्या महत्वाच्या सामन्याला मुकणार आहे. त्याचबरोबर अर्जेन्टिना संघाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विश्वचषक पात्रताफेरी साठी होणाऱ्या पुढील दोन सामन्याला देखील तो मुकणार आहे.\nअग्वारो याने त्याच्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात इंडिपेंडिएंटे या अर्जेन्टिना मधील क्लबकडून केली होती. या क्लबने अग्वारोला ट्वीट करताना लवकर बरा होण्यास्तही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या काळात त्याच्या पाठीशी सर्व इंडिपेंडिएंटेचा परिवार असल्याचे म्हटले आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1007.html", "date_download": "2018-08-14T23:42:13Z", "digest": "sha1:KLYK5YIGBW2H3DKMEUWC25VUHYL7BMXN", "length": 5519, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "फुकटचे श्रेय लाटण्याऐवजी केलेल्या कामांची माहिती आमदारांनी द्यावी - माजीमंत्री पाचपुते. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Babanrao Pachpute Politics News Shrigonda फुकटचे श्रेय लाटण्याऐवजी केलेल्या कामांची माहिती आमदारांनी द्यावी - माजीमंत्री पाचपुते.\nफुकटचे श्रेय लाटण्याऐवजी केलेल्या कामांची माहिती आमदारांनी द्यावी - माजीमंत्री पाचपुते.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपण चार वर्षांत काय विकासकामे केली याची माहिती आमदाराने जनतेला द्यायला हवी, पण तसे न करता आम्ही सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कामाच्या नकला काढून पेपरबाजी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करतात, अशी टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बुधवारी आमदार राहुल जगताप यांचे नाव न घेता केली.\nसाळवणदेवी भिंगानमार्गे टाकळी कडेवळीत या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत साडेआठ किलोमीटरसाठी ६ कोटी ३२ लाख रुपये पाचपुते यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले. या कामाचा प्रारंभ टाकळी कडेवळीत पाचपुते यांच्या हस्ते झाला.\nया वेळी ते म्हणाले, लोकांची दिशाभूल थांबवून विकासकामांकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. जनतेसाठी ४ वर्षांत किती निधी आणून किती कामे केली, याचा हिशेब जनतेला द्या. मात्र, तसे न करता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे. आता तालुक्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाले असून सर्वात मोठा प्रकल्प टाकळी येथे होणार असल्याने लवकरच हे गाव जगाच्या नकाशात दिसेल, असे पाचपुते म्हणाले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nफुकटचे श्रेय लाटण्याऐवजी केलेल्या कामांची माहिती आमदारांनी द्यावी - माजीमंत्री पाचपुते. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, August 10, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/bipin-ravat-supported-by-shivsena/", "date_download": "2018-08-14T22:57:57Z", "digest": "sha1:H3NOYAYK4CWPRUMASB4TNBL37TV7HC7Q", "length": 4096, "nlines": 52, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "bipin ravat supported by shivsena | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nलष्करप्रमुख बिपीन रावत यांना शिवसेनेचे जोरदार समर्थन : सामनामधून अभिनंदन\nऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षाबद्दल आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बद्दल लष्करप्रमुख यांचे विधान काही मतांचे राजकारण करणाऱ्या पक्षांना जरी रुचले नसते तरी शिवसेनेने मात्र ह्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे . लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले विधान योग्य आहे. असे मात शिवसेनेने आपल्या सामनाच्या संपादकीय मध्ये मांडले आहे . बांगलादेशी घुसखोर… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/mother-scrubs-5-year-old-stone-make-him-fair-madhya-pradesh-106987", "date_download": "2018-08-14T23:14:33Z", "digest": "sha1:MQYYAMXUZ27JKLBHYPCI2Q4JGYA33QI4", "length": 11715, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mother scrubs 5-year-old with stone to make him fair in madhya pradesh मुलाला गोरे करण्यासाठी आईने घासले दगडाने | eSakal", "raw_content": "\nमुलाला गोरे करण्यासाठी आईने घासले दगडाने\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nजेव्हापासून या मुलाला दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच सुधा या मुलाच्या काळ्या रंगावर नाखूष होत्या. एक वर्षापूर्वी पासून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुलाला काळ्या दगडाने घासायला सुरवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाचे सर्व अंग सोलवटून जायचे.\nभोपाळ : भोपाळमधील निशातपूरा भागातील एका महिलेने आपल्या दत्तक मुलाला दगडाने घासून गोरे करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी चाईल्ड लाईन व निशातपूरा पोलिसांनी या मुलाची सुटका केली आहे.\nयाबाबत महिलेच्या बहिणीची मुलगी शोभना शर्मा हिने तक्रार केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुधा तिवारी या महिलेने दिड वर्षांपूर्वी मुलाला उत्तराखंडमधील मातृछाया संस्थेतून दत्तक घेतले होते. त्यांचे पती एका खासगी रूग्णालयात काम करतात.\nतक्रारदार शोभना शर्मा हिच्या सांगण्यानुसार, 'जेव्हापासून या मुलाला दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच सुधा या मुलाच्या काळ्या रंगावर नाखूष होत्या. एक वर्षापूर्वी पासून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुलाला काळ्या दगडाने घासायला सुरवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाचे सर्व अंग सोलवटून जायचे. यामुळे मुलाच्या अंगावर अनेक जखमा दिसू लागल्या. मी तिला हा अत्याचार करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला पण तिने न ऐकल्यामुळे पोलिसांना सांगायची वेळ आली.'\nहा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी मुलाला चाईल्ड लाईन व निशातपूरा पोलिसांनी हमिदीया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. पुढील चौकशीसाठी मुलाला चाईल्ड लाईनमध्येच ठेवले जाईल. यानंतर बाल कल्याण आयोगाच्या सदस्यांसमोर मुलाची चौकशी होईल.\nविभागीय आयुक्त अनुपकुमार मंत्रालयात\nनागपूर - नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची आज राज्य सरकारने कृषी व पणन विभागात प्रधान सचिवपदावर बदली केली. अतिरिक्त विभागीय आयुक्त...\nजळगावचा खूनी नांदेडातून अटक\nनांदेड : जळगावच्या रामानंदनगर ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून करून मागील एक वर्षापासून नाव बदलून फरार खूनी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. ही...\nराहण्यासाठी 'पुणे' देशात अव्वल\nनवी दिल्ली : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने...\nशहरी गरीब वैद्यकीय योजनेचा निराधार मुले, वृद्धांनाही लाभ\nपुणे - महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेचा लाभ आता निराधार मुले आणि वृद्धांना मिळू शकणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महिला व बाल कल्याण...\n'मॉब लिंचिंग'प्रकरणी विशेष दल स्थापणार\nमुंबई - जमावाकडून हिंसाचारासारख्या (मॉब लिंचिंग) घटना घडविण्यात कोणता समूह किंवा व्यक्‍ती गुंतलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/269-sajje-created-6-district-134748", "date_download": "2018-08-14T23:04:49Z", "digest": "sha1:3IBSB3SEKC7LOWOXXHV4PJBWMHQ3I34R", "length": 16544, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "269 sajje created for 6 district सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सज्जांची निर्मिती | eSakal", "raw_content": "\nसहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सज्जांची निर्मिती\nमंगळवार, 31 जुलै 2018\nकऱ्हाड : महसुल विभागातील शेवटचा घटक म्हणजे तलाठी. ३५ वर्षापासुन तलाठी सजांची पुनर्रचनाच झालेली नव्हती. त्यामुळे सजातील गावे जास्त आणि तलाठ्यांची संख्या कमी अशी स्थिती झाली होती. सजे वाढण्यासाठी तलाठी संघाकडुन सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल घेवुन शासनाने पुणे आणि कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सझे आणि आणि ४६ महसुली मंडळांची नवीन निर्मीती केली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आत्तापर्यंत तलाठ्यांचे सज्जे कार्यरत नव्हते. त्यामुळे महसुली कामादरम्यान अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.\nकऱ्हाड : महसुल विभागातील शेवटचा घटक म्हणजे तलाठी. ३५ वर्षापासुन तलाठी सजांची पुनर्रचनाच झालेली नव्हती. त्यामुळे सजातील गावे जास्त आणि तलाठ्यांची संख्या कमी अशी स्थिती झाली होती. सजे वाढण्यासाठी तलाठी संघाकडुन सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल घेवुन शासनाने पुणे आणि कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सझे आणि आणि ४६ महसुली मंडळांची नवीन निर्मीती केली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आत्तापर्यंत तलाठ्यांचे सज्जे कार्यरत नव्हते. त्यामुळे महसुली कामादरम्यान अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्याचा विचार करुन शासनाने मुंबईमध्ये पहिल्यांदाच १९ तलाठी सझांची आणि ४ मंडलांची नवनिर्मीती केली आहे. त्यामुळे तलाठी पातळीवरील कामकाज आता मुंबईतही सुरु होणार आहे.\nसरकारी काम अन् सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे महसुल विभागाचे काम सुरु असते अशी सातत्याने चर्चा होते. मात्र त्याला कारणही तसेच आहे. महसुल विभागाकडे असलेली कामे आणि कर्मचारी याचा विचार करता ती म्हण सत्यच ठरत असल्याचे समोर येते. राज्यात तलाठी सजांची पुनर्रचना करुन ते वाढवावी अशी मागणी ३५ वर्षापासुन प्रलंबीत होती. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. अनेक गावातील साताबारांचा मेळ घालता-घालता त्यांच्या नाकीनऊ येत होते. त्याचबरोबर एकीकडे अनेक गावांचा कार्यभार आणि ऑनलाईन सातबाराच्या नोंदणीचे काम यामुळे अनेक गावात तलाठी आण्णासाहेबांची गाठ पडणेही सर्वसामान्यांसाठी मुश्कील बनले होते.\nतलाठी संघाकडुन त्यासाठी सातत्याने आंदोलने, पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र शासनाकडुन त्याची दखलच घेतली जात नव्हती. मध्यंतरी तर काम बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र सर्व शासकीय कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर शासनाने पुणे आणि कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सझे आणि आणि ४६ महसुली मंडळांची निर्मीती केली आहे. त्यामध्ये पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात ३२, सोलापुर जिल्ह्यात ९९, पुणे जिल्ह्यात ८, कोकण विभागातील मुंबईमध्ये १९, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८६ तर रायगड जिल्ह्यात २५ नवीन तलाठी सझे निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पुणे विभागात २३ तर कोकण विभागातील संबंधित जिल्ह्यात २३ नवीन महसुल मंडले तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आण्णासाहेब जागेवर नाहीत म्हणुन मारावे लागणारे हेलपाटे थांबण्यास मदत होणार आहे.\nकामाचा ताण होणार कमी\nएका-एका तलाठ्यांकडे तीन ते पाच गावांचा कारभार पाहण्याची जबादारी देण्यात आली होती. त्यातच ऑनलाईन सातबाराचेही काम तलाठ्यांच्या अंगावर होते. त्यामुळे त्यांची पुरती बेजमी झाली होती. मात्र नवीन सझे सुरु होणार असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होवुन कामे झपाट्याने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.\nशासनाकडुन पुणे आणि कोकण विभागाची चुकीची माहिती शासनाकडे गेली होती. त्यामुळे तेथे निर्माण झालेले सजे आणि आमची मागणी यात तफावत होती. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन नवीन तलाठी सझे ३५ वर्षानंतर मंजुर करुन घेतले आहेत. हे आमच्या तलाठी संघाच्या लढ्याचे यश आहे. त्यामुळे उपलब्ध तलाठ्यांवरील कामाचा बोजा कमी होईल.\n- ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, राज्य तलाठी संघ\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/new-f8-smartphone-mobile-phone-price-p6IJYD.html", "date_download": "2018-08-14T23:14:46Z", "digest": "sha1:DRXWGI2M5MR4O23PKBRYTLXTFP4N2MTH", "length": 12978, "nlines": 355, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये नव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने किंमत ## आहे.\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने नवीनतम किंमत Jun 24, 2018वर प्राप्त होते\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोनेनापतोल उपलब्ध आहे.\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने सर्वात कमी किंमत आहे, , जे नापतोल ( 2,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने दर नियमितपणे बदलते. कृपया नव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nनव फँ८ स्मार्टफोन मोबाइलला फोने\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sumit-nagal-beat-lucas-miedler-7-61-6-0-in-the-1st-round-at-pune/", "date_download": "2018-08-14T23:07:59Z", "digest": "sha1:ZAPGAJSAAFHHLHS5FO7VUBDKWJJ4SUHL", "length": 6912, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचा दुस-या फेरीत प्रवेश -", "raw_content": "\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचा दुस-या फेरीत प्रवेश\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचा दुस-या फेरीत प्रवेश\nपुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल याने ऑस्ट्रियाच्या लुकास मीएडलरचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीचा हा सामना आज दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पार पडला.\nएमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत सुमितने ७-६, ६-० असा दोन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. पहिला सेट ७-६ असा चुरशीचा झाल्यावर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सुमितने लुकासला कोणतीही संधी न देता ६-० असा सेट जिंकत सामना जिंकला.\nपुरुष एकेरीमध्ये साकेत मायनेनी आणि एन श्रीराम बालाजी पाठोपाठ दुसऱ्या फेरीत प्रवेश करणारा सुमित तिसरा भारतीय खेळाडू ठरला. काल साकेत मायनेनी आणि एन श्रीराम बालाजी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत दुसरी फेरी गाठली होती.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/en/products/bhartiya-arthvyavastha-bhagirath-prakashan?pos=5&trk=top", "date_download": "2018-08-15T00:00:25Z", "digest": "sha1:PI6SUMAMWT2WSSLXOZLIUOZ3E6QN6HGJ", "length": 22242, "nlines": 577, "source_domain": "www.cart91.com", "title": "Bhartiya Arthvyavastha book | Ranjan Kolambe | Bhagirath academy books | Cart91", "raw_content": "\nभारतीय अर्थव्यवस्था भाग १:\n१) अद्ययावत माहितीवर व आकडेवारीवर आधारित\n२) प्रत्येक प्रकरणावर सविस्तर माहिती\n३) संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश\n५) विद्यापीठीय परीक्षांमधील अर्थशास्त्र विषयासाठी उपयुक्त\n.अर्थव्यवस्थेचे प्रकार .अर्थव्यवस्थेचे क्षेत्र\n२ भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये\n.ठळक वैशिष्ट्ये .भारताच्या जीडीपीचे क्षेत्रिय घटक\n.भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान\n३ राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप\n.राष्ट्रीय उत्पाद मोजमापाच्या संकल्पना .चालू किंमती व स्थिर किंमती\n.राष्ट्रीय उत्पन्नाच्या शृंखला .हरित जी.डी.पी.\n४ आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास\n.आर्थिक वृद्धी .आर्थिक विकास\n.मानवी विकास .विकासाचे आर्थिक-सामाजिक सूचक\n.जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशक\n.प्रास्ताविक .शाश्वत विकासाची संकल्पना\n.संकल्पनेचा उगम .शाश्वत विकासाची व्याख्या\n.शाश वत विकासाचे आधार .शाश्वत विकासाचे घटक\n.भारतातील आर्थिक नियोजन : स्वातंत्र्यपूर्व प्रगती\n.पंचवार्षिक योजना तयार करण्याची व्यवस्था - राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय\n.पंचवार्षिक योजना: I ते XII .प्रश्नसंच\n.सापेक्ष व निरपेक्ष दारिद्रय .दारिद्रय रेषा\n.भारतातील दारिद्रयाचे प्रमाण .दारिद्रय मोजमाप पद्धतीत सुधारणा\n.दारिद्रय निर्मूलन धोरणे व कार्यक्रम\n८ रोजगार व बेरोजगारी\n.कामगारांचे वर्गीकरण .काही व्याख्या\n.संघटित व असंघटित क्षेत्र .बेरोजगारी-अर्थ व प्रकार\n९ दारिद्रय निर्मूलन व रोजगार निर्मिती कार्यक्रम\n.अवर्षण-प्रवण क्षेत्र कार्यक्रम .एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम\n.जवाहर रोजगार योजना .इंदिरा आवास योजना\n.स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना .पंतप्रधान ग्राम सडक योजना\n.स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना .भारत निर्माण योजना\n.म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना .२० कलमी कार्यक्रम\n.पंतप्रधानांचा रोजगार निर्मिती कार्यक्रम .कौशल्य विकास\n१० लोकसंख्याशास्त्र व भारताची लोकसंख्या\n.जगाची लोकसंख्या .जगाच्या लोकसंख्येच्या वाढीचे टप्पे\n.जगाच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये .भारताची लोकसंख्या\n.जनगणना .लोकसंख्येच्या वाढीचे कल\n.लोकसंख्येच्या वाढीचे टप्पे .लोकसंख्येचे वितरण\n.लोकसंख्येची घनता .लोकसंख्येची लिंगरचना\n.लोकसंख्येची वयोरचना .ग्रामीण - शहरी प्रमाण\n.भारताची जनगणना, २०११ .महाराष्ट्राची जनगणना\n१२ समावेशन व सामाजिक क्षेत्र पुढाकार\n.आर्थि कसमावेशन .वित्तीय समावेशन .आर्थिक समावेशन\n१३ भारतीय व्यापारी बँक व्यवसाय\n.भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना\n.भारतीय व्यापारी बँक व्यवसायाची रचना व उत्क्रांती\n.राष्ट्रीयीकरण .व्यापारी बँकांची कार्ये\n.सार्वजनिक क्षेत्रातील बँका .खाजगी क्षेत्रातील बँका\n.परकीय व्यापारी बँका .अग्रणी बँक योजना\n.अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा .प्रादेशिक ग्रामीण बँका\n१४ सरकारी बँक व्यवसाय\n.अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, .सहकाराची तत्वे\n.सहकारी संस्थांचे प्रकार .जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका\n.राज्य सहकारी बँका .नागरी सहकारी बँका\n.भू विकास बँका .प्रश्नसंच\n१५ भारतीय रिझर्व्ह बँक\n.स्थापना व राष्ट्रीयीकरण .संघटन व व्यवस्थापन\n.RBI ची कार्ये व चलनविषयक धोरण .प्रश्नसंच\n१६ भारतीय भांडवल बाजार\n.रचना .औद्योगिक वित्त पुरवठा संस्था\n.महाराष्ट्रातील औद्योगिक वित्त पुरवठा संस्था\n.विमा कंपन्या .म्युचुअल फंडस् - UTI\n.गृहनिर्माण वित्त पुरवठा .पतदर्जा ठरविणाऱ्या संस्था\n.भारतातील रोखे बाजार .SEBI\n१७ भारतातील चलन व्यवस्था\n.भारतीय चलन - नाणी व नोटा .चलन पुरवठा\n.चलन पुरवठा मोजण्याच्या पद्धती - M1,M2,M3,M4 .प्रश्नसंच\n१८ भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार\n.अर्थ, व्याख्या व प्रकार .महत्व व गरज\n.परकीय व्यापाराचे संघटन .भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान, संरचना व दिशा\n.सेवांची निर्यात .भारताचे परकीय व्यापार धोरण\n.परकीय व्यापार धोरण - २००४-०९ व २००९-१४\n१९ व्यापार तोल व व्यवहार तोल\n.व्यापार तोल व व्यवहार तोल .रुपयाचा विनिमय दर\n.रुपयाचे अवमूल्यन .रुपयाची परिवर्तनीयता\n.भारताचा परकीय चलनसाठा .परकीय भांडवल - FDI/FII\n.भारतावरील परकीय कर्ज .FERA व FEMA\n.शासकीय आयव्यय : अर्थ,व्याख्या,व्याप्ती .शासकीय अर्थसंकल्प\n.केंद्र व राज्यसरकारांचे निधी .अर्थसंकल्पाची रचना व प्रकार\n.तूटीची संकल्पना व तूटीचा अर्थभरणा .FRBM कायदा - २००३\n.शून्याधारित अर्थसंकल्प .लेखा व लेखपरीक्षण\n.भारताचा महालेखापरीक्षक .लेखाविषयक संसदीय समित्या परीक्षण\n२१ भारतीय कर संरचना\n.मूल्यवर्धित करप्रणाली : VAT .केंद्र-राज्य कर विभागणी\n.कर सुधारण्या समित्या .प्रश्नसंच\n.किंमतवाढ, किंमतघट .भाववाढीच्या मापनपद्धती\n.चलनवाढीचे प्रकार .स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची भाववाढ\n.किंमत वाढण्याची कारणे .चलन वाढीचे सिद्धांत\n.चलनवाढीचे परिणाम .किंमत वाढीस आळा घालण्याचे उपाय\n.चलनवाढीच्या काही संकल्पना .प्रश्नसंच\n.भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषि क्षेत्राचे महत्व\n.कृषि आदाने - बियाणे, खते, जलसिंचन\n.कृषि वित्त .कृषि विपणन .कृषि मूल्य निती व अन्न व्यवस्थापन\n.कृषि विमा .कृषि विस्तार\n.सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम क्षेत्र\n२५ सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम क्षेत्र\n.चौथी अखिल -भारतीय गणना\n.महत्वाची धोरणे / योजना\n२६ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र\n.महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, २०१३\n.सामुहिक प्रोत्साहन योजना, २०१३\n.सेवा क्षेत्राचे वाढते महत्व\n.भारतीय सेवा क्षेत्राचे महत्व\n२८ पायाभूत संरचना विकास\n.भौतिक व सामाजिक पायाभूत संरचना\n.जहाज वाहतूक व बंदरे\n२९ भारतातील संचार / दळणवळण वयवसथा\n३० महाराष्ट्रातील पायाभूत संरचना\n.जहाज वाहतूक व बंदरे\n३१ भारतातील आर्थिक सुधारणा\n.आर्थिक सुधारणा हाती घेण्याची कारणे\n.१९९१ च्या संकटाला सरकारचा प्रतिसाद\n.आर्थिक सुधारणांची प्रमुख क्षेत्रे\n.उदारीकरण-संकल्पना, अर्थ, उद्दिष्ट्ये, व्याप्ती, मर्यादा\n.खाजगीकरण- अर्थ, संकल्पना, कारणे, फायदे, मर्यादा\n३२ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक\n,आंतराष्ट्रीय नाणे निधी (IMF) .जागतिक बँक (IBRD)\n३३ जागतिक व्यापार संघटना (WTO)\n.सदस्य राष्ट्रे व प्रशासन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/virar-metro-carshade-122999", "date_download": "2018-08-14T23:27:32Z", "digest": "sha1:Y4T5T4RGVIX2DMZ7TEIJUFKKUF6URITO", "length": 15463, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virar Metro Carshade विरारची मेट्रो कारशेडमध्येच! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 11 जून 2018\nमुंबई - विरार-नालासोपारावासीयांची लोकलच्या गर्दीत होणारी घुसमट पुढील किमान पाच-सहा वर्षे तरी सुटण्याची चिन्हे नाहीत. विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाल्यानंतरच भाईंदरपासून विरारपर्यंतच्या नियोजित मेट्रोचे भवितव्य ठरणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अद्याप सल्लागाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. प्रकल्प अहवालानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.\nमुंबई - विरार-नालासोपारावासीयांची लोकलच्या गर्दीत होणारी घुसमट पुढील किमान पाच-सहा वर्षे तरी सुटण्याची चिन्हे नाहीत. विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाल्यानंतरच भाईंदरपासून विरारपर्यंतच्या नियोजित मेट्रोचे भवितव्य ठरणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अद्याप सल्लागाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. प्रकल्प अहवालानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.\nपश्‍चिम रेल्वेमार्गावरील नायगावपासून विरारपर्यंतच्या चार स्थानकांवरून रोज सुमारे साडेसहा लाख नागरिक प्रवास करतात. प्रवाशांच्या संख्येत तीन वर्षांत लाखाने वाढ झाली. लोकलशिवाय दुसरा पर्याय नसल्याने रोज मृत्यूशी सामना करत त्यांना प्रवास करावा लागतो. विरारपर्यंत मेट्रो नेण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्याची सुरुवात प्रकल्प अहवालापासून होईल. अहवालात मेट्रो प्रकल्प शक्‍य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच विविध परवानग्या घेऊन, सल्लागार नियुक्ती आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या निविदा असा बराच मोठा टप्पा पार करायचा आहे. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.\nविरारपर्यंत मेट्रो नेण्यासाठी एमएमआरडीएबरोबर अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या. महापालिकेने वसई-विरार या ३२ किलोमीटर लांबीच्या नियोजित रस्त्यात मेट्रोसाठी जागा राखीव ठेवली आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणात फारशा अडचणी येणार नाहीत. महापालिका हद्दीतील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यांना प्रवासासाठी लोकलला पर्याय हवा आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला वेगाने सुरुवात व्हायला हवी, अशी माहिती वसई-विरार महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि नगरसेवक आजीव पाटील यांनी दिली.\nविरारपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर आणि दहिसरवरून मिरा-भाईंदरपर्यंतच्या प्रकल्पासाठी दोन प्रकारचे सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्याची तयारी एमएमआरडीएने केली होती; मात्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या आचारसंहितामुळे त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही. आचारसंहिता संपल्यावर जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तीन वर्षांत मिरा-भाईंदरपर्यंतची मेट्रो पूर्ण करण्याचे ध्येय आहे.\nविरारपर्यंत मेट्रो नेण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठीही सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्प अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.\n- प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीए\nपालघर जिल्ह्यातील लोकल प्रवासी\nनायगाव ४० हजार ४९ हजार\nवसई १ लाख २९ हजार १ लाख ३६ हजार\nनालासोपारा १ लाख ९२ हजार २ लाख ४२ हजार\nविरार १ लाख ७९ हजार २ लाख १७ हजार\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-three-lakh-liquer-seized-120640", "date_download": "2018-08-14T23:27:44Z", "digest": "sha1:GAWIKYRDXQK3QJM47T562KKNLN27SYNJ", "length": 12406, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News three lakh liquer seized थरारक पाठलाग करून पकडले तीन लाखाचे मद्य | eSakal", "raw_content": "\nथरारक पाठलाग करून पकडले तीन लाखाचे मद्य\nगुरुवार, 31 मे 2018\nकोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.\nकोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.\nताब्यात घेतलेल्या संशयितांची नांवे - शरद बाळू कसलकर (वय 31), अजित आण्णाप्पा तिप्पे (वय 27), आणि सुनील मोहन चौगले (वय 36 तिघे रा. तमनाकवाडा, कागल) अशी आहेत.\nयाबाबत विभागाने दिलेली माहिती, आंबोली (ता. सावंतवाडी) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तपासणी नाका आहे. गोवा राज्यातून मद्याची तस्करीवर येथे लक्ष ठेवले जाते. काल सायंकाळी या तपासणी नाक्‍यावरून एक मोटार भरधाव वेगाने जात होती. ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मोटार थांबली नाही. पथकाने या मोटारीचा पाठलाग केला. इशारा करूनही ती मोटार थांबवत नव्हती. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पथकाने ही मोटार अखेर आजरा गावाच्या हद्दीत अडवली. तेथील चालक शरद कसलकर याच्यासह अजित तिप्पे, सुनील चौगले या तिघांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.\nमोटारीची तपासणी पथकाने सुरू केली. त्यावेळी त्यात भाजी ठेवण्याचे ट्रे आढेळलेे. ते बाजूला केल्यानंतर त्याच्या पाठीमागे लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे 54 मद्याचे बॉक्‍स पथकाच्या हाती लागले. बाजारभावाप्रमाणे त्याची किमंत 2 लाख 97 हजार 120 रुपये इतकी आहे. मोटारीस पथकाने एकूण 6 लाख 50 हजार 870 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या चार दिवसातील विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. संशयित तिप्पे याच्यावर चार महिन्यापूर्वी विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.\nनिरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक के. बी. निडे, जे. एन. पाटील, कर्मचारी एस. डी. जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, रवी माळगे, वैभव मोरे, आर. एस. पिसे यांनी पाठलाग करून ही कारवाई केली असल्याचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/akhil-bhartiy-marathi-sahitya-sammelan-sharad-pawar-123622", "date_download": "2018-08-14T23:37:12Z", "digest": "sha1:AUWRW6BNDZ2A4MOIOX7BALUDNE3GUWSH", "length": 16670, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "akhil bhartiy marathi sahitya sammelan sharad pawar सादरीकरणाचा विचार करा - शरद पवार | eSakal", "raw_content": "\nसादरीकरणाचा विचार करा - शरद पवार\nगुरुवार, 14 जून 2018\nमुंबई - मराठी नाटकांतील आशय आणि विषयात मला कमतरता दिसत नाही; मात्र सादरीकरण आणि अभिव्यक्तीचा विचार आपण किती करतो, हे महत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. आजची बालरंगभूमी ही उद्याची प्रायोगिक आणि व्यावसायिक ठरू शकते, त्यामुळे बालरंगभूमीचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.\nमुंबई - मराठी नाटकांतील आशय आणि विषयात मला कमतरता दिसत नाही; मात्र सादरीकरण आणि अभिव्यक्तीचा विचार आपण किती करतो, हे महत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. आजची बालरंगभूमी ही उद्याची प्रायोगिक आणि व्यावसायिक ठरू शकते, त्यामुळे बालरंगभूमीचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.\n98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास बुधवारपासून मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्य मंदिराच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलात सुरवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन झाले, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही या वेळी उपस्थित होते. संमेलनाचे मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांनी संमेलनाध्यक्षाची पगडी देत अध्यक्षपदाची सूत्रे अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याकडे सुपूर्द केली.\nपवार म्हणाले, की नाटक ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. अनेक रंगकर्मींनी रंगभूमीसाठी आयुष्य झिजवले आहे. गेल्या दोन पिढ्यांत ज्यांनी नाट्यक्षेत्राला योगदान दिले, ते पाहण्याची संधी मला मिळाली. इंग्लंडमधील नाटके आणि तेथील व्यवस्था पाहण्याची संधीही मिळाली. त्या तुलनेत आशय आणि विषयात मला कमतरता दिसत नाही; मात्र सादरीकरण आणि अभिव्यक्तीचा विचार आपण किती करतो, हे पाहणे गरजेचे आहे. आर्थिक प्रश्‍न असला तरी सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. चांगल्या नाट्यकृतींना प्रतिसाद दिल्याशिवाय प्रेक्षक राहणार नाहीत.\nमराठी रंगभूमीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. रंगभूमी टिकवण्याची आणि तिला भांडवल पुरवण्याची जबाबदारी केवळ प्रेक्षक किंवा सरकारची नाही, उद्योगपतींनीही ती सामाजिक जाणीव ठेवून त्याला मदत करायला हवी, असे मत नव्या जाणिवेचे नाटककार सतीश आळेकर यांनी संमेलनाचे उद्‌घाटन करताना केले. नाटकाने करमणूक करावीच; पण विचारही द्यावा, असे सांगतानाच त्यातील व्यवसायही विसरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसर्वसाधारण वारकऱ्याला सर्वप्रथम विठ्ठलपूजेचा मान मिळावा, तशी माझी भावना हा नाट्यसंमेलन अध्यक्षाचा मान स्वीकारताना आहे. माझे आई- वडील नाट्यपंढरीचे वारकरी असल्याने त्यांनी सोपवलेला हा वारसा आहे, यापुढेही जपू, असे नाट्यसंमेनाध्यक्ष कीर्ती शिलेदार म्हणाल्या.\nमावळते संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाह शरद पोंक्षे यांचीही भाषणे झाली.\nभव्यता-संहिता एकत्र आणा - राज ठाकरे\nमराठी नाटकांकडे तरुण पिढीला वळवायचे असल्यास भव्यता आणि संहिता एकत्र आणा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाट्यकर्मींना दिला. नाटकं खूप येत आहेत; पण चालताहेत किती, हा कळीचा प्रश्‍न असल्याचे सांगत ते म्हणाले, 'तरुण पिढीला जागतिक रंगभूमीवर चाललेल्या उत्तमोत्तम गोष्टी कळतात, पाहताही येतात. त्यामुळे ती भव्यता आणि उत्तम संहिता असल्याशिवाय तरुण पिढी मराठी नाटकांकडे वळणार नाही.''\nअभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, 'साखर खाल्लेल्या माणसाचा शिव्या खाल्लेल्या माणसाच्या हस्ते सत्कार होतोय, हा दोष आयोजकांचा आहे.'' शरद पवारांबरोबर व्यासपीठ दुसऱ्यांदा शेअर करत असल्याच्या योगाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामागे भाजपचे विनोद तावडे असल्याचे सांगत \"आम्ही एकत्र यावे, अशी कुणाची इच्छा आहे, हे तुम्हीच सांगा,' असा सवालही त्यांनी प्रेक्षकांना केला.\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-08-14T23:28:35Z", "digest": "sha1:3YTZKQXE2OAWA2Y27CI5LGICJYTYIQUX", "length": 5310, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केर्नेल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकेर्नेल किंवा केर्नल अथवा गाभा (इंग्लिश: Operating System Kernel, ऑपरेटिंग सिस्टम कर्नेल ;) हा कार्यप्रणालीचा (संचालन प्रणाली) गाभा असतो. गाभा हा बहुतेक सर्व कार्यप्रणालींचा मध्यावर्ती हिस्सा असतो. गाभ्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे संगणकाच्या संसाधनांचा योग्य उपयोग करणे तसेच संगणकाच्या वरच्या थरातील विविध उपयोजन सॉफ्टवेअरे आणि खालच्या थरातील हार्डवेअर ह्यांच्यात समन्वय साधणे.\nलिनक्स गाभा ( लिनक्स केर्नल )\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2169", "date_download": "2018-08-14T23:46:50Z", "digest": "sha1:M7FPSONLSROA6MQTJ7MHK3RS3UPQW2C3", "length": 68807, "nlines": 173, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार\nराजू लक्ष्मण ठोकळ 01/07/2015\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी वस्तीची सरमिसळ तेथे आहे. आदिवासींच्या बोली वेगवेगळ्या आहेत, तशीच त्यांची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. लोकांची गुजराण शेती व जंगलसंपत्ती यांवर होते. औद्योगिक विकासाचे वारे तिकडे शिरलेले नसले, तरी आधुनिक जीवनशैलीने शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील आदिवासींच्या जगण्याची कुसही बदलत आहे.\nनंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या चिमट्यात अडकलेला आहे. तो जिल्हा म्हणून 2000 च्या दशकात अस्तित्वात आला. जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुँवा आणि अक्राणी (धडगाव) असे सहा तालुके आहेत. ब्रिटिशकाळात निजाम स्टेटच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या रांगांपर्यंत पसरलेला भूभाग खानदेश म्हणून ओळखला जाई. प्रादेशिक वेगळेपण आणि कारभाराची सोय या करता खानदेशचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन विभाग केले गेले. पूर्व खानदेश (जळगाव, भुसावळ) हा काळ्या सुपीक मातीचा, तापीच्या खो-याचा भाग. कापूस-केळी यांकरता नावाजलेला. मुंबईला दूधपुरवठा करणारा. तो पश्चिम खानदेशच्या तुलनेत संपन्न, विकसित व पुढारलेला.\nपश्चिम खानदेश (धुळे, नंदुरबार) क्षेत्रातील तापी नदीच्या खो-याचा भाग सोडला तर सारा भाग डोंगराळ आणि मध्यम प्रतीच्या मातीचा. सातपुड्याचा भाग वगळला तर पावसाचे प्रमाण अल्प. आदिवासींचे बाहुल्य. गुजर पाटील, कुणबी पाटील, रजपूत, परदेशी, धनगर अशा अठरापगड जाती वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या आहेत.\nकोकण आणि देश यांना वेगवेगळे करणारा आणि दक्षिण भारताच्या हवामानाला वेगळा आयाम देणारा, कन्याकुमारीपर्यंत पसरलेला सह्याद्री, त्याचा पसारा उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यात, आडव्या आलेल्या तापी नदीच्या दक्षिण तटाशी आवरता घेतो. तापी पूर्व-पश्चिम वाहते. तिच्या उत्तरेकडे नदीला समांतर सातपुड्याचा पर्वत. पलीकडे, महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची सीमारेषा नर्मदा नदी निश्चित करते. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी जिल्ह्याच्या मध्यावर पाचरीसारखा आत घुसला आहे गुजरातचा भूभाग. महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमारेषेवर असणा-या तापीवरील उकाई धरणाचा जलाशय गुजरातच्या प्रदेशात आहे. उकाई धरणामुळे गुजरातमधील बलसाड व सुरत या दोन जिल्ह्यांत हजारो एकरांचा संपन्न ‘शुगर बेल्ट’ अस्तित्वात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार या क्षेत्रातील आदिवासी मजुर दरसाल गुजरातमध्ये ‘जगायला’ स्थलांतरित होतात. सरदार सरोवर धरणाची निर्मितीही महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवर आहे. सातपुड्याच्या कठीण प्रस्तरातून वाहणारी नर्मदा एका जागी इतकी अरुंद आणि खोल झाली आहे, की हरणे नदीच्या खाईवरून उडी मारून पलीकडे जात. सरदार सरोवराच्या जलाशय क्षेत्रातूनही हजारो आदिवासींना विस्थापित व्हावे लागले आहे.\nजिल्ह्यातील प्रमुख शहर नंदुरबार हे मात्र सपाटीवर आहे. अर्थात सातपुड्याच्या व सह्याद्रीच्या डोंगरटेकड्या जिल्हाभर पसरल्या आहेत, तशा त्या शहराभोवती आहेत. पूर्वी ते शहर भोवतालच्या टेकड्या मजबूत भिंतींनी जोडून किल्ल्यासारखे कोटाने सुरक्षित केलेले होते. नंदुरबार शहर मध्यप्रदेशमधून येऊन नाशिककडे जाणा-या उत्तर-दक्षिण मार्गावर आणि सुरतकडून निजाम स्टेटकडे जाणा-याय पश्चिम-पूर्व मार्गावर येते. त्यामुळे व्यापाराचे ते मुख्य केंद्र होते. ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यावर दक्षिण गुजरातमधील सुरत आणि पूर्व खानदेशातील मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन भुसावळ यांना जोडणारी रेल्वेलाइन टाकली गेली. त्या तापी व्हॅली लाइनवरील नंदुरबार हे महत्त्वाचे स्टेशन. बलसाड, वापी, नवापूर, नंदुरबार ही खानदेशातील प्रमुख गावे त्या रेल्वेलाइनला येतात. सुरत परिसरातील पारशी व्यापारी मंडळी जशी मुंबईच्या दिशेने डहाणूकडे सरकली, तशीच ती तिकडेही आली. त्या लोकांनी ताडी, दारू, लाकूड इत्यादींच्या व्यापाराबरोबरे रेल्वे इंजिनात जळालेला कोळसा लिलावाने घेण्याचे पिढीजात अधिकार सांभाळले. त्यांच्यासोबत गुजराती मंडळीही खानदेशात पसरली. त्याचा खानदेशच्या संस्कृतीवर खोल परिणाम झाला आहे. धेडगुजरी हा शब्द खानदेशमधील भाषेवरून तयार झाला. त्यामुळे धेडगुजरी म्हणजे धेडाची भाषा मराठी आणि गुजराथी मंडळींची भाषा गुजरी. वास्तवात मात्र नंदुरबारच्या स्थानिक भाषेत अहिराणी, भिली, मराठी व गुजराथी आणि मध्यप्रदेशच्या सामीप्यामुळे हिंदी या सर्व भाषांचा सहभाग आहे. आदिवासींच्या भिलोरी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषेलाही वेगळी लिपी नाही, परंतु अहिराणी भाषा मृदू आहे. मराठी वा संस्कृत भाषांतील उच्चाराला कठीण असलेल्या र, स, श यांसारख्या अक्षरांचे अहिराणी, भिलोरीत अपभ्रंशित मृदू रूप वापरले जाते. त्याचबरोबर त्या भाषांत बोलताना आवाजात चढउतार असणारी एक लय असते. त्यामुळे त्या भाषेला उपजत गोडवा लाभतो. ते वैशिष्ट्य भिलोरी भाषेत तर विशेष जाणवते. आदिवासींच्या भिलोरी भाषेतही पोटभाषा आहेत. सातपुड्यात डोगरी भिली, तर नवापूर परिसरातील मावची, पावरा भिलांची पावरी इत्यादी बोलीभाषा आहेत. वानगीदाखल एकच वाक्य तीन बोलीभाषांत येथे दिले आहे :\n१. कोठली : तुमनी बगिचामा एक बारी फुल फुललो सो. ताय मला देसा का\n२. पावरी : तुमरा बगिसामाय एक हाजलो फुल सेतह छो. मेह आपहात के\n३. डोगरी : तुमा बगिसामे एक हाजलो फुल फुल्याहं. तो माहू आपाहा के\nह्या वाक्यास आणखी एक सांस्कृतिक संदर्भ आहे. आदिवासी समाजात पूर्वी मुलाचा बाप मुलीला मागणी घालायला जायचा तेव्हा अशा अर्थाचे वाक्य वापरून येण्याचा हेतू तो सुचवत असे.\nनंदुरबार जिल्ह्यात आणि पूर्वीच्या धुळे जिल्ह्यातही कोणा एकाच जातीचे वर्चस्व नव्हते आणि त्यातही उच्च मानल्या जाणाऱ्या जातींचे संख्याबळ कमीच होते. त्यामुळे अठरापगड जाती त्यांच्या त्यांच्या जाती, पोटजातींची भाषा, संस्कृती टिकवून गुण्यागोविंदाने नांदल्या. जाती-जातींमध्ये समानता होती असे म्हणता येणार नाही, पण शत्रुत्वाचा अभाव होता. नंदुरबार क्षेत्रात वेगवेगळ्या धर्मांचा प्रभावही जाणवतो. हिंदू, मुस्लिम, जैन, महानुभावी, कबीरपंथी अशा विविध धर्मनिष्ठा असणारे समाजगट तेथे सहिष्णु वृत्तीने जगतात. तसेच, नाते हिंदू-मुस्लिम समाजगटांतही होते. नंदुरबार शहरात काही वर्षांपूर्वी एकच माध्यमिक शाळा होती आणि ती होती नगरपालिकेची. नंदुरबारच्या प्रसिद्ध दर्ग्याजवळ ती शाळा होती. शाळेमध्ये गुजराथी, मराठी आणि उर्दू या तिन्ही माध्यम भाषांचे विद्यार्थी होते. ते एकाच शाळेत एकमेकांचे वेगवेगळेपण गृहीत धरून एकत्र शिकत होते. आठवड्यातून एक दिवस शेवटच्या पीरियडला सुट्टी असायची. घंटा झाल्याबरोबर सर्व मुले (अठरापगड जातींची आणि जैन, मुस्लिम, हिंदू धर्माची) टेकडीवरील दर्ग्याकडे पळत सुटायची. मध्ये आडव्या येणा-याज नदीवरील बांधावरून पोरे जीव खाऊन धावायची. एक शिक्षक साखरफुटाणे घेऊन अगोदरच टेकडीवरील दर्ग्याशी पहिल्या येणा-याे पोरांचे स्वागत करण्यास तयार असायचे. पहिल्या काही मुलांना ओंजळीने आणि मागून येणा-याा पोरांना मुठीमुठीने साखरफुटाणे दिले जायचे. नंदुरबार गावाची प्रथाही तीच होती. दर्ग्याच्या दरसाल होणा-या जत्रेला जाणा-यांत हिंदूंचा भरणा मोठा असायचा. तर गणपती उत्सवात हजेरी लावण्याला आणि मिरवणुकीसमोर लेझीम खेळण्याला मुस्लिम वस्तादांच्या तालमीतील पठ्‌ठेही हजर होत असत. गेल्या दोन-तीन दशकांत मात्र त्यांच्या त्यांच्या धर्मनिष्ठा असलेल्या समाजगटांत एकमेकांबद्दल द्वेष, अविश्वास आणि दूरत्व वाढत गेले आहे; परंतु तरीही तेथील धर्मनिष्ठेला कडवेपणाचा, तिरस्काराचा गडद रंग नाही.\nशिक्षण घेणा-यां ची संख्या वाढू लागल्यावर गुजराती लोकांचे श्रॉफ हायस्कूल आणि ब्राह्मण व सवर्ण जातींचे डी.आर. हायस्कूल, मुस्लिमांसाठी उर्दू अँग्लो हायस्कूल सुरू झाले. आदिवासी पोरांना शिक्षण देण्यासाठी आदिवासी समाज कार्यकर्ते नटावदकर, जनार्दन वळवी यांनीही शाळा व आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांचे मोठ्या शिक्षणसंस्थांत रूपांतर झालेले आहे. एका शिक्षणसंस्थेचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. अक्कलकुँवा येथे ‘जामिया इस्लामिया ईशातूल उल्म’ या संस्थेने तीस वर्षांपूर्वी धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा सुरू केला. त्या संस्थेच्या विशाल परिसरात पंधरा हजारांवर तरुण-तरुणी आर्ट्‌स, सायन्स, आयटीआय, आयटी, युनानी मेडिकल, बीएड, डीएड अशा शिक्षणशाखांतील उच्च पदवीशिक्षण घेत आहेत. सर्वांना होस्टेल्सची उत्तम सोय आहे. शिक्षणाचे मिडियम उर्दू आणि मराठी आहे. संस्थेत मुस्लिम समाजातील विद्यार्थी जास्त असले तरी आदिवासी व इतर समाजगटांचे विद्यार्थी-विद्यार्थीही तेथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी पोळ्या करण्याचे यंत्र संस्थेने आणले आहे. अगदी अल्प काळात ते यंत्र पंचवीस हजार पोळ्या तयार करते. त्यावरून संस्थेच्या पसा-याची कल्पना येईल.\nइतिहासपूर्वकालीन आदिवासी माणसांचे अस्तित्व या प्रदेशात होते असे दाखवणारे पुरावे प्रकाशा येथे उत्खननात सापडले आहेत. आदिवासी ते राजस्थानकडून आल्याचे सांगतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत भाट समाजाची माणसे त्या भागात राजस्थानातून दरसाल येत असत. आदिवासींचे पूर्वज त्या भागात कसे आले याबद्दल ते कथा सांगत. एका मोठ्या परातीत पाणी टाकून, त्यात धातूची तार ताणून तयार केलेल्या वाद्याला उभे करून त्याच्या घूं घूं ध्वनीच्या तालात भाट आदिवासींच्या पूर्वजांच्या कहाण्या सुरामध्ये गाऊन सांगत. भिल आदिवासींना पूज्य असलेल्या देवी मोगरा मातेचे स्थान गुजरातच्या सीमेवर आहे. देवीच्या दरसाल चैत्रात भरणा-या यात्रेला हजारो आदिवासी, बिगरआदिवासी कुटुंबे जातात. दोन-दोन दिवस लाइन लावून दर्शन घेतात. यात्रा अमावस्येला असल्याने पूर्वी मंदिराभोवतालच्या टेकड्यांमध्ये असंख्य चुली पेटत असत, तेव्हा भोवतालच्या जंगलावर असंख्य काजवे चमचमत असल्याचा भास होत असे. ब्रिटिश काळात आदिवासी राजा असलेल्या काठी गावाची होळी लोकांना आकर्षित करते. पूर्वापार चालत आलेली त्यांची वेषभूषा करून आलेले स्त्री-पुरुष विविध रंगांची बहार आणतात. भोंग-यार बाजार हे त्या भागाचे वैशिष्ट्य आहे. आदिवासी कुटुंबे यात्रांना बैलगाड्यांनी येऊन दोन-दोन दिवस मुक्काम करत. एकमेकांवर फिदा झालेल्या जोड्या यात्रेचा लाभ घेऊन पळून जात. कोणा तरी ओळखीच्या वा नातेवाइकांच्या घरात लपून राहत. पुरेसा अवधी सोबत काढून अशी जोडी घराकडे आली की दोन्हीकडचे नातेवाईक पंचमंडळींच्या साक्षीने, आपसात भांडण्याची हौस पुरी झाल्यावर दोघांचे लग्न लावून देत असत. त्या प्रथेला ‘झगडा मोडणं’ असे म्हटले जाई. आदिवासींच्या लग्नात आमंत्रणे देण्याची पद्धत नव्हती. ढोल वाजू लागला, की कोणीही यावे, नाचात सामील व्हावे, लग्नघर सधन असेल तर मध्येच बाजूला जाऊन पानाच्या द्रोणातून दोन घोट मोहाची होरो पोटात रिचवावी, परत नाचात सामील व्हावे.\nआदिवासी ज्याला दिवाळी म्हणतात ते गावाच्या सोयीने होणारे, पंचांच्या निर्णयाने होणारे सामूहिक हॅपनिंग असते. ज्या गावात बहुसंख्य आदिवासी वस्ती आहे अशा गावात तो दिवस सामुहिक रीत्या साजरा केला जातो. त्या दिवशी बकरे कापून गावातील कुटुंबांना वाटे दिले जातात. गावात दिवाळी आहे असे समजल्यावर आठवडी बाजारात दुकाने मांडणारे विक्रेते गावात हजर होतात. गावात यात्राच भरते जुगारवाली मंडळी अड्डे आडोशाला जमवतात. संध्याकाळी आदिवासी सोंगाड्या पार्टी येते आणि धेडगुजरी भाषेत करमणुकीचा कार्यक्रम सुरू होतो. स्त्री पार्ट कोवळे, मिसरूड न फुटलेले पोरगेच करते. आदिवासींत रोडाल्या नावाचा नाचत नाचत प्रेमगीते गाण्याचा किंवा गात गात नाचण्याचा प्रकार आहे. दोन सोंगाडे (स्त्री व पुरुष) एकमेकांसमोर, मधे काही अंतर सोडून उभे राहतात आणि आळीपाळीने प्रेमगीताचे एकेक कडवे म्हणतात. ध्रृवपदाला दोघे जवळ येऊन अत्यंत गतीने नाचतात. गावदिवाळीत केल्या जाणा-या सोंगाड्या पार्टीच्या कलापथकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये पुढे बसण्याचा मान स्त्रियांना दिला जातो. पुरुष मंडळी मागच्या बाजूला बसतात. उत्तररात्रीनंतर, स्त्रिया-मुले निघून गेल्यानंतर पुरुष जरा जास्त रसिक होतात. संवादांत आणि गाण्यांत चावटपणाचे प्रमाण वाढते. परंतु सर्वसाधारणपणे, गावदिवाळीचा तो कार्यक्रम लहानमोठ्या स्त्री-पुरुषांनी एकत्रितपणे सर्व दिवस मजा घेण्याचा असतो.\nदिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेली आणखी एक यात्रा म्हणजे सारंगखेड्याची दत्तात्रयाची यात्रा. त्या यात्रेला गुजरात, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रदेशांतून उत्तमोत्तम घोडे विकण्यास येतात. लाखाच्या वर किंमत देऊन घोडे विकत घेणारी गि-हाइकेही तेथे येतात. यात्रा दोन आठवडे चालते. मुंबई-पुण्याकडील लोकांचेही ते आकर्षण होत आहे. तापीच्या काठाचे श्रीप्रकाशा तीर्थस्थान हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या सीमेवरील उकाई धरणाचे बॅकवॉटर कवेत घेतलेल्या गुजरातची सीमा प्रकाशापासून दोन-तीन किलोमीटरवर पोचली आहे. नाशिकला जाणे जमले नाही तर त्या भागातील हिंदू मंडळी अस्थिविसर्जन करण्याला प्रकाशाला येतात.\nआदिवासींच्या परंपरेत मात्र त्या स्थानाला विशेष महत्त्व नाही. आदिवासींच्या दृष्टीने मोगरामातेनंतर दुसरे पवित्र स्थान म्हणजे अस्तंभ्याचा डोंगर- ते सातपुड्यातील उंच शिखर. महाभारतातील चिरंजीवपद प्राप्त झालेला अश्वत्थामा त्या डोंगराच्या आसपास भटकत असतो आणि त्या दुर्गम अशा गडावर यात्रेसाठी आलेल्या, रस्ता चुकलेल्या वा भलत्याच वाटेला गेलेल्या यात्रेकरूंना तो सुरक्षित रस्ता दाखवतो, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. वणीच्या देवीला तेथून चालत जाणा-यांची संख्याही गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे.\nलग्नाच्या वेळी लाऊडस्पीकर लावून सभोवताल दणाणून सोडण्याची आधुनिक पद्धत तेथेही पोचली आहे. लग्नाची घटिका मारुतीचे दर्शन घेऊन परतणारी नाचणारी पोरेपोरी ठरवतात. लग्नसमारंभात नाचणे हा अटळ असा कार्यक्रम असतो. त्यात स्थानिक वैशिष्ट्य आहे. हिंदी, गुजराथी वा मराठी पॉप्युलर गाणी स्पीकरवर लावली जातात, पण कॅसेट्‌सचा वा सीडीचा वापर करून नाही. बहुधा कोणातरी व्यावसायिक व सुमार आवाजाच्या स्थानिक गायकाला त्याच्या वाद्यवृंदासह कार्यक्रमाला आणले जाते. गायक पॉप्युलर हिंदी व गरब्याची गुजराथी गाणी म्हणतात. गाण्यामध्ये स्त्रीच्या आवाजातील ओळी गाण्यासाठी गायिका नसते. कोवळ्या आवाजाचा मर्दच बाईच्या आवाजात तशी गाणी म्हणतो. स्पीकर सिस्टिमवर सीडी लावण्यापेक्षा हा प्रकार महागडा आहे. पण एकूणच, लोक अजून लाइव्ह प्रोग्रॅम ऐकण्याला प्रेफरन्स देतात लग्नाची गाणी परंपरागत चालत आलेली असतात हे खरे, परंतु ती गाणी पाठ केलेली नसतात आणि उत्स्फूर्त काव्यरचनाही नसते. असे म्हणता येईल, की परंपरेने चालत आलेल्या गाण्याच्या टेम्प्लेट्‌स असतात. लहान मुलांना रंगवण्याकरता पुस्तके असतात, त्यांतील रेखाचित्रांप्रमाणे गाण्यांचे ढाचे तयार असतात. गाणारी बाई त्यात वर्तमान वास्तवाचे रंग भरत जाते. मग ओळखीच्या, नात्यातील व्यक्तींना टोमणे मारणे, जुन्या घडलेल्या घटनांच्या आधारे टिंगल-टवाळी करणे असे तपशील त्यात भरले जातात. मैफल रात्रीच्या निवांत वेळी तासन् तास चालू राहते. आदिवासींमध्ये तर स्त्रियांना सामुहिक रीत्या गाणी म्हणण्याची उपजत आवड असते. चार बाया एकत्र आल्या, की त्यांचे दोन गट तयार होतात. प्रौढ बायांपैकी कोणी तरी गाणे म्हणण्याला सुरुवात करते. एका गटाने एक ओळ गायली की दुस-या गटाने तीच ओळ परत गायची. जोपर्यंत ती बाई गाण्याची पुढची लड सोडत नाही तोपर्यंत दोन्ही गटांत गायलेल्या ओळींचे आवर्तन सुरू राहते. एकच ओळ घोटून घोटून म्हटल्यामुळे लहान व तरुण वयांतील मुलींना ती गाणी आपोआप पाठ होतात.\nआदिवासींच्या नाचात वापरले जाणारे ढोल वजनदार आणि मोठ्या आकाराचे असतात. ते ओझे गळ्यात घेऊन, एक चाळ वाजवत ढोलवाला सतत पावले टाकत असतो. ढोलाचा आवाज आला, की पोरेपोरी हळुहळू भोवती जमा होतात. पोरे, गडीमाणसे आधी नाचू लागतात, मग तारुण्याच्या सीमेवर असलेल्या मुली हळूच एकमेकांच्या पंजांत पंजे अडकावतात, खांद्याला खांदा भिडवून पावले टाकू लागतात. मग प्रौढ स्त्रियाही पुढे होतात. ढोलवाला, बासरीवाला, झांजवाला हा वाद्यवृंद मध्ये आणि भोवती पुढेमागे व रिंगणात गोलाकारात सरकणारे पोरापोरींचे लहान लहान गट. नवरात्रीचे नऊ दिवस गल्लोगल्लीत गरबा नाचणा-यांचा उत्साह दृश्य व श्रवणीय रूपांत जाणवतो. पुण्यामुंबईसारखे नाचांना धंदेवाईक रूप अजून तरी आलेले नाही, पण त्या बाबतीतही गुजरातचे अनुकरण होणार यात शंकेला जागा नाही. गरब्याप्रमाणे संक्रातीला पतंग उडवण्याचे वेड गुजरातमधून तेथे पोचलेलेच आहे.\nजिल्ह्यातील लोकांच्या रोजच्या जेवणात मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकर आणि भरपूर शेंगदाणा वापरलेली चटणी. चटणी बनवण्याच्या पद्धतीत भरपूर तेल आणि मुबलक तिखट यांचा वापर. मात्र जात कोठलीही असो, पाहुणे-रावळे आले की खिचडी पाहिजेच. सोबत पापड, कुरडया, सांडगे यांसारखे तळणाचे पदार्थही असायला हवेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला गल्लोगल्लीत उन्हात खाटली तिरकी ठेवून त्यावर शेवया बनवणा-या स्त्रिया नजरेत येतात. सणासुदीला पुरणपोळ्या, मांडे असणारच. मुस्लिमांमध्येही मटणाच्या रश्शाबरोबर मांडे खाण्याची पद्धत आहे. गुजरात जवळ असल्यामुळे आणि स्थानिक पातळीवर तूर, मूग, हरभरा यांचे उत्पादन असल्याने स्वयंपाकात बेसनाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. तेथील हॉटेलांत सकाळच्या नाश्त्याला लोक शेव-खमणी (खमण ढोकळा) खातात. त्याशिवाय तेथील खास पदार्थ म्हणजे भजीपात्रा. पात्रा म्हणजे अळूची पाने वा अळूच्या वड्या. मात्र खानदेशातील अळूच्या वड्या कडक तळलेल्या असतात, त्यामुळे त्या भरपूर टिकतात. सामिष खाणारे लोक बकरे वा बोकड खाण्याऐवजी कोंबडी खाणे पसंत करतात. लोकांनी कोंबड्या खाणे चिकनगुनियाच्या भीतीमुळे काही महिने बंद केले होते, पण नंतर परत सर्व व्यवस्थित सुरू झाले.\nआदिवासींच्या सणासुदींत मोहाच्‍या दारूला खास महत्त्व असते. तशी दारू खास भट्टी लावून नवसागर वा किक आणणारी इतर केमिकल्स न वापरता बनवून घेतली जाते. एकूणच, तेथील लोकांमध्ये, आदिवासींच्या सहवासामुळे म्हणा हवे तर, पिण्याचा शौक जास्त दिसतो. कदाचित प्रमाण जास्त नसेल; पण निदान दारू पिणे हे फारसे निषेधार्ह मानले जात नाही.\nआदिवासींमध्ये पुरुषांचे वेष खास वेगळे नाहीत, मात्र पुरुषांनी दागिने घालणे हे समाजमान्य आहे. भिल समाजातील स्त्रिया साडीचे दोन तुकडे करून कमरेच्या खाली एक आणि वर डोके व छाती झाकण्याकरता एक अशी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे वापरतात. पावरा स्त्रियांच्या पायांत, कानांत, गळ्यात वापरले जाणारे दागिने बहुधा चांदीचे असतात. बाकी ठाण्यातील वारली जमातीतील स्त्रियांना केसांची खास निगा राखून फुले माळण्याची हौस दिसते, तशी भिलांमध्ये नाही. खेड्यावर राहणा-या आदिवासीच्या घरामागे वाडी (किचन गार्डन) सर्रास पाहण्यास मिळते. तेथे मका, लिंबू यांसारखी झुडपे आणि वेगवेगळ्या शेंगांचे वेल लावले जातात, परंतु फुलांची झाडे क्वचित दिसतात. ठाण्यातील आदिवासी त्यांच्या घराच्या भिंती चित्रे काढून सुशोभित करतात, तीही परंपरा नंदुरबारात आढळत नाही. आदिवासींत स्त्री-पुरुषांतील नाते सवर्ण जातीतील नात्यापेक्षा अधिक समान आहे. गुजर समाजातही कुटुंबात स्त्रीला खास अधिकार परंपरेने दिले आहेत. शेतातील धान्य एकदा खळ्यातून घरी आले, की त्याची कशी विल्हेवाट लावायची यावर घरातील प्रमुख स्त्रीचा अधिकार असतो. घरातील प्रमुख स्त्री तिच्या लग्न झालेल्या मुलीकडे तिच्या मुलांपेक्षा जास्त झुकते माप देते, अशी तक्रार गुजर पुरुषमंडळींकडून ऐकू येते. मात्र तेथे गोचीदार परंपराही आहे. सासूनंतर घरातील मोठी सून तिच्या धाकट्या जावांवर अधिकार गाजवते. त्यामुळे कुटुंबातील धाकट्या भावाला मुलगी मिळणे कठीण होते. पण एकूणच, मध्यम व अठरा-पगड जातींत स्त्रियांना पुरेसे महत्त्व आणि अधिकार परंपरेने दिलेले असतात असे दिसते. हे सांस्कृतिक वास्तव व वेगळी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे.\nनंदुरबार जिल्ह्यातील लोकवस्ती मुख्यत: डोंगरद-यांतील गावपाड्यांत पसरलेली आहे. लोकवस्तीच्या केवळ अठरा-एकोणीस टक्के लोक शहरांत राहतात. त्यातही शहरांत राहणा-या आदिवासींचे प्रमाण अगदीच अल्प आहे. मात्र आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा काढण्याचा कार्यक्रम शासन अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल होत आहे. जिल्ह्यातील शिक्षितांचे प्रमाण आहे लोकसंख्येच्या सेहेचाळीस टक्के. आदिवासींमधील सुशिक्षितांचे प्रमाणही कमी नाही. सुशिक्षित आदिवासी स्तर आदिवासी संस्कृतीपासूनही अलग पडत चालला आहे. इतकेच नव्हे, तर मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात शिक्षण घेत असल्याने पदवीधर आणि नोकरी करणा-याच मुलींना योग्य वर न मिळण्याची समस्या भेडसावू लागली आहे.\nनंदुरबार स्वतंत्र जिल्हा घोषित झाल्यापासून नंदुरबार शहर व जिल्हा यांचे रूप बदलत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, तहसिलदार ऑफिस, पोलिस कार्यालय यांच्या नवनव्या इमारती तेथे उभ्या राहिल्या आहेत. नंदुरबारमध्ये नवे शानदार नाट्यगृहही उभे राहिले आहे. रस्ते रुंदावले आहेत; चौकांत पुतळे उभे करून सुशोभित केले गेले आहेत. एकीकडे असे भौतिक बदल होत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे, आधुनिक जीवनप्रणालीच्या प्रसारामुळे निर्माण होत असलेल्या वाढत्या गरजा पु-या करण्यासाठी नोक-यांच्या अभावामुळे स्पर्धा व ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. गावागावांत पोचलेल्या टीव्ही-व्हिडिओमुळे तरुण-तरुणींच्या भोवतालचे वास्तव बदललेले नाही, मात्र त्यांची स्वप्ने शहरी व सधन वर्गाची झाली आहेत; वाढत्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा यांच्या दबावामुळे वाढते नैराश्य आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही भयावह समस्या समाजाला भेडसावू लागली आहे. तेथील आदिवासी मात्र यापासून दूर आहेत. त्याचे कारण त्यांची अल्पसंतुष्टता असावी.\nआदिवासींच्या अल्पसंतुष्टतेतून ते आळशी असल्याचा सर्वमान्य भ्रम पसरला. त्यामुळेच 'घरात दाणा तर भील उताणा' अशा म्हणी अस्तित्वात आल्या. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुके धरून लोकसभेचा मतदारसंघ होतो. विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. ते सर्व मतदारसंघ आदिवासींकरता राखीव आहेत. महाराष्ट्रातील एकूण आदिवासींचे नेतृत्व करणे तर वगळाच, पण त्या जिल्ह्यातील भिल, पावरा, कोकणी इत्यादी आदिवासींचे नेतृत्व करणारा कर्तबगार आदिवासी नेता लोकप्रतिनिधी झालेला नाही. वस्तुत: आदिवासी समाजात गावपातळीवर असलेल्या पंच पद्धतीतून लोकशाहीची बीजे रुजलेली आहेत; मात्र आदिवासीबाहुल्य असूनही पंचमंडळीशी नाते राखून त्यांचे स्वत:चे नेतृत्व टिकवण्याचे कसब आदिवासी नेत्यांनी अवगत केलेले नाही. जिल्ह्यातील आदिवासी नेते कोणा बिगरआदिवासी नेत्याचे बोट धरून चालणे पसंत करतात, असा गेल्या पाच-सहा दशकांचा दाखला आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे.\nसातपुड्यात सागाचे लाकूड प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत होते. आंबा, मोह, चिंच, चारोळी यासारख्या वृक्षांच्या कंदमुळांपासून आदिवासींची अन्नाची गरज पूर्ण होत होतीच, पण शरीरास आवश्यक सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स मिळत असत. सध्या पहाडपट्टीत कुपोषित बालकांची समस्या भयावह रूपात सतावत आहे. आदिवासी समाजात शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करणारे भगत व वैदू असतात. वैदूंना जंगलातील वनस्पतींचा वडिलोपार्जित ज्ञानसाठा उपलब्ध आहे. ज्यांनी जगण्याचे साधन म्हणून वनखात्याची नोकरी पत्करली आहे अशा सरकारी कर्मचा-यांनी स्थानिक वनस्पती व पशुपक्षी यांचे परंपरागत ज्ञान असलेल्या स्थानिक लोकांचे सहकार्य घेतले, तर स्थानिक जनसमूह श्रीमंतीचे नाही पण सुखी सुरक्षित जीवन जगू शकतील. आदिवासी कुटुंबांना खासगी मालकीने जंगल राखण्याच्या अटीवर जंगल उत्पादने घेण्याची परवानगी दिली तर वनविकास होणे अवघड नाही. परंतु जंगलविकास करण्यात वनखात्यांच्या कर्मचा-यांना रस नसतो.\nशहादा तालुक्यात नुकतीच अशी घटना झाली. डोंगर-टेकड्यांवर जंगलतोड झाली तरी ती झाडे मुळातून नष्ट होत नाहीत. त्यामुळे एक-दोन वर्षें त्या जंगलजमिनींना संरक्षण दिले, की जंगल नव्याने वाढू लागते. दरा विरपूर या गावातील रहिवाशांनी अशाच प्रकारे जंगल राखले होते, गेल्या सहा वर्षांपासून. तेथून कित्येक मैल दूर असलेल्या धडगाव भागातील पावरा आदिवासींनी राखलेल्या त्या जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात केली. माहीतगार असे सांगतात, की यामागे वनकर्मचा-यांचीच प्रेरणा होती. पूर्वी आदिवासी गावांत एकोपा होता; निवडणुकीतील स्पर्धेच्या राजकारणाने, गटबाजीने, धर्मपंथद्वेषाने गावाचे वातावरण दूषित झाले नव्हते. आता मात्र असे घडते. आदिवासी गावांमधला एकोपा कमी होतोय. हितसंबंधी लोक त्याचा फायदा घेत आहेत. परंतु एक आहे, निसर्गाबद्दल आपलेपणा अजूनही आदिवासी स्त्रीपुरुषांत टिकून आहे. वनखात्याच्या मालकीत असलेली सर्व जमीन आदिवासींना केवळ वर्षात एक पावसाळी पीक काढण्यासाठी नाही, तर मोह, चारोळी, चिंच, हिरडा यासारखे मोठे वृक्ष, औषधी गुण असलेली झुडपं आणि पावसाळी एकपिकी शेती अशा प्रकारची मिश्र शेती करण्यासाठी दिली गेली तर सातपुडा काही वर्षांतच हिरवागार दिसू लागेल.\nआदिवासींनी त्यांची आदिम संस्कृती टिकवून ठेवावी असे काही जणांना मनापासून वाटते. ते केवळ रोमॅन्टिसिझममधून होते असे वाटत नाही. आदिम संस्कृती विकसित झाली माणसामाणसांतील परस्परावलंबी आणि निसर्गावलंबी सहज संबंधांतून. समुहामध्ये प्रत्येकजण प्रामुख्याने आणि प्राथमिकतेने होता माणूस. तेथे राजा आणि प्रजा, उत्पादक आणि गि-हाईक, मालक आणि मजूर अशा वर्चस्ववादी नात्यांतून आलेले संबंध अस्तित्वातच नव्हते. आदिम संस्कृतीचे आकर्षण आकारते ते माणूस म्हणून. आपण जे हरवले आहे ते त्याच्या धूसर स्मृतीतून. पण संस्कृतीचा संबंध असतो जीवनशैलीशी. जीवनशैली आकारते भोवतालाशी घडणा-या जिवंत संबंधातून. आदिवासीचे भोवताल बदलत आहे, जीवनशैली बदलत आहे. मग आदिम संस्कृती टिकून राहणार कशी\nया काळात एवढेच म्हणता येईल, एका स्थानावरून दुस-या स्थानी स्थलांतरित होणारे विस्थापित आणि एका संस्कृतीतून दुस-या संस्कृतीत स्थित्यंतरित होणारे विस्थापित, दोघांचीही पीडा एकाच प्रकारची आहे. ती पीडा केवळ आदिवासी जमाती नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या परिघावरील सर्वच जाती-जमाती अनुभवत आहेत. नंदुरबार जिल्हा अशा अनेकांतील एक आहे. या दगडाधोंड्यांच्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, विंध्य अशा पर्वतरांगांशी नाते सांगणा-या डोंगरद-यांंतील अनेक क्षेत्रांतील लोकसमूहांचीही हीच पीडा आहे.\n- राजू लक्ष्मण ठोकळ\nसदरील लेख खूपच उत्तम आहे.\nहा लेख दिनानाथ मनोहर यांचा आहे लेखकाने तो चक्क चोरला आहे.\nलेख उत्तम आहे. पण भोंग-या बाजरातून पडून लग्न करतात ही गोष्ट चुकीची आहे. खात्री करून पहा.\nलेख बरोबर आहे, पण देवमोगराच्या यात्रेत पळून लग्न करीत नाही.\nमाहिती बऱ्यापैकी असून ती सत्य घटनेशी सल्गन आहे हे समजायला काही हारकत नाही. लेख सुंदर आहे.\n वास्तव लेखन , काही उणीवा यात आहेत .लग्न व भोंगार्याबाजार याबाबत ती अधिक जाणवते..एकंदरीत सखोल माहिती या लेख मध्ये समाविष्ठ आहे\nआदिवासी संस्कृतीचे दर्शन , तसेच निसर्गाशी जडलेले नाते\nदेशाच्या प्रगतीत भर टाकणारे आहे.\nया लेखातून आदिवासीच्या संस्कृतीचे दर्शन होते\nआदिवासी लोकांची संस्कृती, प्रेम, व राहणीमान खूपच वाखाणण्याजोगी असते.\nखूप महत्तवाची माहिती दिली आहे.\nया लेखातुन खुप काही शिकण्यासारखं आहे आणि वासण्यासारखं वाटतं\nखूप छान माहिती आहे प्रत्येकाने ही माहिती वाचावी.\nखूपच छान काही माहिती वगळता आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते,परंतु आताची परिस्थिती खूप बदलून गेली आहे,मागच्या काही वर्षात जंगलतोड चे प्रमाण खुप वाढले आहे त्यामुळे,जंगल जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे पाऊस हि कमी पडत आहे, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे, युवावर्गाने पुढे येऊन संस्कृती टिकवण्याचा उद्देशाने वाटचाल करायला पाहिजे,\nतेथून कित्येक मैल दूर असलेल्या धडगाव भागातील पावरा आदिवासींनी राखलेल्या त्या जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात केली. माहीतगार असे सांगतात, की यामागे वनकर्मचा-यांचीच प्रेरणा होती. पूर्वी आदिवासी गावांत एकोपा होता; निवडणुकीतील स्पर्धेच्या राजकारणाने, गटबाजीने, धर्मपंथद्वेषाने गावाचे वातावरण दूषित झाले नव्हते. आता मात्र असे घडते. आदिवासी गावांमधला एकोपा कमी होतोय. हितसंबंधी लोक त्याचा फायदा घेत आहेत.\n(हे खूप महत्वाचे आहे ,,या गोष्टीकळे गांभीर्याने पाहिले पाहिजे)\nसातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार\nलेखक: राजू लक्ष्मण ठोकळ\nसंदर्भ: सातपुडा, आदिवासी, गावगाथा\nसंदर्भ: पर्यटन स्‍थळे, गावगाथा\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nसंदर्भ: गावगाथा, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शाकाहार\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nविपुल जलसंपदेने संपन्न तांबुळी-पडवे\nसंदर्भ: तांबुळी गाव, सावंतवाडी तालुका, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soyabean-rate-will-not-rise-8949?tid=121", "date_download": "2018-08-14T23:43:36Z", "digest": "sha1:PHILL7B47HLRNRNXQG33HQNOQOLU5BXT", "length": 18273, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, soyabean rate will not rise | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाही\nसोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाही\nसोमवार, 4 जून 2018\nदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट परिस्थितीत सोयाबीनच्या दरात जास्तीत जास्त ५० ते १०० रुपयांची वाढ होऊ शकते. त्या दरपातळीला शिल्लक सोयाबीन विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.\nदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट परिस्थितीत सोयाबीनच्या दरात जास्तीत जास्त ५० ते १०० रुपयांची वाढ होऊ शकते. त्या दरपातळीला शिल्लक सोयाबीन विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.\nतेजीच्या अपेक्षेने माल तसाच शिल्लक ठेवला तर तोटा आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nयंदा सोयाबीनच्या दरात मोठे चढ-उतार दिसून आले. मध्यंतरीच्या काळात सोयाबीन किमान आधारभूत किमतीच्या (हमीभाव) खाली गेल्याने सरकारी खरेदीची वेळ आली. अर्थात सरकारी खरेदीचे प्रमाण अत्यंत तोकडे राहिले. नंतरच्या टप्प्यात सोयाबीनच्या दरात सुधारणाही झाली. व्यापाऱ्यांनी मालाचा तुटवडा पडेल, या आशंकेने खरेदीसाठी जोर लावला होता. त्याचाही मोठा परिणाम बाजारावर दिसला. परंतु आता तुटवड्याची शक्यता संपली आहे. तसेच यंदा मॉन्सूनचे आगमन आणि पावसाचे प्रमाण याविषयी सकारात्मक अंदाज असल्याने येत्या खरिपात सोयाबीनचा पेरा चांगला राहील, अशी भावना बाजारात आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम म्हणून आता लगेच सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता अंधुक आहे.\nयेत्या खरिपात शेतकरी सोयाबीनलाच पसंती देतील असे सध्याचे चित्र आहे. कापसाच्या दरात सध्या तेजी असून आंतरराष्ट्रीय बाजारातही दर चढे आहेत. त्यामुळे येत्या खरिपात कापसाची लागवड करणे किफायतशीर ठरायला पाहिजे. परंतु गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीमुळे पीकसंरक्षणचा खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बोंड अळीची समस्या आणि बीटी बियाण्यांची कमी झालेली परिणामकारकता यावर अद्याप उपाय सापडलेला नाही. त्यामुळे दरात तेजी असूनही शेतकरी कापूस लागवडीची जोखीम कितपत पत्करतील, याविषयी बाजारात संभ्रम आहे. तसेच तूर, मूग, उडीद या प्रमुख खरीप कडधान्यांचे दर घसरल्याने ही पिके सरत्या हंगामात शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली नाहीत. या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या सध्याच्या हमीभावात केंद्र सरकारने १०० ते २०० रुपयांची वाढ केली तरी हमीभाव प्रतिक्विंटल ३१५० ते ३२५० रुपयांच्या दरम्यान राहतील. आजच्या परिस्थितीचा विचार करता हा हमीभाव शेतकऱ्यांसाठी आकर्षक ठरेल. त्यामुळे राज्यात सोयाबीनकडेच शेतकऱ्यांचा ओढा राहण्याची चिन्हे आहेत.\nसोयाबीनच्या दरात मोठ्या तेजीची शक्यता नाही. प्रतिक्विंटल चार हजारांची पातळी गाठणे अवघड.\nसध्याच्या दरात ५० ते १०० रुपयांपेक्षा अधिक वाढ होणार नाही.\nतेजीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवणे तोट्याचे ठरेल.\nयेत्या खरिपात सोयाबीनच्या हमीभावात १०० ते २०० रुपये वाढ होण्याची शक्यता.\nकापूस आणि कडधान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांची पसंती सोयाबीनलाच राहण्याचा अंदाज.\n(लेखक शेतीमाल बाजार विश्लेषक असून प्रो इंटेलिट्रेड सर्व्हिसेसचे संचालक आहेत.)\nसोयाबीन तोटा हमीभाव minimum support price सरकार government विषय topics वन forest मात mate गुलाब rose बोंड अळी bollworm मका maize कापूस तूर मूग उडीद खरीप कडधान्य लेखक शेती इंटेल\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\n‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...\nसोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...\nचीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...\nशेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...\nदेशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...\nनाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...\nदूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...\nशेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...\nदूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...\nएकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...\nपाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...\nसोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...\nशासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...\nकापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...\nविक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...\nमका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...\nनोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...\nदुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘...देशात दुधाचा पुरवठा वाढला असून केवळ दूध विकणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/hurricane-water-nazra-dam-jejuri-122680", "date_download": "2018-08-14T23:29:16Z", "digest": "sha1:3FYOGOHAWAJOAB6I3C3VH3MRACL4YE6Z", "length": 12723, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "hurricane in water in Nazra dam jejuri पाणी उडाले आकाशी! (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 10 जून 2018\nरानमळा येथे नाझरे धरणातील पाण्यात चक्रीवादळ\nजेजुरी (पुणे) चक्रीवादळामुळे नाझरे (ता. पुरंदर) धरणातील पाणी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात खेचले गेले. आकाशात झेपावणाऱ्या रॉकेटप्रमाणे ते भासत होते. रानमळा व परिसरातील ग्रामस्थ, तसेच धरणावरील पर्यटकांनी पाण्याचे हे वादळ मोबाईलमध्ये टिपले. आज दिवसभर तो व्हिडिओ सर्वत्र फिरत होता आणि त्याची सर्वत्र चर्चा होती.\nरानमळा येथे नाझरे धरणातील पाण्यात चक्रीवादळ\nजेजुरी (पुणे) चक्रीवादळामुळे नाझरे (ता. पुरंदर) धरणातील पाणी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात खेचले गेले. आकाशात झेपावणाऱ्या रॉकेटप्रमाणे ते भासत होते. रानमळा व परिसरातील ग्रामस्थ, तसेच धरणावरील पर्यटकांनी पाण्याचे हे वादळ मोबाईलमध्ये टिपले. आज दिवसभर तो व्हिडिओ सर्वत्र फिरत होता आणि त्याची सर्वत्र चर्चा होती.\nनाझरे धरणाचे पाणी रानमळ्यापर्यंत पसरले आहे. शुक्रवारी सायंकाळी हलकासा पाऊस सुरू झाला. त्याचवेळी अचानक आवाज घोंघावत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांना ऐकू आले. रानमळा येथील खुशाल कुदळे व इतरांनी घराबाहेर येऊन पाहिले, तर त्यांना धरणाच्या पाण्यावर चक्रीवादळ घोंघावत असून पाण्याचे कारंजे उडाल्यासारखा भोवरा दिसत होता. पाणीही सरळ रेषेत वर जात होते. हे वादळ एवढे तीव्र होते, की धरणातील पाणी जलवाहिनीप्रमाणे ढगापर्यंत गेल्याचे दिसत होते. दूरपर्यंत पांढरी रेषा दिसत होती आणि आवाजही तेवढाच येत होता. या वादळानंतर परिसरात रात्री आठपर्यंत मुसळधार पाऊस झाला. हवेची पोकळी आणि कमी-अधिक दाबामुळे धरणातील पाणी उचलून वर खेचले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nरानमळा परिसरातील ग्रामस्थ व धरणावर कुलधर्म- कुलाचारासाठी आलेले भाविक हे दृश्‍य पाहून अचंबित झाले. हे वादळ एवढे भयानक होते, की पाण्याजवळील मोटारींच्या पेट्या उंच व दूरवर जाऊन पडल्या. जगताप वस्ती परिसरातील काहींच्या घरांवरील पत्रे उडाले. हे वादळ धरणाच्या पाण्यावर असल्याने मोठी हानी झाली नाही. ते लोकवस्तीत शिरले असते तर मोठी हानी झाली असती.\nउन्हाळ्यातील चक्रीवादळे अनेकांनी पाहिली. त्यात पालापाचोळा आकाशात दूरवर जातो. मात्र, वादळात पाणी उचलून वर फेकले जाते, हे दृश्‍य नवीन होते. प्रथमच असे दृश्‍य पाहिल्याचे खुशाल कुदळे यांनी सांगितले.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T22:55:19Z", "digest": "sha1:BUNJE6LBKUPD2IEO7JHGUEIXYS5ZUYY5", "length": 9414, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आणि ' म्हणून ' पाठवल्या २७ तरुणांना नोटीसा ..सरकारची दडपशाही सुरूच | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआणि ‘ म्हणून ‘ पाठवल्या २७ तरुणांना नोटीसा ..सरकारची दडपशाही सुरूच\nफेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली असल्याचे म्हटले जातेय.\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nपुणे, मुंबई, बीड अशा राज्याच्या विविध भागातील तरूणांना या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. मानस पगार, आशिष मेटे, ब्रह्मदेव चट्टे, श्रेणीक नरदे, योगेश वागज, सचिन कुंभार, महेंद्र रावले या आणि इतर काही जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.खासकरून शेतकऱ्याच्या हक्काची बाजू मांडणाऱ्या तरुणांना सरकारने धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व विशेषत: सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना धारेवर धरणा-या या निवडक तरुणांना ह्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.\nसायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले, ‘‘केवळ एका गुन्हयाच्या चौकशीमध्ये जबाब नोंदविण्यासाठी त्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. नोटीसांमध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. फेसबुकवर सरकार विरोधात लिखाण करण्याचा या नोटीसांशी काहीही संबंध नाही.’’\nमात्र सरकारवर दडपशाही केल्याचा आरोप केला जातोय.\nसरकारच्या धोरणाविरूध्द भुमिका घेणा-या ज्या तरूणांचे फ्रेंड फॉलोअर जास्त असून त्यांच्या लिखाणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे,त्यानेच सरकार अशा व्यक्तींची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे .एक प्रकारे ही हिटलरशाहीच अवतरली कि काय अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटते आहे.\nमात्र , याप्रकरणी काही जणांना साक्षीदार म्हणूनहि चौकशी साठी बोलवण्यात आले आहे.काहीजण या बाबत खोटी माहिती सोशल मीडिया वर पसरवत आहेत.कृपया अशा माहिती वर विश्वास ठेवू नका. या बाबत मुबई पोलिस दला कडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.\nकाँग्रेस च्या काळात ज्या सोशल मीडिया चा दणकून वापर (गैरवापर ) करून भाजप सत्तेवर आली, त्याच भाजपाला आज सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीये हेच यावरून दिसून येते.\nपोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← कीबोर्डच्या ‘ ह्या ‘ बटणाचा बिल गेट्स यांना होतोय पश्चाताप एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ‘ यांचा ‘ दावा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/dhinchak-pooja-baapu-dede-thoda-cash/", "date_download": "2018-08-14T22:54:25Z", "digest": "sha1:YUYOASAS2YIRCHXYMC7DVJV4GJ7VZPGJ", "length": 7614, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ढिंच्याक पूजाचे ' हे ' नवीन गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nढिंच्याक पूजाचे ‘ हे ‘ नवीन गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ\n‘ढिंच्याक पूजा’.. युट्युब च्या माध्यमातून आपल्या भेटीला आली . ‘यु कॅन न इग्नोर हर इजिली’ असं बोलण्याची वेळ नेटिझन्सवर आलीय.\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nकधी कधी एखादी लहान गोष्ट खूप मोठी प्रसिद्धी देऊन जाते. तसाच काहीसा प्रकार तसंच ढिंच्याक पूजाच्या बाबतीतही झाला होता . गेले काही दिवस ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ काही लीगल प्रॉब्लेम मुळे येणे बंद झालं होतं. काही महिन्यांपूर्वी ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. पण या अपयशाने खचून न जाता ढिंच्याक पूजा नव्या उमेदीने परत आली आहे. ती आता ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे नवं गाणं घेऊन आली असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.\nकथप्पा सिंह याच्या विनंतीवरून युट्युब चॅनेलवरून ढिंच्याक पूजाचे १२ व्हिडिओ हटवण्यात आले होते. तत्पूर्वी एका गाण्यामुळे दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली होती. ‘दिलो का स्कूटर’ या गाण्याचं चित्रिकरण करताना हेल्मेट घातलं नाही आणि वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तिच्यावर दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती (.कित्येक चित्रपटात जे बाईक स्टंट दाखवल जातात ते बहुदा पोलिसांना दिसत नसावेत ).\nत्यामुळे जुलैपासून ढिंच्याक पूजा सोशल मीडियापासून चार हात लांबच होती. पण आता ती तिचं ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे गाणं घेऊन परत आलीय.आता ह्या गाण्यांमधून तिला आणखी किती प्रसिद्धी मिळणार हे मात्र नेटिझन्सच ठरवतील.\nमात्र आपल्या पेज तर्फे तिला मनापासून शुभेच्छा देऊयात\n@@ पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा..शेअर करा @@\n← आणि ‘म्हणून ‘ वरूण धवन चक्क तेलगू मध्ये बोलला १ लीटर पाण्याची बॉटल ६५ लाख रुपयाला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2018-08-14T23:26:48Z", "digest": "sha1:BXXX57LCRMJQFQSLG7NMSW4YR7WXVTTT", "length": 4469, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन नेपियर - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन नेपियर (जन्म : इ.स. १५५० मृत्यू : ४ एप्रिल, इ.स. १६१७) हा स्कॉटलंडमधील एक गणितज्ञ होता. याने गणना करण्यास उपयुक्त अशा 'लोगॅरिथम' म्हणजेच 'घातगणन' या कोष्टकाची निर्मिती केली. त्याने इ.स. १६१४ साली लिहिलेल्या 'डिस्क्रीप्शन ऑफ द मार्व्हलस कॅनन ऑफ लोगॅरिथम्स' या ग्रंथात घातगणना पद्धतीची मांडणी केलेली आहे.\nइ.स. १५५० मधील जन्म\nइ.स. १६१७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जानेवारी २०१४ रोजी ०७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118041200009_1.html", "date_download": "2018-08-14T23:53:43Z", "digest": "sha1:L3JJKEXES6OXAG2JTB4KCQW3IWFSXAJN", "length": 7845, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओढ म्हणजे काय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे जीव लावल्याशिवाय कळत नाही...\nहे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...\nहे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...\nहे हरल्याशिवाय कळत नाही...\nहे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...\nहे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...\nहे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...\nहे ती केल्याशिवाय कळत नाही...\nहे संकटांशिवाय कळत नाही...\nहे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...\nहे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...\nहे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...\nहे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nअजून एक ऋतूचं वरदान\nविनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस\nयावर अधिक वाचा :\nVideo: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...\nआपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...\nदीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार\nबाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-99-lakh-new-cardholders-will-take-food-security-benefit-8505", "date_download": "2018-08-14T23:46:40Z", "digest": "sha1:TZLFN363IFFBMTV5NJV5SYDYGO4WSRKY", "length": 15224, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 99 lakh new cardholders will take food security benefit | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवीन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्नसुरक्षेचा फायदा ः बापट\nनवीन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्नसुरक्षेचा फायदा ः बापट\nबुधवार, 23 मे 2018\nमुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता नवीन ९९ लाख शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. बापट म्हणाले, की यात ४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६ लाख ६३ हजार २८२ आणि ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३६ लाख ७३ हजार ३२ याप्रमाणे एकूण ९३ लाख ३६ हजार ३१४ आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ व २ सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे ९९ लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.\nमुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता नवीन ९९ लाख शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. बापट म्हणाले, की यात ४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६ लाख ६३ हजार २८२ आणि ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३६ लाख ७३ हजार ३२ याप्रमाणे एकूण ९३ लाख ३६ हजार ३१४ आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ व २ सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे ९९ लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.\nनवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आता ३० सप्टेंबर २०१६ ऐवजी ३० एप्रिल २०१८ पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, ३० एप्रिल २०१८ पर्यंत आधार सीडिंग होऊन पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात १ फेब्रुवारी, २०१४ पासून करण्यात येत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने राज्य शासनास जनगणना २०११ नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामीण लोकसंख्येच्या ७६.३२ टक्के (४.७० कोटी) व शहरी लोकसंख्येच्या ४५.३४ टक्के (२.३० कोटी) याप्रमाणे राज्यासाठी एकूण ६२.३० टक्के (७.०० कोटी) एवढा इष्टांक दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nगिरीश बापट पत्रकार उत्पन्न २०१८ 2018 महाराष्ट्र\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-jilha-bank-karj-121590", "date_download": "2018-08-14T23:17:43Z", "digest": "sha1:2KEIEJ6U2GL5GTV6YY4DXXADBJIV6SRE", "length": 12887, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon jilha bank karj जिल्हा बॅंकेतर्फे 27 हजार शेतकऱ्यांना 270 कोटी कर्ज | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकेतर्फे 27 हजार शेतकऱ्यांना 270 कोटी कर्ज\nमंगळवार, 5 जून 2018\nजळगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतर्फे खरीप हंगामासाठी 27 हजार 489 शेतकऱ्यांना 270 कोटी 5 लाख 70 हजार 289 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक 53 कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे.\nजळगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतर्फे खरीप हंगामासाठी 27 हजार 489 शेतकऱ्यांना 270 कोटी 5 लाख 70 हजार 289 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक 53 कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे.\nजिल्हा बॅंकेचे साधारणत: साडेतीन लाख सभासद आहेत. मात्र त्यातील काही थकबाकीदार असल्यामुळे बॅंकेने यावेळी त्यांना केवळ 50 टक्केच कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शेतकऱ्यांनी 50 टक्केही कर्ज नाकारले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 27 हजार 489 शेतकऱ्यांनीच कर्ज घेतले आहे. त्यामुळे यावेळी कर्ज वाटपाची बॅंकेची टक्केवारी पूर्णपणे घसरली आहे. चाळीसगाव तालुका मोठा असल्यामुळे चार हजार 20 शेतकऱ्यांना 53 कोटी 7 लाख 84 हजार 884 रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. लहान असलेल्या बोदवड तालुक्‍यात सर्वांत कमी 184 शेतकऱ्यांना1कोटी 6लाख 84 हजार 200 रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.\nऊस, केळी कांदेबागची संख्या कमी\nकेळी कांदेबाग पिकासाठी 96 शेतकऱ्यांना 68 कोटी12 लाख 35 हजार 251 रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे,ऊस पिकासाठी 69 शेतकऱ्यांनी 60 कोटी 20लाख 49 हजार 38रूपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर कापूस व इतर पिकासाठी 27हजार 304 शेतकऱ्यांना 141 कोटी 72लाख 86 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले.\nथकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही, ती संख्या यावेळी खूप जास्त आहे. नियमित कर्जफेड करणारे व कर्ज माफ झालेले, ज्यांच्यावर थकबाकी नाही अशा सर्वच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. इतर कोणत्याही बॅंकेपेक्षा जिल्हा बॅंकेचे कर्जवाटपाचे प्रमाण यावेळीही जास्तच आहे.\n- रोहिणी खडसे- खेवलकर, चेअरमन, जिल्हा सहकारी बॅंक.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashutoshblog.in/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T23:07:46Z", "digest": "sha1:IETRXB4CZX4MJLDOOKNA54CQTCD5UK2F", "length": 2736, "nlines": 34, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "कल्याणी Archives - आशुतोष", "raw_content": "\nइतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख\nदेवगिरीचे यादव संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी […]\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-daulapur-tal-hinganghat-dist-vardha-agrowon-maharashtra-8294?tid=162", "date_download": "2018-08-14T23:42:56Z", "digest": "sha1:YOPKU5S3ZGOTWKHOES4WBZX3TJ6V4WBN", "length": 24667, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, Daulapur. Tal. Hinganghat, Dist. Vardha, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल\nगुरुवार, 17 मे 2018\nदर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध व्यवसायात पुढारलेल्या डौलापूर (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) गावातील दूधगंगा हळूहळू आटली. दरम्यान गावातील कुटुंबाच्या शेतीची सूत्रे युवकांकडे आली. त्यांना स्थानिक संस्थेचे आर्थिक व मानसिक पाठबळ मिळाले. त्यातून धवलक्रांतीची बीजे रुजली. आज गावातील दुग्धोत्पादन सुमारे २०० लिटरवर पोचले अाहे. अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे दिसतात. दूधविक्रीसह प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती व विक्री करून त्यांनी कुटुंबाला आर्थिक सक्षम बनवले आहे. गावाने घेतलेली उभारी विदर्भातील अन्य गावांसाठी आदर्शव्रत आहे.\nदर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध व्यवसायात पुढारलेल्या डौलापूर (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) गावातील दूधगंगा हळूहळू आटली. दरम्यान गावातील कुटुंबाच्या शेतीची सूत्रे युवकांकडे आली. त्यांना स्थानिक संस्थेचे आर्थिक व मानसिक पाठबळ मिळाले. त्यातून धवलक्रांतीची बीजे रुजली. आज गावातील दुग्धोत्पादन सुमारे २०० लिटरवर पोचले अाहे. अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे दिसतात. दूधविक्रीसह प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती व विक्री करून त्यांनी कुटुंबाला आर्थिक सक्षम बनवले आहे. गावाने घेतलेली उभारी विदर्भातील अन्य गावांसाठी आदर्शव्रत आहे.\nवर्धा जिल्ह्यातील डौलापूर (ता. हिंगणघाट) गावाची लोकसंख्या आठशेच्या घरात आहे. शेतीला पूरक म्हणून गावात साधारण १९८४-८५ च्या दरम्यान दुग्ध व्यवसायाची चळवळ सुरू झाली. त्या वेळी सात ते आठ शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. हिंगणघाट तसेच गावशिवारात भरणाऱ्या बाजारातून जर्सी गायींची खरेदी झाली. दारिद्र्य रेषेखालील व्यक्‍तींना बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज रकमेच्या स्वरूपात गायींची खरेदी करता आली. दूधविक्रीतून मिळणाऱ्या पैशाच्या बळावर कर्जाची परतफेड करणे अपेक्षित होते. गावातील अन्य शेतकऱ्यांनीही स्वतः दुधाळ जनावरांची खरेदी केली. हळूहळू व्यवसायाने गती पकडली. गावात दूध संकलनाचा आकडा ४०० लिटरवर पोचला.\nशासकीय दुग्ध योजनेला पुरवठा\nडौलापूरपासून नजीक कानगाव येथे शासकीय दूध संकलन केंद्र होते. त्या ठिकाणी दुधाचा पुरवठा केला जायचा. सुरवातीला चांगला दर मिळत असला तरी पुढील काळात शासकीय दुग्ध योजनेला घरघर लागली. त्याचा परिणाम गावातील दूध उत्पादनावर झाला. २००१-०२ काळात डौलापूर सोबतच अन्य गावांतील दुधाचा पुरवठा बंद झाल्याने कानगाव येथील संकलन केंद्रही बंद करण्यात आले.\nबजाज फाउंडेशनने दिले बळ\nकधीकाळी दुग्धोत्पादनात चांगले काम केलेल्या डौलापूरविषयी वर्धा येथील जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेला माहिती मिळाली. संस्थेचे विनेश काकडे यांनी पुढाकार घेत गावात पुन्हा दुग्धोत्पादनाला चालना देताना जनावरांच्या खरेदीसाठी अनुदानाचे बळ दिले. पूर्वी वीसहजार रुपये प्रतिम्हैस तर प्रतिगायीसाठी पाच हजार रुपये अनुदान होते. त्यात संस्थेने वाढ करून गायीसाठीदेखील २० हजार रुपये अनुदान दिले. आता गावात सुमारे ३० म्हशी तर दहा जर्सी गायी हेत. दूध संकलन सुमारे २०० लिटरवर पोचले आहे. उन्हाळ्यामुळे मात्र उत्पादनात काहीशी घट झाली आहे.\nडौलापुरातील काही शेतकरी दुधाची तर काही दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतात. अरुण चौधरी यांनी दही (६० रुपये प्रतिलिटर) तर लोणी (५०० रु. प्रतिलि.) विक्रीवर भर दिला आहे.\nकानगाव, कानोली, कात्री, मोजरी या गावांमध्ये या पदार्थांना बाजारपेठ मिळाली आहे. दररोज सकाळी कुटुंबातील सदस्य विक्रीसाठी घराबाहेर पडतो. दुधाला अपेक्षित दर व बाजारपेठ नसल्याने हा पर्याय शोधल्याचे चौधरी यांनी सांगितले.\nपूरक व्यवसायामुळेच चार पैसे अधिक\nअरुण चौधरी यांच्याकडे दहा जनावरे आहेत. साधारण ३० लिटर एकूण दूध मिळते. शक्यतो दही तयार करूनच विक्री केली जाते. त्यांची जेमतेम पाच एकर शेती आहे. पूरक व्यवसायामुळेच चार पैसे अधिक मिळतात असे चौधरी सांगतात.\nउभाटे यांनी केली नव्याने सुरवात\nदीपक उभाटे यांमी सरासरी प्रति ८० हजार रुपये दराने मुऱ्हा म्हशींची खरेदी कळमणा (नागपूर) तसेच यवतमाळ येथील बाजारातून त्यांनी केली. सरासरी एकूण २० ते २५ लिटर दूध मिळते.\nगावापासून १७ किलोमीटरवरील झाडेगाव येथील हॉटेल व्यावसायिकास ३० रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले जाते. ग्रामीण भागात दुधाला ग्राहक शोधणे अडचणीचे ठरते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक हाच पर्याय उरतो असे त्यांनी सांगितले. आपल्या बारा एकर शेतात ते कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिके घेतात. यातून जनावरांसाठी कुटार मिळते. यंदा ३० हजार रुपयांचे कुटार खरेदी करावे लागले.\nदुग्ध व्यवसायातून २०० ते २५० रुपयांचे रोजचे उत्पन्न मिळते. शेणखत न विकता घरच्या शेतीतच वापरण्यात येते. त्यातून जमिनीचा पोत राखण्यास हातभार लागला आहे. उभाटे स्वतःच दुचाकीवरून दूध विक्रीसाठी घराबाहेर पडतात. गेल्या काही वर्षांत त्यात सातत्य ठेवले आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याप्रमाणेच दुग्ध व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचे प्रयत्न चालविले आहेत.\nप्रवीण चौधरी यांच्याकडे दोन मुऱ्हा म्हशी आहेत. सध्या एका म्हशीपासून १५ लिटर दूध मिळते. गरजेपुरते घरी ठेऊन उर्वरित दुधापासून दही व लोणी तयार करून विक्री केली जाते. प्रक्रियेतून अधिक चांगले पैसे मिळतात असा चौधरी यांचा अनुभव आहे. आपल्या सात एकर शेतीला याच व्यवसायाने मोठा आधार दिल्याचे चौधरी सांगतात.\nगावातील मनवर विठोबा मडावी यांच्याकडे २५ शेळ्या आहेत. उत्पन्नाचा कोणता स्रोत नसल्याने मडावी दांपत्य अन्यत्र ठिकाणी कामाला जायचे. आता कुटुंबाची गुजराण शेळीपालन व्यवसायातून होते. चार शेळ्या आणि एक बोकड अशी मदत बजाज फाउंडेशनकडून मिळाली. आता जनावरांची संख्या २५ वर नेण्यात ते यशस्वी झाले आहेत. शेळ्यांसाठी छोटेसे मोकळे शेडही उभारले आहे. त्यांच्याप्रमाणेच गावातील सात ते आठ कुटुंबीयांना संबंधित संस्थेकडून शेळ्या अनुदानावर पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून गावाने पूरक व्यवसायात उभारी घेतली आहे.\nव्यवसाय दूध शेती ग्रामविकास rural development सोयाबीन उत्पन्न शेळीपालन goat farming\nडौलापूर गावात जातिवंत जनावरांच्या संगोपनावर भर असतो.\nदीपक उभाटे यांनी घराजवळच्या मोकळ्या जागेत शेड उभारत दुधाळ जनावरांचे संगोपन केले आहे.\nशेळीपालन सुरू केलेले मडावी दांपत्य\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nशेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला...सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात...\nवडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता,...ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात...\n‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास...पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी...\nग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील...\nबचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...\nश्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने...महागोंड (ता. आजरा) येथील आंबेओहळ नाल्यावरील...\nजळगाव जिल्ह्यातील बारा तालुके... राज्यात हगणदारीमुक्तीसंबंधी मार्च २०१८ ची...\nसंत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...\nशाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...\nकुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत...परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील...\nप्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण...भाजीपाला व त्यातही टोमॅटो पिकात राज्यात अग्रेसर...\nपर्यावरण संवर्धन, शिक्षण हेच ‘ब्राऊन...पुणे शहर आणि आसपासच्या गावात पर्यावरण संवर्धन,...\nएकजुटीतून ‘पांगरखेड`ने केला कायापालटएखाद्या गावाने ठरविले तर काहीही अशक्य नाही, याचे...\nभूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यकजलप्रदूषण रोखणे हा जल व्यवस्थापनाचाच एक भाग आहे....\nमहिला सरपंचांच्या कामात हस्तक्षेप पडणार...नगर ः गावपातळीवर महिलांना काम करू न देता...\nमुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...\nनावीन्यपूर्ण उपक्रमांत तावशीची आघाडीरस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत...\nशिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गतीमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा,...\nमनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हातघुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2009/12/blog-post_1791.html", "date_download": "2018-08-14T23:58:07Z", "digest": "sha1:NOB4DU7QXQCSB6GXOBUL6ZHSO7PU6TOR", "length": 13870, "nlines": 214, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : परत एकदा लावणीचा बहार...... नटरंग", "raw_content": "\nपरत एकदा लावणीचा बहार...... नटरंग\nएके काळी आम्हा मराठी जणांना आपल्या ठेक्यावर ज्या लावणीने अक्षरशः नाचवले.. जिच्या तालावर तमाम मराठी माणूस थिरकला .. अशी आमची संस्कृती .. आमची ठसकेबाज लावणी .. परत एकदा आपल्या भेटीला येत आहे, स्वर्गीय व्ही. शांताराम यांच्या तमाशा चित्रपटांची गोडी आजही आमच्या मनामध्ये कायम असतांना आता 'झी टॉकीज' ची प्रस्तुती \"नटरंग\" च्या रूपाने परत एकदा या तमाच्या आणि लावणीच्या मोहिनीने आपल्या सर्वांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे .. त्या निमित्त्याने काही खास ... आपल्या मराठी प्रिया जाणते साठी ..\nआपली संस्कृती .. आपला बाणा \n'नटरंग' संगीत परीक्षण .....\nसंगीत : अजय - अतुल\nगीत : गुरु ठाकूर\n'झी टॉकीज' प्रस्तुती ......\nतमाशा आणि लावणी यावर आधारित चित्रपटांना बरीच दशके उलटली ... याच विषयावर आधारित 'पिंजरा ' हा चित्रपट विशेष गाजला .\nत्याच्या यशात मोलाचा वाट म्हणजे त्यातली अप्रतिम गाणी आणि त्याला राम कदम यांनी दिलेले अफलातून संगीत..\nसध्याच्या काळात अशा प्रकारचा चित्रपट काढणे म्हणजे एक मोठा धाडस होतं . आणि तेच करून दाखवलं आहे 'झी टॉकीज' ने आगामी चित्रपट\n' नटरंग ' मध्ये . आणि त्याला भन्नाट संगीत दिले आहे ' अजय - अतुल ' यांनी.\n७० -८० च्या दशकातील वातावरणास साजेसं संगीत देणं हे खरोखरच कठीण काम आहे आणि तेही आजच्या श्रोत्याला समोर ठेऊन ..\nत्याला योग्य न्याय संगीतकार ' अजय - अतुल ' , गीतकार - गुरु ठाकूर आणि बेला शेंडे च्या सुमधुर आवाजाने दिला आहे ...\n१) 'नटरंग उभा' - सुरुवातीपासून शेवट पर्यंत श्रवणीय झाले आहे.. पुन्हा पुन्हा ऐकावे असे ... काय तो ढोलक .. कसला मस्त कोरस\n\"रसिक होऊ दे दंग , चढू दे रंग असा खेळला ,\nसाताजान्माची देवा पुण्याई लागु दे आज पणाला ,\nहात जोडितो , आज आम्हाला, दान तुझा दे संग ,\nनटरंग उभा , ललकारी नभा , स्वरताल जाहले दंग...\"\nसुरुवातला वाजणारी हार्मोनियम ची धून तर एक मास्टर पीस ...\n२) कटाव १, २ , ३ : 'पिंजरा' ची आठवण करून देणारे कटाव ... 'अजय' च्या स्पेशल आवाजात ...\n३) लावणी: वाजले की बारा - ' लावणी नाचताना बाईला खूप उशीर झाला आहे नऊ आणि दहा ची गाडी गेली आता बाराची पण गाडी निघायची वेळ\nझाली आहे .. पण पाव्हणं काय जाऊ देत नाही ... त्यासाठी ती विनवणी करते आहे ' अशा झकास ( :) ) सिचुएशन वरची तुफान लावणी ..\nबेला शेंडे , कमाल आहे तुझी .. काय गायली आहेस \n४) खेळ मांडला : चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाणे ... शब्दच नाहीत वर्णन करायला .. गाण्याचं शेवटच १ मिनिट वाजणारे संगीत म्हणजे\nएक अप्रतिम कलाविष्कार .. शेतात फिरणाऱ्या गोफण चा आवाज इतक्या चपखल पणे त्यात बसवला आहे.. यासाठी अजय अतुल ला सलाम ..\n५) गवळण: कशी जाऊ मी मथुरेच्या बाजारी - सुंदर गायली आहे बेला आणि अजय ने .. पण इतर गाण्यांच्या तुलनेत कुठेतरी कमी प्रभावाकारक आहे...\nएक वैशिष्ट्य म्हणजे ढोलक वेगळ्या पद्धतीने वाजवला आहे .. त्यासाठी तरी गाणे ऐकावेच ..\n६) लावणी: अप्सरा आली - youtube वर आणि अवार्ड शो मध्ये खूप गाजलेली लावणी .. अतिशय वेगळ्या पद्धतीने सादर केली आहे ..\nपुन्हा एकदा.. बेला शेंडे रॉक्स ... अजय ने \" अप्सरा आली \" ज्या स्टाइल ने म्हटले आहे .. एकदम कातील ...\nज्यू. सोनाली कुलकर्णी ने यावर डान्स केलेला टीवी वर पहिला ... बस .. वाट पाहतो आहे चित्रपटाची :)\nधन्यवाद रोहन .. आणि आपण सर्वांनी देखील हा चित्रपट जरूर बघावा ..\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 9:00 AM\nप्रकाश बा. पिंपळे said...\n [सौजन्य: आमचा मित्र (खूप चांगल असा म्हण्यासाठी हि फ्रेज आमचा एक मित्र वापरतो) ]. पुन्हा एकदा मराठी चित्रपाटात ढोलकी वाजणार, पाय थिरकणार\nभन्नाट गाणी आणि भन्नाट संगीत यांनी सजलेला चित्रपट.............\nआणि रोहन धन्यवाद, लोकांना अश्या संगीताची आणि चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल:)\nवाट बघते आहे चित्रपटाची कारण अतुल कुलकर्णी च अभिनय पण बघायला मिळणार आहे.\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nसावधान... मराठी वणवा पेट घेत आहे \nअबू आझमींच्या पिताश्रींचे गेट वे जवळील एका रस्त्य...\nपरत एकदा लावणीचा बहार...... नटरंग\nकुणी मरण देता का... मरण \nवाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा .................\nखुशखबर .. अखेर सरकारची नशा उतरली ...\nराष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा ...\nमराठी पाउल पडते पुढे ...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-traders-cheating-farmers-will-be-filed-under-criminal-cases-8499", "date_download": "2018-08-14T23:36:40Z", "digest": "sha1:IJAWFPQWODHTL6G6IMXDM4RZOW437KK5", "length": 14616, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, traders cheating farmers will be filed under criminal cases | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते, कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार\nशेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते, कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार\nमंगळवार, 22 मे 2018\nसोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, शेतकऱ्यांबद्दल माणुसकी जपावी. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, आपल्याकडील उपलब्ध खते, बियाणे वेळेत आणि तात्काळ त्यांच्यासाठी उपलब्ध करा, त्यासाठीचा दर्जा राखून ठेवा, त्यानंतरही जे विक्रेते, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.\nसोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, शेतकऱ्यांबद्दल माणुसकी जपावी. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, आपल्याकडील उपलब्ध खते, बियाणे वेळेत आणि तात्काळ त्यांच्यासाठी उपलब्ध करा, त्यासाठीचा दर्जा राखून ठेवा, त्यानंतरही जे विक्रेते, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.\nखरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कृषी विक्रेते, उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी अधिकारी साहेबराव बेंदगुडे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, परमेश्‍वर वाघमोडे, मोहीम अधिकारी दत्तात्रेय येळे, श्रीधर जोशी यांच्यासह जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. चंद्रशेखर कौंडुभैरी, महेश चिवटे यांनी विक्रेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. येळे यांनी प्रास्ताविक केले. कल्याण श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. सागर बावकर यांनी आभार मानले.\nसोलापूर पूर व्यवसाय profession खून जिल्हा परिषद खरीप यशवंतराव चव्हाण कृषी विभाग agriculture department विभाग sections कल्याण\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/seva/names/initial-girl/girls-g/", "date_download": "2018-08-14T23:44:10Z", "digest": "sha1:YMRFXYM7QGLMINAIJ2FMQUVGE2ZXMPMJ", "length": 6801, "nlines": 216, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ग आद्याक्षराहून मुलींची नावे | g Marathi baby girl names", "raw_content": "\nग आद्याक्षराहून मुलींची नावे\nग आद्याक्षराहून मुलींची नावे | g Marathi baby girl names\nफ़ुलांचा विशिष्ट प्रकारचा हार\nएक थोर पंडिता, ब्रम्हचर्या करणारी विदुषी\nएक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव\nपद, गाणे,आर्येचा एक प्रकार, गेय\nगुणांची जाण असलेली गुणेश्वरी\nएक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?st=6&q=bhakti", "date_download": "2018-08-15T00:01:27Z", "digest": "sha1:M5VABJGZJZXB2PUGSQX6KN66UZNDLZU5", "length": 5815, "nlines": 138, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - शीर्ष रेट केलेले bhakti एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"bhakti\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Mangal bhawan amangal hari व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-chandrakant-patil-comment-109922", "date_download": "2018-08-14T23:17:05Z", "digest": "sha1:LR7OY473GWIAZW76F422JPXU4RANKV7P", "length": 13767, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Chandrakant Patil comment पैलवान नीलेशच्या भावाला शासकीय नोकरी - चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nपैलवान नीलेशच्या भावाला शासकीय नोकरी - चंद्रकांत पाटील\nरविवार, 15 एप्रिल 2018\nआपटी - बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील कुस्तीच्या मैदानात गंभीर दुखापत होऊन मृत झालेला पैलवान नीलेश विठ्ठल कंदूरकर याच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.\nआपटी - बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील कुस्तीच्या मैदानात गंभीर दुखापत होऊन मृत झालेला पैलवान नीलेश विठ्ठल कंदूरकर याच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंत्री पाटील यांनी नीलेशची पोलिस भरती होण्याची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा भाऊ सुहास याला शासकीय नोकरीत सामावून घेऊ, असे जाहीर केले. तसेच कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून भरघोस मदत देऊ, असे आश्वासन दिले.\nशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या खर्चाची जबाबदारी पालकमंत्र्यांनी उचलली. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात सुहासला सराव करण्यासाठी मोफत प्रवेश सुविधा दिली. रिकाम्या वेळेत पन्हाळा महसूल विभागाचे उपविभागीय किंवा तहसीलमध्ये तात्पुरते कंत्राटी पद्धतीवर सेवेत घ्यावे, असे आदेश दिले. तसेच कुटुंबीयांच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. या शेतकरी कुटुंबास महसूल विभागाकडून शेती उपयुक्त योजनांचा लाभ, तसेच कुटुंबीयांना घर-आरोग्य आणि शासन स्तरावरून देता येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ, सुविधा देऊ, असे ते म्हणाले.\nनीलेश विठ्ठल कंदूरकर याचे शनिवारी उत्तरकार्य होते. योगायोगाने याच दिवशी मृत नीलेशचा वाढदिवस होता. नीलेशच्या उत्तरकार्यादिवशीच त्याचा वाढदिवस असल्याने गावकऱ्यांनी काम बंद ठेवले. क्रीडा क्षेत्रातील युवकांनी शनिवारी रक्तदान शिबिर घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करून नीलेशला श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावातील सर्व लोकांनी सहभाग घेतला. योगायोगाने नीलेशच्या उत्तरकार्यादिवशीच पालकमंत्री पाटील यांनी गावात येऊन नीलेशच्या नातेवाइकांची भेट घेतली.\nयावेळी त्यांनी ‘तुम्हाला घर बांधून देऊ का’ असे विचारले; पण ‘पोरापेक्षा कसलं घर’ अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. भाऊ सुहासने मृत नीलेशच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा मी पूर्ण करणार असल्याचे सांगितले.\nयावेळी उपविभागीय अधिकारी अजय पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा प्रस्ताव तयार असून तातडीने पुढे पाठवू, असे सांगितले. तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी तहसील विभागाकडून लागणारी सर्व मदत पुरवू, असे आश्वासन दिले.\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/onion-checks-issued-traders-farmers-were-bounced-109987", "date_download": "2018-08-14T23:38:17Z", "digest": "sha1:Q5L3IER4AAUDUC7MXNRQ6LJTADC7BFXB", "length": 15894, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The onion checks issued by the traders to the farmers were bounced व्यापार्‍याने शेतकर्‍यांना कांद्याचे दिलेले धनादेश झाले बाऊंन्स! | eSakal", "raw_content": "\nव्यापार्‍याने शेतकर्‍यांना कांद्याचे दिलेले धनादेश झाले बाऊंन्स\nरविवार, 15 एप्रिल 2018\nशेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांना लेखी निवेदन देत संबंधित व्यापार्‍याने कांद्याचे पेमेंट रोख न दिल्यास 20 एप्रिल ला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.\nयेवला - शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याच्या पैशापोटी दिलेले 45 शेतकऱ्यांचे धनादेश बाऊन्स झाले आहेत. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील व्यापार्‍याकडून आता रोख रक्कम देण्यास चालढकल होत असल्याने शेतकऱ्यांची फसवणुक झालेली आहे. पैसे मिळत नसल्याने या शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांना लेखी निवेदन देत संबंधित व्यापार्‍याने कांद्याचे पेमेंट रोख न दिल्यास 20 एप्रिल ला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.\nतालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी अंदरसूल उपबाजार आवारातील एका प्रतिष्ठीत कांदा व्यापार्‍याकडे फेब्रुवारी महिन्यात कांदे विक्री केले होते. या व्यापार्‍याने मालाचे पैश्याच्यापोटी सर्व 45 शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित सर्व 45 शेतकर्‍यांचे धनादेश न वठल्यामुळे या शेतकर्‍यांनी भेट घेऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष भेट टाळणे, व्यवस्थित उत्तरे न देणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\nया शेतकऱ्यांचे सुमारे साडे चौदा लाख रुपयाचे धनादेश वठविलेले नाहीत. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचे पैसे मिळाले नाही तर कसे होणार हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.\n17 तारखेपर्यंत शेतकर्‍यांनी पैसे न मिळाल्यास अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनावर जगन्नाथ एंडाईत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, संपत आहेर, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे आदी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदना बरोबर या शेतकर्‍यांनी सबंधित व्यापार्‍याने न वठविलेल्या धनादेशाची रकमेसह कांदा उत्पादक शेतकर्‍यांची नावे, गावे, दिनांक, मोबाईल क्रमांक याची सविस्तर यादी जोडलेली आहे.\nव्यापाऱ्याला बाजार समितीकडून नोटीस...\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मालाचे पेमेंट तसेच बाऊन्स झालेले धनादेशप्रश्नी बाजार समितीने 5 व 11 एप्रिलला या व्यापार्‍याला नोटीसा दिल्या आहेत. मार्च महिन्यानंतर बाजार समितीच्या अंदरसूल येथील उपबाजार आवारात लिलाव प्रक्रियेत बोली बोलण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. व्यापार्‍याने शेतकर्‍यांचे पैसे अदा न केल्यास संबंधित व्यापार्‍याचा कांदा खरेदीचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी दिली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nकातकरी कुटुंबे घरकुलांपासून वंचित\nभोरगिरी - भोमाळे (ता. खेड) येथे घरकुलांची कामे रखडल्याने पाच कातकरी कुटुंबे घरकुलांसाठी तीन वर्षांपासून वंचित आहेत. भोमाळे येथे कातकऱ्यांसाठी...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/shortage-water-yeola-106268", "date_download": "2018-08-14T23:38:29Z", "digest": "sha1:HQL2X3L7C4BWGH3G5J5SYWAMDVDLQZCC", "length": 17054, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "shortage of water in yeola येवल्यात पाणीटंचाईची सुरवात | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 मार्च 2018\nयेवला : गावातील पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली असून एकमेव असलेल्या हातपंपाने मान टाकल्याने तासाभराने हंडाभर पाणी मिळत आहे. गावालगतचा बंधारा देखील कोरडा झाला असून, यात काहींनी आडवे बोअर टाकल्याच्या तक्रार झाली आहे.\nसार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे,या सर्व स्थितीत भीषण टंचाई निर्माण झाली असून सर्व गावाला पाण्याच्या शोधात अख्खा दिवस खर्च करावा लागत आहे.\nममदापुर गावाची ग्रामदेवता तुकाई देवीची यात्रा येत्या शनिवार (ता.३१) पासून सुरू होत असून यात्रेच्या तोंडावर येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी छत्रपती मंडळाने केली आहे.\nयेवला : गावातील पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली असून एकमेव असलेल्या हातपंपाने मान टाकल्याने तासाभराने हंडाभर पाणी मिळत आहे. गावालगतचा बंधारा देखील कोरडा झाला असून, यात काहींनी आडवे बोअर टाकल्याच्या तक्रार झाली आहे.\nसार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे,या सर्व स्थितीत भीषण टंचाई निर्माण झाली असून सर्व गावाला पाण्याच्या शोधात अख्खा दिवस खर्च करावा लागत आहे.\nममदापुर गावाची ग्रामदेवता तुकाई देवीची यात्रा येत्या शनिवार (ता.३१) पासून सुरू होत असून यात्रेच्या तोंडावर येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी छत्रपती मंडळाने केली आहे.\nपाणीच उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.येथे आजपर्यंत एकही पिण्याच्या पाण्याची योजना प्रभावीपणे सुरू झाली नाही. गावात फक्त एक हातपंप असून संपूर्ण गावाची मदार त्या हातपंपावर असल्याने हातपंपाचे पाणी देखील खोल गेल्याने हातपंप हाफसण्यास जड जात आहे. ग्रामपंचायतीने मोठा खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी फक्त शोभेची वस्तू बनली असून असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे.\nटंचाईच्या तीव्रतेमुळे ग्रामपंचायतीने पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे २१ जानेवारीला दिला असून आतापर्यंत वारंवार सांगूनही टँकर सुरु झालेला नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.आता मात्र कामधंदा सोडून ममदापुरकराना पाण्यासाठी दाही दीशा भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या गंभीर पाणी प्रश्नांकडे लक्ष द्यावे तसेच टँकरची व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी मागणी छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने दिनेश राऊत ,देविदास गुडघे, अनिल गुडघे, समाधान जानराव, सुनील कुलकर्णी, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर केरे, डिंगबर जाधव, निलेश जाधव यांनी केली आहे.\nबंधाऱ्यातील पाण्याचा झाला उपसा..\nयेथे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असुन बंधाऱ्यातील पाण्याचा उपसा झाल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे केली आहेत. गावाच्या शेजारी १९७२ मधील दुष्काळात पाण्याची व्यवस्था म्हणून बंधारा बाधला असुन दरवर्षी या बंधार्यात मार्च एप्रिल महिन्यात देखील पाणी असते. या वर्षी मात्र बंधारा लगत काही शेतकर्यानी आडवे बोर घेऊन स्वतः च्या विहिरीत पाणी घेऊन शेततळे भरून घेतले आहे. काम चालू असताना तलाठी,मंडल अधिकारी याना बोलवून सदर आडवे बोअरींगचा पंचनामा केला खरा परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही,असे निवेदनात म्हटले आहे.\nग्रामपंचायतने जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरची मागणी करूनही दखल न झाल्याने महिलासह पुरूषांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे आता तत्काळ टँकर सुरु करा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेना गण प्रमुख वाल्मीक गुडघे,नवनाथ गुडघे,माजी सरपंच पोपट ठाकरे, राजाराम लबे ,कैलास बेडके , बाबासाहेब सिरसाठ , भास्कर गुडघे, नारायण गुडघे, नामदेव गुडघे,भगवान साबळे, भिका गुडघे, के.आर वाघ ,बाबुराव गुडघे आदीच्या सह्या आहेत.\nप्रलंबित मेळाच्या बंधाऱ्यांचा प्रकल्प शासनाने हाती घेऊन उत्तर पूर्व भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी छत्रपती मंडळाचे संस्थापक देवीदास गुडघे यांनी केली.\n\"हातपंप आटले तर बंधारा कोरडा पडल्याने गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी नाहीत. टॅकर मागणीचा प्रस्ताव पाठवला आहेत परंतु अद्याप टॅकर चालू झालेला नाही.\", असे भगवान गायके यांनी सांगितले.\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-congress-elgar-morcha-politics-106937", "date_download": "2018-08-14T23:17:17Z", "digest": "sha1:GLEAPACXYSJXT6KZ32A5TI6ZTRNSRZXG", "length": 17470, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news congress elgar morcha politics नोकरी देता की घरी जाता | eSakal", "raw_content": "\nनोकरी देता की घरी जाता\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nराहुल गांधी यांच्याच नेतृत्वात देशात सरकार आल्यावर संविधान आणि लोकशाही वाचविण्याचे काम होईल. युवक काँग्रेसच्या पुढाकाराने बेरोजगारांचे झालेले आंदोलन राज्यभर आणि देशभर करावे.\n- नाना पटोले, माजी खासदार\nनागपूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात रोजगार मिळण्याऐवजी दिवसेंदिवस ते घटतायेत. आतापर्यंत मोदींची प्रत्येक घोषणा ही ‘जुमला’ ठरली आहे. मोदींच्या धोरणांमुळे तरुणांवर बेरोजगार होण्याची पाळी आल्याने या विरोधात नागपूर लोकसभा युवक काँग्रेस, रामटेक लोकसभा युवक काँग्रेस व नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) यांच्यातर्फे शिक्षित बेरोजगार युवकांनी रविवारी (ता. १) एल्गार मोर्चा काढून ‘आता नोकरी देता की घरी जाता’ असा इशारा भाजप सरकारला दिला.\nरविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते यशवंत स्टेडियमपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. नागपूर विद्यापीठासमोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी पदवीधर युवकांनी गळ्यात टोपले लटकावून पकोडे आणि भजे विकले. युवक काँग्रेसच्या झेंड्यावरील ‘वक्त है बदलाव का’ हे ब्रीद वाक्‍य युवकांना प्रेरणादायी ठरत होते. या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे हातात माईक घेऊन युवकांना ‘आता तरी जागे व्हा’, असे आवाहन करीत होते. मोर्चात शेकडो युवक हातात फलक घेऊन भाजप सरकारचा निषेध करताना दिसून आले. ‘फेकू सरकार, फेकू सरदार’ अशा विविध घोषणांचा यावेळी समावेश होता. विशेष म्हणजे ‘उलटा कमळ’ करून ‘युटर्न’ सरकार अशा घोषणाही युवक देत होते.\nदरम्यान, यशवंत स्टेडियम परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी काँग्रेसचे माजी खासदार अविनाश पांडे, नाना पटोले, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव प्रमिला रघुवंशी, आमदार सुनील केदार, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आमदार अनीस अहमद, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, रवींद्र दरेकर, अशोक धवड, नितीन कुंभलकर, नरेंद्र जिचकार, अतुल कोटेचा उपस्थित होते.\nदेशभरातील युवकांना पंतप्रधानांनी पाच वर्षांत दहा कोटी रोजगार देऊ असे आश्‍वासन दिले. ते चार वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. मोदींचे प्रत्येक आश्‍वासन आता खोटे ठरत आहेत. २०१९ मध्ये युवक त्यांना त्यांची जागा दाखविणार आहेत. केवळ काँग्रेस युवकांना रोजगार देऊ शकते. राहुल गांधी हे युवकांचे नेतृत्व पुढील काळात राहणार आहे.\n- अविनाश पांडे, माजी खासदार\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी पन्नास हजारांवर युवकांना रोजगार देण्याच्या गप्पा मारतात. आता रोजगार कुठे आहे. वेगळा विदर्भाचेही आश्‍वासन दिले. आता ते शक्‍य नसल्याचे सांगतात. शिवाय विदर्भातील विविध सरकारी खात्यातील ५० टक्के पदे रिक्त ठेवली आहेत.\n- नितीन राऊत, अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती सेल, राष्ट्रीय काँग्रेस.\nमध्य नागपुरात काढली रॅली\nमध्य नागपुरात काँग्रेसने रॅली काढून केंद्र व राज्य सरकारविरोधी घोषणा दिल्या. माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात काढलेल्या रॅलीतून सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधण्यात आले. केंद्र सरकार तरुण व व्यापाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक जुल्फकार अहमद भुट्टो, सायदा निजाम अन्सारी, आशा नेहरू उके, अनीश मिसाल, दुर्गेश प्रधान, प्रमोद मोहडीकर, प्रमोद शुक्‍ला, गौतम कम्बड्डे, अश्विन जवेरी, हर्ष जैन, कार्तिक जैन, वसीम शेख, पवन धानुका, रियाज काजी आदी उपस्थित होते.\nशहर काँग्रेसला गटबाजीने पोखरल्यानंतरही नेत्यांत अद्यापही समन्वयाची भूमिका नसल्याचे या मोर्चातून दिसून आले. आमदार सुनील केदार, बंटी शेळके यांनी काढलेल्या या मोर्चात माजी मंत्री विलास मुत्तेमवार समर्थक गायब दिसून आले. मुत्तेमवार गटातील एकही नगरसेवक, कार्यकर्ता या मोर्चाकडे फिरकला नाही. सतीश चतुर्वेदी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर शहर काँग्रेस एकसंघ होईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, या मोर्चानिमित्त काँग्रेसच्या चाहत्यांची अपेक्षा फोल ठरली.\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/", "date_download": "2018-08-14T23:16:38Z", "digest": "sha1:YZKGN2WWXEXI6VZLAF762TWJESROIY5Q", "length": 9725, "nlines": 86, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nमंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nइस संदेश के लिए लिंक\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १३ ऑगस्ट, २०१८\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nइस संदेश के लिए लिंक\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nइस संदेश के लिए लिंक\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nइस संदेश के लिए लिंक\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-carrot-cucumber-rate-vegetable-are-stable-solapur-8496?tid=161", "date_download": "2018-08-14T23:40:59Z", "digest": "sha1:IWMDEWY6KUQFQ7W3V37LCPPI3XH4XQX5", "length": 15588, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, carrot, cucumber rate up as vegetable are stable in solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले, भाजीपालाही टिकून\nसोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले, भाजीपालाही टिकून\nमंगळवार, 22 मे 2018\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला मागणी वाढली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिली.\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला मागणी वाढली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिली.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची १० ते २० क्विंटल, गाजराची ८ ते १० क्विंटल अशी आवक झाली. गाजर आणि काकडीची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक खूपच कमी राहिली. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गाजर आणि काकडीला मागणी वाढत आहे. येत्या काही दिवसांत ही मागणी आणखी वाढण्याची आणि दरही वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.\nकाकडीला प्रतिदहा किलोसाठी ४० रुपये, सरासरी १२० रुपये आणि सर्वाधिक २५० रुपये असा दर मिळाला. गाजराला किमान ४० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक २०० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यांपासून गाजर आणि काकडीला उठाव कमीच होता आणि आवकही तुलनेने कमीच होती. या सप्ताहात मात्र त्याच्या आवकेत काहीशी घट असली, तरी दर मात्र चांगलेच वधारलेले राहिले.\nत्याशिवाय ढोबळी मिरची, हिरवी मिरची, भेंडीचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिले. त्यांची आवक ही तुलनेने कमीच होती. प्रत्येकी ३० ते १०० क्विंटलपर्यंत आवक होती. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी किमान ८० रुपये, सरासरी १४० रुपये आणि सर्वाधिक २२० रुपये, हिरव्या मिरचीला किमान ८० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २७५ रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याचे दरही पुन्हा टिकून राहिले.\nगेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाल्यालाही मागणी वाढलेली दिसून आली. भाज्यांची आवक १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंतच असते, पण या सप्ताहात त्यात पुन्हा थोडीशी घट झाली. भाज्याही स्थानिक भागातूनच आल्या. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते १३०० रुपये, शेपूला ६०० ते ८०० रुपये आणि मेथीला ६०० ते १००० रुपये असा दर मिळाला.\nसोलापूर पूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee बळी bali ढोबळी मिरची capsicum मिरची भेंडी okra कोथिंबिर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nपरभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nपरभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nनागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...\nऔरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...\nजळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसाताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nकोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nसोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nहिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...\nकेळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...\nपुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/node/144", "date_download": "2018-08-14T23:30:14Z", "digest": "sha1:HWK7FDDK63TXQTOLNC27AMTVTCZBI6K6", "length": 3805, "nlines": 105, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "स्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा - VDO | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nस्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा - VDO\nसंपादक यांनी गुरू, 16/01/2014 - 15:32 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपोशिंद्याची लोकशाही आणि समर्थ भारत\nस्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा भाग - १\nपोशिंद्याची लोकशाही आणि समर्थ भारत\nस्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा भाग - २\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/p/blog-page_76.html", "date_download": "2018-08-14T23:46:16Z", "digest": "sha1:5SD37ELHIOPSMLS4U62XKC3IGC4YCDFX", "length": 7394, "nlines": 42, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवभारत - इतिहासाशी जडले नाते : सॉल्स्टिस अॅट पानिपत - उदय कुलकर्णी", "raw_content": "\nसॉल्स्टिस अॅट पानिपत - उदय कुलकर्णी\nनाव : सॉल्स्टिस अॅट पानिपत\nलेखक : डॉ. उदय कुलकर्णी\nमराठी अनुवाद : विजय बापये\nप्रकाशक : मुळा-मुठा पब्लिशर्स\nपानिपत…फक्त नाव ऐकलं तरी डोळ्यांसमोर येतो तो मराठ्यांचा पराक्रम, पराभवाची शोकांतिका आणि दिल्लीचे तख्त राखण्याची शौर्यगाथा. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने केवळ मराठीजनांचाच नव्हे तर भारतवर्षाचा चेहरा बदलून टाकला. अशा या युद्धाविषयी आजवर अनेक ग्रंथ ,कादंबरी साहित्य लेह्ले गेले आहे. सद्ध्या समुहावर पानिपत समज-गैरसमज यावर चर्चा सुरु असल्याने रसिकांना डॉ.उदय कुलकर्णी लिखित \"सॉल्स्टिस अॅट पानिपत\" या पुस्तकाची ओळख करून देणे आवश्यक वाटते. लेखकाने अतिशय ओघवत्या शैलीत तसेच अनेक नवीन संदर्भ देत पानिपतच्या युद्धावर एक सूक्ष्म नजर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मराठ्यांच्या इतिहासाशी निगडीत असे अनेक कागद त्यांनी परदेशातून आणून प्रकाशित केले, २०१३ साली ब्रिटन मधून सर्वात जुनी आणि दीर्घ अशी पानिपतची बखरही त्यांनी प्रकाशित केली. सदर मूळ ग्रंथ हा इंग्रजीत असून त्याचा मराठी अनुवाद विजय बापये यांनी केला आहे.\nया पुस्तकात पानिपत मोहिमेची पार्श्वभूमी , हिंदुस्थानातील मराठ्यांचे महत्व , उत्तरेतील राजकारणाची गुंतागुंत, होळकर-शिंदे संबंध , पानिपत युद्धप्रसंग , पराभवाची कारणमिमांसा आणि युद्धानंतरची परिस्तिथी अशा अनेक प्रसंगांचा वस्तुनिष्ठ वृतांत कथन केला आहे. पुस्तकाची सुरवात होते औरंगजेबच्या उत्तरार्धातील घडामोडीने , पुढे अब्दालीची पंजाब स्वारी, अटकेपार झंडे, उदगीर , कुंजपुरा असा हा प्रवास पानिपताच्या आमने-सामने लढाईवर येतो आणि पुस्तकाची अखेर होते ती अतिशय सुंदर अशा पानिपत रणसंग्रामाच्या उत्तरार्धातील 'स्मृतीलेखाने'. पुस्तक वाचताना ठीकठिकाणी दिलेले संदर्भ, समकालीन पत्रांतील अजरामर उद्गार आणि उपयुक्त नकाशांनी वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो यात शंका नाही. पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली ११ परिशिष्टे पानिपतासंबंधी अनेक नवीन गोष्टींचा उलगडा करतात. यात विशेष बाब म्हणजे पानिपत मोहिमेच्या जमाखर्चाचा ताळेबंद , जो विलक्षण महत्वाचा आहे.\n आणि पानिपतानंतर काय झाले , या तिनही प्रश्नांची सविस्तर उत्तरे डॉ. उदय कुलकर्णी यांनी त्यांच्या या ग्रंथात मांडली आहेत. पानिपत प्रसंगाशी निगडीत स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्याच्या वृत्तीमुळे या ग्रंथाला विशेष संदर्भग्रंथाचा दर्जा प्राप्त झाला आहे. असा समग्र, चित्तवेधक आणि अस्सलग्रंथ पानिपतच्या इतिहासलेखनात अमुल्य भर घालणारा असून तो आवर्जून वाचावा.\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2602.html", "date_download": "2018-08-14T23:41:26Z", "digest": "sha1:CON53TO7X6E26YLYTBSPJHAIB6VOYHSD", "length": 6000, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Radhakrushna Vikhe अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त\nअधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.\nया पार्श्वभूमीवरही राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात विखे पाटील यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधून सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा अवमानजनक प्रकार घडला नव्हता. पण मागील ६० वर्षांत घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने चार वर्षांत करून दाखवले आहे.\nमाझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जातीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे.\nमागील चार वर्षांत धर्माच्या आधारे देशभक्ती तपासली जात होती. आता जातीच्या आधारे कर्तव्यपरायणता तपासली जाते आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर जातीच्या आधारे अधिकाऱ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रकाराबद्दल सरकारने तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w790632", "date_download": "2018-08-14T23:59:03Z", "digest": "sha1:QPWZ6FKPJSHYXC6WBLBP55WTMOFJK5NA", "length": 10655, "nlines": 264, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अल्लाह वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nहाताने लिहिलेले अल्लाह वचन\nमस्जिद अल नबावी मदिना सऊदी अरब मध्ये द्वार डिझाईन\nअल्लाहचे लेखी लिखित नाव\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर अल्लाह वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3?page=2", "date_download": "2018-08-14T23:04:01Z", "digest": "sha1:N7XGS7VUXEHRWJKXTLGLCF2MSFJQRSL7", "length": 4560, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nगुंडे-डेहने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nशेंद्रुण,दि.२७(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची बनविलेल्या गुंडे-डेहने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राइबाई धुपारी तर उपसरपंचपदी आशा तिवार यांची निवड झाली आहे.\nराष्ट्रवादीच्या युवक तालुकाध्यक्षपदी कमलेश अधिकारी\nशेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-शहापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी साकुर्ली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कमलेश अधिकारी यांची नियुक्ती युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यानी केली आहे.\nराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी धिरज झुगरे\nशेंद्रुण,दि.११(वार्ताहर)-राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदावर धिरज झुगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nभाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदासाठी गुरुनाथ भोईर यांचे नाव चर्चेत\nशेंद्रुण,दि.७(वार्ताहर)-भाजपा शहापूर तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदाची अजूनही नियुक्ती झाली नाही.\nखा.कपिल पाटील आज शहापुरात\nशेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा.कपिल पाटील आज शहापूर दौर्‍यावर असून त्यांनी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी शहापूर तालुक्यात जनसंपर्क कार्यालयात मतदारांना भेटणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jalgaon-apmc-collects-cess-outside-premises-8529", "date_download": "2018-08-14T23:34:57Z", "digest": "sha1:O4BSA4BB5LKDVSM5SSQQXIJRM3KY3MHF", "length": 17932, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, jalgaon APMC collects Cess outside the premises | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर सेसवसुली\nजळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर सेसवसुली\nबुधवार, 23 मे 2018\nजळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती आवाराबाहेर आणि थेट शेतावर हाेणाऱ्या केळीच्या खरेदीविक्रीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही आणि सेवा शुल्कदेखील वसूल करू शकत नाही. असे असतानाही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने बाजार समितीबाहेर विकलेल्या केळीसंबंधी खरेदीदाराकडून सेस वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nजळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती आवाराबाहेर आणि थेट शेतावर हाेणाऱ्या केळीच्या खरेदीविक्रीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही आणि सेवा शुल्कदेखील वसूल करू शकत नाही. असे असतानाही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने बाजार समितीबाहेर विकलेल्या केळीसंबंधी खरेदीदाराकडून सेस वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nपिंपरी-चिंचवड येथील फळ व्यापारी किंवा खरेदीदार संदीप पाटील यांनी दापोरा (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्याकडून सोमवारी (ता. २१) केळीची थेट शेतात जाऊन खरेदी केली. या केळीचे वजन सात मेट्रिक टन २०० किलो एवढे होते. मालवाहूने केळी शेतकऱ्याकडून खरेदी करून आणत असताना शिरसोली (ता. जि. जळगाव)नजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याने मालवाहू मोटार अडवून बाजार शुल्काची मागणी केली. यानंतर संबंधित मोटारीच्या चालकाने खरेदीदार पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावर बाजार समितीचे कर्मचारी व खरेदीदार पाटील यांच्यात संभाषण झाले.\nत्यात संबंधित कर्मचाऱ्याने आपण कर्मचारी आहोत, बाजार समितीच्या सूचनांचे पालन आपण करीत असून, सेस द्यावा, अशी भूमिका मांडली. कर्मचाऱ्याने ३०० रुपये सेस वसूल केला, असे खरेदीदार पाटील यांनी सांगितले. तर बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांकडून जे व्यापारी माल खरेदी करतात, त्यांच्याकडून सेवा शुल्क वसूल केले जाते. यात कायद्याचे उल्लंघन करण्याचा मुद्दाच नाही. शेतकऱ्याकडून ही वसुली नसते. संबंधित व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणी करून घ्यावी, असे बाजार समितीने म्हटले आहे.\nदरम्यान, फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती आवाराबाहेर आणि थेट शेतावर हाेणाऱ्या केळीच्या खरेदीविक्रीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही आणि सेवा शुल्कदेखील वसूल करू शकत नाही. सेवा शुल्काची वसुली ही नियमबाह्य आणि बेकायदा असून, जिल्हा उपनिबंधकांच्या मान्यतेने सेवा शुल्क वसूल हाेत असेल, तर तसे आदेश बाजार समितीने सादर करावेत, असे पणन संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nबाजार समितीबाहेर थेट शेतात खरेदी केल्या जाणाऱ्या शेतीमालासंबंधी व्यापाऱ्यांकडून बाजार समिती सेस आकारू शकत नाही. पणन कायद्यानुसार ते योग्य नाही. जळगाव बाजार समितीने सेस आकारून कायदा मोडला आहे.\nबाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरेदी केल्या जाणाऱ्या शेतीमालावर व्यापारी किंवा खरेदीदाराकडून सेवा शुल्क घेतो. यात कायदा मोडण्याचा प्रकार नाही. शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान यात होत नाही. आम्ही जिल्हा उपनिबंधक यांची परवानगी घेऊन ही वसुली करीत आहोत.\nमाजी सभापती तथा संचालक, जळगाव बाजार समिती\nफळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती आवाराबाहेर हाेणाऱ्या फळे-भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. तर शेतामध्ये जाऊन सेवा शुल्क वसूल करण्याचे काेणतेही आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिलेले नाहीत. सेवा शुल्कवसुलीची माहिती घेऊन कारवाई करू.\nजळगाव बाजार समिती agriculture market committee केळी banana सेवा शुल्क उत्पन्न सेस पिंपरी-चिंचवड व्यापार संदीप पाटील शेती\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34698", "date_download": "2018-08-14T23:59:26Z", "digest": "sha1:L2JOWVLFBH45UX2Q2GVLHBWJCEY4CJJ6", "length": 8344, "nlines": 223, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Huawei Honor 8 Smart Key Feature Review! व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3?page=3", "date_download": "2018-08-14T23:07:04Z", "digest": "sha1:EZGORHNROIW7P4CN2OYJKZGDF4PRRRI6", "length": 5182, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 4 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nओम साई प्रतिष्ठानतर्ङ्गे वृक्षलागवड\nशेंद्रुण,दि.१(वार्ताहर)-संपूर्ण महाराष्ट्रात २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टे महाराष्ट्र शासनाने ठेवले असल्याच्या धर्तीवर शहापूर तालुक्यातील भातसई येथील ओम साई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने वृक्षलागवडीत सहभाग नोंदविला.\nखंडू पवार यांची विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदी निवड\nशेंद्रुण,दि.३०(वार्ताहर)-राष्ट्रवादीतून नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले शहापूर तालुक्यातील शेलवली येथील खंडू पवार यांची भाजपच्या शहापूर तालुका विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nखंडू पवार यांचा राष्ट्रवादीला रामराम\nशेंद्रुण,दि.२२(वार्ताहर)-राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व.म.ना.बरोरा यांचे खंदे समर्थक असलेले ज्येष्ठ नेते खंडू पवार यांनी राष्ट्रावादीला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.\nसाई कला ऍकॅडमीच्या जलधारा योजनेचा यशस्वीपणे समारोप\nशेंद्रुण,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात सहा वर्षांपूर्वी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या साई कला ऍकॅडेमी या सामाजिक संस्थेमार्ङ्गत आजतागायत विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.\nराष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षपदी विद्या ङ्गर्डे\nशेंद्रुण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील शिवनेर येथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या विद्या ङ्गर्डे या पक्षवाढीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांनी शहापूर तालुका महिला अध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathicrop-advisory-agrowon-maharashtra-8403", "date_download": "2018-08-14T23:29:24Z", "digest": "sha1:JJVXTPMJEGNCAFPFIKA2BB4BWTXOBC3U", "length": 16066, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी भुईमूग, वैरण पिके\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी भुईमूग, वैरण पिके\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी भुईमूग, वैरण पिके\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी भुईमूग, वैरण पिके\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी भुईमूग, वैरण पिके\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी भुईमूग, वैरण पिके\nडॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी\nशनिवार, 19 मे 2018\nशेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पूर्व हंगामी कापसाची लागवड करू नये. जूनमध्ये शक्यतो एका गावात एकाच वाणाची एकाचवेळी लागवड करावी.\nसध्या बऱ्याच ठिकाणी कापसाची पऱ्हाटी शेतात उभी आहे. ती काढून कंपोस्ट खत बनवण्यासाठी कुट्टी करून खड्ड्यात भरावे. शेतातील पिकाचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत. स्वच्छता मोहीम सर्व शेतकऱ्यांनी मिळून राबवावी, त्यामुळे शेंदरी बोंड अळीचा अटकाव करण्यास मदत होईल.\nबाजारातील बोगस बियाण्यांपासून सावध रहावे. शेंदरी बोंड अळी प्रतिकारक्षम असा एकही नवीन बी.टी. वाण बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांनी खात्री करूनच पक्की पावती घेऊन बियाणे खरेदी करावे.\nखरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत. हिवाळी नांगरट केलेली असल्यास वळवाचा पाऊस झाल्यानंतरच मोगडा-पाळी करावी. कापसाची जमीन पऱ्हाटी काढल्यानंतर पल्टी नांगराने नांगरून घ्यावी. त्यामुळे शेंदरी बोंड अळी व इतर कीड-रोगांचे अवशेष नष्ट होतील. एक उन्हाळ पाळी द्यावी. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.\nखरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते, बीजप्रक्रियेसाठी लागणारी रसायने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरेदी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. माती तपासणीसाठी मातीचे योग्य प्रकारे नमूने घेऊन प्रयोगशाळेत द्यावेत.\nउन्हाळी भुईमूग पिकास ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nशेंगात दाणे भरतेवेळी पाण्याची पाळी चुकवू नये.\nटिक्का रोग नियंत्रणासाठी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.\nशेंगा पक्व झाल्यानंतर पिकाची काढणी वेळेवर करावी. काढणीस उशीर झाल्यास टीजी किंवा टिएजी जातीच्या शेंगांना मोड फुटतात त्यामुळे बियाण्याची प्रत खराब होते.\nज्वारी, बाजरी, मका या उन्हाळी वैरणीच्या पिकांस नत्राचा दुसरा हप्ता (४० किलो प्रतिहेक्टरी) पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.\nपिकास आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक फुलोऱ्यावर येताच हिरव्या चाऱ्याची कापणी करावी.\nसंपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२- २२९०००\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nबागायत कापूस बोंड अळी bollworm खत fertiliser खरीप ऊस पाऊस भुईमूग groundnut वैरण कृषी विद्यापीठ agriculture university\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-exhibition-farmers-photograph-small-kid-8459", "date_download": "2018-08-14T23:27:47Z", "digest": "sha1:TT36I37TEIWCSN4VWSJDRKXFU57O3ES4", "length": 24789, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on exhibition on farmers photograph by small kid | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरी\nचिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरी\nसोमवार, 21 मे 2018\nअनेकजण शेतकऱ्यांचे दु:ख शोधतात, मात्र छोट्या रुनिलने त्यांच्यामधील फक्त आनंद शोधला, तो कॅमेरात बंद केला आणि जनतेसमोर छायाचित्रांमधून सादर केला.\nआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का उत्तर अर्थात नकारार्थीच असू शकते. काही अपवाद वगळता प्रसारमाध्यमांमधून शेतकरी हा अतिशय दु:खी, गरीब, अन्याय झेलणारा, परिस्थितीस तोंड देत खचून गेलेला असेच चित्रण असते. यात चूक असे काही नाही. मीसुद्धा आतापर्यंत शेकडो अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याशी संवाद साधला असता दु:खाशिवाय त्यांच्याकडे कसलीही श्रीमंती नव्हती. आनंदी शेतकऱ्यांच्या शोधात भटकत असताना तो मला अरुणाचल प्रदेश, मेघालयमध्ये भेटला; पण त्यांच्या आनंदाचा निर्झर शेताभोवतालच्या घनदाट जंगलातच जास्त वसलेला होता. जंगलांच्या, वृक्षांच्या सहवासात केलेली शेती आनंददायी आणि ताणतणाव विरहित असते. आनंदी शेतकरी मी सिक्कीम आणि भूतानलाही पाहिला. पुढे मला तो ‘फिलिपिन्स’मध्येही भेटला. हे सर्व सेंद्रिय शेतीचे पुजारी होते. अगदी मागच्या महिन्यात तो मला मुंबईतसुद्धा भेटला; मात्र एका छायाचित्र प्रदर्शनात.\n१३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये भरलेले निवडक छायाचित्रांचे एक सुरेख प्रदर्शन निमदरी (ता. जुन्नर) या लहानशा गावामधील आनंदी शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या हिरव्या तसेच फुललेल्या शेतांचे होते. हजारो मुबंईकरांनी भेट दिलेले हे प्रदर्शन सहा वर्षांचा एक मुलगा रुनिल सोनावणे या छायाचित्रकाराचे होते. या चिमुकल्या जिवाने गळ्यात जड कॅमेरा अडकवून शेतकरी, त्यांची शाश्वत शेती, पशुधन, भाजीपाला, वाहती नदी आणि फुलांना कॅमेरात बंद केले होते. या छायाचित्र प्रदर्शनाचे दूरदर्शन आणि वृतपत्रांमधून खूपच कौतुक झाले. रुनिलने वयाच्या चवथ्या वर्षापासून केलेली ही मेहनत आहे. जुन्नरपासून ८ कि.मी.अंतरावर, जेमतेम ३५०० लोकसंख्या असलेले निमदरी हे गाव ‘मीना’ नदीच्या काठावर वसलेले आहे. शिवनेरी किल्ला येथून जवळच असल्यामुळे या गावास शिवाजी महाराजांच्या इतिहासाचीही जाण आहे. गावातील अल्पभूधारक शेतकरी खाऊन पिऊन सुखी, आनंदी वाटला. मुख्य गाव निमदरी आणि त्याच्या परिसरामधील ५-६ वाड्या शेतकऱ्यांच्याच आहेत. शेतीमुळे या गावाचा खूपच विकास झाला आहे. भात, गहू, सोयाबीन, ऊस या मुख्य पिकांबरोबरच येथील शेतकरी कलिंगड, खरबूज, भाजीपाला, कांदा, बीट, झेंडू यांचेही उत्पादन घेतात. आंबा आणि चिकूच्या अनेक बागा आहेत.\nनिमदरी परिसर आणि जुन्नरचा सर्व भाजीपाला नवी मुंबईत वाशी मार्केटला जातो. फुले पहाटेच दादरच्या फुलबाजारात पोचतात. मे महिन्याच्या शेवटी मुंबईत येणारा हापूस याच परिसरामधील आहे. या गावावर आतापर्यंत एकही कृषी आपत्ती आलेली नाही. येथील शेतकऱ्यांमध्ये कायम सकारात्मक विचार असतात यामुळेच कांदा, फुलांचे भाव गडगडले असतानाही त्यांना आतापर्यंत रस्त्यावर फेकून कुणी तुडविले नाही. गावामधील मंदिरात भजन, किर्तन, सप्ताह नेहमीच चालू असतात आणि सायंकाळी शेतकऱ्यांची त्यास कायम गर्दी असते. सकारात्मक विचारांची येथेच निर्मिती होते. या गावाने महाराष्ट्रास नामवंत कीर्तनकार दिले आहेत.\nगावाजवळील नदीला बारमाही वाहते पाणी उपलब्ध आहे. जवळच २ कि.मी अंतरावर ‘वडज’ धरण आहे. याचाही शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग आहे. वृक्षसंपदाही चांगली आहे. छायाचित्र प्रदर्शनात शेतामधील पिके, खळाळून वाहणारी नदी, विसावलेली बैलगाडी, भाजी विकणाऱ्या हसऱ्या आजी आणि फुलशेतीत त्याच बरोबर भाजीपाला उत्पादन घेणारे आनंदी शेतकरी अशी कितीतरी छान छायाचित्रे या सहा वर्षांच्या मुलाने टिपलेली आहेत. चित्रात कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही, दिसते ते फक्त वास्तव्यच\nरुनिल हा निमदरीचाच राहणारा; मात्र सध्या मुंबईला इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये आहे. गावी त्याची ७ एकर जमीन आहे आणि ‘‘मी मोठे होऊन असाच आनंदी शेतकरी होणार’’ हे त्याने त्याच्या वडिलांना आत्ताच सांगून ठेवले आहे. छायाचित्रणाचे बाळकडू त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार असलेल्या वडिलांकडून या वयात आजही सातत्याने मिळत आहे. इतर पालक आपल्या मुलांनी खूप शिकुन परदेशी जावे अशी स्वप्न रंगवतात; पण रुनिलचे वडील मात्र त्याला आत्तापासूनच ‘‘तू एक चांगला छायाचित्रकार आणि शेतकरी हो’’ असे आवर्जुन सांगतात, हा केवढा विरोधाभास आहे. कोणताही व्यवसाय हा चांगलाच असतो; फक्त आपण तो कोणत्या दृष्टीने आणि विचाराने पाहतो त्यावर त्याचे यश अवलंबून असते. सेवा केली तर उत्पन्न भरपूर मिळते; मात्र ओरबाडतच राहिले तर शेवटी हात रिकामे राहतात.\nनिमदरी गावाला मी दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष भेट दिली होती. तेथील गावकऱ्यांनी माझा ‘निमदरी समाज रत्न’ म्हणून सत्कार केला होता. या छोट्या मुलाचे शेतकऱ्यांच्या जीवनावरील हे प्रदर्शन पाहताना मला परत एकदा निमदरीस गेल्याचा आनंद मिळाला. निमदरीमधील शेतकऱ्यांच्या आनंदात भर घालण्यामध्ये तेथील स्त्रीवर्गाचा फार मोठा वाटा आहे. शेतीमालनिर्मिती आणि विक्रीमधील त्यांचे सहकार्य प्रदर्शनामधील अनेक छायाचित्रात स्पष्ट दिसत होते. रुनिलच्या कॅमेरामधून निसर्ग अणि मानव यांचा संघर्षही नकळत दिसून येतो. गावात एक प्रचंड मोठे वडाचे झाड आहे. त्याच्या अनेक पारंब्या छाटलेल्या दिसतात, मात्र त्याच्या परिसरात अनेक घरांची गर्दी वाढताना दिसते. वटवृक्ष जखमी अपंग अवस्थेत उभा राहून गावाची वाढती प्रगती पाहत आहे, हे छायाचित्र पर्यावरणाचा वेगळाच संदेश देऊन जाते. छायाचित्रकार अभ्यासकांना प्रत्येक चित्रात नवीन आशय दिसतो. मी मात्र या प्रदर्शनात फक्त आनंदच शोधला. दोन वर्षांपूर्वी गावामध्ये प्रत्यक्ष पाहिलेला आणि आता एक महिन्यापूर्वी पुन्हा या प्रदर्शनामधून अनुभवलेला.\nअनेक जण शेतकऱ्यांची दु:खे शोधतात, मात्र या चिमुरड्याने त्यांच्यामधील फक्त आनंद शोधला, तो कॅमेरात बंद केला आणि जनतेसमोर छायाचित्रांमधून सादर केला. असा आनंद शोधण्यास जी दृष्टी लागते ती मी रुनिलकडून या प्रदर्शनामध्ये घेतली. संत तुकाराम त्यांच्या अंभगात म्हणतात ‘आंनदाचे डोही आनंद तरंग’ खरच किती सत्य आहे आनंदाच्या डोहात आपणास फक्त आनंदाचे तरंगच उमटलेले दिसतात. आपण सकारात्मक राहिले तरच सुख मिळते. नकारात्मक विचारांच्या विहिरीत उडी घेण्यापेक्षा त्याच विहिरीस सकारात्मक विचारांच्या विटा लावल्या, तर निर्माण होणारे चित्र केवढे तरी वेगळेच असू शकेल\n(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nकॅमेरा कोरडवाहू अरुणाचल प्रदेश शेती सिक्कीम प्रदर्शन पशुधन दूरदर्शन वन forest विकास सोयाबीन ऊस झेंडू फुलबाजार flower market हापूस महाराष्ट्र कीर्तनकार धरण फुलशेती floriculture छायाचित्रकार स्वप्न व्यवसाय profession उत्पन्न निसर्ग पर्यावरण environment\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbhavati-astanchi-potachya-akarababtchi-kahi-goshti", "date_download": "2018-08-14T23:46:02Z", "digest": "sha1:2NG7B6NXDGQMM6TNAB3ARIA746GTT3W2", "length": 12337, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भवती असताना पोटाच्या आकाराचा बाबतीतील काही तथ्ये - Tinystep", "raw_content": "\nगर्भवती असताना पोटाच्या आकाराचा बाबतीतील काही तथ्ये\nएक वास्तवातील तपासणी आहे : तुमच्या पोटाच्या आकाराचा आणि बाळाच्या तब्येतीचा काहीच संबंध नाही. अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे पोट पुढे येते. तुम्ही गर्भवती असताना वाढलेल्या पोटाचा आकार हा तुमच्या बाळाच्या लिंगाशी निगडित असू शकतो. आकार हा प्रत्येक गर्भावस्थेत वेगळा असू शकतो - याचे कारण अगदी सोप्पे आहे पहिल्या बाळंतपणानंतर तुमचे स्नायू सैल पडलेले असतात.\nतुमच्या वाढलेल्या पोटाबद्दलच्या काही प्रत्यक्ष तथ्य :\n१. तुमच्यात तुमच्या आईचे जीन्स असतात\nतुमच्या वाढलेल्या पोटाबद्दल एक विचित्र तथ्य आहे की, हे तुम्ही तुमच्या आईच्या पोटात असताना त्यांचे पोट जसे दिसत होतो तसेच तुमचे देखील दिसते. हे असे कायम असतेच असे नाही, पण वंशावळमुळे नक्कीच तुमच्या पोटाच्या आकारात फरक पडतो. मुलींची, त्यांच्या आई सारखीच शरीररचना असते त्यामुळे हे असे होऊ शकते.\n२. जर तुम्हाला जुळे असतील तर\n\"तुमच्या पोटाचा जेवढा मोठा असेल तेवढे तुम्हाला जुळी मुले होण्याची शक्यता असते\". हे वाक्य अगदी चुकीचे आहे. तुमच्या पोटाचा आकार कधीच तुमच्या बाळाची तब्येत, वजन किंवा त्यांची संख्या किती आहे हे दर्शवत नाही. याला अपवाद देखील आहेत. जुळी मुले असतील तर ते गर्भात थोडी जास्ती जागा घेतात. तुमचे पोटाचे स्नायू वाढून त्यांना जेवढी जास्ती जागा करून देतील तेवढ्या जागेत ते स्वतःला सामावून घेतात. तुमच्या वाढलेल्या पोटाचे कारण हे बाळाच्या आजूबाजूला असलेल्या द्रवपदार्थ असतात त्यामुळे सुद्धा असू शकते.\n३. कमी आकाराचे पोट\nपोटाचा आकार लहान असला म्हणजे तुमचे बाळ अस्वस्थ किंवा आजारी आहे असा होत नाही. याचा थेट संबंध बाळ गर्भात कोणत्या स्तिथीत किंवा कोणत्या ठिकाणी आहे यावर अवलंबून असते. इंग्लिश मधल्या \"बी अक्षराच्या आकारातले\" पोट म्हणजे तुमच्या बाळाचा पाठीचा कान तुमच्या कण्याला समांतर असते म्हणजे बहुतेक करून बाळाचे पाय लहान असणार आहेत. तुमचे बाळ अगदी ठणठणीत आहे आणि ते तुम्ही त्याला दिलेल्या जागेत वेगवेगळ्या अवस्थांशी प्रयोग करत आहे.\nकाही वेळा पोट खाली उतरल्यासारखे दिसते, अगदी तुमच्या उदराच्या जवळ गेल्या सारखे. तुम्ही जसे तुमच्या शेवटच्या त्रैमासिकात जात तेव्हा तुमच्या बाळाचा आकार वाढत असतो त्यामुळे होते. तुमच्या बाळाचा आकार वाढतो कारण तुमचे पोटाचा झोळ मोठा होत असतो. तुमचे पोट अधिकच गोलाकार आणि जड दिसायला लागते आणि तुमची प्रसूतीची तारीख जवळ आहे हे कळते. हीच ती वेळ असते जेव्हा तुमच्या बाळ पोटात फिरले असते आणि त्याचे डोके खाली आले असते आणि ते बाहेर येण्यासाठी आतुर झाले असते.\n५. गर्भधारणेपूर्वी ताणलेली त्वचा आणि गर्भधारणेदरम्यान ताणलेली त्वचा\nहाडकुळ्या स्त्रिया किंवा ज्यांची त्वचा ताणलेली असते अशा स्त्रियांमध्ये बाळ वरती सरकलेले असते कारण त्यांचे स्नायू शिथील नसतात. यामुळे त्यांच्या पोटाच्या स्नायूंचा झोळ होत नाही. त्या कायम सकस आहार घेतात त्यामुळे त्यांच्या बाळांना योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतात. पुढे त्यांचा क्रूर अति तीव्र इच्छांकडे जाण्यासाठी कल नसतो त्यामुळे त्या अतिरिक्त वजन उचलून घेतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/blood-donation-camp-rasayani-137208", "date_download": "2018-08-14T23:39:47Z", "digest": "sha1:KIFU5ZTMD7IP5BUB3R2MGXEYDQC4DS46", "length": 11192, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "blood donation camp in rasayani रसायनी: रक्तदान शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nरसायनी: रक्तदान शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nयावेळी श्री साई ब्लड बँक पनवेल यांनी रक्ताचे संकलन केले, तर 151 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. श्री साई ब्लड बँकेचे आणि पिल्लई कॉलेजचे कर्मचारी यांनी तसेच रोटरी क्लबच्या सदस्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.\nरसायनी (रायगड) : रोटरी क्लब आँफ पाताळगंगा, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई एचओसी एज्युकेशन कँप्स रसायनी आणि श्री साई ब्लड बँक यांच्या वतीने पिल्लेज काँलेजच्या सभागृहात शुक्रवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nयावेळी उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला रोटरी क्लब आँफ पाताळगंगाचे अध्यक्ष सुनील कुरूप, सचिव ऋतुजा भोसले, सदस्य डॉ मिंलीद भगत, दिपक चौधरी, सुनिल भोसले, गणेश काळे, गणेश म्हात्रे, नागे़श कदम, डाँ धिरज जैन, संदीप साबळे, रेश्मा कुरूप, मेघा कोरडे, पिल्लई काँलेजेच्या एक्युझिटिव्हु सिईओ लता मेनन, तसेच श्री साई ब्लड बँकेचे सुनील पाटील आदि उपस्थित होते.\nयावेळी श्री साई ब्लड बँक पनवेल यांनी रक्ताचे संकलन केले, तर 151 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. श्री साई ब्लड बँकेचे आणि पिल्लई कॉलेजचे कर्मचारी यांनी तसेच रोटरी क्लबच्या सदस्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nराष्ट्रभक्ती कृतीतून दिसली पाहिजे : सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार\nदौंड (पुणे) : शिस्त हा लष्कराचा आत्मा आहे. जे कार्य आपण करत आहात ते शिस्तीने, पूर्ण तन्मयतेने व निष्ठेने करावे. राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती आपल्या...\nम्हाप्रळ - आंबेत पूल कमकुवत असल्याच्या फलकाने संभ्रम\nमंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने...\nसुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nपाली - सुधागड तालुका शिवसेनेच्या वतीने येथील भक्त निवास क्रं. १ मध्ये आदिवासी बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रिय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mumbai-cricket-sapharnama-part-2/", "date_download": "2018-08-14T23:05:58Z", "digest": "sha1:G6WZFCGPBEJWJ5CTC2576HD26UDEYOHI", "length": 15356, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट -", "raw_content": "\nमुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट\nमुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट\nआर्थर गिलिगनच्या नेतृत्वाखाली MCCचा संघ १९२६मध्ये भारत दौऱ्यावर आला. देशात इतरत्र खेळून संघ तो मुंबईत आला तेव्हाही तो अविजीत होता. ३० नोव्हेंबर रोजी बॉम्बे जिमखान्यावर एमसीसी विरुद्ध हिंदू संघ असा दोन-दिवसांचा सामना खेळला गेला. पाहुण्यांनी या सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजी केली.\nगाय अर्ल नावाच्या इंग्लिश फलंदाजाने तुफान फलंदाजी करत भारतीयांच्या नजरेचे पारणे फेडले. जवळपास २५ हजार प्रेक्षकांसमोर त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकत १३० धावा काढल्या. अशी आतिषबाजी मुंबईच्या प्रेक्षकांनी आजतोवर पाहिली नव्हती. इंग्लिश संघ पहिल्या दिवसाखेरीस ३६३वर आटोपला तर हिंदू संघ १६/१ वर खेळत होता.\nदुसऱ्या दिवशी कर्णधार विठ्ठल पळवणकर बाद झाल्यावर ८४/३ ला सी.के.नायुडू फलंदाजीला आले. मुरलेल्या इंग्लिश गोलंदाजांचा रस काढत सीकेनीं एकामागोमाग उत्तुंग षटकार खेचायला सुरुवात केली. नायूडूंचा झंझावात अखेरीस १५३ धावा काढून थांबला. यात त्यांनी १३ चौकार आणि ११ षटकार लगावले, एका डावातील ११ षटकार हे तेव्हा प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम होता.\nया खेळीचे भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम झाले. इंग्लिश मनोवृत्तीला भारतीय क्रिकेटची पातळी उंचावली आहे हे समजून आले आणि भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीचा मार्ग मोकळा झाला. १९३०ला भारतात पहिली कसोटी (जी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या तीव्रतेमुळे खेळली गेली नाही) आणि मग १९३२ला इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा प्रस्ताव मांडला गेला.\n१९३२ची लॉर्ड्स कसोटी खेळल्यानंतर डग्लस जार्डीनचा (बॉडीलाईन फेम) संघ भारतात आला. भारतातला पहिलावाहिला कसोटी सामना खेळला गेला तो ही मुंबईच्या बॉम्बे जिमखानाच्या मैदानावर. १५ डिसेम्बर १९३३ रोजी हा सामना सुरु झाला, भारताचे कर्णधार होते अर्थातच सीके नायुडू.\nभारताने पहिली फलंदाजी करत २१९ धावा केल्या, यात लाला अमरनाथने सर्वाधिक योगदान देत ३८ धावा जोडल्या. मोहम्मद निसारने ९०/५ घेऊन सुद्धा इंग्लिश संघाने ४३८ धावांचा डोंगर उभारला. या डावाचा पाठलाग करत असताना भारतीय संघाची अवस्था २१/२ अशी झाली होती.\nयानंतर नायुडू आणि अमरनाथ यांनी डाव सावरला आणि धावसंख्या २०७पर्यंत पोहचवली. लाला अमरनाथने आपल्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावत भारताचा पहिला कसोटी शतकवीर होण्याचा मान पटकावला. अमरनाथच्या ११८ धावांचे कौतुक अक्ख्या देशाला होते आणि रातोरात तो देशाच्या गळ्यातला ताईत बनला. हे सुवर्ण क्षण बॉम्बे जिमखान्याने जगलेत.\nमुंबई कसोटी भारत हरला असला क्रिकेटने देशात अतोनात लोकप्रियता मिळवली. १९३४-३५ला संपूर्ण देशाचा अंतर्भाव असणारी ‘रणजी ट्रॉफी’ सुरु झाली आणि त्यामुळेच गेले काही वर्ष बंद पडलेली मुंबईची चौरंगी स्पर्धा पुन्हा चालू करण्याचा विचार पुढे आला.\n१९३५च्या चौरंगी स्पर्धेनंतर इतर जातीच्या लोकांना सामावून घेणारा एक ‘इतर’ संघ असावा अशी मागणी पुढे आली. मुंबईत १९३७ला गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पहिले क्रिकेट स्टेडियम ‘ब्रेबॉर्न स्टेडियम’ स्थापन केले गेले. याच मैदानावर पहिली पंचरंगी स्पर्धा (ब्रिटिश, हिंदू, मुसलमान,पारशी आणि इतर) खेळण्याचे निश्चित केले गेले.\nब्रेबॉर्नवरील तिकीट संख्येच्या वादावरून हिंदू संघाने १९३७च्या स्पर्धेत भाग घेतला नाही. पुढील वर्षांपासून मात्र पंचरंगी स्पर्धा नियमितपणे खेळली जाऊ लागली. कालांतराने भारतीय राजकारणातील धर्माधीष्ठीत मुद्द्यावरून पंचरंगी स्पर्धा पुढे कोलमडू लागली. हळूहळू समाजाच्या सर्व भागातून तिला विरोध होऊ लागला आणि १९४६पर्यंत ही स्पर्धा पूर्णपणे बंद झाली.\n१९४७पासून रणजी स्पर्धेने भारतीय क्रिकेटमध्ये प्रमुख स्थान मिळवले आणि मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील नवा अध्याय सुरु झाला.\nमहत्त्वाचे- मुंबई क्रिकेट सफरनामा या मालिकेतील पुढील भाग शनिवारी सकाळी ७ वाजून ३० मिनीटांनी\nवाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण\nक्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले\n-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1640", "date_download": "2018-08-14T23:44:32Z", "digest": "sha1:6257NASIMBQB73C4BIXJOZQZGQH4Y7VR", "length": 4247, "nlines": 44, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रमाई फाउंडेशन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्त्री सखी रेखा मेश्राम\nरेखा मेश्राम यांनी स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘रमाई फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना ७ फेब्रुवारी २०१० रोजी केली. रेखा मेश्राम यांचे वडील फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे त्या लहानपणापासून मुक्त वातावरणात वाढल्या. त्यांच्या वडिलांचा प्रभाव त्यांच्यावर पडला अन् तसे संस्कारही त्यांच्यावर घडले. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’तून एम.फिल.ची पदवी मिळवली. त्या आधी त्या मराठी विषयात एम.ए. झाल्या. त्या पीएच.डी.साठी ‘दलित कवयित्रींच्या कवितेतून व्यक्त होणा-या आंबेडकरवादी स्त्री-जाणिवा’ या विषयावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांचे बालपण व शिक्षण औरंगाबाद येथेच झाले. रेखा मेश्राम औरंगाबादजवळील पाथ्री (ता. फुलंब्री) येथील ‘राजर्षी शाहूमहाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’त मराठी विषयाच्या प्राध्यापक आहेत.\nSubscribe to रमाई फाउंडेशन\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/crypto-trading-app-robinhood-launches-in-colorado/", "date_download": "2018-08-14T23:17:07Z", "digest": "sha1:5NNBA2TB7PGLJLVT2TWO3M74YM7GIWW3", "length": 7379, "nlines": 75, "source_domain": "traynews.com", "title": "क्रिप्टो ट्रेडिंग अनुप्रयोग Robinhood कोलोरॅडो लाँच - Blockchain बातम्या", "raw_content": "\nएप्रिल 22, 2018 प्रशासन\nक्रिप्टो ट्रेडिंग अनुप्रयोग Robinhood कोलोरॅडो लाँच\ncryptocurrency बाजार स्पर्धात्मक लँडस्केप युनायटेड स्टेट्स मध्ये प्रगत आहे. स्टार्टअप विनिमय Robinhood फक्त त्याच्या कोलोरॅडो विस्तार Twitter वर जाहीर. व्यापार व्यासपीठ कोलोरॅडो मध्ये विकिपीडिया अडत मुक्त व्यापार अनावरण आहे.\ncryptocurrencies व्यतिरिक्त, पालो अल्टो, Calif. आधारित व्यापार व्यासपीठ देखील साठा समर्थन, ईटीएफ आणि पर्याय.\nकोलोरॅडो, त्याच्या रॉकी माउंटन शिखरे आणि blockchain अनुकूल कायदे प्रसिध्द आहे जे, कॅलिफोर्निया वाढवितो की राज्यांमध्ये एक मूठभर सामील, मॅसेच्युसेट्स, मिसूरी आणि मोन्टाना, जे सर्व Robinhood लवकर एप्रिल मध्ये बाजूने वाटचाल करणाऱ्या राज्य बाय राज्य रोलआउटचा भाग म्हणून जोडले.\nBlockchain बातम्या जानेवारी 7 2018\nमार्क झुकरबर्ग पुन्हा ...\nBlockchain बातम्या 9 जानेवारी 2018\nक्रॅकेन दैनिक बाजार ...\nमागील पोस्ट:विकिपीडिया एटीएम नेटवर्क Coinsource मल्टि-घटक प्रमाणीकरणकर्ता Acuant कार्य करते\nपुढील पोस्ट:इराण अधिकृतपणे cryptocurrencies वापर बंदी\nजून 3, 2018 येथे 3:06 आहे\nजून 3, 2018 येथे 3:06 आहे\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2014/02/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:58:01Z", "digest": "sha1:73VN2AWTAA5NSYPT7UGBG74OM3SE3QB5", "length": 11005, "nlines": 134, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: अनपेक्षित", "raw_content": "\n३६५ दिवस पूर्ण झाले ...\nलग्न होऊन एक वर्ष झालं...\nआणि मला नक्की काय वाटून घ्यावं कळत नाहीये... संपूर्ण आयुष्य एकत्र राहणार आहोतच, त्यातलं एक वर्ष झालं फक्त एक वर्ष कमी झालं म्हणून वाईट वाटून घेण्याइतकी hopeless romantic मी नक्कीच नाही.. अमोलही नाही.. rather कोणीच नसेल.. अमोल खूप चांगला असल्याने त्याच्यासोबत एक वर्ष औट न होता राहणं ही काय लै भारी achievementपण नाही.. अर्थात त्याच्यासाठी नक्कीच ही कसोटी होती/आहे.\nआज सकाळी उठून मी त्याला म्हणाले , \"ओये, आपण आता जुने झालो का\nतो आरश्यातून माझ्याकडे बघत राहिला.. म्हणजे तो माझ्या बाजूला उभा होता पण समोर आरसा होता.. त्यामुळे त्यानी मान वळवून माझ्याकडे बघण्याचे कष्ट न घेता समोर आरश्यात पाहिलं... (स्पष्टीकरण दिलेलं चांगलं असतं... मध्ये मला कोणीतरी विचारलं होतं \"तुला तुझी प्रतिभा कुठे भेटते \" त्यांना उगाच वाटायचं आरश्यात वगैरे भेटते..)\nअमोल दात घासत असताना मी त्याला असे महत्वाचे प्रश्न विचारत असते.\n\"आज डबा नाही दिला तरी चालेल न\n\"कोल्सचं ३०% ऑफ कुपन आलंय.. आज जाउयात नं\n\"XYZ is bitch... तुलापण तसंच वाटतं ना\nमग तो आरश्यात बघत राहतो.. आणि मी \"हा.. मीसुद्धा तोच विचार करत होते... आज नकोच असेल डबा/ आपल्याला गेल्यावेळी आवडलेला ग्रीन ड्रेस घ्यायचाय/ फक, she is bitchier than the bichiest girl i have ever known\" असं मला हव्या असलेल्या उत्तरावर त्याच्याकडून मान हलवून घेते...\nपण आज मी \"ओये आपण आता जुने झालो का\" नंतर काहीही न म्हणता त्याच्याकडे बघत बसले... काहीच अपेक्षित असं उत्तर नव्हतं... मला काय उत्तर ऐकायचं आहे हे मलाही माहित नव्हतं... त्यानेही अंमळ जास्त वेळ लावला दात घासायला, मला काय उत्तर ऐकायचं असेल ह्याचा विचार करत...\nविषय निघालाच आहे म्हणून सांगते, मला अमेरिकेतलं पेप्सोडेंट जास्त strong वाटलं. टूथपेस्ट हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी तसं काहीही गोड कधीही खाऊ शकते (गोड खाण्याबद्दल नखरे करणाऱ्या समस्त स्त्री-पुरुष वर्गाचा निषेध वगैरे) भारतात मी पेप्सोडेंट खाऊ शकायचे, इथली नाही खाता येत. इतकचं काय, जास्तवेळ ब्रशही नाही करता येत. तोंड झोंबायला लागतं. अमोलचं तोंड ओल्मोस्ट भाजलं असू शकतं इतका वेळ त्याने आज ब्रश केलं.\nमी त्याच्या उत्तराची वाट बघत उभी होते. तो आता वर्षभराच्या अनुभवाने शहाणा झाला आहे. त्याने तोंड पुसत मला विचारलं \"तुला काय वाटतं\n\"अमोल, मी परत जरा वाढलीय का\" ...\"तुला काय वाटतं\" ...\"तुला काय वाटतं\n\"अमोल , मला स्वयपाक जमायला लागला आहे नं\" .... \"तुला काय वाटतं\" .... \"तुला काय वाटतं\n\"अमोल, ही पोस्ट फारच भंपक लिहिल्ये न\"... \"तुला काय वाटतं\"... \"तुला काय वाटतं\nमला काय वाटतं... मला खरचं कळत नाहीये.\nजेव्हा आपण एखादी सुरुवात करत असतो तेव्हा छान छान अपेक्षा ठेवून असतो..काहीतरी ग्रेट ठरवून असतो..थोडा बुरा तो लगताही है जेंव्हा सगळंच मनासारखं होत नाही... पण अनेकदा अश्या अनपेक्षित गोष्टी घडत जातात ज्या इतक्या सुंदर असतात की अपेक्षिताच ओझंच नाहीसं होतं. साधारण एक वर्षाने ह्या गेम मध्ये प्रो होणं अपेक्षित असेल तर आम्ही अजून नक्कीच झाले नाहीयोत.. पण सगळ्या टिप्स अन ट्रिक्स आता जमायला लागल्यात... कठीण प्रश्न कधी विचारायचे हे मला कळलंय आणि कठीण उत्तरं कशी टाळायची हे त्याला... पण खरं सांगू तर , जेव्हा तुमच्याबरोबर तुमचा alter ego राहत असतो तेव्हा कठीण-सोप्पं, अपेक्षित-अनपेक्षित असं काहीच नसतं... जे असतं ते सगळं awesome असतं\nआम्ही कालच, निबंधाची सुरुवात-शेवट कविता किंवा सुविचारांनी करण्याबद्दल बोलत होतो.. आणि म्हणून ह्या पोस्टला \"साजेसा\" Dr. Seuss quote टाकून आपण शेवट करूयात... :-P\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-17300-family-got-light-scheme-soubhagya-136393", "date_download": "2018-08-14T23:02:52Z", "digest": "sha1:QXESMT63YHSB4D727M2Y6O7NMLQKQMZU", "length": 14075, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nanded 17300 Family got light the scheme of Soubhagya नांदेडमधील 17 हजार 300 कुटुंबांना 'सौभाग्य'चा प्रकाश | eSakal", "raw_content": "\nनांदेडमधील 17 हजार 300 कुटुंबांना 'सौभाग्य'चा प्रकाश\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\n'सौभाग्य' योजनेमुळे आमच्या आयुष्याचे पांग फिटले. लाईट घेणं फक्त स्वप्नच राहतं की काय असे नेहमीच वाटायचे पण सौभाग्य योजना आली आणि आमचे भाग्यच उजळले. घरात प्रकाश आल्याने फक्त दिवसा अभ्यास करणारी आमची पोरंही आता अभ्यास करुन मोठी होतील. मान सन्मान वाढवतील.\n- तानाजी हरिभाऊ कांबळे, रा.पारडी (मक्ता)ता.अर्धापुर\nनांदेड : 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना' अर्थात “सौभाग्य” योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या 17 हजार 358 कुटुंबांना एका महिन्यात वीजजोडणी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या प्रकाशदूतांनी केले आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य अभियंता संतोष वाहने यांनी दिली.\nदेशातील नागरिकांना 24 तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबरला 2017 रोजी 'सौभाग्य' योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्यावस्त्यांमधून राहणाऱ्या शेवटच्या घटकांनाही वीजजोडणी द्यावयाची आहे.\n7 जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून नांदेड परिमंडळातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या 75 हजार 103 कुटुंबियांपैकी 17 हजार 358 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये नांदेड परिमंडळात समावेश असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वीजजोडणीपासून वंचित असलेल्या 39 हजार 774 कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीजजोडणी द्यावयाची असून, सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून आजपर्यंत 7 हजार 121 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्हयातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या 27 हजार 479 कुटुंबियांपैकी 4 हजार 507 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातील वीजजोडणीपासून वंचित असलेल्या 7 हजार 850 कुटुंबियांपैकी 5 हजार 730 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे.\nया योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीजजोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉईंटफिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचितअसलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा सामान हप्त्यात भरावयाचे आहे.\nघरच्या हलाखीच्या परस्थितीमुळे लाईट मीटर घेण्याचं धाडस होत नव्हतं. महावितरणच्या लोकांकडून सौभाग्य्‍ योजनेतून मोफत लाईट देत असल्याचं कळालं आणि आमच्या आनंद गगनात मावना. घरात लाईटआल्याने आता ईचूकाटयाची भिती होती ती गेली. इतरांसारखच आता आमची पोर अभ्यास करतील. मलाही काही पोटापाझ्याचं बघता येईल.\n-अरुणाबाई व्यंकटी कांबळे, रा.पारडी (मक्ता)ता.अर्धापुर.\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nग्रामविद्युत व्यवस्थापकासाठी सप्टेंबरपासून प्रशिक्षण\nमुंबई - ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/shravanbala-favors-parents-130586", "date_download": "2018-08-14T23:03:32Z", "digest": "sha1:2SEV26SI6VJRQTSDAUHNQHZKUFGWJH3Z", "length": 14178, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shravanbala is for favors parents आई-वडिलांची भक्ती जागवणारा 'श्रावणबाळ' | eSakal", "raw_content": "\nआई-वडिलांची भक्ती जागवणारा 'श्रावणबाळ'\nशनिवार, 14 जुलै 2018\nज्ञानोबा - तुकोबा ते रोजच जागवत जगत आहेत. लहान मुलाला चाॅकलेट दिले अन् ते परत मागितले. तरी ते परत देत नाही. तर मग मोठ्यांची बातच विसरा. त्या सगळ्या मोहातून बाहेर पडण्यासाठीच भक्तीमार्गाला लागलो, असे सांगणाऱ्या पुलचंद यांनी भक्तीमार्ग त्यांच्या परीने जपण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणवून गेले.\nबारामती : पंढरपूरला मार्गस्थ झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीच्या वेशीवर वरूण राजाने स्वागत केले. त्याच पावसात चालणाऱ्या सत्तरीतील वारकऱ्याने लक्ष वेधले. सहा ते सात महिन्यांपूर्वी नव्वदीतील आई वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही त्यांच्या आठवणी भक्ती रूपात जागृत ठेवण्यासाठी सत्तरीतील फुलचंद बहिणीसोबत वारीत सहभागी झाले आहेत.\nहवेली तालुक्यातील बकुरी गावचे फुलचंद गणपत कायगुडे सोहळ्यात पुढे चालतात. मोक्षाचा मार्ग म्हणजेच भक्ती असे ते आवर्जून सांगतात. पालखी सोहळ्यातील भक्तांच्या मांदीयाळीत फुलचंद यांची वेगळी छाप उमटताना दिसते. सोळा वर्षांपासून पुलचंद न चुकता वारी करतात. सोळा वर्षे पुलचंद वारीत नव्वदीतील आई वडिलांना घेऊन सहभागी होत होते. बहुतांशी वारकरी त्यांना श्रावणबाळ म्हणून ओळखतो. मात्र सात ते आठ महिन्यापूर्वी महिन्याच्या फरकाने आई वडील वारले. त्यांची भक्ती जागृत ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार त्यांनी केला. मात्र त्यासाठी आई-वडिलांच्या जागी त्यांनी बहिणीला वारी घडवण्याचे ठरवले. त्यामुळे ते बहिणीसोबत सोहळ्यात आले आहेत.\nघरात तयार केलेला हातगाडा, त्यात चार-दोन मेंढरं, त्यासोबत काळू मामाचा फोटो, फोटोशेजारी आबिर असे त्यांचा हातगाडा अनेकांना आकर्षित करतो. त्या हातगाड्यात बसलेली त्यांची बहीण लक्ष्मी केसरकरही सतत बाळू मामा व विठ्ठलाचा गजर करताना दिसते मागील वर्षाच्या वारीत बहिणीच्या जागी आई वडील यंदा बहिणीला घेवून निघालेवले फुलचंद यांची विठ्ठलवर निस्सीम भक्ती आहे.\nज्ञानोबा - तुकोबा ते रोजच जागवत जगत आहेत. लहान मुलाला चाॅकलेट दिले अन् ते परत मागितले. तरी ते परत देत नाही. तर मग मोठ्यांची बातच विसरा. त्या सगळ्या मोहातून बाहेर पडण्यासाठीच भक्तीमार्गाला लागलो, असे सांगणाऱ्या पुलचंद यांनी भक्तीमार्ग त्यांच्या परीने जपण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणवून गेले.\nउंडवडीचा मुक्काम आटोपून बारामतीकडे सकाळी सातच्या सुमारास पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अकरा किलोमीटरचा टप्पा ओलांडताना सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पालखी सोहळा बऱ्हाणपुराचा विसावा आटोपून मार्गस्थ झाला. तो बारामतीच्या वेशीवर आला अन् तेथे पावसाने जोरदार स्वागत केले.\nवरूणराजा चौफेर कोसळू लागला तसा पालखी सोहळ्यातील वारकरीही आनंदित झाला होता. दहा ते पंधरा मिनिट झालेल्या पावसाने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसूच उमटले होते. भाग गेला, शिन गोला अवघा झालेसे आनंद अशीच भावना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/one-state-one-vote-and-cooling-period-clauses-can-be-reconsidered-says-supreme-court", "date_download": "2018-08-14T23:10:19Z", "digest": "sha1:HOGTZEXE5RZDGTGTKY3QAQLQU47CTBIP", "length": 13363, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "One state one vote and Cooling off period clauses can be reconsidered says Supreme Court bench \"एक राज्य एक मत' शिफारशीवर फेरबदलाचे न्यायालयाचे संकेत | eSakal", "raw_content": "\n\"एक राज्य एक मत' शिफारशीवर फेरबदलाचे न्यायालयाचे संकेत\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nएक राज्य एक मत आणि कूलिंग काळ (दोन टर्ममधील कालावधी) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मूळ निकालात कोणताही बदल होणार नाही, परंतु या दोन शिफारशींमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे संकेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. तसेच कोणत्याही संलग्न संघटनेने पुढील सूचना मिळेपर्यंत निवडणूक न घेण्याचेही आदेश दिले.\nनवी दिल्ली - एक राज्य एक मत आणि कूलिंग काळ (दोन टर्ममधील कालावधी) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मूळ निकालात कोणताही बदल होणार नाही, परंतु या दोन शिफारशींमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे संकेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. तसेच कोणत्याही संलग्न संघटनेने पुढील सूचना मिळेपर्यंत निवडणूक न घेण्याचेही आदेश दिले.\nलोढा शिफाराशी जाहीर झाल्यानंतर एक राज्य एक मत ही कुलिंग काळ या कळीच्या शिफारशी ठरलेल्या आहेत. एक राज्य एक मत या शिफारशीचा मुंबई तसेच संघटना नसलेल्या क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाला (सीसीआय) फटका बसलेला आहे. बीसीसीआयच्या स्थापनेत ज्यांचे योगदान आहे आणि भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात जुन्या संस्था आहेत, त्यांचे स्थान विसरता येणार नाही; असे मत खंडपीठाने मांडले.\nकूलींग काळाबाबत मूळ शिफारस कायम असेल, परंतु एका पदावर असलेली व्यक्ती त्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या पदासाठी निवडणूक लढवण्याबाबतही खंडपीठीने सूतोवाच केले.\nबीसीसीआयचे वकील गोपाळ सुब्रमण्यम यांनी पाच सदस्यांची निवड समिती असावी तसेच रेल्वेलाही स्वतंत्र ओळख द्यावी अशी मागणी केली. देशातील बहुतांशी अव्वल महिला खेळाडू रेल्वेत नोकरीला आहेत, असा दाखला सुब्रमण्यम यांनी दिला.\nबीसीसीआयशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांनी स्वतःच्या घटना काटेकोर कराव्या आणि त्याद्वारे बीसीसीआयची घटना पूर्ण करण्यात मदत होईल, असेही मत खंडपीठाने मांडले.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nमाझा विवाह पक्षाशी : राहुल गांधी\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विवाहावरून विविध चर्चा सुरु असताना आता स्वत: राहुल गांधी यांनी माझा विवाह पक्षाशी असल्याचे स्पष्ट...\nगोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार\nनागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rickshaw-detected-cctv-within-10-days-135088", "date_download": "2018-08-14T23:10:44Z", "digest": "sha1:WWOPO76RELNBYSGBSGUJDKRZDIW3O5TB", "length": 13030, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rickshaw detected in CCTV within 10 days सीसीटीव्हीद्वारे शोधली १० दिवसात रिक्षा | eSakal", "raw_content": "\nसीसीटीव्हीद्वारे शोधली १० दिवसात रिक्षा\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nपुणे - रिक्षात विसरलेले दोन लाख रुपयांचे दागिने महिलेला परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संबंधित रिक्षा शोधण्यासाठी पोलिसांनी दहा दिवस लोहियानगर ते पुणे स्टेशन मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. अखेर रिक्षाचालक सापडला, पण त्याच्याकडे पर्स नव्हतीच. रिक्षा तपासल्यानंतर रिक्षाच्या डिकीमध्ये पर्स जशीच्या तशी सापडली. विसरलेले लाखमोलाचे सोने पाहिल्यानंतर महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि मनात पोलिसांविषयी कृतज्ञता प्रकटली.\nपुणे - रिक्षात विसरलेले दोन लाख रुपयांचे दागिने महिलेला परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संबंधित रिक्षा शोधण्यासाठी पोलिसांनी दहा दिवस लोहियानगर ते पुणे स्टेशन मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. अखेर रिक्षाचालक सापडला, पण त्याच्याकडे पर्स नव्हतीच. रिक्षा तपासल्यानंतर रिक्षाच्या डिकीमध्ये पर्स जशीच्या तशी सापडली. विसरलेले लाखमोलाचे सोने पाहिल्यानंतर महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि मनात पोलिसांविषयी कृतज्ञता प्रकटली.\nनिकाह ऊर्फ सुरैया शेख (वय ५५, रा. लोहियानगर) या आपल्या सुना व नातवंडांसमवेत २० जुलै रोजी रिक्षाने पुणे स्टेशन येथे गेल्या. तेथून फलाटावर रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी गेल्या. अर्ध्या तासाने आपल्याजवळील सोने ठेवलेली पर्स रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. दौंडला जाण्याचे रद्द करून त्यांनी घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलगा मोहसीन व स्वीकृत नगरसेवक युसूफ शेख यांच्या मदतीने खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण, रवींद्र लोखंडे, विनोद जाधव यांच्या पथकाने रिक्षाचा शोध घेण्यास सुरवात केली. पान ८ वर\nमाझे व दोन सुनांचे असे सात तोळे सोने होते. आमच्या माहेरचे आणि सासरकडून ते मिळालेले होते. त्यामुळे हे सोने रिक्षात विसरल्यामुळे जीव कासावीस झाला होता. पण पोलिसांनी दहा दिवसांतच रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाच्या डिकीत सोने आढळून आले. गेलेले सोने पुन्हा मिळाल्याचा खूप आनंद झाला.\n- निकाह ऊर्फ सुरैया शेख\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/sambhaji-bhide-speech-hindu-120056", "date_download": "2018-08-14T23:11:09Z", "digest": "sha1:GADHBPYXSFYLPWZZV3UPIOHPZRQXT55H", "length": 13645, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sambhaji bhide speech hindu राष्ट्रउभारणीसाठी हिंदूंनी जगण्यातील स्वार्थीपणा सोडावा - संभाजी भिडे | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रउभारणीसाठी हिंदूंनी जगण्यातील स्वार्थीपणा सोडावा - संभाजी भिडे\nमंगळवार, 29 मे 2018\nजळगाव - हिंदुस्थानवर आतापर्यंत 76 परकीय आक्रमणे झालीत. या लढाईत परकीयांना हिंदू सैनिकांनीच साथ दिली. त्याच बळावर ते यशस्वी झाले आहेत. या बदल्यात हिंदूंना केवळ सरदारकी आणि वतने मिळालीत. त्यामुळे आता हिंदूंनी जर स्वतःपुरती जगण्याची जात बाजूला केली तर खऱ्या अर्थाने राष्ट्र उभे राहील, असे स्पष्ट मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जळगावात बोलताना व्यक्त केले.\nसरदार पटेल लेवा भवनात आयोजित धर्मसभेत संभाजी भिडे बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थान हा इराण, इराक, अफगाणिस्तान, बलुचिस्तानपर्यंत विशाल देश होता. मात्र या देशावर आक्रमण होत राहिले. त्यातच हा देश नष्ट झाला आहे. हिंदूंना कुणी कुणासाठी जगावं याची जाणीवच झालेली नाही. केवळ स्वतःपुरते जगावे हीच भावना त्यांच्यात आहे.\nचीन हा आपला सर्वांत मोठा शत्रू आहे. परंतु आपण चायनीज फूड चवीने खातो, चायनाच्या वस्तू वापरतो, आपली संपूर्ण बाजारपेठ त्यांनी काबीज केली आहे. आपण चीनच्या वस्तू नाकारल्या पाहिजेत. हीच गोष्ट पाकिस्तानची आहे. हा देश आपल्यावर हल्ले करून सैनिकांना ठार मारतो, आणि आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळतो, हे योग्य नाही.\nरायगडावर शिवराज्यभिषेकाच्या वेळी 32 मण सोन्याचे सिंहासन करण्यात आले होते. मात्र, मराठ्यांच्या ताब्यातून रायगड गेल्यावर शत्रूंनी ते सिंहासन तोडून टाकले. आता हे सिंहासन पुन्हा उभे करायचे आहे. त्यातून दिल्लीसह संपूर्ण देशात भगवा फडकणार आहे, रायगडाची हीच हिंदूशक्ती देशाचं नेतृत्व करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nसर्वधर्मसमभावावर त्यांनी सडकून टीका केली. रायगडावरील 32 मण सोन्याच्या सिंहासनाचा खडा पहारा राज्यातील युवक देणार आहेत. यासाठी हे युवक मावळ्यांच्या वेशात असतील त्यांच्याजवळ तलवारही असावी, परंतु त्यावर टीका होणार. सर्वधर्मसमभाव नष्ट होण्याची भीती व्यक्त होणार. खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव हा समाजातील बुजरेपणाच (हिजडेपणाच) आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.\nविरोध झुगारत सभेस उदंड प्रतिसाद\nसंभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी करीत भारिप बहुजन महासंघासह इतर संघटनांनी सभेला विरोध केला होता. त्यामुळे सभेस मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगाकाबू पथकाच्या जवानांसह साध्या वेशातील पोलिसही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळेंसह मोठा ताफा सभेसाठी तैनात होता.\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2014/06/blog-post_8.html", "date_download": "2018-08-14T23:57:57Z", "digest": "sha1:2LV3XPN2WYHHCTQ3URPP3JA6XNIQLM6J", "length": 13915, "nlines": 105, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: अर्धवट -२", "raw_content": "\nपुराने बरामदे ... नयी धूप...\nसक्काळी सक्काळी एका हातात चहाचा कप आणि एका हातात पाण्याची बाटली घेऊन बाल्कनीत आले. आणि उन्हाची एक तिरीप बघून प्रचंड आनंदी झाले.. इथे नवीन घरात राहायला आल्यापासून बाल्कनी/ गैलरी/patio मध्ये आलेलं पहिलं उन\nहल्ली रोज सकाळी येत असते मी थोडावेळ बाल्कनीत .. एक छोटी चटई वजा बसकण टाकून झाडांसमोर बसते ... तुळस, चेरी, लीची, कोथिंबीर, सफरचंद आणि चिंट्या जांभळ्या फुलांची चौकशी करत.. त्यांना काय हवं-नको ते बघत.. त्यांना अंघोळ घालत.. आदल्या रात्री खारीनं येऊन काही किडे केले असतील तर ते निस्तरत... खालच्या छोट्या रस्त्यावरून लहान मुलांना आया शाळेत सोडायला चाललेल्या असतात... पोरांची संतत बडबड... आयाचं \"जल्दी चलो..\" \"hurry up\" \"kuuai diaan\" \"date prissa\" असं काहीसं त्यांच्या त्यांच्या भाषेत चालू असतं... तिसर्या मजल्यावरच्या एका मराठी मुलाला त्याचे बाबा नर्सरीत सोडायला जातात आणि रोज तो खाली आल्यावर आईला \"टाटा\" करताना ..\" आई मला पट्कन घ्यायला ये... पट्कन\" असं सांगत असतो. पाहिलं 'पटकन' आर्त असतं आणि नंतरचं दरडावून... ह्या सगळ्यात अर्धा-पाउण तास कसा जातो कळतच नाही.. चहाही संपलेला असतो.. मग कपड्यांच्या Stand वर वाळत टाकलेला टॉवेल उचलते आणि आत येते...\nआज उन आलेलं पाहिलं आणि आपण इतके दिवस उन्हाला मिस करत असल्याच जाणवलं... माझ्याच इतकी माझी झाडंही आनंदी झाली असणारेत... अश्यावेळी जास्त डुलताना दिसतात झाडं... (मनाचे खेळ.. पण तेवढे चालायचेच)\nAsian paintsची जाहिरात होती ना \"हर घर चुपचापसे ये केहता है.. अंदर इसमे कौन रेहता है\" तसं बाल्कन्या सांगतात बरचं आतल्या लोकांबद्दल...\nइथे खालच्या बाल्कनीत अनेक दोर्या लावल्यात... आणि त्यावर लहान बाळांच्या कपड्यांच्या पताका...\nदीपिका लहान असताना बरेच दिवस थळच्या, आजोळच्या घरातली पडवी भरलेली असायची अश्या पताकांनी... लहान बाळ असणाऱ्या घरातला वास आवडतो मला... शेक-धूप, जॉन्सनची पावडर आणि पुन्हा पुन्हा धुतलेल्या लंगोट-दुपट्याचा... थळच्या अंगणानी आणि पडवीनी आम्हांला मोठं होताना पाहिलं आहे.. अंगणात बसून माती खाण्यापासून ते झोपाळ्यावर पाढे म्हणण्यापर्यंत... पकडापकडी खेळण्यापासून Candy Crush Saga खेळण्यापर्यंत... पाउस पडायला सुरुवात झाल्यावर पडवीतून बाहेर अंगणात भिजायला धावण्यापासून... भिजू नये म्हणून ओढणी गुंडाळत अंगणातून पडवीत पळत येण्यापर्यंत... आम्ही मोठ्या झालो, पडवी तशीच राहिली... नेहमीप्रमाणे आमची वाट बघत आणि आम्ही परत यायला निघताना आमची पावलं जड करत...\nवरच्या बाल्कनीत सतत इथे तिथे धावण्याचे आवाज येत असतात.. आठवड्यातून एकदातरी वरून एखादं खेळणं आमच्या घरात पडलेलं असतं... दुपारी ती आई तिच्या मुलाला बाल्कनीतच ठेवते बहुतेक... दुपारभर खाद-खुड चालू असते त्या पिल्लाची..\nआमची अलिबागच्या कॉलनीतली गॅलरी अशी होती बरीच वर्षं... आई दुपारी झोपली कि ती आवाजाने उठू नये म्हणून आम्ही गॅलरीत बसून खेळायचो... एका कोपर्यात आमची भातुकली कायमची मांडलेली होती. दुसऱ्या बाजूला अनेक कुंड्या होत्या.. अधूनमधून आम्ही पाणी घालत असू, पण तेव्हा ते department बाबांचं होतं. कधीतरी काहीतरी प्रयोग करायचो त्या झाडांवर..\nआमच्या शेजारच्या बाल्कनीत इतकी धूळ असते.. इतका पाला-पाचोळा साचलेला असतो... आणि त्यात खितपत पडलेला vacuum cleanerचा खोका.. तिथे २-३ मुलं-मुलं राहतात... सकाळी लवकर कामावर जातात ते थेट रात्री परततात...\nत्यांच्या बाल्कनीसारखीच आमची ठाण्याची बाल्कनी होती.. rather दोन्ही बाल्कन्या... हॉलच्या बाल्कनीत कबुतरांची शाळा भरायची... धुळीची रांगोळी पसरलेली असायची... बाल्कनीत गेलं कि पावलं उठायची धुळीत... आम्ही कधी जायचोच नाही तिथे.. दार कायम बंद असायचं. कधी वेळच नाही मिळायचा ती आवरायला-स्वच्छ करायला.. नाही म्हणायला एक-दोनदा केला होता प्रयत्न पण पुढे ३-४ दिवस सर्दी-खोक्ल्यानी जखडलं होतं... बेडरूमची गॅलरी मात्र त्यातल्या त्यात बरी होती... तिथूनच खाली एका आमदारच घर दिसायचं.. सतत कार्यकर्त्यांची धावपळ असायची... आमची फोनवर बोलायची जागा होती ती.. फोनवर पलीकडच्या माणसाला खालच्या कुत्र्यांचा आवाजही ऐकू जायचा... (कुत्रे म्हणजे कार्यकर्ते नाही)\nती दोघं पडलेली जमिनीवर...आणि आजूबाजूला गठ्ठे ठेवलेले अनेक... उकडत असून पंखा लावू देत नव्हती ती कारण मग उडले असते ना तिचे सगळे फोटोग्राफ्स... तो नुसता पडून बघत होता एकटक तिला...तिने त्याच्याकडे पाहिलं.. हलकेच हसली... हात लांब केला, हाताला लागलेला तिचा फोटो घेतला जवळ तिने आणि त्याला दाखवत विचारलं...\n\"ह्यात कशी दिसत्ये मी\nतो निरखून बघत होता... ती हसली मग\n\"मला माहित होतं नाही सापडणार मी तुला ह्यात... मी स्वतःलाही सापडत नाही ह्या फोटोत.. इय्यत्ता दुसरी किंवा तिसरी, कोळीगीत बसवलं होतं आमचं, आमच्या बैन्नी.. \"मी डोलकर\" वर.. अंजिरी साडी शोधत आईनी तुळशीबाग पिंजारलं होतं तेव्हा.. खूप कष्टांनी नटवलं होतं तिने मला आणि मी तिसर्या रांगेत मागून दुसरी उभी नाचाच्यावेळी.. तिला दिसलेही नसेन मी. पण तरी तिने घरी आल्यावर रव्याची खीर आणि पुरी केली होती \"मी सर्वात सुंदर नाचल्याचं बक्षीस\"\n(सो बेसिकली ते सगळे रिकामे कागद असतात, त्यावर फोटो नसतातच असा concept होता... पण नंतर उगाच alzheimer किंवा तत्सम चक्रात अडकले, आणि cliche होईल पोस्ट म्हणून पुढे लिहिलीच नाही )\nतुम्ही काय लिहीत आहात, कोणत्या दृष्टिकोनातून लिहीत आहात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जे लिहिले आहेत ते वाचावेसे वाटत आहे.अर्धवटपणाची खदखद आणि एकंदर त्यात असलेली 'रंजिश'मोह घालणारीच...तूर्त इतकेच.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-08-14T23:27:09Z", "digest": "sha1:ZZC3IZZ7LP64RTVX772Y32XGB2CTMB7O", "length": 9005, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गायत्री मंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nराजा रवी वर्मा द्वारा चित्रित गायत्री देवी\nगायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा (ऋग्वेद ३.६२.१०) आहे. [१]. ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते. ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे.\nगायत्री मंत्र येणेप्रमाणे :\n“ ॐ भूर्भूवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं धीयो यो नः प्रचोदयात्\nमंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.\nतो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत. [२]\nगायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सात्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्याना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.\n१ गायत्री देवीसंबंधी पौराणिक कथा\nगायत्री देवीसंबंधी पौराणिक कथा[संपादन]\nदेवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमंडलुधारिणी ब्राह्मी असते. मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व संध्याकाळी ती वृषभारूढा व शूळ, पाश, नर-कपाल धारिणी वृद्ध शिवानी असते.\nशब्द-कल्पद्रुमानुसार एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय.[३]\nगायत्रीच्या ध्यानानुसार ती सूर्यमंडलात मध्यस्थानी असून ब्रह्म, विष्णू वा शिवरूपिणी आहे. यज्ञोपवीतधारी ब्राह्मणांनी त्रिकाळ गायत्रीचा मंत्रजप करणे अपेक्षित असते. गायत्रीची स्तुती छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद या वैदिक ग्रंथांत केली आहे. [४] गायत्री मंत्राच्या आधाराने इतरही काही देवतांच्या गायत्री रचण्यात आल्या आहेत.\n↑ पौराणिका (विश्वकोष हिन्दुधर्म), प्रथम खंड, फार्मा केएलएम प्राइव्हेट लिमिटेड, कलकत्ता, २००१\nगायत्री मंत्र्र्तील प्रार्थना ही बहुवचनी आहे. आमच्या सर्वांच्या बुद्धीला चांगल्या कामाची सतत प्रेरणा मिळत रहावी अशी प्रार्थना यामध्ये दिसून येते.\nहिंदू धर्म उपासना पद्धती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१८ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/isl-2017-chennaiyin-fc-hunt-for-fourth-successive-win/", "date_download": "2018-08-14T23:06:25Z", "digest": "sha1:IT7HIZKSG5UWE6HERD23N5BYO7TM4RPI", "length": 10337, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील -", "raw_content": "\nISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील\nISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील\nमुंबई: चेन्नईयीन एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. चेन्नईयीनचा विक्रमी सलग चौथा विजय मिळविण्याचा प्रयत्न राहील.\nचेन्नईयीनला सलामीला घरच्या मैदानावर एफसी गोवाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले. गुणतक्त्यात त्यांनी आघाडी सुद्धा घेतली होती. नंतर बेंगळुरू एफसीने सरस गोलफरकामुळे त्यांना मागे टाकले.\nफॉर्मातील प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. मुंबई फुटबॉल एरीनावर आम्हाला चाहत्यांचे प्रोत्साहन मिळेल, असे मुंबईचा कर्णधार ल्युसियन गोऐन याने सांगितले.\nतो म्हणाला की, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. सामन्यावर नियंत्रण ठेवणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असेल. सामन्यागणिक कामगिरी उंचावत असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्हाला बराच आत्मविश्वास मिळाला आहे.\nमुंबईचा संघ घरच्या मैदानावर परतला आहे. येथे मागील सामन्यात त्यांनी गोव्यावर विजय मिळविला. त्याआधी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी बरोबरी साधली होती. ब्लास्टर्सविरुद्ध बाहेरील मैदानावर खेळावे लागले.\nत्यामुळे एक गुण महत्त्वाचा असल्याचे ल्युसियन म्हणाला. तो निकाल सकारात्मक होता, कारण आम्ही बाहेर खेळत होतो. कोचीमध्ये खेळणे प्रतिस्पर्ध्यांना सोपे नसते. अर्थात मला तेथील भारलेले वातावरण आवडते.\nतेथून आम्ही एक गुण घेऊन परतणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे घरच्या मैदानावरील सामन्यासाठी आमचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे त्याने पुढे सांगितले.\nया लढतीत चेन्नईयीनचेच पारडे जड असेल, कारण त्यांनी सलग तीन विजय मिळविले आहेत. यात मागील सामन्यात घरच्या मैदानावर गतविजेत्या एटीकेवरील 3-2 अशा नाट्यमय विजयाचा समावेश आहे.\nचेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, आम्हाला विजयी मालिका कायम राखायची आहे. पहिल्या सामन्यात गोव्याविरुद्ध पहिली 45 मिनिटे आमच्यासाठी खराब ठरली, पण त्यानंतर आम्ही चांगले निकाल साधले आहेत. आम्हाला हे सातत्य कायम राखायचे आहे.\nमध्य फळीतील प्रभावी खेळाडू रॅफेल आगुस्टो तंदुरुस्तीनंतर परतल्यामुळे चेन्नईयीन संघ आणखी बळकट झाला आहे. ग्रेगरी यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला एटीकेविरुद्ध खेळविण्यात आले नाही.\nचेन्नईयीनसाठी जेजे लालपेखलुआ याला मिळालेला फॉर्म स्वागतार्ह आहे. एटीकेविरुद्ध दोन गोल नोंदवित त्याने आपल्या आगमनाची घोषणा केली आहे.\nआयएसएलमध्ये तो सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू आहे. ग्रेगरी यांनी सांगितले की, तीन सामने झाले तरी जेजेने गोल केलेला नसणे हे काहीसे आश्चर्यच होते. सुदैवाने इतर खेळाडू गोल करीत होते. त्यामुळे त्याच्यावरील दडपण कमी झाले.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-monsoon-reached-andman-maharashtra-8613", "date_download": "2018-08-14T23:40:45Z", "digest": "sha1:FXAR5RPVSSSME4CHXATYLVENV6YF2BOE", "length": 17932, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, monsoon reached at Andman, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळात\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळात\nशनिवार, 26 मे 2018\nपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील वाटचाल सुरू केली आहे. माॅन्सूनने शुक्रवारी दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत धडक दिली आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने रविवारपर्यंत (ता. २७) अंदमान बेटांचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राच्या कोमारीन भागापर्यंत दाखल होण्याचे संकेत अाहेत, तर मंगळवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडूमध्ये धडक देणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील वाटचाल सुरू केली आहे. माॅन्सूनने शुक्रवारी दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत धडक दिली आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने रविवारपर्यंत (ता. २७) अंदमान बेटांचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राच्या कोमारीन भागापर्यंत दाखल होण्याचे संकेत अाहेत, तर मंगळवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडूमध्ये धडक देणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nविषुववृत्ताकडून येणारे जोरदार वाऱ्याचे प्रवाह, ढगांचे दाट अच्छादन आणि पाऊस या घटकांची स्थिती पाहता मॉन्सून अग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.\nरविवारपर्यंतच्या (ता. २७) ४८ तासांमध्ये दक्षिण अंदमान समुद्र, कोमारीन - मालदीव परिसराचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान, निकोबार बेटांच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडू, लक्षद्वीप बेटे, अंदमान निकोबार बेटांच्या संपूर्ण भागात माॅन्सून पोचण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.\nमॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमान बेटांवर दाखल होत असतो. मात्र, यंदा तो तीन दिवस उशिराने २३ मे राेजी अंदमानात तर नियमित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधी २९ मे रोजी केरळात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अंदाजापेक्षाही दोन दिवस उशिराने म्हणजेच २५ मे रोजी मॉन्सून अंदमानात डेरेदाखल झाला आहे. तर २९ मे राेजी माॅन्सून केरळात पोचण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.\nअरबी समुद्रात आलेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ सध्या धुमाकूळ घालत आहेत. या वादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. सोकोट्रापासून उत्तरेकडे ३१० किलोमीटर, तर सलालाहपासून १८० किलोमीटर समुद्रात असलेले वादळ ताशी सात किलोमीटर वेगाने ओमानकडे झेपावत आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत हे वादळ सलालाहच्या किनाऱ्याला धडकणार आहे. ताशी १६० ते १७० किलोमीटर वेगाने चक्राकार फिरत असलेल्या वादळामुळे सलालाहच्या किनाऱ्याजवळ १९० किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोत येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत\nअंदमानात माॅन्सून दाखल झाला असतानाच, अंदमान समुद्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. सोमवारी (ता. २८) पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सून मंगळवारी (ता. २९) मे रोजी केरळात दाखल होण्याची अंदाज असून, हे कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक ठरण्याची शक्यता आहे.\nमॉन्सून माॅन्सून समुद्र हवामान अरबी समुद्र केरळ तमिळनाडू ऊस पाऊस मालदीव\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_139.html", "date_download": "2018-08-14T22:58:01Z", "digest": "sha1:3BNUXAESS63V2NEDQARUEA6MIKNZHXE2", "length": 7498, "nlines": 136, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: १०१ नवे उपयोग", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nआपल्या दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींचा नवा उपयोग सांगणारी. इंटरनेटवर अनेक ब्लॉग्जनी ह्या लिंकचा उल्लेख केल्याने ही लिंक चांगली लोकप्रिय झाली आहे. http://www.realsimple.com/work-life/101-new-uses-for-everyday-things-10000001030084/index.htmll . हा लिंकचा पत्ता लांबीला थोडा मोठा असला तरी तेथील माहिती फार उपयुक्त आहे. लिंबू, वर्तमानपत्र, कॉफी फिल्टर, ऑलिव्ह ऑईल, बेकींग सोडा, व्हिनेगार, वेलक्रो, खाण्याचं मीठ वगैरेंचे एकूण १०१ नवे उपयोग ह्या साईटने सांगितले आहेत. मूळात realsimple.com ही साईट life made easier ह्या ब्रीदवाक्याने चालत असते. त्यांनी सांगितलेले १०१ नवे उपयोग गंमतीदार आहेत. उदाहरणार्थ भरपूर मीठ घातलेलं गरम पाणी ड्रेनेजमध्ये ओतल्यास चोक-अप झालेले ड्रेनेज मोकळे होते. किंवा, दाढीचे क्रीम संपले असेल तर त्याजागी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास दाढी उत्तम होते. व्हिनेगारचे दोन तीन चमचे पाण्यात टाकून त्या पाण्यातून स्वेटर वगैरे सारखे कपडे काढल्यास ते अधिक मऊसार होतात. वगैरे वगैरे. ह्या १०१ उपयोगांवर नजर टाकून त्यातले काही आपल्या कामी येतात का हे पहायला हरकत नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-king-of-facebook-india-followers-world-overtakes-salman-khan-most-followed-celebrity-sports-fan-page/", "date_download": "2018-08-14T23:05:03Z", "digest": "sha1:YMLIJNU62ZO7AEIUW4DJGLPB3XXOOKON", "length": 6653, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फेसबुकवर कोहली सलमानच्या पुढे -", "raw_content": "\nफेसबुकवर कोहली सलमानच्या पुढे\nफेसबुकवर कोहली सलमानच्या पुढे\nसध्या सुरु असलेल्या वादाचा कोहलीच्या ना कामगिरीवर परिणाम झाला ना त्याच्या सोशल माध्यमांवरील प्रसिद्धीवर. कोहली सध्या फेसबुकवर सलमान खानला मागे टाकून दोन नंबरचा सेलिब्रिटी बनला आहे.\nसध्या विराटच्या फेसबुक पेजला ३५,७४०,७८१ एवढे लाइक्स असून बॉलीवूड स्टार सलमान खानला ३५,१२९,२२८ एवढे लाइक्स आहेत. सध्या भारतात सर्वात जास्त लाइक्स आहेत त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि त्यांचे एकूण लाइक्स आहेत ४२,३०१,९५४.\nमोदी यांना भारताच्या या क्रिकेट कर्णधारापेक्षा जवळजवळ ६० लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तर सलमानपेक्षा विराटला ६लाख लाइक्स जास्त आहेत.\nकोहलीचा हा बोलबाला फक्त फेसबुकपुरता मर्यादित नसून ट्विटरवर १६मिलियन तर इंस्टाग्राम १४ मिलियन फॉलोवर्स या स्टारला आहेत.\nविराटाच्या ३५,७४०,७८१ फॉलोवर्स ८३% फॉलोवर्स हे भारतीय असून ५% फॉलोवर्स बांग्लादेशच आहेत. तर तब्बल ११ लाख पाकिस्तानी फॅन्सने विराटचं पेज लाइक केलं आहे. गेल्या ६ महिन्यात विराटाचे फॅन्स ३३मिलियन वरून ३६ मिलियन झाले आहेत.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/why-virat-kohli-dove-headfirst-on-to-sachin-tendulkars-feet-the-first-time-he-met-him/", "date_download": "2018-08-14T23:04:58Z", "digest": "sha1:5EY3JWS54JRDZUSCXHVECVKYKUUQQGEX", "length": 6782, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि विराटने धरले सचिनचे पाय ! -", "raw_content": "\nआणि विराटने धरले सचिनचे पाय \nआणि विराटने धरले सचिनचे पाय \n भारतीय संघात जेव्हा विराट कोहलीची पहिल्यांदा निवड झाली तेव्हा त्याने पहिल्याच दिवशी सचिनच्या रूममध्ये जाऊन त्याचे पाय धरले होते. ही घटना स्वतः विराट कोहलीने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात सांगितली आहे.\nविराटने यावेळी आपण सचिनला पहिल्यांदा भेटण्यासाठी दोन दिवस तयारी केली होती. विराटला यावेळी मोठ्या प्रमाणावर सचिनला भेटायची भीतीही वाटत होती. याबद्दल विराटने संघातील एक-दोन खेळाडूंना सांगितले होते.\nत्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी विराटची खेयचायची ठरवली आणि त्यासाठी एकी खास योजना आखली. त्यांनी विराटला सांगितले की ‘जो कुणी संघात नवीन येतो तो सचिनचे पाय धरतो आणि दर्शन घेतो’.\nविराटला ही गोष्ट खरी वाटली आणि तो जेव्हा सचिनला भेटला तेव्हा खरोखर सचिनचे पाय धरले तेव्हा सचिन म्हणाला, ” काय करतोय हे. “\nयावर विराट म्हणाला, ” पाजी मला संघातील खेळाडूंनी सांगितले आहे की भारतीय संघात नवीन आले की पहिले आपले दर्शन घ्यावे लागते. ” यावर सचिनने विराटचा गैरसमज दूर करत सांगितले की संघातील खेळाडू त्याची गंमत करत होते.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/ambernath?page=35", "date_download": "2018-08-14T22:54:19Z", "digest": "sha1:CUTEMNIYWXBC4QZ2EDXHNUARGPTPWESI", "length": 4809, "nlines": 66, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "ambernath | Page 36 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nआधारकार्ड-स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद\nअंबरनाथ,दि.9(वार्ताहर)-गॅस अनुदान, रॉकेल अनुदान, बँका यामध्ये नागरिकांना तसेच शालेय प्रवेशासाठी, विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे केले जाते.\nकर्करोग संसर्गजन्य नाही-डॉ. धनश्री मुंढे\nअंबरनाथ,दि.८(वार्ताहर)-धुम्रपान सेवन करणे आणि तंबाखू खाणे टाळले तर कर्करोग होणारच नाही, कर्करोग अनुवांशिक असला तरी तो संसर्गजन्य रोग नाही त्यामुळे अशा रुग्णाला समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी, असे आवाहन डॉ. धनश्री मुंढे यांनी येथे केले.\nअंबरनाथला रिक्षा चालकाची आत्महत्या\nअंबरनाथ,दि.७(वार्ताहर)- अंबरनाथच्या म्हाडा वसाहतीनजीक रिक्षा चालक प्रमोद पवार (५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या घटना घडली.\nअंबरनाथच्या रेल्वे फलाटावर प्रवाशांना उभे राहण्याची शिक्षा\nअंबरनाथ, दि.4 (वार्ताहर) -लोकलमध्ये साधी विंडोसीट सोडा चौथी सीट मिळावी यासाठी लवकर घरातून निघणार्‍या अंबरनाथच्या प्रवाशांना गाडीतील जागा मिळण्याऐवजी फलाटावरच उभे राहण्याची शिक्षा मिळत आहे.\nअंबरनाथला ८० वर्षीय दाम्पत्य अडकले पुन्हा विवाह बंधनात\nअंबरनाथ,दि.१८(वार्ताहर)-आई वडील वयस्कर झाले म्हणून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवण्याचे प्रकार सध्या सर्रास वाढीस लागल्याचे दिसून येते, मात्र अश्याच परिस्थितीमध्ये एकुलत्या एका मुलाने आपल्या ८० वर्षीय आई -वडिलांचा विवाहाचा बार पुन्हा उडवून दिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-14T22:55:02Z", "digest": "sha1:AUCPXW75K67AZIDKCCGRY4HMLVMMBPX7", "length": 9178, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ' यांनी ' केला थेट आरोप | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ‘ यांनी ‘ केला थेट आरोप\nनारायण राणे यांचा भाजपा प्रवेश मागील ७ ते ८ महिन्यांपासून निश्चित झाला आहे. त्यामुळे कालच्या घोषणेत नावीन्य काहीच नाही. मुलांचे राजकीय भवितव्य आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालवावेत म्हणून राणे सत्ताधारी भाजपात जात आहेत. त्यांना सिंधुदुर्गातील कार्यकर्ते व विकासाचे काही एक देणे घेणे नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nनारायण राणे यांचा भाजपा प्रवेश मागील ७ ते ८ महिन्यांपासून निश्चित झाला आहे. त्यामुळे कालच्या घोषणेत नावीन्य काहीच नाही. मुलांचे राजकीय भवितव्य आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालवावेत म्हणून राणे सत्ताधारी भाजपात जात आहेत. त्यांना सिंधुदुर्गातील कार्यकर्ते व विकासाचे काही एक देणे घेणे नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.\nरेडी पोर्ट जॉन अनॅस कंपनीला दिले होते. त्या कंपनीचा दोनशे कोटीचा फायदा झाला पण पोर्ट विकसित झाले नाही म्हणून मी आवाज उठविला. सरकारने रेडी पोर्ट ताब्यात घेतले. त्याविरोधात कंपनी मुंबई उच्च न्यायालयात गेली, आता हाच खटला सरकारने परत मागे घेण्याचे सरकारी वकिलांना पत्र दिले आहे. म्हणजेच नारायण राणे यांचा प्रवेश झाल्यावर तसे करण्यात येईल. राणेंचा प्रवेश निश्चित झाल्याचे आ. नाईक म्हणाले.\nशिवसेना रिकामी करण्याची राणे यांची कॅपॅसिटी नाही . काँग्रेसमध्ये १२ वर्षे राहून काँग्रेसला धक्का दिला तेच भाजपात प्रवेश केल्यावर चित्र दिसेल. शिवसेनेतून त्यांच्या सोबत गेलेले सगळे आमदार आता माजी आमदार झाले आहेत. त्यांच्या सोबत आता कोणीच नाहीत त्यामुळे ते सर्व इतिहासजमा झाले आहेत. राणेंच्या कंपनीतील सिंधुदुर्गातील सदस्यच आता फक्त त्यांच्या सोबत जातील असे आ. वैभव नाईक म्हणाले.\nवैभव नाईक पुढे म्हणाले , खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व मी ठेकेदारांकडे हप्ते मागत असल्याचे राणे अ‍ॅफिडेव्हिट करणार आहेत पण राणे यांच्या पुत्राने हप्ते मागितले म्हणून आधीच गुन्हा दाखल आहे.\nमाजी खासदार नीलेश राणे यांच्या आणखी दोन जरी मुलाखती कालच्या सारख्या झाल्या तर त्यांचे डिपॉझिट देखील राहणार नाही असे आ. नाईक म्हणाले.\n← पुण्याच्या कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rain-water-pimpri-131123", "date_download": "2018-08-14T23:41:31Z", "digest": "sha1:OKSSMDZSOEQGLQLH72TCVM7XWXBRNLMB", "length": 12165, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain water pimpri पिंपरी शहरात दिवसभर संततधार पाऊस | eSakal", "raw_content": "\nपिंपरी शहरात दिवसभर संततधार पाऊस\nमंगळवार, 17 जुलै 2018\nपिंपरी - शहरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. तर, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.\nपिंपरी - शहरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. तर, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.\nचिखली येथील घरकुल सोसायटीतील शेवटच्या इमारतीत पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तसेच, येथील बसथांब्याच्या परिसरात देखील पाणी साचल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. येथील पावसाळी गटारात दगड टाकलेले होते. हे दगड जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले. मुळानगर (सांगवी) येथील २५ ते ३० झोपड्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरले होते. तसेच संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामागील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत नाल्याचे पाणी शिरले होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच, तातडीने आवश्‍यक उपाययोजना सुरू केल्या.\nशहरातील विविध सखल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. पुनावळे, प्राधिकरण-वाल्हेकरवाडी येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले.\nप्राधिकरणातील आशीर्वाद कॉलनी, सिद्धिविनायक नगरी परिसरामध्ये काही नागरिकांच्या घरात सांडपाणी वाहिनीचे पाणी शिरले. रावेत-भोंडवे कॉर्नर येथे रस्त्यावर पाणी साचले होते.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव कागदावरच; लगद्यांच्या मूर्तींची मागणी घटली\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीमेची गरज\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/unfortunate-death-farmer-due-drowning-water-117581", "date_download": "2018-08-14T23:41:43Z", "digest": "sha1:FXB4ORZAO5AAFGUFQ2MTZ4ZRWCGV653S", "length": 11455, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The unfortunate death of the farmer due to drowning in the water शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू\nशनिवार, 19 मे 2018\nतळेगाव दिघे(जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा शिवारात शेततळ्यातील पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भाऊसाहेब हरी मोरे ( वय ५० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.\nवडगावलांडगा येथील भाऊसाहेब मोरे हे आपल्या शेतानजीक असलेल्या यशवंत शंकर मोरे यांच्या शेतात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेततळ्यावर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटर चालू करत असताना पाय घसरून ते शेततळ्यातील पाण्यात पडले. शेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद टाकलेला होता. त्यामुळे त्यांना पाण्यातून बाहेर येता आले नाही. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.\nतळेगाव दिघे(जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा शिवारात शेततळ्यातील पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भाऊसाहेब हरी मोरे ( वय ५० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.\nवडगावलांडगा येथील भाऊसाहेब मोरे हे आपल्या शेतानजीक असलेल्या यशवंत शंकर मोरे यांच्या शेतात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेततळ्यावर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटर चालू करत असताना पाय घसरून ते शेततळ्यातील पाण्यात पडले. शेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद टाकलेला होता. त्यामुळे त्यांना पाण्यातून बाहेर येता आले नाही. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.\nउपसरपंच बाळासाहेब लांडगे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-coffee-sakal-101743", "date_download": "2018-08-14T23:41:18Z", "digest": "sha1:ENGY2L7L6534BYHS4NVLKHXOQMQWCTHG", "length": 19158, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news coffee with sakal मुलींना जपण्यासाठी एकत्र येऊया ! | eSakal", "raw_content": "\nमुलींना जपण्यासाठी एकत्र येऊया \nगुरुवार, 8 मार्च 2018\nशिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली युवती, महिला सुखरूप घरी परतेलच, याची बिनधास्त खात्री आजतरी किमान कुणी देऊ शकत नाही. वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या घटना तर नित्याच्याच बनल्या आहेत. यातून महिला कधी नव्हे एवढी असुरक्षित बनली आहे. सतत भयात वावरणाऱ्या याच युवती, महिलांच्या सुरक्षेसाठी आता \"सकाळ'च्या \"तनिष्का व्यासपीठा'ने एक पाऊल पुढे टाकले आहे. अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याबरोबरच \"तिच्या' सुरक्षेसाठी, भयमुक्त जीवनासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत काम करण्याचा, पाठबळ देण्याचा निश्‍चय केला आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता.\nशिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली युवती, महिला सुखरूप घरी परतेलच, याची बिनधास्त खात्री आजतरी किमान कुणी देऊ शकत नाही. वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या घटना तर नित्याच्याच बनल्या आहेत. यातून महिला कधी नव्हे एवढी असुरक्षित बनली आहे. सतत भयात वावरणाऱ्या याच युवती, महिलांच्या सुरक्षेसाठी आता \"सकाळ'च्या \"तनिष्का व्यासपीठा'ने एक पाऊल पुढे टाकले आहे. अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याबरोबरच \"तिच्या' सुरक्षेसाठी, भयमुक्त जीवनासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत काम करण्याचा, पाठबळ देण्याचा निश्‍चय केला आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. 7) \"कॉफी विथ सकाळ'मध्ये हजेरी लावलेल्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना \"तनिष्का व्यासपीठा'ने शब्द देत त्यांच्याकडूनही शहर-जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी घेतली आहे. तनिष्का व पोलिसांच्या सहकार्यातून महिलांच्या सक्षमतेची गुढी लवकरच उभारेल, असा आत्मविश्‍वास या निमित्ताने जाणवला.\n\"कॉफी विथ सकाळ'च्या व्यासपीठावरून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी \"तनिष्का'च्या महिला सभासदांशी मुक्तपणे संवाद साधत त्यांना चर्चेतून बोलते केले. डॉ. सिंगल म्हणाले, की पोलिस आणि जनता यांच्यातील दुरावा करण्यासाठी \"कम्युनिटी पोलिसिंग' ही संकल्पना राबवली. परिणामी आज पोलिस आणि नागरिक यांच्यात थेट संवाद होतो आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या टोळ्या एकाकी पडून त्या समाजातून याच कम्युनिटी पोलिसिंगमुळे शहराबाहेर जातील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्याच वेळी महिलांमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता आली आहे. महिलांच्या कायद्यांविषयी जाणीव झाली आहे. शाळा-महाविद्यालयीन स्तरावर मात्र समाजात अजूनही पुरेशी जनजागृती नाही. त्यासाठी महिलांनी सामाजिक प्रश्‍न लक्षात घेऊन पुढाकार घ्यावा.\nथेट समस्येसाठी मो. 9762100100 यावर संपर्क साधा.\n\"सकाळ तनिष्का' सदस्यांनी महिलांच्या समस्या व अन्याय-अत्याचाराची माहिती देण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी एक पाऊल टाकले. दुसरीकडे, पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी 9762100100 या आयुक्तालयाच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकाची माहिती देत त्यांना तत्काळ पोलिस घटनास्थळी पोचतील, असे सांगितले. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी महिलांना असुरक्षिततेची जाणीव होईल, त्या वेळेस महिला पोलिस तुमच्या सुरक्षिततेसाठी तैनात होतील, अशी ग्वाही दिली. शहरातील महिला सुरक्षित तर शहर सुरक्षित, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसिग्नलवर भिक्षा मागणाऱ्यांचे सर्वेक्षण\nडॉ. सिंगल म्हणाले, की शहरातील सिग्नलवर भिक्षा मागताना लहान मुले नेहमीच नजरेस पडतात. याबाबत पोलिस आयुक्ताच्या पुढाकारातून सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अशा मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. संघटित पातळीवर एक ठोस उपाययोजना केली जात आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विकास विभागाचीही मदत होत आहे. लवकरच भिक्षा मागणाऱ्या या मुलांचे व त्यांच्या पालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या आराखड्याला मूर्तस्वरूप देणार आहे.\nदोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पोलिस\nशालेय-महाविद्यालयीन मुला-मुलींच्या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. यास पालक-पाल्यांमध्ये न होणारा संवाद कारणीभूत ठरतो, असे नमूद करून डॉ. सिंगल म्हणाले, की सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे 12 ते 18 वयोगटातील मुले-मुली भरकटत आहेत. याच वयात त्यांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देणे गरजेचे असते. याचसाठी पोलिस आयुक्तालयाचे सायबर पोलिस ठाणे व महिला पोलिस अधिकारी शाळा-महाविद्यालयांत जाऊन त्यांचे प्रबोधन करताहेत. आतापर्यंत दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोलिस पोचले आहेत.\nशासकीय-निमशासकीय, शैक्षणिक, खासगी आस्थापनांत महिला कर्मचारी वरिष्ठांच्या लैंगिक शोषणाला बळी पडू नयेत, यासाठी विशाखा महिला सुरक्षा समिती नियुक्त केली आहे. महिलांनी आपल्यावरील अत्याचाराची माहिती थेट या समितीकडे नोंदविल्यास त्यावर कारवाई होते.\n- मानसिकता बदलण्याची गरज\n- महिलांनीही आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी\n- सोनसाखळी चोरी ही महिलांनी स्वत:हूनच चोरट्यांना दिलेली संधी\n- लग्न सोहळ्यासाठीचे दागिने मॉर्निंग वॉकला वापरणे चुकीचे\n- दागिने चोरट्याला सहजपणे खेचता येतील, असे परिधान करू नये\n- महिलेवर होणाऱ्या अन्यायाविषयी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/1-days-police-custody-bank-manager-who-demand-physical-relation-126332", "date_download": "2018-08-14T23:40:25Z", "digest": "sha1:VB6QJRUABQXUKFCHSADHXVB7ECQCLEQV", "length": 13394, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "1 days police custody to bank manager who demand for physical relation शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मॅनेजरला एक दिवसाची पोलिस कोठडी | eSakal", "raw_content": "\nशरीरसुखाची मागणी करणाऱ्या मॅनेजरला एक दिवसाची पोलिस कोठडी\nमंगळवार, 26 जून 2018\nखामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश हिवसे यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nखामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश हिवसे यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nमलकापूर तालुक्यातील उमाळी गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीक कर्जासाठी गुरूवारी (ता. 21 जून) सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता. कागदपत्रांची तपासणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना शेतकऱ्याला बँक व्यवस्थापकाने केली होती. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने मलकापूर पोलिसात तक्रार नोंदविली होती.\nमहिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. 108 /18 कलम 354 अ, (2), भादंवि, सहकलम 3 (1), (डब्ल्यूू) (1), 3 (1), (डब्ल्यूू) (2) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर आरोपी बँक व्यवस्थापक राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी शिपायास तीन दिवसापूर्वीच अटक केली आहे. यानंतर सोमवारी रात्री रात्री पोलिसांनी राजेश हिवसेला नागपुर येथून अटक केली. आरोपी हिवसे यास खामगाव येथील सह जिल्हा सत्र न्यायाधिश श्री. जाधव यांच्या न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विवेक बापट यांनी चार दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली असता दोन्ही कडील युक्तीवाद ऐकुन न्यायाधिशांनी आरोपीला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nजिल्हा सत्र न्यायाधिश जाधव यांच्याकडे मलकापूर व खामगाव दोन्ही न्यायालयातील सह न्यायाधिश म्हणून पदभार असल्याने आठ दिवस मलकापूर व आठ दिवस खामगाव न्यायालयात ते काम पाहतात. त्यामुळे आज आरोपीला खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले.\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-gammat-goshti-mrunalini-vanarase-marathi-article-1650", "date_download": "2018-08-14T23:40:16Z", "digest": "sha1:LEIOWOA6FBGHXDWZIG4Q527JVCLTJIDQ", "length": 13524, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Gammat Goshti Mrunalini Vanarase Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 जून 2018\nमित्रहो, आपण वानर ते नर प्रवासाविषयी गोष्टी करतो आहोत. लांडगा ते कुत्रा प्रवासापेक्षा हा प्रवास वेगळा आहे ना कुणीतरी कुणाचं तरी ‘पाळीव’ होतं आणि मग त्या पाळीवाला आपलं आपण राहणं कधी शक्‍यच होत नाही. तो आपला मालकाच्या आश्रयानं राहतो. आपल्या पूर्वज वानराला कुणी पाळीव नाही केलं. वानर ते नर प्रवासाला खूप म्हणजे जवळपास पन्नास लाख वर्षं लागली. लांडगा ते कुत्रा हा प्रवास तीस हजार वर्षांत झाला. आहे ना मोठा फरक कुणीतरी कुणाचं तरी ‘पाळीव’ होतं आणि मग त्या पाळीवाला आपलं आपण राहणं कधी शक्‍यच होत नाही. तो आपला मालकाच्या आश्रयानं राहतो. आपल्या पूर्वज वानराला कुणी पाळीव नाही केलं. वानर ते नर प्रवासाला खूप म्हणजे जवळपास पन्नास लाख वर्षं लागली. लांडगा ते कुत्रा हा प्रवास तीस हजार वर्षांत झाला. आहे ना मोठा फरक अर्थात तीस हजार काय आणि पन्नास लाख काय; आपल्याला दोन्ही समजायला अवघडच. पण हे होतं एवढं मात्र दिसून आलंय. त्यामुळे दोन्ही गोष्टींची कल्पना करता येऊ लागली आहे.\nसमजा आजच्या कुत्र्याला आपला भूतकाळ दाखवला आणि ‘टाईममशीन’द्वारे त्याला भूतकाळात पाठवून असं म्हटलं, की बाबारे, तुला चॉईस आहे तुला लांडगा म्हणून राहायचं आहे की माणसाजवळ येऊन कुत्रा व्हायचं आहे तुला लांडगा म्हणून राहायचं आहे की माणसाजवळ येऊन कुत्रा व्हायचं आहे इथवर आलास की माणसं तुझं काय वाटेल ते करतील. तुझ्यासाठी खास अन्न बनवतील, तुझी औषधं, तुझा पट्टा, तुझे कपडे (हो, कपडे आणि सॉक्‍ससुद्धा इथवर आलास की माणसं तुझं काय वाटेल ते करतील. तुझ्यासाठी खास अन्न बनवतील, तुझी औषधं, तुझा पट्टा, तुझे कपडे (हो, कपडे आणि सॉक्‍ससुद्धा), सगळं सगळं करतील.. प्रसंगी तुला गोळी घालतील, दूर कुठंतरी सोडून येतील. तर तो कुत्रा काय म्हणेल), सगळं सगळं करतील.. प्रसंगी तुला गोळी घालतील, दूर कुठंतरी सोडून येतील. तर तो कुत्रा काय म्हणेल तो लांडगा म्हणून राहणं पसंत करेल असं तुम्ही लगेच म्हणाल. पण मित्रांनो, गोष्टी इतक्‍या साध्या नाहीत. असं कुणी ठरवून करतं असंही दिसत नाही. आपण एकच करू शकतो, काय झालंय आणि काय होतंय याकडं अधिकाधिक वस्तुनिष्ठपणं (म्हणजे आपली आयडियाची कल्पना लढवून नव्हे, खरोखरचे पुरावे शोधून, असे पुरावे जे सगळ्यांना पडताळून पाहता येतील), डोळसपणं पाहू शकतो.\nझाडावरचे आपले पूर्वज खाली आले. दोन पायांवर चालू लागले. दगडानं खणू लागले, कापू लागले, दगडाला हत्यार म्हणून वापरू लागले. कसं घडलं असेल हे सारं\nतुम्ही जातककथा ऐकल्या आहेत या कथा बोधीसत्त्वाच्या आहेत. म्हणजे बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी बुद्धानं घेतलेल्या वेगवेगळ्या जन्मांच्या कथा. या कथांमध्ये तो कधी हत्ती, वानर म्हणून भेटतो तर कधी माणसाच्या रूपात. ‘नालापान जातक’ ही अशीच एक जातक-कथा आहे. या कथेत बोधिसत्त्वानं वानरांच्या कळपाचा प्रमुख म्हणून जन्म घेतलेला आहे. एके वर्षी दुष्काळ पडतो आणि रानातलं पाणी आटत जातं. पाण्याच्या शोधात सर्वत्र फिरत असलेली वानरं एका तळ्यापाशी येतात. हे तळं पाण्यानं भरलेलं असतं. पाण्याकडं बघून वानरांना मोह होतो. परंतु हुशार वानरं थांबतात आणि तळ्याचा नीट अभ्यास करतात. त्यांना फक्त आत जाणारी पावलं दिसतात. बाहेर येणारी पावलं नाहीतच, असं त्यांच्या लक्षात येतं. ते त्यांच्या नेत्यासाठी थांबतात. नेता येतो आणि पाहणी करून आपल्या कळपाला सांगतो, की तुम्ही घाई करून पाण्यापाशी गेला नाहीत ही अत्यंत योग्य गोष्ट केलीत. या तळ्यात एक यक्ष आहे आणि पाण्याच्या मिषानं जो प्राणी तळ्यापर्यंत जातो त्याला तो खाऊन टाकतो. तेव्हा या तळ्याच्या फार जवळ न जाणंच इष्ट. परंतु तहानलेल्या वानरांचं पाण्याकडं नुसतं बघून तर नक्कीच समाधान होणार नव्हतं. त्यांची तहान ओळखून कळपाचा नेता एक वेगळीच शक्कल लढवतो. बाजूला असलेल्या पोकळ गवताच्या नळ्या करून वानरं त्या चक्क पाण्यात बुडवतात आणि त्यातून शोषून पाणी पितात. यक्षाचा अर्थातच चडफडाट होतो. पण वानरांची तहान शमते.\nवानरं खरोखर वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवतात. अशी बांबू टाकून पाणी शोषणारी माकडं मी तरी पाहिली किंवा ऐकली नाहीत. पण इतर अनेक प्रकारे आपणही उपकरणं (implements) वापरू शकतो हे वानरं दाखवून देतात (म्हणजे तसं दिसतं) ती काठीनं मुंग्या बाहेर काढतात, दगडानं फळं फोडतात. तुम्ही पाहिलंय का वानरांना किंवा कोणत्याही प्राण्यांना अशा युक्‍त्या वापरताना मलाही तुमची गोष्ट कळवा.\nमाणूसही याच प्राणिसृष्टीचा भाग होता आणि आहे. आपण आणि आपले वानर भाईबंद यांच्यात जनुकीयदृष्ट्या फार थोडा फरक आहे. काय म्हणता या फरकानं आपल्याला फार हुशार बनवलंय या फरकानं आपल्याला फार हुशार बनवलंय याचं उत्तर मिळण्यासाठी आधी हुशारीची व्याख्या बनवायला हवी.. काय\n‘थेंबभर’ पावसाची ‘पानभर’ गोष्ट\nटपटप पडणारे थेंब म्हणजे ढगांनी जमिनीवर घातलेली थेंबांची भिजकी आणि खमंग फोडणी. जसे,...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nदोस्तांनो, विंचू ‘पाळू’ बघणाऱ्या छोट्या जेराल्डची गोष्ट तुम्ही ऐकलीत. जेराल्डच्या या...\nसतत आनंदी कोण असेल\nतर मित्रांनो, लांडगा माणसाच्या जवळ आला. त्याचा कुत्रा झाला तुम्हाला माहितीये\nएक दिवस चिकू संध्याकाळी बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिला दिसलं, की कुंडीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?q=BHAGWAT", "date_download": "2018-08-15T00:01:23Z", "digest": "sha1:OGM7MICMQA3SPUSATTYSQXC7CR3NM53H", "length": 4044, "nlines": 73, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - BHAGWAT एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"BHAGWAT\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर BHAGWAT GITA - soul truth song व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82/", "date_download": "2018-08-14T22:54:59Z", "digest": "sha1:5XFVZGQFOK6TVS4IVRSJJDWPDZYHEKHH", "length": 7054, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ' ह्या ' आहेत पहिल्या महिला सरपंच | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच\nजो गावाशी वागेन नीट त्यालाच मिळणार सरपंचाची सीट या उक्तीनुसार जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता.\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nजनतेमधून थेट सरपंच निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहेत.\nसरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. आतापर्यंत ग्राम पंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांकडे सरपंचाची निवड करण्याचा अधिकार होता. यात ज्या पॅनलकडे बहुमत असायचे त्यांची भूमिका निर्णायक ठरायची मात्र नव्या निर्णयामुळे सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार जनतेला मिळाले आहेत.आणि पॅनल च्या बहुमताला तितकीशी किंमत उरलेली नाही.\nग्रामीण भागात या निर्णयाबद्दल प्रत्येकाचे आपले विचार आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून करणे योग्य आहे; मात्र त्यापूर्वी ग्रामीण भागातील मानसिकतेत सामाजिक न्यायाची भावना रुजविणे आवश्यक आहे असे काहीजणांचे मत आहे.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← आणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी आज कोणाचा 19 वा वाढदिवस आहे सांगा पाहू \nमध्यप्रदेश राज्य सेवा परीक्षा में मध्यप्रदेश का विस्तृत अध्ययन आवश्... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-14T22:52:16Z", "digest": "sha1:ASVA6IP6Q52PA3PF4O7FOBTUZ3OJ2LZ5", "length": 8089, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ' यांचा ' दावा | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nएकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ‘ यांचा ‘ दावा\nराज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधातील मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकी आल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी केला आहे.\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nपाकिस्तानातून हा फोन आला असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आपल्याला हा फोन आला होता, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.ट्र्यु कॉलर वर हा नंबर दाऊद २ या नावाने दाखवत आहे असे दमानिया यांचे म्हणणे आहे.\nदमानिया यांनी या धमकीच्या दूरध्वनी क्रमांकाचे स्क्रीनशॉट्स ट्विटरवर शेअर केले आहे व या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माहिती दिली आहे.\nदरम्यान, एका कार्यक्रमात दमानियांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दमानियांच्या तक्रारीनुसार, खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. जळगावमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत आपल्याला माहिती दिली होती, असे दमानियांनी नमूद केले होते. या प्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दमानियांच्या समर्थकांनी केली होती.\nआक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी पाकिस्तानमधून दाऊद हा फोन आला हे दमानिया यांचे म्हणणे कितपत खरे आहे हे पोलीस तपासाअंती उघड होईलच मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडवून द्यायला ही एक बातमी पुरेशी आहे.\nCategory: महाराष्ट्र Tags: anjali damaniya, अंजलि दमानिया, आम आदमी पार्टी, मराठी बातम्या, महाराष्ट्र\n← आणि ‘ म्हणून ‘ पाठवल्या २७ तरुणांना नोटीसा ..सरकारची दडपशाही सुरूच उत्तर कोरियानंतर आता ‘ह्या ‘ देशानेही दिलं अमेरिकेला आव्हान →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1896", "date_download": "2018-08-14T23:46:55Z", "digest": "sha1:ANORM26LJOAUSNGWSU225OH52DPRAUCR", "length": 5474, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "झिपऱ्या | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरुण साधू यांना झिप-याची आदरांजली\n‘झिप-या’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाने मुंबईतील ‘थर्ड आय’ या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होत आहे. ती त्या थोर मराठी लेखकाला आदरांजलीच होय. योगायोग असा, की ‘झिप-या’ चित्रपटाचा पहिला खेळ निवडक प्रेक्षकांना दाखवून साधू यांस त्यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी 25 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली गेली. अमृता सुभाष या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीने साधू यांची लेखक म्हणून थोरवी सांगून, मोजक्या उपस्थितांना दोन मिनिटे शांत उभे राहण्याचे आवाहन केले व नंतर चित्रपटाचा खेळ सुरू झाला. ही कलाकृती निर्माते रणजित व आश्विनी दरेकर आणि दिग्दर्शक केदार वैद्य यांनी दोन-अडीच वर्षें झटून बनवली आहे. स्वत: अरुण साधू यांनी चित्रपटाचे पटकथा-संवाद वाचून त्यास मान्यता दिली होती. त्यांनी वाडीबंदर येथे चित्रपटाचे शूटिंगदेखील पाहिले होते. साधू त्यावेळी म्हणाले होते, की “पटकथा लेखकाने कादंबरीचा प्राण अचूक पकडला आहे. मात्र त्याचे रेल्वे प्लॅटफॉर्म व रूळ यांवरील चित्रिकरण फार अवघड आहे. ते कसे जमते ते पाहायला हवे.” ही जेमतेम वर्षापूर्वीची गोष्ट. पण ‘झिप-या’ चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांना मानायला हवे, की त्यांनी लोकल रेल्वेवरील वास्तव छानपैकी टिपलेले आहे. ‘झिप-या’चा गुंडदादाने केलेला पाठलाग तर विलक्षण रोमहर्षक झाला आहे. ती काही मिनिटे प्रेक्षक त्यांचा श्वास रोखून धरतात साधू यांच्या मृत्यूच्या आधी महिनाभर चित्रपट तयार झाला. मात्र, तो ते पाहू शकले नाहीत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2009/06/blog-post_29.html", "date_download": "2018-08-14T23:57:26Z", "digest": "sha1:KOKTRE3N2FM54W3K2TGZGLMKEF25PT7B", "length": 14890, "nlines": 114, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: म्याव...१", "raw_content": "\nत्या दिवसापर्यन्त मला काहीच दिसत नव्हतं... फक्त माझ्या आईचा, एका भावाचा आणि एका बहिणीचा आवाज ऐकु येत होता... त्या दोघांचे डोळे कदाचित माझ्या आधीच उघडले होते. \"आई, हे काय आहे\", \"आई मी हे खाऊ का\", \"आई मी हे खाऊ का\", \"आई ही अजुन डोळे का उघडत नाहिये\", \"आई ही अजुन डोळे का उघडत नाहिये \" असे प्रश्न विचारुन ते आईला त्रास देत होते. पण आई शांतच असायची. मला आईचा आवाज ऐकायचा असायचा पण ती खुप कमी बोलायची. जेवढा वेळ आमच्याबरोबर असायची त्यातला बराचसा वेळ ती मला चाटण्यात घालवायची.\n\"आई तू आमच्यापेक्षा त्या पिल्लावरच जास्त प्रेम करतेस. त्याचे डोळेपण उघडले नाही आहेत. ते नीट दुध पीत नाही. ते काही बोलत नाही..ते आमच्यासारखं फिरतपण नाही पण तू त्यालाच चाटत बसतेस\" माझा भाऊ म्हणाला. त्याचा आवाज खुपच खरखरीत होता. त्याची नखं पण लागायची. मी आईला सांगितलं नव्हतं पण ती बाहेर गेली होती तेव्हा त्याने माझ्या मानेवर जोरात मारलं होतं. खूप दुखत होतं. ती दोघं मिळुन मला वेगळं का पाडत होती माहित नाही. माझे डोळे अजुन उघडले नाही म्हणुन त्यादिवशी आईनी मान चाटायला घेतली तेव्हा ती थांबली, तिने मला जवळ घेतलं आणि अचानक उठून निघुन गेली. आई मानेवरुन हात फिरवते, चाटते तेव्हा खुपच आवडतं मला. एकदम छान वाटतं. नंतर मला त्या दोघांनी सांगितलं की आई माझ्यामुळे रडत होती. माझे डोळे अजुन उघडले नाही त्याला मी काय करु शकत होते\nमी मनापासुन माझे डोळे उघडायचा प्रयत्न करत होते. खुप जोर लावत होते. माझे पंजे जमिनीत घट्ट रोवले होते मी... मला डोळे उघडायचे होते..मला आईला बघायचं होतं, माझ्या भावंडांना बघायचं होतं. इतके आवाज येत असतात त्या सगळ्यांना बघायचं होतं. दोन दिवसांपुर्वी म्हणे एक काळा राक्षस आला होता. त्याचा आवाज खरचं खूप भयानक होता. आई म्हणाली \"ह्याचापासुन सांभाळुन राहा काही दिवस.. तुम्ही मोठे झाल्यावर प्रश्न नाही..मग तो तुम्हाला घाबरेल\"... मला खुप भीती वाटत होती. मी आईला विचारलं \"आई काळा म्हणजे काय गं\" आई तिथुन निघुन गेली. आई असं का करते कळतच नाही. भाऊ म्हणाला \" तुला आत्ता जे काही दिसतयं ना ते म्हणजे काळं...\" मला काहीच दिसत नाही.. म्हणजे काळा... तो राक्षस खुपच भयानक असणार म्हणजे. त्याला कावळा म्हणतात असं नंतर पिंगळी मावशी सांगत होती.\nपिंगळी मावशी म्हणजे आईची बहीण. ती अधुन मधुन आमच्या इथे येते उन खायला. परवा ती आईला सांगताना मी ऐकलं \"मोने, का लळा लावत्येस ह्या अशक्त पिल्लाचा काय होणारे त्याने किती दिवस पुरणारेस तू त्याला बोक्याला दे गं... त्याची नजर आहेच इथे. निदान तुझ्या बाकी दोन पिल्लांचा जीव तरी वाचेल. तू ह्या पिल्लापायी तुझं काय करुन घेतलं आहेस ते बघ\" आई नेहेमीप्रमाणे काहीच बोलली नाही. पिंगळी मावशी काय म्हणाली मला कळत नव्हतं पण ती जे काही म्हणाली त्याने जरा भीती वाटली. बोका कोण बोक्याला दे गं... त्याची नजर आहेच इथे. निदान तुझ्या बाकी दोन पिल्लांचा जीव तरी वाचेल. तू ह्या पिल्लापायी तुझं काय करुन घेतलं आहेस ते बघ\" आई नेहेमीप्रमाणे काहीच बोलली नाही. पिंगळी मावशी काय म्हणाली मला कळत नव्हतं पण ती जे काही म्हणाली त्याने जरा भीती वाटली. बोका कोण अशक्त म्हणजे काय़ ती माझ्याबदल बोलत होती का आता मला डोळे उघडायलाच हवे होते\nत्या दिवशी मी खुप वेळ झोपले होते. आईने मला चाटुन चाटुन उठवलं...मी उठले आणि डोळे उघडले... क्काय्य मी डोळे उघडले मी परत डोळे बंद केले आणि परत उघडले... कित्ती मज्जा होती... मी आता बघु शकते. पण काही दिसत का नाही आहे मी डोळे उघडले ना मी डोळे उघडले ना मला भीती वाटायला लागली... अजुनही सगळं काळंच का मला भीती वाटायला लागली... अजुनही सगळं काळंच का मला कावळ्याने तर धरलं नाही आहे मला कावळ्याने तर धरलं नाही आहे मी पंजे मारायला लागले आणि अचानक डोळ्यांवर काहीतरी जोरात आलं... काळं नव्हतं ते... मला काहीतरी दिसतयं. आई... ती आईच होती... सुंदर, तिचे डोळे कसले मोठे होते. बहिणीने सांगितलं होतं मला... आई पांढरी आहे, आणि आपण सगळे करड्या रंगाचे आहोत. पांढरी... काळ्याच्या एकदम विरुद्ध... \"आई मी बघु शकत्ये... मला तू दिसत्येस आई.. पां-ढ-री\". मग माझा भाऊ पुढे आला... \"छोट्या दिसायला लागलं तुला मी पंजे मारायला लागले आणि अचानक डोळ्यांवर काहीतरी जोरात आलं... काळं नव्हतं ते... मला काहीतरी दिसतयं. आई... ती आईच होती... सुंदर, तिचे डोळे कसले मोठे होते. बहिणीने सांगितलं होतं मला... आई पांढरी आहे, आणि आपण सगळे करड्या रंगाचे आहोत. पांढरी... काळ्याच्या एकदम विरुद्ध... \"आई मी बघु शकत्ये... मला तू दिसत्येस आई.. पां-ढ-री\". मग माझा भाऊ पुढे आला... \"छोट्या दिसायला लागलं तुला छान झालं\" त्याचा चेहे-यावर काळे पट्टे होते. बहीण खेळत होती, ती सुंदर होती. मी खुपच लहान होते त्या दोघांच्या मनाने..म्हणुन मला ते छोट्या म्हणायला लागले होते.\nमग मी पिंगळी मावशी पाहिली. बोका पाहिला.. आमची आई त्यासगळ्यांच्या मनाने खुपच छोटी होती.. मी पण छोटी होते... अशक्त...पिंगळी मावशी म्हणाली होती... अशक्त त्यादिवशी झोप येत होती तरी मी झोपले नाही कारण मला डोळे बंद करायचेच नव्हते. डोळे बंद केले आणि मग ते परत उघडलेच नाही तर त्यादिवशी झोप येत होती तरी मी झोपले नाही कारण मला डोळे बंद करायचेच नव्हते. डोळे बंद केले आणि मग ते परत उघडलेच नाही तर मी आजुबाजुला बघत होते. नवीन नवीन काही काही कळत होतं. मग अचानक बाहेरही काळं होयला लागलं. मी घाबरले... आई म्हणाली \"रात्र झाली\". मी दुध प्यायलं, आईला चिकटुन बसले होते. आईने मला चंद्र दाखवला. मला अजुन जवळ घेतलं आणि म्हणाली.\n\"छोट्या, तुझे डोळे उघडायची वाट बघत होते मी. आज तुझे डोळे उघडले, मी मोकळी झाले. बाब्बा सांभाळुन राहा हं. काही वाटलं ना तर रात्र झाल्यावर ह्या चंद्राला सांग... मी तिथेच असेन कुठेतरी.. बाळा तू खुप अशक्त आहेस रे, आणि मी तुझ्याहुन जास्त... मला तुला सांभाळणं खुप कठीण जाणारे रे. मला इथे राहाणंच कठीण जाणारे. मी कदाचित परत येणार नाही छोट्या... करड्या आणि ताई कदाचित तुला त्रास देतील, पण त्यांच्याबरोबरच राहा. मोठ्ठी हो हं बाळा... मला निघायला हवं\" माझ्या कानांवर फक्त शब्द येत होते..मला काही कळत नव्हतं..दिवस्भर जागी राहिले होते त्यामुळे आता झोप येत होती. आई म्हणाली त्याचा अर्थ आईला उद्या विचारु म्हणुन मी झोपले.\nसकाळी उठल्यावर आईच्या बोलण्याचा अर्थ कळला. खूप खूप उशिर झाला होता. आईला शोधण्यासाठी आता चंद्र येईपर्यन्त थांबावं लागेल.\nमस्त झालंय हे...मस्त नाही म्हणवत...पण पोस्ट म्हणून मस्त झालंय\nकसलं भयंकर लिहलयस गं तू :) हा फॉर्म सहीच आहे. inspired by chingeeeeeee\nआता काय म्यावची सिरीज येणार :)\nह्म्म्म्म ही पण छान आहे पण Tangents वरची भारीच :)\nतु जे निरीक्षण करून हे लिहीलं आहेस, तेच निरीक्षण मीही पूर्वी केलं आहे. एका दुबळ्या पिलाच्या भावना फार छान लिहिल्या आहेस.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-rate-downs-procurement-stops-8494", "date_download": "2018-08-14T23:36:01Z", "digest": "sha1:XDCZEDHOKMETH54XRTR2S6UADEEGC24Q", "length": 16831, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur rate downs as procurement stops | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले कमी\nहमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले कमी\nमंगळवार, 22 मे 2018\nनागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर कमी झाल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. गेल्या आठवड्यात कळमणा बाजार समितीत ३७०० ते ४१३२ रुपये क्‍विंटल असलेली तूर ३४०० ते ३९०० रुपये क्‍विंटलवर आली. आयातीच्या परिणामी तुरीचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.\nनागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर कमी झाल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. गेल्या आठवड्यात कळमणा बाजार समितीत ३७०० ते ४१३२ रुपये क्‍विंटल असलेली तूर ३४०० ते ३९०० रुपये क्‍विंटलवर आली. आयातीच्या परिणामी तुरीचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.\nकळमणा बाजार समितीत गहू, हरभरा, ज्वारी, तुरीची आवक होत आहे. मोझांबिकवरून केंद्र सरकारने तूर आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच शासकीय हमीभाव खरेदीदेखील बंद करण्यात आली. त्याचा फटका बाजाराला बसत तुरीचे दर कोसळले. गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटलपर्यंत असलेली तूर ३९०० रुपयांपर्यंत खाली आली. तुरीची बाजारातील रोजची सरासरी आवक एक हजार क्‍विंटलच्या घरात आहे. बाजारात लुचई तांदूळाची आवक होत असून २२०० ते २५०० रुपये असे तांदूळाचे दर आहेत.\nतांदूळाची रोजची आवक ९० ते १०० क्‍विंटलची आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पाच हजार क्‍विंटलपेक्षा रोजची आवक आहे. ३००० ते ३३६० रुपये क्‍विंटल असे हरभऱ्याचे दर आहेत. १८ तारखेला मूगाची अवघी ११ क्‍विंटल आवक झाली. ४३०० ते ४५०० रुपये क्‍विंटल असा मुगाचा दर होता. उडीदाचीदेखील आठवड्यात एकदाच आवक झाली. १८ मे रोजी २१ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. ३२०० ते ३५०० रुपये क्‍विंटलने उडीदाचे व्यवहार झाले. बाजारात सोयाबीनची आवक नियमित असून ४५० ते ५०० क्‍विंटल अशी आवक होते. ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलचा दर सोयाबीनला मिळत आहे.\nनाशिक परिसरातून द्राक्षाची आवक होत आहे. सरासरी ४० क्‍विंटलची द्राक्षाची आवक असल्याचे सांगण्यात आले. ४००० ते ६००० रुपये क्‍विंटलचा दर द्राक्षाला असल्याचे सांगण्यात आले. डाळिंब गेल्या पंधरवाड्यापासून २००० ते ८००० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहे. डाळिंबाची सरासरी ६०० क्‍विंटलची आवक आहे. तोतापल्ली आंबादेखील बाजारात नियमित येत आहे. सरासरी ३५०० ते ४००० क्‍विंटल इतकी मोठी आंब्याची आवक आहे. गेल्या आठवड्यात १८०० ते २४०० रुपये क्‍विंटल तोतापल्ली आंब्याचे दर होते. त्यात घसरण होत ते या आठवड्यात १२०० ते २००० रुपयांवर पोचले आहेत. बटाट्याचे दर १६०० ते १८०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. २८०० ते ३००० क्‍विंटलची बटाट्याची रोजची आवक आहे.\nहंगाम संपल्याच्या परिणामी संत्र्याची नसली तरी मोसंबीची आवक मात्र होत आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाची सरासरी ५० ते ६० क्‍विंटलची आवक आहे. गेल्या आठवड्यात सर्वाधिक १०० क्‍विंटल आवक झाली होती. त्यानंतर आवक कमी होत गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत आहेत.\nहमीभाव minimum support price बाजार समिती agriculture market committee तूर गहू wheat मूग उडीद नाशिक द्राक्ष डाळ डाळिंब आंबा मोसंबी sweet lime\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/excitement-in-air-as-atk-face-chennaiyin-fc-at-the-indian-super-league/", "date_download": "2018-08-14T23:08:35Z", "digest": "sha1:KCQ7ZZJP777MB7KCZYK6U4XDFHPHF7MV", "length": 13135, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत -", "raw_content": "\nISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत\nISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत\nकोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतविजेता एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात गुरुवारी उत्कंठावर्धक लढत होत आहे. एटीके जेतेपद अजूनही राखू शकतो असा विश्वास हंगामी प्रशिक्षक अॅश्ली वेस्टवूड यांना वाटतो.\nतीन मोसमांत दोन वेळा विजेता ठरलेला एटीके हा हिरो आयएसएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ आहे. यंदा मात्र 10 सामन्यांतून केवळ 12 गुण मिळाल्यामुळे हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. अशा ढिसाळ कामगिरीमुळे एटीके आणि मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांनी परस्पर सहमतीने करार संपविला. यानंतरही मोसमातील आशा आटोपल्या नसल्याचे वेस्टवूड यांना वाटते.\nएटीकेसमोर विजयांची संख्या वाढविण्याचे मुख्य आव्हान आहे. त्यांना दहा पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर चेन्नईला सामोरे जाताना एटीकेसमोर कडवे आव्हान असेल.\nवेस्टवूड यांनी सांगितले की, आम्हाला मोठ्या प्रमाणावर बदल करण्याइतका वेळ नाही, पण आम्ही संघातील वातावरण ताजेतवाने करू शकू अशी आशा आहे. नव्या चेहऱ्यांमुळे परिस्थिती काहीशी बदलू शकते.\nवेस्टवूड यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. भारतीय फुटबॉलमध्ये ते लोकप्रिय आहेत. बेंगळुरू एफसीबरोबर त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ फलदायी ठरला. आयएसएल संघाची सूत्रे तात्पुरती स्वीकारणे त्यांच्यासाठी नवा अनुभव असेल, पण ते आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहेत.\nवेस्टवूड यांनी सांगितले की, मी तात्पुरत्या कालावधीसाठी प्रमुख आहे. मी पूर्वी मुख्य प्रशिक्षक राहिलो आहे. चार वर्षे मी मार्गदर्शन केले. यातील तीन वर्षे मी भारतात पूर्णवेळ सक्रिय होतो. त्यामुळे मला यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी जे काही करतो ते आत्मविश्वासाने करतो. मला संघाच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास वाटतो. हा फुटबॉलचाच एक भाग असतो आणि यात काहीच अजिबात अवघड नसते.\nस्टार स्ट्रायकर रॉबी किन दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. वेस्टवूड यांची सलामीलाच कडवी अग्निपरीक्षा होईल. चेन्नई 11 सामन्यांतून 20 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एटीकेपेक्षा दुप्पट सामने त्यांनी जिंकले आहेत.\nजॉन ग्रेगरी तीन सामन्यांच्या बंदीनंतर संघाची सूत्रे स्वीकारण्यासाठी परतले आहेत. मागील सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध चेन्नईला पराभूत व्हावे लागले. आता नॉर्थईस्टप्रमाणे विजय मिळवून एटीके वेस्टवूट यांच्या आगमनानंतर मोहिमेत जान आणणार नाही अशी आशा ग्रेगरी यांना आहे.\nग्रेगरी यांनी सांगितले की, काही वेळा अशा गोष्टी घडतात की नवा माणूस येतो आणि अचानक सगळी परिस्थिती बदलून जाते. दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थईस्टच्या बाबतीत असे घडल्याचे आपण पाहिले. माझे चांगले मित्र अॅव्रम ग्रँट तेथे आले आणि त्यांनी एफसी गोवाविरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळविला. काही वेळा असे बदल यशस्वी ठरतात, तर काही वेळा तसे होत नाही. एटीकेच्या बाबतीत तसे घडू नये म्हणून मला प्रयत्न करावे लागतील.\nएटीकेने मोसमाच्या प्रारंभापासून केलेल्या कामगिरीविषयी ग्रेगरी यांनी कौतुकाचे उद्गार काढले. या उत्कंठावर्धक लढतीला सामोरे जाण्यास आतुर असल्याचे त्यांनी नमूद केले.\nते म्हणाले की, मी आणि माझे सर्व खेळाडू एटीके म्हणजे भारताचा मँचेस्टर युनायटेड अशा दृष्टीने पाहतो. एटीके हा भव्य क्लब आहे. अर्थातच ते दोन वेळचे विजेते आहेत. आम्ही एकदा विजेते ठरलो आहोत, पण तरी सुद्धा एटीकेकडे आदर्श म्हणून बघतो. उद्या एटीकेविरुद्ध लढत असल्यामुळे 25 खेळाडूंची खेळण्याची इच्छा आहे.\nसर्व खेळाडू जिद्दीने सज्ज झाले आहेत. मोसमाच्या प्रारंभी वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला होता की, आपण एटीकेविरुद्ध कधी खेळणार आहोत. इंग्लंडमध्ये असेच घडते, आपला मँचेस्टर युनायटेडशी सामना कधी आहे याची उत्सुकता प्रत्येकाला असते.\nपहिल्या टप्यातील सामन्यात चेन्नईमध्ये चेन्नईयीनने 3-2 असा विजय मिळविला होता. हा आपल्या संपूर्ण कारकिर्दीमधील सर्वाधिक आकर्षक सामन्यांमध्ये असल्याचे वर्णन ग्रेगरी यांनी केले होते.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/gurbani-bowls-vidarbha-to-maiden-ranji-trophy-final/", "date_download": "2018-08-14T23:05:14Z", "digest": "sha1:XUAMFHD7JIEWVLKA7MGAQ54WU4JBOHHF", "length": 8539, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: विदर्भची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक -", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: विदर्भची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक\nरणजी ट्रॉफी: विदर्भची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक\n आज ईडन गार्डनवर कर्नाटक विरुद्ध विदर्भ यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या रणजी उपांत्य सामन्यात विदर्भाने ५ धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे.\nविदर्भाकडून रजनीश गुरबानीने दुसऱ्या डावात ७ बळी घेऊन विदर्भाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. कर्नाटकने पहिल्या डावात ११६ धावांची आघाडी घेतली होती परंतु विदर्भाने दुसऱ्या डावात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी बजावली. या जोरावर त्यांनी आठवेळाच्या विजेत्या कर्नाटक समोर दुसऱ्या डावात १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.\nआज दुसऱ्या डावात कर्नाटकने ७ बाद १११ धावांपासून खेळायला सुरुवात केली. त्यांना आज जिंकण्यासाठी अजून ८७ धावांची आवश्यकता होती तर विदर्भाला ३ बळींची गरज होती. त्यामुळे दोन्हीही संघ आज जिंकण्याच्याच इराद्याने खेळत होते.\nकाल कर्नाटकचे नाबाद असणारे फलंदाज विनय कुमार आणि श्रेयश गोपाळ(२४*) यांनी आज सावध सुरुवात केली या दोघांनी मिळून ३७ धावांची भागीदारी रचली पण विनय ३६ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतरही अभिमन्यू मिथुनने (३३) श्रेयशची योग्य साथ देताना ९ व्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.\nपरंतु अभिमन्यू कर्नाटकला विजयासाठी ९ धावांची गरज असताना बाद झाला. त्यानंतर लगेचच श्रीनाथ अरविंदला(२) गुरबानीने बाद केले आणि विदर्भाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.\nविदर्भाकडून दुसऱ्या डावात गुरबानी(७/६८), उमेश यादव(१/६५) आणि सिद्देश नेरळ(२/३७) यांनी बळी घेऊन कर्नाटकचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळला.\nविदर्भ २९ डिसेंबर ते २ जानेवारीला दिल्ली विरुद्ध अंतिम सामना खेळेल.\nविदर्भ पहिला डाव: सर्वबाद १८५ धावा\nकर्नाटक पहिला डाव: सर्वबाद ३०१ धावा\nविदर्भ दुसरा डाव: सर्वबाद ३१३ धावा\nकर्नाटक दुसरा डाव: सर्वबाद १९२ धावा\n(पहिला डाव: ५ बळी, दुसरा डाव: ७ बळी)\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-nirmala-deshpande-marathi-article-1594", "date_download": "2018-08-14T23:40:28Z", "digest": "sha1:ZCYQ2BGOQSTD54CUJUKX4WM6UFMCJKC6", "length": 18760, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Nirmala Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 24 मे 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला मिळाली ती आमच्या चिरंजीवांमुळे. आमचा मुलगा सुहास कॅनडात व्हॅंक्‍युअर या शहरात राहतो. त्याच्याकडे गेल्यावर यावेळी आम्ही व्हॅंक्‍युअर ते बाँफ अशी छोटी ट्रीप केली. या ट्रीपमध्ये इतर छोटी-मोठी स्थळे पहात आम्ही आलो किकिंग हॉर्स रिव्हर व्हॅली-योहोनॅशनल पार्क इथे.\n‘किकिंग हॉर्स’ ही नदी योहो नॅशनल पार्क इथे जमिनीला चिरत इतक्‍या जोरात वहात येते, की पुढे ती खालचे खडक, जमीन फोडत पुढे जाते. त्यामुळे इथे खडकांचा नैसर्गिक पूल तयार झालाय. मोठमोठे खडक एकमेकांना चिकटून तयार झालेल्या या पुलावरून पलीकडे जाताना खूप भीती वाटली. शिवाय खालून वाहणाऱ्या किकिंग हॉर्सचे रौद्रभीषण रूप आणि पाण्याचा प्रचंड आवाज. क्षणभर हृदयाचा ठोका चुकला. किकिंगहॉर्स आल्बर्टाहून वहात येते व बाप्टालेक इथून निघून ती पुढे कोलंबिया रिव्हरला मिळते. तिच्या नावाची ही मोठी गंमत आहे. जेम्स व्हिक्‍टर हा सर्जन नवीन जागा शोधण्याच्या पथकात होता. ते लोक घोड्यावरून प्रवास करीत. इथे आल्यावर एक घोडा १०० फूट खोल दरीत कोसळला. त्याला काढण्याचा सगळे प्रयत्न करत होते, त्या गडबडीत व्हिक्‍टरला त्याच्या घोड्याने लाथ मारली. मात्र तो त्यातून वाचला. या घटनेची आठवण म्हणून या नदीला ‘किकिंग हॉर्स’ हे नाव दिले. ‘किकिंग हॉर्स’ कॅनेडियन रॉकी - दगडधोंड्यातून धावत पुढे ‘बो’ रिव्हरच्या दरीत उडी घेते. तिच्या संपूर्ण प्रवासात तीन प्रचंड धबधबे आहेत.\nया प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भरपेट नाश्‍ता करून आम्ही सल्फर माऊंटन पहायला निघालो. बाँफ नॅशनल पार्कमधला हा मोठा पर्वत आहे. याच्या उतारावर गंधकाचे हॉटस्प्रिंगचे झरे आहेत. खालून वर जाण्याकरिता गाँडोला राईड आहे. ती खालून आठ मिनिटात वर जाते. तिच्या चारी बाजूला मोठमोठ्या काचा असून एकावेळी चार जण तिच्यात बसतात. काचांमुळे वर जाताना आजूबाजूची सुंदर वनराई व खाली पसरलेला लाल हिरव्या पानांच्या वनस्पतीचा गालिचा डोळ्याचे पारणे फेडतो. वर आल्यावर आजूबाजूची उंचच उंच पर्वतशिखरसुद्धा बुटकी वाटतात. जगातले एक अति उंचीवरचे हॉटेल इथे आहे. इथल्या प्रचंड थंडीत तिथली गरमागरम वाफाललेली कॉफी अमृतासमान वाटली. परत गाँडोलाने खाली आलो आणि गाडी निघाली. आइसफील्ड पार्कवे ग्लेशियरकडे.\nहे ग्लेशियर बाँफ इथे सुरू होऊन जास्पर नॅशनल पार्क इथे संपते. नंतर कोलंबिया आईस फिल्ड इथे आलो. यात आठ ग्लेशियर्स आहेत. याची एकूण एरिया ३२५ चौरस किलोमीटर आहे. इथे असलेला बर्फ आर्क्‍टिकच्या दक्षिणेला असलेला सर्वांत जास्त बर्फ आहे. इथे मध्यभागी असलेल्या अथाबास्का या ग्लेशियरमध्ये आम्हाला एक विशेष बसने नेण्यात आले. ग्लेशियर म्हणजे हिमनदी.\nया बस अगदी खास बनवल्या आहेत. या विशेष बसची किंमत १० लाख डॉलर आहे. हिची चाके बर्फावरून अजिबात घसरणार नाहीत अशी बनवली आहेत. या गाडीच्या एकेका टायरचा डायमीटर साडेपाच फूट आहे. या गाड्या १९६५ पासून कॅल्गिरीतील एक कंपनी बनवते.\nआमच्या या गाडीचा ड्रायव्हर एक पोरगेला २० वर्षाचा तरुण गमत्या पोरगा होता. तो सतत हसत होता. बडबडत होता आणि मधूनच व्हीलवरचे हात काढत होतात. त्यामुळे गाडी बर्फावर घसरण्याच्या भीतीने आम्ही सारे घाबरत होतो. पण मग १० मिनिटात कळले की, गाडी जिथून सुटली त्या हॉटेल जवळूनच गाडीचे कंट्रोल होतंय. हुश्‍शः सारे निश्‍चिंत होऊन बाहेरची निसर्गदृष्ये पाहण्यात मग्न झालो. गाडी प्रचंड पडलेल्या बर्फावरून जात होती. कडाक्‍याची थंडी होती. ग्लेशियर आलं. त्याच्या थांब्यावर गाडी थांबली. गाडी जरा उंच होती. सांभाळून उतरायला सांगत ड्रायव्हरने सर्वांना आधार देऊन व्यवस्थित उतरवले. खालच्या बर्फात. अशाच काही आणखी बसेस येत होत्या व काही परतणाऱ्यांना परत घेऊन जात होत्या. गाडीतून उतरलो. समोर, पायतळी आणि आजूबाजूला पसरला होता बर्फाचा महासागर. आभाळ, बर्फाचे डोंगर आणि टेकड्या सारं एकरूप झालं होतं. उन्हात पांढरा स्वच्छ, नितळ, किंचित निळसर रंगाचा बर्फ अति सुंदर दिसत होता. जाडजूड, गरम, रंगीबेरंगी उबदार कपडे घातलेली अनेक लहानथोर मंडळी बर्फात खेळत होती. बर्फाचे पाणी थंडगार, किंचित निळसर दिसत होते. कोणी कोणी ते बाटलीत भरून घेत होते. वर दगड माती असलेल्या टेकड्या या बर्फात पाहून आश्‍चर्य वाटले. पण नंतर कळले की त्या टेकड्यासुद्धा बर्फाच्याच आहेत. वाहत आलेल्या मातीचा हलका थर त्यावर बसून त्या अशा दिसताहेत. त्यांच्या खाली पाणी आहे. ही ग्लेशियर्स म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार आहे. आभाळातून जणू हा बर्फ वहात येऊन इथे पसरला. अति सुंदर असे हे दृश्‍य पाहणे हा आयुष्यातला आनंदाचा ठेवा आहे. निसर्गाच्या, परमेश्‍वराच्या रसिकतेचा दाखला आहे. दरवर्षी इथे प्रचंड बर्फ पडतो. ऑगस्टपासून ही बर्फवृष्टी सुरू होते. हा सगळा बर्फ वितळत नाही. ३० मीटर उंची झाली की तो पसरू लागतो. उरलेल्या बर्फाचे थरावर थर बसतात आणि ते घट्ट दगडासारखे होतात. या प्रक्रियेला १५० ते २०० वर्षे लागतात. या बर्फाच्या प्रचंड वजनाने दगडांचा चुरा होता. दरवर्षी ग्लेशियर पुढे पुढे सरकू लागते. ग्लेशियरचा तोंडाला ‘टो’ म्हणतात. सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे ते मागे सरकत आहे. जास्त पुढे न येता वितळतंय. (हीच परिस्थिती आपल्या हिमालयातही झाली आहे असे म्हणतात.) त्यामुळे ते नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे बर्फ वितळल्यावर हे पाणी पॅसिफिक, अटलांटिक व आर्क्‍टिक महासागरांमध्ये जाते. ग्लेशियर पाहून मन इतकं तृप्त झालं की तहान-भूक हरपली. निसर्गाच्या या आल्हाददायक, मोहक, नयनरम्य रूपानं मन भरून आलं. बसने परत हॉटेलवर आलो. आता दुपारचे तीन वाजले होते. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. हॉटेल गरमागरम पदार्थांनी गच्च भरलेलं होतं. पण आम्हाला त्यांचा उपयोग नव्हता. कारण ते सर्व पदार्थ नॉनव्हेज होते आणि आम्ही पक्के व्हेजिटेरियन. त्यामुळे एवढ्या कडकडणाऱ्या थंडीत आम्हाला जवळचे थंडगार पदार्थ आणि नंतर मात्र दोन दोन मग गरम वाफाळलेली मस्त कॉफी घेईन पोटपूजा उरकावी लागली.\nया प्रवासात छोटी - मोठी गावं, तिथली टुमदार लाकडी घरं, स्वच्छ, गुळगुळीत रस्ते, सर्वत्र असलेली वनराई पाहून खूप कौतुक वाटलं. हा देश कुठेही जंगलतोड न करता डोंगर न फोडता त्यातच वसविला आहे. म्हणून एवढा सौंदयपूर्ण आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\nपावसाळ्यात बहुतेकांची पावले ही पर्यटन स्थळांकडे वळतात. पर्यटन म्हणल्यावर कपडे कमी...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nसिक्कीम हे भारताच्या ईशान्येला असलेले एक छोटे पर्वतीय राज्य. उत्तरेला चीन, तिबेट,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2013/12/writers-block-is-all.html", "date_download": "2018-08-14T23:58:29Z", "digest": "sha1:WIKVRSUR2EQ3AHJBEPFNRZVY5D3RUADW", "length": 10854, "nlines": 116, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: Writer's Block is all शेण!", "raw_content": "\nनाही लिहिलं खूप खूप दिवसात... Writer's Blockला मी कायम हसत आल्ये.. असं काही अस्तित्वात नसतं हे माझं मत होतं/आहे. sometimes you are just not yourself मला एक मित्र म्हणाला होता \"लग्नानंतर तू कसं लिहितेस बघुया\"... लग्नानंतर काही विशेष फरक पडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं... मी अधिक आळशी बनेन हे तर अजिबातच वाटलं नव्हतं. आता लिहायचं ठरवलं आहे पण मी.. जानेवारी सुरु होय्च्या आधीचं resolution वगैरे...\nबरेच दिवस पाण्याची टाकी वापरात नसेल आणि मग अचानक वापरात आली कि सुरुवातीचं पाणी कसं गढूळ येतं. (ह्या analogy इतकं गढूळ ) तसं होऊ शकतं blogचं.. भंपक पोस्ट पाडू शकते मी ह्या ब्लॉगवर त्या तश्या नेहमीच टाकत आल्ये...\nदेवयानी खोब्रागडे बद्दल मिडीया कोंबड्यांना दाणे टाकावं तश्या बातम्या उधळतायत फक्त... इतक्या इतक्या बातम्या, लेख वगैरे आलेत गेल्या आठवड्यात ह्या विषयावर की नक्की आपण काय stand घ्यावा कळलंच नाहीये मला अजून.. बरेच प्रश्नच पडतात फक्त\n१. माझा काही stand असायलाच हवा का\n२. जर तिने ठरल्याप्रमाणे पगार दिला असता तर तिच्या मोलकरणीला माझ्या नवर्यापेक्षा जास्त पगार असता का\n३. भारतातल्या तिच्या गडगंज वगैरे मालमत्तेचा अमेरिकेतल्या वागणुकीशी काय संबंध\n४. \"काहीतरी हेरगिरीचा मामला असायला हवा\" FBवर इतकी मौक्तिके उधळणारा माझा विद्यार्थी परीक्षेत पेपर कोरा का ठेवायचा\n५. 'मौक्तिकं' किती वेगळाच शब्द आहे न\nगेले काही दिवस मला \"आठवणीतल्या कविता\" वाचायचं आहे. लहान असताना मला विशेष नाही आवडायचा तो पुस्तकांचा सेट.. कारण अर्थात बर्याच कविता कळायच्याच नाहीत. आता जितक्या आठवतायत अर्धवट, त्या मात्र पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटत आहेत. भारतातून मागवावं लागणार पुस्तक असं दिसतंय\nमध्यंतरी मी मुराकामीचं एक पुस्तक वाचत होते. मला का कोण जाणे बरेच दिवस मुराकामी बाई आहे कि पुरुष माहित नव्हतं. (म्हणजे मला मुराकामी बाई वाटत होती ) आतासारखं आधी काहीही नवीन ऐकलं कि गुगल करुन बघायचं वेड लागलं नव्हतं तेव्हा.. त्यामुळे बरेच दिवस मुराकामी म्हंटलं की बॉब कट मधली जपानी बाई माझ्या डोळ्यासमोर यायची... लिहिणारा, गोष्ट सांगणारा पुरुष आहे कि बाई ह्यावरूनही काहीवेळा गोष्टीत उगाच फरक पडत असतो.\nआता काही प्रश्न पडला, काही अडलं, काही आठवत नसलं.. गुगल हाताच्या बोटांवर असतं , लगेच उत्तर देत असतं.. याहू आन्सर्स वर जगातले कुठलेही प्रश्न असतात.. अगदी कुठलेही... म्हणजे काहीच्या काही कुठलेही.. \"असा कोणता प्रश्न आहे का जो याहूवर नाही विचारलाय\" हा पण प्रश्न आहे याहूवर...\nतर anyway, माणसाला डोक्यासाठी curiosity असणं खूप गरजेचं आहे.. आणि अनेकदा गुगलला इतका सोप्पा access असणं ती curiosity नुसती शमवत नसतो तर मारत असतो... कारण उत्सुकते इतकीच महत्वाची असते कल्पकता, सर्जनशीलता... एखादं उत्तर माहित नसताना आपण ते शोधायचा प्रयत्न करणं.. ते बनवायचा प्रयत्न करणं, आठवणं (creativityला मराठीत काय म्हणतात ते गुगल केलं मी आत्ता) ... मी मुराकामीला जपानी बॉब कट मधल्या बाईचा चेहरा दिला होता... एका जपानी आज्जीने सांगितलेल्या गोष्टी म्हणून मी मुराकामीची पुस्तकं वाचत होते.. आणि (उगाचच असेल) मला तेंव्हा जास्त आवडल्या होत्या त्या गोष्टी\nहे वर्ष मस्त होतं... पुढचं वर्ष अजून मस्त असू दे.. २०१४ साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... (तुम्हाला दोघांनाही...)\nआपला लेख आवडला. सुंदर लेखनशैली. असेच लिहित राहा. आपले लिखाण आपण मराठी कॉर्नरच्या सभासदांशी देखिल share करू शकता. मराठी कॉर्नरच्या वतिने हे आमंत्रण स्विकारावे.\n- मराठी कॉर्नर टिम\n मस्त संकल्प आहे. तुलाही येतं वर्ष मस्त जावो. :)\nपरत एकदा लोक लिहीताहेत बघून बरं वाटतय. लिहीत राहा. नव्या वर्षाच्या शुभेच्छा\nसंसारिक जबाबदाऱ्यामधून वेळ काढून लिहिल्याबद्दल धन्यवाद असाच वेळ काढून भरपूर आणि छान-छान लिहावस अशी अपेक्षा करतो. शुभेच्छा\n- सगळ्या वाचकांच्या वतीने.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/225-flights-canceled-due-runway-repair-108678", "date_download": "2018-08-14T23:31:35Z", "digest": "sha1:TJ2P5JIKB6EZK6QNDIIMAOSJLYFWHBYM", "length": 11963, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "225 flights canceled due to runway repair धावपट्टी दुरुस्तीमुळे 225 उड्डाणे रद्द | eSakal", "raw_content": "\nधावपट्टी दुरुस्तीमुळे 225 उड्डाणे रद्द\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी आजपासून दोन दिवस दररोज सहा तास बंद ठेवण्यात येत आहे. त्याचा परिणाम सेवेवर झाला असून 225 उड्डाणे रद्द करण्यात आली; तर 70 विमान सेवांच्या वेळेत बदल करण्यात आला. विमानतळ बंदचा सर्वाधिक फटका हा जेट एअरवेज व एअर इंडियाला बसला आहे. या कंपन्यांच्या 100 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी आजपासून दोन दिवस दररोज सहा तास बंद ठेवण्यात येत आहे. त्याचा परिणाम सेवेवर झाला असून 225 उड्डाणे रद्द करण्यात आली; तर 70 विमान सेवांच्या वेळेत बदल करण्यात आला. विमानतळ बंदचा सर्वाधिक फटका हा जेट एअरवेज व एअर इंडियाला बसला आहे. या कंपन्यांच्या 100 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.\nपावसापूर्वीच्या दुरुस्तीसाठी मुख्य धावपट्टी दोन दिवस सकाळी 11 ते 5 कामासाठी बंद ठेवण्यात येत आहे. या विमानतळावरून जेट एअरवेजच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवांचे उड्डाण व आगमन होते. त्यामुळे या कंपनीच्या 70 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यातील 54 विमान सेवा या राष्ट्रीय आहेत. एअर इंडियाने 34 विमानांचे उड्डाण रद्द केले. तसेच जेट एअरवेजने 17 आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांसह 70 उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केला.\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथील दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला 48 विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला 35 विमानांचे उड्डाण व आगमन होते. या विमानतळावरून दिवसाला सुमारे 970 विमानांचे उड्डाण व आगमन होते.\nअस्वस्थ भारतीय प्रवाशाला मदत करण्यास पाकचा नकार\nनवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर...\nइसिसच्या दोन संशयितांना हैदराबादमध्ये अटक\nहैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले. अब्दुल्ला बासिथ...\nराजाराम महाराजांच्या नावाची केवळ घोषणाच\nशिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी...\nनांदेडचा खूनी पंजाब पोलिसांच्या जाळ्यात\nनांदेड : येथील बच्चीदरसिंग माळी याचा डोक्यात पिस्तुलाची गोळी झाडून निर्घृण हत्या करून पसार असलेला मारेकरी पंजाब पोलिसांनी शनिवारी (ता. ११) अटक केला....\nमेट्रो मार्गाला राजकीय वळण\nपुणे - नगरसेवकांकडून मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासंदर्भात येणाऱ्या प्रस्तावांचा सर्वंकष विचार करून त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. या प्रकल्पावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vasantdattatreyagurjar.blogspot.com/2011/10/blog-post_02.html", "date_download": "2018-08-14T23:32:05Z", "digest": "sha1:F3AEWORIGKJT7GW65OVYDOKFN422VQZG", "length": 9368, "nlines": 54, "source_domain": "vasantdattatreyagurjar.blogspot.com", "title": "वसंत दत्तात्रेय गुर्जर: गांधी मला भेटला", "raw_content": "\n'गांधी मला भेटला' ही १९८३मधे प्रसिद्ध झालेली पोस्टर कविता. पोस्टर दुमडल्यानंतर जी घडी हातात बसते तिचा हा फोटो. मूळ पोस्टर बघण्यातच खरी गंमत. त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेलं पाठमोऱ्या गांधीजींचं चित्र आहे, मांडणी अशोक शहाण्यांची. आणि गांधीजींच्या पाठीमागे आपलं जे काही सामाजिक वास्तव उरलं त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता. या कवितेबद्दल जास्त काही आपण बोलू शकत नाही, कारण तिच्यासंबंधी खटला सुरू आहे-- ही कविता १९९४ मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्टला परत प्रसिद्ध झाली, तेव्हा काही घोळ झाले, त्यासंबंधीची बातमी ह्या ब्लॉगवर दिली आहेच.\nवसंत दत्तात्रेय गुर्जर (जन्म- २१ जानेवारी १९४४, मुंबई) गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षण. साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण. पुढे मुंबई बंदर विश्वस्त (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात. साठ-सत्तरच्या दशकातल्या अनितकालिकांच्या चळवळीतून कवी म्हणून पुढे आलेल्यांपैकी एक. गोदी (१९६७), निव्वळ (१९७०), अरण्य (१९७३), समुद्र (१९७९) हे तीन कवितासंग्रह व गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३) प्रसिद्ध.\n(ही एक छोटी नोंद, बाकीचा तपशील ब्लॉगमध्ये)\n‘ललित’ मासिकात कधीतरी प्रसिद्ध झालेल्या परिचयात गुर्जर म्हणतात-\n‘माणसांचे दुबळेपण-व्याकुळता-एकाकीपणा. स्वतःत संघर्ष. दुभंगलेपण. वाचन-लेखन-घरकाम-प्रवास-चित्रसंगीत-टेबलटेनिस यांत गुंतून माणसाला माणूस म्हणून सर्वार्थाने जगण्याच्या शक्यता निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ही प्रयोगात्मक आहेत. समाजाची आजची व्यवस्था माणसाला शारीरिक-आर्थिक-मानसिक झिजत झिजत मारणारी आहे. भारतीय जनता कोडं आहे. मन अथांग आहे. काही काही म्हणून थांगपत्ता लागत नाही. माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याचा प्रयत्न. . जे लिहायसारखं असतं ते मनातच राहतं. राहावंसं वाटतं, त्याचीच झिंग येते. ते कागदावर उतरावंसं वाटतच नाही अलिकडे.’\n(ना. धों. महानोर व चंद्रकान्त पाटील संपादित ‘पुन्हा एकदा कविता’मधून)\nमराठी ‘सिन्टॅक्स’मध्ये साध्या, सरळ, अलंकरणमुक्त अशा शैलीचा मराठी भाषेत अवलंब सर्वप्रथम वसंत गुर्जरनेच केला. मध्यमवर्गीय व्यक्ती आणि शहरी संस्कृती यांच्यात निर्माण होणारे तणाव आणि संघर्ष हा गुर्जरच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. बेफाम वाढणाऱ्या शहरांच्या संस्कृतीत मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वाट्याला येणारी विचित्र अस्वस्थता, परात्मभाव आणि पोकळी गुर्जरने कोणत्याही प्रतिमा-प्रतीकांचा आधार न घेता अत्यंत यशस्वीपणे शब्दांकित केली आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींच्या यातनांना जराही कुठे भावविवश न होता प्रचलित भाषेच्या माध्यमातून सादर करून गुर्जरने मराठीत समकालीन समस्यांसाठी योग्य जमीन तयार केली आहे. ‘गोदी’ आणि ‘अरण्य’ या दोन संग्रहानंतर लिहिल्या गेलेल्या गुर्जरांच्या नव्या कविता ‘कन्फ्युज्ड’ अवस्थांचे यथार्थ चित्रण करण्यात यशस्वी होत आहेत.\n- चंद्रकान्त पाटील ('कवितेसमक्ष'मधून)\nहा ब्लॉग तयार करण्यासंबंधी गुर्जरांची परवानगी घेतली आहे. ज्या कविता उदाहरणादाखल दिल्यात, त्या त्यांनीच निवडलेल्या.\nया कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ\nवसंत गुर्जरांच्या कवितेमधून फिरताना\nवसंत दत्तात्रेय गुर्जरांची कविता\nआम्ही माणूस म्हणून जन्माला आलो\n'गांधी मला भेटला' या कवितेसंबंधीची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/taylor-has-a-hilarious-response-to-virender-sehwag-s-darji-remark/", "date_download": "2018-08-14T23:07:40Z", "digest": "sha1:HZEPG2ZGF6RDTRXHN5RUXK6KTIAHBO2Q", "length": 7640, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत, सेहवागवर पुन्हा एकदा पलटवार! -", "raw_content": "\nरॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत, सेहवागवर पुन्हा एकदा पलटवार\nरॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत, सेहवागवर पुन्हा एकदा पलटवार\nआज रॉस टेलरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो एका बंद दुकानाजवळ बसला आहे आणि त्या दुकानाचे नाव एस एस टेलर असे आहे.\nकाही दिवसांपूर्वीच टेलरच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवाग आणि टेलरमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली होती.ज्यात सेहवागने गमतीशीर ट्विट केले होते ज्यावर टेलरने त्याला हिंदीत प्रतिउत्तर दिले होते.\nयाच प्रकरणावरून आज टेलरने पोस्ट केलेल्या त्याच्या पोस्टमध्ये हिंदीत लिहिले आहे की ” सेहवाग राजकोटमध्ये सामन्यानंतर दर्जी टेलरचे दुकान बंद आहे. पुढची शिलाई तिरुअनंतपुरम मध्ये होईल. तू जरूर ये.”\nयामुळे सध्या रॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता यावर सोशल मीडियावर हटके उत्तरे देण्यासाठी प्रसिद्ध असणारा सेहवाग काय म्हणतो याची चाहते वाट बघत आहेत.\nअशी झाली होती याची सुरुवात-\nकाल न्यूझीलंड संघाने भारतीय संघाविरुद्ध दुसरा टी २० सामना ४० धावांनी जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आता तिसरा निर्णायक सामना ७ नोव्हेंबरला तिरुअनंतपुरम इथे होणार आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/blog.php", "date_download": "2018-08-14T23:11:01Z", "digest": "sha1:S4TQ46QNTKAJGBZDCEZEE7S6PDRSXQME", "length": 7179, "nlines": 78, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\nगुरुवारी हैदराबाद शहरात एका आंतरराष्ट्रीय स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटणाच्या काही वेळातच हैदराबादी नागरिकांनी त्या स्टोअरमध्ये कमालीची झुंबड केली. पहिल्याच दिवशी शंभर नव्हे, हजारो नव्हे तर तब्बल 40,000 ग्राहकांनी या स्टोअरमध्ये हजेरी लावली. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान ते स्टोअर म्हणजे स्वीडन देशातील सर्वात मोठी फर्निशिंग चैन आहे आणि तिचे नाव आहे IKEA स्टोअ\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\n'जर तुम्ही तळवळकर कुटुंबियांची ब्लड टेस्ट केलीत तर तुम्हाला त्यात डम्बेल्स आणि प्लेट्स दिसतील', असे वक्तव्य तळवलकर कुटुंबियांसाठी केले तर व्यर्थ ठरणार नाही. कारण, तळवलकर कुटुंबियांचे शरीर सौष्ठवाचे वेड, तळवलकर जीम्सचा चालत आलेला वारसा आणि तळवलकर जीम्सच्या कौटुंबिक व्यवसायाचा चढता आलेख या सर्वांसाठी कारणीभूत आहे. सध्या तळवलकर जीम्सच्या शाखा फक्त मुंबई, महाराष्ट्रातापुरते �\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nआशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अशी बिरुदावली मिरवणारे जॅक मा यांची आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतून उचलबांगडी झाली आहे आणि याला कारण आहे एक भारतीय बिझनेसमन होय... सर्वांना जिओच्या जिंगलवर दणादण नाचवून स्वतः धनाधन झालेले रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी हे आता आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिझनेस जगत�\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nबिझनेस म्हटलं की कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली, सेल्स-मार्केटिंगची चढाओढ, कंपनीच्या मालकांच्या आलिशान गाड्या, बिझनेसमधून कमाविलेले अरबो रुपये असे चित्र सहसा दिसते; परंतु आपल्या महाराष्ट्रात असे एक बिझनेसमन होऊन गेले आहेत ज्यांनी मुंबईला व्यापारी केंद्र बनवले. आज ज्या मुंबईत आपण पैसे कमावत आहोत, ही त्यांचीच देण आहे... आणि \"बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही तर त्याहून अधिक आहे\"\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m67680", "date_download": "2018-08-15T00:00:41Z", "digest": "sha1:V6C2IDWTVIIRCTPBCZKJJ2O6VUZRGQSJ", "length": 11167, "nlines": 259, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "हिप हॉप पोलिस रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली RAP / HIPHOP\nहिप हॉप पोलिस रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Force ZX\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nआयफोन हिप हॉप FDB\nआयफोन हिप हॉप रीमिक्स\nहिप हॉप रिमिक्स IPhone\nआयफोन रीमिक्स हिप हॉप\nअहो सेक्सी हिप - हॉप\nजा पोलीस गो जा\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर हिप हॉप पोलिस रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/vinnitsa/", "date_download": "2018-08-14T23:04:35Z", "digest": "sha1:JUJHFQPVTWDRV37ZKRJCARYNSZHYQMUU", "length": 13376, "nlines": 241, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "Vinnitsa - युक्रेन मध्ये अभ्यास. युक्रेनियन प्रवेश केंद्र", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:14 ऑगस्ट 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/tupe-khedekar-and-bhosale-pass-police-patil-exam-121053", "date_download": "2018-08-14T23:34:43Z", "digest": "sha1:OLAZOM5NJS5TQY55R5CSADIEV2IEVKOR", "length": 11578, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "tupe khedekar and bhosale pass in police patil exam पोलीस पाटील परीक्षेत तुपे, खेडेकर, भोसले यशस्वी | eSakal", "raw_content": "\nपोलीस पाटील परीक्षेत तुपे, खेडेकर, भोसले यशस्वी\nशनिवार, 2 जून 2018\nमांजरी (पुणे) : साडेसतरानळी गावच्या मनिषा तुपे, शेवाळवाडीच्या अमृता खेडेकर तर मांजरीचे अमोल भोसले यांनी पोलीसपाटील पदासाठी झालेल्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यामुळे या सर्वांची त्या त्या गावच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती पक्की झाली आहे.\nमांजरी (पुणे) : साडेसतरानळी गावच्या मनिषा तुपे, शेवाळवाडीच्या अमृता खेडेकर तर मांजरीचे अमोल भोसले यांनी पोलीसपाटील पदासाठी झालेल्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यामुळे या सर्वांची त्या त्या गावच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती पक्की झाली आहे.\nसाडेसतरानळी व शेवाळवाडी येथील पोलीसपाटील पदासाठी दोन उमेदवारांनी तर मांजरी बुद्रुक गावच्या या पदासाठी पाच उमेदवारांनी परीक्षा दिली होती. साडेसतरानळी येथील उमेदवार मनिषा महेश तुपे यांनी 62 गुण मिळवीत यश प्राप्त केले. त्यांच्या बरोबरच्या उमेदवार स्मिता अशोक बहिरट यांना 49 गुण मिळाले.\nशेवाळवाडी गावच्या अमृता अलंकार खेडेकर यांनी 71 गुण मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार स्मिता रामदास आक्काले यांच्यावर मात केली आहे. आक्काले यांना 58 गुण मिळाले आहेत.\nमांजरी बुद्रुक गावच्या पोलीसपाटील पदासाठी अमोल दत्तात्रय भोसले, कुणाल रमेश ढवळे, मिलिंद विनायक आहिरे, विकी शैलेंद्र खलसे व बिपिन उत्तम भोसले अशा पाच उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये अमोल भोसले यांनी सर्वाधिक 74 गुण मिळवून यश प्राप्त केले. इतर उमेदवारांना अनुक्रमे 71,68,67 व 66 इतके गुण मिळाले.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nनाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nनाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे \"राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले....\nपोलिस दलाला फरारी व्यक्तींना शोधण्याचे आदेश\nबारामती (पुणे) : जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरारी असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34109&cid=667893&crate=0", "date_download": "2018-08-15T00:01:19Z", "digest": "sha1:MYXFNGECJ3XTNXHIM4PGBPQ2UPT3JXNN", "length": 8078, "nlines": 218, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Couples halloween costume ideas 2016 व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Couples halloween costume ideas 2016 व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2101.html", "date_download": "2018-08-14T23:40:40Z", "digest": "sha1:6SXQJSQGUHGP36TC2RWOJLE45CK6XCG2", "length": 9482, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जिल्हा परिषदांमधील अनेक पदे रद्द होण्याच्या मार्गावर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Zilaparishad जिल्हा परिषदांमधील अनेक पदे रद्द होण्याच्या मार्गावर.\nजिल्हा परिषदांमधील अनेक पदे रद्द होण्याच्या मार्गावर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषदांमधील पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला जाणार आहे. त्यात विविध विभागांमधील पदांची आवश्‍यकता तपासण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. संगणक अभियंत्यासह अनेक पदे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय शासनाने सरळसरळ अनावश्‍यक पदे रद्द करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना केल्या आहेत. यात परिचर, संगणक अभियंता, इतर पदांचा समावेश आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nवित्त विभागाच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागाने प्रत्येक जिल्हा परिषदेमधील विभागनिहाय सुधारित पदांबाबत माहिती जाणून घेतली होती. यावरून जिल्हा परिषदांनी अवास्तव पदांची मागणी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार राज्याचा नुकताच आढावा घेण्यात आला.\nयात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पदांची आवश्‍यकता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय काही पदांच्या एकत्रिकरणाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे जिल्हा परिषदेमधील विविध विभागांच्या अनेक पदांवर संक्रांत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nसंबंधितांना पदांची आवश्‍यकता तपासण्याचे आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी शरद यादव यांनी काढले आहेत. त्यामुळे लवकरच पदांचा सुधारित कृती आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. मात्र, या निर्णयामुळे काही पदे कमी होण्याचा धोका व्यक्त होत आहे.\nजिल्हा परिषदांना कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्‍चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आकृतिबंधाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्तांना पाठवायचा आहे. ही माहिती तपासून उपायुक्त कोकण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे 20 पर्यंत पाठवणार आहेत. त्यानंतर 25 ऑक्‍टोबरपर्यंत तो शासनाला सादर होणार आहे.\nहवालदार, माळी, चौकीदारांची पदे रद्द\nनव्याने तयार केल्या जाणाऱ्या आकृतिबंधात हवालदार, माळी आणि चौकीदार ही पदे रद्द करण्यात आली असून, या पदांची मागणी करू नये. तसेच वाहनचालक पदाचीही अतिरिक्त मागणी करू नये, असे आदेश संबंधित जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. संगणक अभियंता पद रद्द करून गरज पडल्यास कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. परिचर या संवर्गातील 25 टक्के पदे निरसित करावी, असेही म्हटले आहे.\nया पदांची आवश्‍यकता तपासा…\nविभागप्रमुखास एक कक्ष अधिकारी अथवा एक अधीक्षक असे पद मंजूर करण्याची आवश्‍यकता आहे का आरोग्य विभागास अधीक्षक पदाची गरज आहे का आरोग्य विभागास अधीक्षक पदाची गरज आहे का विस्तार अधिकारी (कृषी) या संवर्गातील पदे तालुकानिहाय एक इतकी मर्यादित करता येतील का, हे तपासावे.\nप्राथमिक शिक्षण विभागास एक अधीक्षक पद ठेवण्याबाबत तपासावे. याशिवाय प्रत्येक संवर्गात ग्रामविकास विभागाची किती पदे व इतर विभागांची किती पदे मंजूर आहेत याची स्वतंत्र आकडेवारी शासनाने मागवली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-patient-employee-agitation-104547", "date_download": "2018-08-14T23:35:34Z", "digest": "sha1:LQSH26EURKYKRO4TDOVWD3T6HDNJG6GI", "length": 13237, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news patient employee agitation रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या घशाला कोरड | eSakal", "raw_content": "\nरुग्ण, कर्मचाऱ्यांच्या घशाला कोरड\nगुरुवार, 22 मार्च 2018\nव्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. तो तातडीने बदलण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. पुढील मंगळवारी काम करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. तोपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.\n- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक\nसातारा - जिल्हा रुग्णालयातील पाण्याच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्यातच आता रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या वीस दिवसांत यावर तोडगा न निघाल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर ठिय्या मारला.\nजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून पाण्याची ओरड होत आहे. त्यामुळे स्वच्छतेबरोबर रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जिल्हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये वॉटर कुलर बसविलेले होते. मात्र, सध्या तेही बंद आहेत. त्यामुळे दररोज रात्री पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकणारे रुग्णांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दिसत आहेत. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडून तोडगा निघालेला नाही. रुग्णालयाची ही अवस्था असताना रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांना गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेकदा रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र, पाण्याची उपलब्धता करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्गणी काढून खर्चाच्या पाण्यासाठी टॅंकर मागवावा लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत आणले जात आहेत. गेले २० दिवस पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संयमाचा बांध आज फुटला. अनेकदा तक्रारी करूनही तोडगा न निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर जिल्हाध्यक्ष सुरेखा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहकुटुंब ठिय्या मारून पाणी प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nमजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कंत्राटदाराने मजुरांचे तिन महिन्याचे वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या मजूरांनी काम करणे बंद केले. अशा स्थितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-satara-district-agri-department-officer-exposes-fraud-soil-conservation", "date_download": "2018-08-14T23:45:14Z", "digest": "sha1:GUAEU7Q6LHHLZ4UGFMVOQAEY7U3LROFO", "length": 20131, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Satara District, Agri department officer exposes fraud in Soil conservation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकी\nअधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकी\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच कृषी अधिकारी संतापले, त्यांनी मला कोंडून जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या, तसेच मला खुनाची धमकी दिली, असा खळबळजनक जबाब कृषी पर्यवेक्षकाने दिला आहे.\nकृषी खात्याच्या एका पर्यवेक्षकाने माफीचा साक्षीदार बनून थेट कृषी आयुक्तांसमोर लेखी जबाब दिला आहे. या जबाबात गाव पातळीवर कृषी अधिकारी कशी टक्केवारी खातात व त्यांना पाठिंबा देण्यासाठी कृषी आयुक्तालयातील एक सहसंचालकदेखील कसा पाठिंबा देतो, याची नावासह माहिती जबाबात देण्यात आलेली आहे.\nपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच कृषी अधिकारी संतापले, त्यांनी मला कोंडून जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या, तसेच मला खुनाची धमकी दिली, असा खळबळजनक जबाब कृषी पर्यवेक्षकाने दिला आहे.\nकृषी खात्याच्या एका पर्यवेक्षकाने माफीचा साक्षीदार बनून थेट कृषी आयुक्तांसमोर लेखी जबाब दिला आहे. या जबाबात गाव पातळीवर कृषी अधिकारी कशी टक्केवारी खातात व त्यांना पाठिंबा देण्यासाठी कृषी आयुक्तालयातील एक सहसंचालकदेखील कसा पाठिंबा देतो, याची नावासह माहिती जबाबात देण्यात आलेली आहे.\n``पाणलोटाच्या बोगस मापन पुस्तिकेवर मी स्वाक्षऱ्या करीत नसल्याचे पाहून तालुका कृषी अधिकाऱ्याने मला केबिनमध्ये कोंडून स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यानंतर हा पैसा सर्वांनी वाटून घेतला. यात पाणलोट समितीचे अध्यक्ष आणि सचिवाच्या स्वाक्षऱ्या मिळविण्याची कामगिरी कृषी सहायकांनी बजावली आहे,`` असे या जबाबात नमूद करण्यात आलेले आहे.\nजलयुक्त शिवार अभियान, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम, विशेष घटक योजना अशा सर्व योजनांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून माझ्या परस्पर स्वाक्षऱ्या करून बिले मंजूर केली जात असल्याचा दावा या पर्यवेक्षकाने केला आहे. “केबिनमध्ये कोंडून खुनाच्या धमक्या देत माझ्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी देखील मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना वकिलामार्फत नोटिसा पाठविल्या आहेत. मी स्वतः कोणताही भ्रष्टाचार केलेला नसल्याने मला माफीचा साक्षीदार बनवावे. त्यामुळे चौकशी प्रक्रियेत मला अजून काही गंभीर बाबी उघड करता येतील,’’ अशी मागणी या जबाबात करण्यात आलेली आहे.\nया कामाबाबत खोटा चौकशी अहवाल देण्याचा प्रयत्न होत असून, त्यात एका सहसंचालकाने एका अधिकाऱ्याने पाच लाख रुपये घेतले आहेत. त्यामुळे हा अहवाल न स्वीकारता स्वतः मृद्संचालकांनी चौकशी करून अहवाल द्यावा, अशी मागणी या जबाबात करण्यात आलेली आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांसमोर दिलेला जबाब गंभीर स्वरूपाचा आहे. तथापि, त्यावर लगेच विश्वास ठेवता येणार नाही. यासाठी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असून, त्यात सत्यता दिसत असल्यास प्रशासकीय कारवाई करावी लागणार आहे. सर्वप्रथम या कामांमध्ये झालेली अनियमितता शोधून हडप झालेल्या रकमा वसूल कराव्या लागतील. कामे करताना झालेल्या चुका या अनवधानाने झालेल्या आहेत की हेतुतः झालेल्या आहेत, हे देखील तपासावे लागेल. हेतू गैर असल्यास गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे.\nकृषी आयुक्तालयाच्या इतिहासात यापूर्वी गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. मात्र माफीचा साक्षीदार होत कारवाईची मागणी करणारे हे पहिलेच प्रकरण आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप यांनी या प्रकरणात जबाब नोंदवून घेण्याचे धाडस दाखविले आहे. मात्र केवळ जबाबावर न थांबता आयुक्तांनी सोनेरी टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी पाणलोट विभागातील कर्मचारी करीत आहेत.\nगैरव्यवहाराच्या चौकशीत लखपती झालेला अधिकारी कोण\n“माफीच्या साथीदाराने दिलेल्या जबाबात कृषी विभागातील गैरव्यवहाराची साखळी दिलेली असून, गावपातळीपासून ते आयुक्तालयापर्यंत संगनमत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात दोषींना वाचविण्यासाठी पाच लाख रुपये घेतल्याचा उल्लेख आहे. प्रथमतः हा लखपती अधिकारी कोण, याचा शोध घेण्याची गरज आहे. चौकशीअंती व्यापक प्रमाणात संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्यास गैरव्यवहार करण्याऱ्या साखळीला मोका देखील लावला पाहिजे. मुळात हे प्रकरण आयुक्तालयाला स्वतः हाताळता येत नसल्यास पोलिसांकडे गुन्हा दाखल करून राज्याच्या इतर भागांतील सोनेरी टोळ्यांवर जरब बसवावी,’’असेही मत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केले.\nकृषी आयुक्त agriculture commissioner जलयुक्त शिवार विकास भ्रष्टाचार bribery गैरव्यवहार विभाग sections कृषी विभाग agriculture department\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x11063", "date_download": "2018-08-14T23:59:13Z", "digest": "sha1:OBNUYARCMC27QKQGBDLS53EI5SDSNDOE", "length": 8214, "nlines": 217, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Romance अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली प्रेम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Romance थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-demand-farmpond-grant-buldhana-maharashtra-8393", "date_download": "2018-08-14T23:45:38Z", "digest": "sha1:GXBE6RES7JNLWKOQYWY5LOTJ6O46NR6D", "length": 16742, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers demand farmpond grant, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची केंद्रीय पथकाकडे मागणी\nशेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची केंद्रीय पथकाकडे मागणी\nशनिवार, 19 मे 2018\nबुलडाणा : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.\nगेल्या खरीप हंगामात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एनडीआरएफकडूनसुद्धा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता. १७) केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.\nबुलडाणा : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.\nगेल्या खरीप हंगामात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एनडीआरएफकडूनसुद्धा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता. १७) केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.\nया पथकातील सदस्यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांवमाळ व देऊळगावराजा तालुक्यातील भिवगाव येथे भेट दिली. या ठिकाणी शेतकऱ्यांनी चर्चेदरम्यान विविध मुद्द्यांची मागणी केली.\nया पथकात पथकप्रमुख अश्वनीकुमार, निती आयोगाच्या डॉ. बी. गणेशराम, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या डॉ. नंदिनी गोकटे नारखेडकर, दीनानाथ, फरीदाबाद येथील आर. डी देशकर, नागपूरचे डॉ. आर. पी. सिंग, सीसीआयचे उपमहाव्यवस्थापक एच. डी. टेंभुर्णे यांचा सहभाग होता. भेटीच्या वेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अामदार डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहसीलदार संतोष कणसे आदी उपस्थित होते.\nबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकताच पहिल्या टप्प्यात ३५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एनडीआरएफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली अाहे. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले.\nहे पथक तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेत आहे. डोंगराळ भागातील सावरगाव माळ येथे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. वन्यप्राणी या भागातील पिकांचे नुकसान करतात. त्यामध्ये रोही प्राणी महत्त्वाचा आहे. या प्राण्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागते. त्यामुळे या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप योजनेद्वारे पुन्हा पंप वितरण सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.\nशेततळे सिंचन बोंड अळी कापूस बुलडाणा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/graeme-smith-the-bravest-man-in-world-cricket/", "date_download": "2018-08-14T23:07:53Z", "digest": "sha1:XO2FEPWO7QOFDKMFVXMXQEEFJAB3NXC7", "length": 11256, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: एक हात मोडला असताना तो आला मैदानात, पुढे काय झाले पहाच! -", "raw_content": "\nVideo: एक हात मोडला असताना तो आला मैदानात, पुढे काय झाले पहाच\nVideo: एक हात मोडला असताना तो आला मैदानात, पुढे काय झाले पहाच\nकाल दिल्लीकर क्रिकेटपटू उन्मुक्त चंद जबडा तुटला असताना फलंदाजीला आला. एवढेच नाही तर या २५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूने शतकी खेळी केली. यामुळे कट्टर क्रिकेटप्रेमींना दोन घटनांची खास आठवण झाली.\nएक म्हणजे जबडा तुटला असताना भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने गोलंदाजी करत ब्रायन लाराला बाद केलेला खास क्षण आणि दुसरा म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा २००९मध्ये सिडनी कसोटीत पहिल्या डावात एक हात मोडला असताना संघासाठी दुसऱ्या डावात आणि सामन्यातील चौथ्या डावात १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.\nहा कसोटी सामना कसोटीप्रेमी आजही विसरले नाहीत. याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ग्रॅमी स्मिथने त्यावेळी संघहिताला दिलेले प्राधान्य.\nया सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत २-० अशी आफ्रिका आघाडीवर होती. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५धावांचा डोंगर उभा केला. स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात फलंदाजीला आला परंतु तो ३० धावांवर खेळत असताना मिचेल जॉन्सनचा तब्बल ताशी १४३ किलोमीटरने आलेला चेंडू स्मिथच्या हातावर लागला. त्यानंतर त्याने मैदान सोडले.\nतो परतला असतानाही दक्षिण आफ्रिकेने एका बाजूने किल्ला चांगला लढवताना सर्वबाद ३२७ धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने आपला डाव ४ बाद २५७ धावांवर घोषित केला. आणि आफ्रिकेसमोर चौथ्या दिवशी ३७६ धावांचे लक्ष ठेवले.\nदक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दिवशी हा सामना वाचवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ८.२ षटके फलंदाजी करण्याची गरज होती. मैदानात ९व्या विकेटच्या रूपात एंटीनी आणि स्टेन खेळत होते. परंतु जेव्हा स्टेन बाद झाला तेव्हा सर्वांना वाटले की ऑस्ट्रेलिया जिंकली आहे आणि स्मिथ हात मोडल्यामुळे फलंदाजीला येणार नाही. परंतु असे झाले नाही आणि स्मिथ एखाद्या सेनापतीसारखा फलंदाजीला आला.\nयावेळी त्याला मैदानावरील प्रेक्षकांनी उठून टाळ्यांच्या गजरात खास स्वागत केले. विशेष म्हणजे एक हात मोडला असतानाही स्मिथ तब्बल २६ चेंडू खेळला परंतु ऑस्टेलियाचा खडूस महान कर्णधार रिकी पॉन्टिंगने आपला तिखट मारा सुरूच ठेवला. जेव्हा सामना वाचवण्यासाठी ११ चेंडू खेळण्याची गरज होती तेव्हा तब्बल ताशी १४५ किलोमीटरने आलेल्या मिचेल जॉन्सनच्या चेंडूचा स्मिथला एका हाताने सामना करता आला नाही आणि त्याच्या यष्टीचा जॉन्सनच्या चेंडूने वेध घेतला.\nत्यावेळचा ऑस्ट्रेलिया संघ हा फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी खेळत असे. त्यामुळे स्मिथ बाद झाल्यावर जॉन्सनसह सर्वच खेळाडूंनी मोठा जल्लोष केला परंतु पुन्हा भानावर आल्यावर त्यांनी स्मिथचे जाऊन कौतुक केले. त्यात ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंग सर्वात पुढे होता.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/see-how-kuldeep-yadav-reached-his-milestone-hat-trick-against-australia-in-second-odi/", "date_download": "2018-08-14T23:07:50Z", "digest": "sha1:DKC57UOHFFHXFS2RVABMQAXDX7MZQ3YN", "length": 8398, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा कुलदीप यादवची हॅट्रिक ! -", "raw_content": "\nपहा कुलदीप यादवची हॅट्रिक \nपहा कुलदीप यादवची हॅट्रिक \n येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५० धावांनी विजय मिळवला. यात कर्णधार विराट कोहलीच्या ९२ धावांचा आणि चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या हॅट्रिकचा सिहांचा वाटा होता. भारतने हा सामना जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी बढत मिळवली आहे.\nवनडे मध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक घेतली आहे. कुलदीपची ही आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिली हॅट्रिक नाही, त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.\nअशी घेतली कुलदीपने हॅट्रिक:\nकुलदीपला या सामन्यात ३३व्या षटकाच्या आधी पर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती. कुलदीपने ७ षटकात ३९ धावा दिल्या होत्या. कर्णधार कोहलीने जेव्हा त्याला गोलंदाजीला आणले तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्तिथी १४८-५ अशी होती.\n३३.२ कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक फलंदाज वेडला त्रिफळाचित केले शरीराजवळचा चेंडू कट मारण्याच्या नादात वेडच्या बॅटच्या तळाचा कड लागून चेंडू यष्टीजवळ टप्पा खाऊन बेल्सला लागला आणि वेड ८ चेंडूत २ धावा करून बाद झाला.\n३३.३ विराट कोहलीने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले कारण फलंदाजीला, गोलंदाज एगार आलेला होता. एगार पायचीत बाद सरळ चेंडू खेळताना एगारच्या मागील पायाला चेंडू लागला आणि तो शून्य धावा करून तंबूत परतला. एगारने रिव्हियू घेण्याचा प्रयत्न केला पण स्टोइनीसने त्याला साफ नकार दिला.\n वनडे मध्ये भारताकडून हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय बनला हा चायनामॅन गोलंदाज. गुगली चेंडू कमिन्सला कळलाच नाही आणि त्याच्या बॅटचा कड लागून धोनीने उत्कृष्ट झेल घेत कमिन्सला शून्य धावात बाद केले.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/saha-gun-review/", "date_download": "2018-08-14T23:36:05Z", "digest": "sha1:NBF6BTAOWIE7LSFFBQUISQBWKLMOWDWA", "length": 7475, "nlines": 93, "source_domain": "starmarathi.in", "title": "Saha Gun Review - STAR Marathi", "raw_content": "\nबालपणाला बंदिस्त करणा-या गुणांची गोष्ट\nहल्लीचं आयुष्य हे फार स्पर्धात्मक झालं आहे. या स्पर्धात्मक युगात प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे. साहजिकच शिक्षणपद्धतीत याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे लहान मुलांचे बालपण दप्तरात बंदिस्त झाले आहे. पालकांना आपला मुलगा मुलगी सतत पहिला यायला हवा असे वाटत आहे. त्यामुळे या अपेक्षांच्या ओझ्याखाली ते त्याचे बालपण विसरत चालले आहे. शालेय मुलांवरील अभ्यासाचं दडपण आणि मुलांना समजून घेत शिक्षण पद्धतीवर आधारित Saha Gunn ६ गुण हा विषय या सिनेमातून मांडण्यात येत आहे.\nविद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा आहे. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. १४ वर्षाचा विद्या आईने बनवलेल्या अभ्यासाच्या वेळापत्रकात अगदी नखशिखान्त बुडून गेला आहे. पुस्तकी किडा असलेला विद्या खेळ, मनोरंजन, त्याच्या अवती भोवतीतील माहिती यांमध्ये मात्र पुरेसा कमी पडला आहे. सतत अभ्यासाचं ओझं घेऊन पहिला येणारा विद्या हा शाळेपूर्ती हुशार आहे. अचानक शाळेत नवीन आलेला हरहुन्नरी राजू त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येऊ पाहतो. राजूची बरोबरी विद्या करू शकत नाही हे त्याला कुठेतरी समजतं. त्यानंतर विद्याला अभ्यासात करावी लागणारी मेहनत, त्याच्या पालकांना येणारं दडपण, विद्याच्या मानसिकतेवर झालेला परिणाम तसेच हरहुन्नरी राजू समोर आपण कुठेतरी हरतोय ह्या भितीपोटी तो खचून जातो. या परिस्थितीतीला सावरण्यासाठी त्याच्या वडिलांना परदेशातून परत घरी यावे लागते, या सगळ्याचं एकूण समिकरण करून ते सिनेमात मांडण्यात आलं आहे.\nसिनेमात अमृता सुभाष, अर्चीत देवधर आणि सुनिल बर्वे अशी तगडी स्टारकास्ट असली तरी त्यांचे अभिनय तितके मनाला पटणारे नाही आहेत. शिक्षण पद्धतीवर या आधी देखील बरेच सिनेमे आले, पण त्यांच्या समोर या सिनेमेने फारच निराशा केली आहे. सतत अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास यांमुळे विद्याचे जगणे फारच जड झाले आहे. सध्याच्या जगात घोकमपट्टी करत पहिला आलेल्या विद्याला बाकी कसलेचे ज्ञान नाही. पुस्तकी किड्याची किंमत आताच्या जगात निव्वळ शून्य आहे.\nसिनेमात एकूण चार गाणी असून त्याचा सिनेमाशी फारसा काही ताळमेळ नाही आहे. अभ्यासाठी मुले आत्महत्या करतात ही बाब तशी चुकीची आहे. या बाबीवर विचार करून त्यावर कसा उपास काढता येईल असा विषय बहुधा सिनेमाच्या दिग्दर्शकाला मांडायचा असेल. पण मात्र तो प्रयत्न असफल झाला आहे. शिक्षण व्यवस्थेवर आधारित सहा गुण ला तुम्ही किती गुण द्याल हे तुम्हीच सिनेमागृहात जाऊन ठरवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/living-in-ukraine/", "date_download": "2018-08-14T23:14:44Z", "digest": "sha1:I5JTH5WKBFGPWNMWRJPYRC4BDVG6P5YT", "length": 18013, "nlines": 253, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "युक्रेन मध्ये जिवंत - useful tips from students that live and study in Ukraine", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nआम्ही काही परदेशी विद्यार्थी विचारले युक्रेन मध्ये जिवंत. त्यांना प्रत्येक देशात त्याच्या जिवंत बद्दल एक गोष्ट म्हणतात.\n1. तो खरोखर एक आहे युरोप स्वस्त देशात. उदाहरण: मला आणि माझ्या बहिणीला थेट चांगला (युक्रेन) 2-खोली अपार्टमेंट आणि फक्त देवून आहेत $100 भाड्याने दर महिन्याला. येथे युक्रेन कोणत्याही शहरात निवास व्यवस्था शोधण्यात मदत करू शकता, जे उपयुक्त इंटरनेट सेवा भरपूर आहे. पण देवाचे आभार मानतो युक्रेनियन प्रवेश केंद्र, आपण या निवास व्यवस्था शोधण्यासाठी आम्हाला मदत, आम्ही वसतिगृहात राहतात इच्छित नाही. जरी utilites फार स्वस्त आहे. आम्ही पैसे: उत्कृष्ट cabel इंटरनेट, गॅस, पाणी, वीज आणि दूरध्वनी. आणि आम्ही फक्त अदा $30 – $40 दर महिन्याला.\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:14 ऑगस्ट 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-interview-vasantrao-naik-marathwada-krushi-university-vice-chancellor-8506", "date_download": "2018-08-14T23:43:10Z", "digest": "sha1:JKAQNUXATW2DXFHCI73Q6CEUZBHJIPKZ", "length": 14289, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, interview for vasantrao naik marathwada krushi university vice chancellor, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखती\n‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखती\nबुधवार, 23 मे 2018\nपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १५ व्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी (ता. १९) शोध समितीने मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांकडे शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांच्या गुरुवारी (ता.२४) मुंबई येथील राजभवनात मुलाखती घेण्यात येणार आहेत.\nपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १५ व्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी (ता. १९) शोध समितीने मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांकडे शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांच्या गुरुवारी (ता.२४) मुंबई येथील राजभवनात मुलाखती घेण्यात येणार आहेत.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू निवडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती मंजुळा चेल्लूर या अध्यक्ष असलेल्या त्रिस्तरीय शोध समितीने ९ पात्र उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी (ता. १९)घेतल्या. कुलगुरुपदी निवड करण्यासाठी डाॅ. किरण कोकाटे, डाॅ. अशोक ढवण, डाॅ. उत्तम महाडकर, डाॅ. के. के. सिंग, डाॅ. चक्रवर्ती या पाच उमेदवारांची राज्यपालांकडे शिफारस केली असून, यापैकी एकाची राज्यपालांकडून कुलगुरू पदी नियुक्ती केली जाईल.\nत्याअनुषंगाने मुंबई येथील राजभवन येथे गुरुवारी (ता. २४) या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. शोध समितीने शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार मराठी भाषिक आहेत. हे सर्व राज्यातील कृषी विद्यापीठामधील कामकाजाचे अनुभवी आहेत. त्यामुळे या वेळी मराठी भाषिक उमेदवारास कुलगुरुपदी निवड होण्याची संधी आहे. वनामकृविच्या कुलगुरुंची नियुक्ती करताना मराठी भाषिक उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, अशी मराठवाडा विभागातील शेतकरी, कृषिशास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी यांची मागणी आहे.\nकृषी विद्यापीठ खत मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश मका\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shivsenabjp-alliance-crises-8513", "date_download": "2018-08-14T23:41:40Z", "digest": "sha1:ZAKTDLIZJEI4HB5W5QJ4QNQMRRNR2ZSI", "length": 16156, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shivsena_BJP Alliance in crises | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे संकट गडद\nशिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे संकट गडद\nबुधवार, 23 मे 2018\nमुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आर्थिक घोडेबाजाराने आघाडी व युतीची सर्व समीकरणे मोडीत काढल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना व भाजपमधील संघर्ष या मतदानातून युतीच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचे संकेत आहेत. या दोन्ही मित्र पक्षांतील परस्परविरोधी कुरघोडीच्या खेळीने राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीचेही संकेत मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.\nमुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आर्थिक घोडेबाजाराने आघाडी व युतीची सर्व समीकरणे मोडीत काढल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना व भाजपमधील संघर्ष या मतदानातून युतीच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचे संकेत आहेत. या दोन्ही मित्र पक्षांतील परस्परविरोधी कुरघोडीच्या खेळीने राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीचेही संकेत मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.\nदरम्यान, विधान परिषदेच्या सहा जागांकरिता उद्या (ता. २४) मतमोजणी होत असून, राज्याचे लक्ष याकडे लागले अाहे. भाजप व शिवसेनेने युतीची घोषणा न करता प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, नाशिक व कोकण मतदारसंघात भाजपने थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने युती धर्म मोडीत निघाल्याचे स्पष्ट झाले, तर शिवसेनेने बीड-उस्मानाबाद-लातूर, अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघांत भाजपला धडा शिकवण्याचा विडा उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.\nनाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने कोकण व नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्‍यता आहे, तर बीड-उस्मानाबाद-लातूर मतदारसंघात कमालीचा चुरशीचा सामना झाला असून, शिवसेनेला अखेरपर्यंत पक्षादेश मिळाला नसल्याने \"हाजीर तो वजीर'' अशी मतदारांची अवस्था झाल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघात बीडचा उमेदवार विरुद्ध लातूर-उस्मानाबादचा उमेदवार अशी स्थानिक लढाई झाल्याचा दावाही करण्यात येत आहे.\nपरभणीत मात्र कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपला संख्याबळाच्या आधारे संधी आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतदारांची भूमिका या दोन्ही मतदारसंघांत निर्णायक ठरेल, असे सांगितले जाते.\nभाजपचा दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा\nबीडमध्ये शिवसेना, तर परभणीत भाजप किंगमेकर\nभाजप राजकारण politics नाशिक कोकण राष्ट्रवाद बीड उस्मानाबाद तूर अमरावती लातूर सामना face विदर्भ vidarbha\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/see-how-virat-kohli-and-co-celebrated-their-2-1-series-win-over-new-zealand/", "date_download": "2018-08-14T23:05:38Z", "digest": "sha1:KCJYDU67YVHAOYLVBOJIOJVK7PCABTY6", "length": 7338, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाने केले जट्ट स्टाइल सेलिब्रेशन -", "raw_content": "\nभारतीय संघाने केले जट्ट स्टाइल सेलिब्रेशन\nभारतीय संघाने केले जट्ट स्टाइल सेलिब्रेशन\nकानपूरमध्ये अंतिम सामन्यात ६ धावांनी विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने रविवारी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडवर २-१ असा मालिका विजय मिळवला आहे.\nन्यूझीलंड विरुद्धच्या या मालिका विजयानंतर भारताने सलग ७ मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. पण ग्रीनपार्कमधील या सामन्यात न्यूझीलंडने यजमानांना चांगलेच रोखून धरले होते. विराट आणि रोहितच्या शतकांच्या जोरावर ३३७ धावांचा मोठा डोंगर उभारून सुद्धा सामन्यात एक क्षणी असे वाटत होते की न्यूझीलंड हा सामना सहज जिंकेल. भुवनेश्वर आणि बुमराच्या शेवटच्या षटकांतील उत्तम गोलंदाजीमुळेच भारत हा सामना जिंकू शकला.\nस्वाभाविकच, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी रात्री सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. ज्यात संपूर्ण संघ शिखर धवन विजयी झाल्यावर जी स्टाइल करतो ती म्हणजेच जट्ट स्टाइल सेलिब्रेशन करताना दिसत आहे.\nभारतीय संघात विजयी झाल्यावर किंवा शतकी खेळी खेळल्यावर खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतात.\nआता भारत १ नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध ३ टी२० सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अंतिम सामना असणार आहे. मालिकेतील बाकी दोन सामने ४ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला खेळले जातील.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2204", "date_download": "2018-08-14T23:47:25Z", "digest": "sha1:7NMQRVYNLBWAL4SB5JUVH6FKMROFWE74", "length": 31636, "nlines": 131, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nशिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून किंवा गणिती क्रिया आणि भाषिक कौशल्ये व तत्सम गोष्टी किती आत्मसात केल्या यावरून ‘गुणवत्ता’ मोजली जात होती साक्षरता म्हणजे गुणवत्ता असा अर्थ घेतला जात होता साक्षरता म्हणजे गुणवत्ता असा अर्थ घेतला जात होता सरकारचा लेखन-वाचन हमी कार्यक्रमदेखील तसाच आग्रह धरत होता.\nदुसरीकडे, माझ्यातल्या शिक्षकाबरोबर पालक म्हणूनही बरेच काही शिकत होतो. म्हणतात ना- ‘Child is father of father.’ त्याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत गेला. माझा मुलगा पहिलीत गेल्यापासून माझ्याकडे इंटरनेटच्या जोडणीसह संगणक आहे. तो संगणक आणि इंटरनेट यांच्या मदतीने अनेक गोष्टी सहज आणि मुख्य म्हणजे आनंदाने शिकतो ते देखील अनौपचारिक पद्धतीने. त्याचे ते सगळे पाहून एका टप्प्यावर माझे असे मत झाले, की आपण शाळांमध्ये जे काही शिकवत आहोत ती निव्वळ घोकंपट्टी आहे. त्यातल्या अनेक गोष्टी मुलांच्या मनावरचा ताण आणि मेंदूवरील भार वाढवतात. माहितीच्या थप्प्या रचून ठेवायला मुलांची डोकी म्हणजे गोदामे नव्हेत ते देखील अनौपचारिक पद्धतीने. त्याचे ते सगळे पाहून एका टप्प्यावर माझे असे मत झाले, की आपण शाळांमध्ये जे काही शिकवत आहोत ती निव्वळ घोकंपट्टी आहे. त्यातल्या अनेक गोष्टी मुलांच्या मनावरचा ताण आणि मेंदूवरील भार वाढवतात. माहितीच्या थप्प्या रचून ठेवायला मुलांची डोकी म्हणजे गोदामे नव्हेत डिजिटल युगात पाढे पाठांतराला काय अर्थ आहे डिजिटल युगात पाढे पाठांतराला काय अर्थ आहे\nएका बाजूला आमचे ‘बे एके बे’ असे पारंपरिक शिक्षण सुरू होते, त्याच वेळेला जाणकार बाहेर भाषणात, गप्पांत बोलताना ‘सध्याच्या संगणक युगात ज्यांना संगणकावर काम करता येणार नाही, ते लोक निरक्षर ठरतील..’ अशी भीती दाखवत होते. ते त्यासाठी निरनिराळे दाखले देत होते. समाजाची ‘डिजिटल’ आणि ‘नॉन डिजिटल’ अशा दोन गटांत विभागणी होणार असल्याचे भाकित केले जात होते.\nजग बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणा-या तंत्रज्ञानाची आदिवासी, ग्रामीण मुलांना किमान ओळख झाली तर त्यांनादेखील ‘डिजिटल’ म्हटल्या जाणा-या समाजाबरोबर पुढे जाण्याची संधी मिळेल, अन्यथा ते मागे पडतील. माझा एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्याशी मुलाखतवजा वार्तालाप सुरू होता. त्यांनी बोलण्याच्या ओघात संगणक आणि आपले भावी जगणे यावर काही मते मांडली. माझ्या मनात द्वंद सुरू झाले, की आपण शाळेत जे शिकवतो ते मुलांना त्यांच्या भविष्यासाठी पुरेशी शिदोरी देणारे आहे काय आधुनिकतेची आव्हाने पेलण्याची क्षमता त्यांना उपलब्ध शिक्षणात आहे काय आधुनिकतेची आव्हाने पेलण्याची क्षमता त्यांना उपलब्ध शिक्षणात आहे काय त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असताना माहिती तंत्रज्ञानाचा पारंपरिक शिक्षणात वापर करण्याविषयीचे विचार मनात घोळू लागले.\nसुरुवातीला, आम्हा शिक्षकांच्या डोक्यात असा विचार आला, की एखादा संगणक विकत घेऊ आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना जमेल तेवढ्या गोष्टी दाखवू. गणेशोत्सवाच्या दरम्यान गावात अखंड हरिनाम सप्ताह असतो. सप्ताहाची सांगता झाली की, हिशोबाला गावातले कारभारी जमतात. शाळेच्या शेजारी हनुमान मंदिर आहे. तेथे गावकरी सन २००८ च्या उत्सवानंतर हिशोबाला जमले. आम्ही शिक्षकही गावक-याच्या येण्याची वाट पाहत तिथे ‘दबा’ धरून बसलो होतो. काही पालकांच्या कानावर विषय घालून ठेवला होता. ‘फिल्डिंग’ लावली होती ‘काळाची पावले ओळखून आपणही बदलले पाहिजे...’, ‘संगणक शिक्षण नाही मिळाले, तर आपली मुले मागे पडतील...’ अशी ‘मांडणी’ केली. संगणक घेण्यासाठी लोकवर्गणी जमवण्याची विनंती केली. जमलेल्या गावक-यांनी कल्पना उचलून धरली. गावक-यानी त्या वर्षाच्या उत्सवातून उरलेले साडेसतरा हजार रुपये संगणक खरेदीसाठी आमच्या स्वाधीन केले. आम्ही शिक्षकांनी वर्गणी काढून उरलेले पैसे घातले. संगणक घेतला. आमचा हुरूप वाढला होता. आम्ही हळुहळू दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्यातून आणखी तीन संगणक मिळवले. चार वर्गांना चार संगणक झाले\nसंगणक मिळाले खरे, पण त्यांचा नेमका वापर कसा करायचा याबाबत दिशा सापडेना. कारण त्याबाबत कोणी अभ्यासक्रम किंवा आराखडा बनवलेला नाही. त्यात योग्य ते प्रशिक्षणही नाही. आम्हाला इंटरनेटचे कनेक्शन घ्यायला प्रॅक्टिकल अडचण होती. ती म्हणजे गावात फोनचे एकही लँडलाईन कनेक्शन नव्हते याबाबत दिशा सापडेना. कारण त्याबाबत कोणी अभ्यासक्रम किंवा आराखडा बनवलेला नाही. त्यात योग्य ते प्रशिक्षणही नाही. आम्हाला इंटरनेटचे कनेक्शन घ्यायला प्रॅक्टिकल अडचण होती. ती म्हणजे गावात फोनचे एकही लँडलाईन कनेक्शन नव्हते बी.एस.एन.एल.च्या ऑफिसला हेलपाटे मारायचो पण ते राजी होईनात. त्यामुळे केवळ वर्ड, पेंट, गेम्स...असे काहीतरी सुरू होते. कष्टाने मिळवलेले आमचे संगणक धूळ खात पडलेले आम्हाला पाहायचे नव्हते बी.एस.एन.एल.च्या ऑफिसला हेलपाटे मारायचो पण ते राजी होईनात. त्यामुळे केवळ वर्ड, पेंट, गेम्स...असे काहीतरी सुरू होते. कष्टाने मिळवलेले आमचे संगणक धूळ खात पडलेले आम्हाला पाहायचे नव्हते शिवाय, गावाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचा होता.\nआम्ही इंटरनेटचे तरंग सेवेचे कनेक्शन घेऊन काम सुरू केले. इंटरनेटला गरजेइतके स्पीड मिळत होते. मुलांना निरनिराळी संकेतस्थळे दाखवणे, काही चित्रपट दाखवणे, कविता-गाणी ऐकवणे, फोटो दाखवणे असे आमचे उद्योग सुरू झाले. ‘अजिंठ्याची सहल’ हा धडा शिकवायचा ना, मग त्याआधी मुले तिकडची व्हर्च्युलअल सैर करून यायची. कोकणातली कविता शिकण्याआधी विद्यार्थ्यांना कोकण पाहायला मिळू लागला. चयापचय क्रियेवर भाषण देऊन मुलांना जे समजणार नाही तो विषय मुलांना थोड्या वेळात सहज समजत होता. मुले फोटो, व्हिडीओ पाहू लागली. टिपणे काढू लागली. त्यांचे शिकणे आनंददायी होत गेले. विद्यार्थी विविध संकेतस्थळांना भेटी देऊन माहिती घेऊ लागले. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होत गेली. इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले ते असे\nबहिरवाडी म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील अमृतवाहिनी, प्रवरा नदीकाठावर वसलेले, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले लहानसे आदिवासी खेडे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे. गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ १९४८ साली प्राथमिक शाळेच्या रूपाने रोवली गेली. एक शिक्षकी शाळा सुरू झाली. शाळा गावातल्या देवळात भरायची. त्याच शाळेने तिथल्या माणसांना अक्षरांची ओळख करून दिली. पिढ्यानपिढया काळ्या मातीत राबणा-या पंखांना बळ दिले. सुधारणांचे वारे जसे वाहू लागले, तसे गावक-याच्या सहभागातून गावाचे आणि शाळेचे रूप पलटत गेले.\nडॉ. विजय भटकर यांच्या ‘एज्युकेशन टू होम’ (eth) या संस्थेची माहिती मिळाली. आम्ही त्या संस्थेशी संपर्क केला. आमचे प्रयत्न दस्तुरखुद्द विजय भटकर यांच्या कानावर गेले. त्यांनी आमचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्या सहका-यांना बहिरवाडी शाळेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्या्नंतर ‘इटीएच’चे तंत्रज्ञ पुण्याहून बहिरवाडीच्या शाळेत आले. सगळे संगणक ‘लोकल एरिया नेटवर्क’ने (LAN) जोडले. ‘डिजिटल क्लास’ आणि शाळा व्यवस्थापन प्रणाली ‘इन्स्टॉल’ केली गेली. शिक्षकांनाही त्याचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. बघता-बघता, भटकर यांच्या मदतीने बहिरवाडीची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ‘डिजिटल स्कूल’ बनली माहितीच्या महाजालाशी जोडली गेली.\nडिजिटल क्रांतीने जगभरातील शिक्षणाचे सारे संदर्भ बदलले गेले आहेत. इंटरनेट आणि डिजिटल क्लास सुरू झाल्याने शाळेची प्रतिमा उंचावली गेली. अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वय यातून मुलांचे शिक्षण गतिमान आणि अर्थपूर्ण होत गेले. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेताना विद्यार्थी दृकश्राव्य अनुभव घेऊ लागले. स्वाध्याय सोडवताना उत्तर बरोबर आले, की शिक्षकांची शाबासकी मिळतेच; पण ‘गणपती बाप्पा’ हातावर मोदकाचा प्रसादही देतो मुले ते पाहताना- खेळताना-अनुभवताना हरखून जातात. एकूणच मनोरंजक खेळ, उपक्रम स्वाध्याय, चाचण्या यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागली आहे. काही मुले संगणक हाताळतात. हव्या त्या वेबसाईटला भेट देतात. माहिती घेतात. काहीजणांनी शिक्षकांच्या मदतीने स्वतःचे इमेलचे खाते उघडले आहे. शिक्षकांनी निरनिराळ्या वेबसाईटचे पत्ते मिळवले आहेत. बहिरवाडीच्या शाळेची स्वतःची वेबसाईट आहे. राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची ही पहिलीच वेबसाईट\nशाळेत 'मल्टीमीडिया गॅलरी' तयार करण्यात आली आहे. शिक्षणात मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव देण्याच्या दृष्टीने गॅलरीची रचना करण्यात येत आहे. त्यात अनेक प्रकारच्या क्लिप्स आहेत. अरविंद गुप्ता यांची वैज्ञानिक खेळणी बनवण्याची सचित्र पद्धत, निरनिराळ्या प्रकारच्या घडीच्या वस्तू बनवण्याची रीत, चित्रकलेचे धडे (क्लिप्स), खगोल व भौतिकी क्षेत्रांतील घटनांचे व्हिडीओ (उदा. चांद्रयानाचे प्रक्षेपण व इतर ) प्रेरणादायी व्हिडीओ, उत्तम दर्जाचे मनोरंजन मूल्य आणि सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील आशयसंपन्न चित्रपट यांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थी चित्रपट पाहून त्यावर चर्चा करतात. त्याशिवाय अॅनिमेटेड फिल्मचा त्यात समावेश आहे. विविध विषयांवरील माहितीपट आणि प्रयोगशील शाळांतील प्रयोग यांच्या व्हिडीओंचे संकलन करण्यात आले आहे. निरनिराळे शेकडो फोटो आहेत.\nइंटरनेटवर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, पण त्याला एक मर्यादा असते. कारण कधी कधी स्पीड न मिळाल्याने चित्रफिती पाहता येत नाहीत. मधेच अडथळा येतो. गॅलरीमुळे मुलांना काल्पना का होईना, अनुभव देणे शक्य होते. त्यात निरनिराळ्या गोष्टींची भर पडत आहे. लोक आमची शाळा पाहायला येतात. त्यातून प्रयोगाचे अनुकरण होते.\nबहिरवाडीची चौथीपर्यंत असलेली शाळा सातवीपर्यंत वाढत गेली. शाळेला नवीन टुमदार इमारत झाली आहे. तेथे प्रत्येक वर्गखोलीत बत्तीस इंची मॉनिटर बसवले आहेत. शिक्षक आणि गावकरी यांनी पाठपुरावा केल्याने इंटरनेटसाठीचे ब्रॉडबँड कनेक्शन खास बाब म्हणून मिळाले आहे. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढला आहे. नवनवे प्रयोग सुरू आहेत. पाठ्यपुस्तकातील धडे आणि कविता संबंधित लेखक आणि कवींकडून समजावून घेण्याची संधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दुस-या मजल्यावर मोठा हॉल बांधण्याचे नियोजन आहे. काम खर्चिक आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी भरभरून दान शाळेच्या पदरात टाकले आहे. ते सत्पात्री कसे लागेल यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. शाळेत शिकणा-या एकूण एकशेपंचाण्णव विद्यार्थ्यांपैकी शंभरेक मुले खुद्द गावातली आहेत. गावातली मुले बाहेर इंग्लिश मीडियमच्या शाळेत जात नाहीत. त्याउलट शेजारच्या गावांतली मुले शाळेत येताहेत.\nशिक्षण प्रक्रिया मुलांच्या जीवनाशी जोडण्यासाठी परिसर भेटी, अभ्यास सहली, बोली भाषेतले हस्तलिखित, संशोधन प्रकल्प असे काही उपक्रम राबवले जातात. एक हात संगणकाच्या की बोर्डवर असेल तर दुस-या हातात टिकाव-फावडे असले पाहिजे. पु.ल. देशपांडे त्यालाच ‘ऋषी आणि कृषी संस्कृतीचा मेळ’ असे म्हणत असत. तो मेळ घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. शिक्षकांच्या धडपडीला गावक-याची तोलामोलाची साथ आहे. समाज खंबीरपणाने पाठीशी उभा आहे.\nसर, आपण खरच आपल्या शाळेसाठी खूप कष्ट घेतले. आपण मुलांना अत्याधुनिक शिक्षण देऊन मुलाना जगाच्या संपर्कात आणले. ही आजच्या काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण केली आहे.\nअनिल वाकळे . ज…06/09/2015\nआपण शुन्यातून निर्माण केले आहात. प्रथमत: आपले अभिनंदन आपला आदर्श घेऊन आम्ही नक्कीच वाटचाल करू.\nखूप प्रशंसनीय काम. चांगले काम करायची इच्छा व त्यासाठी लागणारे कष्ट करायची तयारी असेल तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण. अनेकांना प्रेरणादायी.\nभाऊ चासकर यांचा जन्‍म अकोले (अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांनी नोकरी करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्‍यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या ओढीनेच त्‍यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी संपादन केली. चासकर यांनी ललित, वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. त्‍यांचे शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्‍यांचे त्या विषयांत लिखाण सुरु असते. चासकर यांना लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातून त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला.\nसरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण ...\nसंदर्भ: निसर्गातील आश्‍चर्ये, दुर्मीळ\nमहाराष्ट्राचे मानचिन्ह - शेकरू\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nसुयश गुरूकूल - सोलापूरचे आगळे विद्यामंदिर\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, शिक्षणातील उपक्रम, शिक्षणातील प्रयोग, सोलापूर शहर, सोलापूर तालुका, शिक्षण, शाळा\nउर्जा, उत्साह आणि उपक्रम\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nबोर्डाची परीक्षा - गणिताची भीती\nसंदर्भ: शिक्षण, प्रयोगशील शिक्षक, शिक्षक, maths\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-zero-pendancy/?date=2017-11-22&t=list", "date_download": "2018-08-14T23:58:29Z", "digest": "sha1:HC6HTGORAZ4DU6HAWKKS55OSUV3OTFBA", "length": 6864, "nlines": 138, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शून्य प्रलंबितता (Zero Pendancy) | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nविशेष नोंद वही लिस्ट\nशून्य प्रलंबितता ०३/०२/२०१८ अहवाल\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत कर्मचारी साठी सादरीकरण\nअभिलेख गठ्ठा बांधणे व्हिडीओ\nपंडित जवाहरलाल नेहरूंची आज जयंती. बालदिन म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो\nमहात्मा जोतीबा फुले पुण्यतिथी\nमहात्मा जोतीबा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० साली झाला..\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-bangaldesh-practice-match-champions-trophy-2017/", "date_download": "2018-08-14T23:05:08Z", "digest": "sha1:IDIUJPLFK5D7M6GLIO5AERHM6DVWPFHX", "length": 5888, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Live: भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना) -", "raw_content": "\nLive: भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना)\nLive: भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना)\n4;39pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना),भारत ११९/२ धावा, २२.२ षटकांत\n3:57pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत ५७/२ धावा, ११.० षटकांत\n3:47pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत ४८/२ धावा, १०.० षटकांत\n3:43pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना),भारत ३८/२ धावा, ९.० षटकांत\n3:39pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत ३२/२ धावा, ८.० षटकांत\n3:34pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत २४/२ धावा, ७.० षटकांत\n3:31pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत २२/२ धावा, ६.४ षटकांत\n3:29pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत २१/२ धावा, ६.१ षटकांत\n3:20pm भारत विरुद्ध बांगलादेश (सराव सामना), भारत १७/१ धावा, ५.० षटकांत\n3:00pm बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/video-msdhoni-behind-the-stumps-is-hilarious/", "date_download": "2018-08-14T23:05:06Z", "digest": "sha1:TJYFU2ZEMPAUZ2LNMTNICHXNTS2QLIKQ", "length": 8143, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: छे बॉल समझने में निकल जायेगा इसको! स्टंपमागील धोनी वाणी ! -", "raw_content": "\nVideo: छे बॉल समझने में निकल जायेगा इसको\nVideo: छे बॉल समझने में निकल जायेगा इसको\n भारतीय संघाचा कर्णधार जरी विराट कोहली असला तरी माजी कर्णधार एमएस धोनी बहुतेकवेळा मर्यादित षटकांत गोलंदाजांना मार्गदर्शन करतो. त्याने फिरकी गोलंदाजांना केलेले मार्गदर्शन हा तर क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय असतो.\nधोनीचे आजपर्यंत गोलंदाजांबरोबर संभाषणाचे अनेक विडिओ आजपर्यंत समोर आले आहे. धोनी जेव्हा समोरील फलंदाज इंग्रजी भाषा बोलणार असतो तेव्हा भारतीय गोलंदाजांबरोबर हिंदी भाषेत संभाषण करतो तर सामना पाकिस्तान. श्रीलंका किंवा बांगलादेश बरोबर असेल तर बऱ्याच वेळा इंग्रजी भाषेत संभाषण करताना दिसला आहे.\nधोनीच्या ह्याच वेगेवगेळ्या परिस्थितीमधील संभाषणाची एक खास रेकॉर्ड बनवून जरी नवोदित फिरकी गोलंदाज किंवा यष्टिरक्षकांना ऐकवली तरी ते एक मोठे विद्यापीठ ठरेल अशा त्या खास रेकॉर्डिंग आहेत.\nअसे असले तरी धोनीनेच याची एकदा तक्रार केली होती की जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा स्टंपजवळील माईकचा आवाज हा थोडा जास्तच ठेवला जातो त्यामुळे आमच्या योजना ह्या जगासमोर येतात.\nपरवा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका डर्बन वनडेत देखील धोनीचे गोलंदाजांबरोबरचे हे संभाषण सतत ऐकू येत होते. त्यात धोनी हार्दिक पंड्या, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादवला सतत मार्गदर्शन करताना दिसला. विशेष म्हणजे तो वेळोवेळी कर्णधार कोहलीच्या क्षेत्ररक्षणालाही दाद देत होता.\nसामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कुलदीप यादवने धोनीचे कौतूक करताना तो फिरकी गोलंदाजांचे ५०% काम कमी करतो असे सांगितले. धोनीच्या ह्याच अनुभवाचा संघाला मोठा फ़ायदा सध्या होताना दिसतो.\nपहा हा संपूर्ण विडिओ:\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/blogs_details.php/75-IndianCelebrity%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T23:11:13Z", "digest": "sha1:55R6YGIEIQW2EPKIGBFWZ3WKV74G4KHV", "length": 9539, "nlines": 73, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Indian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स", "raw_content": "\nIndian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स\nIndian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स\nआपल्या देशात क्रिकेट, बॉलीवूड आणि बिझनेसने अनेक सेलिब्रिटींना जन्माला घातले. प्रसिद्ध झाल्यावर पैसा तर येणारच मग तो गुंतवायचा कुठे, हा प्रश्न निर्माण होतो. अनेक Indian Celebrity गुंतवणूक कुठे करतात, त्यांची गुंतवणूक किती असते, कशाप्रकारे ते गुंतवणूक करतात, असे सारे प्रश्न आपल्याला पडतात. म्हणूनच आज आपण माहिती घेऊया Indian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स…\nसचिन तेंडुलकर – क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यास आपण सीरियल बिझनेसमन म्हणू शकतो. सचिनने हॉटेल आणि अनेक बिझनेससमध्ये गुंतवणूक केली आहे. 2017 च्या मार्चमध्ये सचिनने हैदराबाद शहरातील टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केल्याचे कळते. ही कंपनी स्मार्ट डिव्हाईसेस तयार करते.\nवाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय\nशिल्पा शेट्टी-कुंद्रा – मॉडेल आणि यशस्वी अभिनेत्री असलेली शिल्पा शेट्टी-कुंद्राने बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले आणि बिझनेसमध्ये पाऊल टाकले. ‘ग्रुपको इन्फोकॉम’ या स्टार्टअपमध्ये तिने गुंतवणूक केली असून हे स्टार्टअप लोकांना वाजवी दरात घर देण्यासाठी प्रसिद्ध आहे.\nअमिताभ बच्चन – सदी के महानायक असा बिरुद मिरविणारे अमिताभ बच्चनही गुंतवणूकीमध्ये शहेनशहा आहेत. 2015 साली त्यांनी सिंगापूर बेसड ‘झिड्डू’ या क्लाउड सर्व्हिस देण्याऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी या स्टार्टअपमध्ये 2.50 लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे.\nबिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा\nमहेश भूपती – भारताचा स्टार टेनिसपटू महेश भूपती खेळातील अनेक गुंतवणूकीसाठी ओळखला जातो. त्याने ‘स्पोर्ट्स 365’ या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. देशातील तरुणांसाठी स्पोर्ट्स आणि फिटनेसचे प्रोडक्टस ही कंपनी तयार करते\nए आर रहमान आणि शेखर कपूर – संगीतकार ए. आर. रहमान आणि दिग्दर्शक शेखर कपूरने एक स्टार्टअपचे निर्माण केले आहे. ‘क्यूकी’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून याद्वारे तरुणासाठी नवनवा कॉन्टेन्ट प्रॉड्युस केला जातो.\nसलमान खान – भाईजान सलमान खानचे बिझनेस अनेकांना माहित नाहीत. पण तो ही सीरियल बिझनेसमन आहे. यात्रा या ट्रॅव्हल स्टार्टअपमध्ये त्याचे 5% स्टेकस आहेत. तसेच सलमान खान प्रोडक्शन हाऊसही त्याची कंपनी आहे\nकरिष्मा कपूर – पूर्वाश्रमीची अभिनेत्री करिष्मा कपूरने कित्येक हीट सिनेमे दिले आहेत. आता बिझनेसवूमन झाली आहे. करिष्माचे ‘बेबीओय’स्टार्टअपमध्ये 26% शेअर्स आहेत. हे इकॉमर्स स्टार्टअप लहान मुलांच्या प्रॉडक्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nमनोज वाजपेयी – नॅशनल पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी हा बिझनेसमध्ये आहे हे ऐकून आपल्याला धक्का बसला असेल. त्याने आपल्या मित्रांसोबत ‘मुव्हीज’ या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. हे स्टार्टअप व्हिडीओज ऑन डीमांड वर कार्यरत असून देश-विदेशातील आगळेवेगळे सिनेमे लोकांना दाखवते\nयुवराज सिंग – टी20त सलग 6 सिक्स मारणारा सिक्सर किंग ‘यू वी कॅन’या सोशल एनजीओसाठी कार्यरत असून त्याने स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘हेल्दीयन’असे त्याच्या स्टार्टअपचे नाव असून ते सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहे. लवकरच ते मुंबई आणि बंगळूरू येथे काम सुरू करणार आहे.\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/narco-test-of-accused-persons-in-shivsainik-murder-ahmednagar/", "date_download": "2018-08-14T22:58:38Z", "digest": "sha1:6UKBOTLFDCLRG3HVFHS3IGUONXRL7COK", "length": 11893, "nlines": 71, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आता आरोपी बोलणार पोपटासारखे .. नगर पोलिसांनी घेतला ' हा ' निर्णय : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआता आरोपी बोलणार पोपटासारखे .. नगर पोलिसांनी घेतला ‘ हा ‘ निर्णय : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nकेडगाव येथे दोघा शिवसैनिकांचे हत्याकांड करणारा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ याच्यासह संदीप गिर्हे व महावीर मोकळे यांची नार्को टेस्ट घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे . आरोपींच्या विसंगत जबाबामुळे घटनास्थळी काय घडले हे अद्याप देखील समोर आलेले नाही. ह्या घटनेतील केंद्रस्थानी राहिलेला व ज्याच्या सांगण्यावरून ही हत्या झाली , असा विशाल कोतकर याला पकडण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. विशाल कोतकर याला पकडल्यानंतर इतर सहभागी आरोपींची नावे स्पष्ट होणार आहेत.\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nकेडगाव इथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून भर चौकात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील आरोपी संदीप गुंजाळ हा स्वतःहुन पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता व त्याने गुन्हा मी केला असे कबुल केले होते . या निवडणुकीतील काँग्रेसचे विजयी उमेदवार विशाल कोतकर यांच्या सांगण्यावरून आम्ही ही हत्या केली असे गुंजाळने याआधीच पोलिसांना सांगितले होते .मात्र गुंजाळ हा फक्त मोहरा असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे म्हणणे आहे.ही घटना अनेक जणांनी पहिली असल्याची देखील शक्यता आहे मात्र स्थानिक काँग्रेस नेत्याच्या दहशतीमुळे लोक पुढे येत नाहीत. घटनास्थळाचे वास्तव समजून घेण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शीच्या शोधात आहेत . केडगाव दुहेरी हत्याकांडाप्रकारानी कोणी पोलिसांना माहिती दिल्यास त्याला १ लाखाचे बक्षीस देखील जाहीर केले आहे शिवाय त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा या भेटून किंवा मोबाईल नंबर वर फोन करून देखील माहिती असल्यास दयावी असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .\nवसंत ठुबे यांना कोणी मारले \nसंजय कोतकर व वसंत ठुबे हे रवी खोल्लमच्या घराच्या दिशेने आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या संदीप गुंजाळ व कोतकर यांच्यात वाद झाला. यावेळी राग अनावर झाल्याने गुंजाळने कोतकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना पाहून तेथे उपस्थित असलेले ठुबे पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून हत्या करण्यात आली . ही हत्या गुंजाळ याने केली कि, संदीप गिर्हे याने हे अद्यापही समोर आलेले नाही. गुंजाळ हा गिर्हे याने हत्या केल्याचे सांगत आहे तर गिर्हे हा दोन्ही हत्या गुंजाळ यानेच केल्याचे सांगत आहे .असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nरहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\n‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← लिलावाच्या ठिकाणी तुला जिवंत मारतो..खंडणीखोरीत मनसे तरी का मागे : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज खोटारडा अपप्रचार तोंडघशी .. कठुआ मध्ये बलात्कारच : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.swedishcurrency.net/mr/sitemap/", "date_download": "2018-08-14T23:01:50Z", "digest": "sha1:7W5IZGQ54G4IZ7UJJS2EC75LKTYKBB6F", "length": 3883, "nlines": 56, "source_domain": "www.swedishcurrency.net", "title": "साइटमॅप | वस्तू आणि सेवा निर्यात परकीय चलन विकत स्वीडिश currency.net मार्गदर्शक", "raw_content": "\nवर्ग: कॅनेडियन चलन विनिमय\nकॅनेडियन चलन विनिमय एक दृष्टीक्षेप\nबद्दल सर्व कॅनेडियन चलन विनिमय माध्यमातून पैसे कसे\nउजव्या कॅनेडियन चलन विनिमय दलाल निवडून\nकॅनेडियन चलन एक्सचेंज चांगले पैसे कसे\nया कॅनेडियन चलन विनिमय टिपा पैसे जतन करा\nरुबल रशियन पैसा चलन आहे\nपिळणे आणि रशियन चलन वळवून\nस्वीडिश क्रोन खरेदी करण्यासाठी कसे - करा आपला पैसा पुढील जा\nआपला पैसा अधिक मिळवा कसे: स्वीडिश चलन खरेदी\nआपला पैसा अधिक मिळवा कसे: स्वीडिश क्रोन खरेदी\nझीनॉनची रासायनिक संज्ञा चलन परिवर्तक थोडक्यात विहंगावलोकन\nझीनॉनची रासायनिक संज्ञा हॉटेल कॅल्क्युलेटर खरेदी करताना वैशिष्ट्ये विचार करण्यासाठी\nझीनॉनची रासायनिक संज्ञा चलन परिवर्तक कसे वापरावे\nझीनॉनची रासायनिक संज्ञा चलन परिवर्तक- सगळे उपयुक्त साधन\nमुलभूत भाषा सेट करा\n© 2018 वस्तू आणि सेवा निर्यात परकीय चलन विकत स्वीडिश currency.net मार्गदर्शक. सर्व हक्क राखीव. साइट प्रशासन · नोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे · टिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nद्वारा समर्थित वर्डप्रेस · रचना थीम करणाऱ्या हौशी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-make-him-minister-state-then-do-us-collector-108898", "date_download": "2018-08-14T23:22:39Z", "digest": "sha1:DNU5KLPISVDUZWNCU3SLGRGINAQQAYQ4", "length": 12731, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news make him a minister of state, then do us collector! बुवा, बाबांना राज्यमंत्री करता, मग आम्हाला कलेक्‍टर तरी करा! | eSakal", "raw_content": "\nबुवा, बाबांना राज्यमंत्री करता, मग आम्हाला कलेक्‍टर तरी करा\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - अभियांत्रिकी, विधी यासह अन्य पदव्या घेऊनही आम्हाला नोकऱ्या दिल्या जात नाहीत. दुसरीकडे बुवा, बाबांना थेट राज्यमंत्री केले जात आहे. मग आता आम्हालाही कलेक्‍टर तरी करा, अशी मागणी करीत मानव हित सामाजिक अभियानतर्फे मंगळवारी (ता.दहा) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आता शिक्षण सोडून बुवा, बाबा व्हावं वाटतंय, अशी इच्छाही व्यक्‍त केली.\nऔरंगाबाद - अभियांत्रिकी, विधी यासह अन्य पदव्या घेऊनही आम्हाला नोकऱ्या दिल्या जात नाहीत. दुसरीकडे बुवा, बाबांना थेट राज्यमंत्री केले जात आहे. मग आता आम्हालाही कलेक्‍टर तरी करा, अशी मागणी करीत मानव हित सामाजिक अभियानतर्फे मंगळवारी (ता.दहा) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आता शिक्षण सोडून बुवा, बाबा व्हावं वाटतंय, अशी इच्छाही व्यक्‍त केली.\nमध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराज, बाबांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. यावर तरुणांनी सोशल मीडियावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. तसेच येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होम हवन करीत, बुवा, बाबांचे कपडे परिधान करीत सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी धरणे आंदोलन केले.\nयाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले, की अपार कष्ट सहन करीत शिक्षण घेत स्पर्धा परीक्षा देत आहोत. पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही आम्हाला नोकरी मिळत नाही. दुसरीकडे फारसे शिक्षण न घेणाऱ्या बुवा, बाबांना थेट राज्यमंत्री करता. मग आम्हाला देखील राज्यमंत्री नाही करता आले, तर किमान कलेक्‍टर तरी करा.\nअण्णा भाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात भाऊराव प्रभाळे, अनिल सरोदे, पांडरंग गायकवाड, किरण शिरसाठ, प्रवीण भारस्कर, कृष्णा काथे, शुभम इंगळे, रितेश कांबळे, शरजित अन्सारी, राजेंद्र वाघमारे, सचिन गवारे, कबीर भालेराव, शेरजील अन्सारी, राजेंद्र वाघमारे, नागेश गवई यांचा सहभाग होता.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/awareness-sanitary-pad-waste-109746", "date_download": "2018-08-14T23:21:59Z", "digest": "sha1:MPLHCPQFBXFIJYGCM7CTMH6PYGGEUIOG", "length": 12776, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Awareness for Sanitary Pad Waste सॅनिटरी पॅडच्या कचऱ्यासाठी जागृती | eSakal", "raw_content": "\nसॅनिटरी पॅडच्या कचऱ्यासाठी जागृती\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nमुंबई - महिलांकडून वापरलेले सॅनिटरी नॅपकिन ओल्या वा सुक्‍या कचऱ्यात फेकले जातात. त्याचे वर्गीकरण करताना पालिकेच्या सफाई कामगारांना त्रास होतो. त्यामुळे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट जैविक कचरा म्हणून करावी अशी मागणी होत आहे. नॅपकिनचा कचरा कुठे आणि कसा टाकावा, याबाबत पालिका आता महिलांमध्ये जागृती करणार आहे.\nमुंबई - महिलांकडून वापरलेले सॅनिटरी नॅपकिन ओल्या वा सुक्‍या कचऱ्यात फेकले जातात. त्याचे वर्गीकरण करताना पालिकेच्या सफाई कामगारांना त्रास होतो. त्यामुळे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट जैविक कचरा म्हणून करावी अशी मागणी होत आहे. नॅपकिनचा कचरा कुठे आणि कसा टाकावा, याबाबत पालिका आता महिलांमध्ये जागृती करणार आहे.\nमहिलांनी वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची वेगळी अशी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने सॅनिटरी नॅपकिन ओल्या वा सुक्‍या कचऱ्यात टाकण्यात येतात. कचऱ्यात टाकलेले नॅपकिन्सचे वर्गीकरण पालिका कर्मचाऱ्यांना करावे लागते. असे वर्गीकरण करताना त्रास सहन करावा लागत असल्याच्या पालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने घन कचरा व्यवस्थापन नियमामधील तरतुदींप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीने नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य प्रकारे पाकिटे पुरवणे बंधनकारक केले आहे. मात्र, याची महिलांना माहिती नाही. त्यामुळे घन कचरा व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nवापरलेले सॅनिटरी नॅपकिन कंपनीकडून पुरवलेल्या पाकिटांमध्ये गुंडाळून अविघटनशील म्हणजेच पुनर्वापर होणाऱ्या सुक्‍या कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी महिलांना जाहिराती व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाणार आहे.\nसॅनिटरी नॅपकीनच्या पुरवठादार कंपन्यांना नॅपकीनसोबत बॉक्‍स देणे पालिका बंधनकारक करणार आहे. वापरलेले सॅनिटरी पॅड बॉक्‍समध्ये टाकून तो बॉक्‍स सुक्या कचऱ्यात टाकावा. जेणेकरून तो नष्ट करणे सोपे जाईल. सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्रसार माध्यमांमधून जाहिराती करण्यात येणार आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमांतून जनजागृती केली जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/16-lakhs-credit-card-name-bogus-workers-109694", "date_download": "2018-08-14T23:22:11Z", "digest": "sha1:5GTSIY3AVJXISGDPWIYB2LZTWE4FPFM6", "length": 13961, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "16 lakhs by credit card in the name of bogus workers बोगस कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्डद्वारे 16 लाखांना गंडा | eSakal", "raw_content": "\nबोगस कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्डद्वारे 16 लाखांना गंडा\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nपुणे - कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस कामगारांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड बनवून एका क्रेडिट कार्ड वितरक कंपनीची तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यापैकी साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम ही महागडे मद्य, पेट्रोल, सोन्या-चांदीचे दागिने आणि शॉपिंगवर खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी ऑलविन पाटेकर (वय 42, रा. विरार वेस्ट) यांनी एका महिला व पुरुषाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपुणे - कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस कामगारांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड बनवून एका क्रेडिट कार्ड वितरक कंपनीची तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यापैकी साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम ही महागडे मद्य, पेट्रोल, सोन्या-चांदीचे दागिने आणि शॉपिंगवर खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी ऑलविन पाटेकर (वय 42, रा. विरार वेस्ट) यांनी एका महिला व पुरुषाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपाटेकर हे एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंटस्‌ सर्व्हिस कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावरील सुयोग प्लॅटिनम टॉवरच्या सहाव्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे. संबंधित कंपनीकडून एसबीआयच्या क्रेडिट कार्ड वितरणाचे काम केले जाते. मागील आठवड्यात कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनीच 26 बनावट क्रेडिट कार्डद्वारे 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला. क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी एमएसडब्ल्यू आनंद यांच्याकडे दहा लाख 26 हजार 640 रुपयांची रक्कम वर्ग केली. त्यानंतर पाच लाख 60 हजार रुपयांहून अधिक रक्कम ही वाइन शॉप्स, पेट्रोल पंप, ज्वेलरी व शॉपिंग अशा स्वरूपाच्या खरेदीसाठी वापरली. अशाप्रकारे कंपनीची सोळा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीने कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या दोन संशयित कर्मचाऱ्यांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nएका खासगी कंपनीतील कामगारांच्या बनावट नावाने सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017 या तीन महिन्यांत बनावट क्रेडिट कार्ड तयार करण्यात आले. 26 पैकी 17 क्रेडिट कार्डसाठी आवश्‍यक कागदपत्रे, पत्ता एकसारखाच वापरण्यात आला. याच पत्त्यावर क्रेडिट कार्ड स्वीकारण्यात आल्याचे कंपनीस आढळून आले. कंपनीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली, त्या वेळी ज्या कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्ड होते, ते कामगारच संबंधित कंपनीत काम करत नसल्याचे उघड झाल्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nराज्यातील 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस पदकं जाहीर\nनवी दिल्ली : राज्यातील 51 पोलिस अधिकारी-कर्मचारी पोलिसांना विशेष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/opportunity-communicate-directly-profdurgesh-mangeshkar-facebook-live-108939", "date_download": "2018-08-14T23:22:26Z", "digest": "sha1:YEU4SWGGD4F3RXD3GTY4CXT2NWZDCVST", "length": 11073, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The opportunity to communicate directly with prof.Durgesh Mangeshkar on facebook live \"जेईई' व \"नीट'बाबत विचारा लाइव्ह प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\n\"जेईई' व \"नीट'बाबत विचारा लाइव्ह प्रश्‍न\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nपुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता \"सकाळ विद्या'च्या फेसबुक लाइव्हमध्ये विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करणार आहेत.\nपुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता \"सकाळ विद्या'च्या फेसबुक लाइव्हमध्ये विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करणार आहेत.\nपरीक्षांचे अर्ज भरण्यापासून ते \"जेईई' व \"नीट'सारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम, नेमका अभ्यास, परीक्षांची तयारी, अभ्यासाचे तंत्र, \"सीईटी' व \"जेईई' यांचा संयुक्तरीत्या अभ्यास. या परीक्षांची आठवी व अकरावीपासून तयारी अशा अनेक विषयांवर विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्‍नांना फेसबुक लाइव्हद्वारे थेट उत्तरे मिळविता येणार आहेत.\n\"सकाळ विद्या' फेसबुक लाइव्ह\nमार्गदर्शक : प्रा. दुर्गेश मंगेशकर\n\"फेसबुक लाइव्ह'मध्ये सहभागी होण्यासाठी क्‍लिक करा : https://www.facebook.com/SakalNews/\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-14T23:34:39Z", "digest": "sha1:FZRVFPNB3NUQB5VJRWND2NTNROCBY3PX", "length": 9504, "nlines": 78, "source_domain": "starmarathi.in", "title": "शिकवणी वर्गामुळे गरीब विद्यार्थांची प्रगती धोक्यात! - STAR Marathi", "raw_content": "\nHome Gossip शिकवणी वर्गामुळे गरीब विद्यार्थांची प्रगती धोक्यात\nशिकवणी वर्गामुळे गरीब विद्यार्थांची प्रगती धोक्यात\nशिकवणी वर्गामुळे गरीब विद्यार्थांची प्रगती धोक्यात\nभविष्यात शैक्षणिक विषमतेची विषवल्ली निर्माण होण्याचा धोका\n(डाॅ. विलास मोरे) :- मराठवाड्यातील पुणे, शैक्षणिक पंढरी, चळवळीचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशा विविध प्रकारच्या विशेषणांनी सेलू शहर ओळखले जाते. मात्र शिक्षण क्षेत्रातील काही झारीतील शुक्राचार्यानी शिक्षणाचा बाजार मांडला असल्याने सेलू शहरासह तालुक्यातील गरीब व श्रीमंत विद्यार्थांमध्ये विषमतेची मोठी दरी निर्माण होत आहे.\nएकीकडे सर्वांसाठी शिक्षण या धोरणातून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असल्याचा डंका शासनस्तरावरून पिटला जातो. तर दुसरीकडे शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना त्यावर कोणाचाही अंकुश राहीला नाही. अशी परिस्थिती दिसून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी शिकवणी वर्गाचे दुकाने थाटून अनेक शुक्राचार्य आपल्या झारीतून भरमसाठ पैसे कमवित आहेत. त्यातून श्रीमंत विद्यार्थांच्या प्रगतीच्या वाटा प्रशस्त होत असून दुसरीकडे महागड्या शिकवण्याची कुवत नसलेल्या गरीब वविद्यार्थांची प्रगती धोक्यात आली आहे. या नियमबाह्य शिकवणी वर्गामुळे भविष्यात शैक्षणिक विषमतेची विषवल्ली निर्माण होण्याचा धोका आहे. खाजगी असो वा सरकारी शाळा, महाविद्यालयीन शिक्षकांना शिकवणी वर्ग चालवण्यावर बंदी आहे. यातून महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अभियानामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत. महाविद्यलयीन शिक्षकांना नियमानुसार महाविद्यालय किंवा विद्यालय परिसरात खाजगी शिकवणी वर्ग घेण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे. तसेच शिक्षक, अधिव्याख्याते व प्राध्यापकांना शिकवणी वर्ग चालवता येत नाही. असे असले तरी सेलूत मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे दिसून येते. सेलू शहरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग सुरू आहेत. यामध्ये काही प्रोफेशन शिक्षक स्वतःच्या कुटुंबासाठी हा व्यवसाय करीत असतात तर कमी मेहनतीत जास्त पैसा मिळतो म्हणून काहींचा भलताच हेतू असतो. अशा लोकांकडून या शिकवणीसाठी वारेमाप पॅकेज विद्यार्थांवर लादले जाते. हा गोरखधंदा शहरात खुलेआम सुरू असताना यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे हे लोक वाट्टेल तेवढी फिस विद्यार्थांकडून वसूल करतात. घटनात्मक तरतूदीनुसार शैक्षणिक विषमता वाढू नये म्हणून याची खबरदारी घेणे शासनाची मोठी जबाबदारी आहे. असे असले तरी अशा शिकवणी वर्गासाठी आजपर्यंत कोणतीही काटेकोर नियमावली तयार करण्यात आलेली दिसत नाही. या संदर्भात जे काही नियम सध्या अस्तित्वात आहेत ते देखील पायदळी तुडविल्या जात आहेत. नियमबाह्य चालणाऱ्या शिकवणी वर्गाकडे साधे फिरकण्याचीही पात्रता शासनाच्या शिक्षण विभागाकडे नाही. याची मात्र कमालच वाटते. शहरात मुख्य रहिवासी वस्त्यांमध्ये शिकवणी वर्ग चालतात. याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांनाही होतो. विद्यार्थांची वाहने रस्त्यावरच ऊभी केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. शिवाय शिकवणीसाठी येणारे विद्यार्थी दुचाकीवरून रेस करत सुसाट्याने जातात. त्यामुळे अनेक वेळा अपघातही होतात. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे नेहमीच मुलींच्या छेडछाडीची प्रकरणे घडत असतात. परिणामी शहरात फोफावत चाललेल्या शैक्षणिक बाजारीकरणाला आळा घालण्याची गरज आहे.\nPrevious articleGSEAMS : कार्तिक-अर्जुन जोडीच्या जीसिम्सच्या यशाचे पंचसूत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/kulbhushan-jadhav/", "date_download": "2018-08-14T22:58:24Z", "digest": "sha1:ITPWVKITTUNDIKQ7ZNZABQTKX6LIX2ZU", "length": 5959, "nlines": 55, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "kulbhushan jadhav | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकुलभूषण यांच्यावरून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र : ‘ ह्या ‘ फोटोचा पडला विसर\nमुंबई : कुलभूषण जाधव यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या आई व पत्नीला जी अपमानास्पद वागणूक मिळाली त्यावरून शिवसेनेच्या हाती देखील आयतेच कोलीत मिळाले आहे. आजच्या सामना मधून शिवसेनेने भाजप सरकारला खडे बोल सुनावले आहे. जी अपमानास्पद वागणूक कुलभूषण यांच्या परिवाराला दिली गेली त्याचे उत्तर फक्त कागदी निषेधाचे बाण हे असू शकत नाही . पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच… Read More »\nकुलभूषण यांच्या भेटीदरम्यान पाकड्यांचा मराठीवर देखील राग : सविस्तर बातमी\nपाकिस्तानने इस्लामाबादमधील भेटीदरम्यान कुलभूषण जाधव आणि त्यांच्या पत्नी व आई यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली ती कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल ला धरून नव्हती . हा संपूर्ण खेळ फक्त जागतिक दबावामुळे केला गेला आणि अशा पद्धतीने वागणूक देऊन पाकिस्तानने त्यांचेच हसे करून घेतले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही . आई व पत्नी भेटायला जाणार तर ही… Read More »\nतिबेटचे आणि तिबेटी बौद्धांचे प्रमुखदलाई लामा यांच्या आयुष्यातीलमहत्... read more\nयह देश जवान कमीनों का - डॉ. सुरेन्द्र वर्मा हिंदी का श्रेष्ठ हास्य... read more\nक्या देश मध्यावधि चुनावों की ओर बढ़ रहा है : From the Best Sellers Author of 'Why Do I Hate Democracy\nयह भारत की वर्तमान राजनीतिक परिस्थितियों के आधार पर आगामी लोकसभा चु... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://khodsal.blogspot.com/2010/03/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1285871400000&toggleopen=MONTHLY-1267381800000", "date_download": "2018-08-14T23:30:18Z", "digest": "sha1:LEFJSPVRFV6IU5B6JELHXQKISUD7ZGJD", "length": 10777, "nlines": 217, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: March 2010", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nआमचे प्रेरणास्रोत : मिल्या ह्यांची गझल पंढरी\nवदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती\nकधीकाळी इथे प्रत्येक मुलगी लाजरी होती\nतुझे बॅंकेतले खाते जरासे वेगळे होते\nरिती होती तिजोरी.. नोटही प्रॉमीसरी होती\nसखे, नव्हताच चिमटा काढला मी खाच-खळग्यांचा\nतुझ्या अंगातली कुर्तीच थोडी चावरी होती\nतिच्या श्वासातले आव्हान इतके दरवळत होते\nजणू नुकतीच लसणीयुक्त खाल्ली काचरी होती\nम्हणे मारेल ती झुरळास ऐसे ऐकले होते\nउडाली उंच सोफ्यावर... मनाने घाबरी होती\nकधी यावे, कधी जावे, कधी कॅंटीन गाठावे\nअरे, सरकार-दरबारातली ती नोकरी होती\nतिला सांगूनही कळलाच नाही अर्थ प्रीतीचा\nउफाड्याची तरी.. ती पोर अल्लड परकरी होती\nकधी कवितेस 'खोड्या' भेटला का रिक्त हातांनी \nतिच्यावर चालवाया सज्ज लेखन-कातरी होती\nकैकदा वाचली पण सुटेना पझल...\nआमची प्रेरणा : 'बेफिकीर' यांची गझल \"केवढे चालणे हे मजल दरमजल...\"\nकैकदा वाचली पण सुटेना पझल...\nकाय जाणे असे ही गज़ल की गझल\nमी कितीदातरी शीळ घालायचो\nअन कपोलावरी व्हायचे मग बदल\nमी कितीदा तिला शीळ घालायचो\nबोलली, \"लै महागात तुजला पडल\"\nघातली झेप तू ही गझल पाहता\nका अशी नित्य करतोस माझी नकल \nखूप थैमान पार्लरमध्ये घातले\nपाहण्यासारखी पण न माझी शकल\nघाल मागून पोनी... मरो स्टेपकट\nकाढ आधी उवा आणि गुंते उकल\nपेग थोडे घशाखालती तू ढकल\nसोड नाठाळपण, खोडसाळा, बदल...\nसुमनांचा दररोज ऐकला नकार रात्रीने\nलाइन मारुन पाहिली जरी चिकार रात्रीने\nनुकती कोठे नार लाजरी धिटावली होती\nकेली हातोहात कामिनी पसार रात्रीने\nउरली नाही भीड, रास्कला, तुझी तिला आता\nलढण्या रजनीकांत घेतला उधार रात्रीने\nनाही औदासीन्य तीस अन् मुळी न कंटाळा\nरुचिपालटण्या फिल्म बदलली त्रिवार रात्रीने\nअविरत मागोमाग फिरतसे किती मुलांच्या ती\nखोड्या, तुजला मात्र कळवला नकार रात्रीने\nतात, सांगा, सांग आई\nमूळ जमीन : तात गेले, माय गेली (अण्णा, बालकास क्षमा करा.)\nतात, सांगा, सांग आई, राहिले मी पोर का\nआठवा, आहे तुम्हाला एक उपवर कन्यका\nऐन ज्वानीची उभारी, हाय, मजला जाचते\nअन् मदाचा भार कोमल काय माझी सोसते\nलग्न करणे शीघ्र माझे हे नसावे शक्य का \nलोकरीती हेच सांगे - थोरली उजवा झणी\nसान ती उंडारते का, मी घरी का बैसुनी \nदान करता धाकटीचे थोरली आधीच का \nघेतला मी वेष मुलिचा, सोडला गणवेश तो\nशोभते साडी, बिकीनी, काय माझा दोष तो \nएव्हढा कमनीय बांधा, आणि म्हणता बालिका \nकन्यका ही ठेविता का दावणीला बांधुनी \nनोकरी करवून घेता गाय दुभती मानुनी\nएकताची ही तुम्हाला वाटली का मालिका \nजावयाची चरणचिह्ने येऊ द्या अपुल्या घरी\nलाज-लज्जा सोडुनी वा जाउ मी कोठे तरी\nसासराचे गाव कुठले, कोणता अन् तालुका \nघालवीते काळ, नाथा, वरुन तुम्ही नेइतो\nमोजिते संवत्सरे मी लग्न अपुले होईतो\nनांदते स्वप्नात, होते रमणि आणिक सूतिका\nसांगुनी वेळी न आले पाहण्या जर आज ते\nउघड, आई, पान पुढचे, नाव पुढचे वाच ते\nही पहा उपवर मुलांची आणली मी पुस्तिका\n( ...... पुन्हा पुन्हा\nआमची प्रेरणा : जयश्री अंबासकर यांची गजल ...... पुन्हा पुन्हा\nदावतेच त्या मुला, ठोकते पुन्हा पुन्हा\nचोरुनी बघू नये, शिकवते पुन्हा पुन्हा\nचांदणी कधी अशा पोरट्यास भाळते\n'तो' अमेरिकेतला शोधते पुन्हा पुन्हा\nकासवे न पाळली मी कधीच पांगळी\nरेस मी तयांसवे हारते पुन्हा पुन्हा\nमान ही जुनीच, शिरही जुनेच आमचे\nनाक तेच, पण तरी चोंदते पुन्हा पुन्हा\nहां...कबुल उन्मनी चाळिशीत लाभली\nवळुन पण विशीकडे पाहते पुन्हा पुन्हा\nहात जोडुनी उभा खोडसाळ मजपुढे\nकाव्य मम वहीत मी लपवते पुन्हा पुन्हा\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\nकैकदा वाचली पण सुटेना पझल...\nतात, सांगा, सांग आई\n( ...... पुन्हा पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30274", "date_download": "2018-08-14T23:59:40Z", "digest": "sha1:U3Y2VHUOB66RN4KUQCD3X5TI5L5CJOI7", "length": 8324, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Kannai Nambathey व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Kannai Nambathey व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w27w791658", "date_download": "2018-08-15T00:00:05Z", "digest": "sha1:4DHEDQJGG3Y6S6AJKQLKHTDWSYVJ4X26", "length": 11169, "nlines": 263, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अभिनेत्री काजल अगरवाल वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nअभिनेत्री काजल अगरवाल वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसुंदर सामंत रूथ प्रभू\nसुंदर सामंत रूथ प्रभू\nअभिनेत्री क्यूट काजल अग्रवाल\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर अभिनेत्री काजल अगरवाल वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/blog-post_14.html", "date_download": "2018-08-14T22:56:23Z", "digest": "sha1:ETVVW2L7NRFTAYSLSXHPOHMQ3CLDC7QY", "length": 6326, "nlines": 108, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: जपानमधील भीषण दृश्ये, गुगलने टिपलेली. अंगावर शहारे आणणारी..", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nजपानमधील भीषण दृश्ये, गुगलने टिपलेली. अंगावर शहारे आणणारी..\nजपानला कधी मानवी संहाराने हादरवले, तर कधी निसर्गाने त्याचा लावलेला संसार विस्कटून टाकला. देशालाही नशीबाचे फेरे चुकत नाहीत हेच खरं.\nआपण वृत्तपत्रात बातम्या वाचतो, रंगीत फोटोही पाहतो. टीव्हीवरचे वृत्तांतही कधी आपल्या रिमोटच्या लहरीतून पाहता आले तर तेही पाहतो. पण सामान्यतः घरात पेपर आणि टीव्ही असूनही खरी स्थिती आपल्याला माहीत नसते.\nगुगलने जपानला पाठवलेल्या मदतीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण गुगलने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून टिपलेला विध्वंसापूर्वीचा जपान\nआणि विध्वंसानंतरचा जपान याची शोकांत फोटो गॅलरी आपण पहायला हवी. गुगलने पूर्वी टिपलेला न्युक्लीयर प्लांट कसा दिसत होता, आणि भूकंपानंतर त्याचं दृश्य कसं आहे ते इथे दिसतं. अशी तुलनात्मक फोटो गॅलरी अन्य दुसऱ्या माध्यमात उपलब्ध असण्याची शक्यता जवळ जवळ नाही.\nती दृश्ये विदारक आहेत, पण निसर्गाचं क्रौर्य काय असतं हे एक माणूस म्हणून तुम्ही पहायला हवं. त्याचा स्लाईड शो तिथे आहे. तो अवश्य पहा. तो पाहण्यासाठी जा ह्या दुव्यावर.\nइंटरनेटचं माध्यम, आणि त्यातही गुगल अर्थचं माध्यम तुम्हाला जेवढं अंतर्मुख करतं, तेवढा परिणाम वृत्तपत्र किंवा टीव्हीचं माध्यम करीत नाही याचा अनुभव गुगलची ही फोटो गॅलरी पाहताना येतो.\nमाध्यम जगतातल्या मंथनाचंही ते एक उदाहरण..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nजपानमधील भीषण दृश्ये, गुगलने टिपलेली. अंगावर शहारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C/", "date_download": "2018-08-14T22:55:05Z", "digest": "sha1:XDZ5E3VULZSFCMG22GCVMN4R2KAYEM2F", "length": 7684, "nlines": 62, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nरोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय \n“बौद्धधर्मीय म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध चालू केलेल्या लष्करी कारवाईने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी आतापर्यंत केलेल्या बौद्धांच्या कत्तली दिसत नाहीत काय आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते”, असा सवाल भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी केली.\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमानवतावादी दृष्टिकोनातून रोहिंग्यांना भारताने आश्रय देण्याची मागणी प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी नुकतीच केली होती मात्र म्यानमारमध्ये बौद्धांच्याच कत्तली होत असताना आंबेडकरांनी कधी आवाज उठविला नाही. रोहिंग्यांच्या समर्थनासाठी रझा अकादमीने मुंबईत काढलेल्या मोर्चामध्ये थेट पोलिसांवरच हल्लाबोल केला, तेव्हा आंबेडकर शांत राहिले आहेत, असेही ते म्हणाले.\nरोहिंग्यांची मनमानी करून झाल्यावर शेवटी बौद्धांचा संयम संपल्यानंतर मग मात्र आंबेडकरांना रोहिंग्यांची दया येते. त्यांनी किमान देशाची सुरक्षितता तरी लक्षात घ्यायला पाहिजे,” असे अमर साबळे पुढे म्हणाले.\nसबका साथ, सबका विकास असे सांगत नरेंद्र मोदी अल्पसंख्यकांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. पण जगाने नाकारलेल्या आणि त्यांच्या अवगुणांमुळे धिक्कारलेल्या रोहिंग्यांना भारतीय मुस्लिमांच्या तोंडातील घास देण्याचा हा प्रकार आहे,” अशी टीका करून ते म्हणाले, त्यांची भलामण करण्याऐवजी त्यांनी भारतातील दलित आणि मुस्लिमांच्या कल्याणाचा विचार केल्यास बरे होईल.”\n@@पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा @@\nCategory: महाराष्ट्र Tags: ambedkar, marathi, marathi news, प्रकाश आंबेडकर, मराठी, मराठी बातम्या\n← एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची ट्विटरच्या चिमणीचं क्रांतिकारी पाऊल..देणार फेसबुकला टक्कर →\nइस किताब में आप उन शख्सियतों से रू ब रू होंगे, जिन्होंने इस देश की ... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2780", "date_download": "2018-08-14T23:46:53Z", "digest": "sha1:T26EKDJMYQTZDMELSUXR7OPKKWOPCO6B", "length": 21397, "nlines": 119, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने\nसुशांत करंदीकर हे कल्याणमधील रहिवासी. ते माउंटन बायकिंग (सायकलिंग) आणि ट्रेकिंग यांद्वारे सह्याद्रीत भ्रमंती सत्तावीस वर्षें करत आहेत. त्यांना लहानपणापासून ट्रेकिंग व सायकलिंग यांची आवड. त्यांनी पहिला ट्रेक 1989 साली दहावीच्या परीक्षेनंतर त्यांच्या मित्रांसमवेत भिमाशंकर अभयारण्यात केला. तेव्हापासून ते माउंटन ट्रेकिंग आणि बायकिंग यांमध्ये जे रमले ते रमलेच. त्यांनी सुरुवातीला माहुली गड सर केला. मग त्यांनी माहुली किल्ला कल्याणपासून जवळ असल्याकारणाने ठरावीक दिवसांत येऊन-जाऊन असा शंभर वेळा पायाखाली घातला डोक्यात खूळ, गडसफाईचे. ते त्याला म्हणतात, गडसेवा\nगिर्यारोहकांचे पंढरपूर म्हणजे हरिश्चंद्रगड. तो गड चढण्यास अतिशय अवघड. त्या कोकणकड्यावर सायकल चालवणे म्हणजे तर अधिकच जोखमीचे काम सुशांत हरिश्चंद्रगड चाळीसएक वेळा सहज चढून गेले असतील, पण त्यांनी एका मित्रासह सायकलिंगद्वारे गड सर 2001 मध्ये केला आणि तेथून सुशांत करंदीकर यांची ट्रेकिंगच्या जोडीला माउंट बायकिंगची सुरुवात झाली. त्यांनी कल्याण ते कन्याकुमारीपर्यंत चार हजार चारशे किलोमीटर सायकलिंग 1997 साली केले. त्यांनी अद्वितीय असा पराक्रम 1998 साली केला, तो म्हणजे सायकलवर पूर्ण भारत भ्रमंती सुशांत हरिश्चंद्रगड चाळीसएक वेळा सहज चढून गेले असतील, पण त्यांनी एका मित्रासह सायकलिंगद्वारे गड सर 2001 मध्ये केला आणि तेथून सुशांत करंदीकर यांची ट्रेकिंगच्या जोडीला माउंट बायकिंगची सुरुवात झाली. त्यांनी कल्याण ते कन्याकुमारीपर्यंत चार हजार चारशे किलोमीटर सायकलिंग 1997 साली केले. त्यांनी अद्वितीय असा पराक्रम 1998 साली केला, तो म्हणजे सायकलवर पूर्ण भारत भ्रमंती त्यांनी एकशेअठरा दिवसांत तेरा हजार एकशेपासष्ट किलोमीटर भटकंती सव्वीस राज्यांत केली. त्या पराक्रमासाठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च लागणार होता, परंतु त्यांनी हाताशी जमा झालेले पंचवीस हजार रुपये घेऊन राजेश खांडेकर या मित्रासह कल्याणहून भारत भ्रंमतीला सुरुवात केली.\nभ्रमंतीचा उद्देश सायकलवरून एड्सविषयक जनजागृती करणे हा होता. त्यांनी स्वतः जेवण करणे, मंदिरात राहणे अशा प्रकारे दीड महिना ढकलला. कल्याण पोलिस स्टेशनहून घेतलेल्या पत्रानुसार सर्वत्र मदत मागून दिवस काढले. त्यांना वेगवेगळ्या राज्यांत भाषेचे अडथळे येत होते, परंतु ते ज्या ठिकाणी मुक्काम असायचा, त्या ठिकाणी त्या लोकांच्या जाहिरातीचे पोस्टर घेऊन फिरत, मात्र त्यांचा एड्सविषयक जनजागृतीचा उद्देश मागे ठेवत नसत. त्या दरम्यान, एक चित्तथरारक प्रसंग घडला. ते भ्रमंती करत आसामच्या प्रदेशात जाऊन पोचले. त्यावेळी तेथे अतिरेक्यांचे प्रमाण वाढले होते. सुशांत करंदीकर लघुशंकेला गेले असताना सैनिकांनी त्यांच्या मित्राला चार मशिनगन अंगावर चारही बाजूला लावून घेरले. परंतु सैनिकांनी सुशांत व त्याचा मित्र यांची कागदपत्रे पाहिल्यानंतर शुभेच्छा देऊन सुटका केली. परंतु तो अर्धा-पाऊण तास त्यांच्या अंगावर काटा उभा करून गेला\nडोंबिवलीमध्ये दहा गटांनी मिळून सायकलिंगद्वारे महाराष्ट्र भ्रमंतीची योजना 2003 साली आखली. एका गटाने सहा जिल्हे फिरायचे असे ठरवले होते. परंतु गोंदिया विभागात नक्षलवादी हल्ले वाढल्यामुळे पूर्व महाराष्ट्रात जाण्यास कोणी तयार होईना. सुशांत यांनी तेथील मित्रांसह एक हजार किलोमीटरचा पूर्व महाराष्ट्र सायकलदौरा पार केला.\nत्यांनी 2001 साली हरिश्चंद्रगड सायकलद्वारे सर केला त्याचवेळी संकल्प केला, की 31 डिसेंबर-1 जानेवारी असे दोन वर्षाखेर व वर्षारंभ दिवस दरवर्षी गड फिरायचे सुशांत करंदीकर यांनी त्या संकल्पानुसार 2001 ते 2016 पर्यंत त्र्याहत्तर गड सर केले आहेत. त्यांनी 2017 च्या वर्षाखेर कर्जत-पाली पट्ट्यातील आणखी चार किल्ले भटकंतीकरता निवडले होते. किल्ल्यांवर सायकलिंग करणे, गडसफाई करणे, बचाव कार्य करणे अशी त्यांची कामे त्या काळात चालतात. त्या उपक्रमाला ‘सह्याद्री सायकल एक्स्पेरिमेंट’ असे नाव देण्यात आले आहे. गिरिमित्र संमेलनाने सुशांत यांच्या 'महाराष्ट्र ट्रेकिंगचा इतिहास'मध्ये या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नोंद ‘माउंटन बायकिंग करणारा एकमेव ग्रूप’ अशी केली आहे.\nसुशांत करंदीकर यांनी कल्याण ते अरुणाचल प्रदेश 2005 साली, तर कल्याण ते लेह-लडाखपर्यंत 2011 साली सात जणांसोबत सायकलिंग केले आहे. त्या गटात दोन महिलांचाही समावेश होता. त्यांनी मुंबई- पुणे अशी सायकलिंग रेसही केली आहे.\nसुशांत करंदीकर यांनी 1997 ते 2010 पर्यंत कल्याणमध्ये सर्पमित्र म्हणून काम केले आहे. वनस्पतींची भारतीय, सांस्कृतिक नावे काय असावी त्यांचा उपयोग काय असा प्रश्न त्यांना पडे. म्हणून त्यांनी प्रसाद वेलणकर या मित्रासोबत दोनशे झाडांची चित्रे, फोटो जमा केले, त्यांची सांस्कृतिक- भारतीय नावे शोधली व त्यांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली. प्रदर्शन गेली आठ वर्षें ठिकठिकाणी भरवले जाते.\nसुशांत यांनी त्यांच्या ट्रेकिंगच्या वेडास वळण देण्यासाठी 'वाईल्ड व्हिजन' नावाची स्वतःची कंपनी 2011 साली सुरू केली. ते ‘निसर्ग गिरिभ्रमण’ ह्या संस्थेसोबत 1993 साली जोडले गेले. त्यांनी ‘निसर्ग गिर्यारोहण’ या संस्थेमध्ये कमिटीवर काम अठरा वर्षें केले. 'वाईल्ड व्हिजन' कंपनी ट्रेकिंग, सायकलिंग, कॅम्पिंग या उद्दिष्टांसाठी सुरू करण्यात आली. 'वाईल्ड व्हिजन'मध्ये ट्रेकिंग प्लॅन केले जातात. त्यामध्ये वेगवेगळे साहसी खेळ व अन्य उपक्रम यांद्वारे संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास या गुणांची जोपासना केली जाते. कंपनीतर्फे लहान मुलांसाठी देखील वेगवेगळे कॅम्प योजले जातात. त्यामध्ये शाळेतील मुलांना विविध साहसी खेळांची ओळख करून देणे अभिप्रेत असते. त्यात एकेका शाळेतील पाचशे-सहाशे मुले सामील होतात. त्याखेरीज लेह-लडाखची बाइक-सायकल-जीपने सहल, वॉटरफॉल रॅपलिंग असे साहसी उपक्रम प्रौढांसाठी योजले जातात. कॉर्पोरेट सेक्टरसाठी आउटबाउंड प्रोग्राम हीदेखील 'वाईल्ड व्हिजन'ची खासीयत आहे.\nट्रेकिंग करताना गडकिल्ल्यांवर सामानासकट सायकलही खांद्यावर घेऊन जावी लागते. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना वेडे ठरवले, परंतु त्यांनी तो वेडेपणा स्वीकारला. सुशांत करंदीकर यांनी दोन सीट सायकल व तीन सीट सायकल यांवरूनही मोठमोठ्या सफरी केल्या आहेत. सुशांत यांची पत्नी सुवर्णा याही सुशांत यांच्या साहसी उपक्रमांत सहभागी असतात. त्या मूळ कमर्शियल आर्टिस्ट. सुशांत ट्रेकिंग हौसेने जवळजवळ दहा वर्षें करत होते. त्यांनी कंपनी निर्माण केल्यावर सुवर्णा त्यांना सामील झाल्या. मुलांचे कँप वगैरे कामात त्यांचा विशेष सहभाग असतो. सुशांत यांचे कल्याणात एकत्र कुटुंब आहे. ते आईवडील, भाऊ-बहीण असे एकत्र राहतात.\nसुशांत करंदीकर यांना ‘सर्पमित्र’, ‘कामशेत प्राईम’ यांसारखे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पराक्रमांच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी येत असतात.\nसंजय उर्फ सुशांत करंदीकर हा शहरात राहणारा पण कायम निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आमचा आवडता मित्र. 1990 ते 2000 च्या दशकात अनेक गडकिल्ले आम्ही बरोबर सर केले. हौशी ट्रेकर च्या भूमिकेतून\nसंजयने पुर्ण वेळ निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे\nठरवून कंपनी काढली व अबाल वृद्धांना सोबत घेऊन सतत गडफेरी, मुलांचे कॅम्प, साहस शिबीर ई. आगळे कार्यक्रम केले. त्याच्या कार्यात पत्नी चीही सक्षम साथ मिळते हे विशेष. दोघांनाही\nभरपुर शुभेच्छा अनिल भोंगळे\nनेहा सुनिल जाधव ही दिवा येथील राहणारी. ती पत्रकारितेचा अभ्‍यास करते. जोडीला तिने 'युवा म्‍हारळ' आणि इतर काही सामाजिक संघटनांसोबत स्‍वतःला जोडून घेतले आहे. तिच्‍या अंगी वक्‍तृत्‍वासोबत अभिनयाचेही गुण आहेत. ती लघुपट, नाटक यांमधून हौशी कामे करते. तिला लेखनाची आवड आहे. कॉलेज रिपोर्टर म्‍हणून तिने केलेले लेखन दैनिक 'महाराष्‍ट्र टाईम्‍स'मध्‍ये प्रसिद्ध झाले आहे.\nपॉप बॉयज् क्रू - नृत्यातून समाजसेवा\nदीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, शतकोत्तर ग्रंथालये\nसुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने\nसंदर्भ: Trekking, गिर्यारोहण, सायकलींग\nगुणवंत कामगारांची आदिवासी सेवा\nरायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन\nसंदर्भ: सुखद राणे, भटकंती, गिर्यारोहण\nसंदर्भ: गिर्यारोहण, कादंबरी, गिर्यारोहक, लेखक\nआनंद बनसोडे - सोलापूरचा जिद्दी एव्हरेस्ट वीर\nसंदर्भ: गिर्यारोहण, गिर्यारोहक, विक्रम, विश्‍वविक्रम, लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, माउंट एव्‍हरेस्‍ट, अमेरिका, शिखर, सोलापूर शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:57:55Z", "digest": "sha1:KQ5GNLRBWGQPDI46GOF2QF7GZM5IJ2B7", "length": 6988, "nlines": 165, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण !!!", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण \nमहाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले...\nस्वराज्याच्या या दुसर्या छत्रपती ला त्यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन \nया वीर पुरुषाबद्दल अजून इथे वाचा - जिजाऊ.कॉम\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 2:36 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nअण्णाच्या सोबत या लढाईत सहभागी व्हा\nमुख्यमंत्री कार्यकर्ता आणि अमोल सुरोशे स्टार माझा ...\nअमोल सुरोशे-नांदापूरकर यांना जन्म दिवसाच्या हार्दि...\nकुणी इंग्रजीत महाराष्ट्राबद्दल इतक छान लिहल की मन ...\nछत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2806.html", "date_download": "2018-08-14T23:39:30Z", "digest": "sha1:5AK7L25RO4JYI4GGPJRJ6BWGXDPN4GIU", "length": 9677, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनातून करमणूक करून घेत आहे - संभाजी कदम. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Politics News Shivsena Ahmednagar राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनातून करमणूक करून घेत आहे - संभाजी कदम.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनातून करमणूक करून घेत आहे - संभाजी कदम.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी कॉंग्रेस निवांत पार्टी आहे. काही काम धंदे राहिले नाही. कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनी कोणताही प्रश्न पुढे करायचा आणि त्यावर आंदोलन करायचे, एवढेच काम त्यांना उरले आहे. राष्ट्रवादी अशा आंदोलनातून करमणूक करून घेत आहे. अशा आंदोलनामुळे प्रश्न सुटत नाहीत, तर प्रशासनाचा वेळ वाया जातो. हेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे विसरल्याची टीका शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमालमत्ता कराच्या वसुलीसाठी शास्ती माफी आणि धार्मिक स्थळांबाबतच्या मुद्यावर कदम बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालविलेले आंदोलने म्हणजे, वेळखाऊ पणा असून, त्यामध्ये नगरकरांना वेठीस धरण्याचे षड.यंत्र आहे. राष्ट्रवादी म्हणजे सध्या निवांत पार्टी आहे. कोणीही कोणत्याही मुद्यावर आंदोलन करते आहे. अभ्यासपूर्ण आंदोलनाची गोष्ट निराळी असते. पण, प्रशासनाला वेठीस धरून त्यांचा कामकाज थांबविणे हे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.\nमहासभा बोलावण्याची मागणी करण्याचे नाटक\nधार्मिक स्थळांच्या मुद्यावर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कदम यांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले, 'तीन वर्षांपूर्वी त्यांचीच सत्ता होती. त्या काळात अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली. त्यावेळी त्यांनी यावर योग्य ती भूमिका घेणे अपेक्षीत होते. पण तसे झाले नाही. बघ्याची भूमिका घेत कार्यवाहीचे घोंगडे भिजत ठेवले. आता कार्यवाही सुरू झाल्यावर आरडाओरडा करत आहे. हे त्यांचेच पाप आहे. आता महासभा बोलावण्याची मागणी करण्याचे नाटक करत आहेत\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nराजाश्रय असलेल्यांचे कर थकलेत.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस शास्ती माफीची मागणी करत आहेत, पण ज्यांनी प्रामाणिकपणे शास्तीसह कर भरला त्यांचे काय त्यांची शास्ती परत करायचे ठरले तर एका हाताने पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने परत करायचे, अशी वेळ महापालिकेवर येईल. महापौर असताना आपण शास्तीमाफी केली होती, आमदार संग्रामभैय्या जगताप सांगत आहे. महापालिका प्रशासनाला त्यावेळी दिलेल्या शास्तीमाफीची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. शास्तीमाफीमुळे महापालिकेचा किती फायदा झाला, याचे आकडेसमोर आल्यावर सांगू, असे सांगून खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट होईल, असे देखील संभाजी कदम म्हणाले.\nसर्व सामान्यांचे कर लाख रुपयांनी थकीत राहत नाहीत.\nमहापालिकेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला खिळ घालण्याचा प्रकार विरोधक वेगवेगळ्या प्रकारे पुढे करत आहेत.सर्व सामान्यांचे कर लाख रुपयांनी थकीत राहत नाहीत. पण, यांना राजकीय आश्रय आहे अशाच लोकांचे मालमत्ता कर थकीत आहेत, असा आरोप संभाजी कदम यांनी यावेळी केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनातून करमणूक करून घेत आहे - संभाजी कदम. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, October 28, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gauribhosaleblog.blogspot.com/2017/09/blog-post_21.html", "date_download": "2018-08-14T23:52:30Z", "digest": "sha1:GMIY5SOYLBDF3QAY5HBL6KIZYDUAOCJ5", "length": 27674, "nlines": 46, "source_domain": "gauribhosaleblog.blogspot.com", "title": "'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी! (अतुल कहाते)", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\nअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची ही अद्‌भुत कहाणी....\nवॉल स्ट्रीटवर गोंधळ घालणारा आणि प्रचंड मोठा गैरव्यवहार करणारा पहिला माणूस म्हणून आपण चार्ल्स पॉन्झीचं नाव आपण घेऊ शकत नसलो तरी असली कामं करण्यात सगळ्यात यशस्वी ठरलेला \"घोटाळे'बाज माणूस म्हणून आपण पॉन्झीचा उल्लेख नक्कीच करू शकतो. फसवणुकीच्या बाबतीत त्यानं सगळ्यांना मागं टाकणारा असा काही कारनामा करून दाखवला, की तेव्हापासून कुणीही केलेल्या आर्थिक घोटाळ्यांना लोक सर्रास पॉन्झी स्कीम म्हणायला लागले झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून लोकांना टोप्या घालणारे अनेक बिलंदर असतात. या सगळ्यांवर कळस साधणारा म्हणून आपण पॉन्झीकडे बघू शकतो. इटलीमध्ये जन्मलेल्या पॉन्झीचं आयुष्य अत्यंत विचित्र होतं. त्याला कधी नीटपणे शिकायला मिळालंच नाही. त्यानं कामगार, कारकून, फळविक्रेता, स्मगलर, तस्कर आणि वेटर अशी अनेक कामं केली. आपल्या वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी पॉन्झीनं अर्थक्षेत्रात घुसायचं ठरवलं. जेमतेम पाच फूट उंची लाभलेला पॉन्झी दिसायला चांगला होता. त्याची अंगकाठी एकदम बारीक होती. त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्याजोगा होता; तसंच त्याला चांगली विनोदबुद्धी लाभली होती. तिचा तो अर्थातच चांगला वापर करून घेई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या माणसाला सहजपणे जिंकून घेण्यासारखी मिठास वाणी असल्यामुळे कुणालाही विश्‍वासात घेणं त्याला सहजपणे जमे.\nआपला फसवणुकीचा उद्योग पॉन्झीनं 1920 च्या सुरवातीला 150 डॉलर खर्चून सुरू केला. आपण ओल्ड कॉलनी फॉरिन एक्‍स्चेंज कंपनी नावाची कंपनी उघडली असल्याचं त्यानं जाहीर केलं. ही कंपनी आपल्याकडे पैसे गुंतवणाऱ्या लोकांना 45 दिवसांच्या काळात 50 टक्के व्याज देणार आणि 90 दिवसांनी मूळ मुद्दल दामदुप्पट करणार म्हणजे 100 टक्के व्याज देणार, असं आमिष त्यानं दाखवलं. पॉन्झीनं हा प्रकार अगदी योग्य काळात केला. कारण या काळात अमेरिकेमध्ये सगळीकडं तेजीचं वारे होते. बहुतेक सगळ्या लोकांकडे गुंतवण्यासाठी जास्त पैसे शिल्लक होते. इतक्‍या कमी वेळात आपल्याकडचे पैसे दुप्पट होणार असतील, तर चांगलंच आहे, असा विचार त्यामधल्या अनेक जणांनी केला. पॉन्झीनं आपल्या उत्कृष्ट संभाषणकलेच्या जोरावर तसंच आपल्यामधला विक्रेता कायम जागा ठेवत या गुंतवणूकदारांना सहजपणे भुरळ पाडली.\nआपण आपल्याकडे पैसे गुंतवणाऱ्या लोकांना इतका मोठा परतावा कसा काय देऊ शकतो, याचं उत्तर पॉन्झीकडं तयार होतं. अर्थातच त्याशिवाय लोकांनी त्याच्याकडं पैसे गुंतवताना आणखी प्रश्‍न विचारले असते. यासाठी आपण इंटरनॅशनल पोस्टल युनियन छापत असलेल्या कूपन्सची परदेशांमध्ये खरेदी करणार असल्याचं पॉन्झीनं जाहीर केलं. असं कूपन परदेशी पत्र पाठवण्यासाठी चिकटवावं लागे. अशी कूपन्स मोठ्या संख्येनं विकत घ्यायची आणि परकीय चलनांच्या व्यवहारांमधल्या चढ-उतारांचा फायदा उठवून ही कूपन्स दुसऱ्या एखाद्या देशामध्ये खूप महाग किमतीला विकून टाकायची असा पॉन्झीचा बेत होता. साहजिकच परकीय चलनांच्या व्यवहारामध्ये स्वस्तात ही कूपन्स खरेदी करायची आणि नफेखोरी करून ती विकायची, असं त्याचं या व्यवहारामागचं सोपं सूत्र असणार होतं. शेअर दलालांपासून आपल्या नवऱ्याच्या निवृत्तिवेतनावर आयुष्य काढणाऱ्या विधवांपर्यंत सगळ्या प्रकारच्या लोकांनी पॉन्झीच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. सुरवातीला ही रक्कम फारशी नसायची. नंतर वर्तमानपत्रांनीसुद्धा पॉन्झीच्या योजनेला भरपूर प्रसिद्धी द्यायला सुरवात केल्यावर या रकमेत प्रचंड वाढ होत गेली. सुरवातीला आपल्या बोस्टनमधल्या कार्यालयातल्या कपाटाच्या खणांमध्ये पॉन्झी हे पैसे साठवत असे; पण लवकरच त्याच्याकडे जमा होत असलेल्या रकमेचा आकडा दर आठवड्याला 10 लाख डॉलरच्या घरात पोचायला लागल्यामुळे हे खण अपुरे पडायला लागले. त्यामुळे पॉन्झीनं वापरून फेकून दिलेले कागद साठवण्यासाठी म्हणून विकत घेतलेल्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये हे पैसे साठवायला सुरवात केली. काही काळातच हेही पुरेनासं झाल्यावर पॉन्झीनं आपल्या कार्यालयात डॉलरच्या नोटांच्या थप्प्या रचायला सुरवात केली. या नोटांचा थर लोकांच्या पायाच्या नडगीच्या उंचीच्या वर जाऊन पोचला पॉन्झीकडे जमा होत असलेले पैसे आटायची चिन्हं अजिबातच दिसत नव्हती. आपली भुक्कड योजना यशस्वी करण्यासाठी पॉन्झीला अशाच प्रकारच्या रकमेची गरज होती. कारण सातत्यानं आपल्याकडे नव्या गुंतवणूकदारांचे पैसे जमा होत राहिले, तरच आपण आपल्याकडे आधी पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचं व्याज आपण चुकतं करू शकू, याची त्याला पुरेपूर कल्पना होती. एखाद्या मनोऱ्यासारखी म्हणजेच पिरॅमिडसारखी ही गुंतवणूक योजना होती. या मनोऱ्याच्या वरच्या बाजूला नव्या गुंतवणूकदारांच्या पैशांची भर पडत गेली तरच मनोऱ्याच्या तळाशी असलेल्या गुंतवणूकदारांना आपण व्याज देऊ शकतो, हे पॉन्झीला माहीत होतं. यानंतरच्याही सगळ्या फसव्या पिरॅमिड स्कीम्सची संकल्पना याच गृहितकावर आधारलेली आहे. जोपर्यंत नवे पैसे येत होते तोपर्यंत आधीच्या त्यानंतर त्यानंतरच्या, असं करत करत सगळ्या गुंतवणूकदारांना पॉन्झी व्याज देत राहिला. जर नव्यानं गुंतवणूक होणं थांबलं, तर या मनोऱ्यावर नवे मजले चढणं थांबणार आणि त्यामुळे आधीच्या गुंतवणूकदारांना व्याज देणं अशक्‍य होणार, हे पॉन्झीला माहीत होतं.\nआपली गुंतवणूक योजना चांगलीच यशस्वी ठरत असल्याचं पाहून पॉन्झीनं आपल्या कंपनीच्या अनेक शाखा उघडायचं ठरवलं; तसंच या योजनेचे व्यवहार सांभाळण्यासाठी बॅंका आणि दलाल कंपन्यांना तिच्यामध्ये सहभागी करून घ्यायचे मनसुबेही त्यानं रचले. हॅनोव्हर ट्रस्ट कंपनी या कंपनीची मालकी आपल्याकडे येईल इतके शेअर विकत घेऊन त्यानं तिचं अध्यक्षपद स्वतःच्या ताब्यात घेतलं. त्यानंतर एक आलिशान घर घेऊन नोकरचाकरांना नेमून तो अगदी आरामात राहायला लागला. कहर म्हणजे पॉन्झी आधी ज्या कंपनीत नोकरी करायचा ती कंपनीसुद्धा त्यानं विकत घेऊन टाकली आणि आपल्या आधीच्या साहेबालाच नोकरीवरून काढून टाकलं. पैसे खर्चून टाकण्याच्या बाबतीत पॉन्झी कुठलाही विचार करत नसे. पैसे गुंतवण्याच्या बाबतीत मात्र आनंदीआनंदच होता. त्यामुळे त्यानं गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या पैशांना अनेक वाटा फुटल्या होत्या. इंग्रजीमधला Robbing Peter to pay Paul हा वाक्‍प्रचार तो अगदी शब्दशः खरी करून दाखवत होता. गुंतवणूकदारांना पॉन्झीनं पुरतं वेडं केलं होतं. अनेक जण त्याला इटलीमधला सगळ्यात महान माणूस म्हणायचे. बोस्टनमधल्या न्यायालयाला आणि बोस्टन पोस्ट नावाच्या वर्तमानपत्राला मात्र पॉन्झीच्या या योजनेविषयी खूप शंका वाटत होत्या. पॉन्झीची योजना म्हणजे लोकांची शुद्ध फसवणूक आहे, असा दाट संशय आल्यामुळे त्यांनी याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी तपास चालू केला. यातून 1919 मध्ये फक्त 56,000 डॉलर किमतीची, तर 1920 मध्ये फक्त 75,000 डॉलर किमतीची कूपन्स छापण्यात आली असल्याचं उघडकीला आलं. प्रत्यक्षात पॉन्झीनं लोकांकडून कित्येक लाख डॉलर गोळा केले होते. साहजिकच सगळीच्या सगळी कूपन्स पॉन्झीनं काही करून मिळवली तरी तो आपल्याकडे जमा झालेले एवढे पैसे कुठे गुंतवणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न सोडवणं भाग होतं. काही जणांना याची चाहूल लागूनसुद्धा त्यांनी पॉन्झीच्या गैरप्रकाराकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतर बोस्टन पोस्टनं केलेल्या संशोधनात काही वर्षांपूर्वीच्या मॉंट्रियालमधल्या एका पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात पॉन्झी सहभागी असल्याचं आढळून आलं.\nहळूहळू पॉन्झीविषयी उलटसुलट बातम्या छापल्या जाऊ लागल्या. लोकांमध्ये त्याच्याविषयी अविश्‍वासाचं वातावरण वाढत गेलं. साहजिकच यामुळे मोठी खळबळ माजू शकते आणि गुंतवणूकदार आपल्याकडे ठेवलेले पैसे परत मागण्यासाठी मोठ्या संख्येनं येऊ शकतात, याची पॉन्झीला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे पॉन्झीनं आपल्या गुंतवणुकीविषयीचा प्रचार वाढवला. त्यानं आपल्यावर करण्यात येणारे सगळे आरोप तर साफ फेटाळून लावलेच; पण त्याशिवाय आपल्याकडे केल्या जात असलेल्या गुंतवणुकीचे व्याजदर सरळ दुप्पट करून टाकले 1920 च्या ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला पॉन्झी आपल्या गुंतवणूकदारांना नियमितपणे व्याज देत असला, तरी तो आता कफल्लक झाला असल्याचं मत बोस्टन पोस्टनं व्यक्त केलं. यानंतर दोनच आठवड्यांनी पॉन्झीविषयीचं सत्य बाहेर आलं. पॉन्झीच्या कंपनीकडे कुठलीच मालमत्ता नसल्याचं आणि तिला एकूण 20 लाख डॉलरचं देणं असल्याचं जाहीर करण्यात आलं. पॉन्झीच्या खात्यातून फक्त 2 लाख डॉलर जप्त करण्यात आले.\nपॉन्झीवर भरण्यात आलेल्या खटल्यामध्ये ठेवण्यात आलेले आरोप त्यानं मान्य केले. तो धूर्त तर होताच; पण त्याचा हेतूसुद्धा निःसंशयपणे लोकांची फसवणूक करण्याचा होता. फक्त आपली पोल खूप लवकर खोलली जाईल, याचा त्याला अंदाज आला नसावा. खटल्याची सुनावणी सुरू असताना पॉन्झीला काही काळ जामिनावर सोडण्यात आलं. त्या वेळी पॉन्झीनं फ्लोरिडा राज्यात आणखी एक छोटी फसवणूक केली आणि त्यातूनही पैसे कमावले. नंतरच्या काळात त्याच्यावरचा खटला पूर्णत्वाला गेल्यावर पॉन्झीची बारा वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली. 1934 मध्ये तुरुंगवास भोगून झाल्यावर पॉन्झीला इटलीमध्ये हाकलून देण्यात आलं. आपल्या अमेरिकेमधल्या ओळखींचा वापर करून घेण्यासाठी तिथंही आपण हॉटेलचा किंवा पर्यटनाचा व्यवसाय सुरू करणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. प्रत्यक्षात यापैकी कुठलाच पर्याय त्यानं अमलात आणला नाही. त्या काळात इटलीमध्ये जोर धरत असलेल्या फॅसिस्ट विचारसरणीला अनुसरून त्यानं आपला प्रभाव पाडत इटालियन सरकारमध्ये साटंलोटं निर्माण केलं. रिओ द जानेरियोमधल्या एका विमान कंपनीच्या बिझिनेस मॅनेजरपदावर त्याची नेमणूक करण्यात आली. यात काही अडचणी आल्या आणि शेवटी शिक्षक म्हणून कमी वेतनाच्या एका नोकरीवरच त्याला समाधान मानावं लागलं. 1949 मध्ये थोडं अंधत्व आणि मेंदूमध्ये आलेली गाठ अशा अवस्थेमध्ये पॉन्झीचं तिथंच निधन झालं. शेवटच्या काळात अर्धांगवायूच्या झटक्‍यामुळे तो अपंगच झाला होता. त्याची आर्थिक अवस्था इतकी खराब झाली होती, की त्याच्याकडे शेवटी फक्त 75 डॉलर शिल्लक होते आणि एका साध्याशा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तरीही त्यानं आपलं नाव इतिहासात वाईट अर्थानं अजरामर मात्र केलं, हे नक्कीच\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\n त्यातझटपटश्रीमंतहोण्याचीस्वप्नेपाहणारेअनेकअसतात.निशांतसरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES·Facebook·Twitter·Google Plusश्रीमंतहोण्याचीकुणाचीइच्छानसते त्यातझटपटश्रीमंतहोण्याचीस्वप्नेपाहणारेअनेकअसतात. अशाव्यक्तींनाआमिषांच्यामोहजालातअडकवूनस्वत:चीतुंबडीभरणाऱ्यांचेचकायमफावतआलेआहे. देशभरातचनव्हेतरजगभरातचिटफंडवापॉन्झीस्कीम्सच्यानावानेसर्रासराजरोसपणेगुंतवणुकीच्यानावाखालीमूर्खबनविण्याचाधंदाअव्याहतसुरूआहे. शासनाचीकुठलीहीयंत्रणाअशायोजनांनाआणित्याराबविणाऱ्याकंपन्यांनाआवरघालूशकलेलीनाही. सततअशायायोजनाबाजारातयेतआहेतआणिगुंतवणूकदारांचीफसवणूकहोतआहे. कोटय़वधीरुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30870", "date_download": "2018-08-14T23:59:47Z", "digest": "sha1:LYI2IGABCB25GCYUVAFFMW4334MHF5MI", "length": 8351, "nlines": 225, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Try not to laugh EXTREME CHALLENGE (!!BEST FUNNY ACTION SCENES!!) व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n) व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://dreamservice2u.blogspot.com/p/contact-us.html", "date_download": "2018-08-14T22:57:46Z", "digest": "sha1:YZHJQD3N4NHVHMK7RNMMN3EKZVW3JJUA", "length": 4256, "nlines": 65, "source_domain": "dreamservice2u.blogspot.com", "title": "Contact Us - Dream Online Service's", "raw_content": "\nस्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .\n_26 जानेवारी साठी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त\n_मध्याह्न भोजन योजना (MDM)\n__ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती\n__सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना\n__अस्वछ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती\n_SSC/HSC परीक्षा फॉर्म भरणे\nसर्व प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने\n26 जानेवारी साठी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त...\n26 जानेवारी साठी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त प्रजासत्ताक दिनी उत्सव हा भारत, विशेषत: शाळा, महाविद्यालये ...\nDream ऑनलाइन सर्विसेस घेऊन आलो आहोत ह्या गणपती सीजन ला................................. स्वताच्या आवड...\nDream ऑनलाइन सेवा प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेव...\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर Shettale\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर आपल्या शहरात कमी क़ीमतीची तसेच जास्त काळ टिकण...\nस्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v31764", "date_download": "2018-08-15T00:00:07Z", "digest": "sha1:L2BOIUID2ADZJYWHRIY4QH5RQLTTF6FS", "length": 8364, "nlines": 229, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Jab Tum H0te Ho Video Song - Rust0m व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Jab Tum H0te Ho Video Song - Rust0m व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80?page=48", "date_download": "2018-08-14T23:03:27Z", "digest": "sha1:AQRC7DJX5ZHCGXKFRDQLNGZFWATQSIGK", "length": 5207, "nlines": 71, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 49 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nयतीन जाधव यांची भूलतज्ञपदी नेमणूक\nकिन्हवली,दि.७(वार्ताहर)-शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टर पदावर यतीन जाधव यांची शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात आली आहे. तर डॉक्टर सचिन राजपूत यांची स्त्रीरोगतज्ज्ञ पदावर नेमणूक करण्यात आली आहे.\nशिर्डी साई संस्थानच्या स्विकृत सदस्यत्वासाठी भरत उबाळे यांची मागणी\nकिन्हवली,दि.६(वार्ताहर)-राज्यातील शासकीय महामंडळे व देवस्थान ट्रस्टच्या प्रलंबित नेमणुका लवकरात लवकर करण्याच्या हालचाली मंत्रालय स्तरावर युद्धपातळीवर सुरू झाल्या असून शिर्डी येथील साई संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळातील स्विकृत सदस्यत्वासाठी पत्\nकिन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची बदली करण्याची मागणी\nकिन्हवली,दि.६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वेळेवर कामावर येत नसून रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे देणे व कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करत असून सदर वैद्यकीय अधिकार्‍याची तत्काळ बदली करण्याची माग\nराष्ट्रवादीचे वळवी शिवसेनेत दाखल\nकिन्हवली, दि.4(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजा वळवी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.\nशहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक २९ सप्टेंबरला\nकिन्हवली,दि.१९(वार्ताहार)-शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या २९ सप्टेंबर रोजी सभापती व उपसभापती निवडणूक होणार असल्याचे निवडणूक अधिकारी एस. एम. गोसावी यांनी सांगितले असून १८ संचालकांपैकी कोण होणार सभापती याकडे सर्वांचे लक्षलागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/tag/litecoin/", "date_download": "2018-08-14T23:17:44Z", "digest": "sha1:JLXPMRMKH3HMON75KFGQYJRH2EYRJ7VG", "length": 8633, "nlines": 99, "source_domain": "traynews.com", "title": "litecoin Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nजुलै 25, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 20, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 11, 2018 प्रशासन\nक्रिप्टो किरकोळ POS विकसक जागतिक पातळीवर 100k मशीन वाटप करण्याची योजना आखली आहे 2021 झॅक Cheah, Pundi एक्स येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, एक\nवाचन सुरू ठेवा »\nजून 21, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 14, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 11, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 10, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमे 28, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nएप्रिल 13, 2018 प्रशासन\nजर्मनी नाही. 2 क्रिप्टो ट्रेडिंग अनुप्रयोग परिचय साठी स्टॉक एक्स्चेंज योजना\nजर्मनी सर्वात मोठी दुसरी स्टॉक एक्स्चेंजच्या fintech हात नंतर या वर्षी एक cryptocurrency ट्रेडिंग अनुप्रयोग लाँच करण्यासाठी सेट आहे.\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 5, 2018 प्रशासन\ndeVere गट सुरू cryptocurrency ट्रेडिंग अनुप्रयोग\nनायजेल ग्रीन, deVere ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी, जगातील सर्वात मोठी स्वतंत्र आर्थिक सेवा संस्था, predicts demand for cryptocurrencies will\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 4, 2018 प्रशासन\nLitecoin (LTC) चार्ली ली निर्माण केले, माजी Google कर्मचारी आणि Coinbase अभियांत्रिकी माजी संचालक. एक Litecoin आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 17, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 9, 2018 प्रशासन\nकोण गुप्त उद्योग सर्वात मोठी योगदान केले\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-news-regarding-tree-plantation-programme-dongargan-village-dist-kolhapur?tid=162", "date_download": "2018-08-14T23:41:52Z", "digest": "sha1:CQBCEH6O7IFUXNAL2WUJX3SQHUZOKFFY", "length": 18041, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special news regarding tree plantation programme in Dongargan village, Dist. Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा संकल्प\nयंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा संकल्प\nगुरुवार, 7 जून 2018\nदुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाच्या कामासोबत वृक्ष लागवडही महत्त्वाची आहे. आम्ही गावकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी श्रमदानातून दरवर्षी वृक्ष लागवडीचा संकल्प केला, तो दरवर्षी सुरूच ठेवला आहे. यंदाही आम्ही झाडे लावणार आहोत. अन्य गावांनाही आम्ही झाडे लावण्याबाबत सतत अवाहन करतो.\nसरपंच, डोंगरगण (ता. जि. नगर)\nश्रीरामेश्‍वर देवस्थान म्हणून राज्यभर ओळख असलेल्या डोंगरगण (ता. नगर) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून यंदा अकरा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी सुरू केलेल्या रोपवाटिकेत सात हजार रोपे तयार केली असून चार हजार रोपे वन विभाग देणार आहे. गावशिवार आणि परिसरात असलेल्या माळरानावर आतापर्यंत तब्बल तीन लाख झाडे लावली आहेत. या कामामध्ये युवकांचा पुढाकार अधिक असतो.\nडोंगरगण येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून वृक्ष लागवड करण्याला दहा वर्षांपासूनच सुरवात केली आहे. सुरवातीला गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘बीज बॅंक'' उपक्रम राबवला. उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या झांडाच्या सुमारे सहा लाख बिया संकलित केल्या. पावसाळ्यात त्या गावशिवारात लावल्या. त्याचा चांगला फायदा झाला. गावाच्या मालकीचे परिसरात २२७ हेक्‍टर माळरान आहे. तेथे गावकरी श्रमदानातून झाडे लावण्यासाठी खड्डे खोदतात. गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांचा अविरत उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन लाख वृक्षांची लागवड केली आहे. त्यातील १ लाख ५३ हजार झाडे जगली आहेत. त्यात पाचशे वडाची झाडे असून लिंब, चिंच, जांभूळ, आवळा, रिठा, करंजी यासह औषधी वनस्पतीचा समावेश आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीचे काम सुरूच असून यंदा करा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यंदा गावाने पाणी फाउंडेशनच्या उपक्रमातही सहभाग घेत गावशिवारात तब्बल दीड महिना दिवस-रात्र श्रमदान केले आहे.\nगावात पडणारा पाऊस, त्याचे होणारे व्यवस्थापन, पर्जन्यमापक बसविण्यासह सात हजार वृक्ष लागवड, त्यावर होणारा खर्च, तसेच पाणीवापराबाबत ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे. श्रमदानातून लाखो लिटर पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय झाला. यामध्ये पाणीवापराबाबतची माहिती, गावात पडणारा पाऊस, जनावरांच्या वर्गवारीनुसार त्यांना पिण्यासाठी लागणारे पाणी, गावातील प्रत्येक कुटुंबाला रोज लागणारे पाणी व पाणीबचतीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. गावात होणाऱ्या पावसाची नोंद ठेवणे, श्रमदानातून झालेल्या कामाची नोंद ठेवणे, तसेच गावाच्या पूर्वेकडील डोंगरापासून पश्‍चिमेपर्यंत श्रमदानातून झालेल्या कामाचे मूल्यमापन करणे, यासाठी ग्रामस्थ संघटित होऊन प्रयत्न करणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी सात हजार रोपे तयार असून, गावठाण हद्दीत त्यांचे रोपण होणार आहे. गावातील पाचशे शेतकऱ्यांचे मातीपरीक्षण झाले आहे. सामूहिक शेतीसाठी प्रयत्न करण्याचे ग्रामसभेत ठरले आहे.\nहजारे, पवारांनी केले कौतुक\nडोंगरगण गावकऱ्यांनी श्रमदानातून विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावाला भेट देऊन श्रमदानातून केल्या जात असलेल्या कामाचे कौतुक केले आहे. येथील रामेश्‍वर देवस्थान सर्वदूर परिचित असल्याने येथे भाविकांची सतत वर्दळ असते. भाविकही श्रमदानातून झालेल्या कामाचे कौतुक करतात.\nजलसंधारण वृक्ष नगर वन forest\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nशेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला...सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात...\nवडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता,...ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात...\n‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास...पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी...\nग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील...\nबचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...\nश्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने...महागोंड (ता. आजरा) येथील आंबेओहळ नाल्यावरील...\nजळगाव जिल्ह्यातील बारा तालुके... राज्यात हगणदारीमुक्तीसंबंधी मार्च २०१८ ची...\nसंत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...\nशाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...\nकुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत...परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील...\nप्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण...भाजीपाला व त्यातही टोमॅटो पिकात राज्यात अग्रेसर...\nपर्यावरण संवर्धन, शिक्षण हेच ‘ब्राऊन...पुणे शहर आणि आसपासच्या गावात पर्यावरण संवर्धन,...\nएकजुटीतून ‘पांगरखेड`ने केला कायापालटएखाद्या गावाने ठरविले तर काहीही अशक्य नाही, याचे...\nभूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यकजलप्रदूषण रोखणे हा जल व्यवस्थापनाचाच एक भाग आहे....\nमहिला सरपंचांच्या कामात हस्तक्षेप पडणार...नगर ः गावपातळीवर महिलांना काम करू न देता...\nमुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...\nनावीन्यपूर्ण उपक्रमांत तावशीची आघाडीरस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत...\nशिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गतीमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा,...\nमनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हातघुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-14T23:41:59Z", "digest": "sha1:RCDSXC654TFJZ7S6L7DKJGRY3FMEXWKU", "length": 4817, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अलाहाबाद | मराठीमाती", "raw_content": "\nइ.स. १५८३ मध्ये अकबराने वसविलेल्या अलाहाबाद शहराच्या नावाचा अर्थ ‘देवांचे शहर’ असा आहे.\nअलाहाबाद :- हे शहर पूर्वाश्रमीचे श्रीक्षेत्र प्रयाग होय. हे गंगायमुनेच्या संगमावर आहे . मोगल काळात ती दुय्यम राजधानीही होती.\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged अलाहाबाद, भुगोल, शहर on फेब्रुवारी 2, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-satara-vegetable-rates-apmc-8317?tid=161", "date_download": "2018-08-14T23:26:34Z", "digest": "sha1:DA6ZVP2ZXF4O25DAAGWNIFWO2O4K4IAN", "length": 15175, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Satara Vegetable rates in APMC | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा किलो\nसाताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा किलो\nगुरुवार, 17 मे 2018\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) भेंडी, वाटाणा, काकडी, काळा घेवडा तेजीत असून वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. भेंडीची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) भेंडी, वाटाणा, काकडी, काळा घेवडा तेजीत असून वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. भेंडीची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nवाटाण्याची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. वाटाण्यास रविवारच्या (ता. १३) तुलनेत दहा किलोमागे १०० रुपयांची दरवाढ झाली अाहे. काकडीची २१ क्विंटल आवक होऊन दहा किलो काकडीस १०० ते २०० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. भेंडी, काकडी, काळा घेवड्यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. ढोबळी मिरचीची २० क्विंटल आवक झाली असून दहा किलो ढोबळीस २०० ते २५० दर मिळाला. पावट्याची एक क्विंटल आवक होऊन पावट्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे.\nओल्या भुईमूग शेंगेची १४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेंगेस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. शेवग्याची १० क्विंटल होऊन दहा किलो १५० ते २०० असा दर मिळाला आहे. गवारीची सात क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २०० दर मिळाला आहे. वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. वांग्याची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ८० ते १२० असा दर मिळाला आहे. दोडक्‍याची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस १०० के १५० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यांत मेथीची एक हजार जुड्यांची आवक झाली असून मेथीस शेकड्यास १००० ते १२०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची १३०० जुड्यांची आवक झाली असून कोथिंबिरीस शेकड्यास ८०० ते १००० असा दर मिळाला आहे.\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee भेंडी okra मिरची बळी bali ढोबळी मिरची capsicum भुईमूग groundnut गवा कोथिंबिर\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nपरभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nपरभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nनागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...\nऔरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...\nजळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसाताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nकोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nसोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nहिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...\nकेळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...\nपुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/vikhe-patil-targets-bjp-government-over-maratha-reservation/", "date_download": "2018-08-14T22:59:17Z", "digest": "sha1:PUNFZNVZHEFHSUIWXKDHPEH5ZWXRBRJZ", "length": 11802, "nlines": 69, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ' हे ' उद्योग : विखे पाटलांचा आरोप | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ‘ हे ‘ उद्योग : विखे पाटलांचा आरोप\nमराठा आरक्षणाच्या निमित्ताने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्थानाच का देण्यात आली,असा प्रश्न उपस्थित करून हा सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात संघामार्फत भाजपचा प्रचार करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nविखे पाटील यांनी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे . मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम देताना टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस आणि गोखले इन्स्टिट्युटसारख्या दर्जेदार व नामांकित संस्थांना बाजूला सारण्यात आले. मुंबई आणि कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर विदर्भात शारदा कन्सलटन्सीला हे काम देण्यात आले. ह्या दोन्ही संस्था ह्या संघाशी संबंधित असून मराठा आरक्षणाच्या सर्व्हेच्या नावाखाली संघांशी संबंधित संस्थांची घरे भरण्याचाही कार्यक्रम सुरू झाला आहे. मागील तीन वर्ष सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर घोळ घालते आहे.\nनागपूरच्या शारदा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचा तर या क्षेत्रात शून्य अनुभव आहे मात्र ह्या संस्थेचे संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले आहेत. विदर्भ डेव्हलपमेंट बोर्डावरही त्यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांच्याच संस्थेला शासकीय सर्वेक्षणाचे काम दिले जाते, हा शासकीय नियमांचा भंग आहे असे देखील ते पुढे म्हणाले.\nसंघाच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वेक्षणाचे काम देण्यात आले, हे मराठा समाजाचे आणि आरक्षणाच्या मागणीचे दुर्दैव आहे.अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस मंत्रालय केशवसृष्टीत भरेल आणि विधीमंडळाची अधिवेशने रेशीमबागेत होतील. सरकारने यासंदर्भात तातडीने स्पष्टीकरण करावे. तसेच या संस्थांना दिलेले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम रद्द करून त्यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस किंवा गोखले इन्स्टिट्युटसारख्या दर्जेदार व नामांकित संस्थांना नियुक्त करावे, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे .\nया पत्रकार परिषदेला पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष कमलताई व्यवहारे, माजी आमदार दिप्तीताई चौधरी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आबा बागूल आदी नेते उपस्थित होते.\nतर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही : शिवसेनेला खडा सवाल\nपदर ढळल्यावर ऑफर यायचीच ह्या टीकेला एकनाथ खडसे यांचे ‘ हे ‘ प्रत्युत्तर\nधर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली.. मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे\n‘ ही ‘ एक गोष्ट राष्ट्रवादी विसरून गेली : बावनकुळे व रावल यांच्यावर ३०२ लावण्याची मागणी\nइंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण \nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही : शिवसेनेला खडा सवाल ‘ ह्या ‘ कारणामुळे धर्मा पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन अद्यापही नाही →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://statuslibrary.com/marathi/inspirational-status-messages/page1.html", "date_download": "2018-08-15T00:13:20Z", "digest": "sha1:J4LYGCZFAHIFDFXRMRJEDJLXR72N5Q4J", "length": 2706, "nlines": 54, "source_domain": "statuslibrary.com", "title": "Inspirational Status In Marathi, Inspirational Status Messages | 1", "raw_content": "\nमाणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..\nजो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..\nस्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा.... इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा...\nअश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..\nदिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला, तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-washim-maharashtra-8607", "date_download": "2018-08-14T23:44:49Z", "digest": "sha1:ZTQN54OPASXQVAFTYA5HZIF2KDSYZDML", "length": 18357, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, washim, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा मात्र कायम\nहंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा मात्र कायम\nशनिवार, 26 मे 2018\nखरीप हंगाम तोंडावर अाला अाहे. शेतकरी खते, बियाण्यांची तजवीज करीत अाहे. त्यांच्यासमोर या वेळी अनेक अडचणी अाहेत. शेतीमाल घरात पडलेला अाहे. बाहेर भाव नसल्याने शेतीमाल विक्रीची अडचण अाहे. नाफेडला द्यावे तर तेथे वेळेवर पैसे मिळत नाही. हंगाम समोर असताना मागे जाणे योग्य नाही, हे पाहून कमी दराने शेतीमाल विकावा लागत अाहे.\n- दत्ता वाळके, वाळकी, जि. वाशीम.\nअकोला ः खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला आहे. असे असताना अद्यापही शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी पैशांची मोठी अडचण भासत आहे. सोयाबीन उत्पादक असलेल्या या जिल्ह्यात गेल्या हंगामात पिकाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. याची झळ रब्बीतही भरून निघाली नाही. हरभऱ्यासारख्या पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. आता हंगामासाठी कृषी निविष्ठांची खरेदी करावी तर बँकांकडून पीककर्जही मिळालेले नाही. हजारो शेतकरी सध्या पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांकडून नव्याने पीककर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जंत्री जमवावी लागत असल्याने त्यातही त्यांचा वेळ जात आहे.\nवाशीम जिल्हा हा सोयाबीनचे हब म्हणून अोळखल्या जातो. जिल्ह्याच्या चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होते. उर्वरित ३५ टक्के क्षेत्रात इतर पिके घेतली जातात. परंतु, दरवर्षी हंगामात या पिकाचे कमी होणारे दर पाहता शेतकरी कपाशीकडे वळू लागले होते.\nमात्र, गेल्या वर्षी कपाशीवर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने ही स्थिती शेतकऱ्यांना पुन्हा सोयाबीनकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकते. मागील वर्षी कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नव्हता. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कपाशी लागवड क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत साडेसात हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.\nवाशीम जिल्‍ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९,७०१ हेक्टर अाहे. गेल्यावेळी ३०,९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. या वेळी २३,५०० हेक्टरवर कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनची २,७३,५१७ हेक्टरवर पेरणी झाली होती. या हंगामात हे क्षेत्र वाढून २ लाख ७५ हजार हेक्टरवर पोचू शकते. जिल्‍ह्यात तुरीच्या क्षेत्रात साडेचार हजार हेक्टरची वाढ अपेक्षित धरत गेल्या वेळच्या ५७,५१५ हेक्टरच्या तुलनेत ६२ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात अाले.\nगत हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा ठरला अाहे. गेले वर्षभर शेतमालाला भाव मिळालेले नाहीत. कमी पावसामुळे पिकांचे उत्पादन घटले. परिणामी सर्वच पिके तोट्याची ठरली. अाता नवा हंगाम समोर असताना अनेक शेतकरी पैशांअभावी चिंतातूर अाहेत. जिल्ह्यात बोगस बियाणे दरवर्षी विकले जाते. यामुळे हंगामात बियाणे उगवले नाही, झाडांवर शेंगा धरल्या नाहीत, अशा तक्रारी येतात. हे रोखण्यासाठी यंत्रणांनी तपासणी सुरू केली. जिल्ह्यात या हंगामात अाणखी कठोर कारवायांची गरज अाहे.\nवाशीम जिल्ह्यात यावर्षी सुमारे चौदाशे ७५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात अाले अाहे. अातापर्यंत जिल्ह्यात १०० कोटींचेही पीककर्ज वाटप झालेले नाही. वाटप झालेल्या पीककर्जात सर्वाधिक वाटा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अाहे. उर्वरित बँकांनी पीककर्जाला अद्याप फारसे प्राधान्य दिलेले दिसून येत नाही. पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक बँका कधी पूर्ण करतील हे निश्चित सांगता येत नाही.\nप्रस्तावित पीक लागवड क्षेत्र\nसोयाबीन २,७५,०००, तूर ६२,०००, कापूस २३,५००, मूग १६,०००, उडीद १९,९१६, ज्वारी ७०००, तीळ २०००, इतर पिके १२००.\nपीकनिहाय बियाणे नियोजन (क्विं.)\nसोयाबीन ९२,८१२, तूर ४१८५, कापूस ५९२, मूग १२४८, उडीद १५६०, ज्वारी ५२५, मका ७५, तीळ ४३.\nखरीप शेती वाशीम सोयाबीन पीककर्ज बोंड अळी कापूस कृषी विभाग तूर मूग उडीद\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/shripad-chhindam-again-expatriates-district-111881", "date_download": "2018-08-14T23:35:22Z", "digest": "sha1:M476PAFLXTU2RU32TWPU3VMT2AUBM6N7", "length": 10660, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shripad Chhindam again expatriates from the district श्रीपाद छिंदम पुन्हा जिल्ह्यातून हद्दपार | eSakal", "raw_content": "\nश्रीपाद छिंदम पुन्हा जिल्ह्यातून हद्दपार\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला आठ दिवसांसाठी तडीपार केले. यापूर्वीही या घटनेनंतर त्याला तडीपार करण्यात आले होते, पण त्याची मुदत संपली.\nकेडगाव प्रकरणानंतर तोफखाना पोलिसांनी पुन्हा तडीपारीचा प्रस्ताव दिला होता. त्याला प्रांतधिकार्यानी मंजुरी दिली. 24 एप्रिल 2018 पासून पुढे आठ दिवस तडीपारीचा आदेश दिला. छिंदमला यापूर्वी ही तडीपार केले होते. त्याची मुदत संपली होती.\nनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला आठ दिवसांसाठी तडीपार केले. यापूर्वीही या घटनेनंतर त्याला तडीपार करण्यात आले होते, पण त्याची मुदत संपली.\nकेडगाव प्रकरणानंतर तोफखाना पोलिसांनी पुन्हा तडीपारीचा प्रस्ताव दिला होता. त्याला प्रांतधिकार्यानी मंजुरी दिली. 24 एप्रिल 2018 पासून पुढे आठ दिवस तडीपारीचा आदेश दिला. छिंदमला यापूर्वी ही तडीपार केले होते. त्याची मुदत संपली होती.\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/demand-mosquito-net-sangvi-area-108749", "date_download": "2018-08-14T23:35:09Z", "digest": "sha1:LMJSYCC477HRJ4DTS6M26QAECZYPTG6V", "length": 11301, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand for mosquito net in Sangvi area सांगवी परिसरात मच्छरदाणीला मागणी वाढली | eSakal", "raw_content": "\nसांगवी परिसरात मच्छरदाणीला मागणी वाढली\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nजुनी सांगवी - उन्हाचा वाढलेला पारा व मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे वाढलेल्या डासांनी सांगवीकर पुरता हैराण झाले आहेत. सायंकाळी सहा पासुन सुरू होणा-या डासांच्या त्रासामुळे सांगवीकरांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. कासावीस करणारा उकाडा आणी डासांमुळे सांगवी परिसरात मच्छरदाणीला मागणी वाढली आहे. विक्रेत्या फेरिवाल्यांनी येथील गरज ओळखुन सांगवी परिसरात मच्छरदाणीची विक्री करण्यात सुरुवात केली आहे.\nजुनी सांगवी - उन्हाचा वाढलेला पारा व मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे वाढलेल्या डासांनी सांगवीकर पुरता हैराण झाले आहेत. सायंकाळी सहा पासुन सुरू होणा-या डासांच्या त्रासामुळे सांगवीकरांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. कासावीस करणारा उकाडा आणी डासांमुळे सांगवी परिसरात मच्छरदाणीला मागणी वाढली आहे. विक्रेत्या फेरिवाल्यांनी येथील गरज ओळखुन सांगवी परिसरात मच्छरदाणीची विक्री करण्यात सुरुवात केली आहे.\nडासांच्या चावण्यामुळे अंगावर लाल पुरळ उठण्याचे प्रकार घडु लागले आहेत. तापमान वाढीबरोबरच याचबरोबर घसा खवखवणे, डोकेदुखी असे आजार सांगवी परिसरात बळावले आहेत. धुप, मच्छर अगरबत्तीच्या धुरांमुळे अनेकांना खोकला, धाप लागण्याच्या तक्रारीत भर पडली आहे. धुर आणी डासांपासुन स्वरक्षणासाठी मच्छरदाणी खरेदीकडे सर्वसामान्य नागरीकांचा कल वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव कधी कमी होणार याची वाट नागरिक बघत आहेत.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cristiano-ronaldos-ballon-dor-award-to-go-under-the-hammer/", "date_download": "2018-08-14T23:07:07Z", "digest": "sha1:PLUP3QSIM2QFMRTGFT6PGE7QPCG2LMMR", "length": 7634, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव -", "raw_content": "\nरोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव\nरोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव\nचार वेळेसचा बॅलोन दोर पुरस्कार विजेता खेळाडू, पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि रिअल माद्रिद संघाचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने त्याचा एक बॅलोन दोर पुरस्कार एका चांगल्या कामासाठी लिलावाला काढला होता. त्याने ‘मेक अ विश’ या संस्थेसाठी आपला पुरस्कार विक्रीस काढला होता.\n‘मेक अ विश’ ही लंडन येथील एक जगप्रसिद्ध सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था अश्या लहान मुलांसाठी काम करते जे दिव्यांग आहेत किंवा त्यांना काही दुर्मय आजार झालेला असते. ‘मेक अ विश’ या संस्थेत अश्या लहान मुलांच्या काही खूप मोठ्या विश पूर्ण केल्या जातात ज्या सहजासहजी शक्य होत नाहीत.\nया संस्थेसाठी रोनाल्डोने त्याला मिळालेल्या २०१३ सालच्या बॅलोन दोर पुरस्काराची प्रतिकृती दिली होती जी रिअल माद्रिद संघासाठी खेळताना प्रथम जिंकलेला होता. रोनाल्डोने पहिला बॅलोन दोर पुरस्कार मँचेस्टर युनाइटेड संघासाठी खेळताना २००८ जिंकला होता. त्यानंतर त्याने २०१३, २०१४, २०१६ साली हा पुरस्कार रिअल माद्रिद संघाकडून खेळताना मिळवला आहे.\nया पुरस्काराला लिलावात तब्बल ६००,००० युरो इतकी रक्कम बोली लावून इस्राईल मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इदान ओफर यांनी या पुरस्काराची प्रतिकृती मिळवली.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-\n# बॅलोन दोर पुरस्कार मिळवणारा खेळाडू ज्या संघातून खेळत असतो त्या संघाला बॅलोन दोर पुरस्काराची प्रतिकृती देण्यात येते. तर मुख्य पुरस्कार त्या खेळाडूंकडे असते.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/motorola-moto-e4-plus-mobile-launched/", "date_download": "2018-08-14T22:53:08Z", "digest": "sha1:JDT6T4DX2LWEOCL4WQFPBSHKME7KGH55", "length": 7087, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "५.५ इंचाची स्क्रीन,५००० मिलीअँपिअर बॅटरी,क्वॉड-कोअर प्रोसेसर व ४जी वोल्टेवाला हा नवीन फोन | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n५.५ इंचाची स्क्रीन,५००० मिलीअँपिअर बॅटरी,क्वॉड-कोअर प्रोसेसर व ४जी वोल्टेवाला हा नवीन फोन\nमोटोरोला कंपनीने आपल्या मोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगातील नवीन व्हर्जन ९,४९९ रूपये मूल्यात लाँच केले आहे.\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nमोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची मूळ आवृत्ती ९,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आली होती,मात्र हे मॉडेल आयर्न ग्रे आणि फाईन गोल्ड या रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले होते. आता यात ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगाची भर पडणार आहे.\nमोटो ई ४ प्लस स्मार्टफोनची खासियत म्हणजे यातील तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असेल.\nशिवाय रॅपीड चार्जिंग ची सुविधादेखील असेल. यात मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असून फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क तसेच ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदींचा समावेश असेल.\nमोटो ई ४ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ ग्लास वक्राकार डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसर असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.\nअमेझॉन वरील मोटोरोला स्टोअरला भेट द्या : http://amzn.to/2xTxPw3\n← ‘अशी ‘ झाली राज ठाकरे यांची फेसबुकवर इंन्ट्री शिवसेनेचा सत्तात्याग हाच एक मोठा विनोद →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/varun-dhawan-speaks-telugu/", "date_download": "2018-08-14T22:53:47Z", "digest": "sha1:57RULBB6P7MJAWGN57Q6YAERMZ555NBK", "length": 7287, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आणि 'म्हणून ' वरूण धवन चक्क तेलगू मध्ये बोलला | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआणि ‘म्हणून ‘ वरूण धवन चक्क तेलगू मध्ये बोलला\nसलमान खानचा ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात वरुण धवन सोबत तापसी पन्नु आणि जॅकलिन फर्नांडिस देखील आहे.\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nसलमान खान चा जुडवा बऱ्यापैकी गाजला होता आता वरुण धवन चा जुडवा काय कमाल करतो हे पाहु या .\nमुंबईत कोसळणार्‍या पावसामुळे जुडवा २ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट्सचे तीन तेरा वाजले. प्रचंड पावसामुळे अपेक्षेइतके प्रोमोशन करण्यात आले नाही .\nकमी वेळात अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कलाकार आजकाल सर्व कलाकार सोशल मीडियाचा वापर करत आहेत.\nहैदराबादला जुडवा २ च्या प्रमोशनसाठी नुकतीच टीम पोहचली होती. या प्रमोशनमध्ये वरुणने त्याला भविष्यात तेलगू सिनेमात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. एवढचं बोलून वरूण थांबला नाही तर चक्क त्याने तेलगू बोलण्याचा थोडासा प्रयत्नही केला.\n‘मला तेलगू सिनेमात काम करायचे आहे’हे वाक्य वरूण पहिल्याच फटक्यात अचूक बोलला. वरूणच्या या प्रयत्नाचे थोड़े कौतुकही झाले.\nमराठी प्रोग्रॅम चला हवा येउ द्या मध्ये हिंदी कलाकार येतात आणि हिंदीमध्येच बोलतात. कारण त्यांनी मराठी प्रेक्षकाला गृहीत धरलेले असते.\n‘टन टना टन’ आणि ‘उची है बिल्डिंग’ या चित्रपटातील नव्या स्वरूपातील गाण्यांना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येत्या २९ सप्टेंबरला बॉक्सऑफिवर किती कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.\n← अखेर नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली.. काँग्रेस सोडण्याची ‘ ही ‘ दिली कारणे ढिंच्याक पूजाचे ‘ हे ‘ नवीन गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/suicide-farmer-because-loan-and-unproductive-land-121575", "date_download": "2018-08-14T23:24:09Z", "digest": "sha1:JNBHKHFG5ZOWTQFI5P4TEWEWSWPTCO24", "length": 11203, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "suicide of farmer because of loan and unproductive land बँकेचे कर्ज व नापिकीने घेतला शेतकऱ्याचा जीव | eSakal", "raw_content": "\nबँकेचे कर्ज व नापिकीने घेतला शेतकऱ्याचा जीव\nमंगळवार, 5 जून 2018\nगोरेगाव : तालुक्यातील गौरीटोला (तिल्ली मोहगाव) येथील तरुण शेतकरी तिलकचंद चौरागडे (वय 30) वर्षे यांनी बँकेचे कर्ज, सततची नापाकीमुळे आज सकाळी शेतातील झाडाला दोरफंदा लावुन आत्महत्या केली आहे.\nगोरेगाव : तालुक्यातील गौरीटोला (तिल्ली मोहगाव) येथील तरुण शेतकरी तिलकचंद चौरागडे (वय 30) वर्षे यांनी बँकेचे कर्ज, सततची नापाकीमुळे आज सकाळी शेतातील झाडाला दोरफंदा लावुन आत्महत्या केली आहे.\nत्यांचे दोघे भाऊ, आई, वहिनी, पुतणी असे कुटुंब होते. मोठा भाऊ मृत्यु पावल्याने सर्व जबाबदारी तिलकचंद चौरागडे यांच्यावर आली. शेती ही पाच एकर असल्याने त्यांनी सेवा सहकारी संस्थेतुन 46 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. ही शेतजमिन कोरडवाहु असल्याने सतत नापिकी पदरी पडली. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत नव्हता. तसेच शासनांनी कर्ज माफी केल्याची घोषणा केली पण त्याला कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने नवीन कर्ज सुद्धा घेता येत नव्हते.\nशेतीला लागणारे बियाणे, पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न तिलकचंद चौरागडे समोर असल्याने त्यांनी पत्नी, आई यांना न सांगता आज सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nया घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस चमु गौरीटोला येथे दाखल झाली पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी गोरेगाव येथे आणण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार प्रदीप गणविर व सहकारी करीत आहेत.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2009/02/valentimes-day.html", "date_download": "2018-08-14T23:56:17Z", "digest": "sha1:RABE3PC43SCR5SPKNCL7TTX57OVHNAPM", "length": 18593, "nlines": 173, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: Valentimes Day :)", "raw_content": "\nमी त्या सगळ्या मुलांच्या घोळक्यामध्ये बसलेले होते आणि त्या पिल्लांना विचारलं, \"14 फेबला काय असतं\" सगळे चिवचिवले( rather कावकावले) , व्हॅलनटाईम्स डे... मी अवाक होऊन बघत बसले, म्हणजे मुलांना हा दिवस माहित्ये म्हणुन नाही..कारण हल्ली शाळेत न जाणा-या मुलांनाही हा ठाऊक असेल... मी अवाक झाले ह्याला कारण म्हणजे १०-१२ वर्षांनंतरही मुलं valentine हा शब्द मी जसा चुकवायचे तसच चुकवतात.. :)\nमला खरं तरं ३-४थीतल्या पोरांबरोबर व्हॅलनटाईन डेची activity घ्यायची नव्हती..पण आम्ही बापडे विद्यार्थी, शिक्षकांचं ऐकावं लागतं ना खास काही करायचं नव्हतं त्यांना एखादी प्रेमाची गोष्ट वाचुन दाखवायची होती आणि मग त्यांच्या \"Love\" ह्या conceptबद्दल त्यांना विचारायचं होतं... मी चौथीत होते तेव्हा आमच्या वर्गात कोणी \"Love\" असं म्हंट्लं तरी आम्ही \"ईईई...असं काय बोलतोस खास काही करायचं नव्हतं त्यांना एखादी प्रेमाची गोष्ट वाचुन दाखवायची होती आणि मग त्यांच्या \"Love\" ह्या conceptबद्दल त्यांना विचारायचं होतं... मी चौथीत होते तेव्हा आमच्या वर्गात कोणी \"Love\" असं म्हंट्लं तरी आम्ही \"ईईई...असं काय बोलतोस\" \"ए, असं काही बोलायचं नसतं\" वगैरे म्हणायचो, मराठी मिडीयम असल्याने Love हे फक्त सिनेमात हिरो-हिरोईन मधे असतं त्यालाच म्हणतात हा आमचा समज होता. पण आत्ताची ही \"फोर्थ ग्रेड\" मधली मुलं smart आहेत\nमला एक सुंदर पुस्तक मिळालं होतं My friend, the Sea म्हणुन. एका तामिळ मुलाचं समुद्राविषयीचं प्रेम, समुद्राशी त्याची मैत्री... त्सुनामी आधी आणि नंतरचं... इतक्या साध्या, सोप्प्या शब्दातलं Narration पण तरीही वाचुन डोळ्यांत पाणी आलं..जितक्यांदा वेगवेगळ्या वर्गांत वाचुन दाखवलं तितक्या वेळेला माझा गळा जड झाला होता. गोष्ट वाचुन दाखवल्यावर मुलंही भारावलेली होती...त्याच moodमधे त्यांच्याशी प्रेम आणि मैत्रीबद्दल बोलणं बरं होतं... कारण इतर वेळी बोलले असते तर \"whom do you love\" विचारल्यावर मुलांनी त्यांच्या GF किंवा crushची नावं सांगितली असती. हो... ३-४थीतल्या पोरांना हे सगळं माहित्ये...त्यांचे crush असतात. आमच्या ह्या कोर्समध्ये मी एकटी मिडीयाची विद्यार्थीनी असल्याने असं काही मुलं म्हणाली की लगेच मी वर्गात मधोमध बसल्ये, आजुबाजुला आमच्या बाई आणि बाकी सगळ्या त्यांच्या students माझ्याकडे बोट दाखवताय्त \"तुम्हीच केलंत हे... mediaचा परिणाम\" वगैरे म्हणताहेत असं दृश्य फ़िशाय लेन्सनी बघितल्यावर जसं दिसेल तसं डोळ्यासमोर उभं राहातं.\nमुलांना मी गोष्ट वाचुन दाखवली आणि मग माझ्या झोळीतुन गुलाबी रंगाचं एक heart shape card बाहेर काढलं... ही तिसरीतली मुलं आणि गुलाबी रंगाचं कार्ड बघुन... \"yukk..its pink, its so girly\" वगैरे म्हणतात. stereotype इतके दणदणीत भरल्येत ना हया पोरांच्या मनात. मी मुलगी असुन मला कधीच गुलाबी मनापासुन नाही आवडला आणि कायम मला निळा रंगाचं आकर्षण होतं, शाळेत असताना कधी माहितच नव्हतं असं काही असतं ते\nमग म्हंटलं जाऊ दे, गुलाबी नको तर नको.. निदान तुम्हाला Love म्हणजे काय असतं असं वाटतं हे तर सांगा.. आणि मग पोरं जे काय सुटल्येत म्हणुन सांगु... त्यांच्यापैकी काहींची उत्तरं अशी होती:\n\"Love is sharing.\" पोरगी smart होती. तिला पेन्सिल हवी होती माझ्याकडुन म्हणुन आधी हे उत्तर दिलं आणि मग लगेच माझ्याकडे पेन्सिल मागितली.\n\" चौथीतली पोरं आत्ताच abstract noun शिकल्येत ग्रामरमध्ये त्यामुळे हे उत्तर मला ४-५ जणांनी दिलं.\n\"Love is love, no words can define it.\" हे माझंही उत्तर आहे. rather अनेक प्रश्नांना माझं हेच उत्तर असतं जेव्हा मला त्याबाबतीत विचार करायचा नसतो. हे उत्तर दिलेला एक गुट्टु पो-या माझ्याकडे कायम असाच बघत असतो \"काय पकवुन राहिल्ये ही..हिला काय करायचं love..हिला कोणी bf नाही का आमच्यासोबत V day साजरा करत्ये\".\n\"Love is happyness.\" मला happyness चं हे spelling खुप cute वाटतं. आणि त्या मुलाच्या शिकाऊ कर्सिव अक्षरात हा शब्द अजुन सुंदर दिसला. pursuit of happyness आठवला.\n\"Love is the feeling I get when my mom hugs me.\" विशाल हायपर ऍक्टिव्ह मुलगा आहे त्याच्याकडुन मी ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती केली. पण मी प्रश्न विचारताच तो ताडकन उठत ओरडुन ओरडुन हे म्हणाला. आणि मग त्याला ते उत्तर मी लिहायला लावायच्या आधी दुस-या ग्रुपमध्ये पळुनही गेला.\n\"Love is playing and laughing with each other. \"दोन अगदी जिवाभावाच्या सख्यांनी हे सेम उत्तर लिहीलं होतं, मी विचारलं सारखं उत्तर का तर एक्मेकींकडे बघुन हसल्या आणि मग म्हणाल्या आम्हाला दोघींना असंच वाटतं.\nLove is friendship हे उत्तर ऐकुन मला कु.कु.हो.है चा शाहरुख आठवला. हे उत्तर देणारा रोहित सुद्धा तसलाच cute आहे, मस्त खळ्या पडतात त्याला\n\"Love is spending time with you family.\" हे उत्तर दिलेलं मुलगी तिच्या आईबाबांबरोबर राहात नाही. मला लहान मुलं अशी emotional झाली की खुप जड जातं. माझे डोळे भरुन आले होते खरं तरं तिचं उत्तर बघुन तेवढ्यात एका पिंटुकल्याने पुढचं उत्तर दिलं...\n\"Love is the thing people do when they come closer\". आणि हे उत्तर सांगताना त्याचे डोळे चमकले. मी त्याला म्हणाले मला नाही कळलं.. तर लगेच म्हणाला like they do in the films... मग माझे डोळे चमकले :) ... माझ्यासारखं आहे कोणितरी ज्याला तिसरीत असताना love चा इतकाच अर्थ माहित्ये.\n\"Love means giving gifts to your family and friends.\" हे उत्तर वाचल्यावर मला हुश्श झालं... V day चं इतकं marketing केलं, मुलांमध्ये consumerism भरणा-या advertisersचे थोडेतरी तरी कष्ट कामी आले म्हणायचे\nमी एखादा प्रश्न विचारल्यावर माझ्या आजुबाजुला बसलेल्या सगळ्यांचा गलका, मग मी त्यांचं उत्तर ऐकावं म्हणुन त्यांनी केलेली धडपड, \"whom do you love\" विचारल्यावर तिसरीतल्या एका गुंड्याने \" I love my mom, dad, my fish, my doggie and you\" असं दिलेलं उत्तर... मी गोष्ट सांगितल्यावर काही मुलांचे भरुन आलेले डोळे... एक्मेकांची चिडवाचिडवी... आणि तास संपल्यावर सगळ्यांचा मला \"happy valentimes day\" wish करायला झालेला गलका\" विचारल्यावर तिसरीतल्या एका गुंड्याने \" I love my mom, dad, my fish, my doggie and you\" असं दिलेलं उत्तर... मी गोष्ट सांगितल्यावर काही मुलांचे भरुन आलेले डोळे... एक्मेकांची चिडवाचिडवी... आणि तास संपल्यावर सगळ्यांचा मला \"happy valentimes day\" wish करायला झालेला गलका मी त्यांचा शब्द नाही बदलला... मला बदलावासा वाटलाचं नाही. हा गेल्या २२ वर्षांमधला सर्वात मस्त V Day होता माझा\n\":O + अवाक + हो + वयवर्ष किती बाळ तुझं + वयवर्ष किती बाळ तुझं + आपलं वय झालं + आपण कुठल्या काळात जगतोय + आपलं वय झालं + आपण कुठल्या काळात जगतोय + आपला २५ वा व॓लेंटाईनसुद्धा फुकट गेला. \"\n>>\"yukk..its pink, its so girly\" वगैरे म्हणतात. stereotype इतके दणदणीत भरल्येत ना हया पोरांच्या मनात.\n>>\"Love means giving gifts to your family and friends.\" हे उत्तर वाचल्यावर मला हुश्श झालं... V day चं इतकं marketing केलं, मुलांमध्ये consumerism भरणा-या advertisersचे थोडेतरी तरी कष्ट कामी आले म्हणायचे\nपुन्हा एकदा न राहवून मातॄभाषेत प्रतिसाद\nव्हॅलनटाईम्स डे>>> ३-४थीतल्या पोरांकडे एवढा सुज्ञपणा आहे :) \"Love is an abstract noun. You cant actually touch it\"\"Love is love, no words can define it.\" काय पकवुन राहिल्ये ही..हिला काय करायचं love..हिला कोणी bf नाही का आमच्यासोबत V day साजरा करत्ये\".\nह्म्म्म्म हाहा खरच असं विचारल असतं तर\nLove is friendship>>> हे एकदाही खर ठरलं नाहीये माझ्याबाबतीत :( काय मजा आहे एका मिडीया स्टुडंटची ;) आणि अस्मादिक त्यादिवशी लेबर कोर्टातल्या पुढच्या केसच्या सुनावणीचे पेपर्स एकत्र करण्यात दंग होते :( काय मजा आहे एका मिडीया स्टुडंटची ;) आणि अस्मादिक त्यादिवशी लेबर कोर्टातल्या पुढच्या केसच्या सुनावणीचे पेपर्स एकत्र करण्यात दंग होते (आणि पिंक चड्ड्या पाठवण्यात (आणि पिंक चड्ड्या पाठवण्यात) क्या करें नसीब अपना अपना) क्या करें नसीब अपना अपना\nबाकी काय बोलणार जास्वंदी बाई ऐसे ही लिखा करों ऐसे ही लिखा करों\nहा गेल्या २२ वर्षांमधला सर्वात मस्त V Day होता माझा\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-7758?page=5", "date_download": "2018-08-14T23:02:07Z", "digest": "sha1:LOTLSRUMCK64O7E7I7BEG5UXHBVOHQT2", "length": 5898, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन | Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन\nमिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर ‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मिरा भाईंदर का उपाशी’, ‘मिरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलन केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीएच्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख आणि त्यासाठी तरतूद करण्यात आली नसल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्याने मिरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मिरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या सहा महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे ओशासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.\nरस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाला एप्रिलचा मुहूर्त\nमुंबईच्या इस्कॉनमध्ये तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन\nघोडबंदर किल्ला सुशोभिकरण पालिकेकडे: जिल्हा प्रशासनाचे पुरातत्व विभागाला साकड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/ropwatika-band-karnych-praytn.html", "date_download": "2018-08-14T23:16:43Z", "digest": "sha1:4S3VJ7PARAWD5SAD43MVEDM5UZBBKEDN", "length": 8404, "nlines": 69, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: Ropwatika Band Karnych Praytn रोपवाटिका हलविण्याचा घाट", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nमंगळवार, १२ डिसेंबर, २०१७\nRopwatika Band Karnych Praytn रोपवाटिका हलविण्याचा घाट\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2014/09/praising-bridge-that-carried-us.html", "date_download": "2018-08-14T23:58:03Z", "digest": "sha1:OSYK4QBXAWRNC4WQRW6ZOIMN7UDURRWN", "length": 15241, "nlines": 117, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: Praising the Bridge that carried us...", "raw_content": "\n\"तुझा सर्वात आवडता पूल कोणता\" मी अमोलला विचारलं...\nत्याने खूप जास्त विचार केला.. \"पूल म्हणजे ब्रिज न \" असं म्हणून पुन्हा विचार करायला लागला.\nमाझ्याकडे तेवढा patience नसतो... मीच मग म्हणाले \"Golden Gate न\nमग परत त्याच्याकडे बघत बसले... आता माझाच नवरा आहे तरीही मी इथे नमूद करू इच्छिते कि Ray-Ban मध्ये तो छावा दिसतो\nतो गाडी चालवत होता, साधारण १ दीड मैल पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं कि मी शांत आहे.. आणि मग मी का शांत असेन ह्याचं कारणही त्याने ओळखलं..\n\"ओह.. मी तुला विचारू का.. ओके सांग.. तुझा सर्वात आवडता पूल कोणता आहे.. ओके सांग.. तुझा सर्वात आवडता पूल कोणता आहे\n\"एक असा नाही... ४-५ आहेत.. सांगू\nसाधारण आमच्या सगळ्या गप्पा थोड्याफार फरकाने अश्याच सुरु होतात... नशिबाने त्याला ऐकायला आवडतं आणि मला बोलायला...\n\"आवडते सांगते, पण नावडता ब्रिज शाळेसमोरचा... एकदम लहानसा पत्र्याचा पूल होता फक्त लोकांना चालण्यासाठी , खाडीवर बांधलेली कॉलनी होती आमची. ब्रिजच्या दोन्ही बाजूला घनदाट Mangroves, खाली प्रचंड चिखल... लहान असताना मला कायम कधीही एखाद्या झाडामागून मगर किंवा डायनासोर येईल असं वाटायचं... मी कायम मनातल्या मनात प्रार्थना करत असायचे तो पूल ओलांडताना... कोणताही प्राणी नको येऊ दे इथे..\nम्हणजे हे सेल्फिश आहे पण लहान असताना अनेक पूल ओलांडताना मी मनातल्या मनात म्हणत असायचे 'देवा प्लीज हा पूल पाडू नकोस... तुला पाडायचाच असेल अगदी , तर माझा ओलांडून झाल्यावर पाड'... पण हा ब्रिज कधीच पाडू नकोस अशी प्रार्थना करते मी \"\nआम्ही तोवर गोल्डन गेटवर पोचलो होतो. एस-एफ पासून आम्ही तसे तासाभारावर राहतो पण महिन्यातून कमीतकमी एकदातरी तिथे जायलाच हवं असा अलिखित (आता लिहिला गेलेला ) नियम आहे आमच्याकडे आणि बे एरियात येणाऱ्या आमच्या मित्र/नातेवाईकांना गोल्डन गेटवर नेणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजत असल्याने अधूनमधून जाणं होतंच तिथे...\nआतातर मी आपल्याकडे गाईड कसे facts and figuresचा भडिमार करतात कुठे गेल्यावर, तसंही करायला शिकल्ये. \" ब्रिजला सतत रंग द्यायला लागतो, आणी ब्रिज इतका मोठा आहे कि एका टोकावरून रंग देत दुसऱ्या टोकाला पोचेपर्यंत परत पहिल्या टोकाला रंग द्यायची वेळ येते\" अश्या अनेक खऱ्या खोट्या गोष्टी मी लोकांना सांगत राहते.\n\"अश्या खऱ्या खोट्या गोष्टी मला कोणी न कोणी चरवेलीच्या साकवाबद्दल सांगायचं... पावसात पर्ह्यात पाणी भरून वाहायचं... तेव्हा फांद्यांपासून बनवलेल्या त्या कामचलाऊ पुलावरून जायला मला प्रचंड भीती वाटत असायची... पुलाच्या ह्या बाजूला आमचं घर आणि शेत, त्याबाजूला विठ्ठलाचं देऊळ आणि गराठवाडी... मला अनेक पुलांब्द्द्ल हे आवडतं... पुलांच्या दोन बाजूंना किती वेगळ्या दोन जागा असतात, वेगळी दोन जगं असतात .. साकव लेल्यांच्या चार ब्राह्मणी घरांना वीस एक गराटे घरांशी जोडतो.. आमचा कॉलनीतला पूल ऑफिसर्सच्या घरांना कामगारांच्या घरांशी जोडत होता... गोल्डन गेट एस-एफच्या झगमगाटाला, जोषाला सौसलीटोच्या शांत आरामाला जोडतो... \" मी अमोलला सांगतच होते... काही काहीवेळा अतिसामान्य बोलतानाही मी जाम फिलोसोफिक्ल काहीतरी बोलत्ये असा आव आणते. आवडतं मला तसं\nआम्ही तिथल्या एका फोनला क्रॉस झालो, मी कायम कोणी तिथे बोलत नाहीये न फोनवर ते बघते... गोल्डन गेट आत्महत्या वगैरे बाबतीतही फेमस आहे. पुलावर काही ठिकाणी suicide helplines म्हणून फोन आहेत... (अर्थातच, ते परावृत्त करतात, आत्महत्या करायला मदत नाही करत) ...\n\"असायला हवेत असे फोन आत्महत्या इच्छुकांच्या आवडत्या जागांवर... लोकलनी उल्हासनगरला जाताना अनेकदा मला ती बाईची गोष्ट आठवायची... माहित्ये न कोणीतरी बाईनी लोकलमधून खाडीत उडी मारून जीव दिला होता म्हणे आणि आता कोणत्याश्या पौर्णिमेला वग्गैरे असते ती ट्रेनमध्ये.. अगदी नॉर्मल बाईसारखी असते असं काहीतरी... \"\nअमोलनी माझ्याकडे न बघता मला विचारलं \"तुला दिसली होती\n\"माहित नाही.. दिसली असेलही.. कळणार कसं\n\"हं... बरं.. मला एक आठवला ..\"\nकधी कधी होतं हे, कदाचित मी जास्त बोर करायला लागल्यावर मग तो बोलायला लागतो किंवा काहीवेळा त्याला खरंच सांगायचं असतं म्हणून...\n\" नगरचा मिस्कीन मळ्याच्याइथला... पूल म्हणजे लहानसाच होता, पावसाळ्यात पाणी वाहायचं फक्त पुलाखालून... आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं तिथे बरं का.. (I know, he is very good at it) आम्ही सायकलनी जायचो तेव्हा, त्या पुलावरून न जाता मुद्दाम एका दुसऱ्या रस्त्याने जायचो... म्हणजे ओढ्यातून जायला मिळायचं पाण्यातून\"\nआता इथे clearly मी बोर करत होते म्हणून तो बोलला.. म्हणजे तो त्या पुलावरून जायचाही नाही आणि तरीही उगाच\nआमचा पूल एव्हाना ओलांडून झाला होता... \"टोल नाक्यावरून... मला खारपाड्याचा पूल आठवला आणि त्याच्या दोन्ही बाजूंचा अडकून पडलेला ट्रफिक.. आता नवीन पूल झाल्यावर खूप चांगलं झालं आहे नाहीतर आधी अलिबागहून मुंबईला जाताना अर्धा-एक तास आरामात जायचा खारपाड्याला... वाशीच्या पुलावरही जायचा कधी कधी असा वेळ... पण तो पूल आवडतो मला... नवी मुंबईत राहायचे तेव्हा वाशीचा पूल ओलांडल्यावरच \"आता घर आलं\" अशी फिलिंग यायची.. मस्त वाटायचं \"\nमागे वळून मी गोल्डन गेटकडे बघत होते..\" छान दिसतो न किती गोल्डन गेट... मी अजून बांद्रा-वरली सीलिंकवरून गेले नाहीये पण मला तो दिसायला आवडतो... बिक्स्बी आवडला होता मला... पुण्याला राजाराम आवडायचा कारण तिथपासून टमटम मिळायची कॉलेजपर्यंत... झेड ब्रिज वगैरे ठीकच.. आजी-अप्पांकडे जाताना खडताळ पूल लागायचा तो आवडायचा... आणि आणि... दोन मनांना जोडणारा, काहीतरी म्हणतात नं smile is the smallest bridge between two hearts.. असंच आहे न \" मी आठवत होते..\n\"दोन कडव्यान्मधल्या म्युझिकला ब्रिज म्हणतात न\" अमोलनी मला विचारलं... ह्याचा अर्थ \"आता विषय बदल\" असा होऊ शकतो\n\"तुला पत्त्यांमधला ब्रिज येतो खेळता तुझा पत्त्यांमधला सर्वात आवडता खेळ कोणता तुझा पत्त्यांमधला सर्वात आवडता खेळ कोणता \" त्याच्याकडे बघून हसत मी विषय बदलला...\nपूल, पत्ते, फिलोसोफी, नोस्ताल्जीया विषय कोणताही असो... जोवर हे गप्पांचे पूल आम्हांला जोडून ठेवतायत तोवर मी बडबड करत राहणारे\nछान लिहिलं आहेस खुप. तुझ्या बडबडीमुळे पुलांच्या गप्पा, गप्पांचे पूल, पुलांचे रस्ते आणि रस्त्यांच्या अजून भरपूर गप्पा मस्त रंगतात…\nमला तर मनं जोडणारा पूल आवडतो :)\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%89", "date_download": "2018-08-14T23:28:23Z", "digest": "sha1:6DA2G6PSXJKVDGOTPTQNCG3OGHSBDSKG", "length": 12861, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅम माणेकशॉ - विकिपीडिया", "raw_content": "\nफील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) भारतीय सैन्याचे सरसेनापती होते.\nमाणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.\n२ ब्रिटीश भारतीय लष्कर व दुसरे महायुद्ध\n३ १९७१ चे भारत-पाक युद्ध\nमाणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली.\nमाणेकशॉनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकिर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.\nब्रिटीश भारतीय लष्कर व दुसरे महायुद्ध[संपादन]\nमाणेक्षा यांचे भारतीय सैन्यातील आयुष्य हे चाळीस वर्षांचे असून, दुसर्या महायुद्धापासून ते भारताच्या तीन चीन व पाकिस्तान विरुद्ध युधांपर्यंत होते.दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल.एम.जी. च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्त्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.\n१९७१ चे भारत-पाक युद्ध[संपादन]\n७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली.\nया युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.\nमाणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.\nमाणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता न्युमोनियाच्या दीर्घ दुखण्याने निधन झाले.\nइ.स. १९१४ मधील जन्म\nइ.स. २००८ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मे २०१३ रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-7758?page=7", "date_download": "2018-08-14T23:01:55Z", "digest": "sha1:YHLRBLTNNJ7A6YGRJP6RKCF3OBSBEBLJ", "length": 5845, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन\nमिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर ‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मिरा भाईंदर का उपाशी’, ‘मिरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलन केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीएच्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख आणि त्यासाठी तरतूद करण्यात आली नसल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्याने मिरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मिरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या सहा महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे ओशासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.\nभाजपा जिल्हाध्यक्षपदासाठी शरद पाटील व हेमंत म्हात्रे यांच्यात रस्सीखेच\n‘मासळी अडत्यांची लुटमारी बंद करा’\nनवघरमध्ये 20 पशुपक्षांचा विषबाधेमुळे झाला मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2314.html", "date_download": "2018-08-14T23:41:02Z", "digest": "sha1:DTZKUTGW5QDXL4SHIZB2OXPOJ7DVQK6T", "length": 6341, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड मध्ये बेकरीला आग लागून तीन लाखांचे नुकसान. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Jaamkhed जामखेड मध्ये बेकरीला आग लागून तीन लाखांचे नुकसान.\nजामखेड मध्ये बेकरीला आग लागून तीन लाखांचे नुकसान.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड शहरातील बीड रोड कॉर्नरजवळील न्यू महाराष्ट्र बेकर्स या दुकानाला मध्यरात्री आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग लवकर अाटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअमित गंभीर यांच्या मालकीचे हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. पहाटे चारच्या सुमारास या दुकानातून धूर येत आसल्याचे नगरपरिषदेचे कर्मचारी बाळू खेत्रे, अंकुश अदापुरे व पहाटे फिरायला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही घटना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळवली. कोठारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. महावितरणच्या कार्यालयात फोन करून विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. दुकानाचे मालक अमित गंभीर यांनाही कळवण्यात आले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअग्निशमन दलाचे कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, शंकर बोराटे यांनी दुकानाचे शटर उचकटून पाण्याच्या साह्याने आग शमवली. दुकानातील खारी, कोल्ड्रिंक, पनीरसह फ्रीज व फर्निचर असे एकूण तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. कांतिलाल कोठारी, पवन कांकरिया, तुषार बोरा, गौरव अरोरा, अनिल बाफना यांनी आग तातडीने शमवण्यासाठी मदत केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-516.html", "date_download": "2018-08-14T23:41:04Z", "digest": "sha1:6S4N54U5D3DZBNAHSK6ABQXDWRXWPJD6", "length": 6560, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मतदारसंघातील विकासकामांसाठी १८ कोटी १० लाख मंज़ूर : आ.राजळे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Monika Rajale Pathardi Politics News Shevgaon मतदारसंघातील विकासकामांसाठी १८ कोटी १० लाख मंज़ूर : आ.राजळे\nमतदारसंघातील विकासकामांसाठी १८ कोटी १० लाख मंज़ूर : आ.राजळे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी व शेवगाव विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात पहिल्या टप्प्यात १८ कोटी १० लाख खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.\nग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांचे शेवगाव - पाथर्डी -विधानसभा मतदारसंघासाठी नेहमीच झुकते माप आहे, लेखाशीर्ष २५-१५ तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या माध्यमातून भरघोस निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात पाथर्डी तालुक्यातील चेकेवाडी ते आल्हणवाडी रस्ता, अंतर ८ किमी. या रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लक्ष रुपये, तर मुखेकरवाडी ते कोरडगाव-सोमठाणे बु. या ७ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत.\nतसेच शेवगाव तालुक्यातील लोळेगाव ते वडुले बु. ते शहाजापूर या ३.१० किमी. रस्त्यासाठी २ कोटी १० लक्ष, राज्यमार्ग ते शेकटे बु. ते लाडजळगाव या सुमारे १० किमी. रस्त्यासाठी ५ कोटी ४५ लाख रुपये आणि शहरटाकळी ते सुलतानपूर (मठाचीवाडी) या ४ किमी. रस्त्यासाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत कार्यान्वित करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.\nया कामांचे लवकरात लवकर ई-टेंडरिंग करून कार्यारंभ आदेश देण्याचे संबंधित यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे. मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शासनाकडून जास्तीत जास्त निधी मतदारसंघात कसा आणता येईल, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/kathua-case-delhi-forensic-report/", "date_download": "2018-08-14T22:58:35Z", "digest": "sha1:CAEGM4RL5P5Z2SZCOOD64VBQ3DXY3WQW", "length": 12305, "nlines": 73, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "खोटारडा अपप्रचार तोंडघशी .. कठुआ मध्ये बलात्कारच : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nखोटारडा अपप्रचार तोंडघशी .. कठुआ मध्ये बलात्कारच : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट\nकठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला. दुर्दैवाने ह्या घटनेचे देखील नको तितके घाणेरडे राजकारण केले गेले. काही विकली गेलेली वृत्तपत्रे आणि वेब पोर्टल ने तर हा प्रकार बलात्काराचा नाहीच असे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले होते . त्याच त्या पोस्ट शेअर करून कित्येक आंधळ्या नागरिकांनी देखील आपण म्हणू तेच खरे असे सांगण्याचा नव्हे, तर ठसवण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केला होता मात्र अखेर त्यांचा पर्दाफाश झाला असून कठुआ मध्ये चिमुरडीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट आला आहे . पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या प्रकरणातील नराधमांना शिक्षा देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने या संदर्भातला अहवाल दिला आहे.\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nदिल्लीतील फॉरेन्सिक लॅबमध्ये १४ पाकिटे तपासली. मृत पीडितेचा व्हिसेरा आणि आरोपींच्या रक्ताचे नमुने एकमेकांशी जुळवण्यात आले ते जुळत असल्याचेही समोर आले आहे. बलात्कार झालेल्या पीडित मुलीच्या अंगावर असलेली सलवार आणि फ्रॉक यावर लागलेली माती, रक्ताचे डाग हे देखील तपासण्यात आले. हे डाग १ ते २१ मार्च या कालावधीतले आहेत असेही दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.\nपोलिसांनी ज्या नराधमांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत त्यांच्या डीएनए पीडितेच्या अंगावर सापडलेल्या रक्ताशी व वीर्याशी जुळला आहे. या प्रकरणातला हा मोठा पुरावा मानला जातो आहे. या पुरावाच्या आधारे या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा होण्यास हातभार लागणार आहे. या मुलीच्या दोन केसांचे नमुनेही आम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. हे केस आम्हाला मंदिरात सापडले होते. आम्हाला सापडलेल्या दोन केसांपैकी एक पीडित मुलीचा आणि एक आरोपीचा असल्याचा अहवाल आलेला आहे .\nया मुलीच्या फ्रॉकवर असलेले डाग डिटर्जंट पावडने धुण्याचा प्रयत्न झाला आहे हे देखील अहवालामध्ये समोर आले आहे. मात्र काही रक्ताचे डाग या फ्रॉक आणि सलवारवर जे राहिले आहेत. जे आरोपींच्या रक्त नमुन्याशी जुळत असल्याचे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका ८ वर्षांच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर आता फॉरेन्सिक अहवालाच्या मदतीने पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे.\nकाम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासही सहज तयार होतात: संस्कारी भाजप नेत्याचे सुसंस्कृत विचार \n‘ ह्या ‘ कारणामुळे भाजपच्या मंत्र्यावर अखेर सगळ्या महिलांची माफी मागण्याची वेळ\nदारूच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग विक्री वाढेल : भाजपच्या ‘ ह्या ‘ मंत्र्यांचे दुर्दैवी विधान\nजिभेला हाड नसणाऱ्या अशाच काही भाजपपासून ते काँग्रेसपर्यंतच्या नेत्यांची ‘ वादग्रस्त ‘ विधाने\nबाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nरहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\n‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← आता आरोपी बोलणार पोपटासारखे .. नगर पोलिसांनी घेतला ‘ हा ‘ निर्णय : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण वा रे सेटिंग .. नयन पाटील यांचे बॅचमेट केडगावमधील : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/re-elected-president-msp-121508", "date_download": "2018-08-14T23:25:26Z", "digest": "sha1:YONTDEUW3UYFDAHD3B4VRDPGMVMZR2TP", "length": 10782, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Re-elected president of MSP \"मशिप्र'च्या अध्यक्षपदी पुन्हा सोळुंके | eSakal", "raw_content": "\n\"मशिप्र'च्या अध्यक्षपदी पुन्हा सोळुंके\nमंगळवार, 5 जून 2018\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली.\nऔरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली.\nदेवगिरी महाविद्यालयात सोमवारी सकाळी निवडप्रक्रिया पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर माजी सरचिटणीस मधुकरराव मुळे यांची सत्ता होती; पण 10 जुलै 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव करून आमदार चव्हाण, सोळुंके, पंडित यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. ते सोमवारी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोळुंके यांना 277, तर त्यांचे विरोधक पानसंबळ यांना केवळ 52 मते मिळाली. उपाध्यक्षपदी पंडित (279) व शेख सलीम शेख अहेमद (277) यांची निवड झाली. सरचिटणीसपदी 280 मते घेऊन चव्हाण, सहचिटणीसपदी प्रभाकर पालोदकर व अनिल नखाते 279, तर कोषाध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश येळीकर 279 मते घेऊन विजयी झाले.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/2016/01/Ahamad-Shah-Adbali.html", "date_download": "2018-08-14T23:45:39Z", "digest": "sha1:7SGEWBMDP6M2OSO7Q2C3VN7IOHCTM5OJ", "length": 3838, "nlines": 40, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "(कुरूप) अहमदशहा अब्दाली | शिवभारत - इतिहासाशी जडले नाते", "raw_content": "\nपानिपतचे महायुद्ध झाले ते अफगाणी अहमदशहा अब्दाली आणि मराठा सदाशिवराव भाऊ यांच्यात. 'अहमदशहा अब्दाली' वयाच्या १६ व्या वर्षीपासूनच इराणचा बादशहा 'नादिरशहाचा' गुलाम होता. नादिरशहाची त्यावर मर्जी होऊन तो लवकरच 'यसवाल' (वयक्तिक अधिकारी) झाला.\nपुढे १७३९ साली नादिरशहाने दिल्लीवर स्वारी केली त्यावेळी अब्दालीदेखील त्याच्यासोबत होता. या दरम्यान मुघलांचा दक्खनेतील सुभेदार असलेल्या 'निजाम-उल-मुल्कची' नजर या अब्दालीवर पडली. मुखसामुद्रिक (Facereading) अवगत असणाऱ्या निजाम-उल-मुल्कने भाकीत केले कि, \"अब्दालीच्या शरीरावर राजलक्षण आहेत, हा लवकरच बादशहा होईल\" बादशहा नादिरशहाने हे ऐकल्यावर अब्दालीला बोलवून कट्यारीने त्याच्या दोन्ही कानांचा तुकडा काढला आणि म्हणाला , \" तू बादशहा झालास कि यामुळे तुला माझी आठवण होत राहील\".\n* मूळ संदर्भ तारीख-इ-अहमदशाही 2b\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/09/blog-post_28.html", "date_download": "2018-08-14T23:17:25Z", "digest": "sha1:KQA4KNRYZ343SIKDJ7MMJ4OGT6LSCVTJ", "length": 23386, "nlines": 80, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २० सप्टेंबर, २०१७\nदर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व\nवाढोणा शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ साली झाली असून, आज ३३८ वर्ष पूर्ण होत आहेत. हिमायतनगरची कुलदैवत कालिंका माता हि नवसाला पावणारी असून, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे, त्यामुळे नवरात्रोत्सवात मातेच्या दर्शनाला विशेष महत्व आहे.\nकोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तसृंगी, अश्या साढेतीन शक्तिपीठे असलेल्या देवीचे सामर्थ्य आणि कर्तत्व सर्वांनाच माहित आहे. आदिशक्ती, आदिमाया, अंबाबाई, जगदंबा, महाकाली, भद्रकाली, कृपालिनी, चामुंडा, दुर्गादेवी, चंडिका, अश्या विविध नावाने ओळखल्या जाते. हिमायतनगर येथील कल्याणीचे चालुक्य कालीन नवसाला पावणाऱ्या माता कालिंकेची ओळख अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर आपण करून घेणार आहोत. येथील मूर्ती बाबत सांगितले जाते कि, वाकाटक, चालुक्याच्या काळात दैत्य राक्षसांनी देवतांसोबत मानवी जातींचा छळ सुरु केला होता. त्या वेळी माताकालिंकेने महिषासुर मर्दिनीचे रूप धारण करून करून दृष्ठ राक्षसांचा संहार करून अपवित्र झालेले वातावरण पवित्र केले होते. त्याचा अवतारातील कालिंका मातेची मूर्ती या मंदिरात उभी असून, तमाम भक्तांना आशीर्वाद देत आहे.\nकालिंका मातेची मूर्ती शिवकालीन युगात जवळपास ६० फुट जमिनीत होती, सन १६७९ मध्ये कोळसेगिरी ऋषीच्या मार्गदर्शनाखाली एका विशाल वडाच्या झाडाखालील जमिनीतून वर काढण्यात आली. त्यावेळी गावकर्यांनी या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर उभे करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या काळापासून या मंदिराला कालिंका मंदिराचा नावाने ओळखले जाऊ लागले. मंदिर निर्मित्तीपासून ते आजवर महाराष्ट्रातील तिसरे शक्तीपीठ माहूर गडाचे महंत यांच्या देखरेखीत येथील मंदिराचा कारभार अनेक पुजार्यांच्या हस्ते करण्यात आला. आज घडीला सदर मंदिराचे पावित्र्य राखून पूजा - अर्चानेचे कार्य श्री दत्ता महाराज भारती यांच्या माध्यमातून केले जात आहे. मातेची मूर्ती हि काळ्या पाषाणातील दगडातून निर्मित्त केलेली असून, अष्ठभूजाधारी आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूने सुरक्षा रक्षक, उजव्या हातात त्रिशूल जे महिषासुर राक्षसाच्या शिरात गाडलेले आहे. वरील उजव्या हातात तलवार व डाव्या हातात घंटा व बाजूला सिंह उभा आहे. मातेच्या मूर्तीची उंची ५ फुट ३ इंच असून, रुंदी ३ फुट १ इंच आहे. सदर मूर्ती हि उत्कृष्ठ कलेचा नमुना असून, मूर्ती स्थापनेनंतर या मंदिराला कालिंका माता असे नाव देण्यात येऊन महिला - पुरुष भक्तांनी पूजा अर्चना सुरु केली आहे. देवीची पूजा- अर्चना करून मनोकामना केलेली इच्छा पूर्ण झालेले सर्व भक्त नवरात्र महोत्सवादरम्यान हजेरी लाऊन हिरवी साडी, चोळी, बांगड्या व खाना -नारळाने मातेची ओटी भारतात. या काळात मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा - आंध्र प्रदेशातील भक्त हजारोच्या संखेने उपस्थित राहून मातेचे दर्शन घेऊन, इच्छा प्रकट करतात.\nवर्षभरात येणाऱ्या दर मंगळवारी मातेची आरती, पूजा रात्रीला करण्यात येउन भजनाचा कार्यक्रम घेऊन गोंधळ व जागरण करण्याची परंपरा अनेक वर्षापासून अविरतपणे चालविली जात आहे. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवस म्हणजे विजयादशमी पर्यंत गोंधळ, दांडिया, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन, झाकी, महाप्रसाद यासह अन्य धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. दरम्यान नवमीच्या दिवशी मातेच्या मूर्तीसमोर होम - हवन करण्यात येते. त्यावेळी मातेची नियानेमाने पूजा अर्चना करणाऱ्या दत्ता महाराजाच्या अंगात देवी शिरल्याने ते अग्नीतून उडी घेतात हे दृश्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविकांची गर्दी उसळते. शेकडो वर्षापूर्वी बकरी व रेड्याचा बळी देण्याची परंपरा होती, कालांतराने हि प्रथा बंद करण्यात येउन मूर्तीसमोर ठाकूर परिवारातील मानकरयाच्या हस्ते तलवारीने कोहळाच्या फळाचा बळी दिला जात आहे. मानकरयाच्या हस्ते पूजा अर्चना करून कालिंका मातेला महानैवेद्य दाखविण्यात येवून, मातेला प्रसन्न करून सुख समृद्धीची कामना केली जाते. त्यानंतर प्रसादाचे वितरण करून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचेद्वार खुले होतात.\nविजया दशमीचे महत्व ...\nप्रथ्वीवर दैत्यांचे साम्राज्य पसरल्याने राक्षसांच्या छळाने लोक त्रस्त झाले होते, या राक्षसांचे परिपत्य करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू, व महेश यांनी एक महान शक्ती निर्माण केली. या महानशक्तीने चार ठिकाणे आपले रूप प्रकट केले. त्यापैकी एक म्हणजे.. अष्ठभुजा कालिंका देवीचे रूप आहे. लपून बसलेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने त्या रेड्याच शीर उडविले होते. त्यावेळी महिषासुर त्या रेड्याच्या शरीरातून अतिशय वेगाने गेला. त्यानंतर देवीने त्याचा वध करून संपूर्ण मानव जातीच्या लोकांना त्याच्या छळापासून मुक्तता दिली. त्यावेळी मातेने विजया हे नाव धारण केलेले असल्यामुळे अश्विन शुक्ल दशमीस विजयादशमी असे म्हणतात. तसेच प्रभू रामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तो दिवस विजय दशमी म्हणून साजरा होऊ लागला. त्यामुळे या दिवशी विजयादशमी साजरी करण्यासाठी माता कालिंका देवीचे आशीर्वाद घेऊन हजारो भक्त मिरवणुकीत सामील होऊन मातेच्या आदेशाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडून जल्लोष साजरा करतात. हि परंपरा वाढोणा वासीय शेकडो वर्षापासून चालवितात. त्यामुळे येथील कालिंका माता हिमायतनगर(वाढोणा) वाशियांसाठी एक वरदान आहे. मागील तीनशे अडोतीस वर्षापासून भक्तांना आशीर्वाद देत असल्याने शहरातील हिंदू , मुस्लिम व सर्व जाती धर्माची एकतेचि परंपरा टिकून आहे.\nनवरात्रीच्या नऊ दिवसातील देवींची उपासना\nभारतीय संस्कृतीत देवी - देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे. नवरात्रोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही, तो सामाजिक व सांस्कृतिक उत्सव बनला आहे. घटस्थापणेदिनी शक्ती देवता दुर्गाची उपासना केली जाते, घटाशेजारी अखंड दीप तेवतच राहतो. घाटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळ बांधतात. द्वितीयचे दिवशी आदिशक्तीची पूजा केली जाते, तृतीयेच्या दिवशी वैदिक देवतेची उपासना, चतुर्थीच्या दिवशी विश्व्यापक जननीची उपासना केली जाते, पंचमीचे दिवशी उपांग ललीतेची उपासना, सहाव्या माळेच्या दिवशी महाकालीची उपासना केली जाते, सातव्या माळेच्या दिवशी महासरस्वतीची आराधना, अष्ठमिचे दिवशी महाष्ठ्मीची उपासना, नवमीचे दिवशी नावपारने करीशी हो...या दिवशी सप्तशृंगीची उपासना, दशमीचे दिवशी आंबा निघे सिम्मोलंघनी .. या दिवशी अंबेची उपासना करून विजय दशमी साजरी केली जाते. या पर्वकाळात वरील देवींची उपासना केल्यास भक्तांना आत्मिक समाधान लाभते असे सांगितले जाते.\nअनिल मादसवार, हिमायतनगर ( मो.९७६७१२१२१७)\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर २०, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10488", "date_download": "2018-08-14T23:59:16Z", "digest": "sha1:L6MZ7EICZ3Z7HOEUBDSVCKQHUSITPY77", "length": 8317, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Hello Kitty अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार्टून\nHello Kitty अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Hello Kitty थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/spice-pinnacle-fhd-white-price-p391Wk.html", "date_download": "2018-08-14T23:19:14Z", "digest": "sha1:HH3OLNMZ3E6M3OGMN4VV34C24PJ4YQFP", "length": 17502, "nlines": 470, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सपिके पिन्नाकले फहद व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसपिके पिन्नाकले फहद मी 525\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सपिके पिन्नाकले फहद व्हाईट किंमत ## आहे.\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट नवीनतम किंमत Jul 24, 2018वर प्राप्त होते\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईटऍमेझॉन, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 14,433)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया सपिके पिन्नाकले फहद व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 37 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट वैशिष्ट्य\nइंटर्नल मेमरी 8 GB\nएक्सटेंडबले मेमरी 32 GB\nटाळकं तिने 420 Minutes\nसपिके पिन्नाकले फहद व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-chitkala-kulkarni-marathi-article-1531", "date_download": "2018-08-14T23:22:28Z", "digest": "sha1:JIKWO4RER6YQGUPWNEVYUQONJIYZTFUM", "length": 24991, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Chitkala Kulkarni Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nजंगलात फिरणं ही एक प्रकारची अनुभूती असते. जंगल मनाला नेहमी ताजंतवानं करतं. प्रत्येक वेळी नव्यानं काही अनुभवायला मिळतं म्हणून पुनःपुन्हा या जंगलाकडे पाय वळतात. कोल्हापूर जिल्हातील आंबेश्वराची देवराई, आंबा, मानोली या परिसरातील जंगलात बऱ्याचदा भटकण्याची संधी मला मिळाली. तिथला गंध गात्रांना सुखावतो. पक्ष्यांचा, कीटकांचा स्वर मनात सतत निनादात रहातो. खरंतर, नागरी वस्तीतही पक्षी, कीटकांचे आवाज त्यांचे रंग, रूप, आकार मनाला खुणावत असतात. पण, जंगलातले त्यांचं रूप न्यारंच\nत्यांच्या अस्तित्वाला तिथे एक प्रकारचा तजेला मिळतो. गेली तीन वर्षे डिसेंबर-जानेवारी दरम्यान मानोली जंगलात फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी मी मुद्दाम जाते. या कालावधीत तिथे अनेक प्रकारची शेकडो फुलपाखरं दृष्टीस पडतात. यावर्षीदेखील फुलपाखरांची ही ओढ मनाला स्वस्थ बसू देईना. डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास या परिसरात पुन्हा चकरा मारल्या. ऋतुबदलानुसार जंगलात अनेक घडामोडी घडल्या होत्या. पण यावेळेस शेकड्यांनी येणारी फुलपाखरं मात्र बेपत्ता झाली होती.\nत्या ठिकाणचा आत्माच जणू हरवला होता. ज्यांच्या असीम ओढीने एखाद्या ठिकाणी जावं आणि तेच जर तिथं नसेल तर मन बेचैन, अस्वस्थ होतं. फेब्रुवारी अखेरीस तिथंच राहणाऱ्या आणि त्या भागातील जंगलाचा दांडगा अभ्यास असणाऱ्या प्रमोद माळी यांचा फुलपाखरं आल्याचा निरोप आला. पुढे दोनच दिवसांत आम्ही मानोली जंगलात आलो. जंगलात काटेसावर, पांगारा फुलला होता. वारस, जंगली सुरंगी, करवंद,रानजाई, कुडा, अंगोपांग फुलली होती. त्यांच्या गंध साऱ्या जंगलात भरून राहिला होता. जंगलात प्रवेश करताच मलबार पाईड हॉर्नबिलचा आवाज कानी आला. काही क्षणातच पंखांचा झपझप आवाज करत पाच हॉर्नबिल समोरून गेले. तो एक शुभशकून वाटला. सुरवात तर चांगली झाली. फुलं, पक्षी दिसत असले तरी मन मात्र फुलपाखरांच्या ओढीने धावत होतं जंगलाचा पहिला टप्पा पूर्ण करून त्या विशिष्ट ठिकाणी आलो, तो काय ओढ्याच्या ओलाव्यावर पन्नास मीटर परिसरात शेकडो फुलपाखरं भिरभिरत होती, रुंजी घालत होती, रुंजी घालत होती. नयनरम्य सोहळा दृष्टीस पडला.\nडोळ्यांत किती आणि कसं साठवू असं होऊन गेलं. ग्रास यलो, कॉमन आणि मॉटल्ड इमीग्रंट, गल, ऑरेंज टीप जमिनीलगत उडत होती. मधूनच क्षारशोषणासाठी ओलसर मातीत बसत होती. रस्टीक, तामिल योमन, कॅस्टर, प्लम ज्युडी, कॉमन क्रो अशी तपकिरी, लालसर, शेंदरी, काळसर, रंगाची फुलपाखरं एकमेकांत मिसळली होती. याशिवाय हिरव्या रंगछटेचे टेल्ड जे, कॉमन ब्लू बॉटल त्यांच्यात उठून दिसत होते. या रंग सोहळ्यात निळसर रंग छटेचे ब्लू पॅन्सी, ब्लू टायगर, टायनी ग्रास ब्लू आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू ‘ब्लू मोरमॉन‘ ही सामील झाले होते. त्यांची चित्ताकर्षक निळाई मनाला वेड लावत होती. ब्लू मोरमॉन बघता बघता जंगलात पसार व्हायचं. ती चमकदार निळाई माझ्या नजरेला जंगलाच्या पोटात घेऊन जात होती. यापूर्वी ही फुलपाखरं पाहिली होती. या फुलपाखरांमुळे जंगलातल्या या ओढ्याला चित्तवेधक रंगाची जरतार लाभली होती अस भास होत होता. काही फुलपाखरं पंख मिटून बसली की मातीशी एकरूप व्हायची. पंख उघडले की चमकदार रंगाची दुनिया साकारायची. माझ्या दृष्टीनं तो परिसर फुलपाखरांचे अन्नग्रहण केंद्रच बनला होता. तिथं पवित्र ‘यज्ञकर्म’ सुरू होत. क्षारशोषण ,रुंजी घालणं, भिरभिरणं \nओलसर माती त्यांचं स्फूर्तिस्थान बनली होती. ती काळी आई , फुलपाखरांबरोबरच त्यांची भावी पिढीही सुदृढ व्हावी यासाठी त्यांना पोषक खनिज द्रव्ये, क्षार भरभरून देत होती. ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणजे काय असते, ते कळत होतं. सारं वातावरणच मंत्रमुग्ध करणारं होतं.\nओढ्याच्या परिसरात सगळ्या कुळातील फुलपाखरं एकत्र जमली होती. जणू त्याचं संमेलनच भरले होते. कूळ कोणतेही असो, या सगळ्यांच्या एकत्र येण्याने जंगलात स्वर्गीय वातावरण निर्माण झाले होते. फुलपाखरांची उडण्याची तऱ्हाही निराळी होती, वैशिष्टपूर्ण होती. काही जमिनीलगत, काही थोड्या उंचीवरून तर काही अगदी उंचावरून उडत होती. कॉमन सेलर निवांत, अलगद तरंगत उडणारे तर कॉमन आणि क्रीम्सन रोझ हळूवार उडणारे... यांना ना कसली गडबड, ना घाई. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत जगणं सुरू होते. टेल्ड जे, ब्लू बॉटल, लेपर्ड अगदी चंचल कॉमन नवाब, कमांडर, बॅरन यांचे उडणे सुसाट बाणासारखे कॉमन नवाब, कमांडर, बॅरन यांचे उडणे सुसाट बाणासारखे साऱ्यांचेच उडणं उत्साही होते. त्यांचे भिरभिरणे स्तिमित करणारे. तिथे शेकडो फुलपाखरं भिरभिरत होती पण एकमेकांना चुकूनही स्पर्श होत नव्हता. धक्का लागणं तर दूरच राहिलं. रसरशीत जीवनाचं मर्म तिथं दडलेलं होतं. मला ते रिझवत नव्हते तर मीच त्यांच्यात शिरून त्यांचं रसरसलेपण घेत होते. फुलपाखरांचे रंग, रूप, आकार, उडणं निरखत असतानाच कॉमन नवाब वेगानं उडत येऊन दोन घिरट्या घालून ओलसर जागी ऐटीत उतरलं. त्यांच्या पंखाच्या मधोमध असलेला फिक्कट पोपटी रंग मिळून एखादा मुकुट तयार झाल्याचा भास झाला. नवाबानं छान पोझ देऊन फोटो काढून घेतले. नवाबापुढे खरचं नतमस्तक झालो. फोटोग्राफरनं तर चक्क लोळण घेतली. थोड्या वेळात जणू पहाणी केल्यासारखे सार्जंड भिरभिरले. आणि अचानक ‘कमांडर’ साहेबही अवतरले. त्यांना ‘ऑल इज वेल’ वाटलं असावं. ज्या वेगात ते आले त्याचं वेगात निघूनही गेले. फुलपाखरांची लोभस रूपं न्याहाळत असतानाच भारतातले सगळ्यात छोटं फुलपाखरू ‘ग्रास ज्वेल’ आपले नाजुकसे पंख हलवत आले. आपली इवलीशी शुंडा ओलसर मातीत खुपसून क्षारपान सुरू केले. त्याच्या मागील पंखावरील केशरी कोंदलातले इवलेसे ठिपके अतिशय सुंदर दिसत होते. मोठ्या कौतुकाने अगदी वाकून त्याला निरखत होतो. त्याच्या पुढे बराच वेळ नतमस्तक झाल्यानं मान अवघडली. मानेला थोडा व्यायाम द्यावा म्हणून मान वर केली. आणि काय आश्‍चर्य, भारतातले सर्वांत मोठे फुलपाखरू ‘सदर्न बर्डविंग’ उंचावरून उडत गेलं. मन अतृप्त राहिले. त्याच्या दर्शनाची आस लागली. आमच्या भावना त्याच्यापर्यंत तीव्रतेनं पोचल्या असाव्यात. पुन्हा ते उंचावरून उडत उडत थोडं खाली आलं. फांदीच्या टोकावरील पानावर काही क्षण विसावले. कोवळ्या उन्हात त्याच्या काळ्या पंखावरील, सोनपिवळ्या रंगछटा उठून दिसत होत्या. आता मात्र त्याच्या दर्शनानं थोड्या वेळापुरतं का असेना मन भरले. ओढ्यात एके ठिकाणी अर्ध पारदर्शक, पांढऱ्या रंगाचे, पंखावर नकाशाप्रमाणे उभ्या रेषांची जाळी असलेले चार-पाच कॉमन मॅप क्षारपान करत होते. तेवढ्यात स्वर्गीय नर्तकानं एका मॅपला अलगद टिपले आणि त्याच्या फन्ना उडवला. या नर्तकाच्या जोडीला इतरही पक्षी फुलपाखरांची न्याहारी करण्यासाठी टपलेले होते. पण फुलपाखरांच्या क्षारशोषणात, भिरभिरण्यात काही फरक पडत नव्हता.मृत्यूचे भय त्यांच्या गावीही नव्हतं. फुलपाखरांच्या दुर्दम्य जीवनोत्सवाचे अनुपम दर्शन तिथं घडत होतं. पशुपक्ष्यांच्या जगात शिकारी पक्षी किंवा प्राणी आला की इशारतीचा आवाज काढून ते एकमेकांना सावध करतात आणि जीव वाचवतात . मग फुलपाखरांच्या विश्वात असं का नाही साऱ्यांचेच उडणं उत्साही होते. त्यांचे भिरभिरणे स्तिमित करणारे. तिथे शेकडो फुलपाखरं भिरभिरत होती पण एकमेकांना चुकूनही स्पर्श होत नव्हता. धक्का लागणं तर दूरच राहिलं. रसरशीत जीवनाचं मर्म तिथं दडलेलं होतं. मला ते रिझवत नव्हते तर मीच त्यांच्यात शिरून त्यांचं रसरसलेपण घेत होते. फुलपाखरांचे रंग, रूप, आकार, उडणं निरखत असतानाच कॉमन नवाब वेगानं उडत येऊन दोन घिरट्या घालून ओलसर जागी ऐटीत उतरलं. त्यांच्या पंखाच्या मधोमध असलेला फिक्कट पोपटी रंग मिळून एखादा मुकुट तयार झाल्याचा भास झाला. नवाबानं छान पोझ देऊन फोटो काढून घेतले. नवाबापुढे खरचं नतमस्तक झालो. फोटोग्राफरनं तर चक्क लोळण घेतली. थोड्या वेळात जणू पहाणी केल्यासारखे सार्जंड भिरभिरले. आणि अचानक ‘कमांडर’ साहेबही अवतरले. त्यांना ‘ऑल इज वेल’ वाटलं असावं. ज्या वेगात ते आले त्याचं वेगात निघूनही गेले. फुलपाखरांची लोभस रूपं न्याहाळत असतानाच भारतातले सगळ्यात छोटं फुलपाखरू ‘ग्रास ज्वेल’ आपले नाजुकसे पंख हलवत आले. आपली इवलीशी शुंडा ओलसर मातीत खुपसून क्षारपान सुरू केले. त्याच्या मागील पंखावरील केशरी कोंदलातले इवलेसे ठिपके अतिशय सुंदर दिसत होते. मोठ्या कौतुकाने अगदी वाकून त्याला निरखत होतो. त्याच्या पुढे बराच वेळ नतमस्तक झाल्यानं मान अवघडली. मानेला थोडा व्यायाम द्यावा म्हणून मान वर केली. आणि काय आश्‍चर्य, भारतातले सर्वांत मोठे फुलपाखरू ‘सदर्न बर्डविंग’ उंचावरून उडत गेलं. मन अतृप्त राहिले. त्याच्या दर्शनाची आस लागली. आमच्या भावना त्याच्यापर्यंत तीव्रतेनं पोचल्या असाव्यात. पुन्हा ते उंचावरून उडत उडत थोडं खाली आलं. फांदीच्या टोकावरील पानावर काही क्षण विसावले. कोवळ्या उन्हात त्याच्या काळ्या पंखावरील, सोनपिवळ्या रंगछटा उठून दिसत होत्या. आता मात्र त्याच्या दर्शनानं थोड्या वेळापुरतं का असेना मन भरले. ओढ्यात एके ठिकाणी अर्ध पारदर्शक, पांढऱ्या रंगाचे, पंखावर नकाशाप्रमाणे उभ्या रेषांची जाळी असलेले चार-पाच कॉमन मॅप क्षारपान करत होते. तेवढ्यात स्वर्गीय नर्तकानं एका मॅपला अलगद टिपले आणि त्याच्या फन्ना उडवला. या नर्तकाच्या जोडीला इतरही पक्षी फुलपाखरांची न्याहारी करण्यासाठी टपलेले होते. पण फुलपाखरांच्या क्षारशोषणात, भिरभिरण्यात काही फरक पडत नव्हता.मृत्यूचे भय त्यांच्या गावीही नव्हतं. फुलपाखरांच्या दुर्दम्य जीवनोत्सवाचे अनुपम दर्शन तिथं घडत होतं. पशुपक्ष्यांच्या जगात शिकारी पक्षी किंवा प्राणी आला की इशारतीचा आवाज काढून ते एकमेकांना सावध करतात आणि जीव वाचवतात . मग फुलपाखरांच्या विश्वात असं का नाही असा विचार मनात चमकून गेला. रंग गोपनाच रहस्य त्यांना का दिलंय, हे खरंच. आणि ‘जीवो जीवस्य जीवनम’ हे ही तितकंच खरंय. तरीही जीव हळहळतो. तिथंच एके ठिकाणी क्रिम्सन रोझचा गळून पडलेला पंख आढळला. हातात पंख घेताच सर्वांग शहारलं, थरारलं. मन अंतर्मुख होऊन गेलं. त्या पंखात कितीतरी गोष्टी दडलेल्या होत्या. आनंदी,मुक्त जीवनाचं रहस्य त्यात होतं. अंडे फोडून बाहेर येणं होतं. सर्वांगाने परिपूर्णतेने वाढ होण्यासाठी आईनं नेमून दिलेल्या झाडावर काही काळ उदरभरण होतं. पंख फुटण्यासाठी, उडण्याचे बळ मिळवण्यासाठी समाधी अवस्था स्वीकारून कोषावस्थेत काही काळ राहणं होतं. आणि एक दिवस स्वतः निर्मिलेली कोष स्वतः:च फोडून आकाशात मुक्त विहरणं होतं. फुलपाखरांचे जीवनचक्र विलक्षण आहे असा विचार मनात चमकून गेला. रंग गोपनाच रहस्य त्यांना का दिलंय, हे खरंच. आणि ‘जीवो जीवस्य जीवनम’ हे ही तितकंच खरंय. तरीही जीव हळहळतो. तिथंच एके ठिकाणी क्रिम्सन रोझचा गळून पडलेला पंख आढळला. हातात पंख घेताच सर्वांग शहारलं, थरारलं. मन अंतर्मुख होऊन गेलं. त्या पंखात कितीतरी गोष्टी दडलेल्या होत्या. आनंदी,मुक्त जीवनाचं रहस्य त्यात होतं. अंडे फोडून बाहेर येणं होतं. सर्वांगाने परिपूर्णतेने वाढ होण्यासाठी आईनं नेमून दिलेल्या झाडावर काही काळ उदरभरण होतं. पंख फुटण्यासाठी, उडण्याचे बळ मिळवण्यासाठी समाधी अवस्था स्वीकारून कोषावस्थेत काही काळ राहणं होतं. आणि एक दिवस स्वतः निर्मिलेली कोष स्वतः:च फोडून आकाशात मुक्त विहरणं होतं. फुलपाखरांचे जीवनचक्र विलक्षण आहे अजब आहे फुलपाखरांच्या थव्यात काही नकलाकार माद्याही होत्या. ग्रेट आणि डॅनाइड एगफ्लाय सपत्नीक होते. ग्रेटची मादी कॉमन इंडियन क्रो सारखी तर डॅनाइड्‌ची प्लेन टायगरसारखी कॉमन मॉरमॉनची मादी तर तीन तीन जणांची नक्कल करते. यांचे नर भलतेच हुश्‍शार कुणाची ही नक्कल करो. नर आपल्याच प्रजातीतल्या मादीला अचूक ओळखतात आणि जीवनचक्र सुरू ठेवतात. या सगळ्या फुलपाखरांमध्ये एक अपवादात्मक गोष्ट होती. सगळे पतंग (मॉथ) निशाचर. ते रात्री उडतात. पण एक पतंग दिवसा उडतो.त्याचं नावच आहे,डे फ्लाइंग मॉथ\nफुलपाखरांनी सजलेला हा जंगलातला भाग अतिशय मनोहारी दिसत होता. जंगलाचा सुगंध,अधूनमधून येणारी पक्ष्यांची गोड शीळ,अत्यंत प्रसन्न आणि मुग्ध वातावरण होतं.हिरव्यागार वनराईतून येणारा तो खडकाळ ओढा, छोट्या छोट्या पाणथळ जागा, नाजूकसा झिरपा, मातीच्या वरच्या थराखाली असलेला ओलावा असं सुंदर दृश्‍य होतं.अशा समृद्ध नैसर्गिक पार्श्वभूमीवर ओढ्याच्या पाचशे मीटरच्या परिसरात नयनरम्य रंगात ,सुंदर आकारात फुलपाखरांचे नृत्य साकारत होतं. इथे फुलपाखरांचे विविध रंग होते, आकार होते, नाजुकता होती आणि अत्यंत बोलकी शांतता होती. निसर्गाने भुंगे, मधमाश्‍या, पक्षी, प्राणी, झुळझुळत्या पाण्यात, सळसळणाऱ्या पानांत नाद निर्माण केला आहे. त्यांना स्वर दिला आहे. पण निसर्गाने फुलपाखरांच्या भिरभिरण्यात, रुंजी घालण्यात, अन्न ग्रहण करण्यात, मात्र नादगर्भ अवस्था निर्माण केली आहे. जी मानवी कानांना सहजी ऐकू येत नाही. त्या नादगर्भ अवस्थेला अपार्थिवतेचा हळुवार स्पर्श लाभलेला आहे. नाद, स्वर उमटतो पण तो फक्त आत काळजात\nजेराल्ड डरेल आणि त्याची पडकी भिंत\nदोस्तांनो, कधीही म्हातारं न दिसणाऱ्या आणि कधीही गाऊ न शकणाऱ्या फुलपाखरांची...\nसतत आनंदी कोण असेल\nतर मित्रांनो, लांडगा माणसाच्या जवळ आला. त्याचा कुत्रा झाला तुम्हाला माहितीये\nएक दिवस चिकू संध्याकाळी बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिला दिसलं, की कुंडीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/2016/03/rajyavyavahaar-kosh.html", "date_download": "2018-08-14T23:45:31Z", "digest": "sha1:WN4HQYENU6LLPRGEP3FJ5FGOATEXIS6J", "length": 9388, "nlines": 52, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवरायांचा प्रकल्प - राज्यव्यवहाराचे मराठीकरण | शिवभारत - इतिहासाशी जडले नाते", "raw_content": "\nशिवरायांचा प्रकल्प - राज्यव्यवहाराचे मराठीकरण\nइसवी सनाच्या सातव्या शतकात परकीय शक्तींचे भारतात आगमन झाले. यामध्ये प्रामुख्याने अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले. बाराव्या शतकात 'अल्लाउद्दिन खिल्जी' याने महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचा गरुडध्वज उध्वस्त केला, त्यामुळे पुढची सुमारे ३०० वर्ष यावनी राजवटींखाली जनता भरडून निघाली. यादरम्यान फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. मराठी भाषेत फ़ार्सी शब्दांचा सुळसुळात झालेला होता. मुळ संस्कृतप्रचुर भाषा विलयास चालली होती.\nसतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश आणि संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.परंतु शिवकाळातही दैनंदिन व्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता. लोकांनीतर आपल्या मुलांची नावेसुद्धा रुस्तुमराव, सुल्तानराव ठेवायला सूरवात केली होती. यावर उपाय म्हणुन राज्यव्यवहारात आढळुन येणार्या फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली.\nराज्यव्यवहार कोश सुपूर्द करतानाचे काल्पनिक चित्र , सौजन्य - पराग घळसासी\nइ.स १६७४ साली हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करणारा मंगल सोहळा पार पडला,शिवरायांचा राज्याभिषेक झाला. यानंतर त्यांनी 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. यापुर्वी म्हणजे इस १६६५ साली पुरंदरतहा दरम्यान रघुनाथपंत हणमंते यांना शिवाजीराजांनी 'पंडितराव' हा किताब दिला होता. योजना ठरल्यानुसार इ.स. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. रघुनाथपंत दक्षिणदिग्विजय मोहिमेत गुंतले असल्याने त्यांनी हे काम आपला हस्तक 'धुंडीराज लक्ष्मण व्यास' याकड़े सोपवले.\nशिवाजी राजांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करण्यासाठी दिलेली आज्ञा आणि त्याबद्दलचा राज्यव्यवहारकोश मधील उपोद्घात आलेला उल्लेख असा,\nकृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-\nनृपव्याहार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्\nअर्थ - या पृथ्वीतलावरून म्लेंच्छांचा पूर्ण उच्छद केल्यानंतर सूर्यवंशाला ललाभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी राजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पध्दतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडिताची नियुक्ती केली.\nसुमारे १३०० पेक्षा अधिक शब्दांचा एक कोश तयार झाला. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत. उदा. गुलाम-दास, चोपदार-दण्डधर, चाकर-सेवक , गरम-उष्ण. आपली मराठी संस्कृती जपली जावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हा कोश रचला, तसेच यादरम्यान 'शिवाकौदर्य' आणि 'करणकौस्तुभ' असे संस्कृत ग्रंथ देखील लिहून घेतले. राज्यव्यवहारकोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात. शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातून दिसून येते.\nराज्यव्यवहारकोश - संपादक : अ.दा. मराठे\nस्वधर्म - निनाद बेडेकर\nचित्र सौजन्य - पराग घळसासी\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-digitally-%C2%A0sateesh-paknikar-marathi-article-1819", "date_download": "2018-08-14T23:41:31Z", "digest": "sha1:GXXGX5ORZRS5XWP46OATJQVFKHFQEHA5", "length": 20373, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्टुडिओतील प्रकाशचित्रण (व्यक्तिचित्रण - भाग २)\nस्टुडिओतील प्रकाशचित्रण (व्यक्तिचित्रण - भाग २)\nमंगळवार, 17 जुलै 2018\nसोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.\nआपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी पासपोर्ट फोटो काढून घेण्यासाठी स्टुडिओची पायरी चढलेला असतो. तेथे असणारे फ्लॅश लाईट्‌स, त्याच्यावरील छत्र्या किंवा सॉफ्ट बॉक्‍सेस, कॅमेरा स्टॅंड, रिफ्लेटर्स, पार्श्वभूमीचे पेपर रोल हे पाहून जरासे गांगरूनही गेल्याचे आठवत असेल. पण एकदा का तो फोटो काढून घेण्याचा सोपस्कार पूर्ण झाला की मात्र आपण त्याच्या येणाऱ्या रिझल्टसाठी आतुरलेले असल्याचेही आपल्याला आठवत असेल. उपलब्ध प्रकाशातील प्रकाशचित्रणाची जशी एक वेगळी मजा असते. वेगळा आनंद असतो तशीच मजा व आनंद स्टुडिओतील प्रकाशचित्रणातही अनुभवायला मिळतो. तसे पाहिले तर स्टुडिओतील प्रकाशचित्रणात जवळजवळ सर्व घटक हे त्या प्रकाशचित्रकाराच्या पूर्ण नियंत्रणात असतात.\nबाहेरील प्रकाशचित्रणात बदलत असणारी प्रकाशाची तीव्रता, पार्श्वभूमी, बदलते हवामान, मॉडेलला कपडे बदलण्यासाठी असणारी असुविधा या सर्व गोष्टींवर स्टुडिओतील प्रकाशचित्रणात मात करता येते. दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण स्टुडिओतील प्रकाशचित्रण करू शकतो. इतक्‍या साऱ्या जमेच्या बाजू असताना नवोदित प्रकाशचित्रकाराला त्याचे आकर्षण न वाटले तरच नवल. स्टुडिओतील प्रकाशचित्रण हे बहुतांशवेळी आपल्याला कामाचे समाधान मिळवून देतेच पण केवळ एखाद्याच घटकाकडे झालेले आपले दुर्लक्ष आपले प्रकाशचित्र धुळीला मिळवू शकते. आजकालच्या डिजिटल तंत्रज्ञानाने मात्र आता तीही शक्‍यता धूसर केली आहे कारण क्‍लिक केल्याच्या पुढच्याच क्षणी कॅमेऱ्याच्या मागील स्क्रीनवर चित्र अवतरते. आपली झालेली चूक आपल्या ध्यानात येते व आपण ती चूक लगेचच दुरुस्तही करू शकतो. आज जर आपल्याला स्टुडिओत प्रकाशचित्रण करायचे असेल तर भाड्याने मिळणारे स्टुडिओ उपलब्ध असतात. आपल्या कामाच्या जरुरीप्रमाणे लहान अथवा मोठ्या आकारातील स्टुडिओ आपण वापरू शकतो. कित्येक स्टुडिओ तर कॅमेऱ्यासाहित सर्व साहित्यानिशी सज्ज असतात. आपण तेथे जाऊन पुढच्याच मिनिटाला प्रकाशचित्रण सुरू करू शकतो. पण असा एखादा स्टुडिओ उपलब्ध नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. साधारण चार मीटर रुंद व पाच मीटर लांब असलेल्या एखाद्या खोलीचाही आपण स्टुडिओ म्हणून उपयोग करू शकतो. अशा वेळी लागणारी उपकरणे म्हणजे आपला स्वतःचा कॅमेरा व लेन्सेस, स्टॅंड्‌स काही फ्लॅश लाईट्‌स, त्यातून बाहेर पडणाऱ्या तीव्र प्रकाशाला मंद करण्यासाठी असणाऱ्या छत्र्या किंवा सॉफ्ट बॉक्‍सेस, पार्श्वभूमीसाठी कागदाचे रोल अथवा कापड, हार्ड लाईटसाठी असणारे हनीकोंब व स्नूट, प्रकाशाचे परावर्तन करण्यासाठी असणारे रिफ्लेक्‍टर्स. झाला आपला स्टुडिओ तयार.\nया उपकरणांपैकी फ्लॅश लाईट्‌सचा वापर म्हणजे सूर्यप्रकाशाला असलेला पर्याय. या लाईटमध्ये एका फ्लॅश ट्यूबबरोबर कॅपॅसिटर्स, इंडक्‍टर्स, डायोड्‌स व रेझिस्टर्स यांचे मिळून एक इलेक्‍ट्रॉनिक सर्किट बसवलेले असते. या सर्किटमधील कॅपॅसिटर्स हे विद्युत प्रवाह देऊन विद्युतभारित (चार्ज) केले जातात. इंडक्‍टर्स, डायोड्‌स व रेझिस्टर्स यांच्या साहाय्याने या विद्युतभाराचे रूपांतरण फ्लॅश ट्यूबच्या साहाय्याने तत्काळ पण क्षणिक व तेजस्वी प्रकाशात केले जाते. (यालाच आपण फ्लॅश उडाला असे म्हणतो.) स्टुडिओसाठी असलेल्या अशा प्रत्येक फ्लॅश लाईटवर एक ‘स्लेव्ह’ युनिट बसवलेले असते जे स्टुडिओत असलेल्या प्रत्येक फ्लॅश लाईटला एकाच वेळी ट्रिगर करण्यास मदत करते. ज्यामुळे कॅमेऱ्याचे क्‍लिक बटण दाबताच आपण वापरत असलेले सर्व फ्लॅश एकाच वेळी प्रकाशमान होतात. या फ्लॅशवर आपण जरुरी प्रमाणे छत्र्या किंवा सॉफ्ट बॉक्‍सेस, हनीकोंब व स्नूट वापरू शकतो. फ्लॅश फोटोग्राफी करताना त्या फ्लॅशला कॅमेऱ्याचा शटर स्पीड समक्रमित (synchronize) असावा लागतो. हे काम आपण फ्लॅशला एक सिन्क्रो केबल जोडून किंवा रिमोट सिन्क्रो वापरून करू शकतो.\nउदाहरणार्थ बहुतेक सर्व कॅमेऱ्यात १/१२५ हा शटर स्पीड समक्रमित स्पीड म्हणून ठरवलेला असतो. या स्पीडच्या खालील (स्लो) म्हणजे १/६०, १/३०, १/१५, १/८, १/४, १/२.... हे सर्व शटर स्पीड समक्रमित होतात, पण त्यावेळी कॅमेरा हलू नये यासाठी तो ट्रायपॉडवर असणे गरजेचे ठरते. परंतु १/१२५ या शटर स्पीडच्या वरील (फास्ट) म्हणजे १/२५०, १/५००, १/१००० हे शटर स्पीड समक्रमित होत नाहीत. कारण फ्लॅशच्या प्रकाशमान असण्याच्या कालावधीच्या आधीच शटर बंद झालेले असते. यासाठी कॅमेऱ्यावर शटर स्पीड काय ठेवला आहे हे सर्वांत आधी बघावे. त्यानंतर फ्लॅशची तीव्रता तपासावी. (बऱ्याच फ्लॅशला तीव्रता कमी- जास्त करण्याची सोय असते.) कॅमेरा लेन्सवर ठेवलेले ॲपर्चर व ठेवलेला आयएसओ या गोष्टींची खातरजमा करावी. ही सेटिंग्ज तपासल्यावर महत्त्वाचे असते ते अचूक असे ‘एक्‍स्पोजर’. येथे एक महत्त्वाची बाब ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की ‘फ्लॅश फोटोग्राफी करताना कॅमेऱ्यामधील एक्‍स्पोजर मीटरचा काहीही उपयोग नसतो. ‘त्यासाठी वेगळे अत्याधुनिक असे फ्लॅशमीटर वापरावे लागते. हे फ्लॅशमीटर फ्लॅशच्या तीव्रतेबरोबरच उपलब्ध प्रकाशाचेही मोजमाप करते. पण असे फ्लॅशमीटर जर आपल्याजवळ नसेल तर मात्र कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर पाहून व त्या प्रकाशचित्राचा हिस्टोग्राम पाहून अचूक एक्‍स्पोजर ठरवता येते.\nस्टुडिओत फ्लॅशने प्रकाशचित्रण करताना फ्लॅशचा वापर चार प्रकारे केला जातो.\nकी लाईट (प्रकाशाचा मुख्य स्रोत)\nफिल लाईट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी)\nहेअर लाईट (व्यक्तीच्या केसांचा भाग पार्श्वभूमीपासून उठावदार व्हावा यासाठी)\nबॅकग्राऊंड लाईट (पार्श्वभूमीसाठी वापर)\nयाशिवाय प्रकाश परावर्तित करण्यासाठी रिफ्लेटर्स वापरले जातात. तसेच काही स्पेशल इफेक्‍ट्‌स निर्माण करण्यासाठीही फ्लॅश वापरले जातात. अर्थात आपला सर्वांचा प्रकाशाचा स्रोत ‘सूर्य’ हा फक्त एकच असल्याने त्याच्यामुळे पडणाऱ्या सावल्यांप्रमाणे जर आपण आपल्या फ्लॅश वापरून टिपलेल्या प्रकाशचित्रात सावल्या आणू शकलो तर ते नेहमीच जास्त प्रभावी ठरते. सूर्याच्या आभाळातील वेगवेगळ्या स्थानांप्रमाणे जर आपण आपल्या मुख्य प्रकाश स्त्रोताची (फ्लॅशची) रचना करत गेलो, तर एकाच व्यक्तीच्या चेहऱ्यात बदलणाऱ्या सावल्यांमुळे आपल्याला वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. त्यातील उत्तम अशी फ्लॅशची रचना निवडून आपण आकर्षक स्टुडिओ पोट्रेट निर्माण करू शकतो. याच्या बरोबरीनेच मॉडेलने केलेला मेक-अप हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा प्रकाशचित्र आकर्षक ठरण्यात उपयुक्त होतो.\nया प्रकारच्या प्रकाशचित्रणातही कॅमेऱ्याची, लेन्सेसची व इतर उपकरणांची योग्य माहिती, कोणत्या प्रकारचे व्यक्तिचित्रण आपण करणार आहोत त्याचा विचार, सुंदर नव्हे तर मॉडेल ‘फोटोजनिक’ असणे, मॉडेलला एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून मान देणे, कोणतीही घाई न करणे, प्रकाशचित्रणाचे सर्व नियम जाणून घेतल्यावरच ते मोडायचा प्रयत्न करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास यशस्वी व्यक्तिचित्रण करणे फार अवघड नाही.\nपासपोर्ट हवामान साहित्य सूर्य\nकॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १...\nकायम दुष्काळात असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील माणदेशाच्या पट्ट्यात मी वाढले आहे....\nपावसाची आणि माझी ओळख नेमकी कधी झाली हे आठवायचं म्हटलं, की लहानपणापासूनची पावसाची...\n‘पाऊस’ प्रत्येकाला वेगळा भासतो. कुणाला त्यात आनंद दिसतो, कुणाला उत्साह दिसतो, कुणाला...\n‘थेंबभर’ पावसाची ‘पानभर’ गोष्ट\nटपटप पडणारे थेंब म्हणजे ढगांनी जमिनीवर घातलेली थेंबांची भिजकी आणि खमंग फोडणी. जसे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-hitaguj-dr-vidyadhar-bapat-marathi-article-1895", "date_download": "2018-08-14T23:41:44Z", "digest": "sha1:2EJCJS7XA2TYVRPWZDTCDRVQJXHPPDZK", "length": 21315, "nlines": 131, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Hitaguj Dr. Vidyadhar Bapat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहा काहीच का करत नाही\nहा काहीच का करत नाही\nडॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nहे मंत खासनीस, वय तीसच्या आसपास. गेली दहा वर्षं काहीच करत नाही. घरी बसून असतो. कोनात मिसळत नाही. एकटा एकटा राहातो. मित्र एकही नाही. कंटाळा आला तर बाहेर चक्कर मारून परत येतो. कधी कधी रेडीओवरची गाणी ऐकतो. हवं तेंव्हा उठतो. हवं तेंव्हा झोपतो. दुपारीसुद्धा चार चार तास पडून असतो. जागाच असतो. कसलीतरी दिवास्वप्न बघितल्यासारखा स्वतः:शीच हसतो. समोर येईल ते खातो. आहेत तेच मोजके कपडे वापरत राहातो. कुठलीच मागणी नसते. शिक्षण अपूर्ण राहिलं. मग घरच्यांनी नोकरी लावण्याचा प्रयत्न केला. काही कोर्सेसना घातलं पण हा कशातच रस घेत नाही. मला काहीच जमणार नाही म्हणतो. मी आहे तसा बरा आहे म्हणतो. नातेवाइकांनी खूप प्रयत्न केले. सगळ्यांनी समजावून सांगून झालं. घरातून हाकलून देऊ, इथपर्यंत सांगणं झालं. याच्यावर काहीच परिणाम नाही. त्याच्या हक्काच्या गोष्टी नीट कळतात. त्यामुळे पोकळ धमक्‍यांना घाबरत नाही. कुठलंही व्यसन नाही. मला काहीच जमणार नाही. मला मदत करा मग पाहू जमतं का ते म्हणतो. लग्नसमारंभ, नातेवाइकांना भेटणं टाळतो. कारण सध्या काय करतोस, हा प्रश्न नक्की विचारला जाणार असतो. तज्ज्ञांना दाखवलं ते म्हणतात याच्यात आत्मविश्वासच नाही. सेल्फ इमेज, आत्मप्रतिमा दुबळी आहे. जबाबदारी घेण्याची कुवत नाही. असुरक्षिततेची भावना मनात घर करून बसलीय.\nसुळ्यांचा आशिष लहानपणापासूनच स्वभावानं तसा शांत, अबोल, साधासुधा होता. शाळेत, क्‍लासेसमध्ये व्यवस्थित जायचा. मार्क्‍स यथातथाच असायचे. पण वागण्यात वेगळं असं काही जाणवत नव्हतं. पण जसा तो तेरा चौदा वर्षाचा झाला तसा त्याचा अलिप्तपणा जास्त जास्त जाणवायला लागला. सोसायटीमध्ये, मुलांमध्ये फारसा मिसळायचा नाही. किंबहुना कुठल्याही ग्रुप पासून लांब लांबच राहायचा. घरच्या समारंभात जायलाही टाळायचा. विशेष करून हे जाणवायला लागलं तेरा चौदा वर्षांचा असल्यापासून. तेंव्हा हे प्रमाण फारच वाढलं. सुरवातीला असेल स्वभाव एकलकोंडा, अलिप्त राहण्याचा असं म्हणून सुळे दाम्पत्यानं सोडून दिलं. वयात येतानाची काही लक्षणं (Growing pains) म्हणूनही दुर्लक्ष केलं; पण पुढे पुढे प्रमाण वाढत गेलं. वरून शांत, स्वस्थ वाटणारा आशिष सगळ्या आघाड्यांवर मागे रहायला लागला. कसाबसा नापास होत होत पदवीधारक झाला. पण पुढे शिकणं शक्‍य झालं नाही. त्याला नोकरीला चिकटवायचे असंख्य प्रयत्न झाले. एखाद दोन दिवस जायचा. पुन्हा घरी रहायचा. वेगवेगळी न पटणारी कारणं द्यायचा. त्याला कुठलेही व्यसन नव्हते. वयाप्रमाणे वाटणारे कपड्यांचे, वस्तूंचे आकर्षण नव्हते. बाहेर खाणे नव्हतं. कुठलेही व्यसन नव्हतं. त्या अर्थानं तो अगदीच साधासुधा होता. पण मित्रही नव्हते. मैत्रिणी ही गोष्ट लांबच राहिली. तो नुसताच होता. लोकांमध्ये मिसळणं त्याला आवडत नव्हतं, जमत नव्हतं. घरच्यांनी ओरडून पाहिलं. नातेवाइकांनी समजावून झालं. वेळप्रसंगी दमदाटी करून झाली. पण तो कुठल्याच अर्थानं क्रियाशील नव्हता. बाहेर जायचा. पण एकटाच भटकायचा. कधी कधी तासनतास बागेमध्ये बसून रहायचा. विनामूल्य सार्वजनिक कार्यक्रमात, काव्यवाचन, चर्चा, व्याख्यान अशा ठिकाणी जेथे त्याला कुणी ओळखत नाही अशा ठिकाणी अगदी थोड्यावेळ मागे कुठेतरी बसायचा. कार्यक्रम सुटण्यापूर्वी, चुकून कोणी ओळखीचं भेटण्यापूर्वी निघून जायचा. सर्वांनी त्याला आळशी, पुरुषार्थहीन वगैरे विशेषणं लावून टाकली होती. पण कुणालाही त्याला काही प्रॉब्लेम असेल असं वाटलं नाही; आणि मग एक दिवस कोणाच्या तरी सांगण्यावरून सुळे त्याला घेऊन आले. त्याला बरेच प्रॉब्लेम्स होते. तसंच तो Personality disorder ची शिकार होता. पुढे Psychometric tests ते सगळं पुढं आलंच. त्याला इतर प्रॉब्लेम्स बरोबर Avoidant Perosnality Disorder होती.\nया डिसऑर्डरमध्ये लाजाळूपणा, असुरक्षिततेची भावना आणि आपल्याला नाकारलं जाईल अशी सतत भीती असते. या व्यक्ती स्वतः:ला इतरांपेक्षा नेहमी कमी लेखतात, आणि या सगळ्या गोष्टींचा ह्या व्यक्तींना आतून कमालीचा त्रास होत असतो. ही डिसऑर्डर साधारणपणे पौगंडावस्थेत सुरू होते आणि इतरही डिसऑर्डरची co-morbidity असू शकते. प्रामुख्यानं depressive disorders, अस्वस्थतेचे आजार, न्यूनगंड, सोशल फोबिया, Dependent Personality disorder, schizoid personality disorder वगैरे . या डिसऑर्डरमध्ये पुढीलपैकी जास्तीत जास्त लक्षणं आढळतात.\nआपल्याला नाकारलं जाईल, आपल्यावर टीका होईल या भीतीनं नोकरी व्यवसाय करणं टाळलं जातं .\nविशिष्ट आवडत्या परिचित व्यक्ती सोडून इतरांशी संबंध टाळला जातो.\nआपली टिंगल होईल, नाकारलं जाईल या भीतीनं नवीन नातं जोडणं, प्रेम व्यक्त करणं या गोष्टी टाळल्या जातात.\nसार्वजनिक ठिकाणी आपल्याला टाळलं जाईल, आपली नाचक्की होईल, चेष्टा केली जाईल ह्या भीतीनं सार्वजनिक समारंभ टाळले जातात.\nआपले व्यक्तिमत्त्व अगदी वाईट आहे, आपण इतरांपेक्षा सर्वार्थानं कमी आहोत ही भावना मनात रुजलेली असते.\nआयुष्यात कुठलीही जोखीम घेण्याची तयारीच नसते.\nअत्यंत दुर्बल आत्मप्रतिमा, आत्मविश्वासाचा अभाव आढळतो.\nAvoidant Perosnality Disorder असणाऱ्या व्यक्तींमध्ये साधारणपणे पुढील personality traits आणि विचार करण्याची चुकीची धाटणी आढळते. या गोष्टी इतर Perosanality disorders असलेल्या व्यक्तींमध्येही आढळू शकतात.\nआपण नाकारले जाऊ, आपल्यावर टीका होईल, आपल्यातली कमतरता उघड होईल ह्या भीतीपायी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध टाळले जातात किंवा तोडलेही जातात.\nएखादा प्रॉब्लेम आला तर या लोकांच्या मनामध्ये त्या प्रॉब्लेम मधून मार्ग कसा काढायचा या विचारापेक्षासुद्धा प्रॉब्लेम कुणामुळे निर्माण झाला त्याला दोष देत राहायचे, हेच चालू असते.\nमी कायम अपयशीच असणार कधीच यशस्वी होणार नाही ही वाक्‍य रुंजी घालत असतात. ‘कायम‘ आणि ‘कधीच ‘ हे दोन शब्द यासंदर्भात विचारप्रक्रियेत असतातच.\nआपल्या बाबतीत वाईट तेच घडणार त्यामुळे शक्‍यतो कृती करणं पुढे पुढे ढकलायचं.\nज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असे न संपणारे वाद घालत रहायचे .\nया व्यक्ती कुणावरतरी भावनिक दृष्ट्या अति अवलंबून असतात. तसेच सोप्या, साध्या निर्णयांसाठीही अवलंबून असतात.\nबऱ्याचदा नैराश्‍याच्या आजारची शिकार असतात.\nस्वतः:ला मदत मिळावी, सहानभुती मिळावी म्हणून इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असू शकते.\nस्वतः:च्या मनोराज्यात (fantasy), दिवास्वप्नात रमण्याची सवय असते ज्यात यांना सुरक्षित वाटेल.\nआपल्या प्रयत्न न करण्याबद्दल दुसरी व्यक्ती जबाबदार आहे हा ठाम ग्रह करून घेतलेला असतो.\nFOG (fear Obligation Guilt ) कुठल्यातरी गोष्टीचं सतत दडपण, भीती, गंड, अपराध गंड मनात असतो.\nआपण कुणीच नाही आहोत ही भावना सतत मनात असते.\nकुणावरही विश्वास ठेवायला तयार नसतात. अपरिचित व्यक्ती, ठिकाणं, प्रसंग यावर पारखून घेऊन विश्वास ठेवता येतो हे मान्यच नसतं.\nआपण केलेल्या किंवा करत असलेल्या कुठल्याही कृतीमध्ये आत्मविश्वासाची भावनाच नसते.\nकुठलीही पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही treat करायला तशी अवघडच असते . कारण अतिशय खोलवर रुजलेल्या चुकीच्या कल्पना, विचार, भावना आणि पक्‍क्‍या झालेल्या चुकीच्या वर्तनाच्या पद्धतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना आतून विलक्षण त्रास होत असतो तसंच नाती जोडण्याची इच्छाही असते. त्यामुळे ताणतणाव वा नैराश्‍यासाठीच्या औषधांबरोबरच सुयोग्य मानसोपचार पद्धती उपयोगी पडतात. कुठली पद्धत उपयोगी पडेल हे त्या त्या व्यक्तीची बौद्धिक, भावनिक व वैचारिक जडणघडण लक्षात घेऊन तज्ज्ञ ठरवतात. तसेच ग्रुप थेरपीही काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते. या डिसऑर्डर बरोबरच इतर आजार असतील तर त्यावरही उपचार घेणं जरूर असतं. इतकं नक्कीच की वर्तनात जर वरील लक्षणं आढळली तर ताबडतोब तज्ज्ञांची मदत घेणं केंव्हाही चांगलं. कारण जसजसा जास्त काळ जाईल तसतशी केस क्रॉनिक होत जाते. साधारणपणे पौगंडावस्थेत याची सुरवात जास्त वेळा होते. त्याकाळात मुलामुलींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nमागच्या एका लेखात आपण ‘समजूतदारपणा’ याबाबत बोलत होतो. समजून घेणे, समजूतदारपणा या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/26-percent-water-stock-medium-and-small-projects-sangli-district-108167", "date_download": "2018-08-14T23:28:11Z", "digest": "sha1:IDMUCXYV4UR7IDDEGRWQ3TRXMEJBU6ZP", "length": 14337, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "26 percent water stock in medium and small projects in Sangli district सांगली जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nसांगली : जिल्ह्यातील पाच मध्यम व 79 लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा 15 टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा काहीशी समाधानकारक स्थिती आहे. टेंभू योजना सुरळीत सुरू आहे. शिवाय म्हैसाळ योजनेतून गावोगावचे तलाव भरून घेण्याचे आदेश दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईची दाहकता कमी असणार आहे.\nजत तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असून, या योजनांचे पाणी तलावात सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसांगली : जिल्ह्यातील पाच मध्यम व 79 लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा 15 टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा काहीशी समाधानकारक स्थिती आहे. टेंभू योजना सुरळीत सुरू आहे. शिवाय म्हैसाळ योजनेतून गावोगावचे तलाव भरून घेण्याचे आदेश दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईची दाहकता कमी असणार आहे.\nजत तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असून, या योजनांचे पाणी तलावात सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nजिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत 14.80 तर 79 लघू प्रकल्पांत 42.55 दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ तालुक्‍यांतील 31 तलावांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे या तालुक्‍यांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. तासगाव तालुक्‍यातील 2, खानापूर तालुक्‍यातील 1 आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील 1 असे चार तलाव कोरडे आहेत. तासगाव तालुक्‍यातील तलावात केवळ 2 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या तालुक्‍यात पाणीटंचाई भासू लागली आहे.\nजत तालुक्‍याला कायम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्‍यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध असेल. तालुक्‍यातील प्रकल्पांत 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घन फूट पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र जत पूर्व भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. जत पश्‍चिम भागात पाणी असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.\nसिंचन योजनेच्या क्षेत्रातील तलाव भरणार\nताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन सुरू आहेत. टेंभू उपसा सिंचन योजना पुढील आठवड्यात सुरू होईल. ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव भरण्यात येणार आहेत. शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांनी पाटंबधारे विभागाकडे तशी मागणी केली असून, तलाव भरून देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या हालचाली आहेत. अशी माहिती पाटंबधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. तसेच तलावात पाणी हवे असल्यास पाणीपट्टी भरावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-swachh-bharat-abhiyan-and-toilet-110978", "date_download": "2018-08-14T23:28:25Z", "digest": "sha1:LOR3FO4KAY6WEXYIEHOENPGZYSNQKOZW", "length": 19308, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial swachh bharat abhiyan and toilet उघड्यावरचे वास्तव! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nस्वच्छता अभियान व त्यासाठी प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा कार्यक्रम स्वागतार्ह; परंतु त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची घोषणा करण्याची घाई खटकणारी आहे. असा दावा करण्यापेक्षा अंमलबजावणीतील काही त्रुटी दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nस्वच्छता अभियान व त्यासाठी प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा कार्यक्रम स्वागतार्ह; परंतु त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची घोषणा करण्याची घाई खटकणारी आहे. असा दावा करण्यापेक्षा अंमलबजावणीतील काही त्रुटी दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nज्या देशांतील जनतेला सार्वजनिक स्वच्छतेचे धडे गिरवायला समजून सांगावे लागते, त्या देशाने वैज्ञानिक, आर्थिक प्रगतीत कितीही मोठी झेप घेतली, तरी त्याचे मागासलेपण पूर्णपणे दूर होत नाही. या वास्तवाचे भान ठेवूनच सरकारने महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्तीसारखे उपक्रम हाती घेतले. जनप्रबोधनांसह मूलभूत सोयी-सुविधा उभारण्याकरिता हजारो कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकार खांद्याला खांदा लावून त्यासाठी यंत्रणा राबवत आहे. या विषयाला दिलेले महत्त्व आणि त्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न स्वागतार्ह असले, तरी त्याचे फलित काय, याचा वास्तवाधिष्ठित विचार व्हायला हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा बुधवारी केली आणि सुमारे सव्वा वर्ष आधीच उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा केला. हा दावा मात्र घाईघाईने केलेला वाटतो. आपल्या कामगिरीची नोंद घेतली जायला हवी, असे कोणत्याही सरकारला वाटते. यात अस्वाभाविक काही नाही; परंतु तत्सम दावे करताना त्याला वास्तवाचा भक्कम आधार हवा. २०१२ मध्ये राज्यातील ४५ टक्के कुटुंबांकडे शौचालये होती, म्हणजेच ५५ टक्के लोक उघड्यावर शौचाला जात होते. साडेतीन वर्षांत सरकारी यंत्रणेने राबून साडेसाठ लाखांहून अधिक शौचालयांची उभारणी केली, त्यासाठी चार हजार कोटी रुपये खर्च केले. प्रत्येक शौचालयाकरिता बारा हजार रुपये अनुदान दिले. ३५१ तालुके, २७ हजार ६६७ ग्रामपंचायती आणि ४० हजार ६०० गावे हागणदारीमुक्त झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. ही कामगिरी कागदावर उत्तम दिसते, मात्र प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो शहरी झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागातील चित्र पाहता, अनेक प्रश्‍न निर्माण होतात. हागणदारीमुक्तीसाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शौचालयांच्या बांधकामाला अनुदान देते. या वेळी निकषांमध्ये बदल करत अनुदान दिले गेले. तथापि, काही ठिकाणी बांधकामे केली, तरी तांत्रिक मुद्यांवर अनुदान रखडले. ज्यांनी बांधकामे केली, त्यांनी पाण्याअभावी शौचालयांचा वापरच सुरू केलेला नाही. ज्यांना ती बांधण्यासाठी जागा नाही, अशांची सार्वजनिक ठिकाणची ‘लोटा परेड’ रोज सुरूच आहे. उद्दिष्टपूर्तीचा डांगोरा पिटताना २०१२ मधील कुटुंबपातळीचा विचार झाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांत हजारोंनी कुटुंबे वाढली, त्यांच्याकडे शौचालयांच्या सुविधा आहेत की नाही, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. हागणदारीमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोठ्या गावांकरिता जी पद्धत वापरली तिच्या कामकाजात अनेक त्रुटी आहेत. कुंपणानेच शेत खावे, असे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. उघड्यावरच्या गोष्टी झाकण्याकरिता वाट्टेल ते केले गेले, हेही वास्तव आहे. सरकारी यंत्रणेतील आणि सेवाभावी कार्य करणाऱ्या अशा दोन्ही घटकांना याची पुरती जाणीव आहे. आजही ग्रामीण भागात गेल्यावर परंपरागत गावदरी, नदीपात्र आणि इतर भागांतून येणारी दुर्गंधी जे काय सांगायचे ते सांगते आहे. शहरी भागांतही काही वेगळे नाही. दोन्ही ठिकाणी सरकारी यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सुविधांची निर्मिती केली असली, तरी त्याला खो घालणारी मानसिकताही आढळते. त्यात परिवर्तन केल्याशिवाय हे अभियान शंभर टक्के यशस्वी होणार नाही. सार्वजनिक सुविधा आहे, पण वीज नाही. ती आहे तर पाणी नाही. हे सर्व आहे, पण त्या जागी जाण्यासाठी रस्त्यांच्या समस्या आहेत. विशेषतः महिलांसाठीच्या सुविधांच्या ठिकाणी तर अडथळेच अडथळे असतात. त्यामुळे त्यांचा वापर करणेच अशक्‍य बनते. हमखास अडथळ्यांची निर्मिती जाणवते. जेणेकरून त्यांचा वापर होऊच नये. गाव आणि प्रशासकीय पातळीवर तोंड द्याव्या लागणाऱ्या या समस्यांना वाचा फुटणे आणि त्यावर तोडग्याचे प्रयत्न झाले, तरी त्याला खोडा घालणाऱ्यांना आवरणे, हे मोठे आव्हान आहे. म्हणूनच हागणदारीमुक्तीच्या प्रयत्नांना आणखी गतीची गरज अधोरेखित होते. मोकळी हवा आणि भारतीय मानसिकता यांचा अन्योन्य संबंध आहे. त्यामुळेच ‘बंद दरवाजा’ची सवय लावणे कठीण जाते. ही मानसिकता बदलणे हे सरकारबरोबर आपल्या सर्वांसमोरील आव्हान आहे. सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची उत्तम जोड मिळाली तरच यश मिळेल. त्यादृष्टीने सर्वांची या प्रयत्नांना सक्रिय साथ मिळणे गरजेचे आहे. ऑक्‍टोबर २०१९पर्यंत उद्दिष्टपूर्तीचा कालावधी आजही बाकी आहे. तोपर्यंत योजनेच्या कार्यवाहीत काही त्रुटी, समस्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी नियोजन करावे. इतरांनीही केवळ विरोधाची, नकारार्थी भूमिका न घेता सरकारच्या उपक्रमशीलतेला सहकार्य केले पाहिजे.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nग्रामविद्युत व्यवस्थापकासाठी सप्टेंबरपासून प्रशिक्षण\nमुंबई - ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kohli-becomes-the-fastest-to-get-2000-odi-runs-as-skipper/", "date_download": "2018-08-14T23:06:09Z", "digest": "sha1:M37O5PX3R6CEDZ5G647SWBPM4THJB5FY", "length": 6194, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दिग्गजांना मागे टाकत विराटने केला हा मोठा विक्रम -", "raw_content": "\nदिग्गजांना मागे टाकत विराटने केला हा मोठा विक्रम\nदिग्गजांना मागे टाकत विराटने केला हा मोठा विक्रम\n काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडेत भारतीय संघाला २१ धावांनी पराभूत व्हावे लागले. कर्णधार विराट कोहलीला अनेक दिवसांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही एक कर्णधार म्हणून ह्या खेळाडूच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला आहे.\nकर्णधार म्हणून वेगवान २००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटने अव्वल स्थान मिळवले आहे. विराटने केवळ ३६ डावात कर्णधार या नात्याने २००८ धावा केल्या आहेत. त्यात विराटची सरासरी राहिली आहे ७४.३४. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर होता. एबीने ४१ डावात कर्णधार असताना २००० धावा केल्या होत्या.\nकर्णधार म्हणून वेगवान २००० धावा करणारे खेळाडू\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sehwag-wishes-to-birthday-boy-yuvraj-singh-in-his-unique-style/", "date_download": "2018-08-14T23:06:06Z", "digest": "sha1:OTAIBP52YEF7KERGF5XPBVWYLJ3HU4Y4", "length": 7639, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेहवागने युवराजला दिल्या नेहमीच्या हटके शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा -", "raw_content": "\nसेहवागने युवराजला दिल्या नेहमीच्या हटके शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा\nसेहवागने युवराजला दिल्या नेहमीच्या हटके शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा\nभारताचा आक्रमक फलंदाज आणि २०११ विश्वचषक विजयाचा शिल्पकार युवराज सिंग आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याला अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nयात भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत संघ सहकारी युवराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nसेहवागने ट्विटरवरून त्याचा आणि युवीचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की ” A B C D E F G H I J K L M N O P Q R S T W X Y Z ही अक्षरे तुम्हाला बऱ्याचदा आढळून येतील पण UV ही अक्षरे खूप दुर्मिळ आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा युवराज, तुझा लढा अनेकांना प्रेरित करो”\nवीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करून आनंद देत असतो. त्यामुळे सेहवाग आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी सातत्याने प्रकाशझोतात कसे राहायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे.\nआज वाढदिवस असणाऱ्या युवराजची सध्या भारतीय संघात निवड झालेली नाही. तो ऑक्टोबर महिन्यात झालेल्या यो यो टेस्टमध्ये अपयशी झाला होता, त्यामुळे त्याने पंजाब संघाचे चार रणजी सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. या वेळात त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले होते, त्यामुळे आता त्याने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x7535", "date_download": "2018-08-15T00:00:56Z", "digest": "sha1:AYCI366YMQVNFRUUM2QQEHCFNQBJXHN5", "length": 8385, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Pink Cherry Flower GO Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली निसर्ग\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Pink Cherry Flower GO Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/07/73.html", "date_download": "2018-08-14T23:44:24Z", "digest": "sha1:AFEYHMHI3LZ344KN3O5GOV4NOUZA73OO", "length": 2577, "nlines": 56, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा", "raw_content": "\nऔरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा\nऔरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा\nऔरंगाबद परिक्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक यांचे कार्यालय लिपिक टंकलेखक (3 जागा), पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीणमध्ये (17 जागा), औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय (10 जागा), जालना पोलीस अधीक्षक कार्यालय (१३ जागा), बीड पोलीस अधीक्षक कार्यालय (16 जागा), उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/igabad/CMS/Content_Static.aspxdid=442 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/in-dry-cape-town-team-india-told-not-more-than-two-minutes-in-showe/", "date_download": "2018-08-14T23:05:53Z", "digest": "sha1:VNWNQACY7IUHLAGSYZHAVD646ZX2VEVG", "length": 8839, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केपटाउनमध्ये दोन मिनिटांच्यावर टीम इंडियाला शॉवर घेण्यास मनाई -", "raw_content": "\nकेपटाउनमध्ये दोन मिनिटांच्यावर टीम इंडियाला शॉवर घेण्यास मनाई\nकेपटाउनमध्ये दोन मिनिटांच्यावर टीम इंडियाला शॉवर घेण्यास मनाई\n सध्या या शहरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना नागरिक करत आहे. आता टीम इंडियालाही याचा सामना करावा लागणार आहे.\nस्थानिक प्रशासनाने भारतीय संघाला सराव तसेच सामन्यानंतर २ मिनिटांच्यावर शॉवर घ्यायला मनाई केली आहे.\nयेथे पाऊस न झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली असून धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे ७व्या स्तरावरील पाणी वापरण्यासाठीची बंधने नागरिकांना सध्या या शहरात पाळावी लागत आहेत.\nदुःष्काळी परिस्थिती असतानाही या शहरात गेल्या महिन्यात कसोटी सामना आयोजित केला होता. याचबरॊबर उद्या येथे मालिकेतील तिसरा वनडे सामना होणार आहे.\nपाण्यासारखा गंभीर प्रश्न भेडसावत असताना एक प्रेक्षक म्हणून तुम्ही खेळाकडे लक्षच देऊ शकत नाही आणि सामने पाहायला हजेरी लावू शकत नाही हे येथील कसोटी सामन्याला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या संख्येवरून दिसून आले.\nतुम्ही दोन मिनिटांत अंघोळ करून दिवसाला पाणी कसे वाचवू शकता याचे कार्यक्रम या शहरात आयोजित करण्यात येत आहे. एका दिवसात तुम्ही ५० लिटर पाण्यात कसे जगू शकता हे माध्यमांमधून सांगितले जात आहे.\nकसोटी सामना येथे ५ जानेवारी ते ९ जानेवारी या काळात झाला तेव्हा दिवसाला पाणी वापरायची मर्यादा प्रत्येक व्यक्तीमागे ८६ लिटर होती ती आता बरोबर एक महिन्याने ५० लिटर करण्यात आली आहे. यावरून येथील दुष्काळाचा अंदाज येतो.\nजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे खेळाडू स्थानिक प्रशासनाने दिलेले हे आदेश पाळतात की नाही हे जरी सामान्यांना समजणार नसले तरी एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नक्की ठेवली जात आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/when-virat-kohli-asks-young-kuldeep-yadav-to-lead-and-walk-out/", "date_download": "2018-08-14T23:05:56Z", "digest": "sha1:OZ3CB46RP3TOQ37YR3I5Z3MT6RI4UCL5", "length": 7673, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून विराट कोहली सीमारेषेवर थोडा वेळ थांबला ! -", "raw_content": "\nम्हणून विराट कोहली सीमारेषेवर थोडा वेळ थांबला \nम्हणून विराट कोहली सीमारेषेवर थोडा वेळ थांबला \nपल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला १३५ धावत गुंडाळले आहे. भारताकडे ३५२ धावांची मोठी आघाडी आहे. मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले तर युवा गोलंदाज कुपलीप यादवने चमकदार कामगिरी करत ४ मोहरे टिपले.\nगेले आठवडाभर या गोलंदाजाला तिसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळणार किंवा नाही याबद्दल चर्चा सुरु होती. परंतु परवा या खेळाडूला तिसऱ्या कसोटीमध्ये संधी देण्याचे स्पष्ट संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले होते. त्याप्रमाणे कुलदीप कसोटी कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळत आहे.\nपरंतु आज चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला कर्णधार विराट कोहलीकडून एक खास बक्षिस मिळाले. जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना शक्यतो कर्णधार हा मैदानावरून सर्वात पुढे चालतो आणि बाकी संघ त्यापाठीमागे येत असतो.\nकाही वेळा त्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा खेळाडू हा पुढे आणि बाकी संघ मागे जातो. परंतु आज विराट कोहलीने सीमारेषेवर कुलदीप यादवची वाट पाहत त्याला पुढे चालण्यासाठी विचारले. २२ वर्षीय कुलदीप यादवसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तसेच या युवा खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणारी तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-306.html", "date_download": "2018-08-14T23:40:08Z", "digest": "sha1:ACSQGKV5N662DVH635XAPGM7EYARCF7U", "length": 8181, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अजून सरकारला कर्जमाफीचा झालेला गोंधळ कळाला नाही - आ.थोरात - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअजून सरकारला कर्जमाफीचा झालेला गोंधळ कळाला नाही - आ.थोरात\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील तीन वर्षांत भाजपाने शिवसेनेची खूप अवहेलना केली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जनतेच्या बरोबर राहाण्याची भूमिका ठेवली होती; मात्र अवहेलनेनंतरही सध्याची शिवसेना सत्तेबरोबर राहते तरी कशी त्यामुळे केंद्रात व राज्यात भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबाबत माध्यमांशी बोलताना आ. थोरात म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधात धोरण आहे. ढिसाळ कारभारासह कोणतेही विकास काम होत नसल्याने भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. सरकारच्या तीन वर्षांच्या काळात संपूर्ण जनता असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम झाले नाही.\nशेतीमालाला भाव नाही. सरकारने सोयाबीनची खरेदी केलेली नाही. कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. उलट पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवून ठेवले आहेत. या सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांना वीजबिलेसुद्धा दिली नाहीत आणि आता थोडेफार पीक पाण्याचे दिवस आले, तर सर्वत्र अचानक वीज कट केली आहे. अगदी महानगरांमध्येही भारनियमन असून सर्वत्र विजेचा खेळखंडोबा झाला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nकाही ठिकाणी अतिवृष्टी झालेली असताना साधा पंचनामासुद्धा केला नाही. मागील तीन वर्षे विविध मोर्चाचे राहिले. अनेक संप, आंदोलने या सरकारच्या काळात झाली. सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच- खड्डे निर्माण झाले असून अडीच लाख कोटी रुपये उभारलेले कर्ज गेले तरी कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\nयाउलट काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. आता जनतेला नक्कीच काँग्रेसच्या कारभाराचे कौतुक वाटत आहे. कर्जमाफीबाबत मोठा गोंधळ झाला असून मोठ्या जाहिराती नंतर कुणालाही कर्जमाफी मिळाली नाही. अजून सरकारला कर्जमाफीचा झालेला गोंधळ कळाला नाही असेही ते म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2014/06/blog-post_13.html", "date_download": "2018-08-14T23:57:56Z", "digest": "sha1:QDVHGPYMMQPYBH2BMCHW3E2II3NNQVHO", "length": 13492, "nlines": 103, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: अर्धवट - ३", "raw_content": "\n\"आमच्या संस्थेला फार अभिमान वाटतो आहे की गेली २ वर्ष आम्ही अविरत तुमच्या हरवलेल्या प्रेमाला second chance देण्यासाठी झटत आहोत..\"\nकुर्ता-पायजम्यातला तो माणूस स्टेजवरून बोलत होता. त्याच्यासमोर अनेक भावी () जोडपी उभी होती.. काही \"आता एवढं उभं राहावत नाही\" म्हणून मागच्या खुर्च्यांवर बसली होती.. ६०+ वयोगटातल्या आता एकट्या असणार्या \"मुला-मुलींचा\" जोडीदार-मेळावा..आयोजक मुद्दामच \"वधू-वर\" म्हणणं टाळत असावेत. त्यातही एक गम्मत होती, लग्नाआधीचा आपला एखादा crush, ex वगैरे असेल तर सांगायचं होतं आता देवाच्या (अव)कृपेने तो किंवा ती एकटी असेल तर त्यांना भेटवायचं कामही ही संस्था करत होती..\n\"एकदमच युनिक कन्सेप्ट बघा\" श्रोत्री आजोबा पटवर्धन काकांना सांगत होते .. \"आमच्या कॉलेजातल्या अपर्णा फडणीसचं नाव दिलं होतं मी , पण आहे नवरा अजून तिचा .. आणि अगदी ठणठणीत.. म्हणजे मला दुख्ख नाही त्याचं , उलट त्यामुळे अपर्णालाही सौंदर्यात मागे टाकील अशी वेदिका शृंगारपुरे मला suggest केली .. आलीये आज .. ती बघ तिथे .. तिथे रे बुफेच्या लायनीत.. कशी वाटत्ये\n\"Awkward..\" सुहास पटवर्धन वेदिका शृंगारपुरेच्या समोर उभं राहून म्हणाला.. \" मला नव्हतं वाटलं तू इथे .. म्हणजे .. कशी काय तू दुसरं लग्न केलंस ना तू दुसरं लग्न केलंस ना\n\"सुहास.. एकुलता एकच नवरा होता मला.. तू .. तुझ्यानंतर का लग्न करेन मी .. तुझ्यानंतर का लग्न करेन मी मला डिंगीचि कस्टडी मिळाल्यावर काही संबंधच नव्हता ना लग्न करायचा..\"\n\"वेदा.. तू त्याला अजूनही डिंगी म्हणतेस मोठा झाला असेल ना आता तो .. तरीही डिंगी म्हणजे \"\n\" आता तो पटवर्धन नाहीये.. त्यामुळे त्याला मी काहीही हाक मारू शकते कोणत्याही वयात.. त्याचं लग्न ठरलं आहे .. त्याची बायको मात्र अमेरिकन आहे आणि तिलाही आवडतं त्याला डिंगी म्हणायला.. तुझा टकलाचा अन् वजनाचा वारसा घेतलाय बाकी त्याने, लग्नाला बोलवेन तुला..\"\nजाड , टकल्या तिशीतल्या गोर्या मुलाला त्याची आई डिंगी म्हणून हाक मारते आणि तो धावत तिला येऊन मिठी मारतो हे दृश्य सुहासच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो मनात म्हणाला \"फक्त वजन आणि टक्कल नाही.. आपल्या दोघांच्या awkwardचाही वारसा असावा\"\nवेदिकाला इसवी सन १९७९ मध्ये औरंगाबादची सर्वात सुंदर तरुणी असल्याचा पुरस्कार एका जाहिरातदाराने दिला होता आणि मग फुकटात तिच्याकडून त्यांच्या मलमांची जाहिरात करून घेतली होती..\nएकात तिचा close up आणि खाली लिहिलं होतं \"खरुज वापरा सातीलाल फार्माचे \"खरुजानो\"..\nएकात परत तिचा closeup आणि खाली लिहिलं होतं \"तारुण्यपिटीका वापरा सातीलाल फार्माचे \"नपीटीका\" ..\nपुढे साधारण वर्षभर मिस औरंगाबाद म्हणून तिला कोणी ओळखत नसलं तरी खरुज आणि तारुण्यपिटीका नावाने नक्कीच ओळखायचे ... कोणीतरी म्हणाल्यामुळे तिच्या आईला अचानक वाटायला लागलं की औरंगाबादकरांना गुळाची चव नाही.. मुंबईतच मुलीला भविष्य आहे..ती आता बातम्याच देणार.. स्मिता पाटील, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किरपेकरच्या यादीत वेदिका शृंगारपुरे हे नावही लागेल अशी तिच्या आईला १००% खात्री होती आणि म्हणून वेदिकाची पाठवणी जोगेश्वरीच्या सरू मावशीकडे करण्यात आली..\nसरू मावशीच्या चाळीत समोरच्या घरात पटवर्धन राहायचे.. सुहास हा त्यांचा सर्वात धाकटा मुलगा..वेदिकापेक्षा ३ वर्षांनी लहान.. वेदिका तिथे राहायला आली तेव्हा त्याला नुकतीच मिसरुड फुटायला लागली होती..स्वतःला अमिताभ बच्चन समजणारा अमोल पालेकर होता तो..त्याच्यापेक्षा मोठ्या दोन्ही बहिणी आता लग्न करून सासरी गेल्यामुळे आता त्याला खूप सुटसुटीत वाटत असायचं.. जाड आणि तुळतुळीत गोटा असणारे अप्पा पटवर्धन कामावर निघाले की सुहास लगेच गच्चीत पळायचा.. हातातलं पाकीट उघडून त्यातून सिगरेट काढायचा आणि कोणीतरी चिकटवलेल्या शबाना आझमीच्या पोस्टरसमोर तोंडातून धूर काढत तासंतास बसायचा.. असाच एक दिवस बसलेला असताना दाम्या धावत वर आला.. \"सुहास.. शबाना.. शबाना आल्ये चाळीत .. गुप्तेंकडे राहणारे.. उतरत्ये बघ.. धाव..\" दोघंही धावले.. समोर वेदिका सामान उचलून सरू मावशीसोबत चालत येत होती..\n\"वेदिका शृंगारपुरे... गुप्ते काकूंची भाची आहे... वरळीला जात असते काकांसोबत... खारे दाणे आवडतात.. \" दाम्या सांगत होता.. \"खारे दाणे ही माहिती काढलीस तू ही माहिती काढलीस तू भेंडी... काही कामाचा नाहीस तू\" सुहास कॅरमच्या बोर्डावर बोरीक पावडर पसरत म्हणाला... \"साल्या, उद्या नेलीस फिरवायला आणि दाण्यानैवजी चणे घेऊन दिलेस.. तर भेंडी... काही कामाचा नाहीस तू\" सुहास कॅरमच्या बोर्डावर बोरीक पावडर पसरत म्हणाला... \"साल्या, उद्या नेलीस फिरवायला आणि दाण्यानैवजी चणे घेऊन दिलेस.. तर\n\"आपले नाही... अप्पा तुला घराबाहेर काढतील घरी विषय जरी काढलास तरी..\"\n\"हं.. आता तू मला भेंडी, काही कामाचा नाहीस म्हणालास म्हणून... नाहीतर मी तुला पुढे सांगणार होतो, गुप्ते काका काकू १५ दिवस पुण्याला जाणारेत मुलीकडे.. वेदिकाच्या सोबतीला आमची वनिता जाणारे रात्री झोपायला..आणि मला विचारत होते काका , सोडशील का बसस्टोपपर्यंत रोज तिला.. \"\n मग काय सांगितलस तू त्यांना\n\"आपण मित्र आहे तुझा... हो सांगून टाकलं.. आता रोज नेईन तिला माझ्या स्कुटरवरून.. आणि खारे दाणे खात आम्ही बोलू तुझ्याबद्दल...\"\nपुढचे दोन आठवडे सुहाससाठी खूप कठीण गेले. तो रोज अप्पांना नवीन स्कूटरसाठी पटवत होता, दाम्या आल्यावर रात्री त्याच्या स्कूटरवर सराव करत होता.. आणि रोज दाम्या आणि वेदिकानी आज काय \"गंमत\" केली ते ऐकून घेत होता.\nपहिल्या दिवशी दाम्यापासून दोन वित अंतर ठेवून बसलेली वेदिका आठवड्याच्या शेवटी त्याच्या खांद्यावर हात ठेवते बघून जळफळत होता.\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/jivanshaili", "date_download": "2018-08-14T23:35:56Z", "digest": "sha1:XF3EX2QE6BLJPP3R5V2HFFVSVTDVIHXD", "length": 6253, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "जीवनशैली | Saptahik Sakal", "raw_content": "\nहा काहीच का करत नाही\nहे मंत खासनीस, वय तीसच्या आसपास. गेली दहा वर्षं काहीच करत नाही. घरी बसून असतो. कोनात मिसळत नाही. एकटा एकटा राहातो. मित्र एकही नाही. कंटाळा आला तर बाहेर चक्कर मारून परत येतो....\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात जी चर्चा झाली, ती बऱ्याच घटनांना चालना देणारी आहे. केंद्रात सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी...\nबॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून स्वयेंचि दूर झालेल्या ‘नीरज’ ऊर्फ गोपालदास सक्‍सेना यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नीरज बॉलिवूड सोडून गेले असले तरी एका सबंध पिढीच्या मनात घर...\nरोल्स रॉईसची हवाई टॅक्‍सी रोल्स रॉईस ही आलिशान चारचाकी बनविणारी शंभर वर्ष जुनी कंपनी. इंग्लंडमध्ये असलेली ही चारचाकी कंपनी जगातल्या सर्वांत महागड्या आणि आलिशान गाड्यांचे...\nनीती-अनीतीचा, ज्याचा त्याचा भोवरा\n माणूस नेहमीच नैतिक वागू शकतो का आणि तो अनैतिक आहे हे कसं ओळखायचं आणि तो अनैतिक आहे हे कसं ओळखायचं’ माझ्या एका मैत्रिणीनं मला तिच्याशी गप्पा मारता मारता विचारलं. मी तिच्याकडं...\nराईनपाडा : अमानुष वास्तव\nराईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात १ जुलै रोजी नाथपंथीय डवरी समाजातील पाच भिक्षुकांची ठेचून हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हायरल झालेला व्हिडिओ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2018-08-14T23:29:05Z", "digest": "sha1:LKJORWEZS4WKPCNBARQ5JILZQXMQ4CYR", "length": 4605, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स नववा, स्वीडन - विकिपीडिया", "raw_content": "\nचार्ल्स नववा (४ ऑक्टोबर, इ.स. १५५० - ३० ऑक्टोबर, इ.स. १६११) हा स्वीडनचा राजा होता. हा १६०४पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.\nचार्ल्स हा गुस्ताव पहिला आणि त्याची दुसरी बायको मार्गारेट लैयोनहुफवुडचा मुलगा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६११ मधील मृत्यू\nइ.स. १५५० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१७ रोजी ०४:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m337754", "date_download": "2018-08-15T00:00:15Z", "digest": "sha1:QSGSE6FQ6FO5LQU6IMN35VH7B6YKMMKN", "length": 12088, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Soch Na Sake - Airlift रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली बॉलिवुड / भारतीय\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअरबी आकांण मे - एअरलिफ्ट\nहुये अपने बेगी - एअरलिफ्ट\nमेरा नचन ना संगीत - एअरलिफ्ट\nतु भुला ज्यो संगीत - एअरलिफ्ट\nमेरा नचन नु - एअरलिफ्ट\nतू भूला जेज - एअरलिफ्ट\nसोच - रोमँटिक पंजाबी गीत\nदिल चीज तुझे डीडी - एअरलिफ्ट\nबस एक सॉच - तेरे बिन लादेन\nआपल्याशिवाय मिक्स करा आणि मग सैक पंजाब संस्करण\nSoch Na Sake पंजाबी संस्करण - एअरलिफ्ट\nतेरे लिया दुनिया चोड दि है इतल ना सेक - एर्लिफ्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर Soch Na Sake - Airlift रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nagar-congress-yuva-aakrosh-morcha-bjp-shevsena-jobs-105947", "date_download": "2018-08-14T23:29:54Z", "digest": "sha1:HGBEEQYPAWFCB74WOYMYCUDKITYVD6JN", "length": 12555, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar congress yuva aakrosh morcha BJP shevsena jobs राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'युवा आक्रोश मोर्चा' | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'युवा आक्रोश मोर्चा'\nबुधवार, 28 मार्च 2018\nनगर- जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'युवा आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दीड वाजता पोचला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते.\nनगर- जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'युवा आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दीड वाजता पोचला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते.\nभाजपाने केंद्र व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील जनतेला दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या दोन कोटी युवकांपैकी १० लाख युवकांना देखील हे भाजपा-सेना सरकार रोजगार उपलब्ध करू शकले नाही. परिणामी राज्यात तसेच देशात युवकांचे बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासने, युवकांची वाढत असलेली बेरोजगारी, विद्यार्थ्याच्या बंद असलेल्या शिष्यवृत्ती, राज्य लोकसेवा आयोगच्या जागा कमी केल्या त्या परत वाढविण्यात याव्या, टीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याना तात्काळ नोकरीत सामावून घेण्यात यावेत, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, उद्योग रोजगारात झालेली घसरण अशा विविध मागण्यासाठी निवेदन करण्यात आले.\nया मोर्च्यात आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, विठ्ठलराव लंघे, अमित खामकर, अॅड. शारदा लगड, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2403.html", "date_download": "2018-08-14T23:39:45Z", "digest": "sha1:BI6IUBDSD3PDCFI6OIC2CJLAMBVQR6Y7", "length": 6279, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Pathardi पाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला\nपाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारित्र्याच्या संशयावरून शिरपूर येथील रमेश जाधव याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आपली पत्नी हिराबाई (४५) हिचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारीच मृतदेह पुरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआरोपीच्या भावाने मृत महिलेच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तालुक्यातील कुत्तरवाडी येथून मृत महिलेचे कुटुंबीय शिरपूर येथे निघाले. झोपडपट्टीतील जाधवच्या घरी पोहोचण्यापूर्वीच पोलिस आले होते. घरातील कपड्यांवर रक्त पडलेले होते. छपरातील लाकडी दांड्याला रक्त लागले होते. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता पत्नीचा खून करून मृतदेह पुरल्याचे त्याने सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nघराच्या बाजूस मोकळ्या जागेत मृतदेह पुरलेली जागा त्याने दाखवली. खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत हिराबाईच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. डोक्यावर जखमा होत्या.प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पौर्णिमा बांदल, निरीक्षक राकेश माणगावकर, सहायक निरीक्षक यशवंत राक्षे, उपनिरीक्षक पुंडलिक पावसे व वैभव पेठकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, February 24, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-605.html", "date_download": "2018-08-14T23:39:47Z", "digest": "sha1:VDYU7S7AXYFMOZ5FSFFC2NUPMGLWJTUO", "length": 3794, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बेरोजगार तरूणांसाठी खुशखबर ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत-राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ लागू केल्यास कमीत कमी 10 हजार रोजगार उपलब्ध होतील. या योजनेचा उद्देश 10 कोटी गरीब कुटुंबियांना प्रति कुंटुंब प्रति वर्ष पाच लाख रूपयेे सुरक्षा देणे आहे.\nएका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार योजनेकरिता खाजगी आणि सरकारी अशा रूग्णालयात एक लाख आयुष्यमान मित्रांची निवड केली जाणार आहे. ते आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.आरोग्य मंत्रालयाने एक लाख आयुष्यमान मित्र यांच्या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार केला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-118041400006_1.html", "date_download": "2018-08-14T23:55:53Z", "digest": "sha1:EEMYAFT4GIKNJCA33XH2GYG23AXDZKTV", "length": 7060, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जय भीम बोला | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाबासाहेबांनी दिला जातीअंताचा टोला\nमाय बाबासाहेब, बाप बाबासाहेब\nज्ञान बाबासाहेब, प्रकाश बाबासाहेब\nसांगितले त्यांनी शिका काॅलेज शाळा\nमान बाबासाहेब, सन्मान बाबासाहेब\nशक्ती बाबासाहेब, युक्ती बाबासाहेब\nमंत्र दिला संघटित करा आपुल्या बळा\nप्रज्ञा बाबासाहेब, शील बाबासाहेब\nसंयम बाबासाहेब, नियम बाबासाहेब\nसंघर्षाचा विचार दिला त्यांनी दुर्बळा\nघटना बाबासाहेब, संघटना बाबासाहेब\nमार्ग बाबासाहेब, दिशा बाबासाहेब\nदिला त्यांनी दीनांना लोकशाहीचा गळा\nसाडी खरेदी करताना जेव्हा नवरा वैतागला\nयावर अधिक वाचा :\nVideo: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...\nआपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...\nदीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार\nबाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/digras-banana-directly-bangladesh-121424", "date_download": "2018-08-14T23:33:04Z", "digest": "sha1:XUPRMA2PRXVSBMJM5LVE7LDXDRR2DHY6", "length": 12919, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "digras banana directly in Bangladesh दिग्रसची केळी थेट बांगलादेशात | eSakal", "raw_content": "\nदिग्रसची केळी थेट बांगलादेशात\nसोमवार, 4 जून 2018\nकळमनुरी तालुक्यातील दिग्रस येथील शेतकऱ्याने पिकवलेली केळी थेट बांगलादेश येथे रवाना झाली आहे. कळमनुरी येथील गोदाफार्म व अर्धापूर येथील केळीच्या दलालाच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील दिग्रस येथील शेतकऱ्याने पिकवलेली केळी थेट बांगलादेश येथे रवाना झाली आहे. कळमनुरी येथील गोदाफार्म व अर्धापूर येथील केळीच्या दलालाच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.\nकळमनुरी तालुक्यातील दिग्रस येथील शेतकरी बाबुराव गोरे यांच्याकडे वीस एकर शेती आहे. त्यापैकी सात एकर क्षेत्रावर केळीची बाग आहे.\nमागील वर्षी 25 जून रोजी केळीचे टिशू कल्चर रोपे लावल्यानंतर पाण्याचे काटकसरीने नियोजन केले. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले. एप्रिल महिन्यापासून केळीचे घड काढण्यास आले. पहिल्या टप्प्यात दिल्ली, चंदिगढ या भागात केळीचे घड पाठविण्यात आले. त्यानंतर हैदराबाद येथे केळीची विक्री झाली केळीचा दर्जा चांगला असल्यामुळे गोदा फार्मचे नागेश खांडरे, नितीन चव्हाण तसेच मुंबई येथील अधिकारी संजय काटकर यांच्या मदतीने केळीचे घड बाहेर देशात पाठविण्यासाठी गोरे यांनी प्रयत्न सुरू केले.\nबांगलादेशामध्ये केळीची मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून अर्धापूर येथील केळीच्या दलालामार्फत बांगलादेशातील व्यापाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर केळीची सतरा टन वजनाची पहिली गाडी नुकतीच बांगलादेशला रवाना झाली आहे. सुमारे सोळाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बांगलादेश येथे केळीचे घड विक्री करण्यात आल्याचे श्री. गोरे यांनी सांगितले. सुमारे पावने सहाशे झाडांची घडे बांगलादेशात रवाना झाली आहेत. विदेशात जाणाऱ्या या वाहनाचे पूजन करून वाहन रवाना करण्यात आले आहे.\nगोरे यांच्या शेतातील आतापर्यंत सुमारे चार हजार झाडांची विक्री झाली असून त्यातून अंदाजे पंचेविस लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे गोरे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात दिल्ली येथील व्यापारी केली खरेदीसाठी येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे काटकसरीने केलेले नियोजन तसेच बाजार भाव लक्षात घेऊन पिकांची विक्री केल्यास शेती मधूनही चांगले उत्पन्न मिळू शकते हे दिग्रस येथील शेतकरी गोरे यांनी दाखवून दिले आहे.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-2016-sample-paper-15/", "date_download": "2018-08-14T23:09:39Z", "digest": "sha1:M25IC77IWAZWN7Z4CUERMPYKJFRD7CU7", "length": 21506, "nlines": 618, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti 2016 Sample Paper 15 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nम् ह्या वर्णाचे स्थेन कोणते\nखाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा\nखालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा\nचारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश\nखालील स्वरांपैकी सयुक्त स्वर कोणता\nखालील पदांमध्ये दुंदू समास कोणता आहे\nखालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा\n'उ' हा स्वर कोणत्या प्रकारात येतो\nखालील वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे\nखालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा\nमुलानो, अभ्यासात चुका होऊ देऊ नका\nखालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा\nपुढे दिलेल्या शब्दातून क्रियापदे ओळखा\nपुढील शब्दातून गुवाचक विशेषण ओळखा\nखालील देलेल्या शब्दाचा यौग्य संधीविग्रह निवडा\nखालील विधानातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा\nहिमालयातील केदारनाथची यात्रा ही अवघड यात्रा आहे\nखाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा\nखालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा\nखाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा\nनाव सोनुबाई, हाती................. वाळा\nखाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा\nतो आता कामावर जात असेल\nखालील वाक्यातील प्रयोग ओळखा\nखालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे\nतुम्ही कोठे गेला होता, ते सांगा\nखालील शब्द कोणत्या भाषेतून आला आहे पर्यायातील योघ्य शब्द सांगा\nपुढील शब्दातून भाववाचक नामे ओळखा\nखालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे\nआपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल\nखालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा\nजर पाऊस चांगला पडला, तर पीक चांगले येईल\nखालील शब्दाची विभक्ती ओळखा, गणपतीचा मोडक नैवेद्य आहे.\nखाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा\nखाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा\nतो गणकयंत्रावर काम करीत असतो\nखालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे\n केवढा मोठा विषयप्रयोग आहे हा \nखालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा\nक् हा वर्ण कोणत्या स्थानातील आहे\nखालील शब्द कोणत्या भाषेतून आला आहे पर्यायातील योघ्य शब्द सांगा\nखाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा\nखालील विधानातील अव्यय ओळखा\nमी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत\n किती सुंदर शिल्पकार आहे ही \nवरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे\nखाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द\nभराज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या\nखाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा\nतो शाळेत वाचीत राहील\nजे आपल्याला ज्ञान असेल ते दुसऱ्यांना द्यावे\nखालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा\nविद्यार्थ्यांनो, राष्ट्राबद्दल प्रेम ठेवा\nखालील विधानातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा\nजीवनात चांगुलपणा दाखविणाऱ्या माणसांना मोठे होता येते, असे नाही.\nमराठी व्यंजनातील खालीलपैकी अनुनासिक कोणते\nखाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा\nत्याने कारखान्यात काम केले होते\nखालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे\nभारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारक स्वत: सामील झाले होते\nखलील म्हणीचा अर्थ सांगा\nखालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा\nपुढील शब्दातून शब्दयोगी अव्यय ओळखा\nमला कॉलेजजवळ विद्यार्थी भेटले\nबाहेर खूप थंडी आहे\nघोडा हा जलद पळतो\nखालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा\nसतत खूप मेहनत करणे\nखाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा\nपरीक्षा झाल्याबरोबर RESULT दिसेल …\nसमाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात .\nजंगलात लहान मोठी , वाकडी तिकडी अशी अनेक\nप्रकारची झाडे वाढलेली असतात . परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही . पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात .\nई- हा स्वर दीर्घ स्वर आहे.\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/save-marathi-schools/", "date_download": "2018-08-14T22:53:02Z", "digest": "sha1:ONO5F3GK6QMAQJY2S4AFGCVWPIX4XLVD", "length": 7061, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा\nप्रत्येक माणूस मातृभाषेत वाढतो. जर तो खरंच तसा वाढला तर त्याला त्या भाषेत बोलायला लाज वाटत नाही. कुठेही, कुठल्याही देशात उदा. बंगाली, कानडी मुलं; ते एकमेकांना भेटले तर त्यांच्या भाषेत बोलतात. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान शिकवावा लागत नाही. मग तो मराठी मुलांना का शिकवावा लागतो. कारण इंग्रजाळलेले आईबाप, स्टेटसच्या अवास्तव कल्पना, पैशांच्या माजापायी मराठी मुलांना ‘कॉन्व्हेंट’ नावाच्या मायाजाळात अडकवणे, त्यांना पैसा आणि इंग्रजी संवर्धन महत्त्वाचे. मग आपली मराठी माणसं मेलीत काय ते का नाही मराठी शाळा कमी पैशांत चालवू शकत ते का नाही मराठी शाळा कमी पैशांत चालवू शकत जे सरकार मराठी भाषिक मराठी शाळा बंद करताहेत ते सुरीबहाद्दर, गद्दार आहेत. मराठी शाळेत इंग्रजी, गणित, शास्त्र हे विषय इंग्रजीत शिकविता येतात.\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nमहाराष्ट्राला मराठी शाळेत शिकून परदेशात पराक्रम गाजविणा-यांचा इतिहास आहे. ते इंग्रजी शिकले, गरज म्हणून पण मराठीत जगून जर शासन मराठी शाळा जगविणार नसतील तर जगातील मराठी भाषिक एकत्र येऊन मराठी शाळांच्या मागे उभे राहतील. मराठी शाळा फुलतील कारण त्यात मराठी स्त्रिया शिकवतात. त्या कष्टाळू, हुशार, शिस्तीच्या असतात. त्यांना डावलणे हा गुन्हा आहे. तुम्हाला मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात एक प्रचंड मुलांनी भरलेली किमान एक मराठी शाळा हवीच. हा प्रयत्न झाला तरच आपली मराठी जगेल. जगभरातल्या बांधवांना त्यानिमित्ताने आवाहन आहे.\n५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-856.html", "date_download": "2018-08-14T23:40:06Z", "digest": "sha1:3MAEJKORDFOWDWNLFLQGA2QAIGHXMMTD", "length": 4780, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरीत भर दुपारी चोरट्यांनी ३५ तोळे सोने लांबविले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Rahuri राहुरीत भर दुपारी चोरट्यांनी ३५ तोळे सोने लांबविले\nराहुरीत भर दुपारी चोरट्यांनी ३५ तोळे सोने लांबविले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी येथील तन्मय डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. प्रवीण क्षीरसागर यांच्या घरी भर दुपारी तीन अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरातून सुमारे ३० ते ३५ तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली.\nडॉ.प्रवीण क्षीरसागर हे राहुरी कॉलेज रोड वरील शेटे इस्टेटमधील मध्ये राहत असून त्यांचे तन्मय डायग्नोस्टिक सेंटर हे घरासमोरच आहे. दवाखान्यात रुग्ण आले म्हणून ते घराबाहेर पडले तर त्यांच्या पत्नी पुणे येथे जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यांचा मुलगा शाळेतून घरी आला असता घराचा दरवाजाचा कोंडा तोडून घरात सर्व अस्ताव्यस्त दिसताच त्याने सदर प्रकार तातडीने डॉक्टरांना सांगितला.\nते तातडीने घरी आले. त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले.चोरट्यांनी घरातील कपाटे उचकुन कपाटातून ३० ते ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरले. बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून आतील कप्प्यातून सर्व दागिने तसेच दुसऱ्या रूमच्या कपाटातून रोख रक्कम चोरून घेवुन गेले. सदर बिल्डिंगमध्ये ४ जण राहत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-it-possible-rate-liter-28-rupees-give-milk-producers-8421", "date_download": "2018-08-14T23:31:52Z", "digest": "sha1:YRSBHZMRAUWAVIYCYWW2XHYA7MVJDL7C", "length": 21159, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, It is possible a rate per liter of 28 rupees to give the milk producers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य : डॉ. अजित नवले\nदूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य : डॉ. अजित नवले\nरविवार, 20 मे 2018\nसरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज दहा रुपये तोटा होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत आंदोलन करूनही अद्याप दूध दराची कोंडी फुटायला तयार नाही. सरकारने या पार्श्वभूमीवर उपाय म्हणून दूध पावडर बनविण्यासाठी संघांना एक महिन्यासाठी लिटरमागे ३ रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या उपायामुळे पावडर उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होऊन अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागेल असे सरकारला वाटते आहे. प्रत्यक्षात मात्र पावडरचे कोसळलेले दर व दिलेले अनुदान याची तुलना करता पावडरच्या निर्मितीमध्ये यामुळे मोठी वाढ होण्याच्या बिलकुल शक्यता नाही.\nसरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज दहा रुपये तोटा होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत आंदोलन करूनही अद्याप दूध दराची कोंडी फुटायला तयार नाही. सरकारने या पार्श्वभूमीवर उपाय म्हणून दूध पावडर बनविण्यासाठी संघांना एक महिन्यासाठी लिटरमागे ३ रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या उपायामुळे पावडर उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होऊन अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागेल असे सरकारला वाटते आहे. प्रत्यक्षात मात्र पावडरचे कोसळलेले दर व दिलेले अनुदान याची तुलना करता पावडरच्या निर्मितीमध्ये यामुळे मोठी वाढ होण्याच्या बिलकुल शक्यता नाही. शिवाय दूध पावडरला अनुदान देण्याचा, मागील अनुभव शेतकऱ्यांसाठी काही चांगला राहिलेला नाही. पूर्वीच गोदामांमध्ये असलेल्या पावडरवर नवे अनुदान लाटण्याचे प्रकार होण्याच्या शक्यता यात नाकारता येणार नाहीत हे वास्तव आहे.\nराज्यभरात संघटीत क्षेत्रात संकलित होणाऱ्या एकूण एक कोटी तीस लाख लिटर दुधापैकी साधारणतः चाळीस लाख लिटर दूध, पावडर बनविण्यासाठी वापरण्यात येते. सरकारने या दूध पावडरबाबत अनुदानाचा निर्णय घेतला आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या उर्वरित ९० लाख लिटर पाऊच पॅक दुधाबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही. ग्राहक या पाऊच पॅक दुधासाठी लिटरमागे ४२ रुपये मोजत आहेत. शेतकऱ्यांना मात्र त्यातील केवळ १७ रुपये मिळत आहेत. उर्वरित तब्बल २५ रुपये प्रक्रिया व वितरणामध्ये जिरताना दिसत आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ५० हजार लिटरच्या आत प्रोसेसिंग करणाऱ्या प्लॅन्टसाठी हा खर्च फार तर १४ रुपये असणे अपेक्षित आहे. कमिशन, प्रक्रिया, वाहतूक, पॅकिंग, योग्य नफा, डीलर, वितरक, किरकोळ विक्रेते यांचे मार्जीन असा मिळून होणारा हा १४ रुपये खर्च ४२ रुपये विक्री दरातून वजा करता दूध उत्पादकांना उर्वरित २८ रुपये दर देणे शक्य आहे. ब्रँड वॉरच्या स्पर्धेमुळे मात्र असे करण्यात नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nबाजार ताब्यात ठेवण्यासाठी व ब्रँड विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे बहुसंख्य दूध संघांनी व खासगी दूध कंपन्यांनी डीलर, वितरक व किरकोळ विक्रेते यांच्या मार्जीनमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. शेतकऱ्यांना घामाचे दाम नाकारून प्रतिलिटर आणखी जास्तीचे ११ रुपये यासाठी वळविण्यात आले आहेत. दूध वितरण यामुळे माफियांच्या ताब्यात जाऊ पाहात आहे.\nब्रँड वॉर व बेबंदशाहीच्या या संग्रामात दूध उत्पादकांचा बळी दिला जात आहे. सरकारने याबाबत ‘आपसी सामंजस्य व कायदेशीर नियमावलीच्या’ आधारे हस्तक्षेप केल्यास वितरण व विक्री प्रक्रियेत जाणारी अनावश्यक रक्कम वाचवून ती दुधाचे रास्त दाम देण्यासाठी वापरता येणे शक्य आहे. सरकारने यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.\nसरकार उपाय म्हणून साखर उद्योगा प्रमाणे दूध उद्योगालाही रेव्हेन्यू शेअरिंगचे (७०-३०) धोरण लागू करण्याबाबत विचार करत आहे. दुग्ध प्रक्रिया व वितरणाचा खर्च विक्री किमतीच्या ३० टक्के रकमेतून भागवावा व उर्वरित ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असे हे धोरण आहे. रेव्हेन्यू शेअरिंगचे हे धोरण किमान हमीभावाच्या संरक्षणासह दुधाच्या किरकोळ विक्रीच्या किमतीला लागू केले पाहिजे. शिवाय दुधाबरोबरच दुग्ध पदार्थांच्या प्रक्रिया व मार्केटिंग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संपूर्ण उत्पन्नालाही हे सूत्र लागू होणे आवश्यक आहे.\nटोन दूध बनविण्यास कायदेशीर मान्यता देण्यात आल्याने दुधाच्या भेसळीत व दुधाच्या अतिरिक्त निर्मितीत भर पडली आहे. धोरणात्मक हस्तक्षेप करून टोन दुधाऐवजी शुद्ध, चवदार, विषमुक्त, भेसळमुक्त ‘काऊ मिल्क’ पुरवठ्याचे धोरण घेतल्यास अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. धोरणात्मक हस्तक्षेपाचे हे उपाय करत असताना तात्कालिक उपाय म्हणून कर्नाटक सरकारच्या धर्तीवर सरळ दूध उत्पादकांच्या खात्यावर भावांतर योजनेअंतर्गत अनुदान वर्ग करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.\n: डॉ. अजित नवले, ९८२२९९४८९१\nसरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा\nसरकार government तोटा आंदोलन agitation दूध साखर हमीभाव minimum support price भेसळ कर्नाटक डॉ. अजित नवले अजित नवले महाराष्ट्र शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://seedibaat.blogspot.com/2012/08/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:43:08Z", "digest": "sha1:XWFIWC7M2B7YPOWKXTVXPWXCGCGDV4OE", "length": 4224, "nlines": 74, "source_domain": "seedibaat.blogspot.com", "title": "Seedhi Baat", "raw_content": "\nपुरी झाली नाही कोणतीच हौस\nलागला नाही काहीच वेळ\nपोरांच्या आंघोळी पावसातच झाल्या\nसाऱ्या नालीत ओघळून गेल्या\nलावल्या कि हो पणत्या\nतोच मेघराजाचा प्रसाद मिळाला\nखट्याळ मुलांनी सरांच्या धोतराला\nफटाक्यांची माळ जोडून पेटविली\nपण हवेने फुसक्या झालेल्या माळेने\nदिसेना कुठेच जोरदार पावसात\nढगांचा गडगडाट आवाज तर होता\nपण दिसली नाही कुठे झगमगती बरसात\nहे सारे बघून दिवाळी अश्शी चिडली\nबरी वेळ साधलीस- पावसाला म्हणाली\nइतक्या सुंदर सणाची करून टाकलीस की रे होळी\nइतका कसा तू धांदरट\nपाच दिवस शांत राहायचा होतं-\nबोलता बोलता तिचा कंठ फुटला\nआणि तोंड तर अगदी काळवंडलं होतं\nअखेर पावसाने मौन सोडलं\nआगमनाचं कारण स्पष्ट केलं\nसगळ्यांनी कान आकाशाकडे वळवले\nपावसाने सुरेख सरीबरोबर आपले मत पाठवले\n-वर्षोन वर्ष दर वेळी\nअगदी थोडक्यात चुकते माझी दिवाळी\nम्हणून यावेळी मुद्दामहून आलो\nपण तुम्हाला त्याने सजाच मिळाली\nआता प्रस्तावना झाली पुरे\nहो नाहीतर गप्पांच्या नादात\nदिव्यांच्या झगमगाटाला माझी ना नाही\nपण फाटाक्यांशीवाय काय दिवाळी साजरी होतच नाही\nआनंद उधळा पण प्रदूषण नको\n- हे ऐकून दिवाळी गप्पच झाली की हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-water-cup-jcb-112557", "date_download": "2018-08-14T23:27:20Z", "digest": "sha1:N4GFOICMVZ2MSLC2ANM7HDCCJNUA6NEL", "length": 13067, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nandurbar water cup jcb नाला खोलीकरणासाठी \"जेसीबी'चे ढोल ताशाने स्वागत | eSakal", "raw_content": "\nनाला खोलीकरणासाठी \"जेसीबी'चे ढोल ताशाने स्वागत\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nबामखेडा (ता. शहादा) : एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळाले, तर कार्यकर्त्यांकडून मिरवणुक काढून जंगी स्वागत केले जाते. तसेच एखाद्या व्यक्तीने नावीन्यपूर्ण काम केल्यास त्याचीही गावातून मिरवणूक काढली जाते. परंतू बामखेडा (ता. शहादा) येथील तरुणाईने ढोल ताशाचा गजरात नाचत चक्क गावात नाला खोलीकरनासाठी आलेल्या जेसीबी मशीनची मिरवणूक काढत स्वागत केले. तसेच \"आमचा पक्ष पाण्यावर लक्ष' यासारख्या घोषणा देत पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी जणू शपथच घेतली.\nबामखेडा (ता. शहादा) : एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळाले, तर कार्यकर्त्यांकडून मिरवणुक काढून जंगी स्वागत केले जाते. तसेच एखाद्या व्यक्तीने नावीन्यपूर्ण काम केल्यास त्याचीही गावातून मिरवणूक काढली जाते. परंतू बामखेडा (ता. शहादा) येथील तरुणाईने ढोल ताशाचा गजरात नाचत चक्क गावात नाला खोलीकरनासाठी आलेल्या जेसीबी मशीनची मिरवणूक काढत स्वागत केले. तसेच \"आमचा पक्ष पाण्यावर लक्ष' यासारख्या घोषणा देत पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी जणू शपथच घेतली.\nपाण्याची भीषण टंचाईच्या दृष्टचक्रातून गावाला कायमचे मुक्त करण्यासाठी घामाच्या धारांनी गावकऱ्यांनी भगीरथ प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या मदतीला जेसीबी मशीनच धावून आल्याने तरुणाईचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. यावरून गाव दुष्काळमुक्तसाठी ग्रामस्थांनी वज्रमूठ बांधल्याचे दिसून आले.\nबामखेडा (ता.शहादा) येथील ग्रामस्थांनी दुष्काळापासून मुक्तीसाठी पाणी फाउंडेशनचा वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवून गाव पाणीदार करण्यासाठी जणू विडाच उचलला आहे. त्यासाठी असलेले प्रशिक्षण पूर्ण करून रोपवाटिका, शोषखड्डे, सीसीटी चर खणत ही स्पर्धा जिंकण्यासाठी ग्रामस्थ रात्र- दिवस मेहणत करीत आहे. अपेक्षित श्रमदान झाल्याने भारतीय जैन संघटनेतर्फे 250 तास मोफत जेसीबी मशिन बंधाऱ्यातील गाळ तसेच नाला खोलीकरणासाठी देण्यात आले. जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. कांतीलाल टाटीया यांनी गावाला मशिन देण्याचे जाहीर केल्यानंतर लागलीच तरुणाईने मशीनचा गाव वेशीबाहेर स्वागताची तयारी केली. यावेळी प्रत्यक्ष गावात जेसीबी मशिन आल्यावर ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nमजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कंत्राटदाराने मजुरांचे तिन महिन्याचे वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या मजूरांनी काम करणे बंद केले. अशा स्थितीत...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nदहा हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके धोक्‍यात\nजळगाव - गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2013/01/blog-post_19.html", "date_download": "2018-08-14T23:58:02Z", "digest": "sha1:UCXZXIT26W2HKNS7AGHH5WMC5CQPFDMC", "length": 20279, "nlines": 169, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : राष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबरट आणि स्वार्थी नागरिक - पुढे काय?", "raw_content": "\nराष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबरट आणि स्वार्थी नागरिक - पुढे काय\nया राष्ट्रातच काय पण कुठे ही या पूर्वी जगण्याचा फार असा आमचा अनुभव नाही. विचारलच तर अभ्यास ही फार नाही. पण तरीही जितक कळलंय त्यावरून अगदीच भितीदायक अशा भविष्याकडे वाटचाल होतीये असे वाटते. अनेकदा 'आशा' लागते हे सगळे सुधारेल म्हणून. पण बऱ्याच वेळेस नुसता भ्रमनिरस होतो.\nमानवाच्या सुसंकृत होण्याकडचा प्रवासच वेगळ्या वाटेला लागलाय अस वाटायला लागत. कदाचित देव ही संकल्पना याच प्रवासात माणसाला आधार म्हणून सोबत करण्यासाठी पूर्वजांनी शोधली असावी. आणि आपण बावळटांनी सगळा प्रवासच तिच्या नावे लिहून आजचा दिवस कसा 'मजेत' जाईल यावर फक्त लक्ष केंद्रित केलेय.\nअगदी गेल्या ५ वर्षातल्याच भारतात घडलेल्या घटना नीट बघितल्यास आपला प्रवास अंधाकाराकडे आहे हे निश्चित होते. राजकारण्यांनी केलेला भ्रष्टाचार लोक जसे जसे जास्त शिकतील तसा तसा खरेतर कमीच व्हायला हवा. पण घडतंय काय तर उलटे. दिवसेन दिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढतेच. करातला तितका पैसा खाल्ला म्हणून तर राग आहेच पण, त्याही उपर लोकांबद्दलची आस्था आणि त्यांच्या प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता नष्ट होण्याच्या मार्गाला लागलीये याचा फार राग येतो. करोडोंच्या देशात मोजकेच शहाणे उरलेत की काय शेंबूड पुसणारे पोरही आम्हाला आमचे नेतृत्व वाटायला लागते तेंव्हा सक्रिय राजकारणात तळमळीने प्रामाणिकपणे ज्यांनी XX घासलीये त्यांच्या उदेश्यावर ही संशय घ्यावासा वाटतोय. मोजके सोडले तर दादा, भाऊ, बंटी असल्या चिरकुटा शिवाय कुणाचे राजकारण नाही. इतके सारे सुशिक्षित आपल्याकडे आहेत, तेथे ही जर असलेच शेंबडे निवडून येणार असतील तर तुमच्या शाळेच्या सरर्टिफिकेटवर नक्कीच संशय येईल. पण सगळ्यांच्याच सरर्टिफिकेटवर कसा संशय घ्यावा शेंबूड पुसणारे पोरही आम्हाला आमचे नेतृत्व वाटायला लागते तेंव्हा सक्रिय राजकारणात तळमळीने प्रामाणिकपणे ज्यांनी XX घासलीये त्यांच्या उदेश्यावर ही संशय घ्यावासा वाटतोय. मोजके सोडले तर दादा, भाऊ, बंटी असल्या चिरकुटा शिवाय कुणाचे राजकारण नाही. इतके सारे सुशिक्षित आपल्याकडे आहेत, तेथे ही जर असलेच शेंबडे निवडून येणार असतील तर तुमच्या शाळेच्या सरर्टिफिकेटवर नक्कीच संशय येईल. पण सगळ्यांच्याच सरर्टिफिकेटवर कसा संशय घ्यावा म्हणजे शिक्षण पद्धतीतच असे नागरिक तयार करण्याचे शिक्षण दिले जात असावे. गुलामांच्या फ्याकट्रयाच.\nमागे एका शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी या सगळ्या परिस्थितीवर हताश होवून बोलत असतांना एक अनुभव सांगितला. अतिशय लागणारा आणि मार्मिक असाच -\nतर हे नेते असेच एक मोठ्या शहरातून गावाकडे ट्रेन ने निघाले होते. गाडी स्टेशनवर आल्यावर यांनी खिडकीतून एका गृहस्थाला जागा ठेवायला सांगितली. यांच्या खिशाला शेतकरी संघटनेचा बिल्ला बघून खिडकीतूनच गृहस्त म्हणाले 'अहो आजकाल तुमची शेतकरी संघटना फारच थंड झाली आहे.' आधी आत तर येवू द्या अस म्हणून शेतकरी नेते आत गेले आणि त्यांच्या समोर बसले आणि त्या गृहस्ताला त्यांचा परिचय विचारला. तर गृहस्तांनी आपण निवृत्त प्राध्यापक असून काहीतरी कामानिमित्य इकडे आलो होतो असा परिचय करून दिला. तेंव्हा आमचे हे नेते म्हंटले, तर आता सांगा तुम्हाला आमच्या शेतकरी संघटनेची थंड हवा कधी आणि कोठे लागली ते. गृहस्त शांत. पुढे नेते बोलते झाले, तर तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही सगळे शिकले लोक 'खोजे' झालेले आहात. तेंव्हा गृहस्तांनी 'खोजे' म्हणजे काय असे विचारताच नेते हसून म्हंटले, आता निवृत्त प्राध्यापक तुम्ही, तुम्हाला त्याचा अर्थ चांगला माहीत असावा. थोडेशे ओशाळले निवृत्त प्राध्यापक शांत बसलेले पाहून यांनीच त्याचा अर्थ स्पष्ट केला. तर तो असा की इस्लामी राजवटीत बादशाह लोक त्यांच्या संख्येने खूप असलेल्या बायकांच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी काही पुरुष नेमत. पण ते पुरुष नपुंसक केलेले असत. तर अशे हे 'नपुंसक केलेले संरक्षक, सेवक किंवा रखवालदार म्हणजे खोजे' अशी व्याख्या सांगताच प्राध्यापक साहेब ते आम्ही कसे असा प्रश्नकरते झाले. नेत्यांनी अगदीच स्पष्ट करतांना म्हंटले, राजकारण्यांपेक्षा शिकलेले असा प्रश्नकरते झाले. नेत्यांनी अगदीच स्पष्ट करतांना म्हंटले, राजकारण्यांपेक्षा शिकलेले तुम्ही तरीही व्यवस्थेला तुम्ही म्हणजे फक्त राखणदार ती आहे तशीच ठेवणे हे आपले परम कर्तव्य समजून तुम्ही तिला फक्त आणि फक्त राजकारण्यांची बनवून ठेवली. पुढे नक्कीच काहीच चर्चा झाली नसणार.\nतर या नेत्यांनी आमचेही डोळे चांगलेच उघडले. सगळे अव्यवस्थेचे खापर इथच्या मजूर, गरीब आणि शेतकरी वर्गावर फोडून फक्त लिखित आणि तोंडी हिरोगिरी करणारे आमच्यासारखे शिकलेले या पापाशी आपले देणे घेणे नाही अस म्हणून बसलेत. अशात कधी कधी मेणबत्त्या घेवून आणि काळ्या रिबिनी लावून निषेध व्यक्त करतात. बर त्याचा खरच काही उपयोग झाला असता तर नक्कीच स्तुती केली असती. पण ज्यांना कोर्टाच्या निर्णयाचाही फरक पडत नाही त्यांना तुमच्या निषेध-निषेध-निषेध चा काय फरक पडणार आंदोलने आणि चाळवळीही जागृतीच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत इतक्या नपुंसक झाल्यात. कमीत कमी अशातल्या या काही अनुभवावरून तरी. झालेली जागृती पुढे क्षणात मिटवून टाकायला क्रिकेट, करीना किंवा मग जालीम अशे उपाय म्हणजे तुमचे 'शायनिंग इंडिया' किंवा मग 'डायरेक्ट टू अक्काउंट' आहेच. रोज रोज होणाऱ्या बेगडी आणि चमकू चळवळीनी पोटापासून ओरडनार्यांचे आवाज ऐकूच येत नाहीत. मग खरा प्रश्न्न बाजूला राहून 'पंतप्रधान बाहेर येवून का नाही बोलला' हाच मुख्य मुद्दा होतो. मग पंतप्रधानही फक्त 'मुख्यच' मुद्याचे उत्तर देतात. सगळे समाधानी. चार दिवस जागृतीचे. बाकीचे सगळे स्त्री भ्रूणहत्येचे, विनयभंगाचे, बलात्काराचे, समाज सेवकांच्या बदडण्याचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे, घसरणाऱ्या रुपयाचे आणि हे सगळ तितकेही गंभीर वाटू नये म्हणून सतत टी. व्ही. वर येणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे, जिंकलेल्या क्रिकेटचे, दिलेल्या प्याकेजचे किंवा नागरिक साला भाकरीत गुंतून पडवा म्हणूनच कदाचित वाढलेल्या महागाईचे आणि व्याज दाराचे.\nआपले प्रतिनिधी कसे आहेत यावरून आपण किती चांगले आणि आपण कुठे जातोय याचाच अंदाज येत असतो. देश काही मोजक्यांनाच चालवण्यासाठी आउट-सोर्स केलाय अस वागून या वेळी तरी चालणार नाही. येणाऱ्या इलेक्शनला सोमे-गोमे पुन्हा निवडून आले तर आपल्या मुली घराबाहेर पडू देवू नका, आपल्या पोरांना गुलाम म्हणून जगण्याची शिकवण द्या, घर बीर न घेता कुण्या तरी नेत्याने आणि उद्योजकाने बांधलेल्या सदनिकांमध्ये आयुष्यभरासाठी किरायाने राहण्यासाठी समान बांधून ठेवा, मानेला ताठ ठेवण्यासाठी जसे बेल्ट मिळतात तसेच मान कायम खाली ठेवण्यासाठी बेल्ट आताच स्वस्तात मिळाले तर ते ही घेवून ठेवा कारण येणाऱ्या काही वर्षात त्याचीही गरज भासेल. आणि नकोय अस भविष्य तर डोक्याने मतदान कुण्याही पक्षाला करा पण प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणसांनाच करा.\nपण फक्त त्याने चालणार नाही तर निवडणुकी पूर्वीच तुमचा कल दाखवून द्या. म्हणजे तिकिटे सुद्धा अशाच लोकांना मिळतील. इतका मोठा बदल सोप्पा नसतोच, पण तरी करायचा निश्चय आम्ही तरुणांनी मुख्यमंत्री.कॉम वर केलाय. आमच्या या प्रवासाचा भाग व्हा, सामील व्हा. आपण सगळ्यांनी सोबत प्रयत्न केले तर किती नक्कीच बदल होईल. येथे (https://www.facebook.com/mukhyamantridotcom) मुख्यमंत्री.कॉम ला काननेक्ट व्हा म्हणजे संपर्कात राहता येईल. डोक्यातल्या विचारांना फक्त डोक्यात ठेवले तर पश्चातापाशिवाय दुसरे काहीच करता येणार नाही.\nजय हिंद. जय महाराष्ट्र.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:37 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nतुम कायको टेन्शन लेते\nआतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारी\nराष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबर...\nआता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी ...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m236504&cid=692110&rep=1", "date_download": "2018-08-15T00:00:30Z", "digest": "sha1:MMYEFIANOHGS4ELUOEN7Y2NPEEPOES33", "length": 12046, "nlines": 252, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "बेस्ट रिंगटोन 6 रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली एसएमएस अॅलर्ट\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nलुमिया रिंगटोन (नोकिया ट्यून रीमिक्स) 320 केबीपीएस\nरिंगटोन फोन रीमिक्स अप डायलिंग\nयूरो कप 2012 थीम गाणे एमपी 3 रिंगटोन\nनवीन एसएमएस रिंगटोन कधी कधी\nनोकिया एसएमएस रीमिक्स रिंगटोन\nनोकिया रिंगटोन मजबूत संदेश\nला ला ला ला चिकट रिंगटोन\nडीसी बीट सह नोकिया एसएमएस (रिंगटोन)\nApplause मजेदार रिंगटोन एचटीसी\nनोकिया एक्सप्रेस संगीत रिंगटोन मिश्रण\nडीजे बीट्ससह नोकिया एसएमएस (रिंगटोन)\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर बेस्ट रिंगटोन 6 रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-argentina-hockey-world-league-final-semi-finals/", "date_download": "2018-08-14T23:06:28Z", "digest": "sha1:QPOM75VV322ZUKU3PKPHEGICSPFBNLQP", "length": 6908, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "HWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात -", "raw_content": "\nHWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात\nHWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात\n हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेमध्ये भारताचा आज उपांत्यफेरीचा सामना अर्जेंटीना संघाबरोबर होणार आहे. हा सामना जिंकला तर भारत अंतिम सामन्यात पोहोचेल.\nया स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. परंतु उपांत्यपूर्व फेरीत बेलजियम संघाला पराभूत करत भारताने स्पर्धेत पुनरागमन केले आहे.\nभारताने स्पर्धेत बेलजियम विरुद्ध सर्वात खळबळजनक निकाल नोंदवला होता. या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली असताना भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अश्या फरकाने बेलजियम संघाला पराभूत करत उपनत्यफेरी गाठली होती.\nअर्जेंटीना संघाने उपांत्यपूर्वफेरीत इंग्लड संघाला ३-२ अश्या फरकाने पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे.\nजागतिक क्रमांकावारीत अर्जेंटीना पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. या दोन संघात आजपर्यंत ४६ सामने झाले असून २६वेळा भारतीय संघ १६वेळा अर्जेंटिना संघाने विजय मिळवला आहे. ४ सामने बरोबरीत सुटल्या आहेत.\nहा सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम होणार असून संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/bjp-leader-destroy-crop-nanded-121386", "date_download": "2018-08-14T23:42:46Z", "digest": "sha1:GERUXHUNXTOPV6EYEL6BDD7HXSVWTVAL", "length": 11147, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP leader destroy crop in Nanded भाजप नेत्यानेच पाच एकरातील पिकावर फिरवला नांगर | eSakal", "raw_content": "\nभाजप नेत्यानेच पाच एकरातील पिकावर फिरवला नांगर\nसोमवार, 4 जून 2018\nशेतातील लावलेले वांग्याचे पिकं ट्रॅक्टर लावून अक्षरशः उखडून टाकले आणि शेतमालाला, भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांनी पाच एकरातील वांग्याचे पिक काढून भाजपलाच घरचा आहेर दिल्याचे दिसत आहे.\nनांदेड : एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यासह देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव तालुक्यातील भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतात घेतलेल्या वांग्याचे भाव कवडीमोल झाल्याने आपल्या शेतातील पाच एकर वरील वांगे ट्रॅक्टर लावून उखडून टाकले.\nशेतमालाला भाव मिळत नाही. भाजप सरकारने सत्तेत दिलेल्या आश्वासनांना बगल दिली असल्याने देशभरातील शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही. अशातच, मुळ शेतकरी असलेले माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी पाच एकरात वांगे पिकाची लागवड केली होती. मात्र, हजारो रुपये खर्च करुन ही वांग्याला बाजारात प्रति किलो तीन ते पाच रूपये भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या वानखेडे यांनी शेतात ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला.\nशेतातील लावलेले वांग्याचे पिकं ट्रॅक्टर लावून अक्षरशः उखडून टाकले आणि शेतमालाला, भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांनी पाच एकरातील वांग्याचे पिक काढून भाजपलाच घरचा आहेर दिल्याचे दिसत आहे.\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/do-alliance-when-ncp-not-congress-says-prakash-ambedkar-135540", "date_download": "2018-08-14T23:41:56Z", "digest": "sha1:54YTBWPJBYXGDBDPTZAXKTYLL7EULY53", "length": 11957, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do alliance when NCP not with Congress says Prakash Ambedkar 'राष्ट्रवादी' नसेल तरच काँग्रेससोबत : प्रकाश आंबेडकर | eSakal", "raw_content": "\n'राष्ट्रवादी' नसेल तरच काँग्रेससोबत : प्रकाश आंबेडकर\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमूळात भाजप संघाला आरक्षण द्यायचे नसल्याने सरकार चर्चेचे केवळ सोंग करीत आहे.\n- प्रकाश आंबेडकर, भारिप-बहुजन महासंघाचे नेते\nअमरावती : भारिप-बहुजन महासंघ काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीत नको आहे. ही अट मान्य असेल तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.\nभारतीय राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले, की 2019 मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येता कामा नये, यासाठी कॉंग्रेसला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवार निवडताना सर्व समाजघटकांना प्राधान्य दिले पाहिजे; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आम्हाला नको. या अटी मान्य असतील तरच आम्ही त्यांच्यासोबत राहू; अन्यथा राज्यातील संपूर्ण 48 लोकसभेच्या जागा मित्रपक्षांच्या मदतीने लढविण्यावर आम्ही ठाम आहोत.\nभाजप-शिवसेना युतीला मराठ्यांना आरक्षणच द्यायचेच नाही, त्यामुळे राज्यात हिंसाचार होऊनसुद्धा सरकार केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.\nवंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, मुळात मराठा आरक्षणाचा विषय तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने भिजत ठेवला होता. त्याचवेळी या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते; मात्र तत्कालीन सरकारने हे काम केले नाही. आता राज्यात आरक्षणासाठी हिंसाचार उफाळला आहे, असे ते म्हणाले.\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/now-time-grab-reservation-says-shankarrao-gadakh-135542", "date_download": "2018-08-14T23:43:12Z", "digest": "sha1:DTUQ7BNXNII5IZ2U43WEHR4UODVXSRY7", "length": 16624, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now the time to grab the reservation says Shankarrao Gadakh आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ : शंकरराव गडाख | eSakal", "raw_content": "\nआता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ : शंकरराव गडाख\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nआरक्षणाच्या मुद्द्यावर या तीनही समाजाने एकमेकांना पाठिंबा देत काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ नेवासे येथील इस्तेमा मैदानातून 'एका मराठा.. लाख मराठा.. बरोबरच सरकारविरोधी घोषणांनी मोर्चा तहसीलवर धडकला. माजी आमदार शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख वगळता तालुक्यातील बहुतांशी नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली.\nनेवासे : मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण या मागणीसह हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शुक्रवार (ता. 3) रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.\nमोर्चात महिला, तरुणींसह विद्यार्थी-विद्यार्थिनींसह हजारो समाजबांधवांच्या मोठा सहभागी झाले होते. यावेळी भगवे, पिवळे व हिरवे झेंडे हातात असलेले शेकडो तरुणांच्या 'एका मराठा... लाख मराठा.. सह आरक्षण मिळालेच पाहिजे. या घोषणेने नेवासे शहर दणाणले होते. दरम्यान, मोर्चेकरी व पोलिसांचे समन्वयामुळे धडक मोर्चा असूनही यावेळी मोर्चात मोठी शिस्त पहायला मिळाली.\nआरक्षणाच्या मुद्द्यावर या तीनही समाजाने एकमेकांना पाठिंबा देत काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ नेवासे येथील इस्तेमा मैदानातून 'एका मराठा.. लाख मराठा.. बरोबरच सरकारविरोधी घोषणांनी मोर्चा तहसीलवर धडकला. माजी आमदार शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख वगळता तालुक्यातील बहुतांशी नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. यावेळी तहसीलच्या मुख्य प्रवेशव्दारा शासनाच्या निषेध सभा झाली. सभेदरम्यान शंकरराव गडाख हे पाठीमागे मोर्चेकऱ्यात बसले होते. मात्र, आयोजकांनी अनेक वेळा विनंती करूनही ते समोर न आल्याने आयोजकांनी त्यांना आग्रह करत हाताला धरून समोर आणले.\nशंकरराव गडाख म्हणाले, \"समाजासाठी आंदोलकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. शासन मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचा अंत पहात असून आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. अरक्षणासाठी निर्णायक लढा लढावा लागणार आहे. सर्व समाज एकत्र आला ही क्रांतीची सुरवात नेवशातून झाली आहे आपण सर्वजण एकत्र आल्यावर सरकारला नक्की झुकावे लागेल.\nयावेळी राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल लंघे, आरपीआयचे प्रवक्ते अशोक गायकवाड, ऋषिराज टकले, स्वप्नांक्षा डिके, राणी दरंदले, सुमती घाडगे, महंमद आतर, अॅड. सादिक शिलेदार, गफूर बागवान, अशोक कोळेकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वसंत नवले, उपाध्यक्ष अॅड. गोकुळ भाताने यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्विकारले.\nप्रास्ताविक भाऊसाहेब वाघ यांनी केले. यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन अनिल ताके, संदीप बेहळे यांनी केले तर आभार असिफ पठाण यांनी मानले.\nमराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत देऊन या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करा.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी देऊन त्वरित काम सुरू करावे, छत्रपतींची जयंती 29 फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी करावी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या या मागण्या मांडणात आल्या आहे.\nमोर्चाचे नियोजन व होणारी गर्दी लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, नेवाशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक व १५० पोलिस कर्मचारी असा नेवाशात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nव्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा\nकऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही....\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/road-security-narendra-modi-recommendation-131395", "date_download": "2018-08-14T23:43:37Z", "digest": "sha1:XELUPLNARIWFP4CTEHLLGM5KE4SIGLKC", "length": 13155, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "road security narendra modi recommendation रस्ता सुरक्षेसाठी मोदींना साकडे | eSakal", "raw_content": "\nरस्ता सुरक्षेसाठी मोदींना साकडे\nबुधवार, 18 जुलै 2018\nपुणे - अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्यांवरील सुरक्षिततेला राष्ट्रीय प्राधान्यक्रमात अग्रस्थान द्यावे, अशी मागणी देशातील शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योजकांसह ७१ प्रतिष्ठित व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मोटार वाहन कायद्यातील सुधारणेचे विधेयक मागील दोन वर्षांपासून राज्यसभेत प्रलंबित असून, त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.\nपुणे - अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्यांवरील सुरक्षिततेला राष्ट्रीय प्राधान्यक्रमात अग्रस्थान द्यावे, अशी मागणी देशातील शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योजकांसह ७१ प्रतिष्ठित व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मोटार वाहन कायद्यातील सुधारणेचे विधेयक मागील दोन वर्षांपासून राज्यसभेत प्रलंबित असून, त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.\nदेशात दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांत सुमारे दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो, तर ५ लाख नागरिक जखमी होतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही फारशी सुधारणा झालेली नाही, त्यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. त्यानुसार विधेयक तयार झाले आहे. परंतु, राज्यसभेपुढे ते प्रलंबित आहे.\nयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘रोड सेफ्टी नेटवर्क’तर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय केळकर, अनु आगा, आरती किर्लोस्कर, मोहन आगाशे, नसिरुद्दीन शहा, अशोक गोखले, डॉ. सुचेता भिडे चापेकर आदींसह ७१ व्यक्तींनी पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती ‘परिसर’चे रणजित गाडगीळ यांनी दिली.\nदेशांतर्गत वाहतुकीमध्ये होणाऱ्या अपघातांची संख्या २०२० पर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याची घोषणा ‘ब्रासिला’ करारात भारताने केली आहे, याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. रस्त्यांवरील अपघात केवळ चालकाच्या चुकीमुळेच होत नाहीत, तर रस्त्यांची दुरवस्था, रस्त्याच्या आराखड्यातील त्रुटी, वाहनांतील दोष, वेगमर्यादेचे उल्लंघन आदी कारणांमुळे होतात. त्यासाठी मोटार वाहन कायद्यातील सुधारणा उपयुक्त ठरू शकतात. त्यातून मौल्यवान मानवी जीव बचावू शकतो, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/milk-tanker-drown-flood-131583", "date_download": "2018-08-14T23:42:59Z", "digest": "sha1:MF3IWMGKPHQCVYVF4SE5WQATIDXE3KFC", "length": 12588, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Milk tanker drown in flood पुरात वाहून गेला दुधाचा टॅंकर | eSakal", "raw_content": "\nपुरात वाहून गेला दुधाचा टॅंकर\nबुधवार, 18 जुलै 2018\nरावणवाडी (जि. गोंदिया) : दुथडी भरून वाहत असलेल्या पांगोली नदीवरील पुलावरून जाताना दुधाच्या टॅंकरसह चालक वाहून गेला. ही घटना मंगळवारी (ता. 17) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील सोनारी घाटाजवळ आज, बुधवारी दुपारी दुधाचा टॅंकर आढळून आला. मात्र, चालक अजूनही बेपत्ता आहे. पाणबुडे आणि आपत्‌कालीन मदत पथकाकडून शोध घेणे सुरू आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहे.\nरावणवाडी (जि. गोंदिया) : दुथडी भरून वाहत असलेल्या पांगोली नदीवरील पुलावरून जाताना दुधाच्या टॅंकरसह चालक वाहून गेला. ही घटना मंगळवारी (ता. 17) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील सोनारी घाटाजवळ आज, बुधवारी दुपारी दुधाचा टॅंकर आढळून आला. मात्र, चालक अजूनही बेपत्ता आहे. पाणबुडे आणि आपत्‌कालीन मदत पथकाकडून शोध घेणे सुरू आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहे.\nगेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी मध्य प्रदेशातील बालाघाट येथून दूध संकलन करून रावणवाडी-कामठामार्गे चालक गौतम संतोष पाटील (रा. माणिकवाडा, ता. नरखेड, जि. नागपूर) हा टॅंकर (एमएच 16-सीसी 0392) घेऊन पांजरा येथील पांगोली नदीचा पूल ओलांडत होता. परंतु, पुलावरून पाणी वाहत असल्याने टॅंकरसह चालक गौतम पाटील वाहून गेला.\nघटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळ गाठले. अंधार आणि पांगोली नदीचा जलस्तर वाढल्याने मंगळवारी रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. आज, बुधवारी सकाळी सातपासून पाणबुडे व नाव यांच्या मदतीने मदत पथकाने शोधकार्य सुरू केले. दुपारी सोनारीघाट येथे दुधाचा टॅंकर आढळून आला. मात्र, चालक बेपत्ता आहे. मध्य प्रदेश येथून आमगाव येथे पाच हजार लिटर दूध घेऊन हा टॅंकर जात होता, अशी माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार भंडारे, रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर, नायब तहसीलदार अशोक कोरे, मंडळ अधिकारी वंदना डोंगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व पोलिस विभागाची चमू तसेच पाणबुडे बेपत्ता चालकाचा शोध घेत आहेत.\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nनागपंचमीनिमित्त अभिनव उपक्रम, सफर सापांच्या दुनियेची\nनिफाड - 'शेतकऱ्यांचा खरा मित्र' आणि 'अन्न साखळीतील महत्वाचा दुवा' असलेल्या सापांची केवळ भीती पोटी मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. सापांबद्दल असलेले...\nअन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....\nजाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/beauty-tips-116062900010_1.html", "date_download": "2018-08-14T23:56:13Z", "digest": "sha1:IXECBNZ4UFXGRPHNDETXE622FM57EYHD", "length": 8691, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा\nआपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गूळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून काहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.\nत्वचेवर अकाली सुरकुत्या येत असतील तर गुळाच्या सेवनाने हे प्रमाण मंदावते. चेहर्‍यावर मुरूमे पुटकुळ्या यांना अटकाव होतो. गुळात पोटॅशियम आहे व ते शरीरातील जादा पाणी कमी करते परिणामी वजन घटण्यास त्याचा हातभार लागतो. त्वचेवरील डाग कमी करण्यासही गूळ महत्त्वाची भूमिका बजावतो व त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.\nगुळात आयर्न म्हणजे लोह विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे गूळ खाल्ल्याने केस मजबूत व दाट बनतात. शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात व त्यामुळे आपोआपच सौंदर्य खुलते. रक्तशुद्धीच्या कामातही गूळ साहाय्यकारी आहे.\nत्यामुळे रक्तदोषामुळे जे ब्यूटी प्रॉब्लेम निर्माण होतात ते दूर केले जातात. त्यामुळे असा हा बहुगुणी गूळ आहारात अवश्य समाविष्ट करावा.\nपाय सुंदर बनवण्यासाठी काही टिप्स\nचेहर्‍यावरील फॅट्स कमी करण्यासाठी\nसुंदर दिसण्यासाठी सोपे घरगुती उपाय\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nयावर अधिक वाचा :\nगूळ खा आणि तजेलदार त्वचा\nखबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद\nकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले ...\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m335102", "date_download": "2018-08-14T23:59:30Z", "digest": "sha1:KAL64KZICOSC7CD6ADSVQXFROJDXYDRB", "length": 12019, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Volks 5 लेझर तलवार रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली टीव्ही / मूव्ही थीम्स\nVolks 5 लेझर तलवार\nटीव्ही / मूव्ही थीम्स\nVolks 5 लेझर तलवार रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nव्हाल्ट्स फॉर फ्यूरियस काउंटरटाक\nव्हाल्ट्स व्ही साउंडट्रॅक अॅटच कवर\nअॅनिमी व्होल्टस पाच उघडत थीम\nअॅनिमी व्होल्टस पाच उघडत थीम\nबास वर व्होल्टा आणि थीम गाणे\nबास वर व्होल्टा आणि थीम गाणे\nबास वर व्होल्टा आणि थीम गाणे\nव्होल्टस व्ही नॉट व्हायोलिन\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर Volks 5 लेझर तलवार रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m341042", "date_download": "2018-08-14T23:58:58Z", "digest": "sha1:ZUM6EWRVDZUQZFCXGFMWQ3ZWQNDEGH6E", "length": 11643, "nlines": 269, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "प्रत्यक्षात रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: MAXX T1\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअचल रिअॅलिटी (आर्टि रिमिक्स)\nतू माझ्यासोबत आहेस का\nतू माझ्यासोबत आहेस का\nतू माझ्यासोबत आहेस का\nआपण माझ्यासह आहात 2\nआपण माझ्याशी (रेडिओ संपादित)\nतू माझ्यासोबत आहेस का\nतू माझ्यासोबत आहेस का\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर प्रत्यक्षात रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1013.html", "date_download": "2018-08-14T23:42:10Z", "digest": "sha1:LW4YDCUW7DBOFHSM3UFGAIU5HWPV43UM", "length": 9312, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आदिक, पटारेंकडून राजकीय फसवणूक -माजी आ.मुरकुटे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Politics News Shrirampur आदिक, पटारेंकडून राजकीय फसवणूक -माजी आ.मुरकुटे\nआदिक, पटारेंकडून राजकीय फसवणूक -माजी आ.मुरकुटे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माझा मुलगा व सुनेची उमेदवारी बाजूला ठेवून अनुराधा आदिक व दीपक पटारे यांना संधी दिली. पालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने 'महाआघाडी' बनविली. आणि नगरपालिका व पंचायत समितीची सत्ता मिळविली. सत्ता मिळताच आदिक व पटारे यांनी माझी राजकीय फसवणूक केली,अशा शब्दात माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी आपल्या संतापास जाहिरपणे वाट मोकळी करुन दिली.\nजि.प.सदस्य शरद नवले यांच्या निधीतून मालुंजा-कारेगाव रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मुरकुटे बोलत होते. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब आवटी, पं.स. सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि.प. सदस्य शरद नवले, बबनराव मुठे, अच्युत बडाख आदी मान्यवर उपस्थित होते.\nमुरकुटे म्हणाले, आपण गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत कोणाचीही फसवणूक केली नाही. राजकारणात वेळप्रसंगी रोष पत्करुन व राजकीय किंमत मोजून रोखठोक भूमिका घेतली. नगरपालिका निवडणुकीत माझी सून मंजूश्री मुरकुटे हिस नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असा संघटनेतील कार्यकर्त्यांचा आग्रह होता.\nअसे असतानाही आपण अनुराधा आदिक यांना उमेदवारी दिली. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह महाआघाडीच्या पाठबळावर अनुराधा आदिक नगराध्यक्षपदी निवडून आल्या. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लागली.\nया निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचा प्रस्ताव आपण जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांना दिला. भाजपाचे हेरंब औटी, बबन मुठे, सुनील मुथा आदींसह भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महाआघाडी बनविण्याचे प्रयत्न केले.\nअखेरीस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाआघाडीच्या वतीने लढविण्याचा निर्णय झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या बेलापूर गटातून किंवा निपाणी गणातून सिध्दार्थ मुरकुटेंना उमेदवारी देण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.\nतथापी, आपण बेलापूर गटातून शरद नवले व दीपक पटारे यांना निपाणीवडगाव गणातून उमेदवारी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अविनाश आदिक यांनी नगरपालिका निवडणुकीत महाआघाडीची भूमिका विसरुन महाआघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे केले.\nत्यामुळे काही ठिकाणी महाआघाडीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत दीपक पटारे निवडून आले व सभापती झाले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद नवले व संगिता गांगुर्डे यांच्या भरवशावर पालकमंत्री राम शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला.\nत्यावेळी शरद नवले यांनी ना.राधाकृष्ण विखे यांना पाठिंबा देवून माझा विश्वासघात केला. यामुळे मला पालकमंत्री शिंदे यांच्या नाराजीस तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर मी सक्रिय राजकारणापासून काही काळ जाणीवपूर्वक अलिप्त राहिलो. तथापि आता आपल्या पुढील राजकारणाची दिशा कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच ठरवणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1940", "date_download": "2018-08-14T23:45:23Z", "digest": "sha1:BXSM7I2ERPWTEAM4CKEPEHQPZMFUP2HC", "length": 5823, "nlines": 49, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नाण्‍यांचा संग्रह | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाच्या निर्मितीतील मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा प्रवास हा एखाद्या फिरस्तीपेक्षा कमी नव्हता तीनशेपन्नास वर्षांतील क्षत्रपांच्या राज्याचा तो प्रवास करणे फार रंजक होते, त्यांनी माळवा-गुजरात पासून जरी राज्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी त्यांची सत्ता महाराष्ट्रातही वाढवली. त्यांच्या त्या इतिहासाचे पुरावे शोधून संकलित करणे हे फार स्फूर्तिदायक होते. त्या प्रवासात क्षत्रपांचे विविध पैलू नजरेस पडले. क्षत्रप हे आगंतुक होते, बाहेरदेशांतून भारतात आलेले होते. त्यांनी त्यांची सत्ता जवळ जवळ तीनशेपन्नास वर्षें सलग गाजवली आणि त्यांच्यासमोर सातवाहनांसारखा बलाढ्य शत्रू होता. तो इतिहास अभ्यासताना सर्वात जास्त मदतगार ठरली ती क्षत्रपांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची नाणी. त्याच नाण्यांचे महत्त्व सांगणारे छोटेखानी पुस्तक आहे ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’.\nआशुतोष पाटील - प्राचीन नाणी संग्राहक\nशैलेश दिनकर पाटील 14/11/2017\nभारताच्या वैभवशाली राजवटींतील नाण्यांचा अभ्यास करून ती संशोधनात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या ‘देवगिरी महाविद्यालया’तील विद्यार्थी आशुतोष पाटील करत आहे. आशुतोष सध्या बारावीला असून विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचे वय सतरा वर्षांचे आहे. तो शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती (दुर्गराज रायगड)चा सदस्य आहे. तसेच, तो कोहिनूर ऑक्शन्स या नावाने ऐतिहासिक साधनांचा विक्रीव्यवहार चालतो तेथे मराठाकालीन नाण्यांसाठी तज्ज्ञ सल्ला देतो.\nSubscribe to नाण्‍यांचा संग्रह\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/maratha-reservation-problem-solved-after-discussion-said-sushilkumar-shinde", "date_download": "2018-08-14T23:07:10Z", "digest": "sha1:QZ7LBOGPJ5HACOOG4N66A2QKDYJT5BZG", "length": 12732, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha reservation problem solved after discussion said sushilkumar shinde मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल : सुशीलकुमार शिंदे | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल : सुशीलकुमार शिंदे\nगुरुवार, 26 जुलै 2018\nसोलापूर : \"मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल. या संदर्भात राज्य शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा'', असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.\nआरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन सुरु आहेत. रविवारी (ता.29) जागरण गोंधळ आणि सोमवारी (ता.30) सोलापूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा क्रांतीचे शिष्टमंडळाने आज शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.\nसोलापूर : \"मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल. या संदर्भात राज्य शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा'', असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.\nआरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन सुरु आहेत. रविवारी (ता.29) जागरण गोंधळ आणि सोमवारी (ता.30) सोलापूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा क्रांतीचे शिष्टमंडळाने आज शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.\nशिंदे म्हणाले,\"हा प्रश्‍न चर्चा करून सोडविता येऊ शकतो. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेतला आहे आणि अंतिम निर्णयासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. त्याच धर्तीवर मराठा आरक्षणासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेता येईल.''\nक्रांती मोर्चातर्फे रविवारी आयोजिलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही शिंदे म्हणाले. यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, दास शेळके, प्रताप चव्हाण, किरण पवार, श्रीकांत घाडगे, शशी थोरात, नाना मस्के, शेखर फंड, शाहू शिंदे, राम जाधव, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, बाळू गायकवाड, योगेश पवार, शिरीष जगदाळे, विशाल भांगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2225", "date_download": "2018-08-14T23:45:46Z", "digest": "sha1:RDBVBKFLOUV53CQ7EJ6NJH3222NDDXZN", "length": 14170, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "श्रमदानातून ढगेवाडीचा कायापालट | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंगमनेर-भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये ‘ढगेवाडी’ हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून, चढ चढून वर गावात जावे लागे. तीस वर्षांपूर्वी त्या पाड्यावर पन्नास-साठ कच्च्या झोपड्या होत्या. पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून पाच किलोमीटर अंतर चालून जावे लागत होते. पावसाळ्यात तेथे थोडीफार शेती होई. पण नंतर गावातील लोक मजुरीसाठी दूर जात असत. ते रस्तादुरुस्ती, बांधकाम, ऊसतोडणी अशा कामांच्या शोधात वणवण फिरत. त्यांच्या मागे पाड्यावर म्हातारी-कोतारी आणि लहान मुले राहत.\nढगेवाडीतला एक तरुण, भास्कर पारधी हा त्या परिस्थितीतून गावाला बाहेर कसे काढावे या विचारात असायचा. भास्करने शालेय शिक्षण अकोला (ता. संगमनेर) येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या वसतिगृहात राहून घेतले. त्यालनंतर तो पुण्यातील मोहन घैसास यांच्या ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेत काम करू लागला. त्याला त्यातून नवी दृष्टी मिळाली. भास्कसरची विचारचक्रे गावाच्या विकासाच्या दृष्टीने फिरू लागली. तो ढगेवाडी पाड्यावर परत आला. त्यांरच्यारसोबत ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते व ‘सुयश ट्रस्ट’चे मोहन घैसास व स्मिता घैसास हेदेखील होते. त्यांनी मिळून ढगेवाडीची पाहणी केली. विकासाच्या दृष्टीने काही योजना आखल्या. मग त्यांनी ग्रामस्थांना एकत्र करून, त्यांना त्या योजना समजावून दिल्या. जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. गावक-यांना त्यांच्या उत्साहाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गावातील तरुणांच्या मदतीने गावाभोवतालच्या डोंगरउतारावर ठिकठिकाणी चर खणून पावसाचे पाणी जिरवण्याची व्यवस्था केली. गावात पाझर तलाव होता. त्या तलावाच्या खाली बांध बांधला. अशा तऱ्हेने पावसाचे पाणी अडवण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ढगेवाडीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून घडले.\nगावक-यांच्या कष्टांची फळे लवकरच दिसू लागली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी डोंगरउतारावर जमिनीत मुरण्यास सुरूवात झाली. जमिनीच्या पोटात गेलेले पाणी गावातील विहिरींना लागले. पाझर तलावात उन्हाळ्याच्या दिवसांतही पाणी दिसू लागले. गावातील पाण्याचा प्रश्न सुटला गावात शेती बाराही महिने होऊ लागली. ढगेवाडीत 1990 पूर्वी फक्त पाच विहिरी होत्या. जलसंधारणाचे काम करण्यात आल्या नंतर गावात पंचवीस विहिरी आहेत. ग्रामस्थांनी पाण्याचे वाटप सगळ्यांना समान केले. त्यामुळे प्रत्येकाचे शेत हिरवेगार दिसू लागले आहे. गाव डोंगरावर असल्याने सपाट जमीन कमी, उतार जास्त, म्हणून गावकऱ्यांनी उतारावर भाजीपाल्याचे पीक घेण्याचे ठरवले. पीक चांगले आले. टोमॅटोचे पीक तर अमाप आले.\nगावक-यांकडे भाजीपाला शहरात विक्रीस नेण्यासाठी दळणवळणाचे साधन नव्हते. गावात रस्ताही नव्हता. श्रमदानातून विकास साधता येतो हे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावक-यांनी पुढे पाऊल उचलले. सगळ्यांनी मिळून गावासाठी रस्ता तयार केला. परिणामी गावचा भाजीपाला बाहेर विक्रीस पाठवला जाऊ लागला. टोमॅटोचे अमाप पीक बघून मोहनराव घैसास यांनी ढगेवाडी ग्रामस्थांना साहाय्य केले. गावात ‘अंबेमाता अभिनव टोमॅटो सॉस उत्पादक सहकारी संस्था’ या नावाने प्रकल्प 2001 मध्ये सुरू झाला.\nढगेवाडीतील महिलांनी एकत्र येऊन दोन बचतगट सुरू केले आहेत. त्यातील पैशांतून गांडूळखत प्रकल्प सुरू झाला आहे. साठ-सत्तर झोपड्या असलेल्या ढगेवाडीत आता विटांची पक्की घरे दिसू लागली आहेत. गावात सायकली-मोटारसायकली आल्या. दारिद्रय रेषेखाली असलेले गाव फक्त तीन वर्षांत दारिद्रय रेषेच्या वर आले गावकरी मजुरीसाठी अन्यत्र न जाता गावातच काम करू लागले. उलट, बाहेरचे मजूर ढगेवाडीत कामासाठी येतात. गावकऱ्यांनी फळझाडे लावण्याचेही मनावर घेतले आहे. तो सर्व बदल स्वावलंबनातून शक्य झाला आहे. अठराविश्वे दारिद्रय असलेली ढगेवाडी स्वावलंबनातून संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. भास्कर पारधीसारखे वनवासी युवक तयार झाले तर वनवासी भागाचा विकास दूर नाही\nभास्‍कर पारधी - 9763396451\nलेख सुंदर आहे .खेड्यातील तरुणांना प्रे्रेरणा देणारा आहे.\nमुक्ताई: मेहूण येथील समाधी\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nआखाजी - शेतक-याचा सण\nभरत कावळे - पाणी जपून वापरण्‍यासाठी प्रयत्‍नशील\nसंदर्भ: जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, शेती, शेतकरी, निफाड तालुका, ओझर गाव\nमहाजन पिता-पुत्रांची झगड्या नाल्याशी लढाई\nहस्ता गाव - सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक\nसंदर्भ: कन्नड तालुका, हस्ता गाव, ल्युपिन फाउंडेशन, शेती, जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, जलसंधारण\nसंदर्भ: जायकवाडी धरण, नदी, शेती, जलसंवर्धन, तलाव\nरवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक\nसंदर्भ: शेती, जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, नेर तालुका, पाथ्रड गाव, ग्रामविकास\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-zero-pendancy/?date=2017-10-29&t=week", "date_download": "2018-08-14T23:57:43Z", "digest": "sha1:PVRJF6TKCJIO7KNTAMUPNFTJ5ZM5TKDY", "length": 6124, "nlines": 138, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शून्य प्रलंबितता (Zero Pendancy) | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nविशेष नोंद वही लिस्ट\nशून्य प्रलंबितता ०३/०२/२०१८ अहवाल\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत\nशून्य प्रलंबितता (ZERO PENDANCY) बाबत कर्मचारी साठी सादरीकरण\nअभिलेख गठ्ठा बांधणे व्हिडीओ\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=Shadow", "date_download": "2018-08-15T00:00:47Z", "digest": "sha1:DVRU2G4K4PXBDKARBNCFVBYZJJF6I2VM", "length": 7354, "nlines": 200, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Shadow अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Shadow\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\n, Cartoon Shadow Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Cartoon Shadow गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=Warrion", "date_download": "2018-08-15T00:00:46Z", "digest": "sha1:JFVUSUPNHOKLR5OXIGBVL3RAXT5ELBVP", "length": 4541, "nlines": 70, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Warrion अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Warrion\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Dragon Warrion 1-3 For Andriod गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m335080", "date_download": "2018-08-15T00:00:12Z", "digest": "sha1:BIACBQPHQP34USW6P3RW2MWTK5MNCKLN", "length": 12304, "nlines": 274, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "व्होल्ट्स व्ही रीडिझाइन रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली टीव्ही / मूव्ही थीम्स\nटीव्ही / मूव्ही थीम्स\nव्होल्ट्स व्ही रीडिझाइन रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nव्होल्टस व्ही नॉट व्हायोलिन\nव्हाट्स वी बोरतुतुचे गाणे\nव्हाट्स वी बोरतुतुचे गाणे\nव्होल्ट्स व्ही नॉट रॉक व्हर्शन - म्युझिक सुरू करत आहे\nवॉल्ट 5 (टॅगलॉग आवृत्ती)\nव्होल्टस व्ही [जीआर परिचय]\nचौडेंजी मशीन व्होल्टस व्ही\nव्होल्टस वी मुख्य थीम (सोलो गिटार)\nव्होल्टस वी मुख्य थीम सोलो गिटार\nव्होल्टस वी मुख्य थीम सोलो गिटार\nव्हाल्ट्स वी थीम सॉन्ग ध्वनिक\nव्हाल्ट्स फॉर फ्यूरियस काउंटरटाक\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर व्होल्ट्स व्ही रीडिझाइन रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/bjp-masterplan-for-karnataka/", "date_download": "2018-08-14T22:55:12Z", "digest": "sha1:DAKVII4DWVQJCJV5Z7UPCNDD5HF6ZNXJ", "length": 15047, "nlines": 78, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "तसं नाही तर ' असं ' ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nतसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता आला नसतानाही, भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर, भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, बीएस येडियुरप्पा यांनी उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्यांचा हा आत्मविश्वास पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली रणनीती यशस्वी झाल्यास ते काँग्रेस-जेडीएसला नक्कीच धक्का देऊ शकतात असे देखील बोललं जातंय .\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nकर्नाटकात सत्तास्थापनेसाठी भाजपाने दोन ‘प्लॅन’ तयार केलेत. बहुमत सिद्ध करताना, काँग्रेस आणि जेडीएसचे १५ आमदार गैरहजर राहतील, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसं झाल्यास, विधानसभेचं संख्याबळ २२२ वरून २०७ वर येईल आणि भाजपा १०४ आमदारांच्या जोरावर सरकार स्थापन करू शकेल. मात्र काँग्रेस आणि जेडीएस चे आमदार गैरहजर राहणार तरी कसे यासाठी भाजपचा काय प्लॅन आहे यासाठी भाजपचा काय प्लॅन आहे \nभाजपाचं दुसरं अस्त्र आहे, ते लिंगायत सन्मानाचा मुद्दा. काँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. भाजपाच्या नेत्यांनी लिंगायत मठांशीही संपर्क साधल्याचं कळतं. मठांच्या माध्यमातून देखील संपर्क करण्याचे प्रयत्न होत आहेत. काँग्रेसच्या २१ आणि जेडीएसच्या १० लिंगायत आमदारांनी येडियुरप्पांना पाठिंबा द्यावा, यासाठी त्यांच्यावर भावनिक दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत.अर्थात, ही जुळवाजुळव तितकीशी सोपी नाही.\nकाँग्रेस-जेडीएसचे आमदार आमच्या संपर्कात असून भाजपाच सरकार स्थापन करेल, असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. त्यानंतर, भाजपानं आपल्या आमदारांना १०० कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप करत जेडीएस नेते कुमारस्वामींनी खळबळ उडवून दिली आहे. या शाब्दिक चकमकींनंतर, काँग्रेस आणि जेडीएस नेते ११३ आमदारांच्या समर्थनाचं पत्र घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले. स्थिर सरकार देऊ शकू इतकं संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल यांचे भाजप कनेक्शन पाहता भाजपाला झुकतं माप मिळण्याची चिन्हे असल्याने अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. वाजपेयी यांच्या काळातला समर्थन न मिळण्याने आम्ही घोडेबाजार करणार नाही असे सांगून राजीनामा देणारे वाजपेयी आठवले, तर हाच का तो भाजप पक्ष अशा प्रश्न जुन्या लोकांना पडू शकतो. तशीही काँग्रेस आणि जेडीएस यांची विचारधारा भाजपपेक्षा जास्त जवळ आहे मात्र २०१८ मध्ये विचारधारेला स्थान उरले नाही हे देखील खरे.\nमात्र २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत थोडा वेळ सीट ची संख्या बाजूला ठेवली तर , काँग्रेसला ३४. ८ % , जेडीएस ला १६.५ % तर भाजप ला फक्त ४६. ४ % लोकांनी पसंती दर्शविली आहे . काँग्रेसचा व जेडीएसची टक्केवारी पहिली तर ५१.३ होते . म्हणजे भाजप पेक्षा जास्त आहे मात्र सत्तेसाठी भाजप देखील इरेला पेटली असून पुढे काय होतंय कोणीच अंदाज लावू शकत नाही .\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाबली भाजपची दुखरी नस : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकाँग्रेस पाठोपाठ भाजपचा देखील प्लॅन बी तयार : ‘अशा’ आहेत पुढील हालचाली\nहाथ में आया पर मुँह न लगा : भाजपच्या इतिहासात लिहिला जाणार ‘ हा ‘ नवीन अध्याय\nकर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर\nभाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nमोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे\nकाँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले \nलोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nभाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना \nबळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल \nकाँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली\nआणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी \nस्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\nCategory: देश Tags: karnatak election 2018 exit poll, karnataka, karnataka vidhavsabha, कर्नाटक, कर्नाटक विधानसभा निवडणूक, काँग्रेस-जेडीएस, कुमारस्वामी, भाजप, येडियुरप्पा, विधानसभा\n← अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवल्याने मयताच्या कुटुंबियांचे उपोषण मागे : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक →\nतिबेटचे आणि तिबेटी बौद्धांचे प्रमुखदलाई लामा यांच्या आयुष्यातीलमहत्... read more\nयह देश जवान कमीनों का - डॉ. सुरेन्द्र वर्मा हिंदी का श्रेष्ठ हास्य... read more\nक्या देश मध्यावधि चुनावों की ओर बढ़ रहा है : From the Best Sellers Author of 'Why Do I Hate Democracy\nयह भारत की वर्तमान राजनीतिक परिस्थितियों के आधार पर आगामी लोकसभा चु... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2009/09/blog-post_09.html", "date_download": "2018-08-14T23:58:00Z", "digest": "sha1:6VKY6XV6UGEQ4ZYTMHS73M66X5W66DBT", "length": 15265, "nlines": 193, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : आमची माती आणि आमचेच माणसं...", "raw_content": "\nआमची माती आणि आमचेच माणसं...\nआमची माती आणि आमचेच माणसं...\nया एका वाक्यात कित्ती मर्म आहे .. महाराष्ट्राची अवस्था सांगायची झाल्यास .. हे एकच वाक्य पुरेसा आहे.. कि आमच्याच माणसांनी आमची माती केली.. \nमाफ करा.. पण खरच परिस्थितीच तशी बोलकी आहे.\nजो स्वाभिमानी महाराष्ट्र आम्ही दिल्लीश्वरांनाही खाली झुकवून घेतला .. ज्या महाराष्ट्राचे उज्वल भवितव्या ची स्वप्ने आमच्या बाप लोकांनी पहिले होते .. त्या महाराष्ट्राची आज दशा आणि दिशा या दोन्ही हरपल्या सारख्या वाटत आहेत. हा महाराष्ट्र गेली शतकानु शतके उभा आहे तो इथल्या ग्रामीण संस्कृतीच्या जोरावर.. इथल्या कष्टकरी आणि इमानदार सामान्य माणसाच्या जोरावर, याच महाराष्ट्राने सबंध देशा समोर अनेक वेळा उत्कट राष्ट्रप्रेमाचे उदाहरण दिले आहे.\nपण आज परिस्थिती बघता खरच मन खिन्न होते, आज जर आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्याला दिसून येईल कि आज आमच्या राज्यामध्ये एकीकडे खेडी भकास पडत आहेत .. ग्रामीण भागात रोजगार नाही.. धंदे नाहीत .. पुरेशा सोयी सुविधा नाहीत म्हणून लोक वरचेवर शहरांकडे विस्थापित होत आहेत, आणि दुसरीकडे आमची शहरे अपूऱ्या साधन संपतीमुळे, अपूऱ्या नियोजनामुळे एखाद्या भयानक साथीच्या रोगा सारखी विचित्र पणे वाढत आहेत .\nमला या सर्व गोष्टींचे नवल या साठी वाटते कि स्वातंत्र्य काळातील सुरुवातीच्या पुढार्यांनी एक खूप सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न पहिले होते, आज त्यांचे तथाकथित वारस कोणत्या न कोणत्या मार्गे आपली सत्ता कायम राखून आहेत. मग कुठे गेली त्यांची स्वप्ने, आणि गेली ६० वर्षे आम्ही का अजून हि पाणी, वीज, रास्ते याच विषयांवर निवडणुका लढत आहोत.\nआज आमच्या महाराष्ट्र कडे काय नाहीये .. सर्वात जास्त धरणे महाराष्ट्र मध्ये असताना आमच्या इथे फ़क़्त ५ टक्के जमीन हि ओलिताखाली आलेली आहे.. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दिवसोंदिवस गंभीर होत चालाल आहे, एकीकडे मुंबई - पुण्या सारख्या शहरामध्ये रोषणाई चा भरमसाट उपयोग होतो आणि एकीकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये २० २० तास लाईट नसते.\nआमच्या ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण सुद्धा आम्ही नीट नाही पोहोचू शकलो , बसायला साधे बाकडे नाही आहेत , शिकवायला शिक्षक नाहीये , स्वच्छता गृह नाहीये, न हि त्यांना एक पूर्ण शिक्षण देण्यासाठी तेवढा कुशल कर्मचारी वर्ग तिथे आहे.. मग कशा प्रकारे हे उद्या बाहेर पडून या जीवघेण्या स्पर्धे मध्ये टिकणार. तज्ञ शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शनच नाही भेटले तर ते तरी कसे घडणार.\nआज १०० कोटींच्या या देशात आम्हाला अनेक खेळाडू, वैज्ञानिक, शिक्षक, साहित्यिक तथा विचारवंत भेटू शकतील पण त्यांना पुरेशा संधी मिळाली तर. हे सर्व कौशल्य आपल्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर सापडले जाते पण शासन त्यांच्या साठी काहीच करत नाही..\nमी स्वतः कित्येक ठिकाणी ग्रामीण भागात आपल्यालाही हेवा वाटावा अशा हुशारीची मुले बघितली आहेत , पण संधी आणि मार्गदर्शनाच्या अभावी ते लोक तिथेच खितपत पडतात.\nहे सर्व बदलण्या साठी आपल्याला नवीन विचारांची कास धरावी लागणार आहे, शुद्ध चारित्र्याची तथा आधुनिक महाराष्ट्राची स्वप्ने पाहणारे लोक प्रतिनिधी आपल्याला पुढे पाठवावे लागतील. आमचा प्रतिनिधी हा अम्च्यातूनच निर्माण झालेला हवा, आयत्या मिळालेल्या प्रतिष्ठे च्या जोरावर अजून कित्येक वर्ष आपण त्याच त्या निष्क्रिय नेत्यांना वर पाठवणार आणि वर्ष नु वर्षे फ़क़्त महाराष्ट्राच्या समस्यांवरच चर्चा करणार,\nआम्हाला हा महाराष्ट्र घडवणारे लोक हवे आहेत, त्यांना शोधा, त्यांना साथ द्या , त्यांच्या लढाई मध्ये आपला हि आवाज सामील होऊ द्या .. त्याला एकाकी पडण्यासाठी प्रस्थापित सर्वोपतरी प्रयत्न करणारच .. पण या लोकशाही मध्ये जो खरा राजा आहे .. त्याने ह्या सर्वां विरुद्ध आपले सर्वात मोठे मतदानाचे हत्यार आता उगरायालाच पाहिजे ... आमच्या सर्व महाराष्ट्रातील मतदारांनी न चुकता या वेळेस आपले मतदान केलाच पाहिजे.\nमला खात्री आहे .. भावनिक विषयांवर गेली कित्येक वर्षे आपण नुसते घरात बसून चर्चा केली .. आता आपण बाहेर पडू .. एक बदल घडवायला. ते आपले कर्तव्यच आहे .\nसध्या साठी जय महाराष्ट्र ...... पुन्हा भेटू\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 2:20 AM\nविषय आधुनिक महाराष्ट्, ग्रामीण, महाराष्ट्र, रोजगार, शिक्षण\nअमोल सुरोशे (नांदापूरकर) said...\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nवारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...\nतरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय ...\nया ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे\nईद च्या हार्दिक शुभेच्छा\nमराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण\nउठ मराठ्या उठ ..\nधर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर\nआमची माती आणि आमचेच माणसं...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाजदार राजू शेट्टी ह्या...\nया देशावर भांडवलदारांपेक्षा शेतकरी आणि कष्ट करी या...\nरणसंग्राम महाराष्ट्राचा ... लक्षात असू द्या आपण हि...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%AA%E0%A4%B2", "date_download": "2018-08-14T23:28:37Z", "digest": "sha1:LLMS3MGWN3U44A3PCLWGHERQPZCGKWJ5", "length": 14908, "nlines": 228, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲपल - विकिपीडिया", "raw_content": "\nमॅकिंटॉश, आयपॉड, आयफोन, आयपॅड\nॲपल इंक एक अमेरिकी बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जिथे मुख्यत्वे कर्पेतिनो, कॅलिफोर्निया मध्ये आहे जी उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा विकसीत करते, विकसीत करते आणि विकते. कंपनीच्या हार्डवेअर उत्पादनेमध्ये आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअर, ऍपल वॉच स्मार्टवाच, ऍपल टीव्ही डिजिटल मीडिया प्लेयर आणि होमपॉड स्मार्ट स्पीकर यांचा समावेश आहे. ऍपल चे ग्राहक सॉफ्टवेअरमध्ये मॅक्रो व iOS ऑपरेटिंग सिस्टम, iTunes मीडिया प्लेयर, सफारी वेब ब्राउझर आणि iLife आणि iWork सर्जनशीलता आणि उत्पादकता सुइट्स यांचा समावेश आहे. त्याची ऑनलाइन सेवांमध्ये iTunes Store, iOS App Store आणि Mac App Store, Apple Music, आणि iCloud यांचा समावेश आहे.\nऍपलची स्थापना स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोजनियाक आणि रोनाल्ड वेन यांनी एप्रिल 1 9 76 मध्ये केली होती आणि वझ्नियाकच्या ॲपल आय पर्सनल कम्प्युटरची विक्री व विक्री केली. जानेवारी 1 9 77 मध्ये ऍपल कॉम्प्यूटर इंक. म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आणि कंपनीच्या ॲपल दुस-या समूहाच्या कम्प्युटरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आणि कंपनीच्या महसुलात वाढ झाली. काही वर्षांत, नोकरी आणि Wozniak संगणक डिझाइनर एक कर्मचारी नियुक्त केले होते आणि एक उत्पादन ओळ होती ऍपल 1 9 80 च्या तत्काल आर्थिक यशासाठी सार्वजनिक झाला. पुढील काही वर्षांत, ऍपल नवीन ग्राफिकल वापरकर्ता इंटरफेस दर्शवणारे नवीन संगणक पाठविले, आणि ऍपल च्या विपणन जाहिराती त्याच्या उत्पादनांना व्यापक समीक्षकांची प्रशंसा प्राप्त झाली. तथापि, त्याच्या उत्पादनांची किंमत आणि मर्यादित सॉफ्टवेअर शीर्षके कंपनीच्या कार्यकारी अधिकार्यांमधील शक्तीनुसार संघर्ष करत असल्यामुळे समस्या उद्भवल्या. जॉब्स ऍपलने राजीनामा दिला आणि नेक्स्ट कंपनीची स्थापना केली.\nवैयक्तिक संगणकांच्या बाजारपेठेत वाढ झाल्यामुळे, ऍपलचे कॉम्प्युटर्सने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून कमी किंमत असलेल्या उत्पादनांमुळे विक्री कमी होत गेली, विशेषत: मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अधिक कार्यकारी नोकरी फेकली ऍपल होईपर्यंत 1 99 7 मध्ये तत्कालीन-सीईओ गिल अमेलीओ यांनी नोकरी परत आणण्यासाठी नेक्स्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या बदल्यात सीईओ पदावर पदार्पण झाले आणि ऍपलच्या स्थितीची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली, ज्यात 2001 मध्ये ऍपलच्या स्वत: च्या रिटेल स्टोअरचा समावेश होता, सॉफ्टवेअर कंपन्यांकडून अनेक सॉफ्टवेअर अधिग्रहण करण्याचे सॉफ्टवेअर प्रारुप तयार करण्यासाठी आणि त्याच्या संगणकामध्ये वापरले जाणारे काही हार्डवेअर बदलणे यासह सॉफ्टवेअर कंपन्यांकडून अनेक अधिग्रहण केले. तो पुन्हा यश पाहिले आणि नफा परत. जानेवारी 2007 मध्ये जॉब्सने घोषणा केली की ऍपल कॉम्प्यूटर, इंकचे नामकरण ॲपल इंक असे होणार आहे. त्यांनी आयफोनचीही घोषणा केली, ज्यामध्ये समीक्षकांची प्रशंसा आणि महत्त्वपूर्ण आर्थिक यश मिळाले. ऑगस्ट 2011 मध्ये, जॉब्स यांनी आरोग्यविषयक गुंतागुंत झाल्यामुळे सीईओ पदावरून राजीनामा दिला होता आणि टिम कुक नवीन सीईओ बनले. दोन महिन्यांनंतर, जॉब्स कंपनीच्या एका कालखंडाच्या समाप्तीवर लक्ष केंद्रित करून मरण पावला.\nऍपल जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे आणि महसूल आणि सॅमसंग आणि हुअवेईनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये, ऍपल 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची अमूल्य कंपनी बनली. कंपनी सप्टेंबर 2017 पर्यंत 123,000 पूर्ण-वेळेचे कर्मचारी कामावर ठेवते आणि डिसेंबर 2017 पर्यंत 22 देशात 49 9 किरकोळ दुकाने ठेवते. हे iTunes स्टोअर चालवते, जे जगातील सर्वात मोठे संगीत विक्रेता आहे. जानेवारी 2016 पर्यंत जगभरात एक अब्जापेक्षा जास्त ऍपल उत्पादने सक्रियपणे वापरली जातात.\n2017 च्या आथिर्क वर्षासाठी ऍपलच्या जगभरातील वार्षिक उत्पन्नात 22 9 अब्ज डॉलर एवढा होता. कंपनीला उच्च दर्जाची ब्रँडची निष्ठा आहे आणि वारंवार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून त्याचे स्थान देण्यात आले आहे. तथापि, त्याच्या कंत्राटदारांच्या श्रम प्रथा, त्याचे पर्यावरणीय आणि व्यावहारिक व्यवहार, विरोधी प्रतिस्पर्धी वर्तन तसेच स्त्रोत सामग्रीची उत्पत्ति यासंबंधीची लक्षणीय टीका प्राप्त होते.\nमॅक संगणकाला लागणारे इतर साहित्य\nमोबाईल फोन उत्पादक कंपन्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m335082", "date_download": "2018-08-14T23:59:56Z", "digest": "sha1:3ODKQE3EVJ4NGN4Q6IOASH43HKCDWVHR", "length": 12089, "nlines": 273, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "जोमेर राजा दिलो बोर रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nजोमेर राजा दिलो बोर\nजोमेर राजा दिलो बोर रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nजोमेर राजा दिलो बोर\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nराजा अली आप का कॉल ए रहा राहा है कृपया कॉल 47 वर क्लिक करा\nरमीझ राजा आपला फोन रिंगिंग आहे\nमिस्टर. राजा कृपया पिक अप फोन 38\nराजा रानी दुःखी थीम\nराजाजी यांनी आपलं कॉल रिसीव्ह कराईन केली\nराजा माझा कॉल 50 कृपया प्राप्त करा\nराणी टू मे राजा मूळ\nआओ राजा - गब्बर चित्रपट मागे आहे\nआदाडा अदडा राजा रानी\nNee Yaaro राजा रानी\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर जोमेर राजा दिलो बोर रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/about_franchise.php", "date_download": "2018-08-14T23:10:45Z", "digest": "sha1:K4Z7QCX4SEWYJ4V3LGKPBZOZUYFEBZST", "length": 2462, "nlines": 60, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Business Coaching Mumbai, Executive Coaching India, Boost Business.", "raw_content": "\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-14T22:57:03Z", "digest": "sha1:2VV6WODNGH3K5ZCWZ6BBKZCRHDDYPS5K", "length": 14854, "nlines": 76, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मराठी न्यूज | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: मराठी न्यूज\nजेव्हा चक्क पोलिसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ येते : सत्यघटना\nभोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. पण या शेळ्यांचा मालक काही पोलिसांना सापडेना त्यामुळे पोलीस गेल्या २४ तासापासून ३४ शेळ्या सांभाळत आहेत . चोरीच्या शेळ्या असल्याच्या संशयावरून भोकरदन पोलिसांनी बुधवारी सिरसगाव मंडप येथील शेख अन्सार यांच्या घरासमोरून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. याबाबत शेख अन्सार यांच्याकडे चौकशी केली असता,… Read More »\nCategory: औरंगाबाद महाराष्ट्र Tags: bhokardan news, marathi news, औरंगाबाद न्यूज, भोकरदन न्यूज, भोकरदन पोलिस, मराठी न्यूज\nसेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच\nआम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र, शिवसेना\n‘ ह्या ‘ मुस्लिम देशाला गाय देणार आधार\nऐकायला विचित्र वाटेल पण हा मुस्लिम देश देखीलआता मुस्लिम राष्ट्रांनी बंदी घटल्यानंतर शेवटी गायीच्या आश्रयाला आलाय .. हो ही बातमी खरी आहे .. ह्या लहानश्या खाडी देशात २७ लाख लोक उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीमधून आपले पोट भरू शकणार नाही आपण बोलतोय कतर बद्दल , सध्या कतर अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर युरोपीय देश व शेजारील देशातून आयात… Read More »\nCategory: विदेश Tags: क़तर, गोहत्या, गोहत्याबंदी, डेअरी फार्मिंग, मराठी न्यूज, मराठी बातम्या\nबाबावाचून करमेना : मीडिया पोलिसांना संपवून टाकण्याची धमकी\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला दोन साध्वी वर बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. सूंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी बाबाच्या भक्तांची अवस्था आहे . डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील काही पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाचे माजी अनुयायी ज्यांनी बाबाच्या विरोधात आवाज उठवून बाबाला आत पाठवले, त्या सर्वाना आम्ही… Read More »\nविवाहास नकार दिला म्हणून रागातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा\nविवाहास नकार दिला म्हणून रागातून नाशिक येथील तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ पळसे येथील… Read More »\nराणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा \nराणे हे प्राप्तिकर विभागात पहिले शिपाई होते. त्यानंतर दहावीची परीक्षा देऊन लिपिक झाले. पण आज त्यांनी मुंबईत उद्योगपती धीरूभाई अंबानीच्या खालोखाल बंगला कसा बांधला हे कसे काय शक्य झाले त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल करीत कोणत्याही ठेकेदाराकडून जरूर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. अनेक ठेकेदार हे त्यांचेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही आजची जिल्ह्याची अवस्था आहे… Read More »\nअरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा \nनोटबंदीतून काळा पैसा बाहेर आल्याचे चित्र निर्माण केले गेले. परंतु प्रत्यक्षात सर्व चलन परत आले. जी.एस.टी. तीव्र विरोध करणाऱ्यांनी सत्तेवर आल्यानंतर तोच कायदा लागू केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर सत्तेत नसताना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी तीन वर्षांत महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय ते दिसतच आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र अपडेट, महाराष्ट्र माझा, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार\nआणि ‘म्हणून ‘ दाऊद भारतात फोन करत नाही : इकबाल कासकर\nखंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खंडणी प्रकरणी अटक केलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून त्याचा फोन टॅप होईल या भीतीने दाऊदने गेल्या तीन वर्षांपासून भारतात फोन केलेला नाही, असे इक्बाल म्हणतो. बिल्डरांकडून… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: iqbal kasar, marathi, mumbai underworld, दावुद इब्राहीम, मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र\nनाशिकचे ‘ हे ‘ व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर\nरोखीत व्यवहार करून त्याच्या नोंदी न ठेवणारे बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, कोचिंग क्लासेस आदी घटक प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे चिन्हे आहेत. देशात हळूहळू प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्राप्तिकर संकलनाद्वारे सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात देशात उर्वरित महाराष्ट्र विभाग हा द्वितीयस्थानी आहे.नाशिक विभागात कर संकलन चांगले असले तरी परतावा द्यावा लागण्याचे प्रमाणही अधिक… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: marathi, nashik, nashik news, नाशिक, नाशिक न्यूज, नाशिककर, मराठी न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w18w791700", "date_download": "2018-08-14T23:59:25Z", "digest": "sha1:NVMZPG3QWV3LDZMIFD74FVLJ6EQDR34H", "length": 10835, "nlines": 266, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Swirly ऍपल ब्ल्यू वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली लोगो / ब्रांड\nSwirly ऍपल ब्ल्यू वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमेटल प्लेट्स आणि अॅल्युमिनियम अॅपल 01\nपर्ल कॉस्मिक वेब ऍपल\n1-आयफोन -5-वॉलपेपर-hd-apple-logo-लाकडा-निळा-पॅरलॅक्स-214 9 52\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर Swirly ऍपल ब्ल्यू वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-tur-import-mazambik-8375?tid=120", "date_download": "2018-08-14T23:46:16Z", "digest": "sha1:ZP5W37CHN63KBIZKFWL24IC54WNKFNMQ", "length": 18353, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on tur import from mazambik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर घ्या तूर, मोझांबिकची तूर\nतूर घ्या तूर, मोझांबिकची तूर\nशुक्रवार, 18 मे 2018\nतिरपागड्या सरकारी धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच काही काळ रोखून धरलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटाका फोडला गेला. याच काळात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर साखर आयात करण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात गरमागरमी सुरू झाली. ही आयात अल्प असल्याचे आणि तिचा देशांतर्गत साखरेच्या दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या चर्चेला काहीसा विराम मिळाला. मतदान संपल्याचा मुहूर्त गाठून केंद्रातील परकीय व्यापार महासंचालनालयाने देशाच्या कृषी क्षेत्रात आणखी एक बाँब फोडला. मोझांबिक या आफ्रिकी देशातून तब्बल १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्ये आयात करण्यास परवानगी देणारे पत्र या खात्याच्या एका बाबूने जारी केले आहे. सरकारची आकलनशक्तीच कमी आहे की यांना शेतकरीच संपवायचा आहे, असा प्रश्न शेती क्षेत्रातून अलीकडे विचारला जात आहे आणि तो चुकीचा आहे असे सरकारचे आजवरचे शेती क्षेत्राबाबतचे वर्तन-व्यवहार पाहता म्हणता येणार नाही. निर्णय घ्यायला उशीर लावून किंवा चुकीचे निर्णय घेऊन शेती क्षेत्राचे पुरते मातेरे केले जात आहे. ऊस आणि दूध महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील भरवशाची उत्पादनं मानली जातात. जादा उत्पादनामुळे यंदा कधी नव्हे ते या दोन्ही उत्पादनांचे दर एकदमच ढासळले आहेत. या वर्षी कारखान्यांनी उसाला तुलनेने बरे दर दिले असले, तरी पुढच्या वर्षी साखरेचे उत्पादन आणखी वाढणार असल्याने पेचप्रसंग खूपच गंभीर होणार आहे. उसाला आणि जोडधंदा म्हणून शेतकऱ्याचा संसार चालवणाऱ्या भरवशाच्या दूध व्यवसायाला उतरती कळा लागल्याने शेती क्षेत्रावर अक्षरशः अवकळा पसरली आहे. या दोन्ही विषयांत सरकारने वेळीच हस्तक्षेप करून काही पूरक निर्णय घेतले असते तर परिस्थिती थोडी सुधारली असती. केंद्र आणि राज्याच्या पातळीवर यांबाबत भरीव असे काही झालेच नाही.\nकोरडवाहू पिकांची स्थिती तर आणखीच वाईट आहे. राज्यात तब्बल ४० लाख हेक्टरवर होणाऱ्या कापसाची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या खरिपात बोंड अळीमुळे वाताहत झाली. सोयाबीनलाही चांगला दर मिळाला नाही. तूर आणि हरभऱ्याचे वारेमाप उत्पादन झाल्याने त्याचे दर पडले. तूर, हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्याची गर्जना सरकारने केली असली, तरी सरकारी खरेदी यंत्रणेने या निर्णयाची पुरती वाट लावली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्याची अजिबातच शक्यता नाही. लाखो क्विंटल तूर आणि हरभरा शेतकऱ्यांच्या घरात आणि सरकारी खरेदी केंद्रांवर खरेदीअभावी पडून आहे. त्याचे काय करायचे, शेतकऱ्याने वर्षभर संसार कसा चालवायचा असे अनेक प्रश्न आ वासून उभे असताना आता दिल्लीश्वर मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याची ‘सुवार्ता‘ येऊन धडकली आहे. कदाचित भारतीय शेतकऱ्यांपेक्षा मोझांबिकचे शेतकरी अधिक अडचणीत असावेत आणि विश्वकल्याणार्थ जगभ्रमंती करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना त्यांचा जास्तच कळवळा आला असावा, असे मानायला वाव आहे. दिल्लीत कार्यरत असणाऱ्या आयात लाॅबीचा असे शेखचिल्ली निर्णय घेण्यात मोठा वाटा असतो हे उघड गुपित आहे. खनिज तेले, खाद्यतेले, साखर, सोयाबीन आदींच्या आयातीत ही लॉबी सक्रिय असते, सारी यंत्रणा या लॉबीच्या खिशात असते, अशा चर्चा खासगीत झडतात. त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत कोणातच नसते. अशा तिरपागड्या धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे शांतता, सध्या राजकीय रंगमंचावर कर्नाटकाचे नाट्य रंगात आले आहे.\nसरकार government कर्नाटक खून पेट्रोल डिझेल पाकिस्तान साखर व्यापार तूर शेतकरी ऊस दूध महाराष्ट्र व्यवसाय profession विषय कोरडवाहू कापूस बोंड अळी bollworm सोयाबीन हमीभाव minimum support price दिल्ली भारत रंगमंच\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nपंढरपुरीला ग्रहणराज्यामध्ये म्हैसपालनाचा अवलंब पूर्वापार असून,...\nमहावितरणचे फसवे दावे अाणि सत्य स्थिती जी कंपनी गेली अाठ वर्षे शेतीपंप वीज वापराच्या...\nदिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व...\nयंत्र-तंत्राचा विभाग हवा स्वतंत्रराज्य सरकारांनी जिल्हानिहाय कृषी अभियंत्यांची...\nकुंपणच राखेल शेतचार जून रोजी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या...\nलावलेली झाडे जगवावी लागतीलराज्यातील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आपल्याला...\nअनियमित पावसाचा सांगावापावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील...\nडोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणारडोंगराची व्याख्या काय\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचनराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन...\nतणनाशकावरील निर्बंध वाढवणार समस्यादेशात लागवडीसाठी मान्यता नसलेल्या हर्बिसाइड...\nदेशात तंट्यांचा प्रमुख मुद्दा जमीनचमहसूल खात्याच्या बेजबाबदार कार्यपद्धतीत मूलभूत...\nखासगीकरणाची वाट चुकीचीकेंद्र सरकारची कठोर धोरणे सार्वजनिक क्षेत्रातील...\nजल निर्बंध फलदायी ठरोत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणारा...\nप्रश्‍न प्रलंबित ठेवणारे महसूल खाते महाराष्ट्रातील महसूल खात्याला पेंडिंग प्रकरणातील...\nव्यापार युद्धाच्या झळा कोणालाकेंद्राने हमीभावात केलेल्या वाढीवर सध्या जोरदार...\nनिर्णयास हवी नियोजनाची साथदेशात दोन-तीन वर्षांनी गरजेपेक्षा अधिक साखरेचे...\nऑनलाइन सातबारा प्रकल्प रखडलेला नाही :...राज्यातील शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी...\nविमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांची कसरतपीकविमा भरण्याची अंतिम मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/domicile-binding-medical-admissions-133732", "date_download": "2018-08-14T23:05:26Z", "digest": "sha1:R2D3SS6GOQ2N6BSAHHF32OGUQ3DF3T7O", "length": 11490, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Domicile binding for medical admissions वैद्यकीय प्रवेशासाठी \"डोमिसाइल' बंधनकारक | eSakal", "raw_content": "\nवैद्यकीय प्रवेशासाठी \"डोमिसाइल' बंधनकारक\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nमुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्राच्या अटीवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nमुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्राच्या अटीवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nराज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या 85 टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिवास प्रमाणपत्र दाखल करणे सक्तीचे आहे. दहावी-बारावी परीक्षा राज्यातून देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार प्रवेश प्रक्रियेत प्रामुख्याने केला जाणार आहे. याला विरोध करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकादारांच्या मते, सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतला असून, जे विद्यार्थी पालकांच्या नोकरीमुळे राज्याबाहेर जातात किंवा परराज्यांमधील असतात, त्यांच्यावर अन्याय होतो. सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी या युक्तिवादाचे खंडन केले होते.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nऔरंगाबाद - रहिवासी क्षेत्राचा भार वाहणाऱ्या पोलिस ठाण्याकडून औद्योगिक क्षेत्राचे संरक्षण अवघड आहे. औद्योगिक क्षेत्रावर हल्ला टाळण्यासाठी वाळूजच्या...\nगोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार\nनागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च...\n‘सिंचन’ची दैनंदिन सुनावणी सुरू\nनागपूर - बहुचर्चित विदर्भातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-ajit-pawar-criticize-government-marathi-100036", "date_download": "2018-08-14T23:05:53Z", "digest": "sha1:TBTUIFFNJXGTMDQ7DUJZXOUXHLXUODQJ", "length": 12304, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Maharashtra news Ajit Pawar criticize government on Marathi मराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती: अजित पवार | eSakal", "raw_content": "\nमराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती: अजित पवार\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nआज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग करावा लागला कारण १२ कोटी मराठी भाषिकांचा सरकारने अपमान केला. आमच्या काळातही राज्यपाल हिंदी, इंग्रजीत भाषण करायचे. पण विधानसभेच्या २८८ व विधानपरिषदेच्या ७८ मराठी आमदारांसाठी मराठीमध्ये भाषांतर व्हायचे. पण यावेळी भाषण सुरु १५ मिनिटं होऊनही भाषांतर केले गेले नाही.\nमुंबई : उद्या मराठी भाषा दिन. त्याच्या पूर्वसंध्येलाच सभागृहात मराठीचा अपमान केला गेला. शिवसेनाही यावेळी गप्प बसली होती. त्यामुळेच आम्ही राज्यपालांच्या भाषणावर नाईलाजाने बहिष्कार टाकला व विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून या सरकारचा निषेध केला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.\nराज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. तर, हे अभिभाषण गुजरातीत अनुवादीत झाल्याने विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.\nअजित पवार म्हणाले, की आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग करावा लागला कारण १२ कोटी मराठी भाषिकांचा सरकारने अपमान केला. आमच्या काळातही राज्यपाल हिंदी, इंग्रजीत भाषण करायचे. पण विधानसभेच्या २८८ व विधानपरिषदेच्या ७८ मराठी आमदारांसाठी मराठीमध्ये भाषांतर व्हायचे. पण यावेळी भाषण सुरु १५ मिनिटं होऊनही भाषांतर केले गेले नाही. आम्ही वारंवार सूचना केली तरिही भाषांतर झाले नाही.\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nमहेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले- सिध्देश्वर पुस्तके\nमलवडी- प्राथमिक शिक्षकांना प्रामाणिकपणे मदत करताना महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले. त्यांच्या कार्यामुळेच माणमधील शिक्षकांच्या या...\nमनमानमध्ये पांडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी\nमनमाड - दिल्ली येथे समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून घटना जाळणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2704.html", "date_download": "2018-08-14T23:40:15Z", "digest": "sha1:754ZNSRCKKOVNQWS5WQ5W6L4F6YBIXVJ", "length": 5797, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आयुर्वेद चौकात एकाचा बेदम मारहाणीत मृत्यू - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Crime News आयुर्वेद चौकात एकाचा बेदम मारहाणीत मृत्यू\nआयुर्वेद चौकात एकाचा बेदम मारहाणीत मृत्यू\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आयुर्वेद चौकात तिघांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nमहेश बाळप्पा बारसे (वय ३५, रा. जुनाबाजार, माळीवाडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी आनंद एकनाथ सकट, रोहित श्रावण केदारी आणि रवी उत्तम साठे (सर्व रा. साठे वसाहत,माळीवाडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, विशाल हिरामन बारसे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मयत महेश हे विशालचे चुलते आहेत. ते कायनेटीक चौकातील लॉजवर काम करतात. आयुर्वेद चौकात आनंद सकट, रोहित केदारी आणि रवी साठे या तिघांनी महेश बारसे यांना मारहाण केली.\nडोक्यात कठीण हत्याराचा घाव बसल्याने ते जागीच ठार झाले. आयुर्वेद कॅन्टीनचे संचालक चंद्रकांत अवशीकर यांनी ही मारहाण पाहिली, पण घाईत असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत घर गाठले. महेश बारसे यांचा खून केल्यानंतर आनंद सकट, रोहित केदारी आणि रवी साठे हे तिघेही विशाल बारसेच्या घरी गेले.\nया तिघांनीच महेशचा खून केल्याचे सांगितले. त्यानुसार विशाल बारसे आयुर्वेद चौकात आले, तोपर्यंत तेथे पोलिस आले होते. महेश बारसे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पीएसआय शिवाजी नागवे हे अधिक तपास करत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-45020563", "date_download": "2018-08-15T00:06:43Z", "digest": "sha1:5U36RAGL65AAYVTPYHM6AZE3BQNPXIUA", "length": 9041, "nlines": 118, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : 'मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ झालं नाही' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : 'मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ झालं नाही'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n18 ऑक्टोबर 2017ला हिंगोली जिल्ह्यातल्या साटंबा गावातल्या 13 शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या पात्र शेतकऱ्यांचा सत्कार केला होता. या शेतकऱ्यांपैकी एक आहेत मनकर्णाबाई कैलास तपासे.\n“तुमचं कर्ज माफ झालं असं सांगून आम्हाला प्रमाणपत्र दिलं. पण आता दिवाळीला या गोष्टीला 1 वर्षं होईल, तरी अजून आमचं कर्ज माफ झालेलं नाही,” मनकर्णाबाई सांगायला सुरुवात करतात.\n2 एकर शेती असलेल्या मनकर्णाबाई यांच्या पतीनं 2016मध्ये या बँकेतून 50,000 रुपये पीक कर्ज घेतलं होतं.\n“आमचे मालक दर आठवड्याला बँकेत चकरा मारतात. पण तिथले साहेब लोक म्हणतात, तुमचं कर्ज माफ झालं नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका,” बँकेतील अनुभवाबद्दल मनकर्णाबाई सांगतात.\n“कर्ज माफ झालं नाही त्यामुळे आम्ही सावकाराचं कर्ज उचलून पेरण्या केल्या. यंदा डबल पेरणी झाली. दोन पेरण्या झाल्यावर काय येणार शेतात डबलच्या पेरणीला जास्त काही येत नाही,” मनकर्णाबाई त्यांची चिंता व्यक्त करतात.\n“बाकीच्यांचं कर्ज माफ होत आहे. पण आमचं काहीच नाही अजून. नुसते सत्कारच झाले आमचे. कर्जमाफ झालं तर पुन्हा आम्हाला पुन्हा कर्ज मिळेल, सावकाराकडे जायची पाळी येणार नाही,” मनकर्णाबाई पुढे सांगतात.\nमहाराष्ट्रातली शेती खरंच तोट्यात आहे का\nया 7 कारणांमुळे चिडले आहेत महाराष्ट्रातले शेतकरी\nएक शेतकरी रिटायर होतो तेव्हा...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ ही आहे भारतातील महिला कमांडोंची पहिली SWAT टीम\nही आहे भारतातील महिला कमांडोंची पहिली SWAT टीम\nव्हिडिओ दिवसा वकील आणि रात्री बाई, भेटा भारतातल्या ड्रॅग क्वीन्सना\nदिवसा वकील आणि रात्री बाई, भेटा भारतातल्या ड्रॅग क्वीन्सना\nव्हिडिओ व्हीडिओ : कलिंगड, आईस्क्रीम, बर्फ खाऊन प्राणी करताहेत उकाड्यावर मात\nव्हीडिओ : कलिंगड, आईस्क्रीम, बर्फ खाऊन प्राणी करताहेत उकाड्यावर मात\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : हे असं मटण खावं लागणार, लवकरच\nपाहा व्हीडिओ : हे असं मटण खावं लागणार, लवकरच\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : आधारची माहिती नेमकी कुठे साठवली जाते\nपैशाची गोष्ट : आधारची माहिती नेमकी कुठे साठवली जाते\nव्हिडिओ ती वजन कमी करायला गेली आणि बॉडी बिल्डर झाली\nती वजन कमी करायला गेली आणि बॉडी बिल्डर झाली\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/jumbalocks-western-railway-tomorrow-120979", "date_download": "2018-08-14T23:17:56Z", "digest": "sha1:DVFQFXVVXE7WNMMQXCCVVRUZUMYCSFUY", "length": 10058, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jumbalocks on Western Railway tomorrow पश्‍चिम रेल्वेवर उद्या जम्बोब्लॉक | eSakal", "raw_content": "\nपश्‍चिम रेल्वेवर उद्या जम्बोब्लॉक\nशनिवार, 2 जून 2018\nमुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्तीसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल कामासाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. 3) सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील जलद गाड्या सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.\nमुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्तीसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल कामासाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. 3) सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील जलद गाड्या सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.\nमनमाड- इंदूर रेल्वेसाठी 515 कोटींचा निधी\nधुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर...\nयुवकाच्या प्रसंगावधानामुळे टळला रेल्वे अपघात\nमोहोळ : भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील एका 30 वर्षीय युवकाच्या प्रसंगावधानाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. अपघात झालाच असता तर मात्र मोठी जीवीत...\nदापोडीत बसविणार गर्डर लाँचर\nपिंपरी - दापोडीत मेट्रो व्हायाडक्‍टच्या दोन स्पॅनवर गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, त्याच्या आधारे व्हायाडक्‍टचे काम वेगाने सुरू होईल. नाशिक फाटा...\nसिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची निवडणूक, 15 तारखेला\nउल्हासनगर - देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून उल्हासनगरात आलेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिट समाजाने...\nखारेपाटणला तालुका निर्मितीची प्रतीक्षा\nखारेपाटण - परिसरातील सुमारे ६० गावांतील नागरिकांची प्रशासकीय कामासाठी कणकवली आणि देवगड या तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यासाठी गेली अनेक वर्षे परवड सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/01/blog-post_2867.html", "date_download": "2018-08-14T23:58:11Z", "digest": "sha1:C73UZ6M5CCPC26MYT7V2HQG6GGNXXJEC", "length": 11408, "nlines": 176, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : मराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना", "raw_content": "\nमराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना\n१६ जानेवारी रोजी ठाण्यात बैठक\nसंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातून नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्ह्यात येऊन वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्थानासाठी ‘मराठवाडा जनविकास परिषद’ या नावाने सामाजिक संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एम. टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली येथे ही बैठक झाली. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.टी. केंद्रे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.बी. नांदापूरकर, ‘लोकसत्ता’चे सहसंपादक राजीव कुळकर्णी, जिल्हा प्रतिनिधी सोपान बोंगाणे, डॉ. अविनाश भागवत, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. संतोष कदम आणि विविध विभागात सेवा बजावत असलेले अन्य वरिष्ठ शासकीय, निमशासकीय अधिकारी व इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते.\nमराठवाडय़ातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना व लातूर या आठ जिल्ह्यांतील मूळ रहिवासी असलेले हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्हा व परिसरात राहतात. अनेक जण शासनाच्या विविध खात्यात वरिष्ठ अधिकारी आहेत, तर पत्रकारिता, कला, साहित्य, शिक्षण, न्यायपालिका , वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात काम करणारे नागरिकही ठाणे जिल्ह्यात वास्तव्य करीत आहेत, परंतु त्यांचा एकमेकांशी परिचय नाही. या प्रत्येकाच्या मनात आपल्या जन्मभूमीबद्दल काही तरी करण्याची इच्छा आहे. मराठवाडय़ाचा परिसर अजूनही आर्थिकदृष्टय़ा मागासलेला आहे.\nउद्योग, व्यवसाय, पाणी, रोजगार या अभावी मराठवाडय़ाची ससेहोलपट सुरू आहे. त्यातून अनेक लोक ठाणे, मुंबई भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातही अनेक समस्या आहेत. या नव्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन या समस्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ. टोम्पे यांनी सांगितले.\nठाणे जिल्ह्यात विखुरलेल्या मराठवाडय़ातील लोकांनी एकत्र येण्यासाठी येत्या १६ जानेवारी रोजी ठाणे येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत ‘मराठवाडा जनविकास परिषदे’च्या कामाची पुढील रूपरेषा व दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nतपशीलासाठी डॉ. नांदापूरकर- ९४२२५७३६७८, सोपान बोंगाणे- ९९८७५५९३५५, डॉ. संतोष कदम-९८२०२४५५२६, डॉ. भागवत- ९२२६१०५९७७ या दूरध्वनिवर अथवा vidya_kadam@hotmail.com , ashok.nandapurkar@gmail.com या ई-मेलवर साधावा\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:00 AM\nविषय मराठवाडा, मराठवाडा जनविकास परिषद\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nप्रभात फेरी आणि झेंडा वंदन : प्रजासत्ताक दिनाच्या ...\nपुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा \nभिवंडी येथील विजयानिमित्या शिवसेनेचे अभिनंदन आणि ...\nअंतर राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन, पुणे...\nमराठी ब्लॉगर मेळावा (उशीर झाला पोस्ट टाकायला पण अस...\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती\nमराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना\nथ्रीच नाही, अनेक इडीयट आहेत या देशात\nभारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे...\nक्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्य हार्...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m335087", "date_download": "2018-08-14T23:59:10Z", "digest": "sha1:H47RJ3GZZHRJE6VI7H4PMZRX4AI7LNES", "length": 11814, "nlines": 259, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "रोबोट्स व्ही रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली टीव्ही / मूव्ही थीम्स\nटीव्ही / मूव्ही थीम्स\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nचालण्याचे मृत उघडत थीम\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n88 | नृत्य / क्लब\nरोबोट्स 3 मनुष्य 0\nरोबोट्स 3 मनुष्य 0\nयोशमी लढाई गुलाबी रोबोट\nलवगमेम (रोबोट्स माऊस रीमिक्स)\n98 | नृत्य / क्लब\nट्रान्सफॉर्मर्स - भेसळी मध्ये रोबोट\nट्रान्सफॉर्मर्स - - - कल्पनेत रोबोट\nहेलो 2 सांगा - रोबोट - 364\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर रोबोट्स व्ही रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-thergaon-dist-aurangabad-agrowon-maharashtra-8569?tid=128", "date_download": "2018-08-14T23:41:12Z", "digest": "sha1:XYAEUPM7FPPB6NEL7LTIYUNWNKHIN4SK", "length": 18096, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, thergaon dist. aurangabad , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने खरिपात सातत्यपूर्ण यश\nतंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने खरिपात सातत्यपूर्ण यश\nशुक्रवार, 25 मे 2018\nकैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील चार भावंड. त्यांची ९० एकर शेती असून, खरिपातील लागवडही मोठ्या क्षेत्रावर असते. मात्र लहरी पावसामुळे खरीपाचे गाडे रेटताना समस्यांचा महापूर समोर उभा ठाकतो. मात्र नियोजनात्मक पद्धतीने ज्ञान, तंत्रज्ञान व पूरक उद्योगाच्या आधाराने त्यांनी यावर यशस्वी मार्ग शोधला आहे. कसा ते स्वत:च आपल्या शब्दांत सांगत आहेत.\nकैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील चार भावंड. त्यांची ९० एकर शेती असून, खरिपातील लागवडही मोठ्या क्षेत्रावर असते. मात्र लहरी पावसामुळे खरीपाचे गाडे रेटताना समस्यांचा महापूर समोर उभा ठाकतो. मात्र नियोजनात्मक पद्धतीने ज्ञान, तंत्रज्ञान व पूरक उद्योगाच्या आधाराने त्यांनी यावर यशस्वी मार्ग शोधला आहे. कसा ते स्वत:च आपल्या शब्दांत सांगत आहेत.\nआमच्याकडे ९० एकर क्षेत्रात पाच विहिरी असून, पावसाचा खंड पडल्यास संरक्षित सिंचनासाठी शेततळही केले आहे. शेततळ्याचा आकार ४० x ४० मीटर आहे. खरिपात ३० ते ३५ एकर तूर, २० एकर कपाशी, ५ ते ६ एकर बाजरी, ४ ते ५ एकर मुग व ५ ते १० एकर सोयाबीन असे पिकनियोजन असते. त्याच जोडीला चिकूची १०० झाडं (१ हेक्टर) आहेत. मात्र आमच्या भागात पावसाची अनिश्‍चितता ही दरवर्षीची समस्या आहे. त्यामुळे पावसाळ्यात विहिरीला पाणी आले तर किती दिवस ते पुरेल याची खात्री नसते. अशा वेळी शेततळ्यातील पाण्याचे संरक्षित सिंचन करतो. शेतीपूरक उद्योग म्हणून पाच शेळ्या, शंभर गावरान कोंबड्या, सहा गायी, चार बैल, सहा कालवडी यांचे संगोपन केले आहे. जाणवलेल्या विविध समस्यांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून उपाययोजना करतो. त्यामुळे पाणीटंचाई, मजूरटंचाईवर मात करता आली अाहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याने जमिनीचा पेात व सुपीकता सुधारून उत्पादन खर्चात घट झाली आहे.\nशेतीत अलीकडे जाणवलेल्या समस्या\nवेळेवर पाऊस न पडल्यामुळे पेरणी वेळेत न होणे.\nअवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे रोगराईत वाढ होणे.\nअनियमित पावसामुळे तणाचा प्रादुर्भाव वाढणे.\nएकाच वेळी संपूर्ण शेतकऱ्यांची कामे येत असल्याने मजुरांची समस्या भीषण\nउत्पादकता वाढविताना खर्चही वाढल्याने होणारा तोटा.\nसमस्यांवर शोधलेले उपाय :\nशेतीला गोपालन, शेळीपालन व कुक्‍कुटपालनाची जोड\nमजूरटंचाईवर उपाय म्हणून यांत्रिकीकरणावर भर\nपावसाच्या खंडांमध्ये मशागतीतून पिकास मातीची भर तसेच शेततळ्यातून सिंचन\nखात्रीच्या बियाण्यासाठी घरच्याच बियाण्यांचा वापर\nखर्च नियंत्रणासाठी ५० टक्‍के सेंद्रिय व ५० टक्‍के रासायनिक शेती\nतज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक खते व औषधाचा वापर\nगांडूळखत, हिरवळीच्या खताचा वापर\nपेरणीवेळीच पिकाला खत देण्याचे काम\nरोग नियंत्रण व उगवणशक्‍ती वाढावी यासाठी बीजप्रक्रिया\nतणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दरवर्षी नांगरण\nलवकर येणाऱ्या सुधारित वाणांचा वापर\nआच्छादनासाठी जनावरांनी खाऊन उरलेला भुशाच्या वापर.\nपाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषारसंचाची सोय\nओलावा टिकविण्यासाठी पिकाला आंतरमशागतीतून मातीची भर देणे.\nकापूस, तूर, सोयाबीन, बाजरी या पिकांचे अपेक्षित उत्पादन घेतले. मात्र दराअभावी त्यांची शेती आतबट्ट्याची ठरली. रेशीमशेतीत शाश्वत उत्पादन व दराची हमी आहे. त्यामुळे स्मार्ट पीक म्हणून जून महिन्यात पाच एकर क्षेत्रावर तुती लागवड करणार आहे.\nसंपर्क : ईश्वर निर्मळ, ९५९५९८७२७२\nशेती खरीप पूर सिंचन तूर सोयाबीन पाणी पाणीटंचाई ऊस पाऊस तण गोपालन शेळीपालन खत ओला कापूस\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nसंपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे...संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\n‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृतीमधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक. ...\nदुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला...वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा...\nलिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण...सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत)...\nअळिंबी उत्पादनातून शोधला रोजगारजामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे...\nब्रिटिशकालीन कापूस बाजारपेठ झाली...ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या...स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा...\nएकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी...राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकरवंदाच्या नऊशे झाडांची शेतीदऱ्याखोऱ्यांतून आढळणाऱ्या आणि रानमेवा म्हणून...\nलॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेतीमौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण...\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन...स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली...पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि...\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी...स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-rahul-dravid-saina-nehwal-prakash-padukone-cheated-bengaluru-firm-102862", "date_download": "2018-08-14T23:12:51Z", "digest": "sha1:L6CCHJLRKNDNJGRQPRJE6H5AAGQKCNTM", "length": 12645, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Rahul Dravid, Saina Nehwal prakash padukone cheated by Bengaluru firm राहुल द्रविड, साईना नेहवालसह 800 जणांची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nराहुल द्रविड, साईना नेहवालसह 800 जणांची फसवणूक\nबुधवार, 14 मार्च 2018\nबंगळुरु - सध्या अनेक घोटोळे उघडकीला येत असतानाच विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीने राहुल द्रविड, साईना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांसारख्या 800 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना मिळून जवळपास 300 कोटींना फसविले आहे.\nबंगळुरु - सध्या अनेक घोटोळे उघडकीला येत असतानाच विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीने राहुल द्रविड, साईना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांसारख्या 800 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना मिळून जवळपास 300 कोटींना फसविले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीप्रकरणी कंपनीचे मालक राघवेंद्र श्रीनाथ, एजंट म्हणून काम करणारे सुतराम सुरेश, नरसिंहामूर्ती, केसी. नागराज आणि प्रल्हाद या सगळ्यांना अटक करण्यात आली असून, या सगळ्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगळुरु येथे काम करणारे क्रीडा पत्रकार सूत्रम सुरेश यांनाही अटक करण्यात आली आहे. विक्रम इनव्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवावेत यासाठी सूत्रम सुरेशने प्रकाश पदुकोण, राहुल द्रविड आणि साईना नेहवाल भरिस पाडले असावे. सुरेशने सांगितलेल्या गुंतवणुकीच्या योजनेवर विश्वास ठेवून या तिघांनी या कंपनीत पैसे गुंतवले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विक्रम इनव्हेस्टमेंट आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देण्याचे आश्वासन दिले होते. अशा माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.\nदरम्यान, पोलिस या कंपनीच्या बँक खात्यांची माहिती घेत आहेत. तसेच कंपनीच्या विविध कागदपत्रांचीही पाहणी केली जात आहे. फसवणूक झालेल्यांच्या यादीत खेळ, सिनेमा आणि राजकीय जगतातील अनेक व्यक्तींचा समावेश असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.\nसांघिक वृत्तीचे माहात्म्य जाणा\nरिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली...\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धेत साईनाचा दारुण पराभव\nनानचिंग : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील साईनाचे आव्हान आज संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिकमधील सुर्वण पदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनने साईनाला...\nसाईना विक्रमी आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत\nनान्जिंग (चीन)/मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम साईना नेहवालने केला. हा पराक्रम केलेली ती जगातील...\nसाईना, श्रीकांतचा सफाईदार विजय\nनानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने...\nमलेशिया ओपनः श्रीकांत आणि सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nमलेशियाः मलेशिया ओपनमध्ये आज झालेल्या सामन्यांमध्ये किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू या दोघांनीही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/website-supreme-court-have-been-hacked-after-loya-case-verdict-110937", "date_download": "2018-08-14T23:12:13Z", "digest": "sha1:IKEVKN4B5UWYR3G6CSM4IZNTONOJU5ZE", "length": 11613, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Website of Supreme Court have been hacked after Loya case verdict सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक | eSakal", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nनवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी आज (गुरुवार) घेण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीनंतर काही तासांमध्येच सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. लोयाप्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर अर्ध्या तासांत ही वेबसाइट हॅक झाल्याचे समोर आले.\nनवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी आज (गुरुवार) घेण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीनंतर काही तासांमध्येच सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. लोयाप्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर अर्ध्या तासांत ही वेबसाइट हॅक झाल्याचे समोर आले.\nन्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा आरोप करत त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर या सुनावणीच्या अर्ध्या तासानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट तब्बल दोन तास बंद आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञान तज्ज्ञांना यावर काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nभारतीय जवानांकडून दोन पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली : भारतीय लष्कराने तंगधर सेक्टरजवळ झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी सैनिकांना सोमवारी (ता. 13) रात्री ठार केले. पाकिस्तानी सैन्याकडून...\nगोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार\nनागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च...\nविभागीय आयुक्त अनुपकुमार मंत्रालयात\nनागपूर - नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची आज राज्य सरकारने कृषी व पणन विभागात प्रधान सचिवपदावर बदली केली. अतिरिक्त विभागीय आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/luxury-bus-fallen-pali-khopoli-road-raigad-112280", "date_download": "2018-08-14T23:12:38Z", "digest": "sha1:UUMNGD33SCYASEJZE6XE6NGCGHBI2OAQ", "length": 16046, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "luxury bus fallen on pali khopoli road raigad रायगड : पाली-खोपोली मार्गावर लक्झरी बस पलटी | eSakal", "raw_content": "\nरायगड : पाली-खोपोली मार्गावर लक्झरी बस पलटी\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nपाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु अाहे. येथील असुरक्षीत कामामुळे अपघाती घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२४) रात्री या मार्गावर मजरे जांभूळपाडा हद्दीत लक्झरी बस रस्त्याचा अंदाज न आल्याने चार ते पाच फुट खोल खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाली. ह्या लक्झरी बस मध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक जखमी झाला आहे.\nपाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु अाहे. येथील असुरक्षीत कामामुळे अपघाती घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२४) रात्री या मार्गावर मजरे जांभूळपाडा हद्दीत लक्झरी बस रस्त्याचा अंदाज न आल्याने चार ते पाच फुट खोल खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाली. ह्या लक्झरी बस मध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक जखमी झाला आहे.\nरस्त्याचे काम सुरु ठेऊन वाहतुकीसाठी साठी तयार केलेला रस्ता सात दिवसाच्या आत सुरक्षित न केल्यास लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत लाड यांनी दिला आहे. या मार्गावर सात दिवसात हा सहावा अपघात आहे. वाकण ते पाली फाटा हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे सुरु असल्याचे काम हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे रुंदीकरणाचे काम करण्यासाठी मूळ डांबरी रस्त्याचे खोदकाम होत आहे. तर वाहतुकीसाठी बनविला जाणारा रस्ता मातीचा आहे. फक्त माती टाकून ओबडधोबड रस्ता तयार केला असल्याने वाहन चालक या मातीच्या रस्त्यावर वाहन नेण्यासाठी घाबरतात. तसेच एका बाजुने रस्ता पुर्णपणे खोदलेला आहे. तेथे सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे (बॅरिगेट्स) किंवा पत्रे लावलेले नाहीत.त्यामुळे दिवसा व जास्त प्रमाणात रात्रीच्या वेळेस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.\nराष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या मार्फत होत असून हे काम ज्या कंत्राटदारांना दिले आहे. त्यांनी वाहतुक व रस्त्याची सुरक्षितता न बघता फक्त नवीन काम जोमाने सुरु ठेवले आहे. मोटारसायकस्वार तर या मार्गावरुन जिव मुठीत घेवून प्रवास करत आहेत. याबाबत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या लेखी पत्राला कंत्राटदार केराची टोपली दाखवत आपले काम सुरु ठेवले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोकलेन व जेसीबी द्वारे उत्खनन करून रस्ता बनविला जात असल्यामुळे प्रचंड प्रमाणात असलेली वाहतूक आणि अवजड वाहने यांना जाण्यासाठी पुरेसा व योग्य रस्ता नसल्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ओव्हरलोड व अवजड वाहतूक देखील अपघाती घटनांना कारणीभूत ठरत आहे. खोदलेल्या रस्त्यावर धोकादायक फलक, सुरक्षा पट्टी आणि वाहतुकीचा रस्ता अशा अनेक बाबी पूर्ण करण्यात याव्यात यासाठी एमएसआरडीसी आणि कंत्राटदार यांना वेळोवेळी लेखी पत्र देऊन सुद्धा सुरक्षेची काळजी घेत नाही. पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल. असे पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी सांगितले.\nपाली खोपोली राज्य महामार्गावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून ज्या ठिकाणी रस्त्याचे व मोऱ्यांचे खोदकाम झालेले आहे. त्यावरील रेडियमच्या पट्ट्या बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या आहेत. तर काही ठिकाणी पट्ट्याच नाही अशी स्थिती आहे. तरी याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी वाहतुकीचा रस्ता हा सुस्थितीत करून द्यावा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल.\n- प्रशांत लाड, अध्यक्ष-लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनीरव मोदीचा बंगला नियमित\nमुंबई - पीएनबी गैरव्यवहारातील फरारी आरोपी नीरव मोदी याचा अलिबागमधील बेकायदा बंगला 2011 मध्येच...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nआदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/birmingham-city-to-host-the-2022-commonwealth-games-after-few-countries-cry-foul-over-financial-issues/", "date_download": "2018-08-14T23:05:28Z", "digest": "sha1:ZQ3KXOMDQKU44ESGDDIVOY5Z7ESSCNUE", "length": 7286, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बर्मिंघम शहराला मिळाला २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धाेच्या आयोजनाचा मान -", "raw_content": "\nबर्मिंघम शहराला मिळाला २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धाेच्या आयोजनाचा मान\nबर्मिंघम शहराला मिळाला २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धाेच्या आयोजनाचा मान\n२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान पद २०१५ साली दक्षिण अफ्रीकेच्या डरबन शहराला मिळाले होते.\nपण या वर्षीच्या सुरुवातीलाच दक्षिण अफ्रीकेने अर्थिक अडचणीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतली होती.\nत्यानंतर जवळ जवळ आकरा महिन्यांनी ब्रिटेनच्या पुढाकाराने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनाचा प्रश्न सुटला.\n२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान पद बर्मिंघम शहराला बहाल केल्याचे राष्ट्रकुल खेळ संघटनेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यानीं पत्रकार परीषेदेत सांगितले,तसेच पुढे ते म्हणाले की आजचा दिवस बर्मिंघम,ब्रिटेन वलराष्ट्रकुल खेळ चळवळी साठी आनंदाचा आहे.\n२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धा २७ जूलै ते ७ आँगस्ट २०२२ या काळात घेण्याचे नियोजन आहे.तसेच या नियोजना साठी ८४५ मिलियन युरोज इतका खर्च अपेक्षित आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धेच्या ऐथलेटिक क्रीडा प्रकारासाठी अलेक्जेंडर स्टेडियमच्या नुतनीकरणाला लवकरच सुरूवात होईल, असे ब्रिटिश क्रीडा मंत्री ट्रेसी काँर्च यांनी सांगितले.\nपुढे ते म्हणाले की ब्रिटेनला मोठ्या क्रीडा स्पर्धेंच्या यशस्वी आयोजनाचा अनुभव असल्याने बर्मिंघम येथील राष्ट्रकुल स्पर्धाही यशस्वीपणे व व्यवस्थित पार पडतील.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/spectator-holds-pint-glass-in-mouth-while-catching-the-ball-in-natwest-t20-blast/", "date_download": "2018-08-14T23:05:31Z", "digest": "sha1:7A6BMPIZRHGY3233567DER4CL3N4LY73", "length": 7351, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: एका हातात बिअरचा ग्लास असताना त्याने दुसऱ्या हाताने झेल पकडला ! -", "raw_content": "\nपहा: एका हातात बिअरचा ग्लास असताना त्याने दुसऱ्या हाताने झेल पकडला \nपहा: एका हातात बिअरचा ग्लास असताना त्याने दुसऱ्या हाताने झेल पकडला \nजस भारतात मुंबईच्या फॅन्स समोर क्रिकेट खेळण्यात एक वेगळीच मजा असते तशी जगात इंग्लंडच्या क्रिकेट फॅन्स समोर अगदी लोकल ते आंतरराष्ट्रीय कोणत्याही प्रकारच क्रिकेट खेळण्यात क्रिकेटपटूंना आनंद मिळतो.\nत्यातही ते क्रिकेट जर मर्यादित षटकांच आणि त्यातही २०-२० असेल तर मजा काही औरच. इंग्लंडमध्ये सध्या नेटवेस्ट टी२० ब्लास्टची जोरदार चर्चा सुरु आहे. कधी नाही ते यातील वेगवेगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण जगातून या स्पर्धेला प्रसिद्धी मिळत आहे. रोज नवनवीन विडिओ व्हायरल होत आहे.\nआता असाच एक विडिओ व्हायरल झाला आहे. एका चांगल्या आणि सुंदर कॅमेरामॅन हे खास दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हे दृश्य इतकं सुंदर होत की त्यासाठी समालोचक सुद्धा जागेवरून उभे राहून टाळ्या वाजवत होते.\nएक नोकरी करणाऱ्या वर्गातील क्रिकेट चाहता स्टेडियममध्ये सामना पाहत असताना त्याच्या डाव्या हातात बिअर ग्लास असतो तेवढ्यात एक फलंदाजाने भिरकावलेला चेंडू त्याच्याकडे येतो. हा चाहताही आपल्या उजव्या हाताने आरामात हा सुंदर झेल पकडतो. ही सगळी घटना सामन्याच्या सहाव्या षटकात घडली. एका हातात बिअरचा ग्लास असताना अंदाजे ६०-७०मीटरवरून आलेला थेट चेंडू दुसऱ्या हाताने पकडणे नक्कीच सोपे नाही.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/badlapur?page=1", "date_download": "2018-08-14T22:53:32Z", "digest": "sha1:IGUC5GUXJREXZU3WP7DWCZN2LV6RTZA7", "length": 5393, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "badlapur | Page 2 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nखासदार कपिल पाटील यांच्या हस्ते बदलापुरात शववाहिनीचे लोकार्पण\nबदलापूर,दि.२२(वार्ताहर)-भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला देण्यात आलेल्या शववाहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले. सुमारे ११ लाख रुपयांची ही शववाहिनी आजपासून गरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली.\nशहराध्यक्षांच्या हकालपट्टीचा ठराव करणार्‍या बदलापूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष देशमुख यांचा पलटवार\nबदलापूर,दि.२१(वार्ताहर)-आंदोलने करताना विेशासात घेतले जात नाहीत आणि मनमानी कारभाराच्या कारणावरून बदलापूरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांची हकालपट्टीची मागणी करण्याच्या ठराव करणार्‍या पक्षाचे बदलापूर शहर सरचिटणीस आणि उपाध्यक्\nबदलापूरात ‘रेरा’ बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन\nबदलापूर,दि.२०(वार्ताहर)-बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी आणलेल्या रेरा कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nबदलापूर:२०१५पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी\nबदलापूर,दि.१९(वार्ताहर)-बदलापूर शहरातील २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नगरपरिषदेने नियमित करावी अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडे केल्याची माहिती बदलापूर भाजपा शहर अध्यक्ष आणि नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली.\nआधी पाण्याचे आरक्षण करा; मग नव्या बांधकामांना जोडणी द्या\nबदलापूर,दि.२६(वार्ताहर)-ग्रामीण भागात पाण्याचे आरक्षण मिळाल्याशिवाय नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी ताकीद आ.कसन कथोरे यांनी बोर्‍हाडपाडा येथे जिल्हा प्रशासनाला दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2018-08-14T23:28:08Z", "digest": "sha1:2B2ZUCMZP5VYKVV67UXRCNEMTURQC7VH", "length": 5447, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्ज गॉर्डन बायरन - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉर्ज गॉर्डन बायरन तथा लॉर्ड बायरन (२२ जानेवारी, इ.स. १७८८ - १९ एप्रिल, इ.स. १८२४) हा इंग्लिश कवी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७८८ मधील जन्म\nइ.स. १८२४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१७ रोजी ००:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1102.html", "date_download": "2018-08-14T23:41:16Z", "digest": "sha1:BO2FTGOOFRXBB2C3ZOA3RSWHBV4ACERP", "length": 5290, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट - अहमदनगरLive24", "raw_content": "\nबकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- येत्या बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा हिंसाचार आणि धार्मिक दंगली घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट असल्याचे नालासोपारात सापडलेल्या स्फोटकांमुळे स्पष्टपणे दिसून येत आहे.\nआता तरी राज्य सरकार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करणार का अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nनालासोपारा येथे बॉम्ब आणि स्फोटकांचा साठा आढळून आल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ना. विखे बोलत होते. याप्रकरणी एटीएसने ताब्यात घेतलेल्या व सनातन आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित तरुणावर पूर्वीपासून दंगलींचे गुन्हे दाखल आहेत.\nनेमका त्याच्याकडे बॉम्बचा साठा सापडणे आणि त्याच्या बचावार्थ हिंदू जनजागृती समितीने हा 'मालेगाव पार्ट २' असल्याचे जाहीर करणे, ही बाब धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचे कारस्थान शिजत असल्याचा स्पष्ट संकेत आहे. या समितीने 'मालेगाव पार्ट २' हाच शब्द का निवडावा असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nबकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, August 11, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/blog-post_58.html", "date_download": "2018-08-14T23:17:09Z", "digest": "sha1:6PXPZD6IY7NPA6LDGEA5H6J6Q5UVONLG", "length": 9862, "nlines": 73, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: महाप्रसाद श्री गुरुदेव दत्त जयंती का शानदार समापन", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, २ डिसेंबर, २०१७\nमहाप्रसाद श्री गुरुदेव दत्त जयंती का शानदार समापन\nहिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) श्री दत्त जयंती के उपलक्ष पर आयोजित गुरुचरित्र पारायण का समापन शनिवार ता.०२ डिसेम्बर रोज भव्य महाप्रसाद के लंगर उठाकर किया गया है/\nप्रतिवर्ष कि तऱहा इस वर्ष भी तारीख २६ से श्री गुरु देव दत्त जयंती कि शुरुवात मार्गशीर्ष महिने में श्री\nगुरुचरित्र पारायण से हुई थी/ इस उत्सव का समापन तारीख ०२ दिसंबर शनिवार को हजारो भक्तों श्रद्धालुओं ने उपस्थित होकार दर्शन लेकर दोपहर से महाप्रसाद का लाभ लिया है/ ऐसी जाणकारी हिमायतनगर के बालाजी मंदिर समीप के दत्त सेवक गजानन गुरु किशनराव वाळके ने दि है/\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=3", "date_download": "2018-08-14T23:06:41Z", "digest": "sha1:MBTJBE3WAIAWXHYGBKJXWQP5RVSP43TD", "length": 4487, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 4 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nखर्डी गावातील पाणीटंचाईबाबत महिलांची तहसिल कार्यालयावर धडक\nआसनगांव,दि.२३(वार्ताहर)-सालाबादप्रमाणे याही वर्षी पावसाळा संपताच खर्डी गावातील विहिरीतील पाणी आटल्याने गावात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या टंचाईची जास्त झळ जर कोणाला सोसावी लागत असेल तर ती गावातील पंचशिलनगर या परिसरातील नागरिकांना.\nप्रसिद्ध उद्योजक नामदेव साबळे यांचा मनसेत प्रवेश\nआसनगांव,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील प्रसिद्ध उद्योजक नामदेव साबळे यांनी नुकताच मनसे प्रवेश करून राजकारणात पदार्पण केले आहे.\nआसनगांव,दि.१६(वार्ताहर)-माऊली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी बालदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील बालकांनसाठी बालमेळाव्याचे आयोजन केले होते.\nबॉबी चंदे यांची आसनगांव शहरप्रमुखपदी निवड\nआसनगांव,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जानार्या शिवसेना शहर शाखा आसनगांवच्या शहरप्रमुखपदी नुकतीच बॉंबी चंदे यांची निवड करण्यात आली.\nदहिगांव शिवमंदिर विकासकामांच्या चौकशीची मागणी\nआसनगांव,दि.६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील खर्डीजवळील दहीगांव येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE?page=24", "date_download": "2018-08-14T23:04:58Z", "digest": "sha1:MKMVJ4OZKNOAFUTOBQXGXD2D4EZCTTYX", "length": 2064, "nlines": 59, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 25 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nग्रामसेवक निलंबित; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाइ\nटिटवाळा, दि. ९ (वार्ताहर) - कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत म्हारळ. या ग्रमपंचायतीत एक कोटी मुद्रांक घोटाळा झाल्याच्या तक्रार करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/user/5850", "date_download": "2018-08-14T23:47:21Z", "digest": "sha1:MTF5SPLZC4WW5T5OPSAPRWUMHQCMWFC4", "length": 3340, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मनीषा कदम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमनीषा रामचंद्र कदम यांनी एम.ए., एम.लिब.चे शिक्षण घेतले आहे. त्या ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा मंडळ, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रंथालय सहाय्यक म्हणून ‘नरसी मोंजी इंस्टीटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ येथे काम केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ, मुंबई येथे सहाय्यक संपादक म्हणून काम केले आहे. त्यांनी ‘भारत कॉलेज ऑफ फाईन आर्ट’, मुंबई येथे ग्रंथपाल पदी काम पाहिले आहे. कदम यांनी विविध कोशांमध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम पहिले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1608", "date_download": "2018-08-14T23:39:38Z", "digest": "sha1:WGTNZDVMGAE6QETXJVHKS3OS3Y4IW27P", "length": 14140, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 24 मे 2018\nकल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली मॅंचेस्टर सिटी संघाने यंदाची इंग्लिश प्रिमिअर लीग स्पर्धा जिंकली. स्पेनमधील बार्सिलोना आणि जर्मनीतील बायर्न म्युनिकच्या तंबूत यशस्वी ठरल्यानंतर २०१६ मध्ये गार्डिओला मॅंचेस्टरला आले. एका मोसमानंतर ‘सिटी’ संघाने करंडक उंचावला. एकंदरीत त्यांचे हे पाचवे प्रिमिअर लीग विजेतेपद, २०१३-१४ नंतर प्रथमच हा संघ इंग्लंडचा ‘चॅंपियन’ क्‍लब ठरला. विशेष बाब म्हणजे, गुणांचे शतक नोंदवत मॅंचेस्टर सिटीने विजेतेपदाचा जल्लोष केला. साऊदॅम्प्टनविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून ३८ सामन्यांतून त्यांनी बरोबर १०० गुणांची प्राप्ती केली. प्रिमिअर लीगमध्ये मोसमात शंभर गुण नोंदविणारा मॅंचेस्टर सिटी पहिला इंग्लिश संघ ठरला. तब्बल २२ सामने अपराजित राहत त्यांनी विजेतेपद खूप अगोदर निश्‍चित केले होते. तुलना करता, दुसऱ्या स्थानावरील मॅंचेस्टर युनायटेडने ८१ गुण नोंदविले. मॅंचेस्टरमधील या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील १९ गुणांचा फरक ‘सिटी’चे स्पर्धेतील वर्चस्व सिद्ध करते. ४७ वर्षीय गार्डिओला हे बार्सिलोना क्‍लबचे चार वर्षे प्रशिक्षक होते, त्या कालावधीत बार्सा संघाने धडाकेबाज खेळ करत तब्बल १४ करंडक जिंकले होते. गार्डिओला नंतर म्युनिकच्या संघासोबत तीन वर्षे होते, आता मॅंचेस्टर सिटी संघही त्यांच्या प्रशिक्षणातील जादू अनुभवत आहे. मॅंचेस्टर सिटी संघात मोठे स्टार खेळाडू नव्हते. यंदा स्पर्धेत त्यांनी सलग १८ सामने जिंकून वाहव्वा मिळविली. स्पॅनिश सर्जिओ आगेरो, इंग्लंडचा रहीम स्टर्लिंग, ब्राझीलचा गॅब्रिएल जेझूस यांनी मॅंचेस्टर सिटीच्या आक्रमणाची धुरा वाहिली. या तिघांनी एकत्रित ५२ गोल नोंदविले.\nमॅंचेस्टर सिटीने यंदाची प्रिमिअर लीग स्पर्धा गाजविली, पण वैयक्तिक पातळीवर लिव्हरपूलच्या महंमद सालाह याने जबरदस्त धडाका राखला. तोच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. इजिप्तच्या सालाह याचा इंग्लिश लीगमधील हा दुसरा मोसम. २०१४-२०१६ या कालावधीत तो चेल्सी संघाकडे करारबद्ध होता, मात्र तेव्हा यशस्वी ठरला नव्हता. यंदा त्याची गोल नोंदविण्याची भूक असामान्य ठरली. जुर्जेन क्‍लोप यांच्या मार्गदर्शनाखालील लिव्हरपूलने यंदा चॅंपियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, इंग्लिश लीगमध्येही ‘टॉप फोर’मध्ये स्थान राखण्यात ते यशस्वी ठरले. या कामगिरीत सालाह याचा लाखमोलाचा वाटा राहिला. त्याच्यामुळे लिव्हरपूलचे आक्रमक खूपच धारदार ठरले. सालाह याने स्पर्धेत सर्वाधिक ३२ गोल नोंदविले, शिवाय गोल करण्यात मदत करताना १० ‘असिस्ट’ची नोंद केली. त्याने टॉटेनहॅम हॉट्‌सपरच्या हॅरी केन याच्यापेक्षा दोन गोल जास्त केले. सालाहच्या सातत्यामुळे लिव्हरपूलला पुढील मोसमातील चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठीही पात्रता मिळविता आली. त्यांच्यासह मॅंचेस्टर सिटी, मॅंचेस्टर युनायटेड व टॉटेनहॅम हॉट्‌सपर हे संघ २०१८-१९ मोसमात युरोपातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतील. मोसमाच्या सुरवातीस मॅंचेस्टर सिटीने सालाह याला निवडले. हा करार ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. इटलीतील रोमा संघाकडून इंग्लंडमधील संघात आलेल्या या २५ वर्षीय आघाडीपटूने निवड सार्थ ठरविली.\nइंग्लिश प्रिमिअर लीगमधून यंदा तीन संघांची पदावनती झाली. २० संघातील या स्पर्धेत स्वॅन्सी सिटी, स्टोक सिटी व वेस्ट ब्रॉम या संघांना स्थान गमवावे लागले. खराब कामगिरीमुळे तिन्ही संघांना स्पर्धेच्या मध्यास प्रशिक्षकांना डच्चू द्यावा लागला. शेवटपर्यंत या संघांना मैदानावरील ‘गणित’ व्यवस्थित सोडविता आले नाही. सात मोसम प्रिमिअर लीगमध्ये खेळल्यानंतर स्वॅन्सी सिटीला आता द्वितीय विभागातील स्पर्धेत खेळावे लागेल. वेल्समधील या संघाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पॉल क्‍लेमेंत या अर्धचंद्र देत, कार्लोस कार्व्हाल्हाल नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली होती, पण त्यांना स्पर्धेतील स्थान राखता आले नाही.\nसामने ः ३८, विजय ः ३२, बरोबरी ः ४, पराभव ः २\nगोल नोंदविले ः १०६, गोल स्वीकारले ः २७, गुण ः १००\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस...\nभारताचा माजी बुद्धिबळ जगज्जेता ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याला आदर्श मानणारा आर....\nभारतीय बॅडमिंटनची परंपरा वैभवशाली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणारा हा खेळ देशात...\nमॉस्कोतील लुझनिकी स्टेडिअमवर रविवार १५ जुलै २०१८ रोजी फुटबॉलमधील आणखी एक फ्रेंच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2611.html", "date_download": "2018-08-14T23:39:24Z", "digest": "sha1:OJ2OGN5F6ELD5A4GO6NQJLJLSCCPBG6N", "length": 10677, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "खासदार दिलीप गांधीच्या अडचणीत वाढ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nखासदार दिलीप गांधीच्या अडचणीत वाढ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकांच्या तोंडावरच गांधीपुढे अडचणी वाढल्याने पक्षांतर्गत आणि बाहेरच्या विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जात आहे. पक्षांतर्गंत गटबाजी आणि अन्य अडचणींतून मार्ग काढत आपले स्थान कायम ठेवण्यात आत्तापर्यंत यश मिळविलेल्या खासदार दिलीप गांधी यांच्यापुढील अडचणी आता वाढू लागल्या आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nछत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यामुळे गांधी अडचणीत आले असतानाच आता त्यांच्यासह पुत्राविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे खासदार गांधी यांचे पक्षात विशेषतः वरिष्ठ पातळीवर चांगले संबंध आहेत. त्याआधारे त्यांनी पक्षात स्थानिक पातळीवर वर्चस्व टिकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला.\nमागील निवडणुकीच्या वेळी त्यांना उमेदवारी मिळू नये इतपत प्रयत्न झाले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजयीही झाले. पुढे चालून शहर जिल्हाध्यक्षपदाच्या रुपाने पक्षाची स्थानिक पातळीवरील सूत्रेही त्यांच्याकडे आली. मधल्या काळात मुलाला नगरसेवक करता आले, आपला खास समर्थक छिंदम याला उपमहापौर करण्यातही ते यशस्वी झाले.\nअसे असताना अलीकडे मात्र, त्यांच्यापुढे अडचणी वाढत आहेत. वरिष्ठ पातळीवरील चांगल्या संपर्कामुळे पक्षांतर गटबाजीचा फारसा फटका त्यांना बसत नव्हता. आता मात्र छिंदम प्रकरण गंभीर बनले आहे. त्याचा फटका पक्षालाच बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षही सावध भूमिकेत असल्याने विरोधी गटाने केलेली तक्रार गांभीर्याने घेतली जाऊ शकते. तशाच त्यांच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nसुरवातील शोरूम चालकाने पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. तेथून हे प्रकरण पोलिसांकडे आले होते. तरीही कारवाई होऊ शकली नव्हती. आता मात्र हायकोर्टानेच आदेश दिल्याने पोलिसांपुढेही पर्याय राहिला नाही. पक्षाच्यादृष्टीने खासदाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होणे हे तशी गंभीर बाब आहे. त्यामुळे छिंदम प्रकरणाला जोडूनच याचीही दखल घेतली जाऊ शकते. पक्षांतर्गत त्यांचे विरोधक याचे भांडवल करणारच. सोबतच त्यांच्या अधिपत्याखालील नगर अर्बन बँकेच्या कारभाराचीही चर्चा असते. तेथील त्यांचे विरोधकही सक्रीय आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nलोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण नगर मतदारसंघातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. नवीन इच्छूक उमेदवार पुढे आले असून त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्यादृष्टीनेही गांधी यांच्यापुढील अडचणी फायद्याच्या ठरणाऱ्या आहेत. पक्षातील विरोध गृहित धरून गांधी यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा मतदारसंघात विकसित केली होती. पक्षातील काही मंडळींसोबतच ही यंत्रणा त्यांच्या कामाला येत होती.\nत्या जोरावरच त्यांची आतापर्यंतची कारकीर्दी सुरू आहे. मात्र, अलीकडे घडलेल्या दोन गंभीर प्रकरणांमुळे ही यंत्रणा त्यांना यापुढे कशी साथ देते, यावरही पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत. गटबाजीला महत्व न देता त्यांना पाठीशी घालणारे पक्षातील वरिष्ठ नेतेही आता नाराज असून त्यांच्या बाबतीत सावध भूमिका घेत असल्याचे सांगण्यात येते. बँकेतील काही प्रकार वगळता त्यांच्यासंबंधी ठोस तक्रारी कराव्यात, असे मुद्दे आतापर्यंत त्यांच्याविरोधकांकडे नव्हते. आता ते प्राप्त झाल्याने त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/blog-post_4719.html", "date_download": "2018-08-14T22:55:43Z", "digest": "sha1:7W7THS3UU5CD6D3K3ZV5OBIMH6AEBM72", "length": 5670, "nlines": 109, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: टर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nटर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी\nकथा कुणाची व्यथा कुणा असा प्रकार 2 मार्चला तुर्कस्थानात घडला आहे.\nफुटबॉलच्या सामन्यांमुळे ब्लॉगस्पॉट.कॉम वर बंदी आली आहे. झालं असं की तुर्कस्थानात डिजिटर्क नावाची सॅटेलाईट टीव्ही कंपनी आहे. त्यांच्याकडे तेथील स्पॉर टोटो सुपर लीग फुटबॉल सामन्यांच्या वृत्तप्रसारणाचे हक्क होते. पण तुर्कस्थानातील 6,00,000 (अबब..) ब्लॉगर्सपैकी अनेकांनी आपल्या ब्लॉगवर ते वृत्तांत देण्यास सुरूवात केल्याने डिजिटर्क कंपनी अडचणीत आली. परिणामी दाद मागण्यासाठी ते न्यायालयात गेले. न्यायालयाने मग थेट ब्लॉगस्पॉट.कॉम वरच बंदी आणली. त्यामुळे तुर्कस्थानातील सर्वच विषयांवरचे ब्लॉग बंद झाले आहेत. ब्लॉगस्पॉट.कॉम हे गुगलच्या मालकीचे आहे. गुगलच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना अशी बंदी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nह्या संदर्भातील BBC ने दिलेली बातमी ह्या दुव्यावर वाचा.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nटक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3\nएंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमः भाग - 2\nलहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट' : भाग -१\nअसाही एक सलमान खान - भाग 3\nटर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी\nलिबियात इंटरनेट सुविधा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d44025", "date_download": "2018-08-14T23:58:21Z", "digest": "sha1:CZ4A62ZTRWQ7N3OSV6THVGSUHGGLTUL5", "length": 10264, "nlines": 234, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Google PLAY Android अॅप APK (com.android.vending) Google Inc. द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली डाउनलोडर्स\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (4)\n100%रेटिंग मूल्य. या अॅपवर लिहिलेल्या 4 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n357 | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Google PLAY अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/17.html", "date_download": "2018-08-14T23:41:28Z", "digest": "sha1:DKU4IC3KOHLFYTUCKL6HLOZZ4SREKYFG", "length": 4405, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,१७ ऑक्टोबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,१७ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,१७ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप अनंतात विलिन.\nचन्या बेगप्रकरणी शिवसेनेचा नेता पोलिसांच्या रडारवर.\nराधाकृष्ण विखे यांची वागणूक माफियासारखी \nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमोेटारसायकलच्या डिकीतून २ लाख ६५ हजार रुपये लांबवले.\nकामाची दखल घेतल्यास आणखी प्रोत्साहन मिळते - अनिल राठोड\nभूमिपुत्र शेतकरी संघटना सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/ulasnagar?page=84", "date_download": "2018-08-14T23:12:39Z", "digest": "sha1:77QH3YV42IMW4VBHOU4CVMW5ZYLUTYH6", "length": 3829, "nlines": 59, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "ulasnagar | Page 85 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअनधिकृत बांधकामांविरोधात नगरसेवकांनाही दिल्या जाणार नोटीसा\nउल्हासनगर, दि.२-उल्हासनगर महापालीकेच्या प्रभाग समिती १ मधील भाजपा नगरसेवकांच्या हस्तकांची तीन अनधिकृत बांधकामे पालीका उपायुक्त नितिन कापडणीस यांच्या पथकाने गुरूवारी जमिनदोस्त केली.\nमुक्ती बोध स्मशानभूमीतील गळतीमुळे प्रेतांचे अतोनात हाल\nउल्हासनगर,दि.२२(वार्ताहर)-लाखो रुपये सुशोभिकरणाच्या नावाखाली खर्च करून देखील उल्हासनगर ४ परिसरातील मुक्ती बोध ही स्मशानभूमीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या प्रेतांचे अतोनात हाल होत असून अपंग सेवा सं\nमनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात नगरसेवकांचे आमरण उपोषण\nउल्हासनगर,दि.१५ (वार्ताहर)-उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा बोजवारा उडला असून शहरात विविध आजाराने जनता त्रस्त आहे.\nव्हीटीसी ते मोर्यानगरी रस्त्याची दुरुस्तीची मागणी\nउल्हासनगर,दि.१९(वार्ताहर)-महापालिका हद्दीमधील मोरया नगरी ते व्ही.टी.सी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/karnataka-won-by-an-innings-and-20-runs-against-mumbai/", "date_download": "2018-08-14T23:06:20Z", "digest": "sha1:7ZNC46XNH4ICBD7MLZDDZQJZNTINVXUT", "length": 7406, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबई रणजी ट्रॉफीमधून बाहेर, दिग्गज कर्नाटक संघाने दाखवला घराचा रस्ता -", "raw_content": "\nमुंबई रणजी ट्रॉफीमधून बाहेर, दिग्गज कर्नाटक संघाने दाखवला घराचा रस्ता\nमुंबई रणजी ट्रॉफीमधून बाहेर, दिग्गज कर्नाटक संघाने दाखवला घराचा रस्ता\n येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडलेल्या रणजी उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने मुंबईला एक डाव आणि २० धावांनी पराभूत केले आहे. त्यामुळे कर्नाटकने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्नाटकच्या कृष्णप्पा गॉथमने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.\nमुंबईने दुसऱ्या डावात सर्वबाद ३७७ धावा केल्या. या डावात मुंबईकडून सूर्याकुमार यादव ने शतकी खेळी केली. त्याच्या बरोबरच आकाश पारकर आणि शिवम दुबेने अर्धशतकी खेळी केली. परंतु पहिल्या डावातील हरकिरीमुळे मुंबईचा पराभव टळू शकला नाही.\nयादवने शतकी खेळी करताना १८० चेंडूत १०८ धावा केल्या. यात त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. तो श्रेयश गोपालकरवी धावबाद झाला. तसेच आकाशने ६५ आणि शिवमने ७१ धावा केल्या. कर्णधार असणाऱ्या आदित्य तारेला मात्र एकही धाव करता आली नाही.\nमुंबईकडून बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. पृथ्वी शॉ, जय गोकुळ बिस्त,अखिल हेरवाडकर,सिद्धेश लाड आणि धवल कुलकर्णी यांनी धावा केल्या.\nकर्नाटकडून कृष्णप्पा गॉथम(६/१०४), विनय कुमार (२/४५), श्रीनाथ अरविंद(१/४०) यांनी बळी घेतले.\nमुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा\nकर्नाटक पहिला डाव: सर्वबाद ५७० धावा\nमुंबई दुसरा डाव: सर्वबाद ३७७ धावा\n( पहिला डाव: ६ बळी, दुसरा डाव:२ बळी)\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/on-zaheer-khans-birthday-a-hilarious-reminder-from-virender-sehwag/", "date_download": "2018-08-14T23:06:17Z", "digest": "sha1:U4LKRVNDT4E6RGR2LPYN5XCDX4TAAPCH", "length": 6873, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेहवागने करून दिली झहीरला या गोष्टीची आठवण -", "raw_content": "\nसेहवागने करून दिली झहीरला या गोष्टीची आठवण\nसेहवागने करून दिली झहीरला या गोष्टीची आठवण\nआज भारताचा माजी गोलंदाज आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्यावर अनेक माजी संघासहकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nआपल्या हटके स्टाइल शुभेच्छा देण्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सेहवागने झहीरलाही खास शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु याबरोबर एक खास आठवण करून दिलीय ती म्हणजे #LastBachelorsBirthday.\n“भारताच्या एका दिग्गज गोलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. क्रिकेटबद्दल तज्ञ असलेल्या या ज्ञान बाबाला शुभेच्छा. #LastBachelorsBirthday” असे सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.\nयाचा नक्की अर्थ काय हे माहित नाही. परंतु याचे तसे दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे ह्याच वर्षात झहीरचा साखरपुडा बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे बरोबर झाला आहे. त्यामुळे पुढचा वाढदिवस हा लग्न झाल्यानंतर साजरा होईल.\nदुसरा अर्थात वीरेंद्र सेहवाग जेव्हा खेळत होता तेव्हा त्याच्या सहकार्यांपैकी सर्वांची लग्न झाली आहेत. त्यात युवी, भज्जी, माही आणि गौती या सेहवागच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यातील एक शेवटचा संघासहकारी हा झहीर आहे ज्याच अजून लग्न झालेलं नाही.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/if-you-have-firm-determination-then-susses-will-be-your-your-123285", "date_download": "2018-08-14T23:21:34Z", "digest": "sha1:FYEX3FACZV2TSJK5CEXIUDJED5FMMUKX", "length": 10501, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "If you have a firm determination, then susses will be your your दृढ निश्‍चय असेल, तर यश तुमचेच : सोमय मुंडे | eSakal", "raw_content": "\nदृढ निश्‍चय असेल, तर यश तुमचेच : सोमय मुंडे\nमंगळवार, 12 जून 2018\nऔरंगाबाद : आयुष्यात काहीही काम करताना, आपण ते का करत आहोत, याचे उत्तर शोधले तर काम सोपे होऊन उद्देश साध्य होते. त्यामुळे प्रत्येकाने का चे उत्तर शोधून वाटचाल करावी असे आवाहन प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले.\nऔरंगाबाद : आयुष्यात काहीही काम करताना, आपण ते का करत आहोत, याचे उत्तर शोधले तर काम सोपे होऊन उद्देश साध्य होते. त्यामुळे प्रत्येकाने का चे उत्तर शोधून वाटचाल करावी असे आवाहन प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले.\nइन समर युथ समिट 18 मध्ये सोमय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच आपल्या जिवनाची वाटचाल स्पष्ट करुन सांगीतली. तालुक्‍यात इंग्रजी शाळा नसल्याने साताऱ्याच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेतले, शिक्षण घेतानाच जिवनाची वाटचाल निश्‍चित केली. एकदा जॉब मिळाल्यानंतर पुन्हा अभ्यास करणे अवघड असते, मात्र तेच धेय डोळ्यासमोर ठेवनू युपीएसटीचा अभ्यास करुन आयपीएस होण्याचे स्वप्त साकार केले. दृढ निश्‍चय असल्याने आयएएसची वाटचाल सुकर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम करताना, समाधान असले पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवता आले पाहिेजे असे त्यांनी सांगितले.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/north-korea-hairstyles/", "date_download": "2018-08-14T22:54:43Z", "digest": "sha1:W26ZHQSRQHPGXUYHEUSOFDMERMZR5KVI", "length": 7864, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मी सांगेन तीच हेअरस्टाइल नाहीतर चेहरा विद्रुप करण्यात येईल | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमी सांगेन तीच हेअरस्टाइल नाहीतर चेहरा विद्रुप करण्यात येईल\nसर्वसाधारणपणे आपण आपल्या चेहऱ्याला साजेशी अशी हेअर स्टाईल ठेवतो कि जेणेकरून आपण चारचौघात उठून दिसू .. परंतु ह्या देशातील राजाला ते मान्य नाहीये . मी सांगेन त्याच पद्धतने हेअर स्टाईल ठेवावी लागेल असा अजब गजब वटहुकूम निघतो आणि जनतेला निमूटपणे ते मान्य करावे लागते ..\n२१ ह्या शतकात अशक्य वाटत असली तरी ही वस्तुस्तिथी आहे उत्तर कोरिया मधील..\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nउत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याच्या क्रूरतेच्या कथा प्रसिद्ध आहेत. संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांना न जुमानता त्याने अणवस्त्र चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. जपानवरून २ वेळा मिसाईल सोडले . त्याच्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत ढकलला जाईल अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्याच्या क्रौर्याच्या कथा ऐकून आपल्याच मनात या हुकूमशहाबद्दल एवढी दहशत निर्माण झालीय. आता या देशातील लोक कशा प्रकारे राहत असतील इथल्या नागरिकांना कोणतंही स्वातंत्र्य अनुभवता येत नाही, अगदी आपण कशा प्रकारे हेअरकट करावा हे देखील ठरवण्याचा अधिकार इथल्या नागरिकांना नाही.\nमहिला आणि पुरुषांना काही प्रकारचे सरकारी हेअरकटचे प्रकार ठरवून दिले आहेत. त्याच पद्धतीने केस कापण्याची सक्ती त्यांना आहे . पुरुषांना आणि महिलांना प्रत्येकी पंधरा हेअरकटचा पर्याय उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त दुसरा हेअरकट करण्याचा केला तर जेलमध्ये रवानगी केली जाते किंवा चेहरा विद्रुप केला जातो.\nकिम जाँग उन सारखी हेअर स्टाईल ठेवण्यास बंदी आहे. तशी हेअर स्टाईल ठेवल्यास चेहरा कायमस्वरूपी विद्रुप केला जातो आणि लोकांमध्ये दहशत पसरावी म्हणून अशा बातम्यांना पेपर मध्ये प्रसिद्धी देण्यात येते .\n← असा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राचा उपवास पतंजली आणि मोबाईल टॉवरच्या नावाखाली अशी होऊ शकते तुमची फसवणूक : सत्यकथा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-marathi-article-1537", "date_download": "2018-08-14T23:36:45Z", "digest": "sha1:PKY5S4RN3NVPTN3DXOTZSJI56SZKZBL2", "length": 22218, "nlines": 124, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसिंगल पेरंटच्या मुलांची लग्ने\nसिंगल पेरंटच्या मुलांची लग्ने\nगुरुवार, 10 मे 2018\nआपल्याकडे आजही सिंगल पेरंटच्या मुलाचे लग्न करताना अनेक अडचणी येतात. बदलत्या काळानुसार लग्नाच्या संकल्पना बदलत असताना, 'सिंगल पेरंट' या शब्दाभोवती असणारे पूर्वग्रहदूषित मत बदलण्याची आता आवश्‍यकता आहे.\nएकेरी पालकत्वाची प्रक्रिया भारतातही मोठया जोमाने सुरू झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षापासून एकल किंवा एकेरी पालकत्वाचे वारे वाहू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी सुश्‍मिता सेन आणि संदीप सोपारकर या सेलेब्रेटींनी मुलांना दत्तक घेतले आणि एकेरी पालकत्व स्वीकारले आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.\nअलीकडेच अभिनेता तुषार कपूरने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आणि अविवाहित पुरुषाचे एकल पालकत्व हा विषय ऐरणीवर आला. एकत्र कुटुंब किंवा आजवर परंपरागत पद्धतीने नजरेसमोर असलेल्या कुटुंबांची व्याख्या बदलत गेली, बदलत चालली आहे. कुटुंबाचा विस्तारलेला परीघ कमी झाला आहे. आत्या, काका, मामा, मावशी ही नाती हळूहळू कमी झाली. पुढे कदाचित आई किंवा वडिलांपैकी कुणी एकच असू शकेल. पण परिस्थितीला शरण जात होऊन एकट्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न वेगळे आहेत आणि स्वेच्छेने एकेरी पालकत्वाचा पर्याय स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न वेगळे आहेत.\nपण आज आपण बोलणार आहोत ते परिस्थितीमुळे एकट्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या पालकांबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि अर्थातच त्यांच्या लग्नाबद्दल.\nपूर्वीची कुटुंबव्यवस्था होती, किंवा लग्नासंबंधीचे जे विचार होते, ते काळानुरूप बदलत चालले आहेत. आज घटस्फोटाची संख्या सातत्याने वाढताना दिसते आहे. त्याची कारणे काय आहेत, का सातत्याने ही संख्या वाढते आहे कोण बरोबर किंवा कोण चूक हा आजच्या लेखाचा विषय नाही. पण परिस्थितीनुसार काही कारणांमुळे, तर कधी एका पालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकल पालकत्व निभावून नेणारे पालक संख्येने कमी नाहीत. त्यातल्या त्यात घटस्फोट झाल्यामुळे एकट्यावर पालकत्वाची जबाबदारी आलेले पालक हे संख्येने जास्त आहेत. आणि त्यातही स्त्री-पालक हे तुलनेने जास्त असल्याचे दिसते. बाकी सगळ्या जबाबदाऱ्या अत्यंत खंबीरपणे पेलणारे पालक जेव्हा त्यांची मुले लग्नाला येतात त्यावेळी मात्र वेगळा विचार करताना दिसतात.\n...अहो, माझी मुलगी संगीता, लग्न होईल ना तिचे ती पाच वर्षाची असताना घटस्फोट झालाय माझा. परवा माझी एक मैत्रीण म्हणाली मला, की अगं तुझा घटस्फोट झालाय, मुलीला जप हो... कारण संस्कार पण तसेच असतात नं... तिचा नको व्हायला घटस्फोट... खरंच का हो असं होईल ती पाच वर्षाची असताना घटस्फोट झालाय माझा. परवा माझी एक मैत्रीण म्हणाली मला, की अगं तुझा घटस्फोट झालाय, मुलीला जप हो... कारण संस्कार पण तसेच असतात नं... तिचा नको व्हायला घटस्फोट... खरंच का हो असं होईल माझी तर झोपच उडाली आहे तेव्हापासून...\nआई वडिलांचा घटस्फोट झालेला असेल तर त्यांच्या मुलांचे लग्न लवकर जमत नाही... आणि आमचा घटस्फोट झालाय. मी तिची सिंगल पेरेंट आहे, हे पण तुमच्या संस्थेच्या फॉर्ममध्ये नोंदणी करताना लिहावं लागेल का\nअरे देवा, मग माझ्या मुलीला कोण पसंत करेल ...पण घटस्फोट झालाय माझा म्हणजे काही गुन्हा नाही ना केलाय मी\nलोकांना काय माहिती, की माझ्या मुलीला वाढवताना काय कष्ट पडलेत मला.\nराग, हताशपणा, चिंता, अपराधीपणा, नैराश्‍य अशा सगळ्या नकारात्मक भावनांनी मीनाताईचा ताबा घेतला होता. वास्तविक पाहता मीनाताई एका मोठ्या बॅंकेत महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या. सगळ्या गोष्टी स्वतःच्या कष्टाने निभावून नेलेल्या. पण आपल्या समाजात आजही या गोष्टींकडे निकोप दृष्टीने पाहिले जात नाही. वास्तविक पाहता घटस्फोट ही काही आनुवंशिक गोष्ट नव्हे, की आईचा-वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणून त्यांच्या मुलीचा/मुलाचा संसार नीट होणार नाही, असं थोडंच आहे\nकोणत्याही मुलाच्या/मुलीच्या निकोप वाढीसाठी आई आणि वडील अशी दोघांचीही गरज असते हे मान्यच आहे. तरीही परिस्थितीमुळे मुलाला वाढवण्याची जबाबदारी एकट्या पालकांवर येऊन पडते. आपल्या पाल्याशी सुदृढ असं नातं प्रस्थापित करायचं ही खरंच त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. अचानकपणे त्यांना एकल पालकत्वाचे मोठे शिवधनुष्य पेलायचं असतं. त्यातल्या त्यात कुणा एका पालकाचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर, तुलनेने गोष्टी कमी अवघड असतात. कारण जे घडलेले असते त्याला कुणाचाच इलाज नसतो. पण घटस्फोटामुळे विभक्त झालेल्या अनेक जोडप्यांमध्ये टोकाचा विसंवाद असू शकतो, आणि त्यामुळे मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल कटुता दाटलेली असते. त्याच वेळी आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सगळ्यात महत्त्वाचे सामाजिक पातळीवर स्वतःला आणि पाल्याला सावरावे लागते. एकटे पालक असलेल्या कुटुंबातील जीवन हे दोघांसाठी ही तणावपूर्ण असू शकते, पण त्यातूनही स्वतःला आणि मुलांना अत्यंत खंबीरपणे सावरल्याच्या घटना समाजात कमी नाहीत.\nआमच्या एका वधू-वर गप्पांच्या कार्यक्रमात मला गायत्री भेटली होती. कमालीची स्मार्ट, सडसडीत, उंच गहूवर्णी गायत्री कुणावरही छाप पडेल अशीच होती. स्वतःची मते असलेली आणि ती योग्य शब्दात मांडण्याची समज असलेली अशी होती.\nती मला म्हणाली, मी आणि माझी आई अशा दोघींचंच आमचं कुटुंब असलं तरी आमचं विस्तारित कुटुंब खूप मोठं आहे. या विस्तारित कुटुंबात मी वरचेवर जात असल्याने मला आणि आईला कधीच एकटे वाटत नाही. आई आणि माझ्यात एक स्ट्रॉंग असा बॉंड आहे. घरातल्या जबाबदाऱ्या आम्ही दोघी आमच्यात नेहमीच वाटून घेतो, त्यामुळे घराचं व्यवस्थापन मला छान जमतं. शिवाय माझ्या घरात आई एकटीच पालक असल्याने इतर घरात जशी पालकांची एकमेकांमधली भांडणे असतात तशी आमच्या घरात नाहीत. पण याचा अर्थ असं नाही, की मला एकत्र राहणारे कुटुंब नकोय. मला माणसे आवडतात.\nत्याच कार्यक्रमात तिची अमितसोबत भेट झाली होती. कुठलाही आडपडदा न ठेवता पहिल्याच भेटीत तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचे तिने त्याला सांगितले.\nअमित मला म्हणाला, ‘सिंगल पेरंटने वाढवलेल्या मुलींबद्दल माझ्या मनात वेगळे विचार होते. व्यक्तिमत्त्वात काहीतरी कमतरता असू शकेल असे वाटायचे. पण गायत्रीकडे पाहिल्यावर आणि तिला जाणून घेतल्यावर माझे हे मत बदलले. मनात एक विचार आला, तसे तर आमच्या घरातसुद्धा आई-वडील दोघेही आहेत. अशा घरातसुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद असतात. किती भांडणे असतात. मग अशा घरात वाढणाऱ्या मुलांची वाढ निकोप कशी होईल मग त्यापेक्षा अत्यंत आत्मविश्वासपूर्ण अशा गायत्रीला मी जास्त मार्क देईन.’\nअशाच पद्धतीचा अनुभव मला अनुरूपमध्ये काम करताना नुकताच आला. शेखर म्हणून एकजण भेटायला आले होते. चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. ते म्हणाले, ‘सुमारे पंधरा वर्षापूर्वी आमचा घटस्फोट झालाय. कारण म्हणाल तर तसे काही नव्हतं, पण आमचं नाही जमलं. मला दोन मुलगे आहेत. मोठं मुलगा माझ्याकडे असतो आणि धाकटा तिच्याकडे असतो. आता मोठ्या मुलाचं लग्न करायचंय. आणि लग्न सगळं सांगून सावरून करायचंय. कुठेही घटस्फोटाची दुखरी जाणीव चेहऱ्यावर नव्हती.\nते पुढे म्हणाले, ‘माझे दोन्ही मुलगे-आम्ही तिघे भेटतो बरेचदा. वाचन, सिनेमा, राजकारण या विषयांवर भरपूर गप्पाही मारतो. बाहेर जेवायला जातो. खूप मजा करतो.’\nऐकतानाही छान वाटत होते. हेल्दी रिलेशन जाणवत होते. असे असले तरी आजही समाजमन ‘एकल पालकत्व’ याबद्दल फारसे नितळ नाही. त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये काही प्रमाणात अडथळे येत आहेत.\nएकेरी पालकत्वाच्या जशा काही कमतरता आहेत तसेच त्याच्या काही चांगल्या बाजूही आहेत. ज्या पालकांनी मनापासून परिस्थिती स्वीकारलेली दिसते त्या घरातले वातावरण सौहार्दपूर्ण असलेले जाणवते.\nकोणत्याही छोट्याशा गोष्टीवरून थेट मते बनवण्याची पद्धत इथेही दिसते. एखादा मुलगा त्याच्या घटस्फोटित आईबरोबर राहत असेल तर तो लगेच ‘ममाज बॉय’ ठरतो. एखादी मुलगी घटस्फोटित आईबरोबर राहत असेल तर ती मुलगी जास्त स्वातंत्र्याची मागणी करणारी असेल, आगाऊ असेल अशी सरसकट विधाने अनेक जण करताना दिसतात.\n‘सिंगल पेरंट’ या शब्दाभोवती असणारे पूर्वग्रहाचे वलय भेदून त्या पलीकडे जाता यायला हवे.\nलग्नाच्या संदर्भात जास्त विशालपणे विचार करण्याची गरज कधी नव्हे ती आज जास्त जाणवताना दिसते आहे. समाज बदलतो आहे. निरनिराळे आयाम समाजात येत आहेत. अशा वेळी खूप जास्त प्रगल्भपणे विचार आणि वर्तन करण्याची आज गरज आहे.\nहे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळे यातली पात्रे...’ अशा आशयाची वाक्‍ये आपण...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\n‘‘डिव्होर्स हवाय. मी त्याच्या पासून लांब व्हायचं ठरवलं आहे. आता माझी सहनशक्ती संपलीय...\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE-7463?page=6", "date_download": "2018-08-14T23:11:52Z", "digest": "sha1:WQXEFWI75EHU7Y64QAWT5FFGHH6OTK3S", "length": 7010, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून हुतात्म्यांना मानवंदना | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nविविध सांस्कृतिक कार्यक्रमातून हुतात्म्यांना मानवंदना\nमुरबाड,दि.३१(वार्ताहर)-भारतीय स्वातर्ंत्य लढ्यातील सिद्धगड रणसंग्रामातील क्रांतीवीर हुतात्मा विर भाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांच्या बलिदानाला २ जानेवारी रोजी ७५ वर्ष पुर्ण होत असुन, त्यानिमित्त व सालाबाद प्रमाणे यंदाहि विविध सांस्क्रुतिक, ऐतिहासिक व कलाक्रुती कार्यक्रमातुन क्रांतीविरांना मानवंदना दिली जाणार आहे. भारतीय स्वांतर्त्य लढ्यात ठाणे,रायगड व पालघर जिल्ह्यातील समाज धुरणांचे कार्य मौलिक आहे.त्यातील आझाद दस्त्यातील अनेक शुरविरांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले होते.मात्र एक दिवस आपल्याच देशद्रोही गद्दारांमुळे या आझाद दस्त्यातील विर भाई कोतवाल व विर हिराजी गोमाजी पाटील या वाघाच्या जोडीला देशासाठी विरमरण पत्कारावे लागले अन् तेही.आपसातील ङ्गंदङ्गितुरी मुळेच,हा घात झाला,इंग्रज अधिकारी हॉंलने १ जानेवारी च्या पहाटेस ६ वाजुन १० मि निटांच्या सुमारास म्हणजेच २ जानेवारी १९४३ ला बेछुट गोळ्यांच्या वर्षावात पिंजुन काढले. आणि सिद्धगडची माती पवित्र झाली.भारताच्या इतिहासातील एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहलं गेलं.या रक्तरंजित इतिहासाला २ जानेवारी २०१८ ला ७५ वर्ष पुर्ण होत असुन त्यांना मानवंदना अर्पन करण्यासाठी ठाणे, पालघर,रायगड व पुणे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक व नवयुवक मंडळे व संस्थांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच क्रांती ज्योतींचे आगमन होत असते.पहाटे क्रांती स्तंभावर क्रांतीज्योत पेटवुन मानवंदना दिली जाते. दुपारच्या वेळेस भव्य कुस्ती आखाडा होत असतो .त्यात दुरवरचे पैलवान हजेरी लावतात व अशा पद्धतीने यंदाचं हे अम्रुत महोत्सवी वर्ष साजरे होत असुन यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालक मत्रं ी एकनाथ शिदं ,े खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे,माजी आमदार दिगंबर विशे,गोटीराम पवार हे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांनी,जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीविरांना मानवंदना द्यावी असे संयोजक समितीच्या वतीने आवाहन केले आहे.\nमुरबाड येथे श्री मुरबाड कीर्तन महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन\nमहिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात\nविटभट्टीवरील आदिवासी कामगाराची हत्त्या की आत्महत्त्या; अजूनही तपास गुलदस्त्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T22:57:01Z", "digest": "sha1:NZSZNKDPN22K2QUSD47LXIVQXNGO5WKK", "length": 17034, "nlines": 83, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "महाराष्ट्र | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nशिवसेनेच्या आमदारकीला मारली ठोकर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही\nराज्यात माणसे मरू लागली आहेत.अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही. माझ्या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी लोकांना जीव दयावा लागतो, त्यामुळे मला विधानसभेत जाण्यास रस नाही. माझ्या मतदारसंघात मी किंग आहे. मला राजकारण करायचे नाही. यापूर्वी दोन वेळा राजीनामा… Read More »\nCategory: औरंगाबाद महाराष्ट्र Tags: ek maratha lakh maratha, maratha kranti morcha, maratha people, shisvena, मराठा, मराठा आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र, शिवसेना\nमराठा क्रांती मोर्चा वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध : अफवांवर विश्वास ठेवू नका\nऔरंगाबाद – मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असल्यास, पंढरपूर परिसरापासून दूरच रोखावे, असा निर्णय औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे. नुकतेच वारीतील काही संघटनांचा वारकऱ्यांना इजा पोहोचविण्याचा डाव असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: ek maratha lakh maratha, maratha, maratha kranti morcha, मराठा, मराठा क्रांती आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र\nआदल्या दिवशी गटारात .. दुसऱ्या दिवशी ठेल्यावर पाणी मारून : मुंबईतला प्रकार\nकाही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात लघुशंका करून लोकांना पाणीपुरी विकण्याचा निर्लज्ज प्रकार एका उत्तर भारतीय व्यक्तीने केला होता . एका मुलीने अपार्टमेंट मधून हे शूट केले आणि पुढे मनसे कार्यकर्त्यांनी त्यास चोप दिला. नंतर मनसे कार्यकर्ते एका फळविक्रेत्यास मारहाण करताना देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.मुंबईकरांना विकणाऱ्या गोष्टींबद्दल उत्तर भारतीय फेरीवाले अजिबात जागरूक नाहीत. महापालिका… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: crime news, feriwala in mumbai, mumbai feriwala, अन्न औषध प्रशासन विभाग, फेरीवाले, महाराष्ट्र\nतीन वर्षांतील राष्ट्रभक्तीच्या नगदी पीकास हमीभाव मिळणार की नाही \nआजच्या सामनामधून सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय नुकताच दिला होता,त्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या भूमिकेवरून पलटी का मारते असे देखील विचारले आहे . आपल्याला हवे ते न्यायालयाकडून बदवून घेण्याची वदवून घेण्याचा नवा पायंडाही पडला आहे. न्यायालये देखील सरकारच्या भूमिकेत शिरली आहेत, असा देखील टोमणा… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, मराठी, महाराष्ट्र, शिवसेना, संजय राउत\nसंतापजनक : माधवी जुवेकर तुमच्यासारख्या मराठी अभिनेत्रीकडून ही अपेक्षा नव्हती\nआपण सेलेब्रिटी असाल तर आपले वैयक्तिक आयुष्य असते हे आम्ही समजू शकतो. आपल्या खाजगी आयुष्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही . मात्र ज्यावेळी आपण सेलेब्रिटी असता आणि पब्लिक मध्ये वावरत असता त्यावेळी किमान आपले फॅन दुखावले जाणार नाहीत आणि आपली संस्कृती यांचे किमान भान तरी ठेवायला हवे . हिंदीत असलेला हिडीस प्रकार आता हळू हळू… Read More »\nCategory: करमणूक महाराष्ट्र Tags: मराठी करमणूक, मराठी सेलेब्रिटी, महाराष्ट्र, महाराष्ट्र वार्ता, माधवी जुवेकर\nमनात आणले तर २४ तासात मुख्यमंत्री बदलू शकतो : शिवसेनेचे प्रतिआव्हान\nतुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी भाजप आणि शिवसेनेची परिस्थिती आहे . मात्र मध्यवर्ती निवडणुका सध्या कोणालाच परवडणाऱ्या नसल्याने राज्याचा गाडा दोघे मिळून ओढताहेत असे साधारण चित्र आहे . एकमेकांवर टीका केल्याशिवाय दोन्ही पक्षाचा एकही दिवस जात नाही. मात्र अच्छे दिन येण्याच्या आशेवर बसलेल्या लोकांचे यामुळे चांगले मनोरंजन करण्याचे काम दोन्ही पक्ष करत आहेत.… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: भाजप, भाजप शिवसेना युती, मनसे, महाराष्ट्र, मुंबई महापौर, शिवसेना\nप्रेरणादायी : सॅमसंग नोकिया मोटोरोला आणि डीएसके ग्रुपचे जुने धंदे काय होते \nसंघर्ष हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आज सॅमसंग,नोकिया मोटोरोला ह्या कंपन्या खूप मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांचा इतिहास देखील खूप संघर्षाचा राहिला आहे . सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची शेकडो उपकरणं आज देशातील आणि परदेशातील बाजारात आहेत, पण सॅमसंग सर्वात जास्त नावारूपाला आली ती मोबाईल कंपनी म्हणून. सॅमसंगचा मोबाईल वापरला नाही असा माणूस भारत सापडणे देखील… Read More »\nCategory: पुणे महाराष्ट्र Tags: उद्योग व्यवसाय, प्रेरणादायी, मराठी, मराठी माणूस, महाराष्ट्र, मुंबई\nअंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही\nमधले काही दिवस महाराष्ट्र भारनियमनाच्या त्रस्त झाला होता. पाऊस आणि त्यात लाईट नाही अशीच काय ती स्थिती होती. मात्र दिवाळीत भारनियमन होणार नसल्याची ग्वाही ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली. महाराष्ट्रात मध्यंतरी झालेले भारनियमन हे तात्पुरत होतं, अचानक उद्धभवलेल्या नैसर्गिक संकटामुळे कोळशाची टंचाई होती आणि त्याचा वीज निर्मितीवर प्रभाव पडल्याने हे भारनियमन करावे लागले… Read More »\nCategory: नागपूर महाराष्ट्र Tags: भारनियमन, महाराष्ट्र, महावितरण, विद्युत पुरवठा\n‘ असे ‘ बनतात टुकार मराठी सिनेमे : ऍक्टर डायरेक्टरसाठी.. डायरेक्टर प्रोड्युसरसाठी.. प्रोड्युसर पैशासाठी\nबऱ्याच दिवसांपूर्वी मी लहान मुलांच्या सोबत एक खेळ खेळायचो .. एका मुठीत चॉकलेट आणि एक मूठ रिकामी .. लहान पोरगा यायचा आणि मूठ उघडून बघायचा .. चॉकलेट दिसलं कि पोरगा खुश व्हायचा अन मूठ रिकामी दिसली कि जरा नाराज व्हायच पण जिद्द सोडत नव्हता .. पुढे पुढे मी मुठीत चॉकलेट ठेवणेच बंद केले .. तरी… Read More »\nCategory: करमणूक महाराष्ट्र Tags: flop marathi movies, करमणुक, मराठी, मराठी चित्रपट, महाराष्ट्र\nसेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच\nआम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र, शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=21", "date_download": "2018-08-15T00:00:20Z", "digest": "sha1:KN4LB37NSX3T3G26XHR3TTA2HDA6KMDA", "length": 10191, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट बंगाली रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम बंगाली रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष बंगाली रिंगटोन »\nओय टोअर मायाबी चख\nदरवाजा से पास बुलाने आये\nनवीन आणि लोकप्रिय »\nइश्क कबी करीयो ना\nएक दिल ने एक दिल\nTor Jonnyo महिला आवृत्ती\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nदरवाजा से पास बुलाने आये\nओय टोअर मायाबी चख\nएक दिल ने एक दिल\nइश्क कबी करीयो ना\nजोमेर राजा दिलो बोर\nया महिन्यात रेटेड »\nओय टोअर मायाबी चख\nदरवाजा से पास बुलाने आये\nएक दिल ने एक दिल\nइश्क कबी करीयो ना\nजोमेर राजा दिलो बोर\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर जोमेर राजा दिलो बोर रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/2015/09/shivkalin-kumbhamela.html", "date_download": "2018-08-14T23:45:47Z", "digest": "sha1:X7VCT7PCWO3SC646PR62ZG4ID3Y5VUGA", "length": 8101, "nlines": 54, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवकालीन 'सिंहस्थ' | शिवभारत - इतिहासाशी जडले नाते", "raw_content": "\nसमुद्र मंथनातून आलेले अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सलग १२ दिवस युद्ध झाले. या दरम्यान हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. पुराणातील कथित कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. नाशिकमध्ये गोदातीरी भरणारा 'सिंहस्थ कुंभमेळा' असतो कारण तो सिंह राशीत येतो. सिंह राशीत गुरु ग्रह असताना गंगा भूतलावर प्रकटल्याने या काळाला 'सिंहस्थ' पर्व म्हटले गेले.\nकुंभमेळा - नेट साभार\nया पर्वकाळात अनेक आखाडे ,संप्रदाय एकत्रित येऊन विचारमंथन आणि शाहीस्नान करतात. यात मुख्यत्वेकरून नागा साधूंची संख्या जास्त दिसून येते .अतिशय जुनी परंपरा लाभलेल्या या 'सिंहस्थ पर्वाचे' उल्लेख शिवकालीन कागदपत्रातही मिळतात ते असे,\n१) १५ सप्टेंबर १६२२ -\n\"भट जुनारदार को नासिक मालूम केले, आपण गोदातीरी स्नानसंध्या करून साहेवासी द्वा देऊन असतो. आपणास सिंहस्थ पटी दर सिंहस्थी माफ आहे. हाली सिहस्त येऊन गुदरला ते माफीचे खुर्दखत हाली पाहिजे. तरी पटी माफ असे\" (संदर्भ :पसासं १६५)\n२) इ.स.१६४७ - \"कारकिर्दी मलिक अंबर अमानत व जमा केले. आपण वजिराचे बंद्गीस उभे राहून महालास ताजेखान याजकडे खुर्दखत आणिले. त्याप्रमाणे आपले दुमाला केले. त्याउपरी गेला सिंहस्थ निमे कमावीस स्याहु भोसला व निमे अमल पात्स्याही दिधले. तरी मिरासी आपली आहे\" (संदर्भ :पसासं ५४१)\n३) इ.स. १६५९ -\n\".पंढरपूर, तुळापूर, कोलापूर येथील मूर्ती काडीली. विजापुरात अली पातशाय असतां अफलखान वजिराने हे केले. मार्गशीष पंचमीस शिवाजी भोसला याने महापापी अफजलखान मारिला. मार्गशीस वदी ७ शनिवारी पनाळे घेतले. सिंहस्थ बृहस्पती आला होता.\" (संदर्भ :पसासं ७९९).म्हणजे शिवाजी महाराजांनी अफझलखानास मारून नंतर अवघ्या १८ दिवसांत पन्हाळा किल्ला घेतला तेव्हा सिंहस्थ पर्व सुरु होते.\nकुंभमेळा -हरिद्वार इ.स. १८५०\nशिवकालीन सिंहस्थ पर्वाचा कालनिर्णय खालीलप्रमाणे -\n१६२३ सप्टेंबर ,१६३५ ऑगस्ट,\n१६४७ ऑगस्ट , १६५९ जुलै,\n१६७१ जुलै ,१६८३ जून,\n१६९५ मे. (संदर्भ : शि.नि. पृ - ९०)\nकुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र म्हणजे नागा साधू. वेगवेगळे संप्रदाय, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाडय़ांशी जोडले गेलेले असतात. यातील पंथांचे एकमेकांत वाद असले तरी,मात्र कुंभमेळा हा प्रकार विलक्षण नक्कीच आहे,हजारो - लाखो लोक आपल्या श्रद्धेने गंगेत स्नान करतात, अलीकडच्या काळात या कुंभमेळ्यात परदेशी पर्यटकही मोठय़ा संख्येने सहभागी होऊ लागले आहेत.अशा या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याचे उल्लेख शिवकालात आणि त्यानंतरही आढळून येतात.\nशिवकालीन पत्रसार संग्रह खंड १\nशिवाजी निबंधावली - न. चिं. केळकर ,द.वि. आपटे\nमराठ्यांच्या इतिहासाची साधने - वि.का. राजवाडे\nrohit pawar 11:54 AM shivkalin kumbha mela , नागा साधू , शिवकालीन कुंभमेळा , शिवाजी महाराज आणि कुंभमेळा No comments\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/smita-thackeray-assaulted-by-cab-driver-in-mangaluru-118031500008_1.html", "date_download": "2018-08-14T23:55:23Z", "digest": "sha1:IUZY6QCMISMQDZCBMXURA36O443H3MR5", "length": 10225, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाकडून हल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाकडून हल्ला\nसिनेनिर्मात्या स्मिता ठाकरे यांच्यावर मंगळवारी दुपारी बेंगळुरूमध्ये एका कॅब चालकाने हल्ला केला. या चालकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nगाडी चालवताना गाडीचा चालक दयानंद (वय ३०) सतत फोनवर बोलत होता. फोनवर बोलण्याच्या नादात विमानतळ रोडवरील कवूर येथे त्याने गाडीचा अचानक ब्रेक मारला. अचानक ब्रेक लावल्यामुळे स्मिता आणि त्यांच्या मैत्रिणीला जोरदार धक्का बसला. याबद्दल स्मिता यांनी त्या चालकाला चांगलेच खडसावले. पण चालकावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्या चालकाने असभ्य भाषेत स्मिता यांना शिवीगाळ केली आणि त्यांचा गळा पकडून त्यांना मारहाणही केली. स्मिता ठाकरे मंगळवारी दुपारी वनदुर्गा मंदिरात गेल्या होत्या. यानंतर त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी इनोव्हा गाडीत बसल्या.त्यावेळी हा प्रकार घडला.\nत्या कारणासाठी तिला विवस्त्र करून मारहाण\nअतिथी देव भवला गालबोट स्वीस जोडप्याला जबर मारहाण\nतिरुपती मंदिराकडे बाद झालेल्या २५ कोटींच्या नोटा जमा\nकेरळमधील एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडणार\nअयोध्या राममंदिर प्रकरण : मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-departments-counseling-transfers-suspended-8442", "date_download": "2018-08-14T23:28:23Z", "digest": "sha1:37Z7XJ4ESURD5S2ZEMEBCG2GX6Z4BN4N", "length": 17390, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture departments Counseling transfers suspended | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित; घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची भीती\nकृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित; घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची भीती\nसोमवार, 21 मे 2018\nपुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्याची कृषी आयुक्तांनी सुरू केलेली प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील जवळपास १८५ बदल्या संशयास्पदरित्या थांबविण्यात आल्याने घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.\nमंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. यामुळे कृषी आयुक्तांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती.\nपुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्याची कृषी आयुक्तांनी सुरू केलेली प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील जवळपास १८५ बदल्या संशयास्पदरित्या थांबविण्यात आल्याने घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.\nमंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. यामुळे कृषी आयुक्तांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती.\n‘‘समुपदेशन बदल्यांमुळे आयुक्तांच्या कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. आयुक्तांनी वर्ग दोन कनिष्ठ गटातील जवळपास २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या घोडेबाजाराला थारा न देता केल्या होत्या. मात्र वरिष्ट गटाच्या बदल्यांमध्ये कोलदांडा आणला गेला आहे. या गटात तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी आणि विभागीय गुणनियंत्रण अधिकाऱ्यांची पदे आहेत. ही मलईदार पदे असून त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी ‘टेंडर’ भरलेली आहेत. आयुक्तालयातील एक आणि मंत्रालयातील एक अधिकारी टेंडर पद्धतीत पुढाकार घेतो आहे. समुपदेशामुळे मलईदार पदे मिळत नसल्याचे पाहून टेंडरफेम अधिकाऱ्यांनी समुपदेशन प्रक्रियाच हाणून पाडली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.\nआस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांनी समुपदेशन प्रक्रिया स्थगित करणारा आदेश शनिवारी जारी केला आहे. आदेशात स्थगितीचे कोणतेही कारण दाखविण्यात आलेले नाही. कृषी आयुक्तालयापासून ते तालुका कार्यालयात फक्त समन्वयाने बदल्या करून घेण्यात काही अधिकारी पटाईत झालेले आहेत. काही अधिकारी मलईदार जागा हेरून जिल्हा किंवा मुख्यालयाच्या ठिकाणीच बदली मागतात. यात प्रामाणिक कर्मचाऱ्याची कोंडी केली जाते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nसमुपदेशाने बदल्या करताना प्रामाणिक कर्मचाऱ्याला घोडेबाजारापासून सुटका मिळणार होती. मात्र आस्थापना विभागात कोणतेही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, की मंत्रालयातून ‘धपाटा’ बसतो, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. कृषी विभागातील वर्ग एकच्या जागादेखील समुपदेशाने भराव्यात. यामुळे बदल्यांमधील भ्रष्टाचार संपुष्टात येईल व त्यातून खात्यांतर्गत योजनांमधील गैरव्यवहार देखील काही प्रमाणात कमी होईल, असेही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nकृषी विभाग agriculture department विभाग sections कृषी आयुक्त agriculture commissioner मंत्रालय मका maize पुढाकार initiatives भ्रष्टाचार bribery गैरव्यवहार\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hwl-2017-india-vs-england/", "date_download": "2018-08-14T23:04:27Z", "digest": "sha1:6SO2Z7TSKM6GDF6RJYEQRIU24BFLCCSP", "length": 7780, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "HWL 2017: इंग्लंडविरुद्ध भारत पहिल्या विजयासाठी उत्सुक -", "raw_content": "\nHWL 2017: इंग्लंडविरुद्ध भारत पहिल्या विजयासाठी उत्सुक\nHWL 2017: इंग्लंडविरुद्ध भारत पहिल्या विजयासाठी उत्सुक\n ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीने राखत भारतीय संघ आज त्यांचा हॉकी वर्ल्डलीग मधील पुढचा सामना इंग्लंडशी खेळण्यासाठी सज्ज आहे.\nइंग्लंड संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात जर्मनीकडून २-० अशी हार पत्करावी लागली होती. त्यामुळे इंग्लंडचा संघ विजयासाठी निश्चितच आतुर होऊन मैदानात उतरेल तर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयाने दिलेल्या हुलकावणीमुळे आज पुन्हा ती कसर भरून काढण्यासाठी मैदानात उतरेल.\nइंग्लंडकडून ३९८ सामने खेळलेला बॅरी मिडलटन याकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे कारण इंग्लंडच्या या प्रतिभावंत मिडफील्डरने वेळोवेळी इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.\n३९८ सामन्यात बॅरीने ११३ गोल्स केलेत .त्याचप्रमाणे एस व्ही सुनील या भारतीय फॉरवर्ड खेळाडूकडे ही सर्वांच्या नजरा राहणार आहेत. भारताकडून फॉरवर्डमध्ये खेळताना या खेळाडूने २२३ मॅचेसमध्ये ६० गोल केले आहेत.\nइंग्लंडचा संघ खालीलप्रमाणे: डेविड एम्स,लिअम आन्सेल,डेविड कॉन्डोन,ब्रेंडन क्रीड,ऍडम डिक्सन,जेम्स गॉल,हॅरी गिब्सन,मार्क ग्लेगहॉर्न,डेविड\nगुडफील्ड,ख्रिस ग्रिफिथ्स,हॅरी मार्टिन,बॅरी मिडलटन,जॉर्जे पिनेर,फिल रोपेर,लिअम सॅनफोर्ड,लूक टेलर,सॅम वॉर्ड,हेनरी वेयर.\nभारतीय संघ खालीलप्रमाणे: आकाश चिकटे,सुरज कारकेरा,दीपसन तिरके,अमित रोहिदास,वरून कुमार,बिरेंद्र लाकरा,हरमनप्रीत सिंग,रुपिंदर पाल\nसिंग,मनप्रीत सिंग,एस के उथप्पा,चिंगलेनसाना सिंग,सुमित,कोठाजीत सिंग,आकाशदीप सिंग,ललित कुमार उपाध्याय,गुरजांत\nसिंग,एस व्ही सुनील,मंदीप सिंग.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235366", "date_download": "2018-08-15T00:00:08Z", "digest": "sha1:2QCP5H3UMCJ5IH6VKAQTMR6GCMOM6L6Q", "length": 9183, "nlines": 212, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "रात्र कोस्ट आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली निसर्ग / लँडस्केप\nरात्र कोस्ट आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी रात्र कोस्ट अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?date=2018-12-8&t=mini", "date_download": "2018-08-14T23:58:37Z", "digest": "sha1:74SOCYN5YV3FFKLRBNJWEC76BTHTDFV6", "length": 10386, "nlines": 155, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "महिला व बालकल्याण विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nजिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये एकूण १४ विभाग आहेत .त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.\nमासिक प्रगती अहवाल माहे जानेवारी २०१८\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंगणवाडी बाबतचा शासन निर्णय\nमाझी कन्या भाग्यश्री १\nमाझी कन्या भाग्यश्री २\nएकात्मिक बालविकास योजना सेवा ज्येष्ठता यादी\nमहिला व बालकल्याण सर्वसाधारण माहिती\nमहिला व बालकल्याण सर्वसाधारण माहिती\nपर्यवेक्षिका अंतिम जेष्ठता यादी दि.०१/०१/२०१४\nराजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान नियोजित नावीन्यपुर्ण उपक्रम\n१) इलेक्ट्रॉनिक वजन काटा :-जिल्हयांतर्गत ग्रामपंचायतकडील १० टक्के महिला बाल कल्याण निधी, पंचायत समिती सेस फंड, लोकसहभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकंाची अचूक वजने घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे उपलब्ध करुन घेणे. तसेच जुन्या वजन काटयांचे कॅलिबे्रशन करुन घेण्याचे नियोजन करुन घेण्यात आले आहे.\n२) बालकांचे पोषण श्रेणी बाबतचे कार्ड :- जिल्हयांतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रातील SUM / MUW / SAM / MAM बालकांचे आरोग्य पोषण कार्ड तयार करुन त्यांची आरोग्य तपासणी, लसीकरण, प्रत्येक महिन्यातील वाढ-घट, श्रेणीतील बदल आहाराची वारंवारता याबाबतच्या नोंदी घेणे व त्याचा पाठपुरावा करणे.\nएकात्मिक बाल विकास सेवा योजना\nआयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.\nआयसीडीएस कार्यक्रम २ ऑक्टोबर १९७५ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या १०६ व्या जयंती दिनी सुरु करण्यात आला आहे.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/its-mumbai-vs-pune-final/", "date_download": "2018-08-14T23:07:18Z", "digest": "sha1:HC7TQQU46AUL2FPWHZX5XD5OCDTOTPO3", "length": 9506, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दणदणीत विजयासह मुंबई अंतिम फेरीत, पुण्याशी होणार फायनल! -", "raw_content": "\nदणदणीत विजयासह मुंबई अंतिम फेरीत, पुण्याशी होणार फायनल\nदणदणीत विजयासह मुंबई अंतिम फेरीत, पुण्याशी होणार फायनल\nमुंबई इंडियन्सने चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर येथे कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यांत ६ विकेट आणि ३३ चेंडू राखत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. याबरोबर मुंबईने चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली असून त्यांचा मुकाबला पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पुणे सुपर जायंट्सशी होणार आहे.\nप्रथम मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य होता हे मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याच्या ९व्या चेंडूपासूनच सिद्ध करायला सुरुवात केली. बुमराहच्या दुसऱ्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर ख्रिस लीन पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग एक असे कोलकाताचे फलंदाज बाद होत गेले.\nकरण शर्माने ४ षटकात फक्त १६ धावा देत कोलकाताचे ४ बळी मिळविले. हरभजनच्या जागी त्याला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करताना त्याने सुनील नारायण(१०), गौतम गंभीर(१२), ईशांक जोगी(२८) आणि कोलिन डे ग्रँडहोम (०) हे मोहरे टिपले.\nस्पर्धेतील चौथाच सामना खेळत असणाऱ्या मिशेल जॉन्सनने त्याला उपयुक्त अशी साथ देताना पियुष चावला (२) आणि नॅथन कॉल्टर निल (६) यांना बाद केले.\nमुंबईचा सर्वात जास्त भरवशाचा गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहनेही जबदस्त कमाल दाखवत ३ षटकात फक्त ७ धावा देत ख्रिस लीन(४), रॉबिन उथप्पा(१) आणि सूर्यकांत यादव(३१) ह्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या.\nकोलकाता संघाचा डाव १८.५ षटकात १०७ धावांवर संपुष्टात आला.\nमुंबईची सुरुवातही काही विशेष झाली नाही. पियुष चावलाने दुसऱ्याच षटकात सिमन्सला बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. पार्थिव पटेललाही विशेष काही करता आले नाही. उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक उथप्पाकडे झेल देऊन तो १४ धावांवर बाद झाला. रायडूला या सामन्यातही चमक दाखवता आली नाही. त्याला पियुष चावलाने ६ धावांवर बोल्ड केले. यानंतर मुंबईला खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने कृणाल पंड्या आणि रोहित शर्मा यांनी नेले. त्यांनी ५४ धावांची भागीदारी केली. विजयासाठी २३ धावा बाकी असताना रोहित आऊट झाला. पोलार्ड आणि कृणाल यांनी १५व्या षटकात मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nमुंबई विरुद्ध पुणे हा अंतिम फेरीचा सामना रविवार दिनांक २१ मे रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैद्राबाद येथे होणार आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-revealed-the-reason-for-his-quiet-century-celebration/", "date_download": "2018-08-14T23:07:21Z", "digest": "sha1:PM6YDB7MFLPF6GXVBSFVXPBHQMSSIIKZ", "length": 8406, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शतक झालं तरीही या कारणामुळे रोहित होता शांत ! -", "raw_content": "\nशतक झालं तरीही या कारणामुळे रोहित होता शांत \nशतक झालं तरीही या कारणामुळे रोहित होता शांत \nभारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मागील काही सामन्यांच्या अपयशानंतर अखेर फॉर्म सापडला. त्याने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे काल भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७३ धावांची विजय मिळवून वनडे मालिकेत विजयी आघाडी घेतली. रोहितची ही १७ वे आंतराष्ट्रीय वनडे शतक होते.\nकाल सामना संपल्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत बोलत होता. या दरम्यान त्याने त्याचे शतक साजरे न करण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, ” माझ्याआधी दोन खेळाडू धावबाद झाले होते. त्यामुळे साजरे करण्यासारखे काही नव्हते. हे तुमच्या मूडवर अवलंबून असते. आमचे दोन फलंदाज धावबाद झाल्यामुळे मला जबाबदारीने खेळायचे होते त्यामुळे शतक साजरे करण्याचे माझ्या मनात नव्हते.”\nरोहित बरोबर फलंदाजी करायला आलेला कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे काल धावबाद झाले होते.\nतसेच काल रोहित बऱ्याच दिवसानंतर फॉर्ममध्ये खेळताना चाहत्यांना बघायला मिळाला. त्याला पहिल्या चारही वनडेत अपयश आले होते. त्यामुळे रोहितवर बरीच टीका झाली. याबद्दल रोहित म्हणला, “मी फक्त तीन सामन्यात बाद झालो. तरीही तुम्ही मी वाईट फॉर्ममध्ये आहे असे कसे म्हणू शकता. तुम्ही खेळाडूला एका सामन्यानंतर लगेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे असे म्हणता आणि जेव्हा एखादा तीन सामन्यात चांगला खेळला नाही तर त्याचा फॉर्म वाईट असे म्हणता. “\nरोहितसाठी याआधीचेही दक्षिण आफ्रिकाचे दौरे अपयशी गेले आहेत. त्याबाद्दलही रोहितने आपली मते मांडली आहेत. रोहित म्हणाला, “२०१३ मध्ये वेगळे होते. मी नुकताच सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली होती. मी आत्ता जशी फलंदाजी करत आहे त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. २०१३ च्या आधी आणि २०१३ ला जे झाले ते विसरून जा.”\nरोहितला काल झालेल्या सामन्यात त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-1617", "date_download": "2018-08-14T23:39:01Z", "digest": "sha1:GTI6SVO7QNVOAPMUSBMTMBJNT2TLVMJF", "length": 9272, "nlines": 98, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nगुरुवार, 24 मे 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमि रोजच्या आहारात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला शेंगदाणा आजच्या आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. पण शेंगदाणा भारतीय नाही हे तुम्हाला माहीत आहे का आपण सध्या कोलंबसाच्या अमेरिका शोधानंतर झालेल्या देवाणघेवाणीतून आपल्याकडं आलेल्या खाद्य वनस्पतींविषयी जाणून घेत आहोत. त्यातीलच एक आहे शेंगदाणा.\nएखादी वनस्पती आपली आहे की नाही हे जाणून घ्यायचा एक अप्रत्यक्ष मार्ग असतो तो म्हणजे त्या वनस्पतीला इथं मिळालेलं नाव ही नावं बरेचदा जुन्या - इथं आधीच असलेल्या या नवीन वनस्पतीसारख्या दुसऱ्या वनस्पतींच्या नावावरून तयार झालेली असतात. मुगाशी साधर्म्य असणारे - शेंगदाण्याचे ‘भुईमूग’ हे नाव याच प्रकारचे आहे. गेल्या दोन शतकात शेंगदाण्यानं आपल्या आहारात हळूहळू तिळाची जागा घेतली आहे. १८५० च्या सुमारास भारतात फक्त एक हजार हेक्‍टरवर लावलेला शेंगदाणा आज भारताच्या महत्त्वाच्या पिकांपैकी एक आहे. शेंगदाणा आपल्या जेवणात अनेक प्रकारे वापरला जातो. शेंगदाण्याचे कूट हे भाज्यांमध्ये घालायचे मुख्य पदार्थ आहे.. आणि शेंगदाण्याचं तेल विसरून कसं चालेल ही नावं बरेचदा जुन्या - इथं आधीच असलेल्या या नवीन वनस्पतीसारख्या दुसऱ्या वनस्पतींच्या नावावरून तयार झालेली असतात. मुगाशी साधर्म्य असणारे - शेंगदाण्याचे ‘भुईमूग’ हे नाव याच प्रकारचे आहे. गेल्या दोन शतकात शेंगदाण्यानं आपल्या आहारात हळूहळू तिळाची जागा घेतली आहे. १८५० च्या सुमारास भारतात फक्त एक हजार हेक्‍टरवर लावलेला शेंगदाणा आज भारताच्या महत्त्वाच्या पिकांपैकी एक आहे. शेंगदाणा आपल्या जेवणात अनेक प्रकारे वापरला जातो. शेंगदाण्याचे कूट हे भाज्यांमध्ये घालायचे मुख्य पदार्थ आहे.. आणि शेंगदाण्याचं तेल विसरून कसं चालेल शेंगदाण्याच्या शेंगा भरडून तेल काढलं जातं व राहिलेल्या भागातून जी पेंड मिळते ती जनावरांना अन्न म्हणून दिली जाते. तुम्हाला सगळ्यांना अत्यंत आवडणारी लोणावळ्याची चिक्की सुरवातीला शेंगदाण्यापासूनच केली जात असे, आणि आजही इतर अनेक पदार्थांबरोबर त्यात शेंगदाणाही असतोच.\nशेंगदाण्याचे किती उपयोग असतील पाच, दहा, वीस नाही. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अमेरिकन वनस्पती तज्ज्ञानं शेंगदाण्याच्या नवनवीन उपयोगांवर संशोधन करून शेंगदाण्याचे तब्बल तीनशेहून अधिक उपयोग शोधून काढले होते.\nया खाण्याच्या पदार्थांच्या यादीमुळं पण एक प्रश्‍न बाजूलाच राहिला. शेंगदाण्याचा मूळ प्रदेश कोणता तर त्याचं अर्धं उत्तर आपल्याला मिळालंच आहे. शेंगदाणा मूळचा दक्षिण अमेरिकेतील तर त्याचं अर्धं उत्तर आपल्याला मिळालंच आहे. शेंगदाणा मूळचा दक्षिण अमेरिकेतील तिथल्या स्थानिक लोकांच्या आहारात तो अनेक शतकं होता, इतका आधीपासून की ख्रिस्तपूर्व तीन हजार ते दोन हजार वर्षं जुन्या असलेल्या पेरू देशातील एका कबरीमध्ये शेंगदाण्याचे अवशेष सापडले आहेत. तर पेरूमध्येच उत्खननात एक पुरातन फुलदाणी सापडली आहे, जी शेंगदाण्याच्या शेंगेच्या आकाराची असून त्यावर शेंगेसारखीच नक्षी काढलेली आहे. शेंगदाण्याचं शेत तुम्ही पाहिलं आहे कधी तिथल्या स्थानिक लोकांच्या आहारात तो अनेक शतकं होता, इतका आधीपासून की ख्रिस्तपूर्व तीन हजार ते दोन हजार वर्षं जुन्या असलेल्या पेरू देशातील एका कबरीमध्ये शेंगदाण्याचे अवशेष सापडले आहेत. तर पेरूमध्येच उत्खननात एक पुरातन फुलदाणी सापडली आहे, जी शेंगदाण्याच्या शेंगेच्या आकाराची असून त्यावर शेंगेसारखीच नक्षी काढलेली आहे. शेंगदाण्याचं शेत तुम्ही पाहिलं आहे कधी आपल्या खायच्या वनस्पतींपैकी शेंगदाणा एकमेव शेंग असेल, जी जमिनीत येते. त्यामुळंच ज्या मराठी माणसानं पहिल्यांदाच हे नवल पहिलं असेल त्यानं या वनस्पतीला किती योग्य नाव दिलं आपल्या खायच्या वनस्पतींपैकी शेंगदाणा एकमेव शेंग असेल, जी जमिनीत येते. त्यामुळंच ज्या मराठी माणसानं पहिल्यांदाच हे नवल पहिलं असेल त्यानं या वनस्पतीला किती योग्य नाव दिलं जमिनीतला मूग - भुईमूग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/jason-ralston-breaks-16-year-icc-u-19-cricket-world-cup-record/", "date_download": "2018-08-14T23:08:22Z", "digest": "sha1:FLABJZEE4LD74HCLACXFGZP4MVD4OBXW", "length": 8287, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१९ वर्षांखालील विश्वचषकातील १६ वर्ष जुना विक्रम या खेळाडूने मोडला -", "raw_content": "\n१९ वर्षांखालील विश्वचषकातील १६ वर्ष जुना विक्रम या खेळाडूने मोडला\n१९ वर्षांखालील विश्वचषकातील १६ वर्ष जुना विक्रम या खेळाडूने मोडला\nआज १९ वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या जेसन रलस्टोनने पापुआ न्यू गिनी विरुद्ध गोलंदाजी करताना १६ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. त्याने फक्त १५ धावा देत ७ बळी घेतले आहेत. आजपर्यंतच्या १९ वर्षांखालील विश्वचषक इतिहासातील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.\nयाआधी श्रीलंकेच्या जीवन मेंडिसने झिम्बाब्वे विरुद्ध २००२ साली १९ धावात ७ बळी घेतले होते. पण अजूनही १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम भारताच्या इरफान पठाणच्या नावावर आहे. त्याने बांग्लादेशविरुद्ध २००३ मध्ये आशिया कपमध्ये १६ धावा देऊन ९ बळी घेतले होते.\n१९ वर्षांखालील विश्वचषकात न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टनेही २००८ साली २० धावा देऊन ७ बळी घेतले होते तर नेपाळच्या राहुल विश्वकर्माने २०१२ मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्धच ३ धावात ६ बळी घेतलेले होते.\nआज ऑस्ट्रेलियाने पापुआ न्यू गिनी विरुद्ध ३११ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३७० धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून नॅथन मॅक्स्विनीने १५६ धावांची शतकी खेळी केली तर जेसन संघा आणि परम उपल यांनी अर्धशतकी खेळी केली.\nऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७१ धावांचा पाठलाग करताना पापुआ न्यू गिनीच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आले नाही. त्यांच्या फक्त एकाच फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली. लेक मोरेयाने २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बरोबरच रायन हॅडली आणि जॅक इव्हान्स यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.\nदोन दिवसांपूर्वी भारतानेही पापुआ न्यू गिनी विरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला होता.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/shooting-at-youtube-headquarters-118040400001_1.html", "date_download": "2018-08-14T23:54:40Z", "digest": "sha1:RSKONQ2WZX47AKH7FHGFDS2CA5BMDDZE", "length": 10501, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी\nकॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार झालाआहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका बंदुकधारी महिलेनं मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार केला व यानंतर स्वतःवरच\nगोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी लोकांनी घाबरुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळापळ करण्यास सुरुवात केली.\nस्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यु-ट्यूब मुख्यालयात गोळीबार करणारी महिला इमारतीत मृतावस्थेत आढळून आली. गोळीबार केल्यानंतर तिनं स्वतःवर गोळी झाडली. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अॅम्ब्युलन्स दाखल झाली. पोलिसांनी लोकांना घटनास्थळी न येण्याचं आवाहन केले.\nयानंतर काही काळ यु-ट्युबचे मुख्यालयदेखील बंद करण्यात आले व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यु-ट्यूबच्या मुख्यालयात करण्यात आलेला गोळीबार घरगुती वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nअमेरिकेच्या विमानतळावर पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवले\nशिव्या इंडियाला घालायच्या म्हणून हिंदूंवर करतात थट्टा\nयेत्या 2 एप्रिल पासून एच1-बी व्हिसाचे प्रक्रिया सुरु होणार\nरशिया: पुतिन यांचा पुन्हा एकदा विजय\nप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-7761?page=49", "date_download": "2018-08-14T23:01:20Z", "digest": "sha1:2FYSN4Q4ZMQVYILTYQUJZIAMEA2SLFQD", "length": 3916, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "विमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून | Page 50 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nविमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून\nनवी मुंबई,दि.२६(वार्ताहर)-आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आणि इतर कामांसाठी एकूण १० गावांचे स्थलांतर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रांमध्ये (पॉकेटस्) करण्यात येत आहेत. या १० गावांपैकी पाच गावे मौजे-वडघर हद्दीत तर अन्य पाच गावे मौजे-वहाळच्या हद्दीत स्थलांतरित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या विचारात घेऊन मौजे-वडघर येथील पॉकेटसाठी ३००० चौ. मी. चा एक भूखंड व मौजे-वहाळ येथील पॉकेटसाठी ३००० चौ.मी. चा एक असे दोन भूखंड जिल्हा परिषद शाळेसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या भूखंडांवर अनुक्रमे ३५७६ चौ.मी. व ४३५० चौ.मी. च्या शाळा इमारती बांधण्यात आल्या आहेत.\nस्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्साही सहभाग\nशासकीय काम करताना सकारात्मक भूमिका ठेवा-देवेंद्र भुजबळ\n१२ ऑक्टोबर रोजी विभागीय लोकशाही दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-77-metric-ton-hapus-export-america-112278", "date_download": "2018-08-14T23:26:29Z", "digest": "sha1:SRJINCK67SE2BH4JZGGL32GS6LZHFOEY", "length": 13027, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News 77 Metric Ton Hapus Export to America अमेरिकेला ७७ मेट्रिक टन हापूस निर्यात | eSakal", "raw_content": "\nअमेरिकेला ७७ मेट्रिक टन हापूस निर्यात\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nरत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथून ७७ मे. टन हापूस अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे\nरत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथून ७७ मे. टन हापूस अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे. यावर्षी युरोपीय युनियनच्या सदस्य देशांमध्ये हापूसची निर्यात करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. यावर्षी ५० हजार टनांहून अधिक आंबा पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतून सर्वाधिक आंबा वाशी मार्केटला जातो. वाशीतून अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात केली जाते. वाशीत पणन महामंडळाने नवीन रेडिएशन प्लॅंट उभारला आहे. या प्लॅंटमध्ये आंब्यावर प्रक्रिया केली जाते. अमेरिकेसह अनेक देशातील निर्यातदार वाशीत उपलब्ध असतात. प्रत्येक देशाच्या मागणीनुसार आंब्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यापूर्वी वाशी येथील आंबा नाशिक येथे प्रक्रियेसाठी पाठविला जात होता. वातावरणातील बदल, ओखी वादळामुळे हापूसच्या दर्जावर परिणाम झाला आहे. मागणीपेक्षा आंब्याचे उत्पादन कमी आहे. आंबा भाजण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वाशीत आलेला आंबा अनेक वेळा खराब असतो.\nयुरोपमध्ये आंबा निर्यातीसाठी आवश्‍यक असलेल्या उष्णजल प्रक्रियेचा अहवाल ‘अपेडा’कडून ‘एनपीपीओ’कडे पाठविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत याबाबत ‘एनपीपीओ’ने कोणताच निर्णय घेतलेला नाही. युरोपने मान्यता दिलेल्या उष्णजल प्रक्रियेनुसार दिलेल्या तापमानात हापूसच्या दर्जावर परिणाम होत आहे. यासाठी ४७ अंश सेल्सिअस तापमानात ५० मिनिटे आंबा ठेवून संशोधन करण्यात आले. त्याचा नवा अहवाल तयार करून ‘एनपीपीओ’कडे पाठविला आहे. परंतु मान्यता न मिळाल्याने यंदा हापूसची रत्नागिरीतून निर्यात ठप्प झाली आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nनाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nनाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे \"राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले....\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/07/blog-post_14.html", "date_download": "2018-08-14T23:59:28Z", "digest": "sha1:L4HS6OSCNT7SN7KULDP2DTNFDDMTKHIW", "length": 14554, "nlines": 182, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : छत्रपती संभाजी महाराज", "raw_content": "\nज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.\nज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.\nइतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली\nशिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.\nटोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.\nयाच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव \"सात-सतक\" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.\nखुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.\nस्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.\nसंभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.\nयाच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.\nउगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घरा घरा पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घरा घरा पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जिजाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.\nजय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी\nअजून नवे येथे वाचा \nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 5:03 AM\nसंकेतस्थळ अप्रतिम आहे आणी हा लेख ही पण आपण जर \"धर्मवीर\" ऐवजी \"क्षात्रवीर\" संबोधले तर आधिक बरं होईल.\nप्रकाश बा. पिंपळे said...\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nपंढरपूर : आषाढी एकादशी\nखरच लाज वाटत नाही का आम्हाला मराठी असल्याची \nशिवाजी महाराज, महाराष्ट्र, धर्म, जाती आणि देश\nनव्या ढंगातले वारकरी वारीत सहभागी व्हा पुणे\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/1955-13.html", "date_download": "2018-08-14T22:56:40Z", "digest": "sha1:RKKN2RB5GUHS3HAXIANNIVPYEA4TOGAE", "length": 7556, "nlines": 108, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: सन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्ला", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nसन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्ला\nआज 13 मार्च 2011. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागपूर शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता.\nतो नेहरूंवर झेपावला. पण चाकू चालवणार इतक्यात नेहरूंनी त्याला आपल्या हाताने जोराने ढकलले. नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेतले काही पोलीस त्या तरूणाच्या दिशेने झेपावले. त्या तरूणाला त्यांनी ओढले. क्षणभर लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. त्या तरूणाचे नाव होते बाबू राव. तो साधा रिक्षा चालक होता.\nहा हल्ला झाला तरी नेहरू हंसतमुख होते. नेहरू पत्रकारांना म्हणाले \"अहो, तो तरूण साधा होता. त्याचा तो सुरा फक्त सहा इंचीच होता. त्याने मला काहीही झालं नसतं.\"\nत्या तरूणाला नंतर मानसिक तपासणीसाठी नेण्यांत आलं.\n1955 सालची, 65 वर्षांपूर्वीची ती बातमी मला इंटरनेटवर वाचायला मिळाली. कोणी म्हणेल की ती विश्वासार्ह बातमी असेल कशावरून. तर मित्रांनो, मी प्रत्यक्ष Pittsburgh Post-Gazette ह्या दैनिकाच्या 14 मार्च1955 च्या अंकातील ती बातमी वाचली आहे. तुम्हालाही ती वाचता येईल. हा अंक इंटरनेटवर स्कॅन केलेला म्हणजे डिजिटाईज्ड स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्हाला तो पहायचा असेल तर ह्या दुव्यावर जा..\nप्रश्न ही एक बातमी वाचण्याचा नाही. तुम्हाला हव्या असलेल्या इतिहासातल्या बातम्या इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. डिजिटायझेशन तंत्राची ही किमया आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nसन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-manoranjan/kolhapur-news-raja-paranjape-festival-110120", "date_download": "2018-08-14T23:19:00Z", "digest": "sha1:RT33VJ4RP7XH623OZFQZTUAXGQOKTC6O", "length": 14799, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Raja Paranjape Festival ‘आम्ही मराठी’द्वारे अस्मिता जपण्याचा संदेश | eSakal", "raw_content": "\n‘आम्ही मराठी’द्वारे अस्मिता जपण्याचा संदेश\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nकोल्हापूर - विविध संतरचना, आजच्या मराठी कवी आणि साहित्यिकांच्या लेखनातून मराठी भाषेचे विस्तारलेले महाप्रचंड अवकाश शब्द आणि अर्थसौंदर्यातून अनुभवण्याची पर्वणी रसिकांनी साधली. मराठी असण्यापासून मराठी होण्यापर्यंतच्या प्रवास या संकल्पनेवर आधारित ‘आम्ही मराठी’ नाटकाने मातृभाषेचा पट रसिकांना उलगडून दाखविला.\nकोल्हापूर - विविध संतरचना, आजच्या मराठी कवी आणि साहित्यिकांच्या लेखनातून मराठी भाषेचे विस्तारलेले महाप्रचंड अवकाश शब्द आणि अर्थसौंदर्यातून अनुभवण्याची पर्वणी रसिकांनी साधली. मराठी असण्यापासून मराठी होण्यापर्यंतच्या प्रवास या संकल्पनेवर आधारित ‘आम्ही मराठी’ नाटकाने मातृभाषेचा पट रसिकांना उलगडून दाखविला.\nराजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात राजा परांजपे महोत्सवातंर्गत आज ‘आम्ही मराठी’ नाट्यकृतीचे सादरीकरण केले. अक्षय जोशी यांचे लेखन तर दिग्दर्शन अर्चना राणे यांनी केले. अमेय बर्वे, अक्षय जोशी, पार्थ राणे, अमिता घुगरी, संजीव मेंहेंदळे, धवल चांदवडकर, स्वराली कुंभोजकर, विक्रम भट, दीप्ती कुलकर्णी, कौस्तुभ देशपांडे यांनी सहभाग घेतला.\nनाट्यकृतीद्वारे मराठीच्या उत्पत्तीपासून भाषिक लहेजातील बदलांचा प्रवास रसिकांसमोर सादर केला. श्रीकृष्ण आणि सुदामातील भारूडरूपी संवादातून मराठी भाषेचा प्रवास विनोदाच्या पेरणीसह मांडला. टाळ्यांचा कडकडाट अन्‌ हास्याच्या लकेरींनी नाट्यगृह भरून गेले. मराठी भाषेबद्दलच्या सद्य:स्थितीवरील भाष्याबद्दल रसिकांना अंतर्मुखही केले.\nसकाळच्या सत्रात ‘लाखाची गोष्ट’, ‘ऊन पाऊस’ हे चित्रपट दाखविले. ‘आम्ही मराठी’मध्ये संस्कृत भाषेशी गुंफलेली मराठी भाषा संतसाहित्यातून समृद्ध झाल्याचे दाखले दिले. आजच्या हिंदी, इंग्रजी भाषेच्या मुलाम्याने काहीशी दुरावलेली मराठी भाषा आपलीशी करण्याचा संदेश नाट्यकृतीने दिला. ‘नटरंग’ चित्रपटातील शीर्षक गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.\nयानंतर लोकगीते, भावगीते सादर केली. कोकण, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, खानदेश तसेच महाराष्ट्राच्या अन्य भागातील भाषिक सौंदर्य दाखवणारे शब्द, त्यातून तयार झालेली गाणी सादर केली. याद्वारे रसिकांना मराठीच्या वैविध्याचा परिचय करून दिला. मराठी भाषेचा गंध, बोलीभाषेतील प्रचलित शब्द, भौगोलिक संदर्भाने तयार झालेले शब्द, एकच पण आशयाने अर्थभिन्नता येणारे शब्द असा मराठी भाषेतील राजेशाही श्रीमंत थाटही नाट्यकृतीने दिला.\nविशेष म्हणजे, मराठीत हरवत चाललेली शुद्धता, इंग्रजाळलेली किंवा हिंदीमिश्रित मराठी बोलणाऱ्या पिढीने मराठी भाषेतील शब्दवैभव अजिबात विसरू नये, असा संदेश देणारे संवाद रसिकांची दाद मिळवून गेले.\nशिक्षण क्षेत्रात मराठी मागे पडून इंग्रजी माध्यमाला दिलेले नको तितके महत्त्व या नाट्यकृतीने अधोरेखित केले. मातृभाषेतून ज्ञान घेणे ही संस्कृती लोप पावत आहे. ती मराठी भाषेच्या अस्मितेतूनच जपली जावी, असा संदेश नाट्यकृतीने दिला.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wasim-jaffer-said-about-team-india-vs-south-africa-centurion-test-match/", "date_download": "2018-08-14T23:07:02Z", "digest": "sha1:G6LVNEUFFUND36B42EFPKZIKGCRKE5WZ", "length": 6866, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तरच भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकू शकतो; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत -", "raw_content": "\nतरच भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकू शकतो; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत\nतरच भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकू शकतो; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत\n भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून जर भारतीय संघाला मालिकेत १-१ अशी बरोबरी करायची असेल तर भारताला आपल्या पहिल्या डावात कमीतकमी ५०० धावा कराव्या लागतील असे मत व्यक्त केले आहे माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने.\nविदर्भ रणजी संघाला पहिला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वासिम जाफरने दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल स्पष्ट मतं व्यक्त केली आहेत. ” आपण दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद केले आता आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. जर आपल्या संघाने पहिल्या डावात ५०० धावा केल्या तर आपण आरामात हा सामना जिंकू शकतो. ” असे जाफर म्हणाले.\n“सध्या खेळत असलेल्या संघातील बरेच फलंदाज आफ्रिकेत थोडेफार खेळले आहेत. शिवाय ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलँड सारख्या देशातही खेळले आहेत. त्यामुळे नक्की काय करायचं आहे हे त्यांना माहित आहे. फक्त त्यांनी खेळपट्टीवर वेळ व्यतीत करायला हवा. ते एकदा फॉर्ममध्ये आले की चांगला खेळ करतील. ” असेही ते पुढे म्हणाले.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-14T22:56:28Z", "digest": "sha1:ZCI7HZJB6DLH5DRTMH7G3XHDY4RS7XKA", "length": 8098, "nlines": 57, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "राणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nराणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा \nराणे हे प्राप्तिकर विभागात पहिले शिपाई होते. त्यानंतर दहावीची परीक्षा देऊन लिपिक झाले. पण आज त्यांनी मुंबईत उद्योगपती धीरूभाई अंबानीच्या खालोखाल बंगला कसा बांधला हे कसे काय शक्य झाले त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल करीत कोणत्याही ठेकेदाराकडून जरूर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे.\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nअनेक ठेकेदार हे त्यांचेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही आजची जिल्ह्याची अवस्था आहे आणि जे कोण चुकीचे काम करणारे आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही , असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला.\nसिंधुदुर्गमधील अनेक खुनांचा तपास लागला नाही. मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून या खुनांची माहिती देणा-या व्यक्तींना बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होऊन पोलिसांना माहिती द्यावी. जे कोणी माहिती देतील त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.\nराणे हे उद्योगमंत्री असताना अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत.उद्योग विभागातील काही प्रकरणांची चौकशी सुरू असताना राणेंना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही याचा भाजपने विचार करावा, असा सल्लाही भाजपच्या नेत्यांना दिला आहे.\nसमर्थ विकास पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवणा-या राणे यांनी याच नावाने पक्ष काढावा आणि निवडणूक लढवाव्यात. मग त्यांना त्यांची ताकत कळेल. पैशाच्या आणि जाणार त्या पक्षाच्या जिवावर आमदार फोडणार म्हणणे सोपे असते, पण आपल्या ताकदीवर आधी किती आमदार निवडून आणणार ते सांगा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.\nभाजपा हा पक्ष साधन संस्कृती मानणारा आहे. तसेच या पक्षाला गोळवलकर, हेडगेवार या महान व्यक्तींचा विचार आहे. ते कोकणचे सुपुत्रच होते. त्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे कशी काय चालू शकतात, असा सवाल करीत आम्ही आमचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← कोल्हापूर-शिर्डी झुकझुक गाडी येत्या बुधवारपासून सुरु पिच्चर चले ना चले अपनी दुकान चलती रहेगी →\nबातम्या डेस्क वर जा (Marathi Edition)\nवर जा. \"कानो, नायजेरिया मध्ये अनेक मृत खालील बॉम्बस्फोट\". ग्लोबल हे... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/arbab-hayat-pakistani-hulk/", "date_download": "2018-08-14T22:56:37Z", "digest": "sha1:A7M54FPUBCFOMEZDPD5VNQXGH3PMXLKJ", "length": 7247, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आठवड्याचा खुराक ' हा ' पाकिस्तानी फक्त नाश्त्याला खातो | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआठवड्याचा खुराक ‘ हा ‘ पाकिस्तानी फक्त नाश्त्याला खातो\nह्या व्यक्तीला पाकिस्तानमध्ये ‘हलक’ म्हणून नाही तर ‘हल्क’ म्हणून ओळखल जातय. अर्बाब हयात असे त्याचे नाव असून तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानमधल्या या तरुणाने किशोरवयात असल्यापासून स्वत:चे शरीर कमावण्यात एवढी मेहनत घेतली की आता त्याला सारं जग पाकिस्तानचा ‘हल्क’ म्हणून ओळखू लागला.\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nजगात विविध प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्टाईल वेगवेगळी असते . आपली स्वतंत्र वेगळी ओळख असावी असं प्रत्येकालाच वाटतं आणि ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण स्वत:वर मेहनत घेत असतो.\nअर्बाब हयात असे त्याचे नाव असून, तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचे वजन साडेचारशे किलोच्या आसपास आहे. त्याला हल्कबरोबर ‘खान बाबा’ या नावानेही ओळखलं जातं. एका हाताने माणासांना हवेत उचलणं, मोठय़ा गाडय़ा ओढणं अशी कामं तो अगदी हलक्या हातानं करतो.\n.किशोरवयात असल्यापासून बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि तेव्हापासून त्याने शरीर कमवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचा दिवसाचा खुराकही खूप जास्त आहे. तो न्याहरीत दररोज ३६ अंडी, ५ लिटर दूध आणि ३ किलो मांस खातो . विशेष म्हणजे याच वय २५ वर्षे आहे आणि वजन ४३५ किलो आहे .\n पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा \n← साईबाबा होणार इजी ऍक्सेसेबल : शिर्डी आता हवाई नकाशावर अच्छे दिन म्हणजे फक्त बसून खाणे नाही आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/encroachment-crime-112211", "date_download": "2018-08-14T23:32:00Z", "digest": "sha1:D4FYGCOU257JHN2K55MU6LBYHZPAD4BU", "length": 11987, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "encroachment crime बारामतीत तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nबारामतीत तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nबारामती शहर - नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी शहरातील इंदापूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली गेली.\nवाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना चालणेही अवघड करणाऱ्या अतिक्रमणांबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर आता नगरपालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. नवीन मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनीही कारवाईला पाठिंबा देत आज प्रशासनाला काही सूचना केल्या.\nबारामती शहर - नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी शहरातील इंदापूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली गेली.\nवाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना चालणेही अवघड करणाऱ्या अतिक्रमणांबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर आता नगरपालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. नवीन मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनीही कारवाईला पाठिंबा देत आज प्रशासनाला काही सूचना केल्या.\nबारामती बस स्थानकासमोरील अतिक्रमणे आज सुनील धुमाळ व राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढून टाकली. यात फळांचे गाडे, टपऱ्या व पदपथांवर सुरू असलेल्या व्यवसायांचा समावेश होता.\nदरम्यान, बारामती शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम ही सातत्याने चालणार असल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली.\nरस्ते रिकामे ठेवण्यावर भर\nवर्दळीच्या ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील, रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी नगरपालिका प्रशासन घेत आहे. वाहतूक पोलिसांनीही अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. जेथे पक्‍क्‍या स्वरूपाचे अतिक्रमण आहे, ते आता पुढील टप्प्यात पाडून जागा रिकामी करण्यावर हा विभाग भर देणार आहे.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/honour-killing-kerala-man-stabs-daughter-death%C2%A0-104930", "date_download": "2018-08-14T23:31:10Z", "digest": "sha1:DSYZKZ356IDDESBSXMMWT4OBZIHIJXIQ", "length": 10918, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Honour killing in Kerala: Man stabs daughter to death विवाहादिवशीच मुलीची पित्याकडून हत्या | eSakal", "raw_content": "\nविवाहादिवशीच मुलीची पित्याकडून हत्या\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nअरिकोड येथील मंदिरात अधिराचा विवाह होणार होता, मात्र त्याच दिवशी तिची वडिलांशी याविषयावरुन वाद झाला. त्याच वेळी राजनने अधिराला भोसकले. यात तिच्या ओटीपोटाला गंभीर जखम झाली\nतिरुअनंतपुरम - विवाहादिवशीच पित्याने मुलीची हत्या केल्याची घटना केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजन (वय 44) याला पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली आहे.\nराजन याची मुलगी अधिरा (वय 22) व एका दलित युवकाचे प्रेमसंबंध होते. संबंधित मुलगा लष्करात आहे. त्यांच्या प्रेमाला राजनचा विरोध होता. पोलिसांच्या उपस्थितीत मुलामुलीच्या कुटुंबामध्ये चर्चा होऊन दोन्ही बाजूकडून त्यांच्या संबंधांना मान्यता देऊन विवाह ठरविण्यात आला. राजन यांनी मात्र त्यास मंजुरी दिली नाही.\nअरिकोड येथील मंदिरात अधिराचा विवाह होणार होता, मात्र त्याच दिवशी तिची वडिलांशी याविषयावरुन वाद झाला. त्याच वेळी राजनने अधिराला भोसकले. यात तिच्या ओटीपोटाला गंभीर जखम झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तेथे तिचे निधन झाले.\nया घटनेनंतर राजन तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आज अटक करण्यात आली.\nलोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमीत्त भव्य मिरवणुक\nसोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मोहोळ यांच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेची भव्य...\nकेरळच्या मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी\nतिरुअनंतपुरम- मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे...\n...यामुळे वकिलांनी केले आंबेडकरांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण\nमेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील काही दलित वकिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दूध व गंगाजलाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केले. भारतीय जनता...\nसंविधान प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; भारिप बहुजन महासंघाची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी...\nकेवळ शिक्षा वाढवून बलात्कार थांबतील\nबालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/blog-post_07.html", "date_download": "2018-08-14T22:57:47Z", "digest": "sha1:KXJNF2YIVPZ6OO7K7FV3LUC6ZMSFO25M", "length": 4931, "nlines": 106, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: फारसे वापरात नसलेले दोन शॉर्टकट", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nफारसे वापरात नसलेले दोन शॉर्टकट\nकीबोर्ड शॉर्टकटस आपण सगळेच जण वापरतो. त्यातले सगळ्यात कॉमन म्हणजे CTRL+C आणि CTRL+V हे कट पेस्ट करण्यासाठीचे शॉर्टकटस.\nपण CTRL+Home आणि CTRL+End हे दोन शॉर्टकट आपल्या फारसे वापरात नसतात. इंटरनेटवर सर्फींग करताना बरेचदा खूप खोलपर्यंत गेलेले एखादे वेबपेज असते. वरून खाली जाण्यासाठी आपण माऊसचं स्क्रोलींग व्हील वापरतो, किंवा चक्क ड्रॅग करून पान खाली वर करतो. एकदम खाली वा एकदम वर जाण्या येण्यासाठी तुम्ही CTRL+Home आणि CTRL+End हे कीबोर्ड शॉर्टकटस वापरून पहा. तुम्हाला ते अतिशय सोयीचे वाटतील. आपल्याला CTRL+C आणि CTRL+V ची जशी सवय आहे, तशीच सवय आता CTRL+Home आणि CTRL+End चीही लावून घ्यायला हवी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nगुगलची वाटचालः क्षणचित्रे १९९८ ते २००३ (भाग पहिला)...\nहिंदी गाण्यांची माहीत असलेली वेबसाईट.. माहीत नसणाऱ...\nफारसे वापरात नसलेले दोन शॉर्टकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/14-maoists-reportedly-killed-sukma-district-chhattisgarh-135979", "date_download": "2018-08-14T23:07:35Z", "digest": "sha1:GHIOT3YD5ECDMDJ6XUIW33VSCNPVE6HR", "length": 11008, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "14 Maoists reportedly killed Sukma district in Chhattisgarh छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा | eSakal", "raw_content": "\nछत्तीसगडमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nसुकमा (छत्तीसगड): सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (सोमवार) चकमक उडाली असून, या चकमकीत 14 नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले आहे\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कोंता भागामध्ये नक्षलवाद्यांविरोधात आज सकाळी कारवाई करण्यात आली. यावेळी छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड फोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असून, नक्षलवाद्यांविरोधात कारवाई अद्यापही सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांना नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश मानले जात आहे.\nसुकमा (छत्तीसगड): सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (सोमवार) चकमक उडाली असून, या चकमकीत 14 नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले आहे\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कोंता भागामध्ये नक्षलवाद्यांविरोधात आज सकाळी कारवाई करण्यात आली. यावेळी छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड फोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असून, नक्षलवाद्यांविरोधात कारवाई अद्यापही सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांना नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश मानले जात आहे.\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/beti-bachao-beti-padhao-yojana-statewide-expansion-136117", "date_download": "2018-08-14T23:08:13Z", "digest": "sha1:RIBLD4PPXNW5NKNDHC6VFRD2BWL6PTK3", "length": 13147, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beti Bachao Beti Padhao Yojana statewide expansion बेटी बचाऒ-बेटी बढाऒचा राज्यभर विस्तार | eSakal", "raw_content": "\nबेटी बचाऒ-बेटी बढाऒचा राज्यभर विस्तार\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nसोलापूर - राज्यातील 16 जिल्ह्यांत सुरु असलेली बेटी बचाऒ-बेटी बढाऒ या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणखीन 19 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.\nमुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-2017 या तीन वर्षांसाठी राबवायची होती. पहिल्या टप्प्यात 10 आणि नंतरच्या टप्प्यांत सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेची खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे हे या योजनेची उद्दीष्टे आहेत.\nसोलापूर - राज्यातील 16 जिल्ह्यांत सुरु असलेली बेटी बचाऒ-बेटी बढाऒ या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणखीन 19 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.\nमुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-2017 या तीन वर्षांसाठी राबवायची होती. पहिल्या टप्प्यात 10 आणि नंतरच्या टप्प्यांत सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेची खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे हे या योजनेची उद्दीष्टे आहेत.\nकेंद्र शासनाने या योजनेत आता महाराष्ट्रातील आणखीन 19 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये सातारा, धुळे, नांदेड, अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी, नंदूरबार, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालघरचा या यादीत समावेश नाही.ही योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राबविली जाणार आहे. त्यासाठी नियुक्त टास्कफोर्समध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी यांचा समावेश आहे.\nअसे राबविले जातील उपक्रम\nमुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भवती मातांची नोंदणी\nमुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती\nमुलींचे वाढदिवस साजरे करणे\nमुला-मुलींची संख्या सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे\nमुलींच्या जन्मदराबाबत पथनाट्यांचे आयोजन करणे\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nIndependence Day : स्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीचा निर्धार\nसातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५)...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/give-plastic-bags-and-take-crops-initiative-133902", "date_download": "2018-08-14T23:08:01Z", "digest": "sha1:4GYH4LCLEVSXKF4ONUAOCXZ4TCTVMSFE", "length": 11906, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "give plastic bags and take crops initiative प्लास्टिक पिशव्या द्या आणि रोपटे घ्या उपक्रम, तब्बल 152 किलो जमा | eSakal", "raw_content": "\nप्लास्टिक पिशव्या द्या आणि रोपटे घ्या उपक्रम, तब्बल 152 किलो जमा\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nवाल्हेकरवाडी (पुणे) - प्लास्टिक बंदी वर शासनाच्या निर्णयात जरी बदल होण्याची शक्यता असली तरी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम पहाता प्लास्टिक वापर टाळावा म्हणुन अश्याप्रकारचे जागरुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. गेला महिनाभर पिंपरी चिंचवडमध्ये अंघोळीची गोळी संस्था व सहगामी ग्रुप हयांच्या संयुक्त विद्यमाने सेलेस्टियल सिटी रावेत या ठिकाणी हा उपक्रम सकाळी 12 ते 2 या वेळेत संपन्न झाला. अश्याप्रकारचा हा चौथा उपक्रम घेण्यात आला. यामुळे प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याबाबत जनजागृती घेण्यात येत आहे.\nवाल्हेकरवाडी (पुणे) - प्लास्टिक बंदी वर शासनाच्या निर्णयात जरी बदल होण्याची शक्यता असली तरी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम पहाता प्लास्टिक वापर टाळावा म्हणुन अश्याप्रकारचे जागरुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. गेला महिनाभर पिंपरी चिंचवडमध्ये अंघोळीची गोळी संस्था व सहगामी ग्रुप हयांच्या संयुक्त विद्यमाने सेलेस्टियल सिटी रावेत या ठिकाणी हा उपक्रम सकाळी 12 ते 2 या वेळेत संपन्न झाला. अश्याप्रकारचा हा चौथा उपक्रम घेण्यात आला. यामुळे प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याबाबत जनजागृती घेण्यात येत आहे.\nया संस्थेने केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनी तब्बल 152 किलो प्लास्टिक पिशव्या जमा केल्या. यावेळी प्रत्येक नागिरकांना रोपटे देऊन झाडे जगविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानामार्फत झाडे लावण्याची गरज सांगुन नागरिकांना सन्मान म्हणुन रोपटं देण्यात आले. यावेळी प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडु, सचिन काळभोर, संदीप रांगोळे, राहुल धानवे, पाटील आदी उपस्थित होते.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-717.html", "date_download": "2018-08-14T23:39:58Z", "digest": "sha1:ASLKYQOK2ZSVGQZQW2YGWAYNOHQD6OGX", "length": 9977, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "योगीराज गाडे हा जनतेतला खरा नगरसेवक ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nयोगीराज गाडे हा जनतेतला खरा नगरसेवक \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडी येथील प्रभाग क्र ११ मधील समतानगर राज्य कर्मचारी सोसायटीत चालू असलेल्या रस्त्याचे कामाची पाहणी महापौर सुरेखा कदम यांनी केली. यावेळी प्राचार्य अशोक जाधव, पुष्पा जक्का, जयश्री मगर, प्रा संध्या जाधव ,ज्योती अणेकर, वैशाली कुलकर्णी, विजय मगर, सुनीता जक्का, छाया कुलकर्णी, मंदाकिनी बर्डे, प्रज्ञा रसाळ, अलका बर्डे, चंद्रकांत खुळे, राहुल वाणी, रविंद्र वाणी, महेश कुलकर्णी, श्री घावटे ,प्रभागाचे नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेनच्या महिला जिल्हाप्रमुख आशा निबाळकर, उषा ओझा ,उमेश काळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून रोलर फिरवून आज डांबर टाकण्यात आले त्याची पाहणी करण्यासाठी महापौर कदम यांनी भेट दिली. यावेळी बोलताना येथील नागरिक म्हणाले योगीराज गाडे हा जनतेतला खरा नगरसेवक आहे. आमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, प्रभागात त्याची रोज सकाळी फेरी असते, आमच्या भागात सतत येतात व कधीही फोन करा ते रिसिव्ह करतात व कामे मार्गी लावतात, या आधी इतर नगरसेवक कधीच या ठिकाणी फिरले नाही म्हणून आम्ही पोटनिवडणुकीत गाडे ना निवडून दिले व त्यांच्या बद्दल आलेली विरोधातील बातमी आम्ही दिलेली नाही व विरोधकांनी त्याचे राजकारण केले असे नागरिकांनी महापौरांना सांगितले.\nश्री गाडे म्हणाले मी जनतेसाठी जगतो व त्यांच्या साठी काम करतो ४० वर्षे येथे रोड नव्हता, तो होत आहे. यापूर्वीच्या कोणत्याही नगरसेवकाने कधी तो करण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही तो केला , राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लोटके प्रकरणामुळे ठेकेदाराचे बिल निघत नाहीत, अनेक विकासकामे खोळंबली आहे, प्रभागातील कामे न होण्यासाठी राष्ट्रवादीचा एक बडा नेता प्रशासनावर दबाव आणतो मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे अश्या परिस्थितीत येथील राष्ट्रवादीच्या अजिक्य बोरकर यानी मनपाची फसवणूक केली व चुकीच्या पद्धतीने लाखो रुपये मानधन घेतले आहे ते सुद्धा ३ वर्षे होऊनही परत केले नाही हा जनतेचा कष्टाचा पैसा त्यांनी प्रथम भरावा व महापालिकेत त्याला साधा सहीचा अधिकार हि नाही म्हणून त्याने आदोलंना बद्दल बोलू नये.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया कॉलनीत २०१३ व पोटनिवडणुकीत पांगरमल दारू कांडातील जितू गंभीर व विद्यमान आमदाराने रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी येथील प्रभागातील दहा कॉलनी मध्ये रस्त्यासाठी खडी टाकली होती व निवडणूक हरल्याने ती सहा महिन्यांनी परत उचलुन नेली हे नागरिक विसरले नाहीत . या नंतर संग्राम भैय्या फाऊंडेशन चा व राष्ट्रवादीचा जितू गंभीर तीन वर्षे प्रभागात फिरला नाही उलट बनावट दारू ने स्वतःचे पोट भरून १४ लोकांचे बळी घेतले. शिवसेना जनतेशी बांधील राहून विकास कामे करती तर राष्ट्रवादी फ्रॉड नगरसेवक, आरोपी जितू गंभीर, पथदिवे घोटाळ्यातील लोटके असे कार्यकर्ते देते व त्याच्याशी बांधील आहे व सध्या नगर शहरातील राष्ट्रवादी म्हणजे - चोराच्या उलट्या बोंबा मारतात असा आरोप ही गाडे यांनी यावेळी बोलताना केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nयोगीराज गाडे हा जनतेतला खरा नगरसेवक \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=18", "date_download": "2018-08-15T00:00:27Z", "digest": "sha1:JA6SGATS6KUELFTBBRC7UEPZWVAQQXDR", "length": 5899, "nlines": 156, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सेलिब्रिटी अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सेलिब्रिटी\nया आठवड्याचे सर्वोत्तम सेलिब्रिटी अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Avril lavigne थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://venusahitya.blogspot.com/2017/11/bageshree-deshmukh-paperwet.html", "date_download": "2018-08-14T23:10:56Z", "digest": "sha1:WCSK6QVJRAEJ74G6TZ5BGIGVPV5O6XRR", "length": 5397, "nlines": 68, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : पेपरवेट", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nकाही करून काय होणार आहे किंवा काहीही न केल्याने काय होणार आहे, अशा प्रश्नांची उत्तरे जेव्हा \"काही नाही\" वर येऊन ठेपतात तेव्हा एक रिकामपण दाटतं, शुद्ध रिकामपण. नखात, काळजात, मनात, उरात, देहात, घरात... फक्त रिकामपण. एक अशी पोकळी जिथलं गुरुत्वाकर्षण एकाएकी संपतं आणि आपली पावलं तरंगू लागतात. आपल्यावरचा आपल्या अपेक्षांचा पेपरवेट आपणच अचानक काढून घेतल्यानंतरची अवस्था.\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-anushka-sharma-wedding-venue-photos/", "date_download": "2018-08-14T23:05:44Z", "digest": "sha1:6HH5Z5AEC5UQTKIADZGXIEUHUGOS3LF6", "length": 8304, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "७००वर्ष जुन्या जागी झाले अनुष्का-विराटचे शुभमंगल, एका व्यक्तीचा १ आठवड्याचा खर्च १ कोटी -", "raw_content": "\n७००वर्ष जुन्या जागी झाले अनुष्का-विराटचे शुभमंगल, एका व्यक्तीचा १ आठवड्याचा खर्च १ कोटी\n७००वर्ष जुन्या जागी झाले अनुष्का-विराटचे शुभमंगल, एका व्यक्तीचा १ आठवड्याचा खर्च १ कोटी\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल इटलीतील टस्कनीमध्ये विवाह बंधनात अडकले. ही जागा शहरापासून दूर असून अतिशय शांत आहे. ही जागा थंडीच्या दिवसात बंद असते.\n३ वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अनुष्काने सांगितले होते की जर ती डेस्टिनेशन वेडिंग करणार असेल तर विनयार्ड सारख्याच जागी करेल.\nलग्नापूर्वी हे दोघे मिलान शहरात लग्न करणार आहे असे सांगितले जात होते. परंतु मिलानपासून ४ तासांच्या अंतरावरील शहरातच दक्षिण इटलीतील टस्कनीमध्ये त्यांनी सात फेरे घेतले.\nही एक ऐतिहासिक जागा आहे. टस्कनीपासूनही ही जागा १ तासांच्या अंतरावर आहे. येथे १३व्या शतकात ५ मोठे महाल बनवले आहेत. Borgo Finocchieto या नावाने ही जागा ओळखली जाते.\nही जागा आज जशी दिसते तशी बनवण्यासाठी तब्बल ८ वर्ष लागले. येथे २२ रूम असून त्यात जास्तीतजास्त ४४ लोक राहू शकतात. म्हणूनच अतिशय जवळच्या लोकांना येथे लग्नासाठी बोलावण्यात आले होते.\nही जागा ७००वर्ष जुनी असून येथे अतिशय गर्भश्रीमंत लोकांची डेस्ट‍िनेशन वेडिंग होतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्धा आपल्या परिवारासोबत येथे सुट्ट्यांचा आनंद घ्यायला आले होते.\nटस्कनीमधील हे महाल जगातील सर्वात महागड्या पहिल्या २० जागांमध्ये येतात. १ आठवड्याचा येथील एका व्यक्तीचा खर्च अंदाजे १ कोटी रुपये आहे. येथे एक रात्र थांबण्यासाठी ६ लाख ५० हजारांपासून ते १४ लाखांपर्यन्त रुपये घेतले जातात.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://digitalakola.in/Donors/APositive.php", "date_download": "2018-08-14T22:51:53Z", "digest": "sha1:INEWAID7ODR62WD2GGNEHGW74DH6PMR5", "length": 2344, "nlines": 44, "source_domain": "digitalakola.in", "title": ":: Find Blood Doner Akola District", "raw_content": "\nइच्छुक रक्त दात्यांनी नोंद करा.\nA RhD Positive (A+) रक्तगट असलेल्या दात्याची यादी.\n12 राजेश रघुनाथ सुरडकर कौलखेड, अकोला 8805231377 A+ Yes\n13 राहुल गौतम इंगोले कौलखेड, अकोला 8237131481 A+ Yes\n14 उदय सुरेश जाधव वाऴवा 9527522705 A+ Yes\nDisclaimer : हे संकेतस्‍थळ जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला ने पुरविलेल्‍या माहिती व निर्देशानुसा विकसीत केले आहे.अकोला जिल्‍हाधिकारी कार्यालय,अकोला दृवारा संचालित\n© कॉपीराईट २०१६ - सर्वाधिकार अकोला जिल्हाधिकारी, अकोला यांचेकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2014/06/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:57:53Z", "digest": "sha1:FWWWAN7PB4AHLKEZOM2LRIW4RC74RYMW", "length": 9285, "nlines": 108, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: अर्धवट... १", "raw_content": "\nचांगली कि वाईट माहित नाही... पण मला सवय होती कि एकदा पोस्ट लिहायला बसलं कि संपेपर्यंत उठायचं नाही ... एका बैठकीत लिहून काढायचं जे आहे नाही ते\nपण गेल्यावर्षीपासून ती सवय मोडली... दुसरी कामं दिसत असताना ब्लॉगकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पोस्ट लिहायला उत्साहाने बसायचे आणि मग काहीतरी काम यायचं आणि ती तशीच drafts मध्ये पडून राहायची... आणि एकदा सोडल्यावर पुन्हा लिहायचा मूड कधी यायचाच नाही (ह्या पोस्ट्स बाबतीत अजूनही आलाच नाहीये) आता drafts मध्ये इतक्या अर्धवट पोस्ट साचून आहेत कि नवीन लिहायला आल्यावर त्या दिसतात आणि मग नवीन लिहायचा उत्साह जातो आणि जुन्या लिहून होत नाहीत...\nमग म्हंटल अर्धवट तर अर्धवट... करून टाकूयात पोस्ट म्हणजे मग पुढे नवीन लिहायच्यावेळी एक कारण कमी... खूप काही potential असणाऱ्या वगैरे नाहीयेत ह्या गोष्टी, कदाचित म्हणून पूर्णही झाल्या नाहीत... पण अर्थात potential लिहीणार्यात असावं लागतं हेही तितकचं खरं.. सो जर कोणाला ह्यातून काही उचलून नेऊन त्याचं त्याचं काही लिहायचं असेल तर बिनधास्त... Yard sale सारखं...\n\"...तुमच्या प्रतिक्रिया पत्राद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका... आता मी, ज्योती , तुमचा निरोप घेते.. पुन्हा भेटूया उद्या दुपारी ३ वाजता वाघ-बकरी स्पेशल चहाबरोबरच्या गप्पांमध्ये .. कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत पंडित कुमार गंधर्व ह्यांनी गायलेल्या \"प्रभू अजी गमला\" ह्या रचनेने..\"\nज्योतीने ड्युटी चार्टवर सही केली. केस बांधत , सामान आवरून ती स्टूडियोबाहेर पडली.. चप्पल घालताना तिने समोर उभ्या असलेल्या रमाला विचारलं.. \"गेली होतीस का काल सिनेमाला\nरमा फाइलमधून डोकं वर न काढत म्हणाली \"नाही.. आमच्या ह्यांना वेळ नव्हता\"\nज्योतीने खूप मोठा आळस दिला आणि मेघाला A.C. कमी करायला सांगितला.. \"मेघा.. एक खुसखुशीत चहापण प्लीज..\"\nरमाने आता मात्र दचकून ज्योतीकडे पाहिलं.. \"खुसखुशीत चहा\n\" or whatever the adjective is.. आत्ता शिकवायला लागू नको प्लीज.. आधीच तू काय काय डेंजर मराठी बोलायला लावतेस मला.. आज काय तर 'आध्यारूढ' आणि अजून काय होतं ते..\n\"काहीही असलं तरी बोलतेस ना येतात ना शेकडो पत्रं येतात ना शेकडो पत्रं\" रमानी परत फायलीत डोकं घातलं..\n\"रमे.. अमन म्हणत होता, ह्या आठवड्यात कायच्या काय पत्रं आल्येत थांब.. मीच जाऊन बघते.. तू काय सांगणार नाहीस..पण आधी चहा पिऊन जाते.. चहा येईपर्यंत एक झोप काढते.. ३ ते ५ झोपेचा स्लॉट आहे यार.. काकवा आणि आज्या ऐकतात फक्त मला.. पण का बोलत्ये मी थांब.. मीच जाऊन बघते.. तू काय सांगणार नाहीस..पण आधी चहा पिऊन जाते.. चहा येईपर्यंत एक झोप काढते.. ३ ते ५ झोपेचा स्लॉट आहे यार.. काकवा आणि आज्या ऐकतात फक्त मला.. पण का बोलत्ये मी तू ऐकतपण नाहीयेस.. कुचकट..\"\n\"मिठाचा खडा, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी आमच्या घरच्यांच्या आनंदात कायम मिठाचा खडा बनूनच असते. मुलाला मित्रांबरोबर लांब फिरायला जायचं आहे पण आई जाऊ देत नाही. कारण माझ्यातल्या आईला १४ वर्षाचा असला तरी मुलगा लहानाच वाटतो.. मुलीला स्लीपोव्हर पार्टीला पाठवत नाही, तोकडे कपडे घातल्यावर बोलते. कारण बाहेरचं जग कसं आहे ते तिच्यापेक्षा २५ वर्ष जास्त पाहिलं आहे मी.. ह्यांना मसालेदार काही जास्त खाऊ देत नाही कारण मग रात्रभर त्यांनाचं त्रास होतो.. पण हो, तरीही मी मिठाचा खडाच असते\"\nगोऱ्या पायातलं तिचं चांदीचं नाजूकसं पैंजण...\nगेल्या शो नंतरचा अजून न गेलेला पुसटसा आल्ता...\nमरून रंगाचं भडक नेलपेंट.. आल्त्यासोबत छान दिसतं म्हणून...\nउजव्या पायाच्या अंगठ्यावर एक तीळ.. मावशी म्हणायची ज्याच्या पायावर तीळ असतो तो खूप प्रवास करतो..\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-best-all-national-gokul-missions-west-division-8580", "date_download": "2018-08-14T23:30:24Z", "digest": "sha1:GT4BVMGZXGK44W7WZZQXIOINGPKTR5DK", "length": 16516, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Maharashtra Best of all in National Gokul Mission's West division | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम विभागात महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट\n‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम विभागात महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट\nशुक्रवार, 25 मे 2018\nमुंबई : केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा बहुमान पश्चिम विभागातील महाराष्ट्र राज्याने पटकावला असून, या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारांवर राज्याने मोहोर उमटवली आहे.\nमुंबई : केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा बहुमान पश्चिम विभागातील महाराष्ट्र राज्याने पटकावला असून, या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारांवर राज्याने मोहोर उमटवली आहे.\nकेंद्र शासनाकडून देशातील चार विभागांतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यांचा; तसेच दादरा व नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. यात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार, राष्ट्रीय गोकूळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी, उत्कृष्ट पशुवैद्यक, उत्कृष्ट कृत्रिम रेतन सेवा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.\nपश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारासाठी पशुधनाची उत्पादकता, पशुवैद्यकीय सेवेचा दर्जा, रोग नियंत्रण, पशुप्रजनन कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी, कृत्रिम रेतनाचे काम, रोग प्रादुर्भावासंदर्भातील माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरण्यास प्रतिसाद, केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पशुसंवर्धन योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत पोचविण्याचा विस्तार कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी आदी बाबींचा विचार करण्यात आला. देशी गोवंश तसेच म्हशींच्या जातींचे जतन व संवर्धन यावर ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये विशेष भर देण्यात आला आहे.\nराज्याला प्राप्त झालेले पुरस्कार -\nराष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार : प्रथम पुरस्कार :अनिरुद्ध भगीरथ पाटील, तरसाली, ता. बागलाण, जि. नाशिक\nउत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार -\nप्रथम पुरस्कार - डॉ. अनिल तुळशीराम परिहार, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघूू पशुवैद्यकीय रुग्णालय, कराड (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार - डॉ. दिनकर भाऊराव बोर्डे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघू पशुवैद्यकीय रुग्णालय, पंढरपूर (जि. सोलापूर), उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ पुरस्कार - द्वितीय पुरस्कार - बाळासाहेब तुकाराम कोल्हे, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, बायफ, सोनेवाडी, ता. कोपरगाव (जि. नगर)\nद्वितीय पुरस्कार - डॉ. अनिल विठ्ठलराव इंगोले, पशुधन विकास अधिकारी, सासवड (जि. पुणे)\nराष्ट्रीय गोकूळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी : प्रथम पुरस्कार : महाराष्ट्र\nपुरस्कार awards विभाग sections महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड नगर पशुधन पशुवैद्यकीय बागलाण पंढरपूर पूर सोलापूर विकास\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2208.html", "date_download": "2018-08-14T23:40:54Z", "digest": "sha1:EAISCYPZWO4WCGXETT746IDMICKA5WBR", "length": 7753, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Anna Hajare Parner सत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे.\nसत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल आणि लोकायुक्त कमजोर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला धोका दिला आहे. त्या साठी शेतकऱ्यांचे व देशातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी समान विचारधारा असलेल्या लोकांनी एकत्र यावे असे अवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nहजारे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सत्ता आणि पैशाच्या नशेत राजकारणी बेहोश झाले आहेत. या नशेत समाजाला आपण कोठे घेऊन चाललो आहोत याची त्यांना जाणीव नाही. यातून देश विनाशाच्या जवळ जात आहे. याचा परिणाम गरीब लोकांवर होणार आहे. म्हणून ज्या भारतीयांना वाटते हा देश आपला आहे, स्वातंत्र्यासाठी हजारो देशभक्तांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये अशा लोकांनी आपले कुटुंब चालवता चालवता दिवसाचे एक किंवा दोन तास देशासाठी द्यावेत असे वाटते. अशा लोकांनी त्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे.\nआपण अता आपल्या देशाला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही तर इंग्रज भारतात परत येणार नाहीत. मात्र अत्ताचे भारतीय सत्ताधिश हुकुमशाहीच्या बाजूला चालले आहेत ते देशात हुकुमशाही आणतील. देशाला स्वातंत्र मिळून 70 वर्षे झाली मात्र देशात लोकशाही आली नाही.\nदेशात अनेक समस्या आहेत. त्यासगळ्या एकाच वेळी सुटणार नाहीत. मात्र समान विचारसरणी असणारे व निष्काम भावनेने एकत्र आले तर हळू हळू देशाच्या समस्यांचा सुटत जातील. ज्यांना देशाच्या समस्यांविषयी चिंता आहे जो देशाचा व समाजाचा विचार करतो ज्याचे जीवन व चारित्र्य शुद्ध आहे तसेच देशासाठी त्याग करण्याची इच्छा आहे मात्र कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही अशी लोकांनी एकत्रीत येऊन संघटण करावे व 23 मार्च रोजी दिल्लीत होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन पत्रकात केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, February 22, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T23:39:04Z", "digest": "sha1:O7BTGHVANETC6Z72TULMZ3TOXVN3IUWR", "length": 6995, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "केशवकुमार | मराठीमाती", "raw_content": "\nआजीच्या जवळी घडयाळ कसले आहे चमत्कारिक,\nदेई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;\nत्याची टिक टिक चालते न कधिही,आहे मुके वाटते,\nकिल्ली देई न त्यास ती कधि,तरी ते सारखे चालते\n“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी”,\nजेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी\nसाडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी\n“बाळा झांजर जाहले,अरवला तो कोंबडा,ऊठ की \nताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता\nजाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता \n“आली ओटीवरी उन्हे बघ” म्हणे आजी,”दहा वाजले \n” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.\nखेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी\nहो केव्हा तिनिसांज ते न समजे \nबोले, “खेळ पुरे, घरांत परता \nओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन \nआजीला बिलगून ऎकत बसू जेव्हा भुतांच्या कथा\nजाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऎकता \n“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली,”गोष्टी पुरे जा पडा \nलागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा\nसांगे वेळ,तशाच वार-तिथीही आजी घडयाळातुनी\nथंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी\nमौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले\nगाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो \nThis entry was posted in मराठी कविता and tagged अभ्यास, आजी, केशवकुमार, घडयाळ, पाऊस on जानेवारी 3, 2011 by सहाय्यक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/05/blog-post_14.html", "date_download": "2018-08-14T23:59:30Z", "digest": "sha1:PBGRFX7HIV3JZWSUVWF5PEMDZPEZUT5N", "length": 18117, "nlines": 199, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : छावा: छत्रपती संभाजी महाराज", "raw_content": "\nछावा: छत्रपती संभाजी महाराज\nछत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती (१४ मे) निमित्य हार्दिक शुभेच्छा\nमहाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले.\nत्यांच्या जयंती निमित्य काही दुखडे आम्हाला मांडायचे आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आपण बराच चूक मांडला आता पुन्हा त्या सत्य इतिहासाची आपण एकदा फेर मांडणी करायला हवी. इतिहास शिकणाऱ्या तरुणांनी हे शिवधनुष्य उचलावे. आणि संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने जे जातीय द्वेषाचे राजकारण होत आहे ते थांबवावे. महाराष्ट्र हा दलित, ब्राम्हण, मराठा या सगळ्यांचा आहे. इथच्या संकृतीवर, इतिहासावर, महापुरुषांवर प्रत्येकाचा हक्क आहे. पहिल्याने दुसऱ्याचा किंवा तिसर्याचा, दुसर्याने पहिल्याचा किंवा तिसर्याचा किंवा तिसर्याने पहिल्याचा किंवा दुसऱ्याचा द्वेष करू नये. आणि कुणीही कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी बाळगण्याचा प्रयत्न किंवा अट्टाहास करू नये; जमले तर विविध क्षेत्रात काही इतर-समाजबांधव मागे राहत असतील त्यांना हात द्यावा, जुन्या जाचक - रूढी आणि परंपरा यांना फाटा फोडून भावूबंधकीचा महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने महा-राष्ट्र पुन्हा उभा करायला सर्वानीच 'जमेल तेथे जमेल तसे' प्रयत्न करायला हवेत.\nवेब वर संभाजी महाराजांबद्दल बरेच काही उपद्रवी लेख आहेत त्यांचा नायनाट करणे हा आपण एक उदेष्य ठेवू, जिथे कुठे असे काही सापडेल ते पब्लिक फोरम मध्ये नकळवता जमेल त्या मार्गाने नाहीसे करण्याचा प्रयत्न करूयात, हाच संकल्प आज सोडू.\nसर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nबोला छत्रपती संभाजी महाराज की........... जय\nसंभाजी महाराजांबद्दल अधिक येथे वाचा\nसंभाजी महाराज समाधी तुळापुर (पुणे) ला भेट देण्याचा विचार असेल तर हे नक्की वाचा.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:11 AM\nविषय chava, sambhaji maharaj, छत्रपती संभाजी महाराज, छावा\nशिवाजी महाराजांनंतर नऊ वर्षे राज्य चालविणार्या संभाजी महाराजाना कुलकलंक ठरविणार्या इतिहासकारांच्या लायकीचा पंचनामा प्रथम होणे आवश्यक आहे.\nप्रकाश बा. पिंपळे said...\nअमोल सुरोशे (नांदापूरकर) said...\nअमोल सुरोशे (नांदापूरकर) said...\nइतिहासातील असे एक अदभूत व्यक्तिमत्व ज्यांच्या केवळ नामघोषाने अंगावर काटा उभा राहतो.. वीर, धाडसी शूर असा सिंहाचा छावा म्हणजे संभाजी राजे\nया राजाला माझा मनाचा मुजरा...\nज्या हरामखोरांनी आमच्या या महान राजस बदनाम करण्याचे कारस्थान वर्षानुवर्षे चालवले.. त्या सर्वांना सांगू इच्छितो आज हि आमच्या अंगात त्याच शिवा- संभाचे रक्त सळसळत आहे.. उरामध्ये प्रचंड स्वाभिमान आणि निष्ठा आहे.. विस्थ्वाशी खेळण्याची हिम्मत करू नका.. जाळून खाक व्हाल. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी राजाचा खरा इतिहास आमची हि नवी पिढी लोकांपर्यंत पोचवेल.\nजय भवानी .. जय शिवराय .. जय जिजाऊ\nमहाराष्ट्र में गुडीपाडवा मनाने सही कारण है संभाजी महाराज की हत्या. ब्राहमणों ने संभाजी महाराज को पकड़कर औरगंजेब के सामने पेश किया और औरंगजेब ने संभाजी महाराज को दो ही प्रश्न किया था ओ एक मेरे आदमी (सरदारों) से कोण कोण तम्हे मिला है यानि मेरे गद्दारों का नाम बताव और दूसरा प्रश्न था मराठा साम्राज्य का खजाना कहाँ है बस्स दूसरा कोई प्रश्न नहीं लेकिन ब्राहमणों ने हम लोगो को कहाँ की ओ उसकी सबसे छोटी लड़की से संभाजी महाराज का ब्याह शादी संभाजी महाराज के साथ करना चाहते ये गलत था क्योंकि औरंगजेब की सबसे छोटी लड़की की उम्र तब ४० साल की थी इसका मतलब ओ महाराज के माँ के सामान थी और दूसरा धर्मान्तर के बारे में ओ भी गलत था. क्योंकि ब्राहमणों ने उनको पकड़कर उनको मनुस्मुर्ती के कायदे कानून से (कलामोसे) हत्या करने के लिए कहाँ इतिहास में ऐसा किधर भी किसी राजा को ऐसी क्रूर सजा नहीं दी इस्लाम के कानून भी नहीं सिर्फ ये शिक्षा मनुस्मुर्ती में लिखी है और ब्राहमण इसका पालन करते थे मुसलमान मनुस्मुर्ती का पालन नहीं करते थे ब्राहमण के कायदे कानून में ऐसी क्रूर शिक्षा लिखी है और उसी दिन महाराज मुण्डके मतलब ओ गुडी के ऊपर का तांब्या (लोटा) और नया कपड़ा साड़ी, का मतलब मराठा साम्राज्य की अब्रु इज्जत और निम् का पत्ता खाना इसका मतलब महाराज की हत्या हुई उस दुखद दिन कडू घटका अंतिम समय भुला नहीं जाये इसलिए सब मराठा लोग कडू निम् का पत्ता खाते है मराठा मतलब मराठा सैनिक सब मावला लोग उसमे सब बारा बलुतेदार, आलुते दार सब जाती के लोग ब्राहमण छोडके क्योंकि मराठा का असली असतिन का साप शत्रु ब्राहमण ही है मराठा साम्राज्य ब्राहमणों ने ही नष्ट किया लालामहल में घुसखोरी करके उसे शनिवारवाडा बना दिया अभी ब्राहमणों की अंतिम घटका आ चुकी है शत्रु का पता चल चूका है\nइतिहासातील असे एक अदभूत व्यक्तिमत्व ज्यांच्या केवळ नामघोषाने अंगावर काटा उभा राहतो.. वीर, धाडसी शूर असा सिंहाचा छावा म्हणजे संभाजी राजे\nया राजाला माझा मनाचा मुजरा...\nज्या हरामखोरांनी आमच्या या महान राजस बदनाम करण्याचे कारस्थान वर्षानुवर्षे चालवले.. त्या सर्वांना सांगू इच्छितो आज हि आमच्या अंगात त्याच शिवा- संभाचे रक्त सळसळत आहे.. उरामध्ये प्रचंड स्वाभिमान आणि निष्ठा आहे.. विस्थ्वाशी खेळण्याची हिम्मत करू नका.. जाळून खाक व्हाल. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी राजाचा खरा इतिहास आमची हि नवी पिढी लोकांपर्यंत पोचवेल.\nजय भवानी .. जय शिवराय .. जय जिजाऊ\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nछावा: छत्रपती संभाजी महाराज\nमहाराष्ट्रासाठी खूप खूप खूप खूप महत्वाचा लेख.....\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/blog-post_45.html", "date_download": "2018-08-14T23:16:52Z", "digest": "sha1:JEDRCCI2IBEL6YHCHHPOGH26PEHEXLMB", "length": 11880, "nlines": 74, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: शिवसेना के तहसील प्रमुख ने पुकारा अवैद्य धंदो के खिलाफ एल्गार", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, २४ डिसेंबर, २०१७\nशिवसेना के तहसील प्रमुख ने पुकारा अवैद्य धंदो के खिलाफ एल्गार\nगोरखधंदे बंद न हुए तो करेंगे २६ दिसंबर से आमरण अनशन\nहिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) शहर समेत तहसील के ग्रामीण हलके में अवैद्य धंदो ने जोर पकड है/ युवावर्ग व्यसनाधीनता कि और बढने के कारण देश का भविष्य खतरे में आया है/ इस बात को ध्यान में लेकरं तुरंत हिमायतनगर शहर व ग्रामीण परिसर में संचालित जुआ, देशी शराब समेत सभी प्रकार के कारोबार पर रोक लगाने कि मांग हिमायतनगर तहसील प्रमुख रामभाऊ ठाकरे ने\nपुलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना से ज्ञापन द्वारा कि है, वर्णा २६ दिसंबर से आमरण अनशन करणे कि चेतावणी दि है/\nहिमायनगर शहर व ग्रामीण परिसर में कुछ राजनैतिक नेटाओ के हस्तक ने अवैद्य धंदो का संक्रमण सुरू किया है/ जीसमे अवैध तारिखे से जुआखाना, देशी व घरेलू शराब, गुटखा बेचने गोरखधंदा शुरू कर दिया है इसलिए ग्रामीण क्षेत्रों में युवा इस नशे की ओर बढ़ रहे हैं इसलिए ग्रामीण क्षेत्रों में युवा इस नशे की ओर बढ़ रहे हैं इस कारण पूरी युवा पीढ़ी की प्रकृति, डगमग रही है, साथ हि गरीब मजदुरो के घर बर्बादी कि राहपर चली है/ इस मामले कि जाणकारी शहर व ग्रामीण परिसर के कुछ महिलाओं ने शिवसेना तहसील प्रमुख ठाकरे से कि, जिससे लेकरं उन्होने जिला पुलिस अधीक्षक को १४ दिसंबर को ज्ञापन देकर तहसील के ग्राम सोनारी, खड़की बा, सरसम बु, पोटा बु, कामारवाडी, खैरगाव समेत अन्य ग्रामीण इलाके में चल रहे गोरखधंदे तारीख २५ दिसम्बर तक बंद करणे कि मांग कि है/ अगर यह धंदे बंद न हुए तो दिसंबर के 26 से हिमायतनगर तहसील कार्यालय के सामने आमरण अनशन जारी करणे कि चेतावणी भी दि है/\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: ताजा खबरें, नांदेड\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/rajya-sabha-deputy-chairman-election-1074479.html", "date_download": "2018-08-14T23:34:55Z", "digest": "sha1:ENON3SIFXSFJXCS2TIGHSQNAFTI5UBBN", "length": 6292, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक | 60SecondsNow", "raw_content": "\nराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक\nराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हरिवंश नारायण आणि विरोधकांनी पाठिंबा दिलेले काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात ही लढत रंगणार आहे. सकाळी ११ वाजता मतदानाला सुरूवात होईल. काँग्रेसचे के पी जे कुरियन १ जुलैला सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. सध्या राज्यसभेत २४४ सदस्य असून बहुमतासाठी १२३ मतांची गरज आहे.\nएका चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज तैनात\nजपानमध्ये चोरी आणि बलात्काराचा गुन्हा असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलीस ठाण्यातून पोलीस अधिका-याचे बूट चोरुन पळ काढला आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. जूनया हिदा असे या चोरट्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते.\nवेब सिरीज हातातून गेल्याने इरफान नाराज\nबॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. अलिकडेच इरफान खानने सहावा आणि शेवटचा किमो पूर्ण केल्याची माहिती समोर आली होती. आता इरफान खानबद्दल अजून एक मोठी खबर समोर येत आहे. आपल्या आजारपणामुळे इरफान वेब सिरीज Gormint मधून बाहेर पडला. याबद्दल खुद्द इरफानने सोशल मीडियावर पोस्ट लिहीली. अॅमेझॉन प्राईमच्या बॅनर अंतर्गत या वेब सिरीजची निर्मिती होत होती.\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात आहे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं. ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करत होते. देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/shivsainik-host-poster-asking-questions-to-high-command/", "date_download": "2018-08-14T22:57:50Z", "digest": "sha1:CAPEVOOMFWH2G2ZEGP36VASLPZXMCELT", "length": 12385, "nlines": 78, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही ? : शिवसेनेला खडा सवाल | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nतर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही : शिवसेनेला खडा सवाल\nघाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nशिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन रविवारी (11 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडले होते . ही घटना ताजी असताना आता याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधी पोस्टरबाजी केली आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्यानं शिवसैनिकांनी उघडउघड आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी पोस्टरद्वारे विचारला आहे. मनसेकडून शिवसेनेत आले कि मोठी पदे दिली जातात आणि यामुळे शिवसेनेच्या निष्ठवंत शिवसैनिकांवर अन्याय होतो, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची कायम ओरड असते . त्यातूनच हे पोस्टर लावले गेल्याचे बोलले जातंय.\nशिवसेनेतील नवीन नियुक्त्यांवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली होती. शाखाप्रमुख पदावरुन दोन गटातील शिवसैनिकांचा राडा झाला. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक 129 च्या बाहेर शिवसैनिकांचा राडा झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची घोषणा करुन हिंमतीने लढण्याची भाषा केलेली असताना, तर दुसरीकडे शिवसैनिकच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे यावेळी पाहायला मिळाले.\nईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत.\nइतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष पुढीलप्रमाणे\nमा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) – पूर्वी – मनसे\nमा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी – मनसे भाजप\nमा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) – पूर्वी – मनसे\nमा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे/राणे समर्थक\nमा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे\nमा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) – पूर्वी – राष्ट्रवादी-मनसे-भाजप\nमा. शरद कोथरे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे\nईशान्य मुंबईची ‘नवनिर्माण शिवसेना’ असे नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये फलकबाजी केली. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही’ असा सवाल शिवसैनिकांनी फलकाच्या माध्यमातून केला आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. ‘शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरे फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असे म्हणत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.\nपदर ढळल्यावर ऑफर यायचीच ह्या टीकेला एकनाथ खडसे यांचे ‘ हे ‘ प्रत्युत्तर\nधर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली.. मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे\n‘ ही ‘ एक गोष्ट राष्ट्रवादी विसरून गेली : बावनकुळे व रावल यांच्यावर ३०२ लावण्याची मागणी\nसरकारी कार्यालयाबाहेरील असंख्य धर्मा पाटील कोणी जन्माला घातले : लेख नक्की वाचा\nइंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण \nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← इंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण : पूर्ण माहिती मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ‘ हे ‘ उद्योग : विखे पाटलांचा आरोप →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2018-08-14T23:26:34Z", "digest": "sha1:RSNPWOL5T4UNALYOT5JQNE5DBAXJNXET", "length": 12920, "nlines": 296, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अस्वल - विकिपीडिया", "raw_content": "\nयोहान फिशर फॉन वाल्डहाइम, इ.स. १८१७\nध्रुवीय अस्वलाची मादी आपल्या पिलासोबत\nअस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वले प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात, चष्मेवालं अस्वल मात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मुस्टेलॉइड(यामध्ये पंडाद्य, मिंकाद्य व राकूनाद्य कुळांचा समावेश होतो) व पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते.[१]\nपांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किव्हा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखिल काळ्या रंगाची, फक्त त्याचा केसांचा रंग पांढरा असतो[२].\n४ संदर्भ व नोंदी\nपांडाचे गुणधर्म अस्वले व रकून य दोघांशी मीळतेजुळते असल्यामुळे, त्याला अस्वलांच्या कुळात समाविष्ट कर्ण्यामधे वादविवाद् होते परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरुन शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरुन शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले त्यामुळे आता अस्वलांच्या एकूण आठ प्रजाती आहेत\nअस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात.\nते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा, किंवा हवेतील वास हुंगण्यासाठी ते बहुधा मागील पायांवर उभे राहिलेले दिसतात.[३]त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.भारतातील तपकिरी अस्वल(ब्राऊन बेअर) हे जवळजवळ १ ते दीड किलोमीटरवरून येणारा वास हुंगू शकते[४].\nअस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते बव्हंशी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो(सील,वॉलरस इत्यादी), तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल(स्लॉथ बेअर) हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खाते. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकते[५].\n↑ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिyayaन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n↑ अ‍ॅनीमल्स(यंग डिस्कव्हरर सीरीज-डिस्कव्हरी चॅनल (इंग्रजी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. २००३.\n↑ बर्नी, डेव्हिड (२००३). द कन्साइज अ‍ॅनिमल एनसायक्लोपीडिया (इंग्रजी मजकूर). किंगफिशर. आय.एस.बी.एन. 0753408147.\n↑ नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स\n↑ नॅशनल जिओग्राफिक वाईइ - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w20w791805", "date_download": "2018-08-14T23:59:33Z", "digest": "sha1:JCCYUWBYBVNZFCN3RK6GQRAU4MHB23XU", "length": 10322, "nlines": 259, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Samsung Galaxy S7 Edge वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nSamsung दीर्घिका टीप पंख\nसॅमसंग जी एस 7 एज\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर Samsung Galaxy S7 Edge वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.ntm.org.in/languages/marathi/faqs.aspx", "date_download": "2018-08-14T23:56:28Z", "digest": "sha1:XVL3RTKQSLKJOCCTX5LSEAJCNAAKIOR7", "length": 7371, "nlines": 63, "source_domain": "www.ntm.org.in", "title": "National Translation Mission", "raw_content": "\n1. मी एनटीएमशी कसा जोडल्या जाऊ शकतो मला एनटीएममध्ये भाषांतरकार म्हणून नावनोंदणी करावयाची आहे. ती मी कशी करू मला एनटीएममध्ये भाषांतरकार म्हणून नावनोंदणी करावयाची आहे. ती मी कशी करू मी अंडरग्रज्युएट विद्यार्थी म्हणून एनटीएममध्ये कशी नोंदणी करू\nउत्तर:तुम्ही तुमचा डिटेल्ड रेझ्युमे येथे http://www.ntm.org.in/languages/english/login.aspx. दाखल करा. तुमच्याशी आम्ही लवकरच संपर्क साधू.\n2. मला एनटीएम सोबत एखाद्या पुस्तकाचे भाषांतर करून ते प्रकाशित करायचे असेल तर ते मी कसे करावे\nउत्तर:तुम्ही तुमच्या प्रकल्पाचा तपशीलवार प्रस्ताव कामाच्या नमुन्यासह पाठवा. आमची टीम त्याचे मूल्यमापन करून तज्ज्ञांची प्रतिक्रिया तुम्हाला कळवेल.\n3. एनटीएमशी जोडून संलग्नित राहण्यासाठीच्या पुर्वअटी काय आहेत\nउत्तर: एनटीएमच्या भावी भाषांतरकाराकरीता वय, पात्रता, ठिकाण याची आवश्यक्ता नाही.\n4. माझ्यावर जागेचे निर्बंध आहेत तरीही काय मी एनटीएमशी जोडून राहू शकतो\nउत्तर: एनटीएमची रचना ही भाषांतराचा उद्योग बनविण्यासाठी व भाषांतराची पॅशन असणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केली गेलेली आहे त्यामुळे जागेच्या निर्बंधाला स्थान नाही. तुम्ही जगातील कुठल्याही भागातून आमच्यासोबत काम करू शकता.\n5. मल्टीमिडिया भाषांतर म्हणजे काय\nउत्तर: लिखित व बोली दस्तावेज मोठ्या प्रमाणावर भाषांतरित व अर्थान्तरीत केल्या जातो. या दोन शीर्षकाखाली न येणाऱ्या सर्व गोष्टी मल्टीमिडिया भाषांतरात केल्या जातात. उदाहरणार्थ, कथन(नरेशन व वॉईस ओवर सेवा, सबटायटलिंग, संक्रमणस्थळाचे भाषांतर, व मल्टिमिडिया डेस्कटॉप पब्लिशिंग ह्या गोष्टी मल्टिमिडिया भाषांतरात येतात.\n6. वॉईस ओवर व नरेशन तुमच्या भाषांतर प्रकल्पाचा हिस्सा होऊ शकतात काय\nउत्तर: सीआयआयएलने वॉईस ओवर व नरेशनशी संबंधीत प्रकल्प घेतले आहेत व माहितीपटांची निर्मिती केली आहे.\n7. तुम्ही कुठल्या भाषांतराच्या साधनाचा वापर करणार आहात काय \nउत्तर: एनटीअमचे उद्दिष्ट हे उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती करणे जसे की शब्दकोश, वर्डनेट इ. होय. ज्यांना ह्या साधनांचा उपयोग होणार आहे अशांकरीतादेखील हे उपलब्ध केल्या जाऊ शकतील.\n8. मी भाषांतर करताना कुठल्या फॉर्मेटचा वापर करावा \n9. मला भाषांतराचा अंदाजा कसा येईल \n10. निवडक भाषांतरकारांसाठी काही कोर्सेस असतील काय़\nउत्तर: एनटीएमच्या भाषांतरकारांच्या दिशाभिमुख कार्यक्रमाचे एक प्राथमिक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विशेष प्रशिक्षण होय. एनटीएम संभाव्य भाषांतरकारांसाठी अल्पावधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून भाषांतरकारांसाठी कोर्स मोड्युल्स व पॅकेजेस बनविते, त्यांना संशोधन प्रकल्पांसाठी उत्तेजन देते...प्रोत्साहित करून आधार देऊन भाषांतर टेक्नॉलॉजीच्या विशेष कोर्सेसच्या विकासात मदत करते.\n11. मी माझ्या आवडीच्या पुस्तकाचे भाषांतर करू शकतो काय वा एनटीएम मला निवड व ग्रंथ दोन्हीही देईल\nउत्तर: एनटीएमचा साहित्येतर ग्रंथांचा डेटाबेस हा भाषांतर साहित्यासाठी मूळ सोर्स स्त्रोत असेल.\n© २०११ एनटीम, सर्व हक्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/baudha-sahityab-sarjan-din-celebrated-mumbai-109537", "date_download": "2018-08-14T23:16:26Z", "digest": "sha1:JICT3POCLEDHIQ62VE45FLPOXAG6H2KG", "length": 15169, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "baudha sahityab sarjan din celebrated in mumbai मुंबईत 'बौद्ध साहित्य सर्जन दिन' संपन्न! | eSakal", "raw_content": "\nमुंबईत 'बौद्ध साहित्य सर्जन दिन' संपन्न\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nमुंबई : बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मार्क्सवादाचे भारतीयकरण केले तरच भारतात मार्क्सवाद यशस्वी होऊ शकतो असे महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे म्हणणे होते, असे प्रतिपादन विद्रोही कवी आणि साहित्यिक डाॅ. श्रीधर पवार यांनी मुंबईत बोलताना केले. सद्धम्म साहित्य संघाच्या वतीने महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा 9 एप्रिल हा जन्मदिन 'बौद्ध साहित्य सर्जन दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने छबिलदास हायस्कूल दादर मुंबई, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डाॅ. श्रीधर पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर होते.\nमुंबई : बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मार्क्सवादाचे भारतीयकरण केले तरच भारतात मार्क्सवाद यशस्वी होऊ शकतो असे महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे म्हणणे होते, असे प्रतिपादन विद्रोही कवी आणि साहित्यिक डाॅ. श्रीधर पवार यांनी मुंबईत बोलताना केले. सद्धम्म साहित्य संघाच्या वतीने महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा 9 एप्रिल हा जन्मदिन 'बौद्ध साहित्य सर्जन दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने छबिलदास हायस्कूल दादर मुंबई, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डाॅ. श्रीधर पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर होते.\nडाॅ. श्रीधर पवार आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढे म्हणाले की, राहुल सांकृत्यायनजींचा जीवनप्रवास हा परिवर्तनशील होता. विद्यार्थ्यीदशेत पारंपरिक शिक्षणाला सोडचिठ्ठी देणारे राहुलजी सुरवातीला आर्य समाजिस्ट झाले,नंतर हिंदू साधू झाले व शेवटी राहुल सांकृत्यायन नाव धारण करून बौद्ध भिक्खू झाले. त्यानी घुमक्कड होऊन विश्वभ्रमंती केली. बौद्ध तत्वज्ञानाचा आणि साहित्याचा प्रभाव असलेले राहुल सांकृत्यायन हे कम्युनिझमच्याही प्रभावात होते.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा आनंद देवडेकर आपल्या भाषणात म्हणाले की, कुशाग्र बुद्धीच्या राहुलजीनी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली विशेषतः पालि - संस्कृत बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञान या संदर्भात राहुलजीनी केलेले काम आणि तिबेट मधून दुर्मिळ बौद्ध ग्रंथांची हस्तलिखिते जीवावर उदार होऊन भारतात आणण्यासाठी उपसलेले कष्ट भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेवरील प्रतिक्रिया देताना राहुलजी म्हणाले होते की, 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकरजीने इस भारतभूमि मे बुद्धीझम का ऐसा खंबा गाड दिया है की, कोइ माय का लाल उसे हिला नही सकता. . . इससे केवल पद दलित समाज का ही नही, बल्की पुरे देश का भी भला होगा. . \nबौद्ध साहित्यिक गौतम शिंदे व अस्मितादर्शकार डाॅ गंगाधर पानतावणे यांना आदरांजली वाहून सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उत्तम भगत यांनी केले. 'बौद्ध साहित्य सर्जन दिना'चे महत्त्व समजावून सांगून झालेल्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालनही प्रा. उत्तम भगत यांनी केले.\nगझलकार भागवत बनसोडे, सुनील ओवाळ, गजानन गावंडे, सदा बांबुळकर, आनंद देवडेकर, कवी संजय भिसे,उत्तम भगत, श्रीधर पवार, संदीप शिंदे, अशोक नागकिर्ती, प्रि. लता इंगळे धर्मदास मोहिते, जगताप मॅडम यांनी आपल्या काव्यरचना सादर करून कविसंमेलनात बहार आणली.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-one-dead-gava-attack-113513", "date_download": "2018-08-14T23:16:02Z", "digest": "sha1:PH6APPNNFIYY3TYM4YH4KWZIRCR3YONK", "length": 11343, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News one dead in Gava attack गव्याच्या धडकेत चंदगड तालुक्यात शेतकरी ठार | eSakal", "raw_content": "\nगव्याच्या धडकेत चंदगड तालुक्यात शेतकरी ठार\nबुधवार, 2 मे 2018\nचंदगड - बुझवडे - गवसे (ता. चंदगड) मार्गावर कुुरणीनजीक गव्याने धडक दिल्याने नानाजी बाबू वरक ( वय 45, रा. बुझवडे धनगरवाडा, ता. चंदगड) जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. 1) रात्री दिडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.\nचंदगड - बुझवडे - गवसे (ता. चंदगड) मार्गावर कुुरणीनजीक गव्याने धडक दिल्याने नानाजी बाबू वरक ( वय 45, रा. बुझवडे धनगरवाडा, ता. चंदगड) हा शेतकरी जागीच ठार झाला. मंगळवारी (ता. 1) रात्री दिडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.\nवरक हे गेल्या वर्षापासून इब्राहीमपूर धनगरवाडा (ता. चंदगड) येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. तेथे ते शेती करीत होते. मंगळवारी ते बुझवडे धनगरवाड्यावर आपल्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना रात्रीच्या वेळी हा अपघात झाला असण्याची शक्‍यता आहे. कुरणी गावच्या हद्दित विठोबा गावडे यांच्या शेताजवळ त्यांचा मृतदेह पडला होता. वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल डी. एच. पाटील, वि. ई. पाटील, वनरक्षक आर. आय. पाटील, सी. पी. पावसकर यांनी पोलीसांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.\nसहाय्यक वनसंरक्षक श्री. गोसावी यांनी नातेवाईकांची भेट घेतली. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान वरक यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, आई असा परीवार आहे. शासन निर्णयानुसार मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे श्री. गोसावी यांनी सांगितले.\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nट्रक, ट्रॅव्हल्स अपघातात लातूरात दहा जखमी\nलातूर : येथील राजीव गांधी चौकात ट्रक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10535", "date_download": "2018-08-14T23:59:00Z", "digest": "sha1:UWUTHAZXC6TR7OVHOC4QJG3FZGCIZQSY", "length": 8307, "nlines": 221, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Adorable Kitten अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली प्राणी\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Adorable Kitten थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1304.html", "date_download": "2018-08-14T23:39:33Z", "digest": "sha1:GAVK4LTWJI4Z54IN3KE62RYV7HYKHKQK", "length": 6004, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आ.विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकांची साडेसहा लाखांची फसवणूक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Shevgaon आ.विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकांची साडेसहा लाखांची फसवणूक.\nआ.विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकांची साडेसहा लाखांची फसवणूक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nचक्क पोलीस निरीक्षकांनाच फसवले गेल्यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचा हुबेहूबआवाज काढून ही फसवणूक केल्याचे म्हटले आहे .या बाबत पो.नि.गोविंद ओमासे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , नवनाथ इसारवाडे याने मी आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे.\nतसेच त्यांच्या शिवसंग्राम पक्षाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगून विश्वास संपादन करून, मेटे यांचा मोबाईल नंबर ९४२३२४९१९१ असा सांगून व वेळोवेळी सदर फोनवरून कॉल करून. त्याने स्वत: व त्याचा एक अज्ञात साथीदार यांनी संगनमत करून व आमदार मेटे यांचा हुबेहूब आवाज काढून आमदार मेटे बोलतात.\nअसे भासवून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करून पो.नि.ओमासे यांच्याकडून व साक्षीदारांकडून ६ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ इसारवाडे व त्याच्या साथीदाराविरुध्द भा.दं.वि.कलम ४१९,४२० ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, स.पो.नि. नितीन मगर हे अधिक तपास करत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआ.विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकांची साडेसहा लाखांची फसवणूक. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, August 13, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T23:37:17Z", "digest": "sha1:UTFMAMO5IUTCVHQ6UWZS25X4IS5HTNDD", "length": 8595, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चेतन दळवी | मराठीमाती", "raw_content": "\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन\n१८ व्या पुणे नवरात्रौ (नवरात्र) महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आले.\nयाप्रंसगी कला आणि राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन आणि सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल कार्यक्रमाचे आकर्षण होते. याप्रंसगी रत्नाकार शेळेके अ‍ॅकडमीच्या कलाकारांनी सादर केलेली गणेश वंदना, प्राजक्ता माळी हिने सादर केलेले लक्ष्मी स्तवन तसेच केशवराव बडगे यांच्या शिष्याने सादर केलेल्या कलाआविष्कारांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.\nया कार्यक्रमात प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नॄत्यांगणा लीना गांधी, लावणी कलाकार रेष्मा मुसळे, अभिनेते चेतन दळवी यांना ‘महालक्ष्मी कला संस्कृती ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या महोत्सवातील हेलन ची उपस्थिती आकर्षणांचा केंद्रबिंदू ठरली. “मला माईक समोर बोलण्याची सवय नाही, यापुर्वी माझे पाय बोलायचे पण आता पाय थकल्याने तोंडने बोलावे लागत आहे. पुणेकरांनी आपल्यावर केलेल्या कौतुकाच्या वर्षावाने आपण भारावून गेलो आहोत” या मोजक्याच शब्दांत हेलनने आपलं मनोगत मांडून उपस्थितांची मनं जिंकली.\nतसेच कार्यक्रमा दरम्यान संगीतकार अजय अतुल यांनी त्यांना मिळालेली पुरस्काराची रक्क्म वादक पाडूरंग घोटकर यांना देऊन पडद्यामागच्या कलाकारांना सलाम केला. दरम्यान पुणे नवरात्रौ महोत्सवाने पुण्याच्या सांस्कॄतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवल्याचं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. संयोजक आबा बागूल यांच्या वतीने आयोजित पुणे नवरात्रौ महोत्सव हा दहा दिवस चालणार असून यात विविध कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ फोटो\nThis entry was posted in घडामोडी and tagged अजय-अतुल, आबा बागुल, चेतन दळवी, नवरात्र, पुणे, पुणे नवरात्रौ महोत्सव, प्राजक्ता माळी, रेष्मा मुसळे, हेलन on ऑक्टोंबर 17, 2012 by स्वप्नाली अभंग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1198", "date_download": "2018-08-14T23:46:28Z", "digest": "sha1:SSAETKJUTYTMLSYMUPCOWJ2WHUH5AJA4", "length": 22077, "nlines": 82, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील\nमराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्‍यासाठी तो दिवस अत्‍यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर अरूण साधू यांनी लिहीलेल्‍या ‘दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील’ या दिर्घ इंग्रजी चरित्र ग्रंथाचा प्रकाशनसोहळा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्‍टेकसिंग अहलुवालिया यांच्‍या हस्‍ते दिल्‍लीत पार पडत होता. या पुस्‍तकाचे प्रकाशन ‘रोहन प्रकाशन’ या मराठी संस्‍थेकडून करण्‍यात आले आहे. रोहन प्रकाशनने इंग्रजी प्रकाशन क्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवले असून अरूण साधू लिखित हे पुस्‍तक प्रकाशित होणे हा त्‍यांच्‍यासाठीही तेवढाच महत्‍त्‍वाचा क्षण होता.\n‘‘स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भारताचा विकास करणे, हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. अशावेळी प्रवरानगरसारख्या ग्रामीण भागात विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांना एकत्र आणून सहकाराचा मूलमंत्र दिला. त्यांनी केलेल्या या प्रयोगाचे पुढे देशभर व्यापक अनुकरण झाले व ग्रामीण विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली’’, असे गौरवोद्गार अहलुवालिया यांच्‍याकडून करण्‍यात आले. जागतीक अर्थव्‍यवस्‍थेत मोठे बदल होत असताना साठ वर्षांपूर्वीच्या ज्‍या सहकारी उद्योगाच्या प्रयोगामुळे ग्रामीण महाराष्‍ट्रात मोठी क्रांती घडून आली, त्‍या प्रयोगाची माहिती तरुण मुलांना झाली पाहिजे आणि यासाठी हे पुस्तक पुढील पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करु शकेल असे त्‍यांनी सांगितले. तर ख्यातनाम पत्रकार आणि ‘दिव्‍य मराठी’ या वृत्‍तपत्राचे संपादक कुमार केतकर यांनी गतशतकातील महाराष्ट्राचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सामाजिक व सांस्कृतिक चळवळी समजून घ्यायच्या असतील तर अभ्यासकांना हा ग्रंथ अत्यंत उपयोगी ठरेल, असे म्‍हटले.\nदिल्ली येथे एका समारंभात नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ मॉन्टेकसिंग आहलुवालिया यांच्या हस्ते 14 डिसेंबर 2011 रोजी या ग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब सभागृहात आयोजित करण्‍यात आलेला हा कार्यक्रम अनेक जाणकार मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.\n1997 साली विठ्ठरावांच्‍या जन्‍मशताब्‍दीच्‍या समयी त्‍यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी अरूण साधू यांना विठ्ठलरावांवर ग्रंथ लिहीण्‍याची विनंती केली. साधूंनाही त्‍याचा मोह झाला, मात्र त्‍यानंतर ते दुस-या कामांत व्‍यग्र झाल्‍याने हा ग्रंथ लिहीण्‍याचे काम बाजूला पडले. दरम्‍यान बाळासाहेबांनी साधूंचा पिच्‍छा सोडला नाही. त्‍यांनी अरूण साधूंच्‍या वारंवार भेटी घेऊन विठ्ठरावांवरील माहिती पुरवणारी काही पुस्‍तके त्‍यांना दिली. त्‍यानंतर 2006-07 च्‍या सुमारास अरूण साधू यांनी हा ग्रंथ लिहीण्‍याचे काम हाती घेतले. या पुस्‍तकाबद्दल अरूण साधू आपले विचार मांडताना म्‍हणाले, की हे पुस्‍तक म्‍हणजे महाराष्‍ट्रातील ग्रामीण माणसाच्‍या विकासाचा इतिहास आहे. त्‍यामध्‍ये आर्थिक वाद येतात, त्‍याचप्रमाणे सांस्‍कृतिक, रा‍जकिय आणि सामाजिक वादही घडतात. या सर्वांगीण घुसळणीतून निर्माण झालेला माणूस म्‍हणजे विठ्ठलराव विखे पाटील. त्‍यांनी अत्‍यंत आदर्श अशा सहकारी साखर कारखान्‍याची निर्मिती केली. इतर साखर कारखाने अजूनही त्‍यांचा आदर्श ठेवतात. साखर कारखान्‍यातून केवळ सहका-यांनाच फायदा न होता त्‍याचा लाभ सर्वांना व्‍हावा यावर विठ्ठलरावांनी कटाक्ष ठेवला. दारिद्र्यात पिचलेल्‍या शेतक-यांसाठी साखर कारखान्‍याची निर्मिती करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी नेहमीच ध्‍यानात ठेवले. त्‍यासाठीच त्‍यांनी मोठ्या बागाईतदारांना कारखान्‍यात गुंतवणूक करू दिली नाही. कारखान्‍यातून संपत्‍ती निर्माण होऊ लागली, तर त्‍याचा फायदा सगळ्यांना व्‍हायला पाहिजे याकडेही त्‍यांनी लक्ष पुरवले. अडाणीपणा आणि निरक्षरता या दोन गोष्‍टी शेतक-यांच्‍या दीन अवस्‍थेला कारणीभूत त्‍यांचे आहेत हे त्‍यांना ठाऊक होते. त्‍यासाठी त्‍यांनी शेतक-यांना शेतीसह हिशोबही शिकवले. शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणासहीत अनेक सामाजिक कार्यासाठी फंड तयार केले. मुलांनी इंग्रजीतून शिक्षण घ्‍यावे, याचा उच्‍चार ते 1920 पासून करत असत. पुढे जाऊन त्‍यांनी इंग्रजी शिक्षणासहीत तांत्रिक शिक्षणाचाही प्रसार केला. विठ्ठलरावांच्‍या प्रयत्‍नांमुळे शेतक-यांची शेती‍वरील निष्‍ठा वाढली. त्‍यातून समृद्धी आली. ही समृद्धी आसपासच्‍या गावात पसरली. सोबत शिक्षणाचा प्रसारही वाढला. विठ्ठरावांच्‍या एका कारखान्‍याच्‍या अनुकरणातून अनेक कारखान्‍यांची निर्मिती झाली आणि पश्चिम महाराष्‍ट्राचे स्‍वरूप बदलले.’’\n‘दि पायोनियर - लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील’ या 623 पानांच्‍या ग्रंथास ख्यातनाम पत्रकार कुमार केतकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्याशिवाय बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर परखड विचार व्यक्त करणारे प्रदीर्घ मनोगत लिहिले आहे. या ग्रंथाचे लवकरच मराठीतील रुपांतर प्रसिद्ध होणार आहे. ग्रंथ पुणे येथील रोहन प्रकाशन या संस्थेचे प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशित केला आहे.\nया पुस्‍तकाबद्दल आपले विचार मांडताना प्रकाश प्रदीप चंपानेरकर म्‍हणाले, की ‘‘सहकारी साखर कारखान्‍यांची चळवळ सुरू करणारे विठ्ठलराव हे भारतातील पहिले व्‍यक्‍ती होते. त्‍यांनी निर्मिलेला साखर कारखानाही देशातील पहिलाच. मात्र विठ्ठरावांबद्दलची समग्र माहिती कुठल्‍याच पुस्‍तकात उपलब्‍ध नाही आणि जी माहिती उपलब्‍ध होती ती फारच थोडक्या स्‍वरूपात होती. त्‍यामुळे अशा कर्तृत्‍ववान व्‍यक्‍तीची माहिती लोकांपर्यंत पोहचवणं आवश्‍यक होतं. त्‍यातूनच हे पुस्‍तक घडलं. लेखक अरूण साधू यांनी विठ्ठलरावांवर दोन ते अडीज वर्षे संशोधन केले. त्‍यामुळे विठ्ठलरावांचे हे सर्वात ऑथोराईज चरित्र म्‍हणता येईल. बाळासाहेब विखे पाटील यांनाही हे पुस्‍तक करायचे होते. त्‍यामुळे ही माहिती गोळा करण्‍याच्‍या दृष्‍टीने एक फॉर्मल स्‍वरूप आले. विठ्ठलरावांचे कार्य पूर्ण देशासमोर येण्‍याच्‍या दृष्‍टीने हे पुस्‍तक इंग्रजीत आणणं गरजेचं होतं. येत्‍या सहा महिन्‍यात हे पुस्‍तक मराठीतही प्रसिद्ध होईल, असे चंपानेरकर यांनी सांगितले.\nदिल्‍ली येथे झालेल्‍या या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन सभारंभाला मॉन्‍टेकसिंग आहलुवालिया, यांसह केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रफुल्ल पटेल तसेच चंदीगडचे लेफ्ट्. गव्हर्नर शिवराज पाटील, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण पाटील, दिव्‍य मराठीचे संपादक पत्रकार कुमार केतकर, प्रकाशक प्रदीप चंपानेरकर, लेखक अरूण साधू व बाळासाहेब विखे पाटील स्थानापन्न होते. बाळासाहेब पाटील यांनी पाहुण्यांचे स्‍वागत करत आपल्या वडिलांच्या कामाची महती सांगितली. त्यांच्या कामाचा आदर्श पुढील पिढीला माहित व्हावा म्हणून पुस्तकाचे प्रयोजन केल्याचे स्वागतपर भाषणात सांगितले. त्‍यानंतर पुस्तकाची वेष्टने उघडून ग्रंथ प्रकाशित झाल्याचे आहलुवालिया यांनी जाहीर केले. पुस्तकाच्या पानांवरुन धावती नजर टाकली तरी लेखकाने किती अभ्यास करुन व सखोल चिंतन करुन हे चरित्र लिहिले हे लक्षात येते, असे ते म्हणाले.\nव्यासपीठावरील मान्यवरांनी पुस्तकाची प्रशंसा करीत सहकारी चळवळीचा आढावा घेतला. प्रकाशक प्रदीप चंपानेरकर व लेखक अरूण साधू यांनी पुस्तकाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. कुमार केतकर यांनी आपल्‍या बोलण्‍यातून या ग्रंथाचे महत्‍त्‍व विषद केले. मात्र शहरी महाराष्ट्राने या कर्तृत्ववान शेतकरी माणसाची नीटशी दखल घेतली नाही म्हणून खंतही व्यक्त केली. आजच्या सहकारी चळवळीत अपप्रवृत्ती शिरल्या असल्या तरी सहकाराचे शुद्ध तत्व आजच्या अस्वस्थ जगात साम्यवाद व भांडवलशाही या पलीकडचा तिसरा आर्थिक मार्ग दाखवू शकते असे विचार बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केले. शिवराज पाटील व प्रफुल्ल पटेल यांनी विठ्ठलराव हे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र असून सा-या भारताचे आदर्श आहेत असे सांगितले. शेती हा व्यवसाय म्हणून कसा करायचा व दारिद्रय कसे दूर करायचे हे गरीब शेतक-यांना विठ्ठलराव यांनी शिकविले असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.\nयावेळी सभागृहात अनेक खासदारांसह कै. विठ्ठलराव यांच्या सहकारी चळवळीचा आदर्श मानणारे अनेक कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. दिल्लीचे पत्रकार, कार्यकर्ते व विद्वान प्राध्यापक देखील या समारंभास हजर होते.\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nसंदर्भ: नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन\nसंदर्भ: लोहा तालुका, माळेगाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/welcome-parade-of-pune-everest-team/", "date_download": "2018-08-14T23:40:31Z", "digest": "sha1:NWSLXC5KGRGALS7VKVORISMJV4C63WEV", "length": 7327, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पुण्यात एव्हरेस्ट वीरांचे जोरदार स्वागत | Welcome Parade Of Pune Everest Team", "raw_content": "\nपुण्यात एव्हरेस्ट वीरांचे जोरदार स्वागत\n‘एव्हरेस्ट’ वीरांची मिरवणूक ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, रांगोळीसह फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भवानी’च्या जय घोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर मध्ये राहाणार्‍या प्रसाद जोशी, भूषण हर्षे आणि आनंद माळी या ‘एव्हरेस्ट’ वीरांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन शिवसमर्थ प्रतिष्ठानाने केले होते.\nमिरवणुकीला सुरुवात आनंदनगरमधील सोनामाता मंदिरापासून झाली. ‘एव्हरेस्ट’ वीरांचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत उपस्थित होते.\nनगरसेविका मंजूषा नागपुरे, शिवसमर्थ प्रतिष्ठानाचे संस्थापक दीपक नागपूरे, नीलेश भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमहाराष्ट्रात पावसाचे आगमन लवकरच\nभारतीय चित्रपटाचे म्युझिक लॉंच\nसुब्रतो रॉय स्टेडियमजवळ तुकोबारायांचे स्मारक\nवर्‍हाडी मंडळींवर नियतीचा घाव\nसुरेश कलमाडी यांचे राजकारणात कमबॅक\nपुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nThis entry was posted in घडामोडी and tagged एव्हरेस्ट, पुणे, मिरवणूक, शिवसमर्थ प्रतिष्ठान on जुन 4, 2012 by विराज काटदरे.\n← रामदेवबाबा-अण्णा यांची सरकारविरुद्ध एकजूट सर्वोच्च प्राधान्य क्रिकेटलाच →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ntm.org.in/languages/marathi/aboutus.aspx", "date_download": "2018-08-14T23:54:31Z", "digest": "sha1:QOGNKT3QFEMLJ7N3KE5YEKWWDWBL54TG", "length": 4734, "nlines": 44, "source_domain": "www.ntm.org.in", "title": "National Translation Mission", "raw_content": "\nराष्ट्रीय अनुवाद अभियान ही भारत सरकारची अशी योजना आहे की जिचा सर्वसामान्यपणे उद्देश हा भाषांतराचा उद्योग स्थापन करणे तर मुख्य उद्देश हा भारतीय भाषांमध्ये साहित्येतर ग्रंथांची पोच विद्यार्थी व अकादमी पर्यत करून उच्च शिक्षणाला चालना देणे हा होय. NTM चा हेतू संविधानाच्या ८ व्या परिशिष्ठात नोंदवलेल्या सर्व भारतीय भाषेत ज्ञानाचा प्रसार भाषांतराच्या माध्यमातून करणे हा होय.\nभाषांतरकारांना दिशा देण्यासाठी, प्रकाशकांना प्रोत्साहित करण्यासाठी, प्रकाशित भाषांतराचा डाटाबेस भारतीय भाषांतून, भारतीय भाषांमधे बाळगल्या/ जतन केल्या जातो. तसेच भाषांतराचा माहितीगार/साठा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केल्या जातात. ह्या प्रयत्नाद्वारे NTM भाषांतराचा उद्योग स्थापू इच्छिते. अशी आशा केल्या जाते की भाषांतराच्या माध्यमातून नवनवीन संज्ञांचा तसेच डिसकोर्स स्टाईलचा विकास करून भाषेच्या आधुनिकीकरणास चालना दिल्या जाईल. ह्या कामात भाषांतरकार एक महत्त्वाची भूमिका बजावतील खास करून भारतीय भाषेतील अकादमीक डिसकोर्ससाठी.\nभाषांतराचा उद्योग बनवण्याचा हेतू साध्य करण्यासाठी साहित्येतर ग्रंथाचे भाषांतर ही पहिली पायरी होय. ज्ञान प्रसारा अंतर्भूत सर्व पाठ्यपुस्तकीय साहित्य साहित्येतर ग्रंथांचा कॉर्पस होय. सध्या NTM, उच्च शिक्षणासंदर्भातील सर्व शैक्षणिक साहित्याचे भाषांतर २२ भारतीय भाषांमध्ये करण्यात गुंतलेले आहे. NTM चा उद्देश हा मोठ्या प्रमाणावर ज्ञानाचे दालन उघडे करणे हा होय त्यासाठी मुख्यत; इंग्रजीत उपलब्ध असलेल्या उच्च शैक्षणिक ग्रंथांचे भारतीय भाषांत भाषांतर करणे जे की काळाच्या ओघात सर्वसमावेशक ज्ञान समाज\n© २०११ एनटीम, सर्व हक्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=33", "date_download": "2018-08-15T00:00:25Z", "digest": "sha1:AVPP37C5WHXNJUYT667TSOI3S5OOKL5P", "length": 11140, "nlines": 252, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट वाद्याचा रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम वाद्याचा रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष वाद्याचा रिंगटोन »\nतुम हाय हो [इंस्ट्रूमेंटल] - आशिकी 2 रिंगटोन\nगोड बासरी (कृष्णा बासरी)\nनॅनो - शीळ घालणे ट्यून\nजाने नाह तुज (गिटार)\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nअपप्नंथ [आर्य 2] (गिटार)\nप्रेमम - व्हिस्टल ट्यून\nतुज मेहरबान रेख दिखता है [वाद्याचा] - रब्ब न बाना दि जोंदी रिंगटोन\nतुम हाय हो बांसुरी आणि व्हायोलिन\nनवीन आणि लोकप्रिय »\nसेक्सोफोन आणि दीप हाऊस मिक्स 451\nआपण पुन्हा पियानो पहा\nएस तू टेन्स ओ पोडर\nप्रेम प्रतीक्षा करीत आहे\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nनॅनो - शीळ घालणे ट्यून\nबसे एक सनम छहिये (आशिकी) (गिटार)\nगोड बासरी (कृष्णा बासरी)\nप्रेमम - व्हिस्टल ट्यून\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nकभी ना कबगी इंस्ट्रुमेंटल\nतुम हाय हो [इंस्ट्रूमेंटल] - आशिकी 2 रिंगटोन\nअगर तुम मिल गया गिटार\nया महिन्यात रेटेड »\nकृष्णा (बासरी) थीम [नवीन महाभारत] ट्रॅक 2 रिंगटोन\nडेथ नोट (एलची थीम)\nMozart च्या द्वारे जी मायनरमध्ये सिंफनी नाही 40\nइश्क वाला लव - स्टुडण्ट ऑफ दी इयर - इन्स्ट्रुमेंटल टोन\nदुःखी व्हायोलिन - अतु न्यूव इटू न्यूवू\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर Saathiya Flute @ h . रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक. रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-smashed-most-sixes-vs-australia-in-intl-cricket/", "date_download": "2018-08-14T23:04:37Z", "digest": "sha1:OUWDG56EJBRYSRUBWB4B5QMCSPTG54NR", "length": 6176, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि रोहित शर्माने मोडला सचिनचा रेकॉर्ड -", "raw_content": "\nआणि रोहित शर्माने मोडला सचिनचा रेकॉर्ड\nआणि रोहित शर्माने मोडला सचिनचा रेकॉर्ड\n भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.\nरोहितने आज या सामन्यात दोन षटकार खेचले. हे दोन षटकार खेचताच तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिला आला.\nमास्टर ब्लास्टर सचिन आणि ऑस्ट्रेलियाचे नाते काही खास होते. सचिनने या संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तब्बल ६० षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेचले होते. रोहित शर्माच्या नावावर आता ६२ षटकार आहेत.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/03/blog-post_10.html", "date_download": "2018-08-14T22:57:44Z", "digest": "sha1:FOL7RLI5RU77YULZYGMBJKFOR3WGSVFZ", "length": 12355, "nlines": 114, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: वेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nवेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे\nएक वर्क स्टेशन, पीसी, डेस्क टॉप वगैरे...\nपीसी, वर्क स्टेशन, डेस्क टॉप, सर्व्हर, मेनफ्रेम, सुपर काँप्युटर ही आणि आणखीही काही संगणकाचीच नावे. इथून तिथून ती सारखी कानावर पडत असतात. एकाच संगणकाची ही सारी नावे आहेत, की प्रत्येक नाव हे वेगळ्या संगणकाचे आहे हा प्रश्न बरेचदा आपल्या मनात रेंगाळत असतो. त्याचं उत्तर मिळवावसं वाटतं, पण ह्या ना त्या कारणाने ते राहून गेलेलं असतं. संगणकइन्फो मध्ये आज त्या उत्तरावर कटाक्ष टाकूः\n1) पीसीः अर्थात पर्सनल काँप्युटर. फार पूर्वी खोलीएवढे अवाढव्य संगणक होते. असे संगणक वापरण्यासाठी अनेक माणसे असत. पुढे प्रगती होत गेली आणि संगणक आकाराने लहान झाले. लहान संगणकांना मग मायक्रो-काँप्युटर्स म्हणण्याची पद्धत पडली. हे लहान म्हणजे मायक्रो-काँप्युटर्स मोठ्या संगणकाप्रमाणेच सर्व कामे करू शकत असत. मात्र त्यांना फार थोडी जागा लागे, आणि त्यावर काम करण्यासाठी फारच कमी माणसे लागत. मायक्रो-काँप्युटर्समधूनच नंतर पर्सनल काँप्युटर उदयाला आला. टेबलावर राहू शकेल इतक्या लहान आकाराचा, आणि एका माणसाला सहजपणे वापरता येण्याजोगा. हा पीसी. व्यक्तीगत संगणक. तो लॅप टॉप प्रकारचाही असू शकेल, किंवा टेबलावर कायम असलेला, सहजी हलविता न येणारा डेस्कटॉपही असू शकेल.\n2) वर्क स्टेशनः हाही टेबलावरचाच संगणक. एका माणसाने वापरण्याचाच. म्हणजे खरं तर पी.सी.च. पण त्याला पी.सी. म्हणायच्या ऐवजी वर्क स्टेशन म्हंटलं जातं, याचं कारण त्याची क्षमता आणि तुलनेने मोठा आकार. अधिक क्षमतेचा प्रोसेसर त्यात असणार हे ओघानच आलं. मेमरीही घसघशीत असणारच. गेम्स तयार करण्यासाठी, थ्रीडी ग्राफीक्ससाठी किंवा अॅनीमेशनसाठी असे तगडे संगणक लागतात. खूपदा त्यांचे मॉनिटर्स देखील चांगलेच मोठे असतात. तुमच्या घरच्या संगणकात प्रोसेसर, मेमरी वगैरे प्रचंड क्षमतेची असेल आणि तुम्ही त्यावर मोठ्या आकाराच्या फाईल्सचे काम करीत असाल तर तुमचा संगणकही वर्क स्टेशन प्रकारातच येईल.\n3) डेस्क टॉपः तुमच्या टेबलावर कायम विसावलेला संगणक. डेस्क हा शब्द टेबल ह्या अर्थाचाच. डेस्क टॉप संगणक हा मोठ्या क्षमतेचा असेल किंवा मध्यम वा कमी क्षमतेचाही असेल. पी.सी. हा एकाच वेळी डेस्क टॉप आणि वर्क स्टेशनही असू शकेल. मात्र लॅपटॉप टेबलावर कायम ठेवून वापरलात तरी त्याला डेस्क टॉप म्हणता येणार नाही.\n4) मेन फ्रेमः जुन्या काळात मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले प्रचंड आकाराचे संगणक. हे एकेका खोलीइतकेही असत. किंवा, चक्क एखादा मजलाच्या मजला त्यांनी व्यापलेला असे. पुढे संगणक आकाराने लहान आणि क्षमतेने मात्र कितीतरी अफाट होत गेले. पण सवयीने आजही कितीतरी कंपन्यांमध्ये मेन फ्रेम हे शब्द वापरले जाताना दिसतात. लाखो उलाढाली करणारा संगणक, बहुधा तो एखाद्या टेबलावरच स्थानापन्न असतो. पण त्याच्या राक्षसी क्षमतेमुळे त्याला आपलं मेनफ्रेम म्हणायचं, इतकच. बाकी जुन्या काळातली आकाराची अवाढव्यता केव्हाच इतिहासात जमा झालीय.\n5) सुपर काँप्युटरः भारताचा 'परम' हा सुपर काँप्युटर घ्या. आपल्या डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला हे आपण नेहमीच वाचतो आणि ऐकतो. सुपर काँप्युटर हा संख्येने एक असेल किंवा एकाच वेळी तो अनेक संगणकांचा पुंजकाही असेल. सामान्यतः सुपर काँप्युटर प्रकारातील संगणक हा मोठ्या गुंतवणूकीने तयार झालेला असतो. पीसी हा एका पेठेएवढा असला तर सुपर काँप्युटर हा खंडप्राय वा एखाद्या ग्रहाएवढा असल्यासारखा आहे.\nसर्व्हरः असा संगणक की जो त्याच्याशी जोडलेल्या इतर संगणकांना काही तरी सेवा पुरवतो. जोडलेले जे संगणक सर्व्हरची सेवा घेतात त्यांना क्लायंट असं म्हणण्याचीही पद्धत आहे. इतर संगणकांशी जोडलेला असल्याने सर्व्हर हा नेहमी नेटवर्कमध्येच असतो. थोडक्यात, एकमेकांशी जोडलेल्या अनेक संगणकांमधील जो मायबाप दाता संगणक असतो त्याला सर्व्हर असं म्हणतात.\n1980 सालचा एक मेनफ्रेम संगणक\nपुढील एका पोस्टमध्ये आपण लॅपटॉप, नोटबुक, नेटबुक, पीडीए, टॅब हे कुठेही सहज नेता-आणता येणारे संगणक नेमके एकमेकांपासून कसे वेगळे असतात याची माहिती घेऊ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमायक्रोसॉफ्टही घाईत...14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लो...\nफायरफॉक्स 4 आला...डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला..\nPDFESCAPE: वेब अॅपचा वापर (भाग 2)\nवेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/cement-pipe-obstruct-128026", "date_download": "2018-08-14T23:09:16Z", "digest": "sha1:JLGXPPK7PJBXDTZF3VDUE4QU3C766R5N", "length": 9680, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cement pipe obstruct सिमेंट पाईपमुळे अडथळा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nबाजीराव रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून सिमेंट पाईप पडून आहेत. तेथेच रिक्षावाले रिक्षा उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. महापालिकेने लवकरात लवकर कारवार्ई करावी ही विंनती.\nनेर्ले येथे तिहेरी अपघातामध्ये बसमधील ६ प्रवासी गंभीर जखमी\nनेर्ले, ता. वाळवा - येथील महामार्गावर तिहेरी अपघातात बस मधील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक रिक्षाचालकांनी जखमींना नेर्ले येथील प्राथमिक...\nतस्कराच्या कब्जातून दोन लाखाच्या मांडूळ सापाची सुटका\nउल्हासनगर : एका तस्कराच्या कब्जातून दोन लाख रुपये किंमत असलेल्या साडेतीन फुटाचा मांडूळ जातीच्या सापाची सुटका करण्यात हिललाईन पोलिसांना यश आले आहे....\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावाः संजय ससाणे\nकल्याण: बेकायदा आणि नियम बाह्य शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालका विरोधात आरटीओच्या विशेष पथकामार्फत धडक कारवाई सुरू केली असून, विद्यार्थी...\nMaratha Kranti Morcha: एसटी, पीएमपीला पावणेदोन कोटींचा फटका\nपुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद...\nMaratha Kranti Morcha: बारा किलोमीटरसाठी दोन हजार रुपये\nवडगाव शेरी - बंदमुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विमानतळावरून पुण्यात जाण्यासाठी टॅक्‍सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/sakal-impact-action-taken-doctor-134018", "date_download": "2018-08-14T23:09:54Z", "digest": "sha1:3WJH6J3PWZJOIXF5FZM6IR424GQDSAGG", "length": 15732, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal impact, Action taken on doctor सकाळ इम्पॅक्ट, काम न करता पगार घेण्याऱ्या डॉक्टरवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nसकाळ इम्पॅक्ट, काम न करता पगार घेण्याऱ्या डॉक्टरवर कारवाई\nशनिवार, 28 जुलै 2018\nमनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करावी यासंदर्भात 'सकाळ'मध्ये 'हजर शून्य दिवस वेतन सहा महिन्यांपासून' या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती बातमीची व तक्रारीची दखल घेत आज त्रिसदस्यिय चौकशी समितीने रुग्णालयात कागदपत्रांची व संबंधितांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले.\nमनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करावी यासंदर्भात 'सकाळ'मध्ये 'हजर शून्य दिवस वेतन सहा महिन्यांपासून' या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती बातमीची व तक्रारीची दखल घेत आज त्रिसदस्यिय चौकशी समितीने रुग्णालयात कागदपत्रांची व संबंधितांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले.\nशासनाच्या नियमानुसार नवीन डॉक्टर झालेल्या उमेदवारांना शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकार असल्याने वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मयूर प्रमोद पंजाबी (एम.डी.मेडीसीन) हे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कागदोपत्री सेवा देऊ लागले आणि शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊ लागले. शासनाच्या सर्व सवलती त्यांनी घेतल्या मात्र प्रत्यक्षात सेवा संपेपर्यंत डॉ पंजाबी हे रुग्ण तपासणी करतांना कोणालाही आढळुन आले नाही. पंजाबी नावाचे डॉक्टर आहे हेच मुळी कुणालाही माहीत नव्हते. मात्र हा सर्व प्रकार वैद्यकीय अधिक्षक डॉ.जी.एम.नरवणे यांच्या कृपाशीर्वादाने कागदोपत्री केला जात होता. शासनाच्या पैशाची उधळपट्टी आणि फसवणूक होत असून, या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे तक्रारपत्र रिपाइंचे युवा शहराध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. तर त्या अनुषंगाने दि १२ जूनच्या 'सकाळ'मध्ये हजर शून्य दिवस वेतन सहा महिन्यांपासपासून या मथळ्याही बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची व तक्रारदाराची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही.डी.पाटील, मानदतज्ञ पी.जी. बरदापुरकर यांच्या नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने आज रुग्णालयात येऊन चार तास चौकशी केली.\nयावेळी बोलतांना डॉ पवार म्हणाले की डॉ पंजाबी यांनी रुग्णालयात केलेल्या कामकाजाच्या, रुग्णापत्रिका, अंतररुग्णापत्रिका नोंदी, पी. एम. रिपोर्ट, केस तपासणीच्या सीट्स, अदा केलेले वेतन व इतर सर्व कागदपत्रांची छाननी केली, डॉ नरवणे, तक्रारदार गुरुकुमार निकाळे व संबंधितांची चौकशी केली. चौकशीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी समिती समोर आल्या आहे. त्याचा उहापोह आणि एकत्रित निर्णय अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्यसेवा परिमंडळाचे उपसंचालक यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची व तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज त्रिसदस्यीय चौकशी समितीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात चौकशी केली असून वरिष्ठांना गोपनीय अहवाल सादर केला जाणार आहे\n- डॉ अनंत पवार, चौकशी समिती सदस्य\nसेवा न देता वेतन काढणारे डॉ पंजाबी, त्यांना पाठीशी घालणारे डॉ नरवणे यांच्या चौकशीची मागणी केली होती तक्रारदार म्हणून चौकशी समितीने माझी चौकशी केली डॉक्टरांनी शासनाची फसवणूक केल्याचे सर्व कागदपत्रे सादर केली समितीने निःपक्षपातीपणे चौकशी करून अहवाल सादर करावा - गुरुकुमार निकाळे, तक्रारदार\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/opening-ceremony-of-65th-senior-national-kabaddi-championship/", "date_download": "2018-08-14T23:06:40Z", "digest": "sha1:ZP7KEYJYQ66SAPCV5EEN5GWPOWOKFWZQ", "length": 6609, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे -", "raw_content": "\nअल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे\nअल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे\nआज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये ५ वाजता राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा उदघाटन सोहळा पार पडला. ५८ संघ एकूण ६ दिवस चालणाऱ्या भारताच्या कबड्डीच्या कुंभमेळ्यात भाग घेत आहे.\nया उदघाटन समारंभाला मान्यवरांबरोबर खेळाडू आणि संघांनी उपस्थिती लावली होती. अपेक्षेप्रमाणे आजचे ६ सामने ७ वाजता सुरु होणे अपेक्षित होते परंतु उदघाटन सोहळ्यामुळे याला उशीर झाला.\nआजचे सामने ७ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होऊ शकतात.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/gurmeet-ram-rahim-in-jail/", "date_download": "2018-08-14T22:53:37Z", "digest": "sha1:XRIDXJFDFYLTVKWGRCV37FBJCIYNJ4RH", "length": 7879, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम ला तुरुंगात दिलय ' हे ' काम | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम ला तुरुंगात दिलय ‘ हे ‘ काम\nचंदीगड- दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिमला तुरंगात काय काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले.तसेच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.\nमात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे. यासाठी त्याला 8 तासासाठी 20 रुपयांची मजुरी मिळणार आहे.\nपरिसरात छोटीशी जमीन आहे. त्याठिकाणी राम रहिम भाजीपाला लागवडीचे काम करणार असल्याची माहिती तुरुंग विभागाचे महासंचालक के. पी. सिंह यांनी पत्रकारांना दिली.\nते म्हणाले, राम रहिमने आधीच भाजीपाला लागवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. जे काही भाजीपाल्याचे उत्पादन राम रहिम घेईल, त्याचा उपयोग तुरुंगातील कैद्यांच्या खाण्यासाठी मेसमध्ये करण्यात येणार आहे.\nयाचबरोबर बाबा राम रहीम तुरुंग परिसरातील झाडांची छाटणी करील. त्याला देण्यात आलेले हे काम अकुशल कामकाजाच्या वर्गात मोडते. तसेच, त्याला कोणतीही व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे, असेही के. पी. सिंह म्हणाले.\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nबाबाची कथित बेटी हनीप्रीत ही फरार झाली असून,ती नेपाळ सीमेवर दिसल्याचे काही जणांचे म्हणणे आहे,म्हणून भारतीय पोलिसांची नेपाळ पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरु आहे\n← नारायण राणेंची वाटचाल मुख्यमंत्री पदापासून ग्रामपंचायतीकडे यह उन दिनों की बात है →\nतिबेटचे आणि तिबेटी बौद्धांचे प्रमुखदलाई लामा यांच्या आयुष्यातीलमहत्... read more\nयह देश जवान कमीनों का - डॉ. सुरेन्द्र वर्मा हिंदी का श्रेष्ठ हास्य... read more\nक्या देश मध्यावधि चुनावों की ओर बढ़ रहा है : From the Best Sellers Author of 'Why Do I Hate Democracy\nयह भारत की वर्तमान राजनीतिक परिस्थितियों के आधार पर आगामी लोकसभा चु... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/attention-farmers-monsoon-124387", "date_download": "2018-08-14T23:02:15Z", "digest": "sha1:PJFVDTAF35APTBAVKLXHEZONV5UV3T64", "length": 14888, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "attention of farmers to the monsoon मान्सूनच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष | eSakal", "raw_content": "\nमान्सूनच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष\nसोमवार, 18 जून 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात सध्या सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत.ऊन-सावल्यांचा खेळ चालू झाला असून आसमंतात पांढऱ्या ढगांच्या दाटीमध्ये पावसाच्या काळ्या ढगांचा मात्र लवलेश दिसत नाही.वाढते तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सध्या तरी पाऊस पडण्याची शाश्वती दिसत नाही.\nतळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात सध्या सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत.ऊन-सावल्यांचा खेळ चालू झाला असून आसमंतात पांढऱ्या ढगांच्या दाटीमध्ये पावसाच्या काळ्या ढगांचा मात्र लवलेश दिसत नाही.वाढते तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सध्या तरी पाऊस पडण्याची शाश्वती दिसत नाही.\nरोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चागंलाच गोंधळला आहे.यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र कडून मिळाल्या नंतर सर्वाना अपेक्षा होती ती मात्र दमदार पावसाची परंतु नवीन अंदाजानुसार मान्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविली जात आहेत.\nत्यामुळे रोजच्या नवीन नवीन हवामान अंदाजामुळे शेतकरी मात्र गोधळात पडला आहे. अर्धा जून संपूर्ण सुद्धा पाऊस न पडल्यामुळे चालू वर्षीही भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते कि काय अशी चर्चा ग्रामीण भागातून वर्तवली जात आहे.\nअनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून,फक्त आणि फक्त आजच पाऊस येईल उद्याच पाऊस येणार अशा प्रतीक्षेत आहेत.परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्याचा एक मान्सूनपूर्व पाऊस सोडून अद्याप कोठेही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही.मृग नक्षेत्र सुरु होऊन सात-आठ दिवस उलटल्यानंतर देखील पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.या नक्षेत्रात शेतकरी मुग, उडीद, बाजरी, भूईमुंग, मका आदी. पिकांसह कडधान्याह्या पेरण्या करतात परंतु पाऊस नसल्याने याचा परिणाम उत्पादनावर देखील होऊन उत्पादनात घट होणार आहे.\nजून महिन्यातील मृण नक्षत्र हे खरीपातील पेरण्यासाठी पोषक वातवरण असलेले नक्षत्र मानले जाते. साधारणपणे जून महिन्यात पेरणीयोग्य जोरदार पाऊस झाला तर शेतकरी पेरणीस सुरुवात करतो. जून महिन्यात पिकाची पेरणी झाली, कि मग हि पिके वेळत येतात व पुढील रब्बी हंगामातील पिकाचे व्यवस्थित नियोजन करता येते. त्यामुळे जून महिन्यात पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल असतो. नक्षत्राच्या कालवधीनुसार पिकाची पेरणी केल्यास पिके रोगराईला बळी न पडता उत्पन्नही चागले मिळते.असे अनेक शेतकऱ्याचे मत आहे.त्यामुळे आजच्या काळात देखील एकून 11 नक्षत्रांना पिकांच्या दृष्टीने मोठे स्थान आहे.\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nकासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब\nसोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/ambernath?page=1", "date_download": "2018-08-14T23:07:15Z", "digest": "sha1:AENGLG6P24WZOQ6GG2D3JEYMV23DGOZ4", "length": 5294, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "ambernath | Page 2 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकाकोळे ग्रामस्थांचा हंडा आणि कावड मोर्चा\nअंबरनाथ,दि.१५(वार्ताहर)-धरण उशाला पण कोरड घशाला अशी विचित्र अवस्था असलेल्या काकोळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने आज महिलांनी हंडा तर पुरुषांनी कावड घेऊन अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.\nपोलिसांनी पाजले थर्टीफर्स्टला दूध\nअंबरनाथ,दि.१(वार्ताहर)-नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे पार्ट्या रंगात आलेल्या असताना अंबरनाथ पोलिसांनी मात्र नागरिकांना दूधवाटप करत दारूऐवजी दूध पिऊन तंदुरुस्त रहाण्याचे आवाहन केले.\nअंबरनाथ-बदलापूरमध्ये सेनेचे नगराध्यक्ष बिनविरोध\nअंबरनाथ,दि.२१(वार्ताहर)- अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. अंबरनाथमध्ये सेना-भाजपाची युती पहायला मिळाली परंतु बदलापूरमध्ये युती तुटल्याचे स्पष्ट झाले.\nजिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये\nअंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-मुंबईतील मृत्यू पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी नागपाडा आणि नंतर अंबरनाथमधील चर्चमध्ये तब्बल दहा दिवस प्रार्थना करण्यात आली. काल रात्री पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह बाहेर काढला.\nअंबर भरारीच्या तिसर्‍या मराठी चित्रपट महोत्सवात २५ चित्रपटांचा समावेश\nअंबरनाथ,दि.५(वार्ताहर)- मुंबईच्या चंदेरी दुनियेत मोठ्या थाटामाटात हिंदी, मराठी चित्रपट महोत्सव साजरे होतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसारख्या छोट्या उपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून सिनेरसिक आणि कलावंतांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेल्या अंबरन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-herambh-kulkarni-8426", "date_download": "2018-08-14T23:37:06Z", "digest": "sha1:MAEHNUY4AERIAWOYBQPIVADWOUSBFUYD", "length": 19356, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state, Herambh Kulkarni | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा : हेरंब कुलकर्णी\nशालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा : हेरंब कुलकर्णी\nरविवार, 20 मे 2018\nराज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे. दर नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी ‘मोफत’ दूध वाटण्याचे आंदोलन सुरू केले आहे. दूध दराचा प्रश्‍न सुटण्यासाठी दुधाला मागणी वाढायला हवी. मागणी वाढण्यासाठी राज्यातील शाळा, अंगणवाडीत पोषण आहारातून दूध पुरवठा करणे गरजेचे आहे, असे झाल्यास राज्यात सुमारे ५५ लाख लिटर दुधाची मागणी वाढेल, असे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.\nराज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे. दर नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी ‘मोफत’ दूध वाटण्याचे आंदोलन सुरू केले आहे. दूध दराचा प्रश्‍न सुटण्यासाठी दुधाला मागणी वाढायला हवी. मागणी वाढण्यासाठी राज्यातील शाळा, अंगणवाडीत पोषण आहारातून दूध पुरवठा करणे गरजेचे आहे, असे झाल्यास राज्यात सुमारे ५५ लाख लिटर दुधाची मागणी वाढेल, असे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.\nराज्यात शाळा, अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांची संख्या पावणे तीन कोटी आहे. शिवाय गरोदर महिलांची संख्या साधारण पावणे पाच लाख आहे. शाळांमध्ये व अंगणवाडीत शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. या योजनेचा अवाढव्य खर्च, त्यातील ठेकेदारी, शिक्षकांना त्यात होत असलेला त्रास, तांदूळ विकण्यातला भ्रष्टाचार पाहता योजना पोखरली आहे. त्यामुळे ही योजना बंद करून त्याऐवजी मुलांना दूध व त्याला जोडून स्थानिक फळे, बदाम, खारीक देणे सुरू केले तर पोषणमूल्य जास्त मिळेल. त्यातून स्थानिक शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होईल, असे कुलकर्णी म्हणाले.\nसध्या पुरवठा केल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील पोषणमूल्याबाबत सातत्याने प्रश्‍न निर्माण झाले आहेत. याबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘ठेकेदारांच्या निकृष्ट व महाग किमती लावलेल्या मालातून कोणतेही पोषण मूल्य मिळत नाही. अंगणवाडीत बेकरी पदार्थ आणि पुरवल्या जाणाऱ्या बंद पाकीट आहारात कोणते पोषणमूल्य आहे त्यापेक्षा स्थानिक दूध अंगणवाडी, शाळांतून विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके, गरोदर व स्तनदा माता यांना ‘अमृत आहार’ मिळण्यासाठी दुधाचा पुरवठा केला पाहिजे.’’ अंगणवाडी सेविका पोषण आहाराच्या ताणामुळे त्रस्त आहेत. त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. त्यामुळे दूध वितरणाचा निर्णय घेत त्याची जबाबदारी स्थानिक दूध संकलन केंद्र चालकावर द्यावी, अशी सूचना कुलकर्णी यांनी केली.\nतपासणी यंत्रणा सक्षम व्हावी\nराज्यातील शाळांत १९८०-९० च्या दशकात विद्यार्थ्यांना दूध पुरवले जात होते. मात्र, त्या वेळी विषबाधा व अन्य कारणे पुढे करून ते बंद करण्यात आले. त्याऐवजी ‘सुकडी’ पुरवणे सुरू केले. परंतु, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता तपासणी यंत्रणा सक्षम झालेली आहे. स्थानिक दूध संकलन केंद्र चालकावर जबाबदारी सोपवली तर विषबाधेचे प्रकार टाळता येतील. दुधाचा दर्जा चांगला राहील. आश्रमशाळा, वसतिगृहे, काही इंग्रजी शाळांत वर्षानुवर्षे दूध पुरवले जाते. त्याचा अनुभवही तपासणी यंत्रणेला घेता येईल. आपलीच मुले दूध पित असल्याने स्थानिक कष्टकरी शेतकरी चांगले दूध गावातील मुलांना देतील आणि दुधाला उठाव मिळेल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.\nपहिली ते आठवीचे विद्यार्थी ः १ कोटी ६० लाख\nतीन वर्षांपर्यंतचे अंगणवाडीतील बालके ः २६ लाख ३ हजार\n३ ते ६ वयोगटातील बालके ः २६ लाख ६१ हजार\nअंगणवाडीत जाणारी एकूण बालके ः ५२ लाख ६४ हजार\nशाळा, अंगणवाडी एकत्रित संख्या ः २ कोटी १३ लाख\nप्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम दूध दिल्यास दररोजची गरज ः ५३ लाख लिटर\nगरोदर महिलांची संख्या ः ४ लाख ७७ हजार\nगरोदर महिलांना दररोज दोनशे पन्नास ग्रॅम दूध दिल्यास दररोजची गरज ः १ लाख २० हजार लिटर\nशालेय पोषण आहारात दूध पुरवण्याचा विषय निघाला, की मंत्रालयातील अधिकारी लॉबी ठेकेदाराला पोसण्यासाठी दुधाला विरोध करते. शेतकऱ्यांनी आता हा विरोध मोडून काढण्याची गरज आहे. सध्याच्या शालेय पोषण आहार आणि अंगणवाडी आहार योजना या ठेकेदार कल्याण योजना आहेत.\nदूध आंदोलन agitation शाळा शिक्षण education महिला women भ्रष्टाचार bribery विषय topics मंत्रालय कल्याण नगर शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/skymet-weather-forecasts-normal-monsoon-india-2018-107410", "date_download": "2018-08-14T23:22:52Z", "digest": "sha1:3JP5CPOUV2W5JUXQLDDRDBKPHT3MIBJW", "length": 11722, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Skymet Weather Forecasts Normal Monsoon For India In 2018 यंदा सरासरीइतका पाऊस; स्कायमेटचा अंदाज | eSakal", "raw_content": "\nयंदा सरासरीइतका पाऊस; स्कायमेटचा अंदाज\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nमहिन्यांनुसार पावसाची सरासरी -\nजून 111 टक्के (साधारण 163 मिमी)\nजुलै 97 टक्के (साधारण 289 मिमी)\nऑगस्ट 96 टक्के (261 मिमी)\nसप्टेंबर 101 टक्के (173 मिमी)\nनवी दिल्ली : देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनच्या पाऊसाबाबत स्कायमेट या संस्थेने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीइतका पाऊस होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\n'स्कायमेट' या खासगी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी 887 मिमी पाऊस पडेल. म्हणजे हा पाऊस 100 टक्के असेल.\nशेतीप्रधान भारतासाठी मॉन्सूनचा पाऊस महत्त्वाचा आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या अंदाजावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव यंदा सप्टेंबरनंतर असेल असे स्पष्ट केल्यानंतर यंदाचा मॉन्सून सरासरीचा असेल असे सांगितले होते. आगामी मॉन्सूनबाबत अंदाज वर्तविलेला नाही. मात्र, स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक असल्याचे चित्र आहे.\nमुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंन्दूर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल.\nमहिन्यांनुसार पावसाची सरासरी -\nजून 111 टक्के (साधारण 163 मिमी)\nजुलै 97 टक्के (साधारण 289 मिमी)\nऑगस्ट 96 टक्के (261 मिमी)\nसप्टेंबर 101 टक्के (173 मिमी)\nकुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे....\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nहजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर\nसोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन...\nअन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....\nजाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती...\nदहा हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके धोक्‍यात\nजळगाव - गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/team-scores-89-runs-in-4-balls-pulls-off-historic-run-chase/", "date_download": "2018-08-14T23:06:55Z", "digest": "sha1:JEVOGW5ADY7PDAMELSVV6ASIIPCQ5NHQ", "length": 6926, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "४ चेंडूत ८९ धावा... -", "raw_content": "\n४ चेंडूत ८९ धावा…\n४ चेंडूत ८९ धावा…\nजागतिक क्रिकेटमध्ये बांगलादेश हा जरी एक तळातील संघ असला तरी या देशात अनेक क्रिकेटचे विक्रम झाले आहे. अगदी वॉटसनच्या ९६ चेंडूत १८५ धावांची खेळी पण आपण याच भूमीत पहिली. असाच एक नवा विक्रम बांगलादेशमधील ढाका शहरात काल झाला. ढाका येथे सुरु असलेल्या द्वितीय स्तरावरील एका सामन्यात एका संघाने चक्क ४ चेंडूत ८९ धावांचे लक्ष पार करून सामना जिंकला.\nपहिल्यांदा फलंदाजी करताना ढाका लीगमधल्याएका सामन्यात लालमाठिया क्लबने१४ षटकांत सर्व बाद ८८ धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी एक्झिम क्रिकेटर्सला २० षटकांत ८९ धावांचे लक्ष दिले. जे लक्ष एक्झिम क्रिकेटर्सने चक्क ४ चेंडूत पूर्ण केले.\nलालमाठिया क्लबची जेव्हा गोलंदाजीची वेळ आहे तेव्हा सुजान मेहमूद या गोलंदाजाकडे चेंडू सोपविण्यात आला आणि त्याने चक्क पहिल्याच षटकात ८० वाइड चेंडू टाकले. त्याने जे उर्वरित चेंडू टाकले त्यात एक्झिम क्रिकेटर्सने ९ धावा करत विजय मिळविला. क्रिकेटच्या नियम क्रमांक २५ प्रमाणे वाइड चेंडू हा मोजता येत नसल्या कारणाने एक्झिम क्रिकेटर्सने चक्क ४ चेंडूत ८९ धावांचे लक्ष पार केले.\nलालमाठिया क्लब सर्वबाद ८८ धावा, १४ षटकात\nएक्झिम क्रिकेटर्स ८९ धावा, ४ चेंडू\nएक्झिम क्रिकेटर्स १० विकेट्स आणि आणि तब्बल १९.२ षटक राखून विजयी\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2211.html", "date_download": "2018-08-14T23:40:00Z", "digest": "sha1:7GIIQDPHVYKQZQ7OZ3DPSM5WQ6B5ZDAO", "length": 6757, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पारनेर बाजार समितीत कांदा @२३०० - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner पारनेर बाजार समितीत कांदा @२३००\nपारनेर बाजार समितीत कांदा @२३००\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील काही दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांना चांगला दिलास दिला आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर काहीसे घसरले होते. मात्र बुधवारी पारनेर बाजार समितीत तब्बल ५० हजार ७६० गोण्यांची आवाक झाली. त्यात एक नंबर कांद्याला २००० हजार ते २ हजार ३०० रूपये, तर दोन नंबर कांद्याला १७०० रूपये ते २००० रूपये, तीन नंबर कांद्याला १४०० रूपये ते १ हजार ७०० रूपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमागील बाजाराच्या तुलनेत भावात सरासरी ५०० रूपयांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. पारनेर बाजार समितीत निर्यातक्षम मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे निर्वातदार व्यापारी खरेदीसाठी बाजार समितीत येत आहेत. त्यामुळे निर्यातक्षम मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nबाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे आल्याबरोबर वजन होते व त्यानंतर जाहीर निलाव पद्धतीने विक्री होते. हे बाजार समितीचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे पारनेर, नगर तसेच पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बाजार समितीत होत असलेल्या पारदर्शी व्यवहारामुळे बाजार समितीवर व व्यापारी वर्गावर विश्वास आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशेतकऱ्यांनी आपला माल शेतावर न विकता चांगली निवड करून बाजार समितीमध्येच विकावा. जेणे करून खाजगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणार नाही. असे आवाहन सभापती प्रशांत गायवकाड, उपसभापती विलास झावरे व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मारूती रेपाळे व व्यापारी पांडुरंग काळे, किसन गंधाडे, नंदू देशमुख, उत्तम गाडगे, बबन तामखडे, प्रकाश भंडारी, चेतन भळगट यांनी केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-palsap-dist-osmanabad-agrowon-maharashtra-9226?tid=128", "date_download": "2018-08-14T23:41:26Z", "digest": "sha1:WT6APDOHW2V3ZYEMB53GQDRAGDLDG24L", "length": 24466, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, Palsap, Dist. Osmanabad, agrowon. maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला रोपनिर्मितीद्वारे शून्यातून प्रगती\nभाजीपाला रोपनिर्मितीद्वारे शून्यातून प्रगती\nबुधवार, 13 जून 2018\nसतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून आर्थिक उत्पन्नाची जोड दिली. ऊसतोड कामगार ते प्रगतिशील शेतकरी होण्यापर्यंत त्यांचा प्रवास प्रसंशनीय अाहे.\nसतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून आर्थिक उत्पन्नाची जोड दिली. ऊसतोड कामगार ते प्रगतिशील शेतकरी होण्यापर्यंत त्यांचा प्रवास प्रसंशनीय अाहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यात तेर हे एेतिहासिक गाव आहे. येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसप (ता. उस्मानाबाद) गावातील तेर- मुरूड मार्गावर नरवडे बंधूंची वडिलोपार्जित सहा एकर शेती अाहे. सोयाबीन, तूर, ज्वारी अादी पारंपरिक पिके घेताना अच्युतराव नरवडे कांदारोपनिर्मिती करीत. मात्र घरचा खर्च भागत नसल्याने ते व त्यांचा थोरला मुलगा दयानंद कधी ऊसतोड कामगार म्हणून, तर कधी रस्तानिर्मितीच्या कामासाठी जात. मात्र, मजुरीवर फार काळ विसंबून चालणारे नव्हते. नरवडे कुटुंब घरच्या प्रगतीची स्वप्ने पाहात होते.\nसन २००५च्या दरम्यान दयानंदरावांनी त्यादृष्टीने पावले उचलली. भाजीपाला रोपवाटिकेचा पर्याय त्यांना योग्य वाटला. एक गुंठ्यात बांबूच्या साध्या शेडनेटमधून सुरुवात केली. विविध भाजीपाला रोपांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग २०११ मध्ये ‘एनएचएम’मधून एक लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेत पाच गुंठ्यांवर रोपनिर्मितीचे शेडनेट उभारले. त्याला ९६ हजार रुपये अनुदान मिळाले. पाण्याचा प्रश्न होताच. तो सोडवण्याबरोबर विक्री, मार्केटिंगही प्रभावी करायचे होते. अनेकवेळा अपयश आले, तरीही संघर्ष व चिकाटी सोडली नाही.\nहळूहळू व्यवसायात जम बसू लागला. रोपांचा दर्जा चांगला असल्यामुळे आसपासच्या गावांमध्ये प्रसिद्धी होऊ लागली. खरेदीसाठी शेतकरी शेतावर येऊ लागले. मागणी जास्त अाणि पुरवठा कमी असे होऊ लागले. मग २०१४-१५ मध्ये कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कर्ज घेत शेडनेट क्षेत्र १० गुंठ्यांवर नेले. ‘ॲडव्हान्स’ घेऊन रोपनिर्मिती सुरू केली. त्यामुळे खर्चाचा मेळ बसून ताजा पैसा हातात येऊ लागला. दयानंदरावांनी ऊसतोड, मजुरीची कामे बंद केली. धाकटे बंधू गणेश यांची मार्केटिंगसाठी मदत घेतली. व्यवसायात वृद्धी होऊ लागली. इतक्या वर्षांच्या वाटचालीत अनुदान व शेतीतील उत्पन्न या जोरावर कर्जाची परतफेड करणे शक्य झाले. आज रोपनिर्मिती व्यवसाय एक एकरावर नेण्यापर्यंत नरवडे यांनी मजल मारली आहे.\nभाजीपाला रोपवाटिका - एक एकर\nरेशीम शेती - एक एकर\nउर्वरित क्षेत्र - पारंपरिक पिके, फळबागेचे नियोजन व काही रिकामे\nरोपनिर्मिती - मिरची, वांगी, टोमॅटो, कलिंगड, कोबी, फ्लॉवर, कांदा, झेंडू आदी\nचांगल्या कंपनीचेच बियाणे खरेदी केले जाते. काही क्षेत्रात ते घेऊन त्याची चाचणी, वैशिष्ट्ये तपासली जातात. त्यानंतर शेतकऱ्यांना त्याविषयी सांगितले जाते.\nवर्षाला सुमारे २०० ग्राहक शेतकऱ्यांशी संपर्क. महिन्याला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत विक्री.\nखर्च वजा जाता ४० टक्क्यांपर्यंत नफा. काही ग्राहक फक्त अाॅर्डर देतात, खरेदी करत नाहीत, त्यामुळे तोटाही सहन करावा लागतो.\nप्रो ट्रे व कोकोपीट माध्यमाद्वारे रोपनिर्मिती. कोकोपीट बंगळूर येथून ४५०० ते ५५०० रुपये प्रतिटन दराने अाणले जाते.\nरोपलागवडीनंतर काही अडचणी अाल्यास शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन. रोपांवर रोग आल्यास त्याचे छायाचित्र पाठवण्यास सांगतात.\nमागणीप्रमाणे ५० टक्के ‘अॅडव्हान्स’ घेऊन विक्री.\nबीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मागणी. कांद्याच्या रोपांची कर्नाटकपर्यंत विक्री.\nमागणी जास्त असल्यामुळे सर्वांत जास्त मिरचीच्या रोपांची निर्मिती केली जाते.\nअाॅर्डर’ जास्त असल्यास स्वतःच्या वाहनातून घरपोच सेवा.\nपाण्याचे दुर्भिक्ष्य असतेच. मात्र शेततळ्याचा आधार. प्रसंगी टॅंकर विकत घेऊन पाणी दिले जाते.\nरोपनिर्मिती व्यवसायाला रेशीमशेतीची आर्थिक जोड दिली आहे. त्यासाठी रेशीम उत्पादकांच्या प्रकल्पांना भेटी देऊन पूर्ण माहिती मिळवली. सन २०१६ मध्ये एक एकरात तुतीची लागवड केली. पन्नास बाय २२ फूट अाकाराचे शेड उभारले. प्रति अंडीपुंजापासून ७५ किलो, तर कमाल ९६ किलो कोष उत्पादन मिळवले अाहे. वर्षातून चार बॅचेस घेतल्या जातात. शेतकऱ्यांची संख्या अधिक असेल त्या वेळी कर्नाटकात कोष विक्रीस घेऊन जाणे परवडते. अन्यथा, अौरंगाबाद येथे शासकीय केंद्र व लातूरमधील छोट्या व्यापाऱ्यांचा पर्याय असतो.\nदयानंदराव शेतीची, तर धाकटे बंधू गणेश ग्रामपंचायतीतील नोकरी सांभाळत मार्केटिंगची जबाबदारी पाहतात. अाई मैनाबाई अाणि पत्नी सुनीतादेखील शेतात राबतात. पूर्वी दयानंदराव ऊसतोड कामगार होते. अाईलाही मजुरीसाठी जावे लागायचे. अाज ते दररोज पाच ते सहा जणांना मजुरी देतात. दोन्ही भावांचे शिक्षण, शेती ठिबकखाली आणणे, कुटुंबाची अार्थिक स्थिती सुधारणे त्यांनी शक्य केले आहे. वडिलांचाही मोठा अाधार होता. शेतीतील उत्पन्नातून त्यांच्या आजारपणासाठी लागेल तेवढा पैसा पुरवला. मात्र, दुर्दैवाने गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले, हे सांगताना दयानंदरावांना दुःख आवरणे कठीण होते. विविध शासकीय योजना, कृषी विभागाचे सहकार्य कुटुंबाला मिळते. उस्मानाबादचे मंडळ कृषी अधिकारी डी. बी. रितापुरे, कृषी पर्यवेक्षक के. जी. गुरव, कृषी सहायक एम. पी. गोचडे यांचे मार्गदर्शन लाभते.\nसंपर्क - दयानंद नरवडे - ९९२१९०३३७९\nगणेश नरवडे - ८६६८२४८८८२\nउस्मानाबाद रेशीम शेती सोयाबीन तूर कांदा व्यवसाय कोरडवाहू उत्पन्न मिरची झेंडू\nदयानंदरावांना (डावीकडून दुसरे) शेतीत भाऊ गणेश यांची मोलाची साथ असते.\nदयानंद यांच्या आई मैनाबाई यांचेही शेतीतील कष्ट मोठे आहेत.\nप्रोट्रेमध्ये बीज रोपणाचे सुरु असलेले काम.\nदर्जेदार रोपांच्या निर्मितीवर नरवडे यांचा भर असतो.\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nसंपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे...संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\n‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृतीमधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक. ...\nदुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला...वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा...\nलिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण...सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत)...\nअळिंबी उत्पादनातून शोधला रोजगारजामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे...\nब्रिटिशकालीन कापूस बाजारपेठ झाली...ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या...स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा...\nएकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी...राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकरवंदाच्या नऊशे झाडांची शेतीदऱ्याखोऱ्यांतून आढळणाऱ्या आणि रानमेवा म्हणून...\nलॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेतीमौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण...\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन...स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली...पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि...\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी...स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?id=z1z13049", "date_download": "2018-08-15T00:00:34Z", "digest": "sha1:6LTV45YY62EW5IIR5B26X5WW342NEZ3F", "length": 8496, "nlines": 242, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Raging Thunder 2 सिम्बियन गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nसिम्बियन खेळ शैली रेसिंग\nप्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा प्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia5233\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaE63\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Opera\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY: सिम्बियन खेळ आणि ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Raging Thunder 2 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lahn-mulansathi-parthyache-kahi-prkar", "date_download": "2018-08-14T23:49:18Z", "digest": "sha1:QRLSJN5EHSIFGJH4JH3HKLJHCDOGOH7Z", "length": 9326, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लहान मुलांसाठी पराठ्याचे काही प्रकार - Tinystep", "raw_content": "\nलहान मुलांसाठी पराठ्याचे काही प्रकार\nलहान मुलांच्या भाजी खाण्यामध्ये अनेक आवडी निवडी असतात. पण प्रत्येक प्रकारची भाजी त्यांच्या पोटात जाणे आवश्यक असतात यासाठी काही सोप्प्या आणि मुलांना आवडतील अश्या प्रकारे प्रकारात या भाज्या घालून दिल्या की ते आवडीने खातात, म्हणूनच आम्ही काही पराठ्याचे सांगणार आहोत\nदुधी भोपळ्याच्या किसाचा पराठा\nचांगला कोवळा दुधी बघून घ्या तो दुधी किसून घ्या. त्या किसलेल्या दुधीमध्ये जिरे पूड-हळद-तिखट-मीठ घाला. थोडा वेळ तसंच ठेवा. पाणी सुटल्यावर कणीक घाला. पराठे लाटून भाजा.आणि लोणचं किंवा चटणी बरोबर किंवा तुपाबरोबर खायला द्या.\nगाजर आणि बीट कुकरला वाफवून घ्या. २ गाजरं असतील तर १ बीट अश्याप्रकारे गाजर आणि बीट घ्यावे. उकडलेले गाजर आणि बीट गार झाल्यावर दोन्ही चांगले कुस्करा करा. त्यात फक्त जिरेपूड आणि मीठ घाला. मोठ्यांसाठी हवे असल्यास मिरच्यांचे वाटण घालू शकता. कणीक घालून पीठ भिजवा. तूप लावून भाजा.\nकोबी बारीक किसून घ्या. त्यात तिखट-मीठ-हळद घाला. जरा वेळ तसंच ठेवा. नंतर त्यात हवी तितकी कणीक घाला. पीठ भिजवा. पराठे करा.\nही बहुतेक मुलांची नावडती भाजी या भाजीचा पराठा कसा करायचा ते आपण पाहूया. मुळा जाडसर किसून घ्या. मुळ्याला पाणी सुटले असले तर ते थोडे निथळून घ्या.पूर्ण पाणी काढू नका. या किसामध्ये त्यतिखट-मीठ-धणे पूड-आमचूर किंवा लिंबाची पावडर घाला. बारीक कोथिंबीर घाला. दोन पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर हे सारण पसरा. दुसरी पोळी ठेवून कडा दाबून बंद करा. परत हलक्या हातानं थोडं लाटा. तूप लावून भाजा.\nचांगली कोथिंबीर धुवून घ्या. ती कोथिंबीर बारीक चिरा . त्यात तिखट, मीठ आणि जिरेपूड एकत्र करा. यात कणिक घाला, कणिक भिजवा आणि त्याचे पराठे करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-brahmangaon-satana-nasik-8467?tid=128", "date_download": "2018-08-14T23:28:48Z", "digest": "sha1:BRVJMDJIHD6STMSJYXCQ5VUA47GUSC75", "length": 21621, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, brahmangaon, satana, nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी व्यवसायाचा आधार\nबारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी व्यवसायाचा आधार\nमंगळवार, 22 मे 2018\nवाघ कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये\nबारमाही भाजीपाला. वर्षभरात साधारण चार भाजीपाला पिके.\nउदा. टोमॅटो, मिरची, खरबूज, कांदा.\nटोमॅटोचे एकरी २००० ते २५०० क्रेट तर मिरचीचे २० टन उत्पादन. ज्यावेळी कांद्याला अपेक्षित दर नसेल त्यावेळी चाळीत साठवणूक.\nया उत्पन्नाला नर्सरीतून आर्थिक उत्पन्नाची जोड.\nब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी आपल्या शेतमालाची विक्री सायकलवरून फिरून करायचे. अशातच राहती झोपडी जळून खाक झाली. पण खचून न जाता त्यांनी संसार पुन्हा उभा करून जिद्दीने शेती केली. मुलांना शिकवले. मुलांनीही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. बदलत्या शेतीचा व बाजारातील मागणीचा वेध घेत बारमाही भाजीपाला व जोडीला नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. आज या कुटुंबाने शेतीतूनच भरभराट किंवा आर्थिक समृद्धी मिळवली आहे.\nनाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा प्रयोगशील बागायतदारांचा म्हणूनच अोळखला जातो. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला या पिकात इथल्या शेतकऱ्यांनी राज्यात अोळख मिळवली आहे. तालुक्यापासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असलेल्या ब्राह्मणगाव येथील सत्तर वर्षीय केवळ लक्ष्मण वाघ यांची लांडगे शिवारात तीन एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती पूर्वी अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे पारंपरिक शेतीबरोबर काही प्रमाणात भाजीपाला पिकवून गावात त्याची सायकलीवरून फिरून विक्री करायचे. त्यातून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. दरम्यान १९७२ मध्ये शेतात राहात असलेल्या झोपडीला आग लागली. होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. त्यावेळी प्रशासनने ४९ रुपये व नवे घर बांधण्यासाठी सहा पत्रे अशी मदत देऊ केली. तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही होती. लहान मुलगा मदन अभ्यासात हुशार होता. त्याने सातवीनंतरचे शिक्षण मामाकडे घेतले. एमएबीएड पूर्ण केले.\nनव्या पिढीने सांभाळली शेतीची सूत्रे\nशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदन यांनी सहा महिने नोकरीचा शोध घेतला. पण ती काही मिळाली नाही. मग शेतीतच काही करता येते का याचा शोध सुरू झाला. ही साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘इंटरनेट’वर काम करीत असतांना पुणे येथील तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षण संस्थेतर्फे पाॅलिहाऊस विषयातील प्रशिक्षणाची माहिती झाली. हा अभ्यासक्रम पूर्ण करून हायटेक शेती सुरू करायचे ठरवले.\nरंगीत ढोबळीने उंचावला आत्मविश्वास\nबॅंकेकडून अर्थसहाय्य घेत वीस गुंठ्यात पाॅलिहाऊस उभारले. त्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. संपूर्ण नियोजन करून उत्कृष्ट मिरची पिकवली. मुंबई येथील भाजी मार्केटला रवाना केली. सुरवातीला दर काही समाधानकारक मिळाला नाही. पुढे मात्र कमाल दर किलोला ११० ते अगदी १४० रुपयांपर्यंत गेला. त्यावर्षी खर्च वजा जाता सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या उल्लेखनीय नफ्याने शेतीतील आत्मविश्वास उंचावला.\nमात्र त्यापुढील वर्षाने मात्र परिक्षा घेतली. यावेळी समाधानकारक दर न मिळाल्याने नुकसान झाले.\nथोडीफार निराशा आली तरी मदन खचले नाहीत. त्यांनी बाजारपेठ व बदलत्या शेतीचा अभ्यास केला. त्यातून बारमाही भाजीपाला शेती व जोडीला रोपवाटिका व्यवसाय असा पर्याय उभा केला. आज स्वतःची तीन एकर, शिवाय काकांची साडेतीन एकर शेती ते कसताहेत. त्यात टोमॅटो, मिरची, खरबूज, कांदा, फ्लाॅवर असा विविध भाजीपाला असतो. तर सुमारे ६५ गुंठ्यात विविध भाजीपाला पिकांची रोपे तयार केली जातात. पूर्वीच्या २० गुंठ्यातील पाॅलिहाउसचा वापर त्यासाठी होतो.\nशेतीत कुटुंबाचे बळ वाढले\nमदन यांचे मोठे बंधू पद्माकर नाशिक येथे खाजगी कंपनीत तोकड्या पगारावर काम करीत होते. मदन यांनी त्यांना तसेच मधले बंधू रामकृष्ण यांनाही पूर्णवेळ शेतीसाठी प्रोत्साहीत केले. परस्परांच्या चर्चेतून तिघांनीही शेतीच्या जबाबदाऱ्या वाटून घेण्याचे ठरवले. त्यातून शेतीतील मनुष्यबळ व पाठबळही वाढण्यास मदत झाली.\nवाघ कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये\nबारमाही भाजीपाला. वर्षभरात साधारण चार भाजीपाला पिके.\nउदा. टोमॅटो, मिरची, खरबूज, कांदा.\nटोमॅटोचे एकरी २००० ते २५०० क्रेट तर मिरचीचे २० टन उत्पादन. ज्यावेळी कांद्याला अपेक्षित दर नसेल त्यावेळी चाळीत साठवणूक.\nया उत्पन्नाला नर्सरीतून आर्थिक उत्पन्नाची जोड.\nमदन सांगतात की एखाद्या मालाचे दर पडले म्हणून आम्ही प्लॉट सोडून देत नाही.\nअगदी अखेरपर्यंत प्लाॅटची निगा राखतो. साहजिकच पुढे त्याचे दर मिळण्यास मदत होते.\nव्यापारी जागेवरून मालाची खरेदी करतात.\nरोपांची गुणवत्ता जपल्यामुळेच परिसरातील शेतकरी रोपे घेऊन जातात. वर्षाला साधारण एक हजार ते पंधराशेपर्यंत शेतकरी ग्राहक आहेत.\nसुमारे ३० कामगार या व्यवसायात ठेवले आहेत.\nसंपूर्ण क्षेत्रात पाण्यासाठी तीन विहिरी खोदल्या. आजमितीस एका विहिरीवर जमीन ओलिताखाली आहे.\nनर्सरीतील रोपे ग्राहकांपर्यंत पोहोच करण्यासाठी भाडेतत्त्वावर तीन तर स्वतःकडील वाहन व्यवस्था.\nशेतीतील उत्पन्नातून नाशिक येथे फ्लॅट, चारचाकी, ट्रॅक्टर, आदी गोष्टी घेणे शक्य झाले.\nसंपर्क- मदन वाघ- ९५५२०००९०२, ७०३८८७६९०९.\nशेती टोमॅटो मिरची सायकल व्यवसाय profession नाशिक डाळिंब शिक्षण education ऊस विषय ढोबळी मिरची capsicum उत्पन्न खत व्यापार\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nसंपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे...संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\n‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृतीमधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक. ...\nदुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला...वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा...\nलिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण...सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत)...\nअळिंबी उत्पादनातून शोधला रोजगारजामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे...\nब्रिटिशकालीन कापूस बाजारपेठ झाली...ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या...स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा...\nएकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी...राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकरवंदाच्या नऊशे झाडांची शेतीदऱ्याखोऱ्यांतून आढळणाऱ्या आणि रानमेवा म्हणून...\nलॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेतीमौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण...\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन...स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली...पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि...\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी...स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/urmodi-water-available-free-cost-123052", "date_download": "2018-08-14T23:23:05Z", "digest": "sha1:26TPET77XJU3ZY6QLV27QTXE7EKKAPDV", "length": 14774, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Urmodi water is available free of cost उरमोडीचे पाणी मोफत मिळणार | eSakal", "raw_content": "\nउरमोडीचे पाणी मोफत मिळणार\nसोमवार, 11 जून 2018\nमलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन विठ्ठल रूक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.\nमलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन विठ्ठल रूक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.\nउरमोडीचे पाण्याचे नरवणे येथील काटकर वस्ती येथे अतुल भोसले यांच्या हस्ते पाणी पुजन करण्यात आले. त्यानंतर कुकुडवाड (ता. माण) येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलिप येळगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, सदाशिव खाडे, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा देसाई, मायणीचे सरपंच सचिन गुदगे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, बाळासाहेब खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी अतुल भोसले म्हणाले की, शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्ज माफी देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. जलसंधारणाची कामे व रस्ते विकासाची कामे देशभर सुरु आहेत. ग्रामीण भागातही भाजपची ताकत वाढत असल्यामुळे विरोधक हवालदिल झाले आहेत. सत्ता नसल्याने सैरभैर झालेले विरोधक बैचैन झाले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपाचा आमदार निवडून दिला तर या दुष्काळी भागाचे नंदनवन होण्यास काहीच अडचण नाही.\nमाजी आमदार येळगावकर म्हणाले की, माण-खटावचा पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविण्याठी शासन आमच्या पाठीशी आहे. माणच्या जनतेने आता भाजपचा आमदार करण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे दिशाभुल करुन जनतेला फसवणाऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसवा. अनिल देसाई म्हणाले की, उरमोडीचे पाणी माण-खटाव मध्ये केवळ युती शासनामुळेच आले आहे. माणचे प्रतिनिधी लोकांची दिशाभूल करुन सगळे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करित आहेत. आता जनतेने त्यांना ओळखले असून त्यांची लबाडी उघड झाली आहे. हा बहाद्दर आयत्या कामाचे श्रेय घेण्यात पटाईत आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही पण आता या पुढे कुणी आडवे आले तर त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही. दशहत करुन जनतेला फसवायच बंद करा.\nयावेळी अतुल भोसले यांचा राज्यमंत्री पदी निवड झालेबद्दल तर अनिल देसाई यांची सहकार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.\nअतुल भोसले, डॉ. दिलिप येळगावकर, अनिल देसाई यांनी वडजल (ता. माण) येथील विजेचा धक्का बसून मयत झालेल्या आबाजी जोती काटकर या शेतकऱ्याच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री निधीतून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1801.html", "date_download": "2018-08-14T23:40:13Z", "digest": "sha1:5ZNVINXOCSDUJSJFZ6MUIQHAGJ33FGF5", "length": 5600, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात अडीच लाखांची चोरी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात अडीच लाखांची चोरी.\nमाजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात अडीच लाखांची चोरी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील यशवंत कॉलनीतील बंगल्यातून अज्ञात चोरांनी अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगरमधील यशवंत कॉलनी येथील बंगल्यात शनिवारी (दि.१६) रात्री ११.३० ते रविवारी (दि.१७) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी गडाख यांच्या बंगल्यात प्रवेश करुन डायनिंग हॉल व रुममध्ये सामानाची उचकापाचक केली.\nयावेळी तेथे ठेवलेल्या तीन बॅगमधून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम, गडाख यांचे आमदार व खासदार असतानाचे ओळखपत्र, दोन पुस्तके व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड असा ऐवज चोरुन नेला. रविवारी सकाळी याबाबत घरातील काम करणाऱ्या व्यक्तींना कुलूप तोडल्याचे व सामानाची उचका - पाचक झाल्याचे लक्षात आले.\nबॅगची पाहणी केली त्यातील रोख रकमेसह इतर ऐवज चोरीला गेल्याचे समजले. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाताच्या ठशांचे नमुने घेणारे पथक व श्वान पथकाने बंगला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी विजय यशवंतराव गडाख यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमाजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात अडीच लाखांची चोरी. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, June 18, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balana-ann-chavayla-ase-shikva-bay-tips-in-marathi", "date_download": "2018-08-14T23:47:31Z", "digest": "sha1:7KPHXFQS4HNMIZFVP34SK2QYQGOKI52S", "length": 11723, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळांना अन्न चावायला असे शिकवा - Tinystep", "raw_content": "\nबाळांना अन्न चावायला असे शिकवा\nमुलांना वरचे खाद्यपदार्थ खाण्यास दिल्यानंतर नवनवीन पदार्थांच्या चवी दाखवणे, प्रत्येक पदार्थ कशा प्रकारे खायचा हे शिकविणे गरजेचे असते. सर्व अन्न पदार्थ चांगल्या प्रकारे चावून खाल्ले तरच नीट पचन होते. ही सर्व कौशल्ये मुलांना कशी शिकवाल याची थोडक्यात माहिती घेऊ\nमुलांशी नेहमी संयमाने वागा\nलहान मूल हे नेहमी शिकण्याच्या प्रक्रियेत असते. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी अत्यंत संयमाने वागण्याचा प्रयत्न करा. लहान मुलांना शिकविण्यासाठी थोडा वेळा लागतो. लहान मुलांची अन्न चावण्याची प्रक्रिया आणखी सुधारण्यासाठी हसत मुखाने आणि शांतपणे शिकविणे आवश्यक असते.\nपुन्हा पुन्हा ही यशाची किल्ली आहे\nमुलांना एखादा पदार्थ खाण्यास दिल्यानंतर सातत्याने सूचना केल्यास या पुनरोच्चारातून ते शिकतात. ही एक चांगली पद्धत आहे. हसत-खेळत मजेदार पद्धतीने अन्न चावण्याची प्रक्रिया शिकवा. सुरवातीला काही दिवस मऊ, बारीक केलेले अन्न खाण्यास द्यावे.\nखेळातून मुलांना शिकायला मिळते. या पद्धतीतून ते आनंदाने शिकतात. मुलांच्या अन्न पदार्थ चावण्याच्या प्रक्रियेची मजा घ्या. मुलांना बरोबरीने चावणे, चघळणे या प्रक्रिया कशा करायच्या हे दाखवा. मुलांना कोणतीही नवी गोष्ट शिकवताना शब्दांपेक्षा कृतीतून चांगल्या प्रकारे शिकवा. खेळता खेळता त्यांना मोजायला शिकवा. एका चांगली सवय लावण्यासाठी खेळताना मोजायला शिकवा.\nसुरवात अत्यंत हळू-हळू करा\nसुरवातीला एकाच नवीन पदार्थ नीट खाण्यास शिकवा. ही एका नवी प्रक्रिया असल्याने त्यात परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी मुलाला थोडा वेळ द्या. एकच पदार्थ नीट खाण्यास शिकविल्याने ती एक चांगली सुरवात ठरेल. सुरवातीचे काही दिवस त्यांना आवडतील अशा पदार्थांची निवड करून ते खाण्यास दिल्याने ते चांगले एन्जॉय करतील आणि प्रत्येक पदार्थ चावून खाण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. फळांचे काप, सॅलडच्या फोडी, भात या गोष्टींपासून सुरवात करणे योग्य ठरेल. त्यानंतर भाज्या आणि पोळी देण्यास सुरवात करावी.\nमुलांना प्रोत्साहन देणे ही मुलांना प्रेमाने शिकवण्याची गुरुकिल्ली आहे. मुलांना प्रत्येक पदार्थ व्यवस्थित चावून खाण्यासाठी प्रोत्साहन द्या.हे मुलांच्या दीर्घ आणि कायम स्वरुपीच्या चांगल्या लक्षणासाठी तुमची प्रेरणा महत्वाची भूमिका बजावते. कौतुक केल्यावर मुलाला चांगली सवय लावण्याची शक्यता आहे. चघळणारे अन्न, चाऊन खाण्याची प्रक्रिया ही एकदा मूलभूत गोष्टी सुरु झाल्यानंतर ती एक आजीवन सवय होते. प्रत्येक पदार्थ चाऊन खाणे पचन यंत्रणेसाठी किती महत्वाचे आहे हे विसरू नये. योग्य चघळण्याची सवय देखील मूल शांत प्रभावाचे एक लक्षण आहे. भविष्यात अति खाण्याचे नियमन करण्यास मदत करते. थोडेसे धैर्य आणि प्रोत्साहन दिल्यास आई-वडील आयुष्यभर निरोगी राहण्याची सवय विकसित करू शकतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/prime-minister-narendra-modi-casteist-rahul-gandhi-politics-108734", "date_download": "2018-08-14T23:21:22Z", "digest": "sha1:C455G43EQ6Q4H5WGVX4KWTWSIFMBHW7A", "length": 13733, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "prime minister narendra modi Casteist rahul gandhi politics पंतप्रधान मोदी जातीयवादी - राहुल | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी जातीयवादी - राहुल\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित-आदिवासी विरोधी आहेत,’ असा थेट हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मोदी हे जातीयवादी असल्याचे शेलके विशेषणही त्यांनी वापरले. विशेष म्हणजे, राहुल गांधी उपोषणासाठी दुपारी १२.४५ च्या सुमारास पोचले. यावरूनही भाजपने त्यांना लक्ष्य केले. ‘राहुलजी, तुमचे दुपारचे जेवण झाल्यावर उपोषणाला बसा,’ असा उपरोधिक सल्ला भाजपच्या अमित मालवीय यांनी दिला.\nनवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित-आदिवासी विरोधी आहेत,’ असा थेट हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मोदी हे जातीयवादी असल्याचे शेलके विशेषणही त्यांनी वापरले. विशेष म्हणजे, राहुल गांधी उपोषणासाठी दुपारी १२.४५ च्या सुमारास पोचले. यावरूनही भाजपने त्यांना लक्ष्य केले. ‘राहुलजी, तुमचे दुपारचे जेवण झाल्यावर उपोषणाला बसा,’ असा उपरोधिक सल्ला भाजपच्या अमित मालवीय यांनी दिला.\nसकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत असलेल्या या उपोषणाच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ पक्षनेत्यांनी भाग घेतला. उपोषणानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजप व मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपची विचारसरणी ही जातीयवादी असून, त्याच्या विरोधात हे उपोषण होते, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीच्या विरोधात काँग्रेस पक्ष ठाम उभा आहे आणि यापुढेही लढा देत राहील, असे सांगून राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा केला.\nराजघाटावरील काँग्रेसजनांचे हे उपोषण दोन कारणांमुळे वादग्रस्त ठरले. भाजपने या उपोषणापूर्वी काँग्रेसचे दिल्लीचे स्थानिक नेते नाश्‍ता घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावरून प्रसारित केले. भाजपचे नेते हरिश खुराना यांनी काँग्रेसच्या नेत्यांची नाश्‍ता करतानाची छायाचित्रे ट्विटरवर अपलोड केली. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन आणि अरविंदरसिंग लव्हलीही दिसत आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेसवर प्रचंड टीका सुरू झाल्यानंतर लव्हली यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘हे बेमुदत उपोषण नाही. फक्त प्रतीकात्मक उपोषण आहे,’ असे त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांना काय झाले आहे, हे समजतच नाही. देश व्यवस्थित चालविण्याऐवजी आम्ही काय खात आहोत, याकडेच त्यांचे लक्ष आहे, असे लव्हली म्हणाले. उपोषणात सामील होण्यासाठी आलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही.\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nदेशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपती\nनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, देशाचा विकास वेगाने होत आहे. याचे कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे'', असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/radha-krishna-vikhe-patil-criticize-sambhaji-bhide-koregaon-bhima-riot-105459", "date_download": "2018-08-14T23:20:56Z", "digest": "sha1:MS4DZK25FVP4MRC2TNRFDHOQ4XGX3OSY", "length": 14862, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Radha Krishna Vikhe Patil criticize Sambhaji Bhide on Koregaon Bhima riot सरकार भिडेंना पाठीशी घालतंय: राधाकृष्ण विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nसरकार भिडेंना पाठीशी घालतंय: राधाकृष्ण विखे पाटील\nसोमवार, 26 मार्च 2018\nकोरेगाव भीमा प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला. त्यावेळी ते बोलत होते. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले.\nमुंबई : कोरेगांव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआरमध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला.\nकोरेगाव भीमा प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला. त्यावेळी ते बोलत होते. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले.\nयावेळी विखे-पाटील म्हणाले की, भिडेच्या कार्यक्रमांना सरकार परवानगी देते. मात्र याच भिडेला अटक करायची वेळ आली की पोलिसांना तो सापडत नाही. भिडे यांना अटक करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल राज्य सरकार घेणार की नाही असा सवाल करत त्यांच्या मोर्चावर राज्य सरकारने बंदी का घातली असा सवालही त्यांनी केला.\nविखे-पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबतचा मुद्दा उपस्थित करत एकबोटे, भिडे हे खुले आमपणे पत्रकार परिषदा घेतात. तसेच त्या पत्रकार परिषदांमधून ते सरकारला धमकावतात. त्यांना भेटायला जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी जातात. यावरून सरकार त्यांना वाचवत असल्याचे दिसून येत असून त्यांना अटक कधी करणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.\nतर रत्नागिरी येथील खेड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बाब राष्ट्रवादीचे बाळासाहेब कदम यांनी उपस्थित केला. तसेच या घटनेची नोंद राज्य सरकारने घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी तशी सूचना राज्य सरकारला द्यावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली.\nत्यावर तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांनी सरकारने याची नोंद घ्यावी अशी सूचना सरकारला केली. त्यावर गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सदर दोन्ही घटनांची दखल घेतल्याची त्यांनी सांगितले.\nयावेळी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनीही याबाबतचा मुद्दा उपस्थित करत शासन पळपुटे धोरण स्विकारत असल्याचा आरोप करत यावर चर्चेची मागणी केली.\nत्यानंतर सभागृहाचे पुढील कामकाज पुकारले असता भिडेला अटक कधी करणार असा सवाल वर्षा गायकवाड आणि जितेंद्र आव्हाड यांनी विचारून कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/duplicate-label-expired-fertilizers-sale-fri-submitted-108023", "date_download": "2018-08-14T23:21:08Z", "digest": "sha1:6G36ZCQE6JFJZCRPBJDMTOBWXILIGEFX", "length": 13850, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "duplicate label expired fertilizers sale fri submitted बनावट लेबल लावून मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nबनावट लेबल लावून मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात गुन्हा दाखल\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nलोणी काळभोर (पुणे) : कीटकांची विनापरवाना वाहतूक व साठवण तसेच बनावट लेबल लावून मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री केल्यावरून कीटकनाशक उत्पादन करणारी रामश्री केमिकल्स कंपनी व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कीटकनाशक विक्रेता दत्तात्रेय जवळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार प्रभारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सत्यजित शितोळे (वय - ३०, रा. रुद्र सोसायटी, केसनंद ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली.\nलोणी काळभोर (पुणे) : कीटकांची विनापरवाना वाहतूक व साठवण तसेच बनावट लेबल लावून मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री केल्यावरून कीटकनाशक उत्पादन करणारी रामश्री केमिकल्स कंपनी व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कीटकनाशक विक्रेता दत्तात्रेय जवळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार प्रभारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सत्यजित शितोळे (वय - ३०, रा. रुद्र सोसायटी, केसनंद ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय जवळकर यांचे म्हातोबा जोगेश्वरी नावाने कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे शेती भंडार व कीटकनाशक विक्रीचे दुकान आहे. तसेच रामश्री केमिकल्स व झुवारी अॅग्रो केमिकल्स कंपनीकडून त्यांच्या द्कानाम्ध्ये माल येतो. दरम्यान १९ मार्च २०१८ रोजी दुपारी सत्यजित शितोळे यांच्या समवेत गुणनियंत्रक तज्ञ व हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी म्हातोबा जोगेश्वरी शेती भंडार या दुकानाची व गोडाऊनची तपासणी केली. यामध्ये रामश्री केमिकल्स कंपनीचे ६ ड्रम (१ हजार २०० लीटर) भरून अॅमिनी सॉफ्ट, २ हजार लीटर ग्लायफोसेट व झुवारी अॅग्रो केमिकल्स कंपनीचे ४० लीटर कीटकनाशक आढळून आले होते. सदरच्या दुकानाच्या परवान्यामध्ये औषध वाहतूक किंवा साठवणीचा परवाना नसल्याचे आढळून आले.\nदरम्यान रामश्री केमिकल्स कंपनीला महाराष्ट्र राज्यात कीटकनाशक विक्रीचा देखील परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच म्हातोबा जोगेश्वरी दुकानच्या गोडावूनमधील औषधांची पाहणी केली असता, त्यामध्ये मुदत संपलेली व २० बाटल्यांवरील लेबल फाडल्याचे लक्षात तपासणी पथकाच्या लक्षात आले. तसेच बाटल्यांना रीलेबलिंग व रीपॅकिंग साठी लागणारे लेबल छपाई मशीन, पॅकिंगसाठी बॉक्स व थिनर आढळून आले. दरम्यान गोडावून मध्ये अढळून आलेल्या किटकनाशकांच्या तपासणी अहवालानंतर दुकानचालक दत्तात्रेय जवळकर व रामश्री केमिकल्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nकातकरी कुटुंबे घरकुलांपासून वंचित\nभोरगिरी - भोमाळे (ता. खेड) येथे घरकुलांची कामे रखडल्याने पाच कातकरी कुटुंबे घरकुलांसाठी तीन वर्षांपासून वंचित आहेत. भोमाळे येथे कातकऱ्यांसाठी...\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2403.html", "date_download": "2018-08-14T23:41:51Z", "digest": "sha1:7XBPUG4UITHL5YQEILZJWYNRHMZKX3WI", "length": 5429, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लुटेरी दुल्हन १८ तरुणांसोबत विवाह करणाऱ्या महिलेस अटक ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome India News लुटेरी दुल्हन १८ तरुणांसोबत विवाह करणाऱ्या महिलेस अटक \nलुटेरी दुल्हन १८ तरुणांसोबत विवाह करणाऱ्या महिलेस अटक \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तरुणांना विवाहाच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा उत्तरप्रदेश पोलिसांनी भंडाफोड केला आहे. छत्तीसगड येथून चालवल्या जात असलेल्या टोळीची सूत्रधार आणि तिचा पती हे एका साध्वीच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवत असत.\nलग्नाच्या दोन-तीन दिवसांनंतर हे लोक बलात्कार, अपहरण, जबरदस्तीने विवाह अशा आरोपांची भीती दाखवून लाखो रुपयांची रक्कम वसूल करून फरार होत असत. या टोळीला अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.\nया टोळीची प्रमुख निर्मला ठाकूर हिने बांदा येथील कैलाशपुरी वस्तीतील घन:श्याम याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या बदल्यात साध्वी मालती शुक्ला, ममता द्विवेदी आणि तिचा पती निरंजन द्विवेदीने घन:श्यामकडून ५० हजार रुपये घेतले.\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी निर्मलाचा कथित पती कुलदीप हा घन:श्यामकडे पोहोचला आणि त्याने आपली पत्नी निर्मलाचे अपहरण केलेले असून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला असल्याचे म्हणत दोन लाख रुपये दे, अन्यथा आपण पोलिसांत तक्रार करू, अशी धमकी दिली\nपरंतु घन:श्यामने याला नकार दिला. यामुळे कुलदीपने घन:श्याम व त्याच्या भावाविरुध्द कोतवाली पोलिसांत अपहरण, सामूहिक बलात्काराची केस दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्वांनाच अटक केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nलुटेरी दुल्हन १८ तरुणांसोबत विवाह करणाऱ्या महिलेस अटक \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/disaster-management-governance-negligible-130770", "date_download": "2018-08-14T23:36:24Z", "digest": "sha1:4MKBARVMMKALT32AS3OWNKVRG7KX7PJZ", "length": 14082, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "disaster management, the governance is negligible आपत्ती व्यवस्थापनाबाबत शासन उदासिन | eSakal", "raw_content": "\nआपत्ती व्यवस्थापनाबाबत शासन उदासिन\nरविवार, 15 जुलै 2018\nमहाड : 15 जुलै 2005 च्या नसर्गिक आपत्तीनंतर महाड तालुक्यातील दरडग्रस्त भागांमध्ये पावसाळ्यामध्ये कार्यान्वित केली जाणारी बिनतारी संदेश यंत्रणा (वायरलेस) मागील 3 ते 4 वर्षापासून या परिसरात ठप्प आहे. या भागात वायरलेस यंत्रणेची कोणतीही सामुग्री व कर्मचारी येथे तैनात केले जात नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाबाबत शासनच किती उदासिन आहे याचा प्रत्यय तालुक्यात येत आहे.\nमहाड : 15 जुलै 2005 च्या नसर्गिक आपत्तीनंतर महाड तालुक्यातील दरडग्रस्त भागांमध्ये पावसाळ्यामध्ये कार्यान्वित केली जाणारी बिनतारी संदेश यंत्रणा (वायरलेस) मागील 3 ते 4 वर्षापासून या परिसरात ठप्प आहे. या भागात वायरलेस यंत्रणेची कोणतीही सामुग्री व कर्मचारी येथे तैनात केले जात नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाबाबत शासनच किती उदासिन आहे याचा प्रत्यय तालुक्यात येत आहे.\nराज्यात 2005 मध्ये मोठी नसर्गिक आपत्ती झाली होती. यात महाड तालुक्यातील जुई, दासगाव, कोंडीवते व रोहण या गावात दरडी कोसळून 192 जण मृत्यूमुखी पडले होते. तर सव, दाभोळ तसेच खाडीपट्ट्यातील अनेक गावात दरड कोसळली होती. खाडीकिनारी असणाऱ्या या गावांना एकाबाजूला सावित्री नदीच्या पुराचा धोका तर दुसरीकडे डोंगरातून दरड कोसळण्याचा धोका अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये अत्यंत धोकादायक ठिकाणे म्हणून हा परिसर येत असल्याने पोलीस यंत्रणेतर्फे महाड तालुक्यातील जुई, सव, दासगाव यासह महाड शहरातील भाजी मंडई भागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित केली होती. पावसाळ्यामध्ये शाळा अथवा मंदिरामध्ये ही यंत्रणा ठेवली जात होती.\nत्यात 24 तास पोलीस कर्मचारी नियुक्त केले जात होते. यामुळे या भागात पावसाची स्थिती, पुराची स्थिती, दरड व इतर आपत्तीची माहीती तसेच संभाव्य धोक्याची तातडीने माहिती सरकारी यंत्रणांना पोहचविली जात होती. परंतु जसजशी वर्ष लोटू लागली तसे या धोकादायक घटनांकडे शासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून या भागात पावसाळ्यात सुरू केली जाणारी बिनतारी संदेश यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात एखादी गंभीर आपत्ती उदभवल्यास त्याची तात्काळ माहिती संबंधित यंत्रणेला मिळण्यास विलंब होणार आहे. पावसाळ्यात सर्वच दुरध्वनी यंत्रणा कुचकामी ठरतात.\nअशावेळी केवळ बिनतारी संदेश यंत्रणाच काम करत असल्याने या यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन आपत्ती काळात ही सुविधा करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये प्रत्येक विभागाने आपत्तीपूर्व आपत्तीदरम्यान व नंतर करायवयाच्या उपाययोजना समाविष्ट केल्या आहेत. यात पोलीस विभागाने पूरग्रस्त व दरडग्रस्त भागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित ठेवावी असे स्पष्ट सुचित केले आहे. परंतु सरकारी यंत्रणा याकडे गांभिर्याने पहात नसल्याचे दिसत आहे.\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nनाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai-maratha-agitation/maharashtra-bandh-composite-response-murbad-maratha-kranti-morcha-136770", "date_download": "2018-08-14T23:36:12Z", "digest": "sha1:TE4IP7ZW2SSLVSIT2BSJ53WNKUO6N5I5", "length": 12265, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Bandh Composite response in Murbad to Maratha Kranti Morcha Maratha Kranti Morcha : मुरबाडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : मुरबाडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nसकाळी एसटी बस चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व काम धंद्यासाठी आलेले प्रवाशी मुरबाड येथे आले. परंतु मराठा समाजाचे तरुण एकत्र येताच बस बंद करण्यात आल्या.\nमुरबाड (ठाणे) : मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एस टी बस बंद केल्याने गुरुवारी मुरबाड मध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.\nसकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात रॅली मधील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर रॅली तहसीलदार कार्यालयात आली. तेथे नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. यावेळी बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. दुपार नंतर काही दुकाने उघडली.\nसकाळी एसटी बस चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व काम धंद्यासाठी आलेले प्रवाशी मुरबाड येथे आले. परंतु मराठा समाजाचे तरुण एकत्र येताच बस बंद करण्यात आल्या. मुरबाडमधील काही खाजगी शाळांनी शाळा बंद ठेवल्या होत्या. तर शिक्षक संपावर असल्याने ग्रामीण भागातील शाळांत विद्यार्थी फिरकले नाहीत.\nशासकीय कर्मचाऱ्यांचा संप, मराठा मोर्चाचा बंद व जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड शहरात आलेले शेकडो आदिवासी बांधव यामुळे पोलिस यंत्रणेवर बंदोबस्ताचा मोठा ताण होता. त्यासाठी एसआरपीची तुकडी व इतर पोलिस ठाण्यातून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. पोलिस उप अधीक्षक राजेंद्र मोरे, पोलिस निरीक्षक अजय वसावे स्वतः बंदोबस्तासाठी हजर होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nगेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी...\nफरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान\nबारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/lampas-121851", "date_download": "2018-08-14T23:36:36Z", "digest": "sha1:IE4AOBWFGQOBSDVVA3LU5S5LDD5SP2IJ", "length": 10657, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "lampas नांद्रा येथील कुर्षी केंद्र फोडून बियाणे लंपास | eSakal", "raw_content": "\nनांद्रा येथील कुर्षी केंद्र फोडून बियाणे लंपास\nबुधवार, 6 जून 2018\nनांद्रा येथील कुर्षी केंद्र फोडून बियाणे लंपास\nपाचोरा, ता. 6 ः नांद्रा (ता. पाचोरा) येथील बसस्थानक जवळील भाऊराव लोटन सुर्यवंशी यांचे स्वापींग सेंटरमधील शिव कुर्षी केंद्र फोडून बियाण्यांची चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली. मंगळवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी जिण्यावरुण कुर्षी केंद्र फोडून कापुस, मका या बियाण्याचे 65 पाकीट व मक्‍याचे\n10 पाकीट असे एकुण 51 हजार रुपये किमंतीचे बियाणे चोरून नेले. सतीष सुर्यवंशी यांच्या तक्रारी वरुण पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nनांद्रा येथील कुर्षी केंद्र फोडून बियाणे लंपास\nपाचोरा, ता. 6 ः नांद्रा (ता. पाचोरा) येथील बसस्थानक जवळील भाऊराव लोटन सुर्यवंशी यांचे स्वापींग सेंटरमधील शिव कुर्षी केंद्र फोडून बियाण्यांची चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली. मंगळवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी जिण्यावरुण कुर्षी केंद्र फोडून कापुस, मका या बियाण्याचे 65 पाकीट व मक्‍याचे\n10 पाकीट असे एकुण 51 हजार रुपये किमंतीचे बियाणे चोरून नेले. सतीष सुर्यवंशी यांच्या तक्रारी वरुण पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nनाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nनाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे \"राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले....\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nजोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी\nजोतिबा डोंगर - येथील श्री जोतिबा मंदिरात असणाऱ्या आदी माया श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी (ता 16 ) होत आहे. या यात्रेची सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-samam-sampat-more-marathi-article-1792", "date_download": "2018-08-14T23:40:04Z", "digest": "sha1:2B3GEKAZEERJSGWYCXMLWAN45RTTTBZ2", "length": 24073, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Samam Sampat More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंघर्ष अजूनही संपला नाही...\nसंघर्ष अजूनही संपला नाही...\nगुरुवार, 5 जुलै 2018\nसाहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला मिळाला. पुरस्कारामुळे नवनाथ गोरे प्रकाशझोतात आले, मात्र त्यांचा या पुरस्कारापर्यंतचा प्रवास काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेने झाला आहे. त्यांच्या या संघर्षमयी प्रवासाविषयी...\nनवनाथ गोरे यांच्या ’फेसाटी’ कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार मिळाला, आणि नवनाथ गोरे या नावाच्या दिशेनं सगळा प्रसिद्धीचा झोत पडला. सांगली जिल्ह्यात साहित्यिकांची मांदियाळी आहे. या मान्यवर लेखकांना हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला माणूसच माहिती नव्हता. नवनाथबद्दल काहीतरी सांगा असं जेव्हा पत्रकार फोन करत होते तेव्हा भल्या भल्या नामांकित लेखकाची तारांबळ उडाली होती. कोल्हापुरात शिकायला गेल्यावर प्रा. रणधीर शिंदे यांच्यासारखा विद्यार्थिप्रिय शिक्षकाच्या मायेत वाढत स्वतःची दुःख सरांना सांगत नवनाथ स्वतःच्या जगण्यातली वेदना कमी करत होता. मग शिंदे सरांनी प्रेरणा दिल्यावर त्यानं त्याच्या जगण्याची फेसाटी लिहून काढली. हेतू हाच, की आपलं दुःख कमी होणार नाही पण हलकं तरी होईल, जिवाला बरं वाटलं. पुरस्कार वैगेरे या गोष्टी बिलकूल डोक्‍यात नव्हत्या. जगलेलं आयुष्य मांडणं, अगदी एखाद्या दोस्ताच्या खांद्यावर मान टाकून रडावं. आयुष्याची परवड त्याला सांगावी अशीच ’फेसाटी’आकाराला आलीय. आणि नवनाथच्या फेसाटीची दखल साहित्य अकादमीन घेतलीय. या पुरस्कारामुळं नवनाथच्या खडतर आयुष्याचीही नोंद देशपातळीवर घेतली आहे.\nनवनाथ गोरे यांचं मूळ गाव जत तालुक्‍यातील निगडी बुद्रुक. या गावात गरीब कुटुंबात जन्म झालेला हा पोरगा. घरात गरिबी इतकी की चूल पेटेल तो दिवस म्हणजे सगळ्यात चांगला शुभ दिवस. नवनाथच्या पालाच्या छपरातील चूल ज्या दिवशी पेटली नसेल त्याच्या नुसत्या नोंदी जरी नवनाथने भिंतीवरच्या कॅलेंडरवर ठेवल्या असत्या तर त्या नोंदी पाहून आज त्याच कौतुक करणारी लोक हादरून गेली असती, आणि हा लेखक कसलं आयुष्य जगलाय हेसुद्धा त्यांच्या लक्षात आलं असतं; पण या नोंदी नवनाथ ठेवू शकत नव्हता. कारण घरात कधीही कॅलेंडर आलं नव्हतं आणि चुकून एखाद्या संस्थेचं आलं तरी ते बघायलाही वेळ नसायचा.\n‘’गावाकडं हुतो तेव्हा तारखाच काय पण महिनासुद्धा लक्षात राहत नव्हता. एवढं कामाला जुंपलेलो असायचो. दसरा झाला, की ऊस तोडायला जायचं तेवढं लक्षात राहायचं.‘’\nनवनाथ गोरे यांची फेसाटी ज्या भागातली आहे तो जत तालुका ज्या जिल्ह्याला सधन म्हणून ओळखले जाते त्या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील एक दुष्काळी तालुका. गेली कित्येक शतकं हा भाग दुष्काळाने होरपळत आहे. विकासाचे सगळे पर्याय बंद झालेला हा भाग. अनेक कुटुंब हा भाग सोडून केवळ पोटासाठी वारणा, कृष्णा या नद्यांच्या काठावर शेतमजुरीच्या कामासाठी गेलेत आणि तिथलेच झालेत. या तालुक्‍यातील एका गरीब कुटुंबाच्या जगण्याची लढाई नाथा (फेसाटीचा) नायक सांगतो. ही कादंबरी जशी एका कुटुंबाची व्यथा सांगते तशी एका प्रदेशाच्या उपेक्षेची, तिथल्या माणसाच्या पडझडीची गोष्ट सांगते. चार एकर जमिनीच मालक असणार नवनाथचं कुटुंब. जमीन फक्त सातबाऱ्यावरच, काहीही उपयोग नाही. ज्या वर्षी पेरायची त्यावर्षी पाऊस यायचा नाही. ज्या वर्षी पेरली नाही त्यावर्षी पाऊस यायचा. पाऊसही फसवायचा म्हणून त्याचे वडील विहीरवाल्या बागायत शेतकऱ्याकडे शेतमजुरी करायचे; पण त्याना दरवर्षी उसाच्या पट्ट्यात उसतोडीच्या निमित्तानं जावं लागायचं. एक भाऊ अपंग. बहिणी मोठ्या होतील तशी त्याची लग्ने झालेली. भावाचं लग्न झालंच नाही. त्याच अपंगत्व आणि गरिबी या गोष्टी त्याच्या लग्नाला अडथळा ठरल्या. आज भावानं पन्नाशी पार केलीय. आता त्याच्या लग्नाच्या शक्‍यता मावळल्या आहेत. आई, वडील आणि नवनाथच्या कष्टावर हे कुटुंब चाललं आहे. नवनाथला सरळ विद्यार्थाच जीवन जगता आलेलं नाही. बापाच्या फाटक्‍या कुटुंबाला ठिगळ लावण्यासाठी जे काम करावं लागलं ते नवनाथनी केलंय. अगदी भांगलण करण्यापासून ते ऊस तोडणी ही काम त्यानं केलीच आहेत पण कोल्हापूरला शिकायला गेल्यावर हा पोरगा एटीएमवर रखवालदार म्हणून राहिला आहे. ’साहित्य अकादमी’ हा मानाचा पुरस्कार मिळालेल्या लेखकाचा हा भूतकाळ आहे. त्याच्या आयुष्याच्या शोकांतिकेला सन्मानित केलंय; पण या लेखकाचा वर्तमानाची गोष्ट सांगणं गरजेचं आहे. नवनाथ सध्या कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात एका प्रकल्पावर काम करतोय. पण त्याच काम आता संपत आलं आहे. हे काम संपल्यावर पुढं काय हा प्रश्न त्याच्यापुढं असणार आहेच. गावाकडं त्याच्या आईला जेव्हा पत्रकार भेटायला गेले तेव्हा शेजारच्या रानात मजुरीला गेली होती. त्याच रानात तिची मुलाखत घेतली तेव्हा ती म्हणाली, ‘पोराचा फोटो बघून ऊर भरून आला. माझ्या पोराचं लै हाल झालं. पोरगं कसलच काम करायला न्हाय म्हटलं न्हाय. चीज झालं कष्ठाच. आता त्याला नोकरी लागलं .समदं चांगलं हुईल.‘असा त्याच्या आईला आशावाद आहे.\nनवनाथची शाळा नीट झालेली नाही. दहावीच्या वर्गात त्याला अवघी ३६ टक्के गुण मिळतात. हे गुण कमी असतात. पण पोरगा पास झाल्याचा आनंद आईला होतो, आणि हे गुण कमी पडण्याचं कारण म्हणजे नवनाथ शाळेत गेलेलाच नसतो. इतर पोर शाळेत असतात तेव्हा हा पोरगा बापाने फाटक्‍या संसाराला आणलेली उचल फेडायला उसाच्या फडात उसतोडी करत असतो. उसाच्या फडातून थेट परीक्षेला गेलेला नवनाथ दहावी पास होतो पण बारावीला मात्र त्याला पास होता येत नाही. बारावीला तो सलग चार वेळा नापास होतो. या नापास होण्याची कारणे म्हणजे शाळेत त्याच ॲडमिशन नावालाच असतंय. तो फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचा. अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही. दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी करावे लागणाऱ्या कष्ट मूळ पुस्तकाकडे वळताच येत नव्हतं. शेवटी पाचव्या वर्षी अभ्यास केला आणि पास झाला.\nबारावीत यश मिळाल्यावर मात्र नवनाथने ठरवलं. आता शिकायचं. अभ्यास करायचा. मग त्यानं शाळेकड लक्ष दिलं . वडिलांचा फाटका संसार सावरण्यासाठी पडेल ती काम करायची. काम पाचवीला पूजलेलं होतं. पण अभ्यासही करू लागला. उसतोडीला जातानाच पुस्तक सोबत घेऊन जायचं. दिवसभर ऊसतोड करायची. रात्री पालावर राकेलच्या चिमणीवर अभ्यास करत राहिला. या काळात गरिबीशी खूपच लढावं लागलं. लढत लढत पदवी पदरात पाडून घेतली. पदवी पास झाल्यावर लगेचच नोकरीची दार उघडणार नव्हती पण थोडा आत्मविश्वास निर्माण झालेला. त्या बळावर पदव्युत्तर शिक्षण घ्यायला कोल्हापूर गाठलं. तिथंही शिक्षणासाठी संघर्ष होताच. त्याच संघर्षाला सामोरे जात नवनाथ शिकत राहिला, एम ए झाला. याच काळात त्याला प्रा.रणधीर शिंदे सर भेटले. सरांचा त्याला आधार वाटायला लागला.\nनवनाथ म्हणतो,‘मी शिंदे सरांच्या कुटुंबाचा एक भाग झालो. सरांना माझं सगळं जगणं सांगायचो, सर आधार द्यायचे. सरानीच मला लिहायला सांगितलं. मी लिहीत गेलो.‘ निगडी बुद्रुक ते साहित्य अकादमी हा उमदी-कोल्हापूर मार्गे झालेला प्रवास खूपच लांबचा आणि अवघड होता.तो पूर्ण झाला.\nनवनाथच अभिनंदन करायला कोल्हापूरला गेलो होतो. तो म्हणाला, ‘चला आधी च्या घिवूया. मग बोलू.‘आम्ही चहाच्या गाड्यावर गेलो.तिथं उभा राहिल्यावर एकजण आला. नवनाथला म्हणाला, ‘तुम्ही,नवनाथ गोरे का कालच पेपरात वाचलं. तुमचं अभिनंदन‘\n‘मी तर काल दिवसभर वाट बघत होतो तुमची. आला न्हाईसा. अभिनंदन.‘चहावाला चाचा म्हणाला.\n’देशप्रेमी चहा सेंटर‘वर गेली काही वर्षे रोज हाफ चहा प्यायला येणारा नवनाथ. चाचाला तो शिकणारा पोरगा म्हणून माहिती होता. पण कालच्या पेपरात त्या पोराच्या पुस्तकाला ’साहित्य अकादमी’पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचून चाचाला आनंद झालेला. पण कालपासून नवनाथ आलेलाच नव्हता. तो त्या साध्या पोराची वाट पहात होता. कालपासून पहिल्यांदाच नवनाथ समोर आलेला. आम्ही चहा घेतला. नवनाथ पैसे द्यायला लागला. चाचानी सांगितलं,‘आज,मी पैसे घेणार न्हाई.‘आज माझ्यातर्फे चहा‘ बोलताना चाचाचा आवाज गहिवरला होता. नवनाथ काहीही बोलला नाही. तिथंच उभा राहिला. मग चाचा उभा असलेल्या गिऱ्हाईकाना सांगायला लागले. ‘या पोराच्या पुस्तकाला दिल्लीचं मोठं बक्षीस मिळालंय. काल पहिल्या पानाव फोटू आला होता.‘सगळी नवनाथकडे बघायला लागली.\nमग आम्ही बाजूला गेलो.\n‘सर, पुरस्कार मला मिळाला नसता तर कोणालातरी मिळाला असता पण अशी माणसं मिळणं महत्त्वाचं हाय बघा.’ नवनाथ सहजपणे म्हणाला. बराचवेळ तिथल्या बाकड्यावर बसून आम्ही दिलखुलास गप्पा मारल्या. आमचं बोलणं झाल्यावर आम्ही निरोप घेतला. नवनाथ त्याच्या भाडोत्री खोलीच्या दिशेनं निघाला. मी बराच वेळ तो निघालाय त्या दिशेने पहात उभा राहिलो. नवनाथला साहित्य अकादमी मिळाली म्हणून आज त्याच कौतुक होतंय. पण या कौतुकातून त्याच्या पालाच्या घराच्या जागी सिमेंटचे घर येईल काय त्याच्या वयस्कर आईची शेतमजुरी बंद होईल का त्याच्या वयस्कर आईची शेतमजुरी बंद होईल का तिला सुख लागेल का तिला सुख लागेल का नवनाथच्या आयुष्याला स्थिरता येईल का नवनाथच्या आयुष्याला स्थिरता येईल का त्याला नोकरी मिळेल का त्याला नोकरी मिळेल का त्याच्या आयुष्याला जर स्थिरता आली तरच हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार सार्थकी लागला असं म्हणता येईल.\nकॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १...\nमेथी पालकाचा पराठा साहित्य : तीन कप कणीक, अर्धा कप बेसन, एक कप प्रत्येकी मेथीची व...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-203.html", "date_download": "2018-08-14T23:41:44Z", "digest": "sha1:H2QFYNCKLWETHGCOLSQSQ3PVPAJCPAVP", "length": 6882, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Pathardi कर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या.\nकर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील सुभाष केरू कर्डिले (वय-४२ वर्षे) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कर्डिले यांना उपचारासाठी मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच कर्डिले यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी रात्री बारा वाजता आल्हणवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआल्हणवाडी येथील शेतकरी सुभाष कर्डिले यांच्याकडे बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते. कर्ज फिटत नसल्याने कर्डिले गेल्या अनेक दिवसांपासून निराश होते. शेतीमधील शेतमालाला भाव मिळत नाही. बँकेचे व सोसायटीचे कर्ज कसे फेडायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर होता.\nमंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुभाष कर्डिले यांनी स्वत:च्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. शेजारील शेतकरी व कर्डिले यांच्या पत्नी आशाबाई यांनी त्यांना तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, कर्डिले मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nआशाबाई कर्डिले यांचा मंडळ अधिकारी रवींद शेकटकर यांनी बुधवारी जबाब नोंदविला असून, सुभाष कर्डिले यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अहवाल तहसीलदार नामदेव पाटील यांना दिला आहे. मयत सुभाष कर्डिले यांच्या वारसांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी राधाकिसन कर्डिले यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/dhanagar-ani-tyachya-mendhya-isapniti-katha/", "date_download": "2018-08-14T23:40:17Z", "digest": "sha1:6WJD6DFXCOOJGO263S73ELJVWAIIPC2Q", "length": 6209, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "धनगर आणि त्याच्या मेंढया | Dhanagar Ani Tyachya Mendhya", "raw_content": "\nधनगर आणि त्याच्या मेंढया\nएकदा एका धनगराला वाटले आपल्या मेंढयांना बाभळीच्या शेंगा खाऊ घालाव्यात. म्हणून तो आपले धोतर झाडाखाली ठेवून, झाडावरून शेंगा आणि पाला खाली टाकू लागला. ते खात असताना त्यातील काही मेंढया त्याचे धोतरही खाऊ लागल्या. ते पाहून वरून धनगर म्हणाला, ‘अरे, इतरांना तुम्ही कपडयांसाठी तुमची लोकर देता पण मी जो तुमचा मालक त्याचं धोतर मात्र तुम्ही खाऊन टाकता हा किती कृतघ्नपणा \nतात्पर्य:- भुकेच्या वेळी आपण काय करतो आहोत याची शुद्ध प्राणीमात्रांना रहात नाही.\nया वर्गातील आणखी काही लेख\nधनगर आणि लांडग्याचे पिल्लू\nधनगर व्यापारी झाला होता\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, धनगर, धोतर, बाभळी, मेंढया on एप्रिल 8, 2011 by प्रशासक.\n← ज्ञानी व अज्ञानी टोमॅटो गाजर वड्या →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2405.html", "date_download": "2018-08-14T23:41:24Z", "digest": "sha1:QKHEBABEBMSP3NSVNYATAFKX73NHTFY3", "length": 7651, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरीत दगडाने तोंड ठेचून अज्ञात तरूणाचा खून. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nराहुरीत दगडाने तोंड ठेचून अज्ञात तरूणाचा खून.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विविध प्रकरणामुळे राहुरी तालुक्यातील कायम चर्चेत असलेल्या धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी सोमवारी (दि. २३) ऑक्टोबर रोजी सकाळी एका ३० ते ३५ वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने तोंड ठेचून सदर तरूणाचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोठी खळखळ उडाली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान एका अज्ञात तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह काही लोकांना दिसून आला. त्याच्या चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता, असे प्राथमिक स्वरुपात दिसत होते.\nपरिसरातील झाडाझुडपात त्याची चप्पल व अंडरपॅन्ट आढळून आली. राहुरी खुर्दचे पोलीस पाटील बबनराव आहिरे यांनी त्वरित राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक अरुण जगताप, राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, ठसे तज्ज्ञ सहाय्यक निरीक्षक श्रीमती धुमाळ, सुभाष सोनवणे, हवालदार संजय शिंदे, संजय पटारे, राहुल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयावेळी नगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. विरकर यांनी आणलेल्या मिस्का श्वान जागेवरच घुटमळले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.या घटनेबाबत राहुरी पोलिसांत पोलीस पाटील बबनराव आहिरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.\nसदर तरुणाची ओळख पटली नसल्याने तपास करणे अवघड जात आहे. सदर तरुण कुठला, त्याचा खून कोणी व कोणत्या कारणाने केला याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सदर खून हा वाळू तस्करीतून झाला की, अनैतिक संबंधातून याबाबतही उलटसुलट चर्चा आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-502.html", "date_download": "2018-08-14T23:39:51Z", "digest": "sha1:ODOKQUOPXQA52FO4BMHCKXQYOQSFIKC6", "length": 5145, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आ.बाळासाहेब मुरकुटेंची गाडी 'वाघांनी' अडविली ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची गाडी 'वाघांनी' अडविली \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा शहरात रात्री सात वाजण्याच्या सुमारास अचानक नेवासा- श्रीरामपूर रोडवरील गणपती मंदिराजवळ आ. बाळासाहेब मुरकुटे यांची दुचाकी अडवून सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ यांनी जोरदार घोषणा देत राजीनामा देण्याची मागणी केली. या प्रकारामुळे शहरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.\nयावेळी वाघ यांनी सांगितले, की सध्या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघत आहेत. या अनुषंगाने काल नेवासा शहरातदेखील मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यात तालुक्यातील जनतेने सहभाग घेतला होता. आ. मुरकुटे यांचीदेखील जबाबदारी असताना ते मोर्चा सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो. या घटनेनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता आ. मुरकुटे निघून गेले,\nयाचाही आम्ही निषेध करतो, राज्यात प्रत्येक लोकप्रतिनिधीची गाडी अडवून अशी प्रतिक्रिया विचारावी, असे आवाहन जनतेला करत आहे, असे वाघ म्हणाले. मुरकुटे यांची गाडी आडवल्याने शहरात मोठी चर्चा झाल्याने नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची गाडी 'वाघांनी' अडविली \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/10/blog-post_08.html", "date_download": "2018-08-14T23:58:37Z", "digest": "sha1:QT7KVTN4UKQUFHQT6ZZAY6SWN72VZMVT", "length": 10147, "nlines": 168, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : अमेरिकेचे रक्षण मुंबईकराच्या हाती", "raw_content": "\nअमेरिकेचे रक्षण मुंबईकराच्या हाती\nसौ : म. टा.\nअमेरिकेच्या अत्यंत संवेदनशील वास्तूंच्या रक्षणासाठी विशिष्ट कम्प्युटराइज्ड प्रणाली शोधून काढणा - या मिलिंद तांबे या मुंबईकर तरुणाचा अमेरिकेत नुकताच सत्कार केला. अमेरिकेच्या संसदीय व्यवस्थेचे मुख्यालय असलेल्या कॅपिटॉल हिल्स येथे हा सोहळा झाला.\nअमेरिकन सरकारचे अनुदान घेणा-या ख्रिस्तोफर कोलंबस फेलोशिप फाऊंडेशनने तांबे यांचा सत्कार केला आणि त्यांना पंचवीस हजार डॉलर्सचा पुरस्कार दिला.\nअतिरेकी लक्ष्य करण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि हाती असलेले मनुष्यबळ यांची सांगड घालणारा प्रोग्रॅम तांबे यांनी कम्प्युटरच्या सहाय्याने तयार केला. या प्रणालीमुळे अतिरेक्यांना नेमके कोणत्या ठिकाणी कधी आणि केव्हा किती संरक्षण असेल याचा अंदाज करणे अशक्य बनते.\nरोज ठराविक वेळी संरक्षण व्यवस्थेच्या प्रमुखाला, कम्प्युटरद्वारे आखणी केलेला प्रोग्रॅम मिळतो. त्यानुसार संरक्षण व्यवस्था आखली जाते. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी तांबे यांनी गेम थिअरीचा देखिल उपयोग केला आहे. तांबे यांच्या प्रोग्रॅमचा वापर अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याचा फायदाही दिसून आला आहे.\nमिलिंद तांबे या तरुणाचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले. नंतर तो मुंबईच्या विल्सन हायस्कुल आणि ठाणे येथील सरस्वती हायस्कुलमध्ये शिकला. पुढे त्याने ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बारावीला मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मिलिंदने बिट्स पिलाणी येथून कम्प्युटर सायन्समधून एमएससी केल्यानंतर अमरिकेतल्या पिटसबर्ग येथील कार्नेजी मेलॉन विद्यापीठातून आटिर्फिशियल इंटिलिजक्समध्ये डॉक्टरेट मिळवली. सध्या मिलिंद तांबे साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांच्या हाताखाली पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तांबे यांचा आदर्श गुरू (मेंटॉर) म्हणून सत्कार केला आहे.\nतांबे यांचे वडील शशीकांत तांबे हे राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव म्हणून निवृत्त झाले. रस्ते आणि पूल हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून त्यांच्या समितीने महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. मिलिंद यांची आई उषा तांबे या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आहेत.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 4:45 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भ...\nभारतीयांनी आणि उद्योजकांनी नक्की वाचावे असे\nअमेरिकेचे रक्षण मुंबईकराच्या हाती\n\"साहेब\", कसे आहात तुम्ही \nकफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती .........\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार -- भन्नाट\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235083", "date_download": "2018-08-14T23:59:18Z", "digest": "sha1:6N3BBOHGLIELEF2HIHWJUPTCUNCGUZ5B", "length": 9184, "nlines": 211, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "कार आग मध्ये आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली कल्पनारम्य\nकार आग मध्ये आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी कार आग मध्ये अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.mcgm.gov.in/irj/servlet/prt/portal/prtroot/com.mcgm.acitizenservices_maintenance.HowToApplicationForIssuingPermission", "date_download": "2018-08-14T23:54:37Z", "digest": "sha1:46A4IA6LQX2QECNS7PT73ZNDDPOBTTTI", "length": 2507, "nlines": 9, "source_domain": "www.mcgm.gov.in", "title": "Welcome to Municipal Corporation of Greater Mumbai, India", "raw_content": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) - अर्ज प्रक्रिया\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या.\nअर्जदाराने अर्जाचा नमुना संपर्ण भरून त्यावर आपली स्वाक्षरी करुन आवश्यक त्या कागदपत्रे आणि शुल्कासहित नागरी सुविधा केंद्रात जाऊन सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.\nसादर केलेल्या अर्जाची पुढील कार्यवाही कशी असते\nपुढील कार्यवाही अर्जाची संबंधित विभागाचे परिरक्षण सहाय्यकामार्फत केली जाते. ठिकाणाची पाहणी आणि अर्ज संमत झाल्यानंतर अनुसूची शुल्क संकलित केल्यानंतर अर्जदारास परवाना दिला जातो.\nअर्जाची कार्यवाही / स्थिती कशी तपासावी\nजवळील नागरी सुविधा केंद्रास भेट द्या किंवा तुमच्या अर्जाचा तपास लावण्याकरिता ऑनलाईन सुविधेचा वापर करुन नागरी संकेतस्थळावरील “स्थिती तपासा” या लिंकमध्ये जाऊन तपासा. ही सुविधा वापरत असताना अर्ज क्र.(यास ट्रांझेक्शन आय डी देखील म्हणतात.) आवश्यकता असते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/p/ati.html", "date_download": "2018-08-14T23:46:00Z", "digest": "sha1:ESIYS5DA7LGEEPBLCCRCCV5P55OCZNRF", "length": 7155, "nlines": 42, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवभारत - इतिहासाशी जडले नाते : ऐतिहासिक पोवाडे - य. न. केळकर", "raw_content": "\nऐतिहासिक पोवाडे - य. न. केळकर\nनाव - ऐतिहासिक पोवाडे\nलेखक / संपादक - य.न.केळकर\nपोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाष्य करणारे कवन, अशी आजवरची समजूत.परंतु मध्ययुगात पोवाडा साहित्यप्रकार इतर अनेक कुतूहलजनक घटनांचे निवेदन असे. या पोवाड्यांच्या निर्मितीस सुरुवात केली ती गोंधळ्यांनी. देवीच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारे शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या सरदारांच्या पराक्रमाचे पोवाडे गाऊ लागले. अज्ञानदासाने रचिलेल्या अफझलखानवधाच्या आणि तुळशीदासकृत सिंहगडाच्या पोवाड्यात देवीच्या कृपेचा उच्चार वारंवार झाला आहे, तो यामुळेच. पोवाड्यांचे इतिहासात महत्व ओळखून ते छापून काढण्याचे काम १८६९ सालापर्यंत कोणी केले नव्हते.याची सुरवात केली ती 'तुकाराम शाळीग्राम' आणि 'गोविंद शितुत' यांनी. गावोगाव फिरून गोंधळीचे पत्ते काढून हे वाड्मय त्यांनी उपलब्ध करून दिले.\nय.न. केळकर यांनी १९२८ साली असे पोवाडे एकत्र करून 'ऐतिहासिक पोवाडे' या ग्रंथात समाविष्ट केले. मराठ्यांच्या इतिहासातील तब्बल ७७ महत्वाच्या पोवाड्यांचा समावेश यात केला आहे. पुस्तकाची सुरवात होते ती, छत्रपती शिवाजीमहाराजांचा पोवाडा (अफझलखान वध इस १६५९) पासून आणि अखेर होते ती 'तिसऱ्या रघुजी भोसल्यांच्या पोवाड्याने' (इस १८१८ ). म्हणजे जवळपास संपूर्ण मराठेशाहीच्या काळातील पोवाड्यांचा त्यांच्या शब्दार्थासह समावेश केळकरांनी केलेला दिसतो.\nपोवाडा हा इतिहासात कोणत्या दर्जाचे साधन मानावे याबद्दल केळकर लिहतात कि , पोवाडा हा पद्यमय बखरीसारखा भासतो परंतु तो जर समकालीन आणि इतर साधनांशी जुळता असेल तर विश्वसनीयच मानावा लागतो. पोवाड्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो उदाहरणार्थ अफझलखान वधाच्या पोवाड्यात कृष्णाजी भास्करला मारल्याचा उल्लेख आढळत नाही, नारायणरावांच्या वधाच्या पोवाड्यात शाहीर नारायणरावाचा पक्षपाती असून देखील आनंदीबाईंच्या नावाचा उल्लेखसुद्धा नाही.प्रभाकर खर्ड्याच्या पोवाड्यात स्वारीवर गेलेल्या पेशवे सरदार शिलेदारांची बिनचूक यादी दिली आहे तसेच सवाई माधवरावांच्या मृत्युच्या पोवाड्यात अनेक नवीन माहितीचे पैलू उलगडतात. पुस्तकाला लाभलेली विस्तृत प्रस्थावना अतिशय महत्वपूर्ण आहे.\n१९४४ च्या दुसर्या आवृत्तीनंतर तब्बल ६४ वर्षांनी या पुस्तकाचे पुनर्मुद्रण झाले ,मराठ्यांचा काव्यमय इतिहास सांगणारा असा हा महत्वपूर्ण ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवा.\"शूर मर्दाचे पोवाडे | गूळाविन गोड साखरेचे खडे\"\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%AB-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-14T23:36:56Z", "digest": "sha1:FE4GMV6SM3RTQKW7IX46T3S4IJ4UX3ER", "length": 5327, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "५ एप्रिल | मराठीमाती", "raw_content": "\n१६६३ : पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.\n१९४९ : भारत स्काऊट गाईडची स्थापना\n१९०८ : जगजीवनराम, भारतीय राजकारणी.\n१९२० : रफिक झकेरिया, भारतीय लेखक.\n१९२२ : पंडीता रमाबाई, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जगजीवनराम, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पंडिता रमाबाई, पुणे जिल्हा, भारतीय राजकारणी, मृत्यू, स्काऊट गाईड, ५ एप्रिल on एप्रिल 5, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n25367", "date_download": "2018-08-15T00:00:13Z", "digest": "sha1:PVLPMA772OJNUHG3UOFIPZWOBVUBBVB4", "length": 11734, "nlines": 305, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Gangstar City : Crime Miami Android खेळ APK (com.ggwp.gtcfree) GrandGameWellPlay द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Gangstar City : Crime Miami गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T23:26:55Z", "digest": "sha1:JAZFCV7PZFK7XHYE64CD72SEPU7YFB6Q", "length": 20538, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भीम स्वामी - विकिपीडिया", "raw_content": "\nमूळचे साताऱ्याजवळच्या शहापूरचे असणारे भीमस्वामी हे समर्थांच्या आज्ञेवरून तामिळनाडू प्रांतामधील तंजावर येथे गेले. तेथेच त्यांचा मठ व समाधी आहे .त्याना ९९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले .\nछत्रपती श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले (तंजावरकर)(इ.स. १७३९ ते १७६३) व समर्थ संप्रदायाचे घनिष्ठ संबंध[संपादन]\nश्रीसमर्थशिष्य श्री भीमस्वामी शहापूरकर रामदासी इ.स. १६७७ पासून इ.स. १७४२ पर्यंत तंजावरात रामदासी मठाधिपति म्हणून राहिले व त्यांनी दक्षिण भारतात श्रीरामभक्तीचा प्रचार व प्रसार केला. या कालखंडात तंजावर भोसले राजदरबारात राजसत्ता चालविणारे राजे खालीलप्रमाणे होत...\n१) श्रीमंत व्यंकोजी राजे भोसले इ.स. १६७७ ते १६८३\n२) श्रीमंत शहाजी राजे भोसले इ.स. १६८४ ते १७१२\n३) श्रीमंत शरभोजी राजे भोसले (पहिले) इ.स. १७१२ ते १७२८\n४) श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (पहिले) तथा तुकोजी इ.स. १७२८ ते १७३५\n५) श्रीमंत एकोजी राजे भोसले (दुसरे) इ.स. १७३६ ते १७३९\n६) श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले इ.स. १७४० ते १७६३\n७) श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (दुसरे) १७६३ ते १७८७\nश्रीभीमस्वामी तंजावर मठात सुमारे ६३ वर्षे होते. सर्व भोसले वंशीय राजे भीमस्वामींस यथोचित आदर सत्कार करीत असत. सर्वप्रथम व्यंकोजीराजेंनी रामदासी दीक्षेचा स्वीकार केला व तदनंतर प्रतापसिंह राजे रामदासी झाले. त्यांच्या दीक्षेमागे एक रंजक कथा तंजावरात सांगितली जाते, ती अशी.\nएके दिवशी श्रीरामनवमी उत्सवांत श्रीप्रतापसिंहराजे श्रीभीमस्वामी मठांत श्रीरामांचे दर्शनास गेले होते. त्यावेळी भीमस्वामींचे कीर्तन सुरु होते. काही विघ्नसंतोषी लोकांनी श्रीप्रतापसिंह महाराजांना आग्रह करून पुढील प्रश्न विचारावयास सांगितला. “स्वामी तुम्ही थोर रामभक्त आहात. तरी कीर्तन करून श्रीरामास प्रत्यक्ष कराल काय (प्रत्यक्ष समोर प्रकट कराल काय)”\nपरिस्थिती जाणून श्रीभीमस्वामींनी श्रीसमर्थांचे स्मरण करून रामाचे ध्यान केले व “येई राम राया नेई भवतम विलया” अशी रामरायाची आर्त विनवणी करणारे पद कीर्तनात गाण्यास सुरुवात केली. सवेंच मठांत श्रीरामासंनिध ज्योतिमय प्रकाश उत्पन्न होऊन श्रीरामाचा मंडप (देव्हारा) दोन हात पुढे सरकून आला नेई भवतम विलया” अशी रामरायाची आर्त विनवणी करणारे पद कीर्तनात गाण्यास सुरुवात केली. सवेंच मठांत श्रीरामासंनिध ज्योतिमय प्रकाश उत्पन्न होऊन श्रीरामाचा मंडप (देव्हारा) दोन हात पुढे सरकून आला प्रतापसिंह राजे व सभेतील सर्व मंडळी या घटनेने आश्चर्यमुग्ध होऊन रामाच्या ध्यानात विमग्न झाले प्रतापसिंह राजे व सभेतील सर्व मंडळी या घटनेने आश्चर्यमुग्ध होऊन रामाच्या ध्यानात विमग्न झालेपुढे महाराजांनी भीमस्वामींकडे क्षमायाचना केली. ह्या घटनेचा उल्लेख श्रीभीमस्वामींचे चरित्रात येतो.\nचाले वृत्त: मिळोनि साधु सत्वरीं तयासी भोजनोत्तरींपुसे कसें बसे घरी\nआर्या: प्रार्थिती शिष्य तयाशीं एके दिवसी कथा करायासीपाहुनि रघुवर यांशी गाति भक्ति कडुनि रामासी ॥३२॥\nपद: येई रामराया नेई भवतम विलया...॥३३॥\nश्लोक: गड गड रथ आला राघवाचा समोरीनिरखुनी जन त्यांची मानिती भक्ति भारी\nबहुविद महिमेतें दाविले या प्रकारीश्रवण जगीं तयाचे सर्व पापें निवारी॥३४॥\nआर्या: पाउनि खेद मनासी निंदुमि निर्बंधकारी शिष्यासीनिगमाद्यगोचराशी म्हणती अपराधी जाहलो यासे॥३५॥\nया प्रसंगानंतर श्रीप्रतापसिंह राजांनी आपणास मंत्रोपदेश करण्याचे विनंती श्री भीमस्वामींस केली. श्री भीमस्वामींनी राजांना मन्नरगुडी येथील अनंतमौनी मठाचे परंपरेतील श्रीमेरुस्वामींचे शिष्य श्रीसेतुस्वामींकडे मंत्रोपदेश घेण्याची आज्ञा केली. त्यांचे आज्ञेप्रमाणे श्री महाराजांनी श्रीसेतुस्वामींकडे जाऊन मंत्रोपदेश घेतला. (सदर घटनेचे पत्रव्यवहार तंजावर येथे सुरक्षित आहेत, व अस्सल कागदपत्रे प्रकाशित आहेत)\nआपल्या सद्गुरुंचा गौरव करावा या हेतूने श्रीप्रतापसिंह महाराजांनी तंजावरातील आपल्या राजवाड्यासमोर श्रीस्वामींस एक प्रचंड मोठा मठ निर्माण करून देऊन, श्रीसीताराम प्रभुंचे नित्य पूजा उत्सवासाठीं काहीं भूमीही दानशासन करून दिली आणि श्रीस्वामीचे विशेष आराधनेसाठी एक मारुतीचे मंदिर पश्चिम राजरस्त्यावर बांधून देऊन त्या मारुतीस “प्रतापवीर हनुमान” असे नाव दिले.आजही तो त्याच नावाने प्रसिद्ध आहे. तसेच श्रीरामाचे मंदीरही निर्माण केले व त्याचे “प्रतापराम” असेनामकरण केले व आपला या रामाशी व रामदासी सांप्रदायाशी असलेला ऋणानुबंध कायमचा रहावा व सर्व जगतांस ज्ञात व्हावा या हेतूने आपल्या राजमुद्रेत “श्रीरामप्रताप” अशी अक्षरेही श्रीप्रतापसिंहराजेंनी कोरून घेतली.\nश्रीसेतूस्वामींकडे अनुग्रह घेतल्यामुळे महाराज श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले स्वत: रामदासी झाले. महाराजांनी स्वत: मराठी भाषेत एकुण वीस नाटके लिहिली. स्वत: रामदासी असल्याने त्यांच्या प्रत्येक नाटकास प्रभु रामचंद्रांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून ती सर्व नाटके प्रथम रामनवमी उत्सवात सादर केली जात.\nतसा उल्लेख त्यांच्या “प्रबोध चंद्रोदय” या नाटकाच्या पहिल्या अंकाच्या शेवटच्या पानावर आहे. यातील तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात सध्या १७ नाटके उपलब्ध आहेत. १) सीताकल्याण २) उषाकल्याण ३) पार्वतीकल्याण ४)मित्रविंदा परिणय ५)मायावती परिणय ६) प्रभावती परिणय ७)रुक्मिणी कल्याण ८) धृव चरित्र ९)ययातीचरित्र १०) रुक्मांगद चरित्र ११) पारिजातापहरण १२) जानकीसुखोल्हास १३) श्रीकृष्णजनन १४) अनसूया उपाख्यान १५) स्यमंतकोपाख्यान १६) प्रबोधचंद्रोदय १७) लक्ष्मणपरिणय इ.\nतंजावर श्री भीमस्वामी कॄत पद.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१७ रोजी १७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1006.html", "date_download": "2018-08-14T23:42:19Z", "digest": "sha1:4Q72BHE3GBKZ62S2JNROGN5IMWZVYO7J", "length": 4329, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मराठा आरक्षणासाठी आत्महत्येची धमकी; माजी सरपंचास अटक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Crime News मराठा आरक्षणासाठी आत्महत्येची धमकी; माजी सरपंचास अटक.\nमराठा आरक्षणासाठी आत्महत्येची धमकी; माजी सरपंचास अटक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट सोशल मीडिया टाकणाऱ्या नगर तालुक्यातील माजी सरपंचांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब घाडगे असे या माजी सरपंचांचे नाव आहे. ते वडगाव तांदळी येथील माजी सरपंच आहेत.\nमराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी रात्री बाराच्या सुमारास आत्महत्या करीन अशी पोस्ट घाटगे यांनी व्हाटस अॅप ग्रुपवर टाकली. त्यानंतर ग्रुपवरील सदस्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.\nत्यानंतर काही वेळातच भाऊसाहेब दुचाकीवरून रुई छत्तीशीच्या दिशेने गेले तोपर्यंत त्यांच्या शोधासाठी त्या परिसरातील ग्रामस्थ धावपळ करू लागले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासनाने धावपळ करत त्यांना ताब्यात घेतले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/ashok-sawant-murder-in-mumbai/", "date_download": "2018-08-14T22:57:29Z", "digest": "sha1:SDV2YHKEZK4TUABJFH4TULSVL4OYISO3", "length": 3942, "nlines": 50, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ashok sawant murder in mumbai | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nबापरे.. मुंबईमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या\nमुंबईतील गुन्हेगारी आणि खंडणी हे प्रकार मुंबईमधील व्यावसायिकांसाठी नवीन राहिलेले नाहीत. अगदी फेरीवाल्यांपासून तर मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वानाच हा अघोषित असा प्रोटेक्शन मनी द्यावा लागतो. मात्र सरकारमधील लोकप्रतिनिधींना सुद्धा अशा प्रकारचे फोन येणे आणि त्यावरून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणे यावरून मुंबईत कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून पाहणार नाही. मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे… Read More »\nमुंबईवरील या पुस्तकाचा उद्देश वेगळा आणि गंभीर आहे. हे वाचण्याचे पुस... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/anganwadi-employee-110745", "date_download": "2018-08-14T23:39:22Z", "digest": "sha1:AFRDEZQSOMARSJSUYKUMSZ3NDSH7BE7C", "length": 12717, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "anganwadi employee साठ वर्षांवरील अंगणवाडी सेविकांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nसाठ वर्षांवरील अंगणवाडी सेविकांना दिलासा\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nकऱ्हाड - शासनाने मध्यंतरी अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षांवर आणले होते. मात्र, शासनाने नुकतेच एक पत्र काढून ज्या अंगणवाडी सेविकांचे वय ६० वर्षे पूर्ण आणि त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना कामावरून कमी करू नये, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nकऱ्हाड - शासनाने मध्यंतरी अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षांवर आणले होते. मात्र, शासनाने नुकतेच एक पत्र काढून ज्या अंगणवाडी सेविकांचे वय ६० वर्षे पूर्ण आणि त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना कामावरून कमी करू नये, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nअंगणवाडीमध्ये बालकांना अक्षर ओळखीसह प्राथमिक शिक्षण दिले जाते. शासनाने मध्यंतरी राज्यातील अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६० वर्षे व त्यापुढील अनेक अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्त व्हावे लागणार होते. त्यासंदर्भातील नोटीसही बालविकास प्रकल्प विभागाने संबंधित अंगणवाडी सेविकांना दिल्या होता. मात्र, संबंधित निर्णयाची कार्यवाही अद्यापही पूर्ण झालेली नाही. यादरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातही यासंदर्भातील प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचा संदर्भ देत शासनाने ६० वर्षांवरील अंगणवाडी सेविकांना सध्यातरी कामावरून कमी करू नये, असे पत्र संबंधित विभागाला पाठवले आहे. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकांचे वय ६० व त्यापुढे आहे, अशा अनेक अंगणवाडी सेविकांना सध्यातरी दिलासा मिळणार आहे. मात्र, शासनाकडून त्यासंदर्भात नेमका काय अध्यादेश जारी होणार यावरही संबंधित ६० वर्षांवरील अंगणवाडी सेविकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.\nफिटनेस प्रमाणपत्र द्यावे लागणार\nशासनाने सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे केले आहे. त्या अध्यादेशाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ६० व त्यापुढे वय असणाऱ्या अंगणवाडी सेविका कामावर सध्यातरी राहणार आहेत. मात्र, ज्यांचे वय ६० व त्यापुढे आहे त्यांना संबंधित विभागाला फिटनेस प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nचिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन\nसातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही...\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nIndependence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..\n'अचानक पोलिस येत्यात.. कुणालाबी धरत्यात.. पुरुष नसले घरात, तर आम्हाला दम देत्यात.. \"तुमची मानसं कुठंयत, टोळ्या कुठंयत' इचारत बसत्यात.. कोनती टोळी.....\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-agitation-1-june-10-june-8517", "date_download": "2018-08-14T23:26:58Z", "digest": "sha1:ANHAQ2IS3RRMKSBSHZEA4FD7CWCHHCRI", "length": 19688, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers on agitation from 1 june to 10 june | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगनिमी काव्याने राष्ट्रीय किसान महासंघाचा संप\nगनिमी काव्याने राष्ट्रीय किसान महासंघाचा संप\nबुधवार, 23 मे 2018\nनाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधीत शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे व नागपूर या शहरांत हा संप होणार असून, गनिमी काव्याचे तंत्र वापरून देशभरात संप केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय किसान महासंघाच्या वरिष्ठ कृती व सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश तराळ यांनी दिली आहे.\nनाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधीत शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे व नागपूर या शहरांत हा संप होणार असून, गनिमी काव्याचे तंत्र वापरून देशभरात संप केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय किसान महासंघाच्या वरिष्ठ कृती व सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश तराळ यांनी दिली आहे.\nहुतात्मा स्मारकात सोमवारी (ता. २१) राष्ट्रीय किसान महासंघातर्फे नाशिक जिल्ह्यातील संपाचे नियोजन करण्यासाठी बैठक झाली. व्यासपीठावर वरिष्ठ कृती व सल्लागार डॉ. गिरीधर पाटील, लक्ष्मण वंगे आदी उपस्थित होते. एकूण २२ राज्यांत हा शेतकरी संप होत असून, संपादरम्यान शेतमाल व भाजीपाला विक्री करू नये, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. गेल्या वर्षी किसान क्रांती जनआंदोलनाच्या नावाखाली पुणतांबा येथून ऐतिहासिक संप झाला होता. या संपानेच संपूर्ण देशातील शेतकरी संपाला दिशा दिली असून, या देशव्यापी शेतकरी संपासाठी नाशिक जिल्ह्णातील कृती समितीही या बैठकीत तयार करण्यात आली.\n१ जूनपासून पुकारण्यात आलेल्या संपात चार दिवस सलग शहराचा भाजीपाला खंडित केल्यानंतर ५ जून धिक्कार दिवस, ६ जून मंदसौर येथील हुतात्मा शेतकऱ्यांना श्रद्धांजली व सरकारचे श्राद्ध, ८ जून असहकार दिवस, ९ जूनला लाक्षणिक उपोषण व १० जूनला भारत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या संपाच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान महासंघाने शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना सरसकट कोरा अशीच कर्जमाफी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभाव, किमान हमीभाव उत्पन्नाचा हमी या देशपातळीवरील मागण्यांसह शेती व शेतीपूरक व्यवसायांना मोफत वीज, सुरक्षित शेती उत्पन्न कायदा (इमा) कायद्याची अंमलबाजवाणी, दुधाला किमान ५० रुपये स्थिर भाव व बैलगाडा शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता या राज्यपातळीवरील मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. शंकर दरेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.\nतुम्ही आमची साथ का दिली नाही\nदेशव्यापी संपाच्या नियोजन बैठकीत गणेश निंबाळकर या तरुणाने किसान क्रांती मोर्चाच्या संपानंतर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सांगत सध्याच्या आंदोलकांनी शेतकऱ्यांचा विश्वास गमावल्याचे वास्तव बैठकीत मांडले. त्यामुळे आयोजकांकडून त्याला थांबविण्याचा प्रयत्न झाला असता, संतप्त गणेशने शेतकरी आंदोलनासाठी आम्ही तुमची साथ देतोच आहोत. परंतु, गेल्या वर्षी दोन दिवसांच्या आंदोलनाने सरकार शरण आले असताना आणि शेतकऱ्यांचा संप पुढे सुरू ठेण्याचा निर्धार असताना काही फितूर लोकांनी वाटाघाटी करण्याची घाई केली. त्या वेळी तुम्ही आमची साथ का दिली नाही असा संतप्त सवालही गणेश निंबाळकर या तरुणाने बैठकीत उपस्थित केला.\n...अन् तेही आले बैठकीला\nराष्ट्रीय किसान महासंघाने देशव्यापी संप पुकारल्यानंतर नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने या आंदोलनाविषयी भूमिका ठरविण्यासाठी बैठक घेतली होती. त्या वेळी संपात सहभागी न होता आमदार व खासदारांच्या घराला घेराव घालून १ जूनला शहरातून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आघाडीवर असलेल्या काही संघटनांच्या प्रतिनिधींनी किसान महासंघाच्या बैठकीलाही हजेरी लावून १ जूनपासून होणाऱ्या संपाची महत्त्वाची जबाबदारीही स्वीकारली.\n‘किसान क्रांती मोर्चाच्या वाटाघाटी फसल्यानंतर ८ जूनला सुकाणू समितीपेक्षा नेतृत्वासाठीच अधिक ओढाताण झाल्याने मूळ आंदोलनातील नेते समितीतून बाहेर पडले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उद्रेकाचे व्यवस्थापन राजकीय हेतूने होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.''\nमार्गदर्शक, वरिष्ठ कृती व सल्लागार समिती\nसंघटना unions शेतकरी संप संप महाराष्ट्र पुणे नागपूर nagpur काव्य नाशिक आंदोलन agitation सरकार government भारत शेती व्यवसाय profession हमीभाव minimum support price वीज उत्पन्न बैलगाडा शर्यत bullock cart race तूर विषय topics आमदार\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaswandi.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-08-14T23:58:07Z", "digest": "sha1:7CNGIZKZHHMOBHZHGWYIN4CC7HQOYUWR", "length": 11657, "nlines": 125, "source_domain": "jaswandi.blogspot.com", "title": "जास्वंदाची फुलं: शंभर खिडक्या", "raw_content": "\nह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत...\nती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ऐकत सिलिंगकडे एकटक बघत असलेला...\nमध्येच ती मोबाईल बाजूला ठेवून,\n\"ऐक... मला माहित्ये एक दिवस तू ठरवशील... तू जेव्हा ठरवशील तेव्हा सगळ्यात आधी येऊन मला सांगशील तू असं ठरवतो आहेस म्हणजे कदाचित त्यावेळी आपण एकमेकांशी बोलतही नसू, मी कुचकट बनले असू शकेन, भांडखोर आणि शिष्टसुद्धा बहुतेक ... पण तरीही मला फक्त इतकं वचन हवं आहे कि तू आधी मला येऊन सांगशील. मी अडवेन किंवा नाहीही... मी मदत करेन किंवा नाही कदाचित पण आय जस्ट वांट टू नो, ओके तू असं ठरवतो आहेस म्हणजे कदाचित त्यावेळी आपण एकमेकांशी बोलतही नसू, मी कुचकट बनले असू शकेन, भांडखोर आणि शिष्टसुद्धा बहुतेक ... पण तरीही मला फक्त इतकं वचन हवं आहे कि तू आधी मला येऊन सांगशील. मी अडवेन किंवा नाहीही... मी मदत करेन किंवा नाही कदाचित पण आय जस्ट वांट टू नो, ओके\nतो बघून हसत पडल्या पडल्या वचन द्यायला हात पुढे करतोय आणि ती सोफ्यावरून त्याच्या हातापर्यंत तिचा हात पोचवायचा प्रयत्न करते आहे.\nपलीकडच्या हिरव्या फ्रेमच्या खिडकीतून बातम्या ऐकू येत असताना\nजाळीच्या पडद्याआडून , पिवळ्या प्रकाशात हलणारी त्याची सावली...\n\"ही सिटीझन केन माझी आहे कि तुझी.. कोणाचीही का असेना, मी नेतोय. तुला एनीवे आवडत नाहीच असले सिनेमे... \" समोरच्या खोक्यात सीडी टाकत तो पुढच्या सिड्यान्कडे वळत...\nती तिच्या मिनी माउस शर्ट आणि हाफचड्डीत दाराच्या चौकटीला टेकून उभी. कधीतरी घाईघाईत कपाळावरची चंद्रकोर काढून चौकटीवर लावली होती, त्या टिकलीचा उरलेला चिकटपणा नखाने खरवडत उभी.\n\"ही उश्यांची कव्हरं... नवीन पंचे मी आणले होते हे खादी भांडारातून... तू काढले असलेस तरी माझे फोटो आहेत हे... ह्या निळ्या प्लेट्स... चहाचं पातेलं... हे स्टूल... ओशो चपला... पिवळी छत्री... ह्या फ्रेम्स माझ्या आहेत... हळद... फर्स्ट एड कीट... ब्रश... प्लास्टिक पिशव्यांची पिशवी... पडदा... बाटलीतलं जहाज... कार्पेट... तो आरसा...हे दिवे, हे बल्ब ... अगं थांबव ना मला...थांबव प्लीज\nत्याने बाजूला काढलेल्या स्टूलवर चढत शेजारच्या खोक्यातल्या नवीन पंचाने खोलीतला बल्ब काढून देते आहे.\nएका फ्रेंच खिडकीतला तो उभा आहे खिडकीकडे पाठ करून... पहाटेच्या थंडीत तो आतून उघडा आणि वरून लोकरीची शाल गुंडाळून रेडीओ ट्यून करत उभा असलेला...\nएका बाजूला सिगरेटची रांगोळी ... दुसऱ्या बाजूला मिंटच्या चांद्यांच्या बाहुल्या...\nडोळे सुजलेले... लाल झालेले... गरम झालेले...\nअनोळखी भाषेतल्या स्टेशनला येऊन रेडीओ थांबलाय आता... अनोळखी गाण्यावर डुलत, शाल घट्ट गुंडाळत उभा आहे तो...\nबाथरूमच्या मोठ्या खिडकीतल्या टबात पडून ती गाते आहे. गाता गाता पाण्यात डोकं बुडवून बघत्ये पाण्याखाली गाता येतं का बघायला...\n\"ओके आय विल सिंग अ सायलंट सॉंग नाऊ... तू त्यावर नाच काय.. चालेल\nतो फ्लश करत उठतो. तिच्याकडे बघत तयार उभा राहतो.\nती तोंड हलवायला लागते, हातांनी ताना पकडायला लागते, मधेच हेडबँगिंगही... तो वेड्यासारखा हातपाय हलवत नाचतोय. हवेत तरंगल्यासारखा नाचतोय, कंटेंपररी नाचतोय मग मधेच गरबा करतोय , मधेच हवेतल्या पार्टनरसोबत वाल्ट्झ करतोय, हवेतला पतंग उडवत मांजाही फिरवतोय...\nती अचानक थांबते. तो मागे वळून तिच्याकडे प्रश्नार्थक बघतो.\n\"साईड ए संपली.. बी लावत्ये थांब\"\nएका कडेकोट बंद खिडकी पलीकडे तो पेपर वाचत बसलाय. ती सुडोकू सोडवत त्याच्या पायाला टेकून बसली आहे.\n\"बाजूला होऊन बस कि गं जरा... पायाला मुंग्या आल्यात. \"\nती उठून त्याच्या हातातला पेपर बाजूला करून त्याच्या मांडीवर जाऊन बसते आहे.\nभांडी वाळत घातलेल्या खिडकीच्या आत ती ओट्यासमोर उभी राहून नुडल्स खाते आहे.\nकुकरची दुसरी शिट्टी वाजते आहे.\nकित्येक वर्षात खाल्लं नसेल इतक्या अधाशीपणे ती नुडल्स खात्ये... ओठांच्या कोपऱ्यात लागलेला सेझ्वान झोंबतोय आता तेव्हा मोठ्या बाटलीला तोंड लावून पिताना पाणी सांडतं आहे पण हु केअर्स ती पुन्हा नुडल्स कोंबते आहे. शेवटचा नुडल खाऊन झाल्यावर पाणी पिऊन ढेकर देत चायनीज टेकऔटचे पुरावे नष्ट करते. तिसऱ्या शिट्टीनंतर वरणभाताचा कुकर बंद करत खिडकीतून तो आलेला दिसतोय का बघते आहे.\nघोरण्याचा आवाज येतोय बाजूच्या अर्धवट बंद खिडकीतून...\nदोघंही आळीपाळीने घोरत झोपलेत. दोघांच्याही कानात बोळे घातलेले.\nती मधेच चळवळून उठली आहे. त्याच्या नाका-तोंडावर हात ठेवते आहे, त्याला कुशीवर ढकलते आहे.\n\"झोपू दे यार\" दोघं एकत्र म्हणतायत.\nदोघं एकमेकांच्या पाठीला टेकून खाली बसतात.. त्यांच्या घरातल्या शंभर खिडक्यांमधून शेवटची खिडकी कोणती निवडावी ह्याचा विचार करत. कुठल्याश्या खिडकीबाहेरच्या रातकिड्यांचा आवाज ऐकत\nकिती सुंदर आहे गं हे जग\n\"तुला कोणतं फुल आवडतं\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ\" म्हंट्ल्यावर फक्त मी आणि गणपती ’जास्वंद\" हे उत्तर देउ आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव आता जर तुम्ही म्हणालात कि \"मी सुद्धा हे उत्तर दिलं असतं\".. तर copy करताय राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2018-08-14T23:26:54Z", "digest": "sha1:MMABDPQ34MZKE32APHBMJ7A6DL2RZUHQ", "length": 5656, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे\nवर्षे: ८०६ - ८०७ - ८०८ - ८०९ - ८१० - ८११ - ८१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nहरून अल-रशिद, बगदादचा खलिफा.\nइ.स.च्या ८०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१७ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1965.html", "date_download": "2018-08-14T23:40:23Z", "digest": "sha1:CNXS24OJMH32JSM376AL72ZNUAGG3L3M", "length": 6061, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Sports News अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय\nअलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवाजीयन्स् एस.सी. यांच्यावतीने आयोजित चौथ्या कै. अ‍ॅलेक्स् फर्नांडेझ करंडक 2018 स्पर्धेत गतविजेत्या लॉरेन्स् एफसी व फ्रेन्डस् एफसी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. फोर्ट (किला) मैदान, अहमदनगर क्लब लिमिटेड जवळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात लॉरेन्स् एफसी संघाने गुलमोहर एफसी संघाचा 3-2 असा पराभव केला.\nयामध्ये लॉरेन्स् संघाच्या शशांक वाल्मिकी याने एक तर, मनिष वडाळे याने दोन गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. काल विजयी सलामी दिलेल्या गुलमोहर एफसी संघाला पराभव स्विकारावा लागला. गुलमोहरकडून शुभम काळे याने दोन गोल केले.अक्षय बोर्‍हाडे व योगेश खोलागडे यांनी नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर फ्रेन्डस् एफसी संघाने युनिटी एफसी संघाचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली.\nगट डः सिटी क्लब पुढे चाल वि. इंडियन एफसी;\n2) गट अः लॉरेन्स् एफसीः 3 (शशांक वाल्मिकी 26 मि., मनिष वडाळे 41, 42 मि.) वि.वि. गुलमोहर एफसीः 2 (शुभम काळे 19, 27 मि.);\n3) गट बः फ्रेन्डस् एफसीः 2 (अक्षय बोर्‍हाडे 7 मि., योगेश खोलागडे 19 मि.) वि.वि. युनिटी एफसीः 1 (बेटाथाई 23 मि.);\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, February 19, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d38983", "date_download": "2018-08-15T00:00:38Z", "digest": "sha1:FSMGQRV5I6SQIZB7CMNL5IJKJOO2WWVU", "length": 10229, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "FacebookWeb Android अॅप APK (com.kstych.facebookweb) Kstych Pvt Ltd द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सामाजिक\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर FacebookWeb अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30345", "date_download": "2018-08-14T23:59:28Z", "digest": "sha1:2KMVULEMA76WNOE3Y3EZZNLHKDL7S2G6", "length": 8265, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Dhilluku Dhuddunuthan Video Song व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Dhilluku Dhuddunuthan Video Song व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-14T22:52:44Z", "digest": "sha1:LUMSTXSOCUNWPFT5MV5FIYLHPCA2JZDB", "length": 9128, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "काय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकाय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना\nरात्री १० वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरमारवाडी-येणपे येथे भुकेपोटी भरकटलेला बिबटय़ा बछडय़ासह घरात घुसला. याबाबतची खबर लगेचच ग्रामस्थांनी पोलीस व वनखात्याला दिली. मात्र, १३ तास कोंडलेल्या बिबटय़ाने अखेर डोळ्यादेखत वनखात्याला गुंगारा देत डोंगराच्या दिशेने धूम ठोकली मात्र बछडय़ाचा सुगावा न लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याच्या ह्या अपयशी कामगिरी () ची नागरिकांच्या मधे चर्चा आहे.\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nकराड तालुक्यातील चोरमारवाडी येथे बाबासो, हणमंत व महादेव चोरमारे यांचे एकत्र कुटुंब रहते . काल शनिवारी रात्री घरातील सर्वजण जेवन करून झोपण्याच्या तयारीत असताना बाबासाहेब यांच्या सूनबाई वनिता संदीप चोरमारे या अंगणात भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी त्यांना स्पर्श करून बिबटय़ा व त्याचे बछडे घरात घुसले.आधी हे पाळीव श्वान असावेत असे अंदाज वनिता यांना वाटले, मात्र, त्यांनी बारकाईने पाहिले असता बिबटय़ाने बछडय़ासह घरात प्रवेश केल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यावर वनिता यांनी आरडाओरडा करून कुटुंबातील व वस्ती वरील लोकाना बोलावले.\nशेवटी प्रसंगावधान ओळखून बाबासाहेबांनी कुटुंबातील सर्वाना घराबाहेर काढून दरवाजे बंद करून बिबटय़ा व बछडय़ाला कोंडले आणि याबाबतची खबर पोलीस व वनखात्याला देण्यात आली. वनखात्याने आज रविवारी पहाटेपासून अनेक क्लृप्त्या लढवत चोरमारे कुटुंबीयांच्या दहा खोल्यांची झाडाझडती घेतली. परंतु, बिबटय़ा घरात नसल्याचा निष्कर्ष काढला.\nमात्र बिबटय़ा व बछडा घरातच असल्याचा दावा करीत चोरमारे कुटुंब आपल्या आपल्या बोलण्यावर ठाम होते मग घरावरील कौले उचकटून पाहिले असता माळय़ावर कोपऱ्यात बिबटय़ा बसल्याचे निदर्शनास आले. मग संपूर्ण घरावर जाळी अच्छादून बिबटय़ाला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही जाळी कुचकामी ठरली. बिबटय़ाने डोळ्यादेखत सर्वाना गुंगारा देऊन डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. पण, बछडा कुठे आहे हा वनखात्याला प्रश्न असून चोरमारे कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, बिबटय़ाला पकडण्याची कामगिरी अपयशी ठरल्याने वनखात्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← बसफेऱ्या फेऱ्या कमी केल्यामुळे छेडछाडी चे प्रकार वाढले : राष्ट्रवादीची निदर्शने कर्जमाफी म्हणजे ‘ लबाडाच्या घरचे आवतण ’ : कोण म्हणालय असं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-technosavvy-vaibhav-puranik-marathi-article-1546", "date_download": "2018-08-14T23:36:33Z", "digest": "sha1:S53FYKPR7OR33C2QGE347GA6VAJUQ5EE", "length": 27607, "nlines": 105, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Technosavvy Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\nफेसबुक सर्वांना त्यांच्या सोशल नेटवर्कमुळे माहीत आहे. परंतु सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञ मात्र फेसबुककडे एका वेगळ्याच नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी फेसबुक ही एक गुगल आणि ॲपलप्रमाणे तंत्रज्ञान कंपनी आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत नसते, की इन्स्टाग्राम, व्हॉटस्‌ ॲप ही सोशल नेटवर्क आणि ऑक्‍युलस व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेटही आता फेसबुकचाच हिस्सा आहेत. त्या व्यतिरिक्त फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातही बरेच काम केले असून स्वतः: संशोधन केलेले बरेच तंत्रज्ञान त्यांना इतर लोकांना वापरण्यासाठी मुक्त स्रोत (ओपन सोर्स) पद्धतीने खुले केले आहे.\nफेसबुकचे सोशल नेटवर्क आणि तंत्रज्ञान अनेक संगणक अभियंते वापरतात. या सर्वांना आपल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता फेसबुक दरवर्षी सिलिकॉन व्हॅलीत एक परिषद आयोजित करते. ‘एफ-८’ या नावाने प्रसिद्ध असलेली ही परिषद या वर्षी सॅन ओजेमध्ये १ व ३ मेला पार पडली. या परिषदेत फेसबुकने आपल्या सर्वच सेवातील अनेक नवीन सुविधा जाहीर केल्या. केंब्रिज ॲनालिटीका प्रकरण अलीकडेच उजेडात आले असल्याने परिषदेच्या सुरवातीलाच मार्क झकरबर्गने या विषयाला हात घातला व फेसबुक या संदर्भात काय करत आहे याची माहिती जमलेल्या लोकांना दिली. गेल्या काही काळात फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खोटी अकाउंट ओळखण्यासाठी सुरू केला आहे. अशा प्रकारे फेसबुकने हजारो अकाउंट बंद केली आहेत. एवढेच नव्हे तर अशी खोटी अकाउंट उघडणारे रशियातील एक नेटवर्कही फेसबुकने उघडकीस आणले आहे. फेसबुकवर कोण लोक जाहिराती विकत घेत आहेत आणि ते कशा प्रकारच्या जाहिराती विकत घेत आहेत याचाही ताळमेळ आता फेसबुकने ठेवायला सुरवात केला आहे. ज्या लोकांना फेसबुकवर राजकीय जाहिराती करायच्या आहेत अशा लोकांना आपले ओळखपत्र दाखवणे आवश्‍यक ठरले आहे. खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठीही फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे. तसेच फेसबुकवरील पोस्ट खऱ्या आहेत की खोट्या याची शहानिशा करण्यासाठी या वर्षाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ २० हजार लोकं फेसबुकवरील पोस्ट तपासून पाहण्याचे काम करतील असे मार्क झकरबर्गने या परिषदेत लोकांना सांगितले. त्याव्यतिरिक्त लोकांच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी ‘क्‍लिअर हिस्टरी’ नावाची एक सुविधाही मार्क झकरबर्गने जाहीर केली. या सुविधेअंतर्गत तुम्हाला इतर कुठल्या वेबसाइटस्‌ अथवा ॲप तुमची माहिती वापरत आहेत ते पाहता येईल. तुम्ही फेसबुकवर ज्या ज्या गोष्टीवर क्‍लिक केले आहे, ज्या पोस्टना लाइक केले आहेत त्याची माहिती फेसबुक साठवून ठेवते. या सुविधेचा वापर करून ही माहिती तुम्हाला पुसूनही टाकता येईल. तुमच्या इंटरनेट ब्राउझरमध्येही अशा प्रकारची सुविधा असते. बहुतेक वेळा जेव्हा तुम्ही वेबसाइटना भेट देता तेव्हा कुकी नावाच्या ब्राउझरमधील फाइल तुम्ही कुठल्या वेबसाइटना भेट दिली ही माहिती साठवून ठेवतात. या कुकी डिलीट करून तुम्हाला ही माहिती पुसून टाकता येते. ही सुविधा काही महिन्यात उपलब्ध होईल असे फेसबुकने म्हटले आहे.\nव्हॉटस्‌ ॲपमध्येही दोन नवीन सुविधा या परिषदेत फेसबुकने जाहीर केल्या. व्हॉटस्‌ ॲपचे व्हिडिओ कॉलिंग तर आजकाल सर्वत्र वापरले जातेच. परंतु आतापर्यंत हे कॉल एकाच व्यक्तीला करता येत असत. एकावेळी दोन लोकांना व्हिडिओ कॉल करायची सुविधा उपलब्ध नव्हती. एका वेळी चार लोकांना व्हिडिओ कॉल करायची सुविधा पुढील काही महिन्यात व्हॉटस्‌ ॲपवर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच व्हॉटस्‌ ॲपचा वापर व्हिडिओ कॉन्फरन्सींगसाठीही एक प्रकारे करता येईल. व्हॉटसॲपप्रमाणे इन्स्टाग्राममध्येही व्हिडिओ चॅटींगची सुविधा घालायचे फेसबुकने ठरवले आहे. तसेच व्हॉटस्‌ ॲपने स्टीकर नावाच्या नवीन सुविधेचीही माहितीही लोकांना करून दिली. आता तुम्हाला लवकरच एकमेकांना स्टीकर पाठवता येतील. स्टीकर म्हणजे इमोजीचा मोठा अवतार. स्टीकर सुविधा इतर अनेक चॅटिंग व मेसेजिंग ॲपमध्ये उपलब्ध आहे. फेसबुकच्या स्वतः:च्याच फेसबुक मेसेंजरमध्येही स्टीकरचा वापर करता येतो. ‘लाइन’ या जपानमध्ये लोकप्रिय असलेल्या व ‘वी-चॅट‘ या चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या मेसेंजर ॲपमध्येही स्टीकर सुविधा उपलब्ध आहे. फेसबुक मेसेंजर ॲपमध्येही फेसबुक काही नवीन सुविधा घालणार आहे. त्यातील एक सुविधा म्हणजे भाषांतर. इंग्रजी व स्पॅनिश भाषांमध्ये लिहिलेले मेसेजेस आता भाषांतरित करून दुसऱ्या माणसाला दिसू शकतील. समजा तुम्ही फक्त स्पॅनिश समजणाऱ्या व्यक्तीशी मेसेंजरवरून संभाषण करत आहात. तुम्ही भाषांतर सुविधा सुरू केली, की त्या व्यक्तीने स्पॅनिशमध्ये लिहिलेले मेसेजेस तुम्हाला इंग्रजीत वाचता येतील. तसेच त्याने भाषांतराची सुविधा सुरू केली तर तुमचे इंग्रजीमधील मेसेजेस त्याला स्पॅनिशमध्ये वाचता येतील मेसेंजर ॲपमधील कॅमेरा व गेम्स टॅब आता फेसबुक काढून टाकणार आहे. मेसेंजर ॲप मोठे झाले असून त्यात अनेक अनावश्‍यक सुविधा घातल्या गेल्या आहेत त्या काढून टाकल्या जाणार आहेत.\nफेसबुकने या परिषदेत आपले नवीन उत्पादन - ‘ऑक्‍युलस गो’ जाहीर केले. ‘ऑक्‍युलस गो’ हा २०० डॉलर्सला मिळणारा व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेट आहे. हा हेडसेट घालून तुम्हाला तुमचे संपूर्ण सभोवताल पडद्याने व्यापून टाकता येते. म्हणजेच एखादा गेम तुम्ही खेळत असाल तर संपूर्णपणे तुम्ही त्या गेममध्ये आहात असा आभास तुम्हाला होतो. त्या गेमशिवाय तुम्हाला काहीही दिसत नाही. अशा प्रकारच्या हेडसेटचा उपयोग प्रशिक्षण देण्यासाठी अथवा चक्क टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यासाठीही केला जाऊ शकतो. या हेडसेटचा वापर करून तुम्हाला नेटफ्लिक्‍सवरील कार्यक्रम पाहता येतात. तुम्ही एका दिवाणखान्यात बसला असून एका १८० इंची फ्लॅट स्क्रीन टीव्हीवर नेटफ्लिक्‍स पहात आहात असा आभास हा हेडसेट तुमच्यासमोर निर्माण करतो. व्हर्चुअल रिएलिटीच्या क्षेत्रात आतापर्यंत दोन प्रकारचे हेडसेट प्रचलित आहेत. सॅमसंगच्या गिअर व्हीआरप्रमाणे फोन वापरावा लागणारे अथवा एच टी सी कंपनीच्या व्हाइव्हप्रमाणे पीसी वापरायला लागणारे. ऑक्‍युलसचा रिफ्ट नावाचा व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेटही अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहे, परंतु त्याला पीसीची आवश्‍यकता लागते. परंतु ऑक्‍युलस गोसाठी पीसीची आवश्‍यकता नाही व स्मार्टफोनचीही आवश्‍यकता नाही. व्हर्च्युअल रिएलिटीसाठी आवश्‍यक असणारी प्रोसेसिंग पॉवर या हेडसेटमध्येच आहे. या हेडसेटमध्ये ३२ गिगाबाइटचा ड्राईव्ह आहे. ६४ गिगाबाइटचा हेडसेट २४९ डॉलर्सना उपलब्ध आहे. फेसबुकने या हेडसेटमध्येही अनेक सोशल सुविधा घातल्या आहेत. यात असणाऱ्या ऑक्‍युलस रूम सुविधेत एकावेळी ४ लोकं एकत्र बसून गप्पा मारू शकतात म्हणजे तुमचे मित्र जगातील कुठल्याही शहरात असोत, तुम्ही या हेडसेटच्या मदतीने व्हर्चुअल रिएलिटीमध्ये भेटू शकता म्हणजे तुमचे मित्र जगातील कुठल्याही शहरात असोत, तुम्ही या हेडसेटच्या मदतीने व्हर्चुअल रिएलिटीमध्ये भेटू शकता एवढेच नव्हे तर या रूममध्ये तुम्ही एकत्र चित्रपट बघू शकता, एकत्र गाणी ऐकू शकता आणि एकत्र बोर्ड गेमही खेळू शकता एवढेच नव्हे तर या रूममध्ये तुम्ही एकत्र चित्रपट बघू शकता, एकत्र गाणी ऐकू शकता आणि एकत्र बोर्ड गेमही खेळू शकता बोर्ड गेम आभासी जगात आणण्यासाठी फेसबुकने ‘हासब्रो’ या गेम बनवणाऱ्या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. त्यांचा बॉगल व मोनोपॉली (व्यापार) हे खेळ ऑक्‍युलस रूममध्ये उपलब्ध होणार आहेत. त्या व्यतिरिक्त फेसबुक पुढे भविष्यात स्टेडियममध्ये मॅच पाहायची सुविधाही या हेडसेटद्वारे उपलब्ध करणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मिळू शकेल. ऑक्‍युलस गो १ मेपासून इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.\nफेसबुकच्या सर्व घोषणांमध्ये जर कुठल्या घोषणेने लोकांचे लक्ष वेधून घेतले असेल तर ते म्हणजे डेटींग सुविधेने. लवकरच फेसबुक आपल्या सोशल नेटवर्कमध्ये डेटींगची सुविधा घालणार असल्याची घोषणा मार्क झकरबर्गने या परिषदेत केली. फेसबुकवर असलेली तुमच्या माहितीचा वापर करून फेसबुक आता तुमच्यासाठी जोडीदारही शोधू शकेल फेसबुकवरील तुमचे मित्र अथवा मैत्रिणींना तुमचा जोडीदार म्हणून सुचवले जाणार नाही. ज्या व्यक्तींना जोडीदार शोधायचा आहे त्यांना आता एक वेगळी डेटींग प्रोफाइल बनवता येईल. सुचवलेली व्यक्तीची प्रोफाइल तुम्हाला आवडली तर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर खासगी मेसेजसद्वारे संवाद साधू शकाल. तसेच फेसबुक इव्हेंटसमधील माहितीचा वापर करून ही व्यक्ती तुम्ही जात असलेल्या एखाद्या पार्टीला जाणार असेल तर त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायचीही संधी मिळेल. ही सुविधा नक्की कधी उपलब्ध होणार हे मात्र मार्क झकरबर्गने जाहीर केले नाही.\nपरिषदेच्या दुसऱ्या दिवशी फेसबुकने अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाविषयी घोषणा केल्या. फेसबुकने facebook.ai ही एक वेबसाइटही दुसऱ्या दिवशी जाहीर केली. या वेबसाइटवर फेसबुकच्या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयीच्या प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग व डीप लर्निंग या क्षेत्रातील अनेक नवीन सॉफ्टवेअर आवृत्त्यांची घोषणा फेसबुकने कली. पायटॉर्च सॉफ्टवेअरची १.० आवृत्ती फेसबुकने जाहीर केली. ऑगमेंटेड रिॲलिटी - एआर क्षेत्रात उपयोगी ठरू शकेल अशा काही तंत्रज्ञानाची झलकही फेसबुकने परिषदेच्या दुसऱ्या दिवशी लोकांना दाखवली. ऑगमेंटेड रिॲलिटी म्हणजे सत्य आणि आभासी जगाचे मिश्रण. उदाहरणार्थ तुम्ही ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेट घातला असेल तर तुम्हाला तुमचे स्वयंपाकघर त्यातून दिसेल पण तुम्ही काही बटणे दाबून तुमच्या ओट्यावर एक आभासी मिक्‍सर आणू शकाल. किंवा तुमच्या कपाटाचा रंग बदलून तो कसा दिसतो हे पाहू शकाल ऑगमेंटेड रिॲलिटी हे क्षेत्र सध्या झपाट्याने वर येत आहे. अनेक कंपन्या त्याचा वापर कसा करता येईल याची चाचपणी करत आहेत. मायक्रोसॉफ्टने ‘होलोलेन्स’ नावाचा ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेटही बाजारात आणला आहे. परंतु स्मार्टफोन ॲपमध्येही ऑगमेंटेड रिएलिटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ऑगमेंटेड रिएलिटीचे अजून एक सोपे उदाहरण म्हणजे तुम्ही फेसबुक कॅमेरा वापरून सेल्फी काढणे व फिल्टर वापरून स्वतःला सशाचे कान लावणे. अनेक ॲप तुम्हाला अशा प्रकारच्या सेल्फी काढून देतात. या परिषदेत फेसबुकने आपले ऑगमेंटेड रिॲलिटी फिल्टर मेसेंजर फॉर बिझनेस (कंपन्यांनी वापरायचा मेसेंजर) मध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता विविध कंपन्याची उत्पादने तुम्ही फेसबुक मेसेंजर वापरून ‘घालून’ पाहू शकाल. एखादी लिपस्टीक तुम्हाला कशी दिसते, एखादा ड्रेस अथवा बूट तुम्हाला कसे दिसतात हे तुम्ही ऑगमेंटेड रिएलिटीचा वापर करून पाहू शकाल. यामुळे ऑनलाइन खरेदीला अधिकच चालना मिळेल.\nएकंदरीत केंब्रिज ॲनालिटीकाच्या नकारात्मक प्रसिद्धीनंतर ‘एफ-८’ परिषदेमुळे फेसबुकविषयीची प्रसार माध्यमातील चर्चा पुन्हा एकदा सकारात्मक झाली आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.\nन्यूयॉर्क टाइम्सने ३ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात फेसबुकचा एक नवीन घोटाळा...\nजसजशी भारतात सुबत्ता येत आहे, तसतशा लोकांच्या गरजा वाढू लागल्या आहेत. आणि त्यामुळेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/distribution-material-panchayat-samiti-education-dept-123524", "date_download": "2018-08-14T23:31:47Z", "digest": "sha1:IQMJSC3DHKQTHMQXOWFTGNQACOIK72IC", "length": 12563, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Distribution of material to panchayat samiti education dept पंचायत समिती शिक्षण विभागास होणार साहित्य वाटप | eSakal", "raw_content": "\nपंचायत समिती शिक्षण विभागास होणार साहित्य वाटप\nबुधवार, 13 जून 2018\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने दरवर्षी एक सामाजिक उपक्रम राबविला जातो या वर्षी पंचायत समिती शिक्षण विभागास वॉटर प्युरीफायर, दोन पाणी टाक्या, फ्लोअर मॅट, झाडांसाठी कुंड्या यांसह अन्य साहित्य शनिवार (ता.16) रोजी पारनेर पंचायत समिती सभागृहात आमदार विजय औटी यांच्या उपस्थितीत व सभापती राहुल झावरे यांच्या अध्यक्षतेखाली देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने दरवर्षी एक सामाजिक उपक्रम राबविला जातो या वर्षी पंचायत समिती शिक्षण विभागास वॉटर प्युरीफायर, दोन पाणी टाक्या, फ्लोअर मॅट, झाडांसाठी कुंड्या यांसह अन्य साहित्य शनिवार (ता.16) रोजी पारनेर पंचायत समिती सभागृहात आमदार विजय औटी यांच्या उपस्थितीत व सभापती राहुल झावरे यांच्या अध्यक्षतेखाली देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.\nठुबे म्हणाले, संघाच्या वतीने दरवर्षी हा सामाजिक उपक्रम घेतला जातो मागील वर्षी तालुक्यातील आदिवासी विभागातील गाजदीपूर येथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानुसार शिक्षण मिळावे याकरीता जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आली. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना व केंद्रप्रमख यांना वेळोवेळी पंचायत समिती शिक्षण विभागात कामानिमित्ताने यावे लागते तसेच शिक्षण विभागातील सर्वच कर्मचारी यांच्या मागणीचा विचार करून यावर्षी हे साहित्य पंचायत समिती शिक्षण विभागास देण्यात येणार आहे.याप्रसंगी वृक्षारोपण व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा गौरव देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपसभापती दिपक पवार, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे,शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहीती संघाचे सरचिटणीस बाळासाहेब दिघे यांनी दिली.\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T23:38:01Z", "digest": "sha1:X7RFORSZIGWDHJSOVMWICNWOLA3SPKSN", "length": 7896, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जवाहिर | मराठीमाती", "raw_content": "\nएकदा एका जवाहिर पुण्यास पेशव्यांच्या दरबारात गेला. तिथे त्याने हुबेहुब एकमेकांसारखे दिसणारे दोन पैलूदार दिसणारे दोन पैलूदार ‘खडे’ एका मेजावरील बशीत थोडेसे अंतर मध्ये ठेवून ठेवले आणि यातला खरा हिरा कोणता व खडीसारखरेचा खडा कोणता हे लांबून ऒळखायला सांगितले.\nपेशव्यांच्या दरबारी तसे रत्नपारखे बरेच होते, परंतू, खड्यांना हात न लावता, त्यांच्यातला खरा हिरा कोणता, हे कुणाला ओळखता येईना. अखेर सर्वांच्या नजरा नाना फडणीसांकडे वळल्या. नानानीं त्या जवाहिऱ्याला प्रश्न विचारून, बोलण्यात गुंतवून ठेवलं, तू हे हिरे कुठुन आणतोस प्रतिवर्षी तुला धंद्यात एकून कीती फ़ायदा होतो प्रतिवर्षी तुला धंद्यात एकून कीती फ़ायदा होतो हिऱ्यांना तू स्वत: पैलू पाडतोस की, आयत्या पैलू पाडलेल्या स्थितीतच तू ते दुसऱ्यांकडून खरेदी करतोस हिऱ्यांना तू स्वत: पैलू पाडतोस की, आयत्या पैलू पाडलेल्या स्थितीतच तू ते दुसऱ्यांकडून खरेदी करतोस अशा अनेकानेक प्रश्नांची सरबत्ती नांनानी त्या जवाहिऱ्यावर सुरु केली. परंतू त्याच्याशी बोलत असताना त्यांनी आपली नजर मात्रा त्या दोन हिऱ्यांवरुन जराही ढळू दिली नाही.\nअशा तऱ्हेने त्या जवाहिऱ्याशी बोलणे चालू असता, नानांनी त्या दोन हिऱ्यांपैकी एका हिऱ्यावर माशी येऊन बसलेली पाहिली. त्या बरोबर ते त्या जावाहिऱ्याला म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, आम्हाला आमच्या मेंदूला शीण द्यावा लागला नाही, ते उत्तर श्रीमंताच्या दरबारात बावरणाऱ्या एका माशीनच देऊन टाकलं आहे. ती पहा, त्या दोन खड्यांपैकी एका खड्यावर बसलेली माशी. ती ज्या खड्यावर बसली आहे ना तो खडीसाखरेचा खडा, आणि तो उरलेला खरा हिरा.\nस्वत: रत्नपारखी नसताना, रत्नपारख्यांना जे जमले नाही, ते नानांनी करुन दाखविताच तो जवाहिर थक्क झाला.\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged कथा, गोष्ट, चातुर्य कथा, जवाहिर, पेशवा, रत्न, हिरा on मे 10, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-601.html", "date_download": "2018-08-14T23:41:40Z", "digest": "sha1:YFYT4NW5SWH5RXXXJ2NEZBCVOBURKOZW", "length": 5618, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "१५ आॅगस्टला श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न झाल्यास जनआंदोलने ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Shrirampur Special Story १५ आॅगस्टला श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न झाल्यास जनआंदोलने \n१५ आॅगस्टला श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न झाल्यास जनआंदोलने \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्याचा विभाजनाचा ३० वर्षापासून रेंगाळत आहे. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर करावे, अशी अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. मात्र, येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हा विभाजन करून श्रीरामपूरला नवीन जिल्हा घोषित करण्याची मागणी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\n१५ ऑगस्टला श्रीरामपूर नवीन जिल्हा घोषित न केल्यास १६ ऑगस्टपासून जनआंदोलने उभारू, असा इशारा लांडगे यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, साडेतीन वर्षापूर्वी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती स्थापन होऊन जिल्हा विभाजन चळवळ उभी राहिली आहे.\nराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळ, साखर कारखानदारी, उद्योग धंदे, अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात राज्यस्तरीय वर्चस्वाला तडा न जाता जिल्हा अबाधित राहूनच विभाजन व्हायला पाहिजे. त्यादृष्टीने पालकमंत्री राम शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निकषाच्या आधारावर प्राधान्याने १५ ऑगस्टला श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्यासाठी आग्रह धरून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\n१५ आॅगस्टला श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न झाल्यास जनआंदोलने \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-118040900011_1.html", "date_download": "2018-08-14T23:55:56Z", "digest": "sha1:3TMYCL7GFDFJJVULYCYMDGEMEFKKPVTP", "length": 6721, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वजन कमी करण्यासाठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवजन कमी करण्यासाठी मोहर्‍या अत्यंत उपयोगी असतात.\nकृती: एका तांब्याच्या भांड्याला जमीनीहून 6 फीट उंचीवर ठेवा. नंतर एक किलो मोहर्‍या जमीनीवर पसरवून द्या. नंतर मोहरीचा एक-एक दाणा जमीनीवरुन उचलून वर ठेवलेल्या भांड्यात टाका. मोहर्‍या संपेपर्यंत असेच करा.\nनोट: झिरो फिगर हवं असल्यास मोहर्‍याऐवजी खसखस वापरू शकता.\nहे स्टार्सदेखील चढून चुकले आहे कोर्टाची पायरी\nमराठी बिग बॉस शोमध्ये उषा नाडकर्णी स्पर्धक\nकान्स सरकारकडून ३ सिनेमांची निवड\n3 विनोद बॅक टू बॅक\nयावर अधिक वाचा :\nVideo: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...\nआपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...\nदीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार\nबाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://venusahitya.blogspot.com/2016/01/blog-post_19.html", "date_download": "2018-08-14T23:11:17Z", "digest": "sha1:44TOME4BTTMDKS5AHJISDOA4CQRY2RRS", "length": 30312, "nlines": 113, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : मला भेटलेली गाणी: अप्सरा आली", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिचा पेहराव, ठेवणीतलं वस्त्र, त्याची झळाळी काही और होती. तिच्या प्रत्येक पावलानिशी तलम वस्त्रांची सळसळ ऐकू येत होती. दालनातला दास किमान एकदा तरी तिचा आजचा नूर, तिची लगबग थांबून न्याहाळत होता. त्याच्या त्या थांबण्यावर एखादा शेरा देत, पुन्हा त्यांना कामावर रुजू करण्याचं काम चित्रा चोखपणे करत होती. साक्षात इंद्र देवाने आजच्या सजावटीची ही खास जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आणि सुबकतेने सजवली गेली आहे की नाही, ह्याकडे चित्राचे कटाक्षाने लक्ष होते. गुलाब- केवड्याचा घमघमाट उठला होता. तलम- उंची रेशमाचे पडदे दालनाच्या प्रत्येक द्वारावर सोडण्यात आले होते. चित्रेच्या हातातील सुवर्ण तबकात चंदनाचा धूप जळत होता. प्रत्येक दालतानातून ती पुढे सरकताना, मागे रेंगाळणारा मंद दरवळ चित्त प्रसन्न करत होता.\nमुख्य प्रवेशद्वारापासून नृत्यसभेपर्यंतचा मार्ग अनेक दिव्यांच्या रोषणाईत लखलखून उठला होता. पायाखालचा लाल गालिचा दिव्यांच्या प्रकाशात राजेशाही दिसू लागला. इर्दगिर्द टपोर फुलांचे ताटवे रचले होते. त्यांच्या टवटवीतपणावर नजर ठरत नव्हती. त्याच मार्गावरून डौलात चालत चित्रा नृत्यसभेच्या मधोमध पोहोचली आणि क्षणभर थबकली. तिने जशी सांगितली होती अगदी तशी बैठक उठली होती. सालंकृत, देखणी नृत्य मंचाच्या छतावर मधोमध लक्ष दिव्यांचं झुंबर डोलत होते. नृत्य सुरु झाल्यानंतर दालन बंद करण्यासाठी खास लाल रंगाचे पडदे रेशमाच्या दोरीने दोन्ही बाजूने अलगद बांधलेले होते. राणीवशासाठी चिकाचा पडदा सोडण्यात आला होता. खुद्द इंद्रराजाची बैठक उंचावर आणि सुवर्णाने मढवलेली होती. त्यांच्या उजव्या बाजूला, जरासे खाली आकाराने लहान असे एक सिंहासन मांडण्यात आले होते. नृत्य मंचाच्या सभोवताली लोड- तक्क्यांची बैठक रचली होती. त्यावरील स्वच्छ व गंधित अभ्रे दरबाराची शोभा वाढवीत होते. बैठकीसमोर उंची मदिरा, मोगर्‍यांच्या माळा, गुलाब पाकळ्या, विड्याचे तबक, सजवून ठेवले होते. थोड्याच वेळात इंद्रपूरीतले एक-एक निमंत्रीत रसिक आजच्या नृत्याची पेशकश पाहण्यास उत्सुकतेने प्रवेशणार होते... हातातल्या चंदनी धूपाचं तबक एका बैठकीजवळ ठेवून, स्वतःलाच उत्तम सजावटीची पावती देत चित्रा मागे वळली.\nइंद्रपूरीतला इंद्रमहाल तंतोतंत मनासारखा सजलेला पाहून चित्रलेखेने समाधानाचा नि:श्वास टाकला आणि आल्यापावली आपल्या मालकिणीच्या महालाकडे निघाली. तिची ही मालकीण म्हणजे तिचा जीव की प्राण. तिचे सर्वस्व ह्या इंद्रपूरीतील निखालस स्वर्गीय सौंदर्य, साक्षात उर्वशी ह्या इंद्रपूरीतील निखालस स्वर्गीय सौंदर्य, साक्षात उर्वशी उर्वशीची ही खास दासी तिची सखी सुद्धा होती, तिची केश रचनाकार होती, प्रसंगी उर्वशीची थट्टादेखील करण्याचा मान चित्रेच्या एकनिष्ठेने मिळावला होता. आजच्या नृत्यदरबाराच्या सजावटीचे इत्यंभूत वर्णन उर्वशीजवळ कसे करावे ह्यासाठी शब्दांची जुळवाजूळव करत चित्रेने चालण्याचा वेग वाढवला.\nझपाझप चालत असता तिच्या डोळ्यासमोर, गेले कित्येक दिवस अथकपणे आजच्या नृत्य- नाटिकेचा सराव करणा-या उर्वशीच्या अनेक नृत्यमुद्रा तरळल्या. इंद्रराजाचे गौरव करणारे हे एक नृत्य नाटक. गेले अनेक महिने ही नृत्य नाटिका बसवून घेतली जात होती ती खुद्द नाटिकेचे रचनाकार भरत मूनी यांच्याकडून. सराव करत असताना झालेली सूक्ष्म चूकही त्यांना चालत नसे. केवळ एका चूकेखातर त्यांनी संपूर्ण सरावाची अनेकानेक वेळा पुनरावृत्ती घडवली होती. चित्रलेखेची नाजूक उर्वशी त्या सायासाने थकून गळून जात. पण इंद्रगौरवाचे ते नाटक अनेक निमंत्रितांच्या देखत सादर करायचे म्हणजे अगदी अचूक सुंदर व्हायलाच हवे, हा उग्र भरत मुनींचा अट्टहास...\nशेवटी, आज तो दिवस उजाडला होता. इंद्रगौरव सांगणारी नाटिका, आपल्या नृत्य विलोभनातून स्वर्गातील लाडकी अप्सरा म्हणजेच उर्वशी साकारणार होती..उभी इंद्रसभा आपल्या पदन्यासावर पार खिळवून टाकणार होती...\nचित्रलेखा उत्साहाने उर्वशीच्या महालात आली, किती आणि काय सांगावे ह्या आविर्भावात, आपल्याच नादात काहीबाही बडबडत ती उर्वशीजवळ आली. नृत्यांगनेचा पोशाख करुन एखाद्या कोरीव पुतळ्याप्रमाणे आपला विस्तृत केशसंभार मोकळा सोडून उर्वशी भल्या मोठा आईन्यासमोर उभी होती. तिच्या विचारांची तंद्री लागली होती. तंद्रीतच आपल्या रेशमी केसातून बोटे फिरवत ती उभी होती. चित्रलेखेने तिला बसते केले. तिच्या लांबसडक केसांना आपल्या हाती घेत तिची केशरचना करू लागली. तोंडाने अखंडपणे आज इंद्रदरबार कसा सजवला आहे, तिने जातीने कुठल्या गोष्टी करून घेतल्या ह्यापासून ते आजच्या उर्वशीच्या रुपावर भले- भले राजे कसे भाळतील इथपर्यंत बोलत राहिली...\nउर्वशीचं मन मात्र ह्या झगमगाटात कुठेच नव्हते. तिच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतला होता इहलोकातल्या शूर, राजबिंड्या पुरूरवा राजाने ती शरीराने स्वर्गलोकात असली तरी, मनाने पूर्णतः पृथ्वीवरल्या गंधमदन उद्यानात तिच्यासाठी झुरणार्‍या पुरूकडे होती.\nसततच्या नृत्य नाटिकेच्या सरावाला कंटाळून काही दिवसांपूर्वी जेव्हा उर्वशी, चित्रलेखेला हाताशी घेऊन पृथ्वीलोकाची सैर करण्यास निघाली होती, तेव्हा तिच्या असीम सौंदर्याची भूरळ पडून एका असूराने तिला उचलून स्वतःच्या रथात घातली. तिचा हृदय पिळवटणारा आक्रोश आणि चित्रलेखेची मदतीची हाक नेमकी पुरूच्या कानी आली.\nवेळोवेळी अनेक युद्धात ज्याने इंद्राला मदत केली होती, असा धाडसी पुरु, जीवाची पर्वाही न करता त्या असूराशी भिडला आणि त्याला कंठस्नान घातले...\nह्या झटापटीत त्याचा नकळत झालेला स्पर्श आताही उर्वशीच्या अंगावर रोमांच फुलवत होता. पृथ्वीवरच्या मानवाचा पहिला स्पर्श. स्त्री लज्जारक्षणार्थ स्वत:चा जीव धोक्यात घालणारा वीर पुरूष. ज्याला हे ठाऊकही नव्हते, की जिच्या जीवाचे रक्षण केले ती प्रत्यक्ष इंद्रनगरीची अप्सरा आहे. अशा वीरावर लुब्ध होऊन उभी उर्वशी आणि तिचं ते रूप पाहून संमोहित झालेला पुरू. अशी त्यांची पहिली भेट.\nझाल्या प्रकारानंतर चित्रलेखा उर्वशीला पुन्हा स्वर्गलोकी घेऊन आली खरी, पण तिलाही हे कळून चुकले होते, तिची उर्वशी काही पूर्णतः स्वर्गलोकी परतली नव्हती. मनाने ती पुरुची झाली होती. आजवर ज्या उर्वशीला इंद्रपुरीने केवळ एका स्त्री-मित्र रूपात पाहिले होते, माता किंवा पत्नी रूपात उर्वशीने आपले सर्वस्व कुणालाही दिलेले नव्हते, तीच उर्वशी इहलोकीतल्या एका पुरूषावर पूर्णतः भाळली होती. मनाने त्याला वरुन बसली होती.\nघटिकाभराच्या असूर लढाईनतंर उर्वशीच्या रुप- स्पर्शाने मोहरलेला पुरू, स्वतःला सावरण्याआधीच उर्वशीचा निरोप घेऊन बसला होता. त्यानंतरचे अनेक दिवस त्याचे चित्त राज्यकारभार आणि संसार ह्यातून संपूर्ण उडाले होते. रात्रंदिन उर्वशीचा ध्यास घेतलेल्या त्याच्या मनाला, काही रूचत नव्हते. अन्न- पाण्याची भ्रांत राहिली नव्हती.\nत्याला ह्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, त्याचे मन रमवण्यासाठी पुरुच्या राणीचे अथक प्रयत्न सुरु होते. त्याचाच भाग म्हणून आज पृथ्वीरील गंधमदन उद्यानात, पुरुच्या रंगमहालात, नृत्याविष्कार आणि मदिरापानाची सोय करण्यात आली होती. पुरू त्या महालात बसला खरा, पण न त्याला मदिरा हाती घ्यावी वाटली न त्याने नृत्य सुरु करण्याची खूण केली. तो उर्वशीच्या कैफात कुठेतरी नजर हरवून बसला होता.\nचित्रलेखेने उर्वशीची केशरचना संपवून, एकदा तिला न्याहळले. तिच्या रेखीव शरीरावर विराजमान झालेला प्रत्येक अलंकार किती नशीबवान असे तिला वाटले. पुढे होत तिने हाताची दहाही बोटे उर्वशीवरून उतरवून स्वतःच्या कानशीलावर कडाकड मोडली. कशातच लक्ष नसलेली उर्वशी यंत्रवत नृत्यमंडपाकडे निघाली. सारा दरबार अगदी इंद्रासकट अप्सरेच्या दर्शनासाठी आसूसला होता. ती आत येताच, तिच्या सौंदर्याला पाहून अनेक उसासे मंडपभर ऐकू आले. अनेक नजरांनी तिच्या नजरा उतरवल्या आणि इंद्रराजाने नृत्य नाटिका सुरू करण्याची खूण केली. इंद्राच्या उजव्या बाजूकडील सिंहासनात भरत मूनी विराजमान झाले होते. नाटिका अचूक वठणार, ह्याची त्यांना मनोमन खात्री होती. नाटिकेचा पहिला प्रवेश उर्वशीने घेतला आणि मूनींसकट सारे तिच्या हावभावांमधे हरवत चालले..... नाटक रंगत चाललं, नृत्याविष्कार साकारात चालला. मैफिलीत मद्याचा रंग हळू हळू मिसळत असतानाच, पुरूच्या आठवणींनी व्याकूळ उर्वशी, एके ठिकाणी, इंद्राचा उल्लेख \"पुरुषोत्तम\" असा करण्याऐवजी, \"पुरूरवा\" म्हणून करून बसली आणि भरत मूनी सिंहासनावरून ताडकन उठून उभे राहिले....\nइंद्राची ती नृत्यसभा जागच्या जागी स्तब्ध झाली. मैफिलीचा रंग खाडकन उतरला आणि गडगडाटी शापवाणी मूनींच्या तोंडून बाहेर पडली \"हे उर्वशी, तू माझ्या नाटकात रमली नाहीस, तू स्वर्गलोकीचं भूषण असूनही, ज्या पुरूषाचा उल्लेख करून गेलीस, त्याच पुरूषाबरोबर तुला संसार करावा लागेल. पृथ्वीलोक स्वीकारावा लागेल. जा उर्वशे, ह्याच क्षणी तुला स्वर्गलोक पारखा झाला आहे\" सारा इंद्रमहाल उभ्याजागी हळहळला.\nपुरूरव्याने हाताने खूण करताच, पृथ्वीलोकातील रंगमहाली नृत्यांगणा अवतरली. तिच्या स्वर्गीय सौंदर्याने पुरूचा महाल अवाक होऊन उभा राहिला. सगळी गजबज क्षणभरात शांत झाली. उर्वशी नृत्याची परवानगी मागत खालमानेने उभी होती. पुरुरव्याने अत्यानंदाने खूण करताच, राजस पावले वाजली, उर्वशीचे दैवी बोल उमटले....\nसोन्यात सजली, रूप्यात भिजली\nही नटली थटली, जशी उमटली\nमी यौवन बिजली, पाहून थिजली\nत्या स्तब्ध इंद्रसभेला, स्वर्गलोकाला त्यागूनच आज ही वीज पुरुच्या रंगमहालात अवतरली होती. एक शाप तिच्यासाठी जणू आशीर्वाद ठरला होता. ती अत्यानंदाने पदन्यास घेत असता, पुरुच्या आश्रयातल्या गायकांनी सूर उचलले....\n\"अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली\nपसरली लाली, रत्‍नप्रभा तनू ल्याली.....\nअप्सरा आली.... इंद्रपुरीतून खाली\"\nस्वतःभोवती गिरक्या घेत उर्वशी आत्ममग्न होत नाचत राहिली\nपुरुने खुणेनेच इतरांना रंगमहाल रिकामा करायला सांगितला, पुरुच्या महाराणीने स्वत:हून तिथून जाणे पसंत केले.\nमनविभोर स्वतःत मग्न अप्सरा, पुरुसाठी स्वर्ग त्यागलेली अप्सरा आणि तिचा पुरु हेच काय ते महालात उरले. तिच्या रूपाचं कौतुक करत पुरुही गाता झाला..\n\"छबीदार सूरत देखणी, जणू हिरकणी नार गुलजार\nसांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार\nशेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार....\"\nजरासं भानावर येत, महालात त्या दोघांशिवाय कुणीही नाही, हे कळताच, उर्वशी आणखी मोकळी होत, गात राहिली, तिची नाजूक पाऊलं थिरकत राहिली....\n\"ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली\"\nपुरु तिला साथ देत सुरात सूर मिसळू लागला...\n\"अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली\" स्वतःलाच जणू वारंवार ही आनंदाची बातमी सुनावू लागला\nरात्री उशीरापर्यंत रंगमहालातून सूर उमटत राहिले\nह्या ललितलेखाबद्दल मनातलं काही:\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\nस्वर्गातली सुखलोलूप अप्सरा. का यावी बरं स्वर्गसूख त्यागून, अशाश्वत मानवी जगात, पृथ्वीवर काहीतरी खूप सकस कारण द्यावं ह्या गीताला जेणेकरून अप्सरेचं इथे उतरणं जणू अत्यावश्यक वाटू लागेल, असा विचार आला आणि कधीतरी कानोपकानी ऐकलेली उर्वशी-पुरूरव्याची पौराणिक कथा नकळत आठवली.\nत्याचा फुलवरा केला, इंद्रमहाल सजवला, चित्रलेखेचं व्यक्तीचित्रण केलं. रचनाकार भरत मूनींचं कडवं रूप उभं केलं आणि त्यांच्याच शापवाणीचा वापर करत, अप्सरेचा पृथ्वीलोकावरला अटळ प्रवेश साकारला.\n\"अप्सरा आली, इंद्रपूरीतून खाली\" हे गाणं मला असं भेटतं नेहमी. शापित अप्सरेने आपल्या प्रेमासाठी इहलोकात साकारलेला हा प्रवेश गुरु ठाकुरच्या शब्दांनी असा पकडला असावा, असं वाटत राहतं. कल्पनेची भरारी, दुसरं काय\nLabels: मला भेटलेली गाणी\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/shivsena-on-karnataka/", "date_download": "2018-08-14T22:58:17Z", "digest": "sha1:NA475OXEL6X5HEZVIC34OUPBM3CS3VAS", "length": 12999, "nlines": 79, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "शिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले ? : घ्या जाणून | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nशिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले \nकर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिला, काँग्रेस दुसरा तर जेडीएस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. पण या तीन पक्षांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे बहुतांश पानिपत झाले आहे . शिवसेनेने देखील आपले तब्बल ३७ उमेदवार उभे केले होते . कर्नाटकात आपलं नशीब आजमावू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना, बिहारमधल्या जेडीयू आणि दिल्लीतील आप या पक्षांच्या सगळ्याच उमेदवारांवर ‘डिपॉझिट’ गमावण्याची वेळ आली.\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\n२०१३ मध्ये दिल्लीमधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आपला उर्वरित देशात काही फारसं यश मिळवता आलेलं नाही मात्र दिल्लीमध्ये अद्याप देखील आप ला चांगले समर्थन आहे. कर्नाटकात आपने २९ उमेदवार उभे केले होते. पक्षाचा दक्षिणेतला चेहरा मानले जाणारे पृथ्वी रेड्डी देखील निवडणूक लढवत होते. पण पृथ्वी रेड्डींना अवघी १८६१ मतं मिळाली. तर सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्यात नेहमीच अग्रणी असणारा शिवसेना पक्षही उत्तर कर्नाटकवर लक्ष केंद्रीत करून निवडणूक आखाड्यात उतरला होता. या भागात शिवसेनेने जोरदार प्रचारही केला होता. मात्र शिवसेनेच्या ३७ पैकी एकाही उमेदवाराला ‘डिपॉझिट’ सुद्धा वाचवता आलेले नाही.\nशिवसेनेप्रमाणे जेडीयूच्या २८ उमेदवारांचीही तीच गत झाली आहे. याशिवाय राज्यातील १११४ अपक्ष उमेदवारांचेही ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे.एकूण मतांपैकी एक षष्ठांश मतं मिळाली नाही तर अनामत रक्कम जप्त होते. कर्नाटकचे निकाल यावेळी काँग्रेस-भाजप-जेडीएस भोवतीच फिरल्याने बाकी पक्षांना याचा फटका बसला आहे.\nअसाच प्रश्न शिवसेनेने गुजरात मध्ये देखील करून पहिला होता . आम्ही सत्तेत आलो तर गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू या सोबतच गुजरातमध्ये सत्ता आल्यास शिवसेना शेतमालाला योग्य भाव, सिंचन प्रकल्प आणि नर्मदा योजना पूर्णत्वास नेऊन शेताला मुबलक पाणी देखील देईल असे देखील ह्या वचननाम्यामध्ये म्हटले आहे . तसेच महाराष्ट्राच्या वचननाम्यातील अनेक वचनांचाही गुजराती जनतेसाठी पुनरुच्चार केला होता मात्र गुजरात मध्ये देखील शिवसेनेला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता .\nगोल्डन मॅन अशी ओळख असलेल्या कुंजल पटेल या उमेदवाराला अपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.निवडणूक प्रतिज्ञापत्रातही पटेल यांनी आपल्या संपत्तीचे केलेले वर्णन पाहिले तर डोळे दिपून जातील अशी संपत्ती त्यांनी दिली होती .रमेश भाऊ वांजळे हे मनसेचे गोल्ड मॅन होते मात्र वांजळे भाऊंची स्टाईल ह्या शिवसेना उमेदवाराने कॉपी तर केली मात्र रमेशभाऊंचा विजय कॉपी करता आला नाही.\nरमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले \nलिलावाच्या ठिकाणी तुला जिवंत मारतो..खंडणीखोरीत मनसे तरी का मागे : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nअखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा\nमनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन\nधक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा\nफेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल\nम्हणून आम्ही एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का राज ठाकरे यांचा हल्लाबोल\nअखेर नाणारच्या जमिनी गुजरात्यांनी लाटल्याचे स्पष्ट : राज ठाकरे याचा आरोप खरा ठरला\n२०१९ मध्ये बॉल स्विंग होणार नाय; राज ठाकरेंच्या ‘रिव्हर्स स्विंग’ चा मोदी-शहा जोडगोळीवर हल्लाबोल\nभाजपला लाज वाटत नाही का : राज ठाकरे यांचा सरकारवर चौफेर हल्ला\nशौचालय बांधले पण पाणी आहे का : महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्याच सभेला अभूतपूर्व प्रतिसाद\nहवेत फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत मनसेने साजरा केला फेकू दिन\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← मोदींएवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही पाहिला नाही : महाराष्ट्राच्या ‘ ह्या ‘ माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य पैशांनी नव्हे तर आता रुपयांनी होणार पेट्रोल डिझेल दरवाढ : वाचा पूर्ण बातमी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/supreme-court-suggest-soln-for-karnataka/", "date_download": "2018-08-14T22:53:43Z", "digest": "sha1:MYTIZCZIZFVE6VXEY6WBGSYJD3ZVRMAB", "length": 13777, "nlines": 76, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "कर्नाटकातील सत्तास्पर्धेत सुप्रीम कोर्टाने आता सुचवला ' हा ' तोडगा : कर्नाटक विधानसभा निवडणूक | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकर्नाटकातील सत्तास्पर्धेत सुप्रीम कोर्टाने आता सुचवला ‘ हा ‘ तोडगा : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकमधील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शनिवारी बहुमत सिद्ध करणे हाच उत्तम तोडगा असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अद्याप सुप्रीम कोर्टाने दिलेला हा फक्त सल्ला आहे निर्णय नाही.\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारच्या निकालापासून सुरू झालेले वादाचे वर्तुळ राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी दिलेले निमंत्रण, सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद, विरोधकांची निदर्शने असे बिंदू जोडत गुरुवारी सकाळी बी.एस. येड्डीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही भाजपसमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. बहुमताचे संख्याबळ असलेल्या जेडीएस-काँग्रेस आघाडीऐवजी सर्वाधिक आमदारांचे बळ असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, यावरील निकालानंतरच सत्तेची हमी मिळणार आहे.\nराज्यपालांकडून भाजपला सरकारस्थापनेचे आमंत्रण मिळताच बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. येड्डीयुरप्पा यांचा शपथविधी स्थगित करावा, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्या. ए. के. सिक्री, शरद बोबडे व अशोक भुषण यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. रात्री सव्वादोन वाजता याचिकेवर सुनावणी सुरू झाली. काँग्रेस नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बहुमत नसलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी बोलवण्याच्या राज्यापालांच्या कृतीस हरकत घेतली, तर भाजपची बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी, राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाच्या निर्णयाला न्यायसंस्थांनी अडकाठी आणू नये, अशी बाजू मांडली. अखेर खंडपीठाने काँग्रेस-जेडीएसची मागणी फेटाळत शपथविधीचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्याचवेळी येड्डीयुरप्पा यांनी राज्यपालांना सादर केलेल्या पत्राची प्रत सादर करण्याचा आदेश दिला व पुढील सुनावणी आज सकाळी ठेवण्यात आली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हा सल्ला दिला आहे .\nकर्नाटकात सत्ता स्थापनेचा चांगलाच पेच निर्माण झाला असून भाजपाकडून सत्तेसाठी घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आपल्या आमदारांनी पक्षातून बाहेर पडू नये यासाठी काँग्रेसने त्यांना इलिंग्टन रिसॉर्ट येथे पाठवले होते. मात्र, या रिसॉर्टबाहेरील पोलिस बंदोबस्त हटवण्याचे राष्ट्रनिर्माण भाजपकडून केले गेले आणि लगेचच भाजपाचे नेते तिथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना पैशांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे.२४ तासांच्या आत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर भाजपच्या समोरील अडचणी जास्त वाढणार आहेत.\nकर्नाटक सत्तास्थापनेत नवीन ट्विस्ट..हा ‘ राम ‘ देऊ शकतो काँग्रेसला सत्तेची चावी : उद्याची मोठी बातमी\nराज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nतसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nभाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nकर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती \nमोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे\nकाँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले \nभाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना \nबळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल \nकाँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली\nआणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी \nस्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा\n← पैशांनी नव्हे तर आता रुपयांनी होणार पेट्रोल डिझेल दरवाढ : वाचा पूर्ण बातमी आता बस्स झालं.. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला :येडियुरप्पांची खुर्ची राहणार की जाणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v37751", "date_download": "2018-08-15T00:00:54Z", "digest": "sha1:MKECZ7EH7WJ65ELK32ZWGSUCQTAXWFE2", "length": 8243, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "People Train Like The Kardashians For A Week व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर People Train Like The Kardashians For A Week व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/65.html", "date_download": "2018-08-14T23:43:28Z", "digest": "sha1:NLM3SL2HFKR77Y7BOYJJGL7IA4AEB4K6", "length": 2069, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालयात 65 जागा", "raw_content": "\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालयात 65 जागा\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता -विद्युत (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 11 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.pwdelectrical.com किंवा www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://swamisamarthmathkarjat.com/sw-disciples.aspx", "date_download": "2018-08-14T23:36:09Z", "digest": "sha1:YXIZ3IJRYBQMAXCIGRJXTQ56UNWTWWXU", "length": 32543, "nlines": 50, "source_domain": "swamisamarthmathkarjat.com", "title": "Swami Samarth Math Karjat", "raw_content": "\nश्रीस्वामी वास्तव्याने पुनित श्री वटवृक्ष देवस्थान :\nसध्या ज्या मंदिरात भाविक प्रामुख्याने दर्शनाला येतात ते मंदिर म्हणजे वटवृक्ष मंदिर होय. इथे स्वामी महाराज वडाच्या झाडाखाली अनुष्ठानाला बसत असत. तिथे एक खाऱ्या पाण्याची विहीर होती पण, स्वामींनी तिचे पाणी गोड केले. याच विहिरीतले पाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिळते आहे. स्वामी देह ठेवण्यापूर्वी निरवानिरवीची भाषा बोलायला लागत तेव्हा त्यांचे एक पट्टशिष्य जोतिबा पांडे यांनी त्यांना प्रश्र्न केला. \"महाराज, तुम्ही गेल्यावर आम्हांला कोण आहे' त्यावर महाराज म्हणाले, \"तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच मी तुमच्या सन्निध आहे.' तेव्हा या वटवृक्षाजवळच पांडे यांनी 8 बाय 8 फूट या आकाराचे छोटे मंदिर बांधले व तिथे रोजच्या रोज पूजेला ब्राह्मण नेमून दिला. सध्याच्या मंदिरातील गर्भगृह त्यांनीच बांधले आहे. महाराजांचे शिष्य बाळप्पा यांचे उत्तराधिकारी गंगाधर स्वामी यांनी नंतर या परिसरात बांधकामे करवून घेतली. वडाच्या झाडाच्या बुंध्याशी स्वामींच्या पादुका ठेवून त्याच्यावर एक छोटेखानी मंदिर बांधले गेले. या मंदिराला चारी बाजूंनी बंद करण्यात आले असून आत डोके घालून पादुकांवर डोके टेकविता येईल एवढे प्रवेशद्वार ठेवले आहे. यातून डोके आत घालून पादुकांवर ते टेकले की मृदंग दुमदुमल्याचा आवाज येतो. तो कोठून येतो याचा तपास कोणी आजवर केलेला नाही. मात्र या आवाजात कधीही खंड पडलेला नाही. नंतरच्या काळात बांधकामे होत गेली व मंदिरात अनेकानेक सुविधा निर्माण होत गेल्या. महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत पण, कोणाही मोठ्या धनाढ्य दानशूर व्यक्तीने दान दिले नसतानाही केवळ भक्तांच्या मदतीने इतकी उत्तम व्यवस्था करणारे हे राज्यातले एकमेव देवस्थान आहे. वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानात कोणत्याही सुविधेसाठी पैसे आकारले जात नाहीत.\nश्रीस्वामी समर्थ महाराज समाधी मठ :\nस्वामी समर्थांची समाधी असलेले हे मंदिर आहे. चोळप्पा हे स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थांचे वास्तव्य अक्कलकोटमध्ये 21 वर्षे होते. त्या पूर्वी ते सोलापुरात असताना टोळ यांच्या घरी वास्तव्याला होते. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले त्या दरम्यानच्या काळात टोळ यांनाही अक्कलकोटच्या राजांकडे नोकरी लागली. त्यामुळे त्यांनीही अक्कलकोटला घर केले. स्वाभाविकच महाराजही अक्कलकोटच्या मुक्कामात आपल्याच घरी राहतील असे त्यांना वाटले होते पण महाराजांनी ते नाकारले व ते चोळप्पा यांच्या घरी राहिले. चोळप्पा तसे गरीब होते. महाराज त्यांच्या घरी राहिल्यामुळे त्यांच्यावर ताण यायला लागला पण, स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना काही कमी पडले नाही. स्वामींनी त्यांची निष्ठा अनेकदा तपासून पाहिली पण, चोळप्पा कधीही कमी पडले नाहीत. महाराजांनी त्यांना आपल्या पादुका दिल्या व त्यांची पूजा नित्य नियमाने करण्याची सूचना केली. महाराजांनी देह वटवृक्षाखाली ठेवला असला तरी त्यांनी आपली समाधी बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घरीच बांधावी अशी सूचना आपल्या हयातीतच करून ठेवली होती. त्या जागेचे बांधकामही करून घेतले होते. त्या नुसार त्यांची समाधी तेथे बांधण्यात आली आहे. हाच ताे समाधी मठ होय. येथे स्वामींच्या पादुका व चोळप्पा यांच्या वंशजांचे घर तर आहेच पण, समर्थांच्या आवडत्या गाईचीही समाधी येथे बांधण्यात आली आहे.\nबुधवार पेठेत श्रीस्वामी समर्थांच्या समाधी मठाच्या मूळ पार्थिव बांधकामावर दक्षिण भारतीय शैलीनुसार मंत्रालय येथील राघवेंद्र स्वामींच्या मठाप्रमाणे राजगोपुरमचे बांधकाम करण्यात आले आहे. गर्भमंदिरावरील इमला पद्धतीच्या बांधकामाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर विविध देवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी समाधी मठावरील बांधकामाची उंची 15 फूट होती ती आता 51 फूट झाली असून रुंदी 21 फूट आहे. नव्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, सदर वास्तूच्या रचनेसाठी दाक्षिणात्य शैलीत निपुण असलेले विश्र्वकर्मा संप्रदायाचे वास्तुशिल्पी व तिरुपती येथील देवस्थानचे वास्तुशिल्पी कै. दक्षिणमूर्ती तेवर शिल्पी यांचे शिष्य श्रीधरन्‌ सन्नाप व श्रीनिवास पांडियन यांनी हे काम पूर्ण केले आहे. तामिळी कलाकारांची कला प्रथमच स्वामींच्या मूळ समाधी मठासाठी वापरण्यात आली आहे.\nश्रीस्वामी आज्ञेने स्थापित श्री राजेरायन मठ :\nहा मठ अक्कलकोट शहराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या राममंदिराजवळ आहे. हा मठ स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेनेच बांधण्यात आला आहे. हैदराबाद संस्थानातील शंकरराव राजेराय या जहागीरदाराने हा मठ बांधून दिला आहे. शंकरराव राजेराय हे असाध्य व्याधीने त्रस्त होते. त्यांनी अनेक प्रकारचे औषधोपचार केले तरी त्यांना गुण येईना त्यामुळे त्यांनी शेवटी समर्थांच्या कृपादृष्टीचा काही उपयोग होतोय का ते पहावे असा विचार केला. समर्थांमुळे त्यांना गुणही आला. राजेराय हे सहा लाखाच्या जहागिरीचे मालक होते म्हणजे चांगलेच श्रीमंत होते. त्यामुळे त्यांनी गुण आल्यास महाराजांना दहा हजार रुपये अर्पण करण्याचे कबूल करून त्यानुसार दहा हजार रुपये अर्पण केले. पण, महाराज म्हणाले, \"मला संन्याशाला काय करायचे आहेत रुपये' त्यामुळे याच पैशात गावाबाहेरच्या राममंदिराजवळ चांगला चुनेगच्ची मठ महाराजांच्या आज्ञेनुसार बांधण्यात आला. इ. स. 1877 च्या मार्च महिन्यात मठ बांधून पूर्ण झाला. या मंदिरात समर्थांनी स्वतः आपल्या पायांच्या खुणा उमटवून वेगळ्याच प्रकारच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मठात रामदास बुवा हे रहात असत. नंतर म्हैसकर यांनी पुजारी म्हणून काम पाहिले. नंतर श्रीनृसिंहाचारी यांच्या ताब्यात तो गेला. नंतर बराच काळ या मठाकडे दुर्लक्ष झाले होते पण 1953 साली बेलेनाथ महाराजांनी त्यास ऊर्जितावस्था आणली. तिथे आता चांगले कार्यक्रम केले जात असतात. 1996 साली या मठात समर्थांची पंचधातूची मूर्ती बसविण्यात आली आहे. आता या मठाचा कारभार विश्र्वस्तांकडे आहे. भक्तांनी दिलेल्या देणग्यांतून मठाचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे. सभामंडप, गर्भगृह व भक्तांना राहण्यासाठी खोल्या असे बांधकाम झाले आहे. या मठाला आता 125 वर्षे झाली आहेत.\nश्रीस्वामींच्या चरणकमलांची ग्वाही देणारा जोशीबुवा मठ :\nअक्कलकोट येथे गोपाळराव जोशी नावाचे गृहस्थ होते. ते तसे महाराजांचे निकटचे शिष्य वगैरे काही नव्हते. त्यांच्या घरी \"पंचदशी' नावाचा ग्रंथ नित्य वाचला जात असे. एके दिवशी त्यांना या ग्रंथातल्या एका श्र्लोकाचा अर्थ काही लागेना. तेव्हा त्याचा अर्थ विचारण्यासाठी ते व त्यांचे बंधू महाराजांकडे गेले. महाराजांकडे जाऊन ते अजून टेकलेही नसतील तोच महाराजांनी त्याला अडलेला श्र्लोकही ओळखला व त्याचा अर्थही सांगितला. श्र्लोक न सांगताच स्वामींनी ओळखला यामुळे त्यांच्या अगाध सामर्थ्याचा गोपाळराव जोशी यांना प्रत्यय आला व ते स्वामी समर्थांचे अनन्य शिष्य झाले. ते दररोज स्वामींच्या दर्शनाला यायला लागले व चार चार तास त्यांच्या सान्निध्यात बसायला लागले. जोशी यांच्या घराच्या जवळच एक पडकी जागा होती. त्या जागेत औदुंबराचे एक झाड आलेले होते व शेजारी एक आडही होते. स्वामी समर्थ तिथे कधी कधी येऊन बसत. त्यामुळे या जागेत एखादा मठ बांधावा व पादुकांची स्थापना करून पूजेची व्यवस्था करावी असा विचार काही मंडळींच्या मनात आला. गोपाळराव जोशी यांनाही ही कल्पना चांगली वाटली. महाराजांनी ही गोष्ट ऐकली व तिला होकार दिला पण, गोपाळराव जोशी पडले गरीब. ते म्हणाले, \"महाराज, मी तर पडलो गरीब. मठासाठी पैसे कोठून आणू' त्यावर महाराज म्हणाले, \"भिक्षा मागून पैसे मिळविले तर मिळतील.' मग जोशी जवळपासच्या गावात फिरले. त्यांना चार-पाचशे रुपये मिळाले. त्यांनी मग अक्कलकोट शहरात काही वर्गणी जमा केली. यातून मठ बांधण्यात आला. अक्कलकोटच्या कुंभार गल्लीत हा मठ आहे. महाराजांच्या हयातीतच हा मठ बांधून पूर्ण झाला. मठ बांधण्याचा मुहूर्त करताना महाराज स्वतः आशीर्वाद देऊन गेले. मठात पादुकांची व श्रीविष्णुपंचायतनाची स्थापना करण्यात आली. मात्र हे सर्व झाले तरी सभामंडपाचे काम बाकी होते. विनायक वासुदेव हे स्वामींचे शिष्य वारंवार अक्कलकोटला येत असत. त्यांनी मग आठ हजार रुपये खर्च करून सभामंडप बांधून घेतला. हाच तो जोशीबुवांचा मठ.\nसमर्थांचे सोलापूरचे शिष्य, नंतर अक्कलकोटला स्थायिक झालेले चिंतोपंत टोळ हे समर्थांच्या चरणांशी तुळशी वाहून पूजा करीत असत. त्या निमित्ताने महाराज टोळांच्या घरी कधी कधी येत असत. एके दिवशी स्वामी त्यांच्या घरी आले असता टोळांनी त्यांची यथासांग पूजा केली व त्यांच्याजवळ अशी इच्छा व्यक्त केली की, स्वामींचे चरण कायमचे आपल्या सन्निध राहिले तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांनी ही इच्छा व्यक्त केली तेव्हा स्वामी एका पाटावर उभे होते. टोळांची इच्छा ऐकताच महाराज म्हणाले, \"ठीक आहे. तुझ्या मनाप्रमाणे होईल.' हे उद्‌गार काढताच महाराज ज्या पाटावर उभे होते त्या पाटावरून खाली उतरले व निघून गेले. गेल्यानंतर टोळ पाहतात तर काय पाटावर स्वामींच्या दोन्ही पायांचे पिवळसर ठसे उमटले होते. हा चमत्कार पाहून टोळांना आनंद झाला. ही पदचिन्हे असलेला पाट घरात ठेवून ते त्यावरील चरणांची रोज पूजा करायला लागले. पुढे हा पाट या जोशीबुवा मठात ठेवण्यात आला. अनेक भाविक मठात जाऊन त्या पाटाचे व त्यावरील पादुकांचे दर्शन घेतात. या मठाचा जीर्णोद्धार श्रीकांतजी महाराज राजीमवाले यांनी केला आहे.\nश्रीस्वामी शिष्य बाळप्पा स्थापित मठ श्री गुरू मंदिर :\nबाळप्पा महाराज हे समर्थांचे एकमेव असे दीक्षा दिलेले शिष्य होते. समर्थांनी स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून साधना करून घेतलेली होती. समर्थांनी आपल्या हातातली \"श्रीस्वामी समर्थ' अशी अक्षरे कोरलेली अंगठी त्यांच्या हाती दिली होती. आपल्या गळ्यातला रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घालून, माझा शिक्का आता यावच्चंद्रदिवाकरौ तू चालव, असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते कार्य करू लागले व भक्तांनीही त्यांना महाराजांचे वारस मानले. अक्कलकोटच्या संस्थानिकांनी त्यांना 1901 साली शहराच्या भारत गल्ली भागात मठ बांधण्यासाठी जागा दिली. नंतर या मठाच्या मागील बाजूस एक इमारतही बांधून दिली. मुंबईचे सर चिमणलाल सेटलवाड यांना एकदा महाराजांनी दृष्टांत दिला व त्यांना मठाचा गाभारा बांधून देण्याचा आदेश दिला. त्यानुसार मुंबईचे कारागीर आणून त्यांनी मठाचे बांधकाम पूर्ण करून दिले. 1906 साली हे काम पूर्ण झाले.\nयानंतर बाळप्पा महाराजांनी संन्यास घेऊन श्रीब्रह्मानंद स्वामी असे नाव धारण केले. मठाच्या मंडपाचे काम राहिले होते. मूर्तिजापूरचे नारायणराव जमादार यांनी हे काम केले. हे काम जारी असतानाच बाळप्पा महाराजांचे 15 मार्च 1910 रोजी निर्वाण झाले तरीही हे काम पूर्ण झाले. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी समर्थांच्याच आज्ञेवरून हा मठ स्थान करण्यात आला होता त्यामुळे या मठास लोक बाळप्पा महाराज मठ असे म्हणायला लागले.\nस्वामींनी बाळप्पा महाराजांना दिलेली माळ, एकाक्ष रुद्राक्ष, दंड, छाटी या सर्व वस्तू या मठात आजही जतन केलेल्या आहेत. याच मठाला गुरू मंदिरही म्हणतात. बाळप्पा महाराजांनी आपल्या हयातीतच विदर्भातील गंगाधर शिंगवेकर यांना आपला उत्तराधिकारी नेमले होते. तेच पुढे गंगाधर महाराज म्हणून ओळखले जातात. त्यांनी मठाचे बांधकाम पूर्णत्वाला नेऊन तिथे दर्शनी भागात बाळप्पा महाराजांची समाधीही बांधली आहे. याच गंगाधर महाराजांनी परप्रांतातही भ्रमण करून स्वामी समर्थांचा संप्रदाय बराच वाढवील.\nअग्निहोत्राने पवित्र झालेला परिसर श्री क्षेत्र शिवपुरी :\nतीर्थक्षेत्र नगरीतील वटवृक्ष मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर, स्टेशनवरील हे स्थान शिवदर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा परिसर सर्वात रमणीय, प्रेक्षणीय, शांतिपूर्ण व पवित्र आहे. गंगाधर महाराजांनी अक्षरशः प्रचंड कार्य उभे केले. मात्र, त्यांना आपल्या अवतार कार्याच्या अंताची जाणीव होताच त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून श्रीगजानन महाराज यांची नियुक्ती केली. ते कडक तपाचरणी होते. त्यांना प्रत्यक्ष श्रीभगवान भार्गवरामाने श्रीविद्येची दीक्षा दिली होती व त्यांना श्रुती पुनरुज्जीवनाची गुरुदक्षिणा अपेक्षित होती. त्यामुळे गजानन महाराजांनी आपल्या जीवनात श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन अशी प्रतिज्ञा केली होती. वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार सर्वांना आहे व तो आपण प्रस्थापित करू, असा त्यांनी पण केला होता. त्यानुसार त्यांनी मोठे कार्य केले. आपल्या कार्याचे केन्द्र म्हणून त्यांनी अक्कलकोटपासून तीन कि.मी. अंतरावर \"शिवपुरी' स्थापन केली.\nयज्ञयागाविषयीचे अनेक उपक्रम राबविल्यामुळे शिवपुरी ही यज्ञभूमीच ठरली आहे. शिवपुरीतल्या शिवमंदिरात गजानन महाराजांचे जनकपिता स्वामी शिवानंद यांची समाधी आहे. गजानन महाराजांनी पूर्णपणे सात्त्विक, शास्त्रशुद्ध व अहिंसक असा सोमयाग या शिवपुरीत केला होता. या सोमयागाची आठवण देणारा मोठा स्तंभ तिथे उभारण्यात आलेला आहे. शिवाय या यागासाठीच्या यज्ञवेदीचेही जतन करण्यात आलेले आहे. वेदांतल्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या \"इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्सेस' या संस्थेचे कार्यालयही या परिसरात आहे. महाराजांनी आपल्या पितामहांच्या स्मरणार्थ तिथेच धर्मात्मा आयुर्वेद रसशाळा स्थापन केली असून आपल्या मातोश्री सोनामाता यांचेही स्मारक स्मृतिमंदिराच्या स्वरूपात उभे केले आहे.\nश्रीगजानन महाराजांनी अग्निहोत्र विधीचा प्रचार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रचार कार्यात महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर परदेशांतीलही अनेक मान्यवर प्रत्यक्षात सहभागी झाले. वाढत्या प्रदूषणाच्या काळात या विधीचे महत्त्व सुशिक्षित मंडळींनाही जाणवले असल्याने दररोज आपल्या घरात सूर्योदयाला व सूर्यास्ताला न चुकता अग्निहोत्र करणाऱ्यांची संख्या देशात वाढत चालली आहे.\nआजही याचे श्रेय गजानन महाराजांना प्रामुख्याने आहे. श्रीगजानन महाराजांनी वेद, आयुर्वेद, अग्निहोत्र अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय कार्य करून 6 डिसेंबर 1987 रोजी समाधी घेतली. त्यांनी निर्माण केलेल्या परंपरा व अग्निहोत्र हे आजही या संस्थेत चालू आहेत.\nश्रीकांतजी महाराज राजीमवाले यांच्या आधिपत्याखाली शिवक्षेत्र न्यास, शिवदर्शन, शिवपुरी विकास ट्रस्ट, तात्याजी महाराज राजीमवाले मेमोरियल ट्रस्ट, चित्रामाता अन्नपूर्णा समिती अशा अनेक संस्था कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून इथल्या समितीच्या वतीने दररोज भक्तांना प्रसाद भोजन, निवास तसेच पंचकर्म उपचार करून आयुर्वेदिक औषधेही दिली जातात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-gouri-lankesh-murder-case-123390", "date_download": "2018-08-14T23:03:45Z", "digest": "sha1:D3U2V67NUG5X3LLXP46TPRKP7XQZWEM7", "length": 13966, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Gouri Lankesh Murder case गौरी लंकेश हत्या प्रकरणी प्रमुख संशयिताला अटक | eSakal", "raw_content": "\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी प्रमुख संशयिताला अटक\nबुधवार, 13 जून 2018\nबंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयिताला एसआयटीने अटक केली. परशुराम वाघमारे (वय ३०, रा. सिंदगी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. १२) एसीएमएम (अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवस एसआयटी कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.\nबंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयिताला एसआयटीने अटक केली. परशुराम वाघमारे (वय ३०, रा. सिंदगी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. १२) एसीएमएम (अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवस एसआयटी कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.\nपरशुरामने गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप असून दुचाकीचालक अद्याप सापडलेला नाही. दुचाकीचालक व हत्या करण्यासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यात येत आहे. विशेष तपास पथकाने त्याला बंगळूरला आणले असून चौकशी सुरू आहे. त्याच्यासोबत आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र त्याला\nअधिकृत दुजोरा मिळाला नाही. परशुराम मराठी भाषक असून त्याचा चेहरा पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्राशी मिळताजुळता आहे. त्याला अटक करण्यात आलेले ठिकाण सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.\nएसआयटी अधिकाऱ्यांनी यासंबंधी सविस्तर माहिती उघड केलेली नाही. प्रमुख संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे वय ३० पेक्षा अधिक असून उंची ५ फूट १ इंच आहे. त्याच्याजवळ पिस्तूल अथवा बंदूक आढळली नाही. चौकशी करूनच याबाबत निश्‍चित माहिती देण्यात येईल, असे एसआयटीने स्पष्ट केले.\nगौरी लंकेश यांची हत्या झालेल्या ठिकाणच्या सीसी कॅमेऱ्यातील फुटेज व न्यायवैधक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात दुचाकीवरून आलेल्या संशयितांची उंची ५ फूट २ इंच किंवा ५ फूट १ इंच असावी. त्याचे वजन ७० ते ८० किलो असावे, असे म्हटले होते. त्यानुसार एसआयटी अधिकाऱ्यांनी चार संशयितांची रेखाचित्रे तयार केली होती. मारेकऱ्यांना शस्त्रास्त्रे पुरविल्याच्या आरोपावरून के. टी. नवीनकुमार, अमोल काळे व अन्य दोघांना एसआयटी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे परशुरामपर्यंत पोचणे पोलिसांना शक्‍य झाले.\nपरशुरामला अटक झाल्याचे समजताच सिंदगीत राहणारी त्याची आई जानकीबाई बेशुद्ध पडली. त्यांच्यावर सिंदगीतील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याला अटक झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी घाबरून घर सोडून निघून गेल्याचे समजते.\nसकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार\nबारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/plastic-ban-fine-recovery-126283", "date_download": "2018-08-14T23:04:23Z", "digest": "sha1:FSUCJFIOPTQIY3TCPLXLAPJI6K4KQNXM", "length": 12184, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic ban fine recovery तीन लाखांची ‘प्लॅस्टिक करन्‍सी’ | eSakal", "raw_content": "\nतीन लाखांची ‘प्लॅस्टिक करन्‍सी’\nमंगळवार, 26 जून 2018\nनागपूर - महापालिकेने तिसऱ्या दिवशीही प्लॅस्टिक वापरकर्ते, विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. आज महापालिकेच्या पथकाने दहाही झोनमधून दीड लाखाचा दंड वसूल केला. ही कारवाई महापालिकेच्या पथ्यावर पडली असून तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत तीन लाखांची भर पडली.\nराज्य शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या तिसऱ्या दिवशीही महापालिकेच्या झोनमधील पथकांनी व्यापारी, वापरकर्त्यांवर कारवाई केली. सर्वाधिक मंगळवारी झोनमध्ये १९६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.\nनागपूर - महापालिकेने तिसऱ्या दिवशीही प्लॅस्टिक वापरकर्ते, विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. आज महापालिकेच्या पथकाने दहाही झोनमधून दीड लाखाचा दंड वसूल केला. ही कारवाई महापालिकेच्या पथ्यावर पडली असून तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत तीन लाखांची भर पडली.\nराज्य शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या तिसऱ्या दिवशीही महापालिकेच्या झोनमधील पथकांनी व्यापारी, वापरकर्त्यांवर कारवाई केली. सर्वाधिक मंगळवारी झोनमध्ये १९६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.\nसर्वाधिक ५० हजारांचा दंड आशीनगर झोनमधून वसूल करण्यात आला. त्यानंतर ३५ हजारांचा दंड मंगळवारी झोनमधून चक धरमपेठ, हनुमाननगर झोनमध्ये प्रत्येकी ११ हजार, धंतोलीत ५४००, लक्ष्मीनगरात १० हजार ४००, नेहरूनगरमध्ये सहा हजार, गांधीबागमध्ये १० हजार, लकडगंजमध्ये १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनवगळता सर्वच झोनमधील कारवाईतून १ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नऊ झोनमधून ४५०.१२५ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.\nतीन दिवसांत १० क्‍विंटल प्लॅस्टिक जप्त\nगेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत महापालिकेने ३ लाख १८ हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईदरम्यान शहराच्या विविध भागातून दुकानदार, वापरकर्त्यांकडून १० क्‍विंटल प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.\nIndependence Day : आपले पंतप्रधान कोण\n\"मावशी.. कुठून चालत आलात' \"आसाण्यावरून..' \"आता कुठं निघालात' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे' \"इथंच.. इंगळूणला..' \"किती अंतर आहे\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-7905?page=1", "date_download": "2018-08-14T22:54:31Z", "digest": "sha1:RZBPHYKFDCXN6NAP36QH4NGOZ4URLYBR", "length": 7204, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राणेंच्या उमेदवारीने शिवसेनेत कुरबुरी | Page 2 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nराणेंच्या उमेदवारीने शिवसेनेत कुरबुरी\nकल्याण,दि.७(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौरपदाची माळ नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या विेशनाथ राणे यांच्या पत्नीला दिल्याने, शिवसेनेतील निष्ठावंत नाराज झाले आहेत. महापलिका निवडणुकीत कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राणे यांच्या पत्नीला शिवसनेने उमेदवारी दिली. तसेच राणे यांना स्वीकृत नगरसेवकपदही बहाल केले. त्यानंतर आता महापौरपदाची माळही त्यांच्याच गळ्यात घातल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसेनेत ठाणे जिल्ह्यातील नेतृत्त्वाकडून पक्षात नव्याने आयाराम झालेल्यांवर जास्तच मेहेरनजर दाखवली जात असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. आम्ही केवळ वर्षानुवर्षे हातात झेंडेच धरायचे का अशा संतप्त प्रतिक्रिया आता येत आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेतून अनेक नावे चर्चेत होती. यामध्ये कल्याण शहरप्रमुख विेशनाथ भोईर यांच्या पत्नी नगरसेविका वैशाली भोईर, माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या पत्नी शालिनी वायले, माधुरी काळे, डोंबिवली शहरप्रमुख आणि सभागृह नेते राजेश मोरे यांच्या पत्नी भारती मोरे आदींचा समावेश होता. असे असतांनाही डोंबिवलीतील कोकणी मतदारांवर डोळा ठेऊन कॉंग्रेसमधून सेनेत आलेल्या विेशनाथ राणे यांच्या पत्नीला महापौर पदाची उमेदवारी देण्यात आली. डोंबिवली विधानसभा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे येथील मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. डोंबिवलीत कोकणी मतदारांची संख्या जास्त असून याचा फायदा रवींद्र चव्हाण यांना होत आलेला आहे. आगामी काळात डोंबिवली विधानसभा आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने कोकणी मतदारांची मते ही निर्णायक ठरू शकतात. तसेच विेशनाथ राणे यांच्या नावाची डोंबिवली विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणूनही चर्चा सुरु आहे. कोकणी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच यंदाचे महापौरपद हे विनिता राणे यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीतही शिवसनेनेला होणार आहे. विनिता राणे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून सभागृहात त्यांचे आतापर्यत काहीच कर्तुत्व पाहायला मिळाले नाही. त्यामुळे केवळ पतीच्या नावावर मिळालेल्या महापौरपदाला त्या किती न्याय देतील, हे येणारा काळच ठरवेल.\nकल्याणचा प्रणव धनावडे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात\nबीएसयुपी लाभार्थ्यांची पालिकेसमोरच हाणामारी\nट्रेनमध्ये महिलेने दिला गोंडस जुळ्यांना जन्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-111139", "date_download": "2018-08-14T23:26:04Z", "digest": "sha1:FJMS2NYA7BJFRGTARWK4KLMXUIGXLHJP", "length": 11181, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election अभय पाटील, अनिल बेनकेंकडून भाजपतर्फे अर्ज दाखल | eSakal", "raw_content": "\nअभय पाटील, अनिल बेनकेंकडून भाजपतर्फे अर्ज दाखल\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nबेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.\nबेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.\nभाजपच्या यादीत दोघांचीही अद्याप अधिकृत नावे जाहीर झाली नाहीत. याबाबत त्यांना विचारले असता पक्षाने आम्हाला बी फॉर्म दिला असून त्यानुसारच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा दोघांनीही केला आहे. पक्षाकडून याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त कृष्णगौडा तायन्नवर यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. अॅड. बेनके यांनीही निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केला.\nबेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातून भाजपतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत बेळगावकरांमधून उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी बेंगळूर मधून दोघांनीही बी फार्म आणला आहे. त्यानुसार त्यांनी आज आपले अर्ज दाखल केल्याचा दावा केला. भाजपच्या अंतिम यादीतील 70 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात अद्याप मतभेद आहेत. हे मिटले की ही यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीमध्ये उपरोक्त दोघांचेही नाव असल्याचे सांगण्यात येते.\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे...\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये...\nनदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे\nभोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने...\nदीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया\nदेहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात...\nराज्यातील 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस पदकं जाहीर\nनवी दिल्ली : राज्यातील 51 पोलिस अधिकारी-कर्मचारी पोलिसांना विशेष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/here-is-the-maharashtra-women-team-for-the-upcoming-federation-cup-to-be-held-at-mumbai/", "date_download": "2018-08-14T23:06:36Z", "digest": "sha1:KXKHDR4UABHJDRPOY25VRFC7X2FXCHJI", "length": 6257, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ -", "raw_content": "\nफेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ\nफेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ\n ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची आज घोषणा झाली. या संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरची सायली जाधवकडे कायम ठेवण्यात आले आहे.\n१२ खेळाडूंच्या संघात अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के, कोमल देवकर, स्नेहल शिंदे, सायली केरिपाले, ललिता घरात, पूजा शेलार, चैताली बोऱ्हाडे, सायली जाधव (कर्णधार), तेजस्वी पाटेकर, श्रद्धा पवार आणि आम्रपाली गलांडे यांचा समावेश आहे.\nसंघ व्यवस्थापक म्हणून हिमाली धोलम तर प्रशिक्षक सुहास जोशी यांची निवड करण्यात आली आहे.\nसायली जाधवच्या नेतृत्वाखाली महिलांच्या संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/historical-clash-between-kerala-vs-kolkata-in-an-epic-isl-opener/", "date_download": "2018-08-14T23:04:18Z", "digest": "sha1:65SZKLYBDPPE6VPYBYYCBFKTFSF73VNG", "length": 15184, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केरळा ब्लास्टर्स विरुद्ध एटीके लढतीने हिरो आयएसएलची जोरदार सलामी -", "raw_content": "\nकेरळा ब्लास्टर्स विरुद्ध एटीके लढतीने हिरो आयएसएलची जोरदार सलामी\nकेरळा ब्लास्टर्स विरुद्ध एटीके लढतीने हिरो आयएसएलची जोरदार सलामी\nहिरो इंडियन सुपर लिगची उद्घाटनाची लढत कोचीमध्ये शुक्रवारी होत आहे. एटीके विरुद्ध केरळा ब्लास्टर्स अशा बहुचर्चित लढतीने लिगची दणदणीत सलामी झडेल. एटीकेचा बचाव भेदण्यासाठी आपले खेळाडू चेंडूला एकाच स्पर्शाचा म्हणजे टचचा अचूक आणि आक्रमक खेळ करतील अशी आशा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांना आहे.\nतांत्रिक प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सच्या म्युलेस्टीन यांचा लौकीक आहे. याच पद्धतीचा सदैव पुरस्कार करणारे म्युलेस्टीन ब्लास्टर्ससाठी अशाच खेळाचा अवलंब करतील. त्यानुसार चेंडूला गरजेपेक्षा जास्त वेळा स्पर्श अर्थात टच केला जाणार नाही. अचूक पास दिले जातील. आगेकूच करण्यासाठी वाव मिळावा आणि गोल व्हावेत म्हणून वेगवान पद्धतीचा खेळ करण्यावर त्यांचा भर राहील.\nते म्हणाले की, तुमच्या सर्वोत्तम पोझीशनमध्ये कोणते खेळाडू सर्वोत्तम खेळतात हे ठरवा आणि त्यांच्या खेळाच्या क्लिप्स पाहा असे मी आमच्या खेळाडूंना नेहमी सांगत असतो. असे खेळाडू कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने बरोबर करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे.\nअसे खेळाडू लक्षवेधी ठरतात याचे कारण ते गरज नसेल तेव्हा चेंडूला स्पर्श न करता पास देत चाली रचतात. याद्वारे ते खेळाची लय साधतात आणि सामन्यात वेग निर्माण करतात. अशी शैली आमच्या संघात भिनेल अशी मला आशा आहे. ती आमच्या खेळातून दिसून यायला हवी. हे अर्थातच सोपे नाही, पण ते साध्य करण्याचे आमचे ध्येय आहे.\nयलो आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लास्टर्सला दोन वेळच्या विजेत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आठ सामन्यांत केवळ एकच विजय मिळविता आला आहे. तीन वर्षांपूर्वी ब्लास्टर्सने 2-1 असा विजय नोंदविला होता.\nत्या लढतीत एक गोल केलेला खेळाडू म्युलेस्टीन यांच्याकडे असेल आणि तो आहे इयन ह्युम. ब्लास्टर्सला मोसमातील सलामीला एकदाच विजय मिळू शकला नाही आणि हे एटीकेविरुद्धच घडले होते. हा मुद्दा सुद्धा म्युलेस्टीन यांच्या लक्षात असेल.\nएटीकेला तीन मोसमांमध्ये पहिल्या अवे लढतीत एकदा सुद्धा पराभव पत्करावा लागलेला नाही. ब्लास्टर्सविरुद्ध 11 गोल आणि दोन अंतिम सामन्यांत सरशी अशी एटीकेची कामगिरी आहे. दोन वेळा निर्णायक लढतींमध्ये निराशाजनक पराभव पत्करावे लागल्यामुळे ब्लास्टर्स घरच्या मैदानावर खेळत असले तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे पारडे जड असेल.\nसर अॅलेक्स फर्ग्युसन यांचे माजी सहायक असलेल्या म्युलेस्टीन यांनी मात्र आत्मविश्वासाने सांगितले की, माझे सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. मी कुणाचीही निवड करू शकतो. उद्या भूतकाळातील निकालांना काहीही महत्त्व नसेल.\nएटीकेची स्थिती मात्र अशी नाही. त्यांचा मार्की खेळाडू रॉबीन किन उपलब्ध नसेल. मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांच्या मनात मात्र त्यामुळे कोणतीही शंका नाही. मँचेस्टर युनायटेडच्या या माजी स्ट्रायकरसमोर पुरेसे पर्याय आहेत. यामध्ये भारताच्या रॉबीन सिंग याचा समावेश आहे. मध्य फळीत युजीन्सन लिंगडोह आणि जयेश राणे यांच्या रुपाने अचूक पास हेरणारे प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत.\nएटीके संघ कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब करणार हे शेरींगहॅम यांनी उघड केले नाही, पण त्यांनी सांगितले की,आम्ही बचावात्मक खेळावर बरीच मेहनत घेतली आहे, पण आम्हाला घोडदौड करायची आहे. आम्ही उद्या जिंकणार आहोत.\nकेरळमध्ये खेळण्याच्या कसोटीसाठी आपल्या संघाने कशी तयारी केली याविषयी मात्र त्यांनी सांगितले की,प्रत्येक मुलाचे, प्रत्येक खेळाडूचे, प्रत्येक प्रशिक्षकाचे स्वप्न असते की आपल्याला साठ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितात खेळायला मिळावे. हे प्रेक्षक आम्हाला पाठिंबा देणारे नसतील, पण त्यांना शांत ठेवू शकलो तर ती मोठीच कामगिरी ठरेल.\nइतर कोणत्याही मुद्यापेक्षा या लढतीमध्ये सर्वाधिक उत्सुकतेची बाब लक्षात घ्यावी लागेल. घरच्या मैदानावर भक्कम खेळ करणारा संघ विरुद्ध प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर बलाढ्य कामगिरी करणारा संघ असा हा मुकाबला रंगेल. ब्लास्टर्सने गेल्या मोसमात घरच्या मैदानावर सलग सहा विजयांचा धडाका लावला होता. दुसरीकडे एटीकेने अवे लढतींमध्ये चार वेळा बाजी मारली.\nब्लास्टर्सला आपला बालेकिल्ला राखताना एकदाच जड गेले आणि ते एटीकेविरुद्धच घडले. ब्लास्टर्सकरीता संस्मरणीय ठरलेल्या गेल्या मोसमात कोचीमध्ये त्यांना हरविलेला एकमेव संघ एटीकेच होता.\nशुक्रवारचा दिवस उजाडेल तेव्हा म्युलेस्टीन यांच्यासमोर एक आव्हान असेल. शेवटी हा फुटबॉलचा खेळ आहे आणि रेकॉर्ड पटकन बदलू शकते याची जाणीव खेळाडूंना व्हावी म्हणून त्यांना प्रयत्न करावे लागतील.\nतुम्ही सामन्यावर लक्ष केंद्रीत करा, प्रसंगावर नव्हे. प्रसंग हे प्रेक्षकांसाठी असतात, तर सामने खेळाडूंसाठी असतात असे मी आमच्या संघाला नेहमीत सांगत असतो, अशा शब्दांत म्युलेस्टीन यांनी आपली भूमिका मांडली.\nमँचेस्टर युनायटेडचा इतिहास असा समान दुवा असलेले दोन प्रशिक्षक बहुचर्चित सलामीला आमनेसामने येतील.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/stats-mumbai-ranji-team-500th-ranji-match/", "date_download": "2018-08-14T23:07:42Z", "digest": "sha1:YO5MJXSIEIGIE2LNRTR3ZJHOA5NXW7EJ", "length": 7781, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "५०० वा रणजी सामना खेळणाऱ्या मुंबई टीमबद्दल ह्या गोष्टी माहित आहेत का? ? -", "raw_content": "\n५०० वा रणजी सामना खेळणाऱ्या मुंबई टीमबद्दल ह्या गोष्टी माहित आहेत का\n५०० वा रणजी सामना खेळणाऱ्या मुंबई टीमबद्दल ह्या गोष्टी माहित आहेत का\nमुंबई रणजी टीम उद्या रणजी इतिहासातील ५००वा सामना खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ४१वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाबद्दल ह्या खास गोष्टी-\n– मुंबईने ८३ रणजी स्पर्धांपैकी ४१ वेळा मुंबईने विजेतेपद जिंकले आहे. ४९.३९%वेळा मुंबईने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.\n-१९३४-३५ साली मुंबईचा संघ पहिलीच रणजी ट्रॉफी स्पर्धा उत्तर भारताला पराभूत करून जिंकला होता.\n-मुंबई संघ आजपर्यंत ४६वेळा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला आहे. त्यात केवळ ५ वेळा मुंबई संघ पराभूत झाला आहे.\n-१९५६-५७ ते १९७६-७७ या काळात मुंबई संघ २२ पैकी २० लढती जिंकला होता.\n-रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा मुंबईकर वासिम जाफरने केल्या आहेत. त्याने १२९ सामन्यात २०१ डावात ५६.९८च्या सरासरीने १०१४३ धावा केल्या आहेत. त्यातील ९७५९ धावा त्याने मुंबईकडून केल्या आहेत.\n-देशांतर्गत क्रिकेट स्पर्धात मुंबई (४१) पेक्षा केवळ न्यू साऊथ वेल्स हा ऑस्ट्रेलियाचा संघ शेफील्ड शिल्ड स्पर्धेचे ४६ वेळा विजेतेपद जिंकू शकला आहे.\n-पद्माकर शिवलकर यांनी मुंबईकडून खेळताना ३६१ विकेट्स घेतल्या आहेत.\n-एका मोसमात मुंबईकडून सर्वाधिक धावा (१३२१) करण्याचा श्रेयस अय्यरच्या नावावर आहे. त्याने २०१५-१६मध्ये हा विक्रम केला होता.\n-मुंबईने एका डावात ६बाद ८५५ धावा केल्या आहेत. १९९०-९१च्या मोसमात मुंबईने ह्या धावा हैद्राबादविरुद्ध केल्या आहेत.\n-संजय मांजरेकर यांनी एका डावात मुंबईकडून सर्वोच्च(३७७) धावा केल्या आहेत\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-7905?page=2", "date_download": "2018-08-14T23:01:08Z", "digest": "sha1:EEUDFCJJAY2NI4Q4XCW7ZY3FU6UUZVUK", "length": 7061, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राणेंच्या उमेदवारीने शिवसेनेत कुरबुरी | Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nराणेंच्या उमेदवारीने शिवसेनेत कुरबुरी\nकल्याण,दि.७(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौरपदाची माळ नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या विेशनाथ राणे यांच्या पत्नीला दिल्याने, शिवसेनेतील निष्ठावंत नाराज झाले आहेत. महापलिका निवडणुकीत कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राणे यांच्या पत्नीला शिवसनेने उमेदवारी दिली. तसेच राणे यांना स्वीकृत नगरसेवकपदही बहाल केले. त्यानंतर आता महापौरपदाची माळही त्यांच्याच गळ्यात घातल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसेनेत ठाणे जिल्ह्यातील नेतृत्त्वाकडून पक्षात नव्याने आयाराम झालेल्यांवर जास्तच मेहेरनजर दाखवली जात असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. आम्ही केवळ वर्षानुवर्षे हातात झेंडेच धरायचे का अशा संतप्त प्रतिक्रिया आता येत आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेतून अनेक नावे चर्चेत होती. यामध्ये कल्याण शहरप्रमुख विेशनाथ भोईर यांच्या पत्नी नगरसेविका वैशाली भोईर, माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या पत्नी शालिनी वायले, माधुरी काळे, डोंबिवली शहरप्रमुख आणि सभागृह नेते राजेश मोरे यांच्या पत्नी भारती मोरे आदींचा समावेश होता. असे असतांनाही डोंबिवलीतील कोकणी मतदारांवर डोळा ठेऊन कॉंग्रेसमधून सेनेत आलेल्या विेशनाथ राणे यांच्या पत्नीला महापौर पदाची उमेदवारी देण्यात आली. डोंबिवली विधानसभा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे येथील मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. डोंबिवलीत कोकणी मतदारांची संख्या जास्त असून याचा फायदा रवींद्र चव्हाण यांना होत आलेला आहे. आगामी काळात डोंबिवली विधानसभा आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने कोकणी मतदारांची मते ही निर्णायक ठरू शकतात. तसेच विेशनाथ राणे यांच्या नावाची डोंबिवली विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणूनही चर्चा सुरु आहे. कोकणी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच यंदाचे महापौरपद हे विनिता राणे यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीतही शिवसनेनेला होणार आहे. विनिता राणे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून सभागृहात त्यांचे आतापर्यत काहीच कर्तुत्व पाहायला मिळाले नाही. त्यामुळे केवळ पतीच्या नावावर मिळालेल्या महापौरपदाला त्या किती न्याय देतील, हे येणारा काळच ठरवेल.\nनऊ लाख कल्याणकरांनी थकवले महावितरणचे 10 कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/7-consecutive-50-scores-without-a-century-c-rogers-55-55-57-69-95-56-95-kl-rahul-90-51-67-60-51-57-85-2/", "date_download": "2018-08-14T23:07:45Z", "digest": "sha1:O3YVWARMLYVF6LRKQYUV2Z25UTT6SORG", "length": 6356, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि केएल राहुलच्या नावावर एका विचित्र विक्रमाची नोंद ! -", "raw_content": "\nआणि केएल राहुलच्या नावावर एका विचित्र विक्रमाची नोंद \nआणि केएल राहुलच्या नावावर एका विचित्र विक्रमाची नोंद \nपल्लेकेल: भारताचा सलामीवीर केएल राहुलने श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना आज मोठा पराक्रम केला आहे. केएल राहुलने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील ९वे कसोटी अर्धशतक केले आहे.\nदुसऱ्या सत्रात मात्र हा फलंदाज ८५ धावांवर बाद झाला. याबरोबर त्याच्या नावावर एक विचित्र विक्रम जमा झाला. तो अर्थात सलग 7 डावात अर्धशतकी खेळी करताना एकही खेळीचे रूपांतर शतकात न करता येण्याचा.\nयापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलिया ख्रिस रॉजर्सच्या नावावर होता. रॉजर्सने सलग सात डावात अर्धशतकी खेळी केल्या होत्या. परंतु त्याला त्याचे रूपांतर एकदाही शतकात करता आले नव्हते.\nकेएल राहुलच्या सात सलग डावातील अर्धशतकी खेळी या 90, 51, 67, 60, 51*, 57, 85 अशा राहिल्या आहेत. त्याने नाबाद ५१ धावांची खेळी धरमशाला कसोटी येथे केली आहे. केएल राहुलच्या अर्धशतकी खेळींचा सिलसिला हा ४मार्चच्या बेंगलोर कसोटीपासून सुरु झाला आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/here-is-a-look-at-the-team-for-india-vs-australia-t-20-series-that-commences-on-7th-october/", "date_download": "2018-08-14T23:08:20Z", "digest": "sha1:JZPLITAHSM37A2TJAWYPYP3GU3YDUOVL", "length": 8449, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ ! -", "raw_content": "\nहा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ \nहा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ \nआशिष नेहरा आणि दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत दणदणीत विजय मिळवून भारताने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पुन्हा एकदा पटकावले आहे. भारत आता कसोटी बरोबरच वनडे मध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या ७ तारखे पासून, भारत ऑस्ट्रलिया विरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या ही मालिकेत भारत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.\nवनडे मालिकेप्रमाणेच टी-२० मालिकेतही भारताने आपले प्रमुख फिरकी गोलंदाज अश्विन आणि जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. वनडे आणि टी-२० दोनीही फॉरमॅटमध्ये मागील काही सामन्यात भारताचच्या या स्टार गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.\nभारताचा अनुभवी डावखुरा फलंदाज युवराज सिंगला याही मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताच्या विंडीज दौऱ्यात युवराज होता, ज्यात त्याला काही चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. त्याच बरोबर भारत आता २०१९ च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे युवराजचे वय आणि फॉर्म बघता तो हा विश्वचषक खेळणार का यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.\nभारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवनने टी-२० संघात पुनरागमन केले आहे. वयक्तिक कारणांमुळे तो वनडे मालिका खेळला नव्हता. त्याच्या जागी खेळलेल्या अजिंक्य रहाणेला सातत्याने चांगल्या कामगिरी नंतरही बसवण्यात आले आहे.\nभारताचा संभाव्य संघ यातून निवडला जाईल:\nसंघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://venusahitya.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2018-08-14T23:11:19Z", "digest": "sha1:VIR3OWSMJVOEBUCZ35OX4BLIWKBHXVOC", "length": 4905, "nlines": 69, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : About Me", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nलिहीते. गेली अनेक वर्षे.\nमुळात इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर असून, कॉर्पोरेट मधे गेली १२ वर्षे सिनिअर मॅनेजर परचेस, अशा पोझिशनवर जॉब करायचे. लिखाण नामक व्यसनाने, सारे काही सोडवलेय.\nआता मी फक्त. लिहिते.\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/water-conservation-commissioner-issue-122279", "date_download": "2018-08-14T23:34:56Z", "digest": "sha1:7TZLK3A3WQJFD5ABN7WJRZGBQKV7YO6R", "length": 13938, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water conservation commissioner issue जलसंधारण आयुक्‍तालय लटकले लाल फितीत | eSakal", "raw_content": "\nजलसंधारण आयुक्‍तालय लटकले लाल फितीत\nशुक्रवार, 8 जून 2018\nमुंबई - दुष्काळावर मात करताना जल व मृद संधारणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने जलसंधारणचे स्वतंत्र आयुक्‍तालय निर्माण केले. मात्र, एक वर्षानंतरही अद्याप या कार्यालयाचे काम सुरू झाले नसून कृषी आणि अर्थ विभागांच्या साठमारीत कर्मचारी अधिकारी वर्ग करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.\nमुंबई - दुष्काळावर मात करताना जल व मृद संधारणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने जलसंधारणचे स्वतंत्र आयुक्‍तालय निर्माण केले. मात्र, एक वर्षानंतरही अद्याप या कार्यालयाचे काम सुरू झाले नसून कृषी आणि अर्थ विभागांच्या साठमारीत कर्मचारी अधिकारी वर्ग करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.\nराज्य मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी औरंगाबाद येथे स्वतंत्र जलसंधारण आयुक्‍तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागापासून हे आयुक्‍तालय स्वतंत्र करण्यात आले. त्यासाठी कृषी, अर्थ आणि जलसंपदा विभागांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्ग करण्याचा निर्णय झाला. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या स्वतंत्र आयुक्‍तालयाच्या अस्थापनेत वर्ग होण्यास विरोध केला, तर 19 जिल्ह्यांत लेखापरीक्षक म्हणून राज्य प्रवर्गातीलच अधिकारी हवेत असे जलसंधारण विभागाने स्पष्ट केल्यानंतर केंद्रीय प्रवर्गातील \"कॅग'च्या अधिकाऱ्यांनी त्यास विरोध केला. सध्या \"कॅग' प्रवर्गातील अधिकारी जिल्हास्तरावर जलसंधारण विभागात कार्यरत आहेत. या आडकाठीमुळे अर्थ विभागानेही वर्षभरात कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने 19 पैकी 18 जिल्ह्यांत अद्याप आयुक्‍तालयाच्या कार्यकक्षेतील लेखापरीक्षक नेमता आलेले नाहीत. \"कॅग'चे अधिकारी व जलसंधारण विभागांचा हा वाद इतका टोकाला गेला आहे, की अखेर या केंद्रीय अधिकाऱ्यांनी थेट \"कॅग'कडेच तक्रार केल्याने अर्थ विभागही हातांवर हात ठेवून बसल्याचा दावा करण्यात येत आहे.\nमृद संधारणासाठीही प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारे स्वतंत्र कार्यालये होणार आहेत. मात्र, आतापर्यंत एकही कर्मचारी वर्ग झाला नसल्याने जलसंधारण आयुक्‍तालय केवळ नावापुरतेच असल्याचे चित्र आहे.\nस्वतंत्र जलसंधारण आयुक्‍तालय हा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी व दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. मात्र, एक वर्ष झाल्यानंतरही कर्मचारी अधिकारी वर्ग करण्याचा तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये अधिकार वापरून निर्णय घेण्याची गरज असल्याचे सूत्रांचे मत आहे.\n- कृषी-अर्थ विभागांत मतभेद\n- लेखापरीक्षकांच्या नेमणुकीत केंद्राची आडकाठी\n- मृद संधारणाची अद्याप तयारीही नाही\n- राज्यभरात योजनांवर परिणाम\nसांगा, आम्ही चालायचं कोठून\nपौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील...\n'एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nसोलापूर - एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित...\nस्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर\nशिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी...\nपीएमपीचे पंचिंग पास आजपासून\nपुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-14T23:37:12Z", "digest": "sha1:YSXDNNR3LPGTC357NVKO4OLPUYFHYHRU", "length": 5882, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सर्प | मराठीमाती", "raw_content": "\n‘मला आपल्या बिळात जागा दयाल तर मी तुमची फार आभारी होईन.’ अशी एका साळूने सर्पांस विनंती केली. सर्पांनी अविचाराने तिची विनंती मान्य करून तिला आपल्या बिळात येऊ दिले. ती आत शिरताच तिची काटयांसारखी तीक्ष्ण पिसे अंगास रुतून सर्पांस मोठे दुःख झाले. मग ते तिला म्हणाले, ‘साळूबाई, आता तुम्ही येथून जाल तर बरे होईल, तुमचा हा उपद्रव आमच्याने सहन करवत नाही. ’ हे ऐकताच साळू उत्तर करिते, ‘मी का जाईन मला तर ही जागा फार आवडली; ज्यास ती आवडत नसेल त्यांनी पाहिजे तर खुशाल जावे. ’\nतात्पर्य : काही लोक असे दृष्ट असतात की, एकदा त्यांस दुसऱ्याच्या घरी आश्रय मिळाला की, हळूहळू त्यास घराबाहेर काढून ते घर ते बळकावून बसतात.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, पिसे, सर्प, साळू on जुलै 14, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/tdp-mp-dresses-up-as-adolf-hitler-and-came-to-parliment-1074886.html", "date_download": "2018-08-14T23:35:57Z", "digest": "sha1:EDVOQE5XFO3EBMJDRYQK4TPL65YYC5FY", "length": 6348, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "खासदार जेव्हा हिटलरच्या वेशात संसदेत येतात | 60SecondsNow", "raw_content": "\nखासदार जेव्हा हिटलरच्या वेशात संसदेत येतात\nएनडीएतून बाहेर पडलेल्या टीडीपीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्याचाच प्रत्यय आज अधिवेशनात पुन्हा आला. टीडीपीचे खासदार नारामल्ली शिवप्रसाद संसदेत हिटलरच्या वेशात आले. मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी शिवप्रसाद यांनी हिटलरचा पेहराव केला होता. खाकी शर्ट, दंडावर स्वस्तिक आणि हेल हिटलर म्हणत शिवप्रसाद यांनी समोर असलेल्या खासदारांना सॅल्यूट केला.\nएका चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज तैनात\nजपानमध्ये चोरी आणि बलात्काराचा गुन्हा असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलीस ठाण्यातून पोलीस अधिका-याचे बूट चोरुन पळ काढला आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. जूनया हिदा असे या चोरट्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते.\nवेब सिरीज हातातून गेल्याने इरफान नाराज\nबॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. अलिकडेच इरफान खानने सहावा आणि शेवटचा किमो पूर्ण केल्याची माहिती समोर आली होती. आता इरफान खानबद्दल अजून एक मोठी खबर समोर येत आहे. आपल्या आजारपणामुळे इरफान वेब सिरीज Gormint मधून बाहेर पडला. याबद्दल खुद्द इरफानने सोशल मीडियावर पोस्ट लिहीली. अॅमेझॉन प्राईमच्या बॅनर अंतर्गत या वेब सिरीजची निर्मिती होत होती.\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात आहे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं. ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करत होते. देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/Shahapur-Potholes-6883?page=7", "date_download": "2018-08-14T23:09:33Z", "digest": "sha1:Y2B34XDJCWIDIAWHHAFWP55XKXHB35V3", "length": 7669, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nदोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत\nशहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली, परंतु या पोर्टलवर तक्रारदाराला उत्तर देणारे अधिकारीच या स्तुत्य उपक्रमाला हरताळ फासुन निष्कलंक मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करू पाहत असल्याचा अनुभव शहापुरातील जनतेला आला आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत शहापुर तालुक्यात डांबरी रस्त्यांची कामे झाली, मात्र अल्पावधीत म्हणजे तीन महिन्यांच्या आतच रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यांवर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांचे असंख्य जीवघेणे अपघात झाले. शहापुरातील रस्त्यांवर शासनाच्या लाखो रूपयांची माती झाली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गडगे यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करुन सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तक्रार दाखल केली होती, मात्र या तक्रारीला उत्तर देतांना मुख्यमंत्री पोर्टलवरुन असे सांगण्यात आले की, तालुक्यात नव्याने झालेले रस्ते पहिल्या पावसात वाहून गेले ही बाब खरी नाही. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली अशी वस्तुस्थिती नाही मात्र अतिवृष्टीमुळे अल्प प्रमाणात पृष्ठभाग दबणे किंवा खड्डे पडणे अशा स्वरुपात रस्त्याचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. खड्यांचे प्रमाण अल्प म्हणजे ०.५० टक्के पेक्षा कमी आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे संशोधन या महाशयांनी केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेले टेंभरे फाटा ते टेंभरेगाव व शिरगाव ते नडगांव हे रस्ते उखडले नसून त्यांचा पृष्ठभाग दबला आहे व त्यावर अल्प खड्डे पडले असुन रस्त्याची नगण्य हानी झाल्याचे म्हटले आहे. विशेषतः तालुक्यातील ठेकेदार वा मजूर कामगार संस्थांनी शासकीय अधिकार्‍यांशी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केली व त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया गेला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही असे नमुद करुन तक्रारदाराला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व वस्तुस्थिती न पाहता मुख्यमंत्री पोर्टलवरुन अशी ऑनलाईन माहिती देणार्‍या अधिकार्‍याचा सन्मान करावा अशी खोचक प्रतिक्रिया देत या बेजबाबदार उत्तराने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nशहापुरात होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन\nशहापुरात परिचारिका पदवीदान सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/sansad-gram-jalkillat.html", "date_download": "2018-08-14T23:17:21Z", "digest": "sha1:IIW2EKY4MBRBYIUBKQ7U7NXRRL2XZXFJ", "length": 13143, "nlines": 74, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: Sansad Gram Jalkillat वालकेवाडी का जलसंकट गहराया", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, १६ डिसेंबर, २०१७\nSansad Gram Jalkillat वालकेवाडी का जलसंकट गहराया\nसंसद ग्राम वाळकेवाडी का जलसंकट गहराया..\nपाणी कि टंकीपर महिलाओ ने किया आंदोलन\nहिमायतनगर (अनिल मादसवार) हिंगोली लोकसभा के संसद राजीव सातव ने इस ग्राम को दत्तक लेकरं आदर्श संसद ग्राम योजना में शामिल किया था/ दौरान ग्राम वाळकेवाडी के आदिनिवासी नागरिको कि होणवाली\nजलकिल्लात को ध्यान में रखकर तकरीबन देढ करोड कि लागत से राष्ट्रीय पेयजल योजना निर्माण को मंजुरी दिलाई / तीन साल पूर्व मंजूर इस योजना के निर्माण का ठेका लेनेवाले ठेकेदार ने केवल एक टंकी का निर्माण कर असे अधुरा रखकर मंजूर निधी उठातेहुये पलायन किया है/ इस कारण ग्रामवासियो पर पेयजल का संकट मांडरा रहा है/ ग्राम में स्थित अनेको बोअर सुखे है, नीचे वली परिसर के लोगो को प्यास बुझाने के लिये केवल एक हि बोअर सुरू है/ किंतु यः बोअर भी १० से १५ मिनटतक चलणे के बाद बंद हो जाता है/ कारावास पाणी किती कतार में लगे हुए महिलाओ को खाली घडा लेकरं गाव परिसर के खेती में भटकना पडता है/ इस कुवे का पाणी भी आगामी महिने में पुरी तरहा से सुखात है ऐसा याना कि महिलाओ व नागरिको का कहना है/ आगर मंजूर जलपूर्ती का निर्माण पुरा किया गया होता तो महिलाओ को पेयजल कि खातीर भटकणे कि जरुरत नही पडती थी/ किंतु अधुरा निर्माण के कारण इस ग्राम का जलसंकट गहराया हुवा चित्र दिखाई देता है, इस संबंध में ग्राम के जागृत नागरिकोने मुख्य कार्यकारी अधिकारी, जलपूर्ती निर्माण अधिकारी समेत संबंधित को ज्ञापन देकर तुरंत अधुरा निर्माण कार्य पुरा करणे के साथ निर्माण मी धांदली करणेवाले संबंधित ठेकेदार व समितीपर कार्यवाही करणे कि गुहार लगाई थी/ किंतु इसपर राजनैतिक नेता और निर्माण अधिकारीयो ने अनदेखी करणे से महिलाओ का गुस उभार आया है/ कारणवश शेंकडो महिला ने अधुरे निर्माण किये हुए पाणी के टंकी समीप घंटो तक ठिय्या आंदोलन करते हुए पेयजल कि समया हाल करणे कि खातीर निर्माण कार्य पुरा करणे कि गुहार लगाई है/ साथ हि इस मामले में हुई धांदली कि छानबीन कर सबांधितों पर आमल दर्ज करणे कि अपिल कि है, वर्णा तारीख २४ जानेवारी से नांदेड जिला कलेक्टर कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठने कि चेतावणी भी दि है/\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: ताजा खबरें, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nMahur Dhangar Rastaroko धनगरांचा केरोळी फाट्यावर रास्ता रोको\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-deep-depression-arabian-sea-8523", "date_download": "2018-08-14T23:36:27Z", "digest": "sha1:IG3OYDHJR2DSTQOPYGKRHUOLK4FG35TG", "length": 17022, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, deep depression in Arabian Sea | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात येणार चक्रीवादळ\nवादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात येणार चक्रीवादळ\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ (डीपडिप्रेशन) तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असून, बुधवारी (ता. २३) ‘मेकुणू’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. कमी दाबाच्या या प्रणालीमुळे समुद्रात तयार झालेले बाष्प ओमानकडे खेचून नेले आहे. त्यामुळे ओमान, येमन आणि सोमालीयाच्या किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. तर भारतच्या पश्‍चिम किनाऱ्यालगत हलके ढग दिसून येत आहेत.\nपुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ (डीपडिप्रेशन) तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असून, बुधवारी (ता. २३) ‘मेकुणू’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. कमी दाबाच्या या प्रणालीमुळे समुद्रात तयार झालेले बाष्प ओमानकडे खेचून नेले आहे. त्यामुळे ओमान, येमन आणि सोमालीयाच्या किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. तर भारतच्या पश्‍चिम किनाऱ्यालगत हलके ढग दिसून येत आहेत.\nगेल्या आठवड्यात याच भागात आलेल्या ‘सागर’ चक्रीवादळाने अरबी समुद्रातील बाष्प ओढून नेल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आकाश निरभ्र होऊन पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण घटले. दक्षिण भारतात सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असले, तरी त्यात बाष्पाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. हे वादळ ओमानच्या दिशेकडे सरकल्यानंतर या भागात पुन्हा बाष्प गोळा होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यानंतरच पावसाचे प्रमाण पुन्हा वाढू शकेल.\nनैर्ऋत्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली ताशी ११ किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकत आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता या भागात कमी तीव्रतेचे वादळ तयार झाले होते. सोकोट्रा बेटांपासून अग्नेयेकडे ५२० किलोमीटर, तर सलालाहपासून (आेमान) ९३० किलोमीटर दक्षिणेकउे ही स्थिती होती. बुधवारी सकाळपर्यंत या स्थितीचे चक्रीवादळात तर गुरुवारपर्यंत (ता. २४) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहेत.\nहे वादळ शनिवारपर्यंत (ता. २६) ओमान आणि अग्नेय येमेनच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात ताशी ६५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहे. शनिवारपर्यंत पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून अति उंच लाटा उसळणार आहेत. २३ ते २६ मे या कालावधीत ही स्थिती कायम राहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nमाॅन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती\nनैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानात दाखल होण्यास पोषक हवामान हाेत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानात साधारण: २० मेपर्यंत दखल होणारा मॉन्सून यंदा २३ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज होता. हवेचे दाब, वाऱ्यांची दिशा, पावसाचे प्रमाण यावर मॉन्सूनची वाटचाल ठरत असते. हवामानात वेगाने होत असलेल्या बदलामुळे मॉन्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत असून, या बदलांचे सातत्याने निरिक्षण केले जात आहे.\nअरबी समुद्र समुद्र ओमान भारत महाराष्ट्र हवामान सकाळ मासेमारी\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-procurement-status-nagar-maharashtra-8390", "date_download": "2018-08-14T23:30:52Z", "digest": "sha1:Y6XK4JMRQY2DLNJILQFN6ECFKMCP6BLW", "length": 13897, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gram procurement status, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी\nनगर जिल्ह्यात ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी\nशनिवार, 19 मे 2018\nनगर ः जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या १३ हरभरा खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ९२५२ शेतकऱ्यांकडून ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. जिल्हाभरात १७ हजार २१९ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. खर्डा (ता. जामखेड) येथील खरेदी केंद्रावर आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २७ क्विंटल हरभरा खरेदी झाली असून राहुरीत मात्र खरेदीचे प्रमाण अल्प आहे.\nनगर ः जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या १३ हरभरा खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ९२५२ शेतकऱ्यांकडून ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. जिल्हाभरात १७ हजार २१९ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. खर्डा (ता. जामखेड) येथील खरेदी केंद्रावर आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २७ क्विंटल हरभरा खरेदी झाली असून राहुरीत मात्र खरेदीचे प्रमाण अल्प आहे.\nजिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी होत असल्याने नाफेडमार्फत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.\nजिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयानेही बाजार समितीत होत असलेल्या आवक आणि दरबाबत माहीत घेऊन चौदाही तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत कळवले होते. सध्या जिल्हाभरात सुमारे १३ केंद्रांवर खरेदी सुरु आहे.\nआतापर्यंत जिल्हाभरात ९२५२ शेतकऱ्यांकडून ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी झालेला आहे तर १७ हजार २१९ शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, असे जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदीचा अंदाज आहे.\nनगर हमीभाव बाजार समिती शेती हरभरा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-yavatmal-district-bank-restrict-crop-loan-10-thousand-8391", "date_download": "2018-08-14T23:44:25Z", "digest": "sha1:B5YOC3HFI2QUHRPGDWCZCPEIV4HDPDC2", "length": 17719, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, yavatmal District bank restrict crop loan to 10 thousand | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळ जिल्हा बॅंक पीककर्ज देणार फक्‍त दहा हजार रुपये\nयवतमाळ जिल्हा बॅंक पीककर्ज देणार फक्‍त दहा हजार रुपये\nशनिवार, 19 मे 2018\nयवतमाळ ः आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून या हंगामात शेतकऱ्यांना प्रत्येकी केवळ दहा ते १५ हजार रुपयांचे पीककर्ज दिले जाणार आहे. सातत्याने थकबाकीदार राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १ लाख ९८ हजार सभासद असलेल्या या बॅंकेला शासनाकडून ५६० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने बॅंकेने हे पाऊल उचलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.\nयवतमाळ ः आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून या हंगामात शेतकऱ्यांना प्रत्येकी केवळ दहा ते १५ हजार रुपयांचे पीककर्ज दिले जाणार आहे. सातत्याने थकबाकीदार राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १ लाख ९८ हजार सभासद असलेल्या या बॅंकेला शासनाकडून ५६० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने बॅंकेने हे पाऊल उचलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.\n‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, शासनाच्या कर्जमाफीचे थोडक्‍यात असेच वर्णन करता येईल. राज्य शासनाने कर्जमाफी दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची खाती निल झाली. परंतु बॅंकांनी आपल्या स्तरावर धोरण ठरवित कर्जमाफी ते कर्जमाफी असे थकीतदार असलेल्या शेतकऱ्यांना या हंगामात केवळ दहा हजार रुपये पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील बहुतांश बॅंकांनी असेच धोरण निश्‍चित केल्याचे वृत्त आहे. यवतमाळ जिल्हा बॅंकेने मात्र याबाबत अधिकृतपणे पुढाकार घेतला आहे. यवतमाळ जिल्हा बॅंकेचे ११०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. बॅंकेला कर्जमाफीपोटी ५६० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला. तो तोकडा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बॅंकेने आपल्यास्तरावर धोरण आखत पीककर्ज वाटपाचे नियोजन केले आहे.\nबॅंकेकडून प्राप्त माहितीनुसार, ५६० कोटी रुपयांपैकी १८० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप या हंगामात करण्यात आले. २२ हजार शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यात आले आहे. त्यामध्ये बहुतांश नियमित कर्जदार आहेत. पीककर्ज नियमानुसार वाटपाकरिता १२०० ते १३०० कोटी बॅंकेला लागतील.\n२००८-०९ मधील माफीनंतर बॅंकेकडे आलेच नाही त्यांना १० हजार रुपये.\nज्यांनी दहा-पंधरा वर्षांत एक-दोन वर्षे भरले त्यांना १५ हजार रुपये.\nएकाच वेळी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल ८० हजार रुपये असेल तर त्यांना दीडपट १ लाख २० हजार रुपये.\nकापूस ः ४८ हजार हेक्‍टरी बागायती, जिरायती ४० हजार रुपये हेक्‍टरी\nसोयाबीन ः ४८ हजार हेक्‍टरी बागायती, जिरायती ४० हजार रुपये हेक्‍टरी\nकर्जासंदर्भातील या प्रक्रियेत राज्य शासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागेल आणि शेतकरी सावकाराचे उंबरठे झिजवतील. त्याचे दुष्परिणाम आत्महत्यांच्या माध्यमातून पुढे येतील.\n- मनीष जाधव, प्रयोगशील शेतकरी,\nवागद, ता. महागाव, जि. यवतमाळ\nपीककर्ज म्हणून १० ते १५ हजार रुपये दिले जातील, ज्या शेतकऱ्यांना मान्य नसेल त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जातील. अशा शेतकऱ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकांना जोडण्यास सांगितले जाईल.\nमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक यवतमाळ\nयवतमाळ आत्महत्या मात mate पीककर्ज कर्ज कर्जमाफी विदर्भ पुढाकार initiatives कापूस बागायत सोयाबीन\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन...\nनगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...\nबाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...\nआबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-panloat-froud-four-dismissed-maharashtra-8556", "date_download": "2018-08-14T23:31:07Z", "digest": "sha1:MADVU65MU26FNWDTPJRIDG4EHY5PIYVQ", "length": 16814, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, panloat froud, four dismissed, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्य\nपाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्य\nगुरुवार, 24 मे 2018\nपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एका उपसंचालकाचीदेखील विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.\nपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एका उपसंचालकाचीदेखील विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.\nपाणलोट घोटाळ्यातील चार जणांच्या निलंबनाची शिफारस करणारा अहवाल काही महिन्यांपूर्वीच कृषी आयुक्तालयाकडे सादर झालेला होता. तथापि यावर कोणताही निर्णय न होता पाणलोट घोटाळा दडपण्यात आला. यात एका सहसंचालकाने अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यमान आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे निलंबन अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nसातारा जिल्ह्यात पाणलोटाची कामे करताना शेतकऱ्यांकडून २३ लाख रुपयांचा लोकवाटा जमा करण्यात आलेला आहे. नियमानुसार लोकवाट्याची रक्कम बॅंक खात्यात जमा करावी लागते. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी १७ लाख ८४ हजार रुपयांचा निधी मध्येच हडप केला आहे.\n“विभागीय कृषी सहसंचालकांनी राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविण्यात आलेल्या गोपनीय अहवालात तालुका कृषी अधिकारी आर. बी. माने यांच्यासह तीन जणांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. एस. माईनकर यांनी हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस सहसंचालकांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपाणलोटाचा पैसा जिरवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनातील मृदसंधारणाची लाखो रुपयांचे धनादेश बेधडक ठेकेदारांच्या हवाली केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. पाणलोट समितीने कामे केल्याचे सांगून ४० लाख रुपयांची बिले राज्य शासनाच्या निधी वितरण प्रणालीतून मंजूर न करता थेट धनादेश तयार करून वाटले गेले, असा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.\nपाणलोटाची कामे करताना शासकीय आदेशाचे उल्लंघन झाले आहे. या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाचा कालावधी व तांत्रिक मान्यतेच्या तारखा बदलून अनुदान लाटले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.\nदरम्यान, कृषी खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून माफीचा साक्षीदार झालेल्या कृषी पर्यवेक्षकाला खुनाच्या धमक्या आल्यामुळे आता त्याने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीने या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाकण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. पुढील चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाका, अशी मागणी वरिष्ठांकडे केली जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nपोलिस कृषी आयुक्त सिंह गैरव्यवहार भ्रष्टाचार\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathipeople.co.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-14T22:54:20Z", "digest": "sha1:EPVWLKMX6I5V4AF5A5YG2GLP6FMJYC5S", "length": 7222, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "साता-यात विनोद तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न.. कोण होता ' हा ' व्यक्ती ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसाता-यात विनोद तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न.. कोण होता ‘ हा ‘ व्यक्ती \nसातारा- रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साता-यात आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर एका तरूणाने बुक्का टाकण्याचा प्रयत्न केला. ‘रयत’मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री साता-यात आले होते.\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nमारुती जानकर असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करून विनोद तावडे आणि इतर मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने निघाले. त्यावेळी मारुती जानकर याने त्यांच्या दिशेने बुक्का फेकला. मल्हार क्रांती मोर्चाचा जानकर हा कार्यकर्ता असल्याची परिसरात चर्चा आहे.\n‘विनोद तावडे मुर्दाबाद’ अशी घोषणा देत त्यांच्यावर बुक्का टाकण्याचा प्रयत्न या तरुणाने केला केला. यावेळी भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी संबंधिताला रोखले.\nसोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते आग्रही आहेत.\n पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा \n← आणि ‘म्हणून ‘ दाऊद भारतात फोन करत नाही : इकबाल कासकर ‘ ह्या ‘ बाबतीत सनी लिओनी च्या पण पुढे आहे कतरीना कैफ →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-asha-306-red-price-p4TEnm.html", "date_download": "2018-08-14T23:17:44Z", "digest": "sha1:FPLKNM3HZQ5FHO5LD3EBG7VYAH2TL3V3", "length": 17211, "nlines": 467, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया अशा 306 रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया अशा 306 रेड\nनोकिया अशा 306 रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनोकिया अशा 306 रेड\nनोकिया अशा 306 रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये नोकिया अशा 306 रेड किंमत ## आहे.\nनोकिया अशा 306 रेड नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nनोकिया अशा 306 रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनोकिया अशा 306 रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,866)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनोकिया अशा 306 रेड दर नियमितपणे बदलते. कृपया नोकिया अशा 306 रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनोकिया अशा 306 रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 142 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनोकिया अशा 306 रेड वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3 Inches\nडिस्प्ले कलर 65 K\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 10 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, up to 32 GB\nटाळकं तिने Up to 14 h\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 600 h\nसिम ओप्टिव Single SIM\nनोकिया अशा 306 रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/aarogya", "date_download": "2018-08-14T23:24:30Z", "digest": "sha1:H7NRG4SR6BDRYJRGUBRA4GNSK2XDKKBG", "length": 6094, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Goa News, Breaking News in Goa, Latest News in Goa, News in Goa, Goa Live Updates, Writers in Goa, Newspapers in Goa, Goa News today, Goa Videos | Saptahik Sakal", "raw_content": "\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\n‘‘डिव्होर्स हवाय. मी त्याच्या पासून लांब व्हायचं ठरवलं आहे. आता माझी सहनशक्ती संपलीय. आमचे इगो क्‍लाश होतात. तो मला पुरेसा वेळ देत नाही. बारीक सारीक गोष्टींवरून वादविवाद...\nअमेय वय वर्षे चार. खूप चंचल आहे. अस्वस्थ आहे. इरा अशीच एक लहान मुलगी - तिला अंधाराची, भुताची भीती वाटते. स्वयमला आपले आईबाबा एकमेकांना सोडून जातील आणि पर्यायाने आपल्याला कुणा...\nवजनवाढ, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशांपैकी काही आजार उद्भवले, की जेवणात तेलाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला डॉक्‍टर्स देतात. पण हे तेलाचे तळीव पदार्थ म्हणजे आपणा भारतीयांचा जीव की...\nमीठ कमी खा, निरोगी राहा\nचवीला जरी खारट लागत असले तरी मीठ हा आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. मिठावाचून कोणाचेच चालत नाही, जेवणात मीठ नसले तर ते अळणी बनतं आणि खावंसं वाटत नाही. मिठानं खाण्याला चव येते,...\nहे पशुत्व येतं कुठून\nहल्ली बऱ्याचदा, बऱ्याच शहरात असं घडताना दिसतं. सगळं काही नेहमीसारखं नीट सुरू असतं. सगळं जनजीवन सुरळीत चालू असतं. आनंदात सगळे दैनंदिन व्यवहार चालू असतात.. आणि अचानक लांबवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic357_post640.html", "date_download": "2018-08-14T23:12:12Z", "digest": "sha1:YBWRSMDN7JQDD3XVH2LYPLKYIKR5VNX2", "length": 11144, "nlines": 52, "source_domain": "trekshitiz.com", "title": "लिंगाणा-बेलाग सुळक - Adventure & Social Forum", "raw_content": "\nQuote Reply Topic: लिंगाणा-बेलाग सुळक\nशब्द उच्चारला तरी अंगावर काटा येतो आणि समोर उभा राहतो अजस्त्र ,बेलाग सुळका....प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न,लिंगाणा सर करणे.मी तयारी सुरु केली.महिनाभर आधीच नाव देऊन ठेवले.३१ जानेवारी २०१६....उत्सुकता शिगेला पोचली होती.२९ तारखेला कोपरगाव वरून निघालो.आत्याकडे थांबून सकाळी १०.०० वाजता चिंचवड वरून प्रवासाला सुरुवात झाली.वेल्हा मार्गे पाबे खिंड उतरलो.तोरणा,राजगडाचे दर्शन झाले.जोडगोळीला पाहून प्रसन्न वाटलं.काही वेळातच वेल्ह्यात पोहचून जेवण केले ,आत्याने दिलेलं श्रीखंड जास्तच गोड लागत होतं.\nतोरण्याची भव्यता जाणवत होती.भट्टी वरून पुढे निघालो,धरणाचे काम चालू होतं.रस्ता तसा नीट नव्हताच.काही वेळातच मोरी गावी पोचलो.१०-१२ उंबऱ्याचं गाव.रस्ता खराब असला तरी ड्रायवर काका मस्त होते,त्यामुळे जाणवलं नाही.गावात पोचल्यावर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.परत ती संधी उद्या मिळणार होती.सर्वाना प्रत्येकी हेल्मेट,डीसेंडर,रोप,हार्नेस दिले गेले,जे लिंगाण्यासाठी अत्यावश्यक आहे.सर्वानी सोबत रायलिंग पठाराकडे प्रस्थान केलं.ब्रह्मानंद-जे सुंदर वक्ते जाणवले,बिएसेनेल मधील जोडगोळी,डॉक्टरांची जोडी.मस्त गट्टी जमली.रायलिंग वरून लिंगाणा पाहताना मनात शेकडो विचार तरळून गेले.\nसुर्यास्त...काय देखावा होता.समोर लिंगाणा,त्यामागे रायगड.जगदीश्वराच्या मंदिरामागे सूर्य मावळत होता.मन शांत झालं.असं सुख कुठेही मिळणार नाही.ती दृश्ये मनात साठवतच camping site वर परतलो.तंबू आमच्याच प्रतीक्षेत होते.अंधार पडत असतानाच प्रसादने(ट्रेक लीडर) उद्याच्या सूचना दिल्या.खिचडी,कोशिंबीर तयार झाली होती.ब्रह्मानंदचे बौद्धिक झाले,श्री च्या कवितांचे वाचनही त्याने केले. ३.०० वा उठायचे असल्याने लगेच झोपून गेलो.\nपहाटे आपोआप जाग आली.चंद्राच्या शीतल प्रकाशात, ओंकारच्या शब्दात सांगायचं झालं तर “वाघ मारून “आलो. दोन घास पोटात ढकलून,बोराटयाची नाळ उतरायला सुरुवात केली.प्रसाद नवीन नवीन माहिती देत होता..सांधणची आठवण येत होती.काही ठिकाणी anchor चा वापर अत्यावश्यक होता.काही वेळातच पायथ्याशी पोचलो.टीम ची दोर लावायची धावपळ चालू झाली.पहिलाच टप्पा overhang होता.महत्प्रयासाने सर्वजण पाण्याच्या टाक्यापर्यंत आलो.आत्ता लक्षात येत होते ,गडाचा वापर तुरुंग म्हणून का केला जात असावा.टाक्यातील पाणी भरून घेतले आणि परत चढाईला सुरुवात केली.९.१५ पर्यंत माथा गाठला.समोर दिसत होतं महाराजांचा आवडता रायगड आणि आजूबाजूचा विहंगम परिसर.\nरांगड्या सह्याद्रीचे वर्णन काय करावेत्या सरळसोट पर्वतांच्या सोंडी,त्यात मुंगीसारखी दिसणारी गावं.बोराटयाची ,सिंगापूर ची नाळ.छानसं photosession करून उतरण्यास सुरुवात केली.आता खरा कस लागणार होता.rappling चा जुजबी अनुभव पाठीशी होता.यावेळी ५ मोठे टप्पे पार करायचे होते.४०,१८० फुटाचे टप्पे पार करू गुहेजवळ थोडी विश्रांती घेतली.थोडी झोप काढली आणि काही वेळातच पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.एकावेळी एक जण उतरत असल्याने वेळ लागत होता.धाकधुक वाढत होती.दोन्ही बाजूला पूर्ण दारी होती.१००,१०० आणि ३०० फुटाचे टप्पे एकामागून एक rapple करून पायथ्याशी आलो.माती बऱ्याच ठिकाणी ठिसूळ झाली होती.हेल्मेटची उपयुक्तता जाणवत होती.दगडांचा काही ठिकाणी पाऊसपण पडला.शेवटचा टप्पा जेव्हा पार केला आणि वर नजर टाकली ,काळजाचा ठोकाच चुकला.अंधारात चढाई सुरु केल्याने जाणवलं नाही,नाहीतर आमच्यातले निम्मे इथूनच परतले असते.खाली बसून वरून येणार्याना सूचना देण्यास सुरुवात केली.सगळे उतरल्यावर नाळ चढायला लागलो.रोप नेण्यासाठी गावातीलच एक काका आणि ताई आल्या होत्या.३ रोप चं वजन ते सहज उचलत होते,पायात paragon होती.त्या प्रसंगाने आमच्या डोळ्यात अंजन घातलं.आपल्या सुखवस्तू आयुष्याची कीव करावीशी वाटली.\nकाही वेळातच मोरी गावात दाखल झालो.नाचणीची भाकरी,झणझणीत भाजीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.ट्रेकचा शीण जाणवत होता पण सर्वात कठीण किल्ला सर् केल्याचा आनंद जास्त होता.पुन्हा एकदा मी,प्रथमेश सोबत एक सुंदर,खऱ्या अर्थाने कस पाहणारा ट्रेक पूर्ण केला.महाराजांना त्रिवार मुजरा करूनच अंथरुणावर पाठ टेकवली.\nप्रथमेश नान्नजकरसह श्रेयस पेठे reporting from LINGANA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-geographical-indication-tejpur-cardamom-3086?tid=118", "date_download": "2018-08-14T23:33:28Z", "digest": "sha1:LRR5RH2XAPTGCBTXGOOZYFGTYJZ3IEUA", "length": 20096, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, Geographical indication of tejpur cardamom | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमसाल्याची राणी वेलचीवर जीआयची मोहोर\nमसाल्याची राणी वेलचीवर जीआयची मोहोर\nमसाल्याची राणी वेलचीवर जीआयची मोहोर\nमसाल्याची राणी वेलचीवर जीआयची मोहोर\nशुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017\nवेलचीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. केरळमधील अलेप्पी हिरवी वेलची, कर्नाटकमधील कुर्ग हिरवी वेलची आणि सिक्कीममधील सिक्कीम मोठी वेलचीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्यामुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या भागात जीआय मानांकन मिळालेल्या केरळमधील अलेप्पी हिरवी वेलचीविषयी जाणून घेऊयात.\nवेलचीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. केरळमधील अलेप्पी हिरवी वेलची, कर्नाटकमधील कुर्ग हिरवी वेलची आणि सिक्कीममधील सिक्कीम मोठी वेलचीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्यामुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या भागात जीआय मानांकन मिळालेल्या केरळमधील अलेप्पी हिरवी वेलचीविषयी जाणून घेऊयात.\nभारत हा वेलचीचा प्रमुख उत्पादक आणि ग्राहक असून जागतिक उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे. तर ग्वाटेमालाचा पहिला क्रमांक लागतो.\nभारतामध्ये प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात कोकण तसेच इतर काही भागात वेलचीचे उत्पादन घेतले जाते. वेलचीचे भारतात घेतल्या जाणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी साधारणतः ८९ टक्के उत्पादन एकट्या केरळ राज्यात घेतले जाते.\nवैशिष्ट्यपूर्ण अलेप्पी हिरवी वेलची\nमुख्यत: अलप्पुझा (जुने नाव अलेप्पी) या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या जिल्ह्यात उत्पादित होणारी वेलची विशिष्ट आहे. येथील वेलची काही बाबतीत भारतात इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या वेलचीपेक्षा सरस आहे. ही वेलची अलेप्पी हिरवी वेलची या नावाने ओळखली जाते.\nअलेप्पी हिरवी वेलचीचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. या वेलचीला वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे २००८ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यासाठी कोचिन येथील स्पाइसेस बोर्डने जीआय मानांकन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता.\nया भागात उत्पादित होणाऱ्या वेलचीला जीआय मानांकन मिळाल्यामुळे भारतातच नव्हे तर जगभरातून मागणी वाढली आहे.\nअलप्पुझा जिल्ह्यातील शेतकरी अलेप्पी हिरवी वेलचीची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. या भागात उत्पादित होणारी अलेप्पी हिरवी वेलची शेकडो वर्ष जुनी जात असेल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nया वेलचीचा हिरवा रंग, आकार, सुगंध, चव आणि येथील शेतकऱ्यांकडून ग्राहकाला मिळणारी गुणवत्तेची हमी यामुळे ही वेलची इतर वेलचीपेक्षा सरस ठरते. या वेलचीचे वजन आणि आकारानुसार वेगवेगळे सहा गटात वर्गीकरण केले अाहे.\nस्पाइसेस बोर्डाच्या माहितीनुसार या वेलचीच्या बियांमध्ये इतर वेलचीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण अधिक (७.५ ते ११.०३ टक्के) आहे.\nस्टीम डिस्टिलेशन तंत्रज्ञानाद्वारे तेल तयार केले जाते. या तेलालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मागणी आहे.\nही वेलची वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे मुख्य कारण येथील वातावरण आणि येथील शेतकऱ्यांची शेती करण्याची खास पद्धत हे आहे.\nअलेप्पी हिरवी वेलचीची लागवड डोंगराळ भागात केली जाते. समुद्रसपाटीपासून ८०० ते १३०० मीटर उंचीवर हे पीक घेतले जाते.\nअलप्पुझा जिल्ह्यातील हवामान उबदार आणि दमट हवामान आहे. येथे सेंद्रिय घटक असणारी चिकन माती आढळते.\nदक्षिण आशियात हिरवी वेलची ही पारंपरिक भारतीय गोड पदार्थांत आणि चहात वापरली जाते तर अरब देशांत ती ‘गव्हा’ या वेलचीच्या कडक कॉफीसाठी पाहुण्यांचे स्वागत पेय म्हणून वापरली जाते. तसेच उत्तर युरोपात ती गोड पदार्थांतील एक आवश्यक घटक आहे.\nअलेप्पी हिरवी वेलचीची औषधी स्वरूपात दात व हिरड्यांवरील उपचारात, पचनासंबंधीच्या विकारात, घसादुखीवर आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी ठरते.\nअलेप्पी हिरवी वेलचीला जीआय मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या वेलचीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. आपल्या मालाची योग्य आणि सुनियोजित जाहिरात केली तर आपले उत्पादन यशाचे उंच शिखर गाठू शकते हे येथील शेतकऱ्यांनी इतरांना दाखवून दिले आहे.\nनुकतेच स्पाइसेस बोर्डने जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याना जीआय टॅग लावून आपल्या मालाची विक्री करा असे आवाहन केले आहे. यामुळे उत्पादनांना योग्य भाव मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.\nसंपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१\n(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)\nआयुर्वेद केरळ कर्नाटक सिक्कीम भौगोलिक मानांकन भारत तमिळनाडू महाराष्ट्र हवामान\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण,...गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक...\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nअोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजारप्रजनन संस्थेशी निगडित संसर्गजन्य रोगांचा प्रसार...\nशेतीचा हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीनेशेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन असे न समजता व्यवसाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/mpsc-sample-paper-28/", "date_download": "2018-08-14T23:07:52Z", "digest": "sha1:J2CYQRQZKF5ZN25IVZPG4DV3TA5BXEPX", "length": 51758, "nlines": 662, "source_domain": "govexam.in", "title": "MPSC Sample Paper 28 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nधारसना सत्याग्रह हि कोणत्या चळवळीच्या काळातील घटना होती\nसोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात डांबण्याचा अधिकार देणारे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे\nकामगारांच्या हितासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हॅण्ड असोशिएशन ची स्थापना कधी केली\nदोन संख्याचा मसावि 5 व लसावि 240 आहे. दोन संख्यापैकी एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती\nभारताच्या अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात कोणत्या राज्याचा सर्वप्रथम क्रमांक आहे\nअरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर मिळून भारतीय हद्दीत किती बेटे आहेत\nन्यायमंडळ सरकारच्या प्रभावापासून मुक्त असेल असे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात प्रतिपादित आहे\nभारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे\nपाणीवाले बाबा अशी ओळख असलेले जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांना स्टॉक होम वॉटर प्राईज हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.\nअ)तरूण भारत संघ या संघटनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात हजारो जोहड निर्माण केले आहेत.\nब) राजेंद्रसिंह यांना यापूर्वी रॅमण मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nअ बरोबर ,ब चूक\nब बरोबर ,अ चूक\nपंतप्रधान कार्यालयांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे\nघरगुती विद्युत उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारची विद्युतधारा वापरतात\nनुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेनुसार देशात 2226 इतके वाघ आढळले आहेत. या गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ वास्तव्यात आहेत\nपुढील विधाने विचारात घ्या.\nअ)मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र आहे.\nब) वनक्षेत्राची एकूण क्षेत्रफाळाशी सर्वाधिक टक्केवारी अंदमान-निकोबार मध्ये आहे.\nक) अरुणाचल प्रदेश मध्ये दरडोई वनक्षेत्र सर्वाधिक आहे.\nड) मॅन्ग्रोव्ह वनांच्या बाबतीत सर्वाधिक क्षेत्र प. बंगाल राज्यात आहे.\nपुढील विधाने विचारात घ्या.\nअ)चलनवाढ हि ऋणकोंना फायदेशीर ठरणारी घटना असते.\nब) चलनवाढ हि बॉंड धारकांसाठी फायदेशीर असते.\nअ बरोबर, ब चूक\nब बरोबर, अ चूक\nकिंमत नियंत्रण, नियंत्रित वाटप ,विवेकी वेतन हे चलनवाढ नियंत्रणाचे कोणते उपाय आहेत\nएक वस्तू उर्ध्वगामी दिशेने फेकल्यास तिला जास्तीत जास्त उंचीवर जाण्यास लागणारा वेळ हवेचा रोध विचारात न घेतल्यास किती असेल\nखाली येताना लागणाऱ्या वेळेइतका\nखाली येताना लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी\nखाली येताना लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट\nखाली येताना लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त\nपुढीलपैकी कोणत्या पदार्थांचा उत्कलनांक इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे\nपुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता\n1500 मीटर अंतर 72 सेकंदात पार करण्याऱ्या गाडीचा ताशी वेग किती असेल\nगहू व तांदूळ यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 60 कि.ग्रा. आहे. तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 80 कि. ग्रा. आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे एकूण वजन 140 कि.ग्रा. आहे. तर गहू,तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन किती\n8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी नवी दिल्ली यथे मुद्रा (Micro Units Deve lopment Re – finance Agency) बँकचे उद्घाटन केले. या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या\nअ)उत्पादन, व्यापार आणि सेवा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूक्ष्म उद्योगांना अर्थसहाय्य करणाऱ्या सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांसाठी हि मुद्रा बँक नियंत्रण म्हणून काम करेल.\nब) मुद्रा बँकेकडून शिशु, किशोर आणि तरूण या प्रमाणे तीन टप्प्यांवर 50 हजारांपासून 10 लाखांपर्यंत कर्ज वितरण केले जाणार आहे.\nअ बरोबर ब चूक\nब बरोबर ,अ चूक\nसुवर्णपत्र विद्युतदर्शकाचा उपयोग कशासाठी होतो \nविद्युत प्रभाराचा प्रकार ओळखण्यासाठी\nएका उंच पहादापाशी उभे राहून एक मुलगा हॅलो असे जोरात ओरडला आणि काही वेळानंतर त्याने प्रतिध्वनी ऐकला. जर संबधित तापमानाला ध्वनीचा वेग ३४५ मीटर/सेकंद असेल आणि मुलाचे पहाडापासूनचे अंतर ६९० मीटर असेल तर मुलाला किती वेळाने प्रतिध्वनी ऐकू आला असेल\nलॉर्ड कर्झनच्या काळात कोणते मराठी नाटक इंग्रजांच्या विरोधी वातावरण निर्मिती करत आहे, या कारणास्तव बंद पाडण्यात आले होते\nपुढीलपैकी कोणती नदी इतरांच्या तुलनेत जास्त लांब आहे\nभारतात अग्रक्रम क्षेत्राला बँकांकडून प्राधान्याने कर्जपुरवठा केला जातो. अग्रक्रम क्षेत्रात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो\nसूक्ष्म आणि लघु उद्योग\nएका गावाची सध्याची लोकसंख्या 1,00,000 आहे. ती दरवर्षी 8 टक्यांनी वाढते तर तीन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल\nएखाद्या देशाचा व्यवहार तोल म्हणजे......\nएका वर्षभराच्या काळात देशातून झालेली सर्व निर्यात आणि देशाने केलेली सर्व आयात यांच्या हिशेबाची नोंद\nएका वर्षभराच्या काळात देशातून इतर देशांना झालेली वस्तुगत निर्यात\nएका देशाच्या सरकारने दुसऱ्या देशाच्या सरकारशी केलेले आर्थिक व्यवहार\nएका देशातून दुसऱ्या देशाकडे होणाऱ्या देशाकडे होणारा भांडवलाचे हस्तांतरण\nविदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आहेत\nखालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दिप्तीमानता इतरांच्या तुलनेत अधिक आहे\nप्रकाश नळी (ट्यूब लाईट)\nतेजस हे हलके लढाऊ विमान नुकतेच हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. त्या संदर्भात पुढील विधाने विचारत घ्या.\nअ)हे विमान आता मिग 21 ची जागा घेणार आहे.\nब) डी.आर.डी.ओ. आणि हिंदुस्थान ए अरोनॉटीक्स यांच्यातर्फे संयुक्तरीत्या या विमानांचे उत्पादन घेण्यात येणार आहे\nअ बरोबर ब चूक\nब बरोबर , अ चूक\nभारतीय वृत्तपत्रांच्या संदर्भात उदामतवादी धोरण असलेल्या गव्हर्नर जनरलपैकी पुढील विसंगत नाव ओळखा\n88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत संपन्न झाले. संत नामदेव यांची 61 कवने शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. संत नामदेवांनी घुमानमध्ये किती वर्षे वास्तव्य केले\nबँकरेट कमी होणे, हे कशाचे निदर्शक आहे\nमध्यवर्ती बँकेकडून स्वस्त पैशाचे धोरण अवलंबविण्यात येत आहे.\nमध्यवर्ती बँकेकडून महाग पैशाचे धोरण अवलंबविण्यात येत आहे.\nमध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात येत आहे\nमहागाईच्या दरात वाढ होत आहे.\nकोर्ट फी बसवण्याची पद्धत कोणत्या गवर्नर जनरलच्या काळात सुरु झाली\nएखाद्या संसद सदस्याने पक्षांतर केल्यास त्याचे संसद सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय कोण घेतात\nBOARD हा शब्द सर्व अक्षरे घेऊन वेगवेगळ्या प्रकारे किती वेळा मांडता येईल\nमहाराष्ट्र शासनाची जीवन अमृत योजना कशाशी संबंधित आहे\nदूरध्वनीद्वारे रक्त उपलब्ध करून देण्याची सुविधा\nशालेय विध्यार्थांना शुद्ध पाणीपुरवठा सुविधा\nदुष्काळी ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुविधा\nएक मोबाईल दुकानदार 8600 रुपयांना मोबाईल विकतो. तेव्हा त्यास 7.5 टक्के नफा मिळतो. तर त्या दुकानदाराची मोबाईल खरेदी किंमत किती\nतीन विद्युतपंप दररोज 8 तास सुरु ठेवल्यास एक टाकी रिकामी करण्यासाठी त्यांना 2 दिवस लागतात. तीच टाकी एका दिवसात रिकामी करण्यासाठी 4 पंपांना किती तास लागतील\nआय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2015 मध्ये भारतीय संघाने सलग किती सामने जिंकले\nबर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन ते एकमेकांवर दाबले असता एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या बर्फाच्या पाणी बनते, कारण संपर्क पृष्ठभागावरच्या बर्फाचे तापमान बर्फाचे द्रावणांकापेक्षा .....\nदोन सपाट आरशांमध्ये 40 अंशाचा कोण असेल, तर एकूण किती गुणित प्रतिमा मिळतील\nमनुष्य कच्चे बटाटे पचवू शकत नाही, कारण बटाट्याच्या प्रत्येक कणाला बाहेरून .........चे आवरण असते.\nमुख्य कार्यकारी अधिकारी हाच जिल्हा परिषदेचा सचिव असावा, अशी शिफारस कोणत्या समितीने केली \nभारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या कॅनडा दौ – यादरम्यान झालेल्या करारानुसार कॅनडाची एक कंपनी भारताला 2015 च्या दुसऱ्या सहमाहीपासून युरेनियमचा पुरवठा करणार आहे. या कंपनीचे नाव\nमहाराष्ट्रात पर्जन्यछायेचा प्रदेश हा ......... आहे.\nरुंद व सलग पट्टा\nअरुंद व अलग पट्टा\nअरुंद व सलग पट्टा\nरुंद व अलग पट्टा\nएप्रिल 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या सर्वाधिक धोकादायक देशांच्या यादीनुसार कोणता देश सर्वाधिक धोकादायक ठरला आहे\nविद्यापीठ अनुदान आयोग अयशस्वी ठरला असुण तो बरखास्त करण्यात यावा, अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केंद्र सरकारकडे केली आहे\nकेंद्र सरकारने सुरु केलेले पहल हि योजना कशाशी संबंधित आहे\nस्वेच्छा उत्पन्न जाहीत करून स्वताहून सरकारकडे कर जमा करणे.\nगर्भलिंग तपासणी अ करता मुलीच्या जन्माचे स्वागत करणे.\nप्रतेकाने स्वतःच्या घरी शौचालय बांधून ग्रामस्वच्छतेस हातभार लावणे.\nघरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी करून अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करणे.\nकोणते रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस या उपाधीने मानांकित होते\nअनिलचा पगार सुनीलपेक्षा 25 टक्के ने जास्त आहे. तर सुनीलचा पगार अनिलपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे\nमहाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये कोठे आढळतात\nकोकण व पश्चिम घाट\nसातपुडा पर्वत व अजिंठा डोंगररांगा\nप्लीम सोल रेषा कशाचा निर्देश करतात\nदोन वेगवेगळे समुद्र ज्या ठिकाणी एकत्र मिसळतात,ती जागा दर्शवण्यासाठी नकाशात काढलेली रेषा\nप्रदेशनिहाय जमिनीच्या प्रकारात झालेला बदल दर्शवण्यासाठी नकाशात काढलेली रेषा\nदोन खडांना एकमेकांपासून अलग दर्शवण्यासाठी नकाशात काढलेली रेषा.\nजहाजावर किती माल भरावा , याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर काढलेल्या रेषा.\nएका वर्गात 30 विध्यार्थी आहेत.त्यापैकी 25 जण क्रिकेट खेळतात आणि 20 जण फुटबॉल खेळतात. तर किती जण क्रिकेट आणि फुटबॉल असे दोन्ही खेळ खेळतात\nजगातील काही भागात प्रचंड जैव विविधता आढळून येते. ज्या भागात अनेक प्रकारच्या सजीव प्रजाती टिकून आहेत.अशा प्रदेशांचा वापर जैविक विविधता टिकवण्यासाठी प्राधान्याने करावा, हा हॉट स्पॉट योजनेमागील उद्देश आहे. हॉट स्पॉट हि संकल्पना प्रथम 1988 मध्ये कोणी मांडली\nकेंद्र सरकार राबवत असलेली Give it up हि मोहीम कशाशी संबंधित आहे.\nदेशातून बालमजुरीचे पूर्णतः निर्मूलन\nसरकारी कार्यालयांमधून भ्रष्टाचाराचे पूर्णतः निर्मूलन\nश्रीमंत वर्गाने एल.पी.जी. सिलिंडर वरील अनुदान नाकारणे\nअंधश्रद्धामूलक परंपरांचा त्याग करणे .\nराजकोषीय तूटीतला असा भाग, ज्या भागाच्या भरण्यासाठी शासन रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्या तूटीला काय म्हणतात\nनंदुरबार येथे शिरीषकुमार मेहता या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकावल्यामुळे त्याला शहीद व्हावे लागले. हि घटना कोणत्या चळवळीच्या दरम्यानची आहे\nबंगालवर ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित होण्यापूर्वी बंगालच्या नवबाची राजधानी कुठे होती\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे .... दे वरची असा दे ... यासारख्या काव्यपंक्तींसह हिंदी व मराठी काव्याच्या माध्यमातून देशप्रेमाचा संदेश देणारे समाजसुधारक\nविद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कितव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली\nसन 1889 मध्ये पंडीत रमाबाई यांनी निराश्रित व विधवा स्त्रियांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोठे केली\nऑक्सीजनच्या वायुपात्रात मग्नेशियमची जळती तार धरल्यास ........\nदीन अवस्थेत सापडलेल्या भारतीय रेल्वेच्या कायापालट करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनानुसार कायाकल्प परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे\nअतिवृष्टीमुळे मागील वर्षी चर्चेत आलेल्या केदारनाथ या ज्योतीलिंगापासून कोणत्या नदीचा उगम होतो\nआंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी ज्या शहरात वसवली जाणार आहे. त्या शहरासाठी कोणते नाव निश्चित करण्यात आले आहेत\nमहाराष्ट्रातील नगरपालिकेतील नगरसेवकांची जास्तीत जास्त सदस्यसंख्या किती आहे\nकोणत्या दोन नद्यांचा देवप्रयाग या ठिकाणी संगम होऊन त्यापासून गंगा नदीचा उदभव झालेला आहे\nदिल्ली ते कोलकाता अंतर 4000 किमी आहे. या दोन्ही ठिकाणांहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 किमी प्रती तास या वेगाने निघाल्या. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील\nऑल प्रोग्रेसिव्ह कॉंग्रेस पक्षाच्या मोहम्मद बुहारी यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मावळते राष्ट्राध्यक्ष आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी चे उमेदवार गुडलक जोनाथन यांचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. ही घटना कोणत्या देशातील आहे\nअ) मोबाईल फोनद्वारे आर्थिक व्यवहारांची सुविधा पुरविणारी फ्रीचार्ज ही कंपनी अधिग्रह्नणाद्वारे\nएप्रिल 2015 पासून कोणाच्या ताब्यात आली आहे\nविरत, रोहित आणि शिखर हे एका व्यापारात समान पैसे गुंतवतात, परंतु विराट हा 6 महिन्यांत, रोहित हा 10 महिन्यांत व शिखर हा 12 महिन्यात अशा प्रकारे व्यापार सोडतात. पूर्ण नफा 5250 रुपये झाल्यास विराटला किती हिस्सा मिळेल\nदलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाला ओळखले जाते \nतरंगणाऱ्या पदार्थांच्या द्रवातील वजन......\nत्याच्या स्वतःच्या वजनाइतके भरते\nत्याने उत्सारीत केलेल्या द्रवाच्या वजनाइतके\nसर्वप्रथम महागाई निर्देशांक मोजण्याचे श्रेय कोणत्या दिले जाते\nसंपूर्णपणे भारतीय बनावटीच्या पहिल्या स्कर्पियन पाणबुडीचे एप्रिल 2015 मध्ये माझगाव डॉक येथे जलावतरण झाले. या पाणबुडीचे नाव काय\nपुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य द्विबीजपत्री वनस्पतीचे नाही\n1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार भारतातील शिक्षणासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने दरवर्षी किती रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली\nनुकत्याच संपन्न झालेल्या 2015 च्या आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला मिळाला\nइंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियन ने 4538 नावाच्या एका लघुग्रहाला भारतीय बुद्धिबळ ग्रंडमास्टर विश्वनाथन आनंद यांचे नाव देऊन आनंदचा उचित सन्मान केला आहे. हा लघुग्रह आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे\nशहरातील गरिबांना 5 रुपयांत भोजन देणारी आहार हि योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरु केली आहे\nसरपंच,उपसरपंच यांना गैरवर्तवणूक ,पदाचा दुरुपयोग या कारणांवरून पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत\nजिल्हा परिषद स्थायी समिती\nपुढीलपैकी कोणते ठिकाण बायोस्फियर रीझर्व्ह मध्ये समाविष्ट नाही \nदिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने विक्रमी विजय मिळवला. या पक्षाने किती टक्के मते मिळवली. या गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ वास्तव्यात आहेत\nनागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार आणि प्रसार करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने दिला आहे\nजनता परिवारातील राजकीय पक्ष आपापले पक्ष बरखास्त करून एकत्र आलेले आहेत. लवकरच सर्वांचा मिळून एकच राजकीय पक्ष अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.जनता परिवारातील किती राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत \nमहाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे ,तसतसा तिचा विस्तार ............\nकमी - कमी होत जातो\nलोकसंख्या लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) चे फायदे पदरात पडून घ्यायचे असतील तर भारताने काय करायला हवे\nकौशल्य विकासात उत्तेजन देणे\nसामाजिक कल्याणच्या अधिकाधिक योजना राबविणे\nअर्भक मृत्यू दर कमी करणे.\nउच्च शिक्षणाचे खाजगीकरण करणे.\nलंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात प्रमुख शहरांमध्ये विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस कोणत्या समितीने होती\n136 सचिन राहुलपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 9 असे आहे. तर सचिनचे वय किती\nकृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली\nयुद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने राबविलेल्या मोहिमेचे नाव काय\nहमालाची गाडी, अडकित्ता,बिजागिरीने जोडलेले पेटीचे झाकण ही तरफांच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे\nलोकमान्य टिळकांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.\nअ)ताई महाराज प्रकरण हे लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरले.\nब) ब्राह्मणेतर चळवळीत लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांना पाठींबा दर्शवल्यानंतर त्यांच्यातील दुरावा कमी झाला.\nअ बरोबर ब चूक\nब बरोबर ,अ चूक\nजागतिक आरोग्य दिन च्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.\nअ)जागतिक आरोग्य दिन 1950 पासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो\nब) 2015 च्या आरोग्य दिनाची थीम अन्न सुरक्षा हि होती व फ्रॉम फार्म तू प्लेट, मेक फूड सेफ असे घोषवाक्य होते.\nक) 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिन असल्याने हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.\nअ आणि ब बरोबर\nअ आणि क बरोबर\nब आणि क बरोबर\nएप्रिल 2015 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या परकीय व्यापार धोरणान्वये 2020 पर्यंत भारताची निर्यात कितीपर्यंत वाढवण्याचे उद्धिष्ट ठरवण्यात आलेले आहे\nरेफ्रिजरेटरमध्ये किती अंश सेल्शिअस तापमानाला सुक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात\n10 अंश से .\n- 5 अंश से.\nखांद्याचा सांधा हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे\nपंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या.\nअ)पंतप्रधान मृत्यू पावल्यास संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त होते.\nब) केंद्रीय मंत्री संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजात भाग घेऊ शकतो व मतदान करू शकतो.\nक) राष्ट्रपती स्वविवेकाधीन अधिकार वापरून एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करू शकतात.\nड) राज्यघटनेत उपपंतप्रधान पदाची तरतूद नाही.\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/one-glass-of-water-under-bed-117010400022_1.html", "date_download": "2018-08-14T23:56:18Z", "digest": "sha1:S24APHZLAZWCEM5LMVHLTS4VBEN72YLW", "length": 13338, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बेडखाली ठेवा एक ग्लास पाणी, पहा चमत्कार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबेडखाली ठेवा एक ग्लास पाणी, पहा चमत्कार\nकाही मानसिक आजाराचे कारण कळून येत नाही. म्हणून अनेकदा यासाठी दिल्या जाणारी थॅरेपीचा प्रभाव पडत नाही आणि आणि इतर उपायही निरर्थक सिद्ध होतात. जर कोणी मानसिक समस्यांनी ग्रस्त असेल आणि स्वत:जवळ नकारात्मक शक्ती असल्याचा भासत असेल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरेल.\nरात्री झोपताना पाण्याने भरलेला ग्लास बेडखाली ठेवावा, याने नकारात्मक शक्ती दूर होते. पाणी एक असे तत्त्व आहे, जे नकारात्मक शक्तीला स्वत:कडे आकर्षित करतं आणि तिला संपवण्यात सक्षम असतं. जेव्हा आपण बेडखाली पाण्याने भरलेला ग्लास ठेवता, तेव्हा सर्व नकारात्मक ऊर्जा अवशोषित होते. सकाळी उठल्यावर हे पाणी टॉयलेट किंवा नाळीत फेकून द्यावं. दुसर्‍या दिवशी पुन्हा ताजं पाणी भरून ठेवावं. बरं वाटेपर्यंत ही प्रक्रिया अमलात आणू शकतात.\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nजाणून घ्या अंग फडफडण्याचा अर्थ\nघराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी अमलात आणा हे 3 उपाय\nयावर अधिक वाचा :\nबेडखाली ठेवा एक ग्लास पाणी\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nमहत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल. सजावटीचे...Read More\nघरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल...Read More\nआपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी लोकांसाठी स्थिती संतोषजनक असेल.\nअधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर...Read More\nसामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत...Read More\nव्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्याआणि...Read More\nआज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये...Read More\nविद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता...Read More\nआजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. ...Read More\nनोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-yeddiyurappa-resign-cm-post-maharashtra-8414", "date_download": "2018-08-14T23:42:30Z", "digest": "sha1:4E74JIWT55KTMFR2QY7PZWJIHUTTHISW", "length": 17576, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, yeddiyurappa resign from cm post, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 20 मे 2018\nकर्नाटकच्या नाट्यानंतर राज्यपाल वाजूभाई वाला यांनी राजीनामा द्यावा. येडियुरप्पा यांच्या पराभवापासून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी धडा घ्यावा. मोदी हे देशापेक्षा मोठे नाहीत हे न्यायालयाने दाखवून दिले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही इतर विरोधकांसोबत जाणार आहोत.\n- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष\nनवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा आकडा जुळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जनमत चाचणी घेण्याअगोदरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ‘मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन’ असे सांगताना येडियुरप्पा भाऊक झाले होते. येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.\nकर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुक्तहस्ताने दिलेली १५ दिवसांची मुदत रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने शनिवारीच चार वाजता विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास दिलेल्या आदेशानंतर अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता राजीनामा दिला.\nहस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार\nकर्नाटकमध्ये भाजप सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या ''फ्लोअर टेस्ट''साठी हंगामी अध्यक्षपदी राज्यपालांनी भाजपचे आमदार के. जी. बोपय्या यांची नियुक्ती केली होती. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर ‘‘अशा प्रकरणांमध्ये नियुक्ती करण्यासंदर्भात कोणताही कायदा नाही. त्यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश राज्यपालांना देऊ शकत नाही’’, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.\nबी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवर बसलेले काँग्रेस आणि जेडीएस आमदारांनी आनंद साजरा केला. येडियुरप्पांचे भाषण संपताच कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी हस्तांदोलन केले, एकमेकांचे अभिनंदन केले. याधीच कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची आॅफर दिली होती. कुमारस्वामी यांनी शनिवारीच राज्यपालांना सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले होते. कॉंग्रेस आणि जेडीएस दोन्ही पक्ष मिळून बहुमत होत असल्याने कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित मानले जात आहे.\nआम्हाला १०४ जागा देऊन जनमत दिले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा यांनी मुख्यमंत्रिपदी निवड केली.\nबहुमत असते तर राज्य सुजलाम सुफलाम केले असते.\nजनमत काँग्रेस, जेडीएससाठी नव्हते.\nगेल्या दोन वर्षांपासून मी राज्यभरात दौरे केले.\nशेतकऱ्यांच्या वेदना जवळून पाहिल्या आहेत.\nशेतकऱ्यांसाठी काम करण्याची माझी इच्छा होती.\nकेंद्र सरकारने सरकारी यंत्रणांचा भाजपकडून वापर करण्यात आला. भाजपने आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपने आपल्या आमदारांना डांबून ठेवले. पण, आम्ही आमच्या आमदारांना सभागृहात आणले. आता आम्ही सत्ता स्थापनेसाठी जात आहोत.\n- गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे नेते\nभाजप पराभव सर्वोच्च न्यायालय बहुमत मुख्यमंत्री आमदार काँग्रेस गुलाम नबी आझाद\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये\nसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी.\nसस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार\nस्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प\nकेळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...\nपुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...\nराज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...\nशेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...\nइथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...\nसूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...\nसोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...\nतेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...\n‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...\nअभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...\nसमविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...\nस्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/no-alliance-aap-says-congress-ajay-maken-121074", "date_download": "2018-08-14T23:19:39Z", "digest": "sha1:HOJELLJ35VBGAEIUFH3IAODRE2LMETTF", "length": 11508, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "No Alliance With AAP says Congress Ajay Maken 'आप'सोबत युती नाही : काँग्रेस | eSakal", "raw_content": "\n'आप'सोबत युती नाही : काँग्रेस\nशनिवार, 2 जून 2018\nमागील महिन्यापासून काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय चर्चा रंगली होती. तसेच काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांकडून आघाडी करण्याबाबतचे संकेत मिळत होते. मात्र, आज अजय माकन या सर्व शक्यतांवर पूर्णविराम दिला.\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामुळेच देशात मोदी नावाच्या राक्षसाचा उदय झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही हातमिळवणी करणे शक्यच नाही, असे काँग्रेस नेते अजय माकन यांनी सांगितले. माकन यांच्या या विधानामुळे काँग्रेस 'आप'सोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट झाले.\nमागील महिन्यापासून काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय चर्चा रंगली होती. तसेच काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांकडून आघाडी करण्याबाबतचे संकेत मिळत होते. मात्र, आज अजय माकन या सर्व शक्यतांवर पूर्णविराम दिला. माकन म्हणाले, ''आम्ही आम आदमी पक्षासोबत जाणे अशक्य आहे. मोदी नावाच्या राक्षसाचा उदय हा केजरीवालांमुळेच झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही''. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही म्हटले आहे.\nदरम्यान, अजय माकन यांनी आघाडीबाबतचे संकेत सपशेल फेटाळून लावले असलेतरी आपचे नेते दिलीप पांडे यांनी आघाडीसाठी काँग्रेस इच्छुक असल्याचे सांगितले असून, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आपच्या संपर्कात आहेत. तसेच आम्हाला काँग्रेसची नाही तर काँग्रेसला आमची गरज असल्याचेही पांडे यांनी सांगितले.\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना,...\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख...\nरात्र आणि दिवसही वैऱ्याचे\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत...\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.shivbharat.com/2016/07/shivaji-paramanand-agra.html", "date_download": "2018-08-14T23:45:34Z", "digest": "sha1:66Y73WXQIYG7HIPMQLHHOEBCZJ64UV6X", "length": 3829, "nlines": 42, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "‪शिवभारतकार परमानंद आणि आग्रा भेट‬ | शिवभारत - इतिहासाशी जडले नाते", "raw_content": "\n‪शिवभारतकार परमानंद आणि आग्रा भेट‬\nशिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत रोमांचक प्रसंग म्हणजे 'आग्रा भेट'. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय आणि समकालीन चरित्र म्हणजे 'शिवभारत' आणि या ग्रंथाचे रचयिते 'कवींद्र परमानंद' हे आग्रा प्रकरणात उपस्थित असल्याची राजस्थानी पत्रव्यवहारात नोंद आढळते.\nत्या 'डिंगल' भाषेतील पत्राचा मराठी अनुवाद असा - \"शिवाजीराजांसोबत त्यांचा एक कवी आहे 'कवींद्र कवीश्वर' ,शिवाजीराजांनी त्याला एक हत्ती , एक हत्तीण , एक हजार रुपये रोख, एक घोडा आणि पोशाख दिला. यासोबतच शिवाजीराजांनी अजून एक हत्ती देण्याचे वचन त्याला दिले आहे आणि ते वचन लवकरच पूर्ण करतील.\"\nया पुस्तकाचा परिचय जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/events_details/", "date_download": "2018-08-14T23:10:36Z", "digest": "sha1:FNDYA3VK2OIMZ7EYUOOJWUNK4CAIPYHO", "length": 2121, "nlines": 54, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/day-2-of-the-3rd-test-between-india-and-sri-lanka-witnessed-interruptions-after-lunch-frustrated-virat-decided-to-declare-the-innings/", "date_download": "2018-08-14T23:04:45Z", "digest": "sha1:LRQKZ5OXLEEDFHZBBHVPSI3LI3G7AHAZ", "length": 8804, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित ! -", "raw_content": "\nदिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित \nदिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित \n सध्या दिल्लीत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना त्रास होत आहेच परंतु आज याच प्रदूषणामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात अनेकदा व्यत्यय आला.\nश्रीलंकेचे खेळाडू सामन्यात पहिल्या सत्रानंतर मास्क घालून मैदानावर उतरले. काही वेळानंतर त्यांनी प्रदूषणामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार केली यामुळे जवळ जवळ २० मिनिटे खेळ थांबला होता. यावेळी पंचांनी चर्चा करून पुन्हा सामना सुरु केला.\nयानंतर सामन्यातील १२३ वे षटकात लाहिरू गामागे गोलंदाजी करत असताना त्यालाही त्रास झाला. त्यामुळे तिथेही सामना थोडावेळ थांबवावा लागला त्यामुळे कर्णधार चंडिमलने पंचांकडे तक्रार केली की त्यांच्या जलदगती गोलंदाजांना गोलंदाजी करताना त्रास होत आहे. त्यात प्रकाशझोताचाही प्रश उभा राहत होता.\nत्यानंतर गामागे १२५ वे षटक टाकत असताना त्याला पुन्हा अस्वस्थ वाटल्याने त्याचे हे षटक लकमलने पूर्ण केले. या व्यत्ययानंतर लगेचच भारतीय कर्णधार विराट कोहली २४३ धावा करून अखेर बाद झाला.\nयानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या १२७ व्या षटकात सुरंगा लकमल त्याच्या षटकातील ५ चेंडू टाकून मैदानाबाहेर गेला. त्यामुळे पुन्हा एकदा पंचांनी दिनेश चंडिमल आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत श्रीलंका संघाचे व्यवस्थापक असंका गुरुसिंह आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही सहभागी झाले. हे षटक दिलरुवान परेराने पूर्ण केले.\nलकमल मैदानाबाहेर गेल्याने श्रीलंकेकडे मैदानावर दहाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी असल्याने चंडिमलने खेळ थांबवाला. अखेर अनेकदा श्रीलंकेकडून होत असलेल्या तक्रारींमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या व्यत्ययांमुळे विराटने चिडून भारताचा पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला.\nक्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की प्रदूषणाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला आहे.\nआतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-710.html", "date_download": "2018-08-14T23:40:47Z", "digest": "sha1:D6AEU4E7VAVG5YUIUPAPKPDB6BOP6AUP", "length": 4908, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जिल्हा विभाजन - श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शनि महाराजांना साकडे ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Shrirampur जिल्हा विभाजन - श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शनि महाराजांना साकडे \nजिल्हा विभाजन - श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शनि महाराजांना साकडे \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजनानंतर श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, यासाठी प्रशासनाला साकडे घालूनही अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी शनि शिंगणापूर येथे जाऊन श्रीशनैश्वराला साकडे घातले.\nजिल्हा विभाजनाचा साडेसातीचा फेरा संपू दे, श्रीरामपूर हाच जिल्हा व्हावा, यासाठी शनिदेवाला राजेंद्र लांडगे यांनी साकडे घातले. अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न सरकारदरबारी प्रलंबित आहे. श्रीरामपूर हेच मुख्यालय व्हावे, यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत.\nअनेकदा थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत पडल्याने कृती समितीने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. राज्य सरकारला दि. १५ ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यांनी दिली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजिल्हा विभाजन - श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शनि महाराजांना साकडे \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-14T23:43:41Z", "digest": "sha1:7Q2SGBBUQDSEF5CPIFBCR6EX7VAV7M6I", "length": 5338, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "खरवस | मराठीमाती", "raw_content": "\n१ लिटर चीक (खरवसाचे दूध)\nवेलची किंवा जायफळाची पूड\nचीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे. त्यात १ कपभर दूध घालून गाळावे.\nमग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे.\nकुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे.१५-२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.\nखरवस उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.\nThis entry was posted in मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ and tagged खरवस, चीक, दूध, पाककला on फेब्रुवारी 27, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209650.4/wet/CC-MAIN-20180814225028-20180815005028-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}