{"url": "http://www.esakal.com/desh/narendra-modi-visits-somnath-temple-gujarat-offers-prayers-34071", "date_download": "2018-04-23T19:09:20Z", "digest": "sha1:6ZPHQXPGNNFYDKUQ2B63D4EBVJNKVHYH", "length": 11132, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi visits somnath temple in gujarat offers prayers मोदींनी सोमनाथ मंदिरात केली पूजा | eSakal", "raw_content": "\nमोदींनी सोमनाथ मंदिरात केली पूजा\nबुधवार, 8 मार्च 2017\nगुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या गुजरात दौऱ्याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रचार संपुष्टात येताच मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते.\nअहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सकाळी सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केशूभाई पटेल उपस्थित होते.\nगेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मोदींनी पहिल्या ज्योतिर्लिंगचे दर्शन पूजा केली. सोमनाथ मंदिरात दर्शन घेत त्यांनी सोमनाथ ट्रस्टमधील ट्रस्टींसोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांमधील पहिले ज्योतिर्लिंग आहे.\nगुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या गुजरात दौऱ्याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रचार संपुष्टात येताच मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. गांधीनगर येथील महात्मा मंदिरात महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व महिला सरपंचांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मोदी संबोधित करणार आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींचा हा दहावा गुजरात दौरा आहे.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nअसिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर\nपुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T19:30:16Z", "digest": "sha1:DYWSEISL4C47CQ4SDS6ORHKF6IWQ3MC2", "length": 3965, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्हियेतनाम सहभागी असलेली युद्धे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:व्हियेतनाम सहभागी असलेली युद्धे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► व्हियेतनाम युद्ध‎ (२ प)\n\"व्हियेतनाम सहभागी असलेली युद्धे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-110102100009_1.html", "date_download": "2018-04-23T19:17:04Z", "digest": "sha1:HPJ7NFPL4JUGT556V3BFYVHGOQB6YYYM", "length": 7891, "nlines": 100, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ\nमेडिटेशन म्हणजे ध्यान करण्यासाठी तर कुठलेही बंधन नसतात पण श्रेष्ठ परिणामासाठी एक वेळ निश्चित केलेले बरे असते. ध्यानासाठी सर्वात जास्त गरज शांती आणि एकाग्रताची असते. हे दोन्ही जेव्हा मिळतात तेव्हा तो काळ ध्यानासाठी सर्वात उत्तम असतो.\nयोगीसाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसते पण नवीन साधकांसाठी (अभ्यासकर्ता) वेळेची मर्यादा असते. निश्चित वेळेवर ध्यानाचा अभ्यास केल्याने फक्त संकल्प शक्तीतच वाढ नाही होत बलकी त्यात यशसुद्धा प्राप्त होतो.\nध्यानासाठी सकाळी, मध्यान्ह, सायंकाळी आणि मध्यरात्री ही वेळ सर्वात उत्तम असते. याला संधिकाल म्हणतात, अर्थात जेव्हा दोन प्रहर मिळतात. जसे प्रात:कालामध्ये रात्री आणि सूर्योदय, मध्यान्हमध्ये सकाळ आणि दुपार मिळते. सर्वात उत्तम काळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त (सूर्योदयाच्या आधीचा काळ) असतो. असे मानण्यात येते की या वेळेस ध्यान केल्याने विशेष लाभ मिळतो. कारण की रात्रीची पूर्ण झोप झाल्याने आमच्या मनातील विकार शांत झालेले असतात. झोपेतून उठल्या बरोबरच ध्यान केल्याने एकाग्रता वाढते.\nटॉप टेन योगा टिप्स\nयावर अधिक वाचा :\nध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/london-marathi-sammelan-23023", "date_download": "2018-04-23T19:14:00Z", "digest": "sha1:HUBPMLWXPGB3JBMLDQ2X3RV3ELDDCTQ4", "length": 8701, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "london marathi sammelan लंडन महाराष्ट्र मंडळातर्फे \"मराठी संमेलन' रंगणार | eSakal", "raw_content": "\nलंडन महाराष्ट्र मंडळातर्फे \"मराठी संमेलन' रंगणार\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nपुणे - जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणणे आणि त्यांच्यात साहित्य-संस्कृतीचे बंध निर्माण करण्यासाठी \"लंडन महाराष्ट्र मंडळा'ने 2 ते 4 जूनदरम्यान, \"लंडन मराठी संमेलन' आणि \"पहिली ग्लोबल मराठी व्यावसायिक परिषद' आयोजित केली आहे. हे कार्यक्रम लंडनमध्ये होणार आहेत.\nदोन व तीन जूनला भारतातील आणि ग्रेट ब्रिटन येथील मराठी व्यावसायिकांची परिषद होणार असून, तीन व चार जूनला संमेलन होईल. या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार आणि डॉ. विनिता आपटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.\nपुणे - जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणणे आणि त्यांच्यात साहित्य-संस्कृतीचे बंध निर्माण करण्यासाठी \"लंडन महाराष्ट्र मंडळा'ने 2 ते 4 जूनदरम्यान, \"लंडन मराठी संमेलन' आणि \"पहिली ग्लोबल मराठी व्यावसायिक परिषद' आयोजित केली आहे. हे कार्यक्रम लंडनमध्ये होणार आहेत.\nदोन व तीन जूनला भारतातील आणि ग्रेट ब्रिटन येथील मराठी व्यावसायिकांची परिषद होणार असून, तीन व चार जूनला संमेलन होईल. या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार आणि डॉ. विनिता आपटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.\nमंडळाला 85 वर्ष झाल्याच्या निमित्ताने हे कार्यक्रम होणार आहेत. परिषदेत जगभरातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत, तर संमेलनात \"नादवेद' हा सांगीतिक कार्यक्रम, समीर चौगुले यांचा विनोदी कार्यक्रम, \"मोक्ष' या बॅंडचे परफॉर्मन्स, \"स्वयम्‌' या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींशी गप्पांचा कार्यक्रम आणि \"महाराष्ट्र माझा' असे कार्यक्रम होतील.\n\"\"लंडनमधील 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी मराठीचे वर्ग घेण्यात येतात. जानेवारीपासून या दहा आठवड्यांच्या वर्गाची सुरवात होते. लंडनमध्ये राहूनही मुलांना मराठी शिकता यावी, यासाठी हे वर्ग घेतले जातात. \"भारतीय भाषा संघटने'च्या दिलीप पेडणेकर यांनी त्यासाठी खास अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानुसार त्यांनी काही प्रतिनिधींना त्याचे प्रशिक्षण दिले असून, हे प्रतिनिधी मुलांचे वर्ग घेतात. दरवर्षी या वर्गात जवळजवळ 25 मुले सहभागी होतात,'' अशी माहिती सुशील रापतवार यांनी दिली.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.insightstories.in/2016/05/story-for-kids.html", "date_download": "2018-04-23T19:14:43Z", "digest": "sha1:YC5GBRPDAP6P4ZRBROTTKS47B4EQT5IM", "length": 6000, "nlines": 113, "source_domain": "www.insightstories.in", "title": "Insight Stories: Story for Kids | दाणा आणि पाणी", "raw_content": "\nएक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिउचि होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत न्हव्त. चिऊ ताई एकटीच राहत असे कारण तिचं लग्न अजून झालं न्हव्त. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं.\nचिऊताई बसलेल्या त्या चिकूच्या झाडावर नुकतीच फळे लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे चिकूचा गोड रस चाखायला अजून काही मुंग्यांची वर्दळ सुरु झाली न्हवती. अचानक चिऊताईच्या घरट्यात एक भला मोठा पानाचा द्रोण येउन पडला. घाबरलेल्या चिऊताईची भीती अधिक बळावली. वरच्या फांदीवर पाहता तिला काही मुंग्या खाली येताना दिसल्या. आता ह्या मुंग्या नक्की आपल्याला मारणार असा तिचा समज झाला.\nजसजशा त्या मुंग्या जवळ येऊ लागल्या तसे चिऊ ताईने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षण कोणतीच हालचाल न जाणवल्याने तिने हळूच एक डोळा उघडून पहिले तर मुंग्यांची एक लांबच लांब रांग एक एक पाण्याचा थेंब घेऊन येत होती आणि त्या पानाच्या द्रोणात रिता करत होती. पाहता पाहता तो द्रोण पाण्याने भरून घेला आणि चिऊताईची तहान भागली.\nकाही दिवसापूर्वी याच मुंग्यांना अन्नाचा तुटवडा असताना नकळतपणे चिउताइच्या चोचीतून काही गव्हाचे दाणे पडले होते. ह्या नकळतपणे केलेल्या उपकाराची जाणीव त्या मुंग्यांनी राखली होती. चिऊताईला मात्र हा चमत्कारच वाटला होता.\nकविता: दाट माणसं, विरळ माणसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/4paryantan/page/6/", "date_download": "2018-04-23T19:08:41Z", "digest": "sha1:V4AK5WFOVHQBQ2IO56X7OQI6WB4PEPBC", "length": 17157, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "पर्यटन | Saamana (सामना) | पृष्ठ 6", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n४८ तासांत २२ नक्षली ठार, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई\nअसर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा\nमहाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n‘एनएसएल शुगर्स’ कारखान्यावर टांगती तलवार, मालमत्ता विकून पैसे देण्याचे आदेश\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nबलात्कारातील आरोपीला फाशी; निर्णयाआधी काय संशोधन केले\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nदिव्यांग भिकाऱ्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर ४ महिने बलात्कार\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\n‘सेक्स ट्रिप’वर जाणाऱ्या व्यक्तीला ३३० वर्षांचा कारावास\nनग्न बंदूकधाऱ्याचा बेछूट गोळीबार, ४ ठार तर ४ जखमी\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\n– सिनेमा / नाटक\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nशिल्पा शिंदेने पोस्ट केली ‘ती’ लिंक; चाहते झाले नाराज\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nअस्खलित उर्दू उच्चारांसाठी मेघना गुलजारने थोपटली अमृताची पाठ\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\nउन्हाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nरतींद्र नाईक शहराला श्वासोच्छवासासाठी जंगलांची आवश्यकता असते. पाहूया शहरातील अरण्ये... गजबजलेल्या शहरापासून दूर पिकनिक स्पॉट म्हणजे निसर्गरम्य ठिकाणाची टूर हे तरुणाईचे जणू गणितच झाले आहे, परंतु...\nमुंबई सफारी :- आर्ट गॅलरी\n मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ मिळतो तो सुट्टीच्या दिवसांत. तेच ते रस्ते, माणसे, सततची गर्दी बघून कंटाळलेला मुंबईकर मग वीकेण्डचं निमित्त...\nमुंबई सफारी :- गार्डन पार्क\n मुंबई प्रचंड गजबजलेले आणि माणसांची भरपूर गर्दी असलेले शहर म्हणजे 'मुंबई'. वाढत्या गर्दीला सामावून घेणाऱ्या मुंबापुरीत आजही अशी भरपूर ठिकाणं आहेत, जिथे...\nसर्पमित्रांसाठी काही खास टिप्स\nभरत जोशी, सर्प अभ्यासक सर्पमित्र. कोणाकडेही साप निघाला की त्याला सुरक्षितपणे पकडून पुन्हा जंगलात सोडून देणे ही त्याची मुख्य जबाबदारी. पण यामध्ये सर्पमित्राच्या जीवालाही धोका...\nद्वारकानाथ संझगिरी झाडं, फुलं, गवत, झाडाची सावली यांची महती वाळवंटाच्या देशात गेल्यावर कळते. बेचाळीस सेंटिग्रेड वगैरे तापमान असतं आणि साधी सावलीसुद्धा आपल्या नशिबी येत नाही....\nयोगेश नगरदेवळेकर पाण्यातील साप...सह्याद्रीच्या पश्चिम घाटात सापाची नवी प्रजाती सापडली आहे. पाहूया काय आहे ती... सूर्यमालेतील एक तप्त गोळा हळूहळू थंड होत गेला. या गोळय़ावर समुद्र...\nविद्या कुलकर्णी, वन्यजीव अभ्यासक आपल्यापैकी बऱयाचजणांच्या घरात, घराभोवती राघू, चिमण्या खारी यांचे अगदी सहज वास्तव्य असते. महाराष्ट्रातही अशी केवळ प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या मुक्त संचाराने सजलेली ठिकाणं...\nधार्मिक पर्यटनाचे बेत आखणाऱ्यांसाठी नवा पर्याय\nसामना ऑनलाईन, मुंबई हिंदुस्थानात धार्मिक पर्यटन हा अत्यंत आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. ही गोष्ट लक्षात घेता एसओटीसी नावाच्या पर्यटन कंपनीने 'दर्शन' या नावाने धार्मिक...\nहिंदुस्थानची ही अनोखी मंदिरं तुम्ही पाहिलीत का\n मुंबई हिंदुस्थानच्या संस्कृतीचा वारसा जपणारी अनेक मंदिरं आज ठिकठिकाणी पाहायला मिळतात. पण, हिंदुस्थानात अशीही काही मंदिरं आहेत जी संस्कृतीचा एक अनोखा वारसा...\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\n‘या’ पाकिस्तानी खेळाडुला हवीय हिंदुस्थानची मदत; केलं भावनिक आवाहन\nक्रिकेट खेळताना बॅट लागल्याने खेळाडूचा मृत्यू\nपंजाबच्या संघातून ‘गेल’ बाहेर, दिल्लीकरांची निराशा\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nपंढरपुरात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\nबीसीसीआयशी खोटं बोलला, शिक्षाही भोगला; आता आयपीएल गाजवतोय\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nआयपीएलला सट्ट्याचे ग्रहण, आठ बुकींना अटक\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\n६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-112011700014_1.html", "date_download": "2018-04-23T19:04:37Z", "digest": "sha1:5C7TCUFZEYZLQK7OT5AWYYYXNTEGPCTY", "length": 8975, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "थंडीत त्वचेची देखरेखसाठी काही सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथंडीत त्वचेची देखरेखसाठी काही सोपे उपाय\n1. दुधात 2 बदाम भिजवून त्याची सालं काढून वाटून घ्यावे आणि थोडंसं संत्र्याचा रस घालून हात-पाय व चेहऱ्यावर लावावे. 1/2 तासानंतर धुऊन टाकावे.\n2. मिश्रित त्वचेसाठी क्लींजिंग आणि नरिशिंगने कोरडे कोरडेपणा दूर होतो. जर तुम्ही घरीच फेशियल करू शकत असाल तर मुलतानी माती, मध आणि दह्याचे वापर करू शकता. 3. लिंबाच्या रसात अरेंडीचे तेल सम मात्रेत घेऊन चेहऱ्यावर मालीश करून कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.\n4. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी व ग्लिसरीन लावून झोपायला पाहिजे. हात-पाय मऊ व चकचकीत होतात.\n5. कोरडी त्वचेसाठी हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मधाचा पॅक बनवून लावल्याने कोरडेपणा कमी होतो.\n6. पपीतेचा गर 1/2 तासासाठी चेहरा व हातावर लावून धुऊन टाकायला पाहिजे. त्याने त्वचा चमकदार बनते.\n7. टोमॅटो, गाजर व काकडीचा रस हे तिघही सम प्रमाणात घेऊन त्यात 2 लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट करून रोज 1/2 तास लावून ठेवावे नंतर थंड पाण्याने धुऊन घ्यावे.\n8. मधात लिंबाचा रस मिसळून लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.\n1. ताजे फळ व सलाडाचे सेवन नियमितपणे केले पाहिजे.\n2. चणे, मठ, मूग सारखे कडधान्याचे सेवन केले पाहिजे.\n3. रात्री झोपताना 2 ग्लास दूध प्यायला पाहिजे.\n4. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे.\n5. सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे.\nलग्नाअगोदर भेटा कॉस्मेटिक सर्जनाला\nशनीला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय\nपोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय\nघरातील टेन्शन पळवण्यासाठी हे सोपे उपाय करून बघा\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2015/11/", "date_download": "2018-04-23T19:07:01Z", "digest": "sha1:EIXJPNWJ3BSKPEXXKZRCW765ZY53NPRE", "length": 8213, "nlines": 84, "source_domain": "eduponder.com", "title": "November | 2015 | EduPonder", "raw_content": "\nअमेरिकेतल्या माझ्या एका मित्राने मला विचारलं, की माझा मुलगा शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून काही सामाजिक काम करतो का वरती तो असंही म्हणाला, की त्याच्या मुलाला १२वी पास होण्यापूर्वी आणि होण्यासाठी (शिक्षणाचा भाग म्हणून) २०० तास सामाजिक काम करावं लागणार आहे. अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांमध्ये तसा नियम आहे.\nगेल्या काही दिवसांत अजून एका बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. निल्सनच्या जागतिक पाहणीत ग्राहक आत्मविश्वासाच्या मोजपट्टीवर भारत सलग सहाव्या तिमाहीत अव्वल क्रमांकावर आहे. गिऱ्हाईक म्हणून आपलं अगदी जोरात चाललंय. भारतातल्या, विशेषतः भारतीय शहरांमधल्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये आता उपभोक्तेपण वाढतं आहे. या आर्थिकदृष्टीने चांगलं चालणाऱ्या कुटुंबांमधली कोट्यवधी मुलं ही महागड्या शाळा-शिकवण्यांमधून शिकत आहेत. या मुलांचा वेळ आणि ऊर्जा चांगल्या कामाकडे वळवून त्यातून त्यांना खरोखरीच उपयोगी पडेल असं काही शिकवायला काय हरकत आहे अर्थात, काही शाळा किंवा पालक त्यांच्या मुलांना सामाजिक कामाचा अनुभव मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. पण अशी उदाहरणं अपवादात्मक असण्याऐवजी तो शाळेचा/शिक्षणाचा अंगभूत भाग बनायला हवा.\nशाळेतल्या (माध्यमिक शाळेच्या) विद्यार्थ्यांनी सामाजिक काम केल्याने सामाजिक संस्थांना आणि एकंदरीतच समाजाला मदत तर होईलच, पण मुलांनाही बरीच व्यावहारिक कौशल्ये शिकायला मिळतील. गटात काम करणं, संवाद साधणं, अडचणी सोडवणं अशी बरीच पाठ्येतर कौशल्ये त्यातून शिकून होतील. सह-अनुभूती, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि जबाबदार नागरिक असणं म्हणजे काय, हे समजू लागेल. शिवाय, प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, ते वेगळंच\nशाळांमधली मुलं बरंच काही करू शकतात. साक्षरतेचं काम, नदी स्वच्छतेचं काम किंवा वृद्धाश्रमात मदत अशा कितीतरी ठिकाणी हातभार लावू शकतात. अर्थातच असे कार्यक्रम सुरू करणं आणि यशस्वीपणे राबवणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण तसं तर सहजासहजी काहीच साध्य होत नसतं\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/memberblogs/memberblogs/author/anuvina", "date_download": "2018-04-23T19:08:23Z", "digest": "sha1:LFOFSFKXW4225XP372WWCGPI4MFQXKYT", "length": 12444, "nlines": 157, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "anuvina | Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग", "raw_content": "Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nसुट्टी आणि मी : भाग ०२\nमुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली […]\nचहाट(वा)ळकी – ०१ : मुंबई ला कोण वेगळे करणार\nआमच्या ऑफिस मध्ये येणारा बाबू चहावाला मोठा आसामी. त्याचे व्यावहारिक तर्क पण आसाम चहा सारखेच एकदम कड़क. मुळात कोकणातला असल्याने साखरेचा हात सढळ असला तरी जिभेवर गोडवा कमीच. बेताची उंची, गोल वाटोळे शरीर, चहाच्या रंगाशी साधर्म्य सांगणारा ताम्बुस काळपट रंग, कंगव्याची गरज न भासेल इतपतच केशसांभार उरलेला, कपाळावर जमिनीला समांतर जाणाऱ्या २ ठसठशीत मस्तकरेषा आणि […]\n(या कथेतील बरेचसे स्थलकालादी दाखले हे काल्पनिक असून व्यक्तिमत्व मात्र खरे आहे. काल्पनिक गोष्टींचा उपयोग केवळ व्यक्तिमत्व खुलवण्या साठी केला आहे.) ठाणे कॉलेज मधून डिग्री घेतली आणि तडक पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या विज्ञान संस्था या महाविद्यालयात दाखल झालो. विज्ञान संस्था दादाभाई नवरोजी रोड वर रिगल थेटरच्या समोर असल्याने बरेच वेळा चालतच जायचो. दादाभाई नवरोजी रोडवरील फेरीवाले, […]\nनागांवला आमच्या घरी दर वर्षी कृष्ण जन्माचा उत्सव असतो. आमच्या करता हा एकदम महत्वाचा सोहळा कारण याला ५-६ पिढ्यांचा इतिहास आहे. जवळचे सगळे नातलग आवर्जुन या उत्सवाला हजेरी लावतात. त्यामुळे नविन वर्षाची दिनदर्शिका हाती पडताच काही महत्वाच्या तारखांच्या नोंदी करताना श्रावण कृष्ण अष्टमीचा देखिल अंतर्भाव असतोच. त्यात सुद्धा कुठे विकांत लागून येत असेल तर मग […]\nसदर लेख महाराष्ट्र मंडळ, दुबई यांच्या त्रैमासिका मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचा दुवा सोबत देत आहे. http://mmdubai.org/publications/ ——––————————————— उन्हाळ्याची सुट्टी लागल्या वर आलेला पहिलाच विकांत आणि सुट्टी नंतरचा पहिलाच आकांत. स्थळ अर्थातच घर. “अगं बास झाले किती वेळ त्या टैब वर खेळत बसणार आहेस सुट्टी लागली आणि काही वेळा साठी तुला तो टैब खेळायला […]\nमाझी सासुरवाडी मुळची नागांवची. त्यामुळे काही नातेवाईक म्हणजे माझ्या पत्नीची चुलत आत्या, तिचे काका अशी मोजकी दोन चार घरे अजुन आहेत. त्यामुळे नागांवला गेलो की अधून मधून ख्याली खुशाली निमित्त जाणे होते. तिच्या या सगळ्या नातेवाईकांना आधी पासूनच ओळखत होतो पण सोयरीक झाल्यावर येणे जाणे वाढले…..कधी सहजच म्हणुन तर कधी निरोप्या म्हणुन. नागांव ला आमच्या […]\nतू आणि मी ….. अगदी एक रूप …. एक तत्व …. एकमेकांत मिसळलेले ….. पहिला श्वास पण आपण एकत्रच घेतलेला. जो तुझा रंग तोच माझा देखील पण ढंग मात्र भिन्न …. पूर्णपणे. तू चौकटीत सामावलेला तर मी चहु बाजूनी उधळलेल्या संध्याकाळच्या तांबुस भगव्या रंगा सारखा. पण तरीही आपण एकमेकांत मिसळलेलो …. नदी सागरात मिसळुन जाते […]\nझाडाची फांदी फांदी वर पान पानात भरलय हिरवे रान हिरव्या रानाचा हिरवा चुडा मातीत मिसळलाय फुलांचा सडा फुलाची पाकळी पाकळीचे रंग फुलांच्या प्रेमात वाराही दांग रानातले तळे तळ्यातली कमळे चिखलात उभे ध्यानस्थ बगळे आकाशात मेघ त्याची शाल निळी निळी पहाटेच्या किरणांना कड सोनसळी रानातल्या वाटेवर वाजते पाउल कोवळ्या पालवीच्या आड देतो वसंत चाहुल.\nकित्येकदा खोटे बोललो तुला बरं वाटावे म्हणुन आता तूही खोटे बोलतेस मला खरं वाटावे म्हणुन\nप्रेमाचा तिळगुळ …. तुझ्यासाठी खास\nतिळगुळ नाही दिलास तरी चालेल पण बोलण्यात सगळी रुची असू दे …. पदार्थाला चव येण्यासाठी चिमुट चिमुट लागणाऱ्या गोष्टीच खर तर गरजेच्या. मिठाचे म्हणशील तर चव खारट होण्या पेक्षा चिमटीत कमी आले तरी चालेल. आणि तशीही तू नमकीन प्रकारात येतेस. :-D. प्रसंगी मिठ्ठास बोलण्या बरोबर तिखट तडका पण बरा वाटतो. तेलाचा तवंग असलेली लाल तर्री […]\nसातू चे पिठ याचे लाडू\nसातू चे पिठ याचे लाडू\nमराठी नाटक मंतरलेली चैत्रवेल झलक\nजागतिक कट यांची आमटी\nयेथे मराठी कॉर्नरच्या सभासदांचेच ब्लॉग जोडले जातिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T19:48:30Z", "digest": "sha1:ZAJGLYUMJCBVXUWCK4RPVECRRG7ALGWG", "length": 4830, "nlines": 117, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: भग्न किनारे", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 7:50 PM\nयाच मनस्थितीत गेल्यावर कवितेचा खरा अर्थ कळतो\nखरं आहे तुझं :)\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5753459530723905023&title=Big%20Bazar%20everyday%20lowest%20day&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:33:25Z", "digest": "sha1:67OQ2ECPPHDVLJ4JFHLHM3LCZCGTEAXM", "length": 9437, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बिग बाज़ारमध्ये आता दररोज स्वस्ताईचा दिवस", "raw_content": "\nबिग बाज़ारमध्ये आता दररोज स्वस्ताईचा दिवस\nपुणे : ‘बिग बाज़ारने त्यांच्या दिड हजारहून अधिक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरात सहा ते ३६ टक्के कपात केली आहे. विशेष म्हणजे या स्वस्त दराचा लाभ ग्राहकांना वर्षभर दररोज घेता येणार आहे. बिग बाज़ारच्या नव्याने सुरू झालेल्या ‘हर दिन लोएस्ट प्राईज’ या योजनेचे हे कायमस्वरुपी वैशिष्ट्य असणार आहे,’ अशी माहिती बिग बाजारच्या पुणे विभागाचे मार्केट मॅनेजर सुमित रंजन यांनी दिली.\n‘दैनंदिन वापराच्या वस्तू म्हणजे तूप, साखर, खाद्य तेल, डिटर्जंट पावडर, टॉयलेट क्लीनर, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नुडल्स, हेल्थ ड्रिंक, चहा, कॉफी, बिस्कीट, सॉस अशी अनेक उत्पादने एकशे चाळीसहून अधिक शहरांमध्ये असलेल्या बिग बाज़ारच्या सर्व दालनांमध्ये कमी दरांमध्ये उपलब्ध असतील. या नवीन किंमतींमुळे ग्राहकांच्या खिशात बचत जमा राहील. आता नियमित वापरायच्या वस्तू स्वस्त आणि अधिक किफायतशीर होणार आहेत.’ असेही रंजन यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले, ‘या उपक्रमाचा लाभ सहा कोटींहून अधिक घरांना होणार आहे. बिग बाज़ारच्यावतीने सर्व वर्गातील दीड हजारपेक्षा जास्त नियमित वापराच्या उत्पादनांवर सहा ते ३६ टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय ग्राहकांच्या खिशात दोन हजार कोटींची अतिरिक्त बचत जमा होईल. ‘हर दिन लोएस्ट प्राईज’ वचन हे कायम सुरू राहणार असून ते बिग बाज़ारच्या प्रत्येक ग्राहक वर्गाच्या पसंतीचे रिटेल डेस्टीनेशन धोरण निर्मितीला बळकट करणार आहे. या उपक्रमामुळे आम्हाला ग्राहकांना ‘कमी’ दरात ‘अधिक’ देण्यास मदत मिळेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे आणखी नवीन ग्राहकांची पावले आमच्या दुकानामध्ये वळतील. शिवाय सध्याचे ग्राहक अधिक प्रमाणात आमच्या दुकानात भेट देतील.’\n‘बिग बाज़ारची देशभर २८० स्टोअर्स वेगाने कार्यरत आहेत. याशिवाय मागील काही वर्षांपासून इजीडे, हायपरसिटी, हेरीटेज फ्रेश, निलगीरीज आणि इतर चेन्सना बिग बाज़ारने स्वत:च्या छत्राखाली सामावून घेतले आहे. या व्यापारात सामावून घेण्याच्या आणि विस्तारीकरणाच्या प्रक्रियेमुळे रिटेलरनी कमी किंमतीत नियमित वापराच्या वस्तूंची विस्तृत श्रेणी समाविष्ट करून अर्थकारणाला चालना मिळवून दिली आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी स्टोअर मॅनेजर कृष्णा प्रसाद उपस्थित होते.\nTags: Big BazarKothrudSumit RanjanKrishna Prasadबिग बाजारकोथरूडसुमीत रंजनकृष्णा प्रसादप्रेस रिलीज\nबिग बझारमध्ये ‘सर्वांत स्वस्त पाच दिवस’ महोत्सव ‘श्रुती इन्फोटेक’ची वाहनांसाठी ट्रॅकिंग सिस्टीम कोथरूडमध्ये रामनवमी​ साजरी पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधव उपांत्य फेरीत वेडेपाटील यांची कार्यतत्परता\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.e-activo.org/mr/profesorasdespanol/", "date_download": "2018-04-23T19:09:49Z", "digest": "sha1:IJJHUFB2UBKAJNBYD3ZEH74TX3RUXMMG", "length": 18247, "nlines": 140, "source_domain": "www.e-activo.org", "title": "Profesoras de Español Activo | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\nपरदेशी भाषा म्हणून स्पॅनिश दोन शिक्षक पाल्मा मध्ये स्थापना केली, स्पॅनिश मध्ये सक्रिय जन्म 2008, विना-नफा संघटना स्पॅनिश शिकवण आपल्या शहरात स्थलांतरित एकात्मता सुविधा लक्ष्य. तीन वर्षांनंतर, सक्रिय स्पॅनिश समान उद्देश स्पॅनिश शिक्षण मोफत पोर्टल होते: भाषा शिक्षण माध्यमातून संपूर्ण मदत. हे करण्यासाठी आपण येथे सापडेल: आम्हाला बनवले व्यायाम, स्पॅनिश शिकवण संबंधित इतर पृष्ठे संदर्भ, आज आपला दिवस आपण मदत करू शकता की व्यावहारिक माहिती वेबसाइटवर ऑनलाइन आपण आपल्या स्वत: अभ्यास संसाधने आणि दुवे.\nमी या क्षेत्रात स्वत: ला वाहून घ्यायचे ठरविले 1998 आंतरराष्ट्रीय हाऊस माद्रिद परदेशी स्पॅनिश शिक्षक अर्थातच पूर्ण केल्यानंतर. त्याच वर्षी मी प्रवास करीत सुरुवात केली की मी सॅन फ्रान्सिस्को हलवली आणि तो तेथे होता, तो जोरदार एक अनुभव होते आणि मी खूप शिकलो.\nपासून 1998 आतापर्यंत मी स्पेन आणि इतर देशांमध्ये स्पॅनिश शिकवू करण्याची संधी होती. या धन्यवाद मला या क्षेत्रात आनंद करणे सुरू केले आहे की भिन्न संस्कृती आणि शिक्षण मार्ग संपर्कात आलो आहे.\nमध्ये 2005 मला एक मॅल्र्का mudé, मी IH पाल्मा तेथे काम सुरु केले आणि Begoña भेटले. तीन वर्षे आम्ही एकत्र काम आणि, नवीन कारकीर्द मिळाल्यामुळे अन्वेषण करण्याची आमची इच्छा प्रवृत्त, मध्ये 2008 आम्ही एका स्वयंसेवी संस्थेने तयार करण्याचा निर्णय घेतला, सक्रिय स्पॅनिश, ऑर्डर मध्ये स्पॅनिश शिकवण माध्यमातून परदेशातून एकात्मता मदत करण्यासाठी.\nएक वर्ष नंतर प्राक्तन हॅनाइ मला नेले (व्हिएतनाम) त्यामुळे आम्ही या स्वयंसेवी संस्थेने इंटरनेट स्वीकारणे आमच्या कल्पना फेरविचार होती, medio que nos permitiría seguir trabajando desde la distancia. या प्रक्रियेचा परिणाम स्पॅनिश सक्रिय वेबसाइट आहे. मी तुला खरोखर उपयुक्त आशा आणि एक संबंध आमच्या ध्येय भेटले आहेत.\nपासून 2011 मी प्रवास चालू, जिवंत आणि विविध देशांमध्ये शिक्षण. या वर्षे मी या साइटवर शिक्षण आणि काम चालू आहे, पण मी देखील वेबसाइट विकसित करण्यासाठी आणि वेब माझे विद्यार्थी शिक्षण सुधारण्यासाठी देते herremientas लागू कसे याबद्दल अधिक शिकलो आहे.\nयेथे तुम्ही माझ्या वेबसाइटवर दोन दुवे आहेत खाजगी, हे एक आहे मै ब्लॉग मी वास्तव्य आणि जेथे देश इतर माझ्या वेबसाइट आहे स्काईप द्वारे शिक्षण. आम्ही खूप चांगले उत्तरे दिली म्हणून मी या नवीन प्रकल्प पण ई-सक्रिय खूप उत्सुक आहे, सर्व धन्यवाद\nमध्ये 1999 मी एक परदेशी भाषा आंतरराष्ट्रीय हाऊस बार्सिलोना म्हणून स्पॅनिश शिक्षक प्रशिक्षण केले. मी प्रेम केले आणि दिवस एक मी स्पॅनिश शिकवण्यासाठी स्वत: ला अर्पण करण्यासाठी होते माहीत होते. मध्ये 2000 मी सॅन फ्रान्सिस्को हलविले आणि मी जवळजवळ दोन वर्षे शिकविले.\nमध्ये 2002 मी स्पेन परत आणि आंतरराष्ट्रीय हाऊस पाल्मा देखील स्पॅनिश शिकवण्यात काम करायला सुरुवात केली. मी पाल्मा Delia भेटले तेव्हा 2005 आम्ही त्वरीत जोडणी व पाहिले की, शेअर अनुभव याशिवाय, अनेक देशांमध्ये परदेशात वास्तव्य येत आणि सॅन फ्रांसिस्को मध्ये याच शाळेत काम केले आहे, वेगवेगळ्या कालावधीत जरी, आम्ही स्पॅनिश शिक्षण वर खूप समान दृष्टी होती आणि आमच्या व्यवसाय उत्साह सामायिक.\nनवीन तंत्रज्ञान धन्यवाद, आम्ही संपर्कात कल्पना आणि प्रकल्प शेअर करण्यासाठी Delia हॅनाइ वास्तव्य आहे आणि थांबला नाही आहे की या वर्षे ठेवले आहे. या संकेतस्थळाला ऑपरेट करण्यास सक्षम असणे खूप आशा आहेत आणि आमच्या स्वयंसेवी संस्था तयार आम्हाला झाली की उद्दिष्टे पूर्ण पाहू 2008.\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nमहिना निवडा ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा निर्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nकसे स्पॅनिश नावे आहेत\nस्पॅनिश मध्ये आपले मत व्यक्त करा\nआपण स्पॅनिश मध्ये प्राणी सल्ला का\nस्पॅनिश मध्ये vowels लिहा\nआणि ... आपण सोमवार काय करायचं\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nनवीन नोंदी प्राप्त करण्यासाठी खालील पट्टीत आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील होणे 63 इतर सदस्यांना\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nकोणत्याही शब्द पृष्ठ वर डबल क्लिक करा किंवा एक शब्द टाइप करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2016/02/04/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A8-1/", "date_download": "2018-04-23T19:12:33Z", "digest": "sha1:ZCYXEEZCDL7RQSZWMCZINIVCKC6U3XL3", "length": 30471, "nlines": 489, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "प्रसन्न मन -1 | Abstract India", "raw_content": "\nरोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्‍तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्‍यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्‍तीला कितीही त्रास होत असला, तरी त्याची सहनशक्‍ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्‍ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करतील. रक्‍तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्‍तीला करणे बहुधा अशक्‍य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्‍तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्‍तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्‍ती व इच्छाशक्‍ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्‍यताही कमीच असते.\nहीन सत्त्व म्हणजे दुर्बल मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्‍ती स्वतः स्वतःला तर धीर देऊ शकत नाहीतच, पण दुसऱ्याने समजावले तरी मनाची वृत्ती बदलवू शकत नाहीत. संकटात यांचे मन अगदीच कावरेबावरे होते. भीती, शोक, लोभ, मोह, अहंकार यांचा या व्यक्‍तींच्या मनावर मोठा पगडा असतो. छोट्या मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जाणे, धैर्यपूर्वक मार्ग काढणे यांच्यासाठी अवघड असते. एखादी भयानक, अप्रिय, तिटकारा असणारी विकृत कथा ऐकल्यास किंवा पाहिल्यास, तसेच पशू किंवा मनुष्याचे रक्‍त पाहिल्यास यांना मनात विषाद उत्पन्न होतो. मनावर परिणाम होऊ शकतो किंवा घेरी येऊन भान हरपू शकते. कधी कधी तर यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.\nरोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्‍तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्‍यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्‍तीला कितीही त्रास होत असला तरी त्याची सहनशक्‍ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्‍ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करेल. रक्‍तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्‍तीला करणे बहुधा अशक्‍य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्‍तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्‍तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्‍ती व इच्छाशक्‍ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्‍यताही कमीच असते.\nमन, आत्मा आणि शरीर यापैकी मन सर्वांत महत्त्वाचे कारण मनच आत्म्याशी संयुक्‍त होऊन संपूर्ण शरीराचे नियमन करत असते. म्हणूनच आपली भावनिकता, एखाद्या बिकट प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आवड-निवड वैगरे सर्व भाव मनाच्या शक्‍तीवरच अवलंबून असतात. मनाची शक्‍ती मानसिकतेवरून ओळखता येते. आयुर्वेदाने मनाच्या शक्‍तीवरून मनाचे तीन भाग केले आहेत.\nतत्र त्रिविधं बलभेदेन – प्रवरं, मध्यमं, अवरं चेति \nअतश्‍च प्रवरमध्यावरसत्त्वाः पुरुषाः भवन्ति \n१ – प्रवरसत्त्व पुरुष (आत्मतत्त्व) म्हणजे उत्तम मनशक्‍ती असणाऱ्या व्यक्‍ती.\n२ – मध्यमसत्त्व पुरुष म्हणजे मध्यम मनशक्‍ती असणाऱ्या व्यक्‍ती.\n३ – अवरसत्त्व पुरुष म्हणजे हीन (कमी) मनशक्‍ती असणाऱ्या व्यक्‍ती.\nप्रवर अर्थात श्रेष्ठ मनःशक्‍ती असणारी व्यक्‍ती शरीराने बलवान असली-नसली तरी मनाने खंबीर असते. शरीरातील वात-पित्त-कफातील असंतुलनामुळे किंवा बाह्य आघातामुळे कितीही कठीण प्रसंग ओढवला तरीअशी व्यक्‍ती हडबडून किंवा गोंधळून जात नाही. प्रवर सत्त्ववान व्यक्‍ती उत्तम स्मरणशक्‍ती असणाऱ्या बुद्धिमान व उत्साही असतात, भक्‍तिभावाने संपन्न, कृतज्ञ, पवित्र तसेच धीर धरू शकणाऱ्या त्या असतात. प्रसंगी पराक्रम करून दाखविणाऱ्या असतात, त्यांच्या ठिकाणी विषादाचा लवलेश नसतो, त्यांची गती सुव्यवस्थित असते. धडपडणे, ठेच लागणे, अडखळणे अशा गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. त्यांची विचारसरणी व हालचाली गंभीर (म्हणजे सुसूत्रतापूर्ण) असतात. त्यांचे मन आणि बुद्धी सातत्याने कल्याणाच्या मार्गाचाच विचार करत असतात.\nमध्यम म्हणजे साधारण मनःशक्‍ती असणारी व्यक्‍ती दुसऱ्याच्या आधाराने किंवा दुसऱ्याने आश्वस्त केले की, परिस्थितीशी सामना करण्यास तयार होते. अशा प्रकारे मानसिकतेवरून मनाचे तीन विभाग केले असले तरी मनाची शक्‍ती वाढवता येणे शक्‍य असते. ही मानसशक्‍ती तीन प्रकारची असते. धी, धृती आणि स्मृती या तिन्ही मानसशक्‍ती नीट समजून घेतल्या आणि त्यांना अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला तर मनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.\nधी-धी म्हणजे मेधा व बुद्धी.\nकोणतीही गोष्ट आकलन करण्याचे, समजून घेण्याचे काम मेधा करते. आपली प्रकृती काय आहे, प्रकृतीला अनुरूप आहार-आचरण म्हणजे नेमके काय हे समजून घेणारी मेधा असते. मेधा ही स्मृतीच्या अलीकडची पायरी असते. एखादी गोष्ट समजली तरच ती नंतर लक्षात राहू शकते.\nएखाद्या विषयाचे निश्‍चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती बुद्धी. मनाच्या द्विधा अवस्थेतून एका निर्णयाप्रती आणते ती बुद्धी. उदा. तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्‍तीला आइस्क्रीम खाण्याची इच्छा झाली तरी बुद्धी त्याला या अवस्थेत आईस्क्रीम खाणे बरोबर नाही हा निर्णय देत असते. एखादा विषय व्यवस्थित मुळापर्यंत नीट समजून ज्ञात करून घेणारी बुद्धी असते. त्यामुळे स्वतःची प्रकृती व्यवस्थित समजून घेणे, आपल्या प्रकृतीला चांगले काय, वाईट काय हे अगदी पक्के जाणून घेणे हे बुद्धीवर अवलंबून असते. प्रकृतीमध्ये काही बदल होत असला, असंतुलन होत असले तर तेही बुद्धीलाच कळू शकते.\nमेधा तसेच बुद्धीने विषय आकलन केला, त्याचे व्यवस्थित ज्ञान करून घेतले, त्यानुसार अचूक निर्णय घ्यायला मदत केली तरी बुद्धीने दिलेला निर्णय कायम ठेवून योग्य ती गोष्ट करण्यास मनाला प्रवृत्त करणारी असते ती धृती.\nनुकताच ताप येऊन गेला आहे, अशा अवस्थेत आईस्क्रीम खाणे योग्य नाही असा बुद्धीने निर्णय दिला तरी, आइस्क्रीमच्या मोहात अडकलेल्या मनावर संयम ठेवण्याची जबाबदारी धृतीची असते.\nधृतीप्रमाणेच स्मृतीचेही योगदान महत्त्वाचे असते.\nएखादी गोष्ट वाचली, ऐकली आणि ती लक्षात ठेवली म्हणजे ज्ञान झाले असे नाही. माहिती व ज्ञान या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक असतो. मिळालेल्या माहितीचा अनुभव घेतलेल्याशिवाय त्याला ज्ञान म्हणता येत नाही. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची आठवण स्मृतीमुळे राहते. मागच्या वेळी आइस्क्रीम खाल्ले होते तेव्हा त्रास झाला होता ही अनुभवजन्यआठवण असली तरच आइस्क्रीमसमोर असूनही खाणे बरोबर नाही हा निर्णय ठाम राहू शकतो. अनुभव मनुष्याला शिकवतो, शहाणे करतो असे म्हटले जाते, ते स्मृतीच्या जोरावरच नुसती माहिती असली तर ती योग्य वेळी आठवेल न आठवेल याची खात्री देता येत नाही. अनुभव गाठीशी असला तर तो निश्‍चितपणे मार्गदर्शन करू शकतो.\nअशाप्रकारे धी सारासार विचार करून निर्णय देण्याचे काम करते, धृती अहितापासून दूर ठेवणारी असते तर स्मृती वेळेवर पूर्वीचा अनुभव लक्षात आणून सावध करण्याचे काम करते. जोपर्यंत या तिन्ही मानसशक्‍ती कार्यरत असतात, तोपर्यंत मनात सत्त्वगुणाचे आधिक्‍य राहते, मात्र धी, धृती, स्मृती भ्रष्ट झाल्या, आपापले काम योग्य रीतीने करेनाशा झाल्या तर हळूहळू मनात रज तसेच तमदोषाचे प्राबल्य वाढत जाते आणि त्यातून अनेक मानसिक तसेच शारीरिक रोगांना आमंत्रण मिळू शकते.\nfrom → प्रसन्न मन, बुद्धी, मानसिक ताण, मानसोपचार, स्वभाव\n← स्रोतस सिद्धांत -2\nआरोग्यासाठी प्रसन्न मन -2 →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/chairman-election-beed-19167", "date_download": "2018-04-23T19:32:01Z", "digest": "sha1:52M75AX5SD4RTP6E7TF6W47K4CLDKGO6", "length": 18165, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "chairman election in beed सभापती निवडीत बहुतेक पक्षांचा लागणार कस | eSakal", "raw_content": "\nसभापती निवडीत बहुतेक पक्षांचा लागणार कस\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nबीड - जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकांचे निकाल आठ दिवसांपूर्वी लागले; मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्षांना खुर्चीवर बसण्यासाठी 24 किंवा 26 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. याच दिवशी उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींची निवड होणार आहे. पण, हे गणित किचकट असल्याने बहुतेकांचे कस आणि कसब पणाला लागणार आहे.\nबीड - जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकांचे निकाल आठ दिवसांपूर्वी लागले; मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्षांना खुर्चीवर बसण्यासाठी 24 किंवा 26 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. याच दिवशी उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींची निवड होणार आहे. पण, हे गणित किचकट असल्याने बहुतेकांचे कस आणि कसब पणाला लागणार आहे.\nबीडसह परळी, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई आणि धारूर पालिकांच्या निवडणुकांचे निकाल 28 नोव्हेंबरला लागले. परळी, गेवराई आणि धारूरमध्ये ज्या पक्षाचा नगराध्यक्ष झाला त्या पक्षाचे बहुमतही आले. पण, अंबाजोगाई, बीडमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा तर बहुमत दुसऱ्या पक्षाकडे आहे. माजलगावमध्येही भाजप-अपक्ष असे बहुमत आहे. दरम्यान, 25 डिसेंबरला सहाही नगरपालिकांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. मात्र, या दिवशी नाताळची सुटी असल्याने आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या दिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार घेऊन उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणार आहेत.\nअसे होतील स्वीकृत सदस्य\nस्वीकृत सदस्यांसाठी एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आणि जास्तीत जास्त पाच असा निकष असल्याने बीडमध्ये पाच, परळी, अंबाजोगाईत प्रत्येक तीन तर माजलगाव, गेवराई व धारूरमध्ये प्रत्येकी दोन सदस्य स्वीकृत म्हणून घेता येतील. प्रत्येक पालिकेतील राजकीय पक्ष अथवा नोंदणीकृत आघाड्यांच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांच्या निवडी गटनेत्यांच्या शिफारशीनुसार केल्या जातील. मात्र, यासाठी मतदान होणार नाही. गटनेत्यांनी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यपदासाठी शिफारसी करावयाच्या आहेत.\nकिचकट सूत्रामुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी\nबीड पालिकेतील त्रिशंकू परिस्थितीवरील सूत्रानुसार आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला दोन आणि एमआयएमच्या वाट्याला एक सदस्य येईल. शिवसेना आणि भाजपला संधी नसेल. तर अंबाजोगाईत राष्ट्रवादीकडे 29 पैकी 16 जागा असल्या तरी या ठिकाणी राष्ट्रवादीसह भाजप आणि कॉंग्रेसचा एक - एकच स्वीकृत नगरसेवक निवडता येईल. माजलगावात राष्ट्रवादी व भाजपच्या वाट्याला प्रत्येकी एक व परळीत मात्र तीनही सदस्य राष्ट्रवादीकडे तर गेवराईत दोनही सदस्य भाजपचे असतील. धारूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला एकेक नगरसेवक येईल.\nसभापती निवडीत कस आणि कसब\nसभापती निवडीमध्ये पक्षांचा आणि आघाड्यांचा खरा कस लागणार आहे. तर राजकीय कसब असणारेही बाजी मारण्याची शक्‍यता आहे.\nसभापतींच्या निवडी त्या-त्या समित्यांचे सदस्य करणार असून, कोणत्या समितीवर कोणाचे किती सदस्य द्यायचे, हे त्या पक्षाच्या तौलानिक संख्याबळावर अवलंबून असेल. समितीची किमान सदस्य संख्या बारा तर कमाल संख्या 17 असणार आहे. सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असेल. त्यामुळे पहिल्या बैठकीत तौलाणिक संख्या बळाचा विचार करून समितीची सदस्य संख्या किती राहते यावरही सभापती पदाची गणिते अवलंबून राहतील. बीड पालिकेतील तौलानिक संख्याबळाचा विचार करता आघाडीच्या वाट्याला सर्वाधिक सभापतीपदे येऊ शकतात. मात्र, एमआयएमच्या भूमिकेवर सारी परिस्थिती अवलंबून असेल.\nअंबाजोगाईतही भाजप नेमकी काय भूमिका घेईल, यावर समित्यांचे चित्र अवलंबून राहणार आहे. परळीत राष्ट्रवादीला तर गेवराईत भाजपाला सर्व सभापतीपदांवर दावा सांगता येईल. धारूरमधील लढतही लक्षणीत असेल. समिती सभापतीपदासाठी हात उंचावून मतदान असल्याने पक्षांतर बंदीचा विचार करूनच सदस्यांना मतदान करावे लागणार आहे.\nअपक्षांना नोंदवावे लागणार गट\nज्या ठिकाणी राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत अथवा अनोंदणीकृत स्थानिक आघाडी करून जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांना निवडणूक निकालाच्या एक महिन्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून गटाची नोंदणी करावी लागेल. अशी नोंदणी झाल्याशिवाय समित्यांमधील प्रतिनिधित्व देताना तौलानिक संख्याबळात त्यांचा विचार केला जाणार नाही.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nअसिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर\nपुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/pancard-facility/", "date_download": "2018-04-23T19:32:42Z", "digest": "sha1:4GXOHKN7XGDUUQUNJZFTAUYDNB532UCW", "length": 5992, "nlines": 109, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik पॅन कार्ड – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार आयकर नियमांत सुधारणा केली गेली आहे आणि सर्व बॅंकांना स्थायी खाते क्रमांक (पॅन) जोडण्यास सांगितले आहे.\nबँकेमध्ये खाते उघडण्यासाठी व कोणतेही व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य असल्याने, ज्या ग्राहकांकडे पॅन कार्ड नसेल त्या ग्राहकांच्या सोयीसाठी विश्वास को-ऑप. बँकेने प्रत्येक शाखेत पॅन कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधांचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3429", "date_download": "2018-04-23T19:25:40Z", "digest": "sha1:OFUYNJI3PNRMSVO23LFU726LYZF42D4H", "length": 31533, "nlines": 88, "source_domain": "mr.upakram.org", "title": "झांशीवाले दामोदरपंत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराणी आणि पाठीवर दामोदर - काल्पनिक चित्र\nपाठीवर आपल्या लहान मुलाला बांधून घोड्यावरून भरधाव जाणारी शूर स्त्री हे झाशीच्या राणीचं चित्र आपल्या खूप परिचयाचं आहे. राणी नंतर शत्रूशी झालेल्या धुमश्चक्रीत धारातीर्थी पडली. पाठीवरल्या मुलाचं पुढं काय झालं हे सर्वसाधारणपणें कोणासच ठाऊक नाही. त्याचं नाव होतं दामोदर आणि जवळच्या नेवाळकर नातेवाईकांमधून राणीचे पति गंगाधरपंत ह्यांनी त्याला वयाच्या तिसऱ्या वर्षी दत्तक घेतलं होतं. हा दत्तक मान्य करून गंगाधरपंतांच्या पश्चात् त्याच्याकडे वारसाहक्कानं झाशीचं राज्य सोपविण्यावरून राणी आणि कलकत्तेकर इंग्रजांच्यामध्ये वैतुष्टय आलं आणि राणीनं आपल्या हक्काच्या रक्षणासाठी शस्त्र उचललं. (हे अखेरचं पाऊल उचलण्यापूर्वी सामोपचारानं आणि कायद्याच्या मार्गानं कलकत्त्याला आणि लंडनला दावा दाखल करण्याच्या विचारात राणी होती आणि त्याविषयी लॅंग नावाच्या एका ऑस्ट्रेलियन-इंग्रज वकिलाला सल्लामसलतीसाठी तिनं बोलावलं होतं. ह्या भेटीचा लॅंगनं लिहिलेला मनोरंजक वृत्तान्त उपलब्ध आहे, पण त्याविषयी अन्यत्र केव्हातरी...) ह्या दामोदरपंतांचं पुढं काय झालं अशाविषयीचा एक लेख कै. य. न. केळकर ह्यांनी बरेच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला होता. पुढील लेख हा त्याचाच गोषवारा आहे. सारांश दामोदरपंतांच्या शब्दातच आहे.\n\"नेवाळकर कुटुंबाच्या एका उपशाखेत १५ नोव्हेंबर १८४९ ह्या दिवशी माझा जन्म झाला. माझ्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी ह्या मुलाला राजयोग आहे असं भाकित वर्तवलं होतं. हे भाकित पुढं अनपेक्षित आणि दुर्दैवी मार्गानं खरं ठरणार होतं. मी तीन वर्षांचा असताना झाशीचे राजेसाहेब गंगाधरराव ह्यांनी मला दत्तक घेतलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या बुंदेलखंडातील एजंटाकडं माझं दत्तकविधान मान्य करण्याविषयीचा प्रस्ताव त्यांनी पाठविला होता पण त्याला काही उत्तर यायच्या आधीच त्यांचं निधन झालं. माझ्या दत्तक आई लक्ष्मीबाई ह्यांनी कलकत्त्याला लॉर्ड डलहौसीकडं विनंती पाठवली होती की माझं दत्तकविधान मान्य करावं आणि मला झाशीच्या गादीचा वारस घोषित करावं. पण हे मंजूर झालं नाही. कलकत्तेकरांनी निर्णय केला की डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सच्या अनुसार झाशीचं राज्य खालसा करून ब्रिटिश सत्तेचा भाग व्हावं आणि राणी लक्ष्मीबाईना वार्षिक ६०००० रुपये पेन्शन द्यावं. ह्याखेरीज माझ्या वडिलांची सर्व वैयक्तिक मालमत्ता वाडे जडजवाहिर माझ्या सज्ञान होईपर्यंत त्यांच्या ताब्यात असावेत आणि तदनंतर ते माझ्याकडे यावेत. ह्या वेळेस झाशी राज्याच्या खजिन्यात ७ लाख रुपयांचा ऐवज होता. आईसाहेबांनी जेव्हा ह्या रकमेची मागणी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की कंपनी सरकार ही रक्कम विश्वस्त म्हणून सांभाळेल आणि मी सज्ञान झाल्यावर माझ्याकडे सुपूर्द करेल.\n\"१८५७ त माझं नशीबच फिरलं. आईसाहेबांचा झाशीला कंपनी सरकारच्या ताब्यात द्यायला पूर्ण विरोध होता. त्या खुद्द आणि झाशीची प्रजा कंपनी सरकाराविरुद्ध युद्धाच्या मैदानात उतरले. दुर्दैव आणि फितुरी ह्यामुळं आम्ही झाशी गमावली. अखेर ग्वाल्हेरच्या मैदानात आईसाहेबांना वीरमरण मिळालं.\nमाझ्या सेवकांनी मला असं सांगितलं आहे की मला मागे घोड्यावर बसवूनच त्या युद्धक्षेत्री गेल्या होत्या. मला पक्कं काही आठवत नाही. आईसाहेबांच्या जाण्यानंतर ३ दिवस मी ग्वाल्हेरातच होतो. आईसाहेबांच्या बरोबरच्या लोकांपैकी केवळ सुमारे ६० जण ह्या लढाईतून बचावून जिवंत रहिले. नन्हेखान रिसालदार, गणपतराव नावाचा एक मराठा, रघुनाथसिंग आणि रामचंद्रराव देशमुख ह्यांनी माझं पालकत्व घेतलं. २२ घोडे आणि ६० उंट बरोबर घेऊन आम्ही पेशवे नानासाहेब ह्यांचे बंधु रावसाहेब ह्यांची छावणी सोडली आणि आपला मार्ग धरला. दुर्गम भूप्रदेश, अरण्य आणि बिहडांतून मार्ग काढत आम्ही बुंदेलखंडातल्या चंदेरीच्या किल्ल्याकडं निघालो. इंग्रजांच्या धाकामुळं वाटेत लागलेल्या कोठल्याच खेड्याच्या रहिवाशांना आमच्यावर दया करून आम्हाला मदत करावी असा धीर झाला नाही.\n\"कोठल्याच गावात थारा न मिळाल्यामुळं आम्ही अखेर दाट अरण्यात एका नदीच्या काठावर मुक्काम केला. छावणी उभी करावी म्हटलं तर आमच्याकडे तसं कोठलंच साहित्य नव्हतं. आम्ही उघड्यावरच राहू लागलो. उन्हाळयात कडक उन्हामुळं आम्ही जंगलाच्या आत झाडांच्या सावलीत झोपायचो. आमची कातडी उन्हामुळं आणि वाऱ्यापावसामुळं अगदी कोळपून गेली. काही शिजवून खायचं म्हटलं तर आम्हापाशी त्याला लागणारी काहीच साधनसामुग्री नव्हती. परिणामतः जंगलात मिळणारी रानटी फळं आणि कंदमुळं खाऊनच आम्ही दिवस काढले. सुदैवानं आमचा जिथं मुक्काम होता तिथं हा वनाहार भरपूर उपलब्ध होता. आमची उपासमार झाली नाही. जवळपासच्या खेडेगावांपासून ब्रिटिशांच्या भीतीनं आम्ही चार हात दूरच राहिलो होतो. अगदी अडल्यावेळी काय ते आमच्यापैकी कोणीतरी जवळपासच्या गावात जीव मुठीत धरून जाई आणि काय हवं ते मिळालं की लगोलग परत येई. असं करता करता १८५८ चा उन्हाळा संपला.\n\"पावसाळयात आमचे हाल आणखीनच वाढले. सर्वत्र चिखल आणि पाणी भरून गेले आणि आमची हालचाल आणखीनच थंडावली. ते दिवस आठवले की आजही माझ्या अंगावर शहारा येतो. अखेर आमचं नशीब थोडं फिरलं आणि परमेश्वरानं आमच्याकडं आपली कृपादृष्टि वळवली. जवळच्या एका खेडयाच्या मुखियानं सांगितलं की नजीकच ललितपुरमध्ये ब्रिटिशांनी तळ ठोकला आहे. त्यामुळं आमच्या सध्याच्या जागी तो आम्हास मदत करू शकणार नाही पण आम्ही जर आपला मुक्काम त्याच्या सूचनेनुसार दुसऱ्या गुप्त जागी हलवला तर तो त्या जागी शिधासामुग्री पोहोचवू शकेल. नाईक रघुनाथसिंगाच्या सल्ल्यानुसार आम्ही आपली छावणी मोडली आणि १०-१२ जणांचे गट करून आम्ही विखरून राहू लागलो. त्या मुखियाला आम्ही ९ घोडे आणि ४ उंट दिले आणि ह्याशिवाय दर महिन्याला ५०० रुपये त्याला द्यायचं कबूल केलं. त्याच्या मोबदल्यात त्यानं आम्हाला शिधा पोहोचवायचा आणि ब्रिटिशांच्या हालचालीची बातमी पुरवायची असं ठरवलं. एव्हाना आमची संख्या रोडावत जाऊन मूळच्या ६० पैकी आम्ही सर्व मिळून ११ जण काय ते शिल्लक उरलो होतो.\n\"मुखियाच्या सूचनेप्रमाणं बेटवा नदीपासून जवळच्या एका गुहेत आम्ही राहू लागलो. जवळच एक महादेव मंदिर होतं. बेटवा नदीच्या पाण्याला खूपच जोर होता. थोडया अंतरावर एक प्रेक्षणीय जलप्रपात होता. आसपास छोटेमोठे पाण्याचे साठे होते. ह्या स्थळाच्या प्रेक्षणीयतेनं आमचं दुःख थोडसं हलकं झालं.\n\"अशा भटक्या आयुष्याची दोन वर्षं आम्ही काढली. हा सर्व वेळ माझी तब्येत खराबच असे. मी ह्या भटकंतीच्या दिव्यातनं बाहेर पडतो की नाही अशी शंका माझ्या जवळच्या लोकांना वाटू लागली. मुखियाला त्यांनी विनंती केली की मला औषधपाणी द्यायला कोणालातरी बोलावणं करावं. मुखियानं माझी दयनीय अवस्था पहिली आणि त्याला धक्काच बसला. त्याचा काकाच गावात वैद होता. आपल्या काकाकडनं माझ्या औषधाची सोय मुखियानं गुपचुप केली. माझी तब्येत सुधारली पण एक नवीनच प्रश्न आमच्यासमोर खडा झाला. आम्ही ग्वाल्हेर सोडलं तेव्हा आमच्याजवळ ६०००० रुपयांचा ऐवज होता. तो आता जवळजवळ संपुष्टात आला होता. मुखियाला द्यायला आमच्यापाशी काही नाही असं पाहिल्यावर त्यानी आम्हाला निघून जायला सांगितलं. आम्हाला तसं करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. आम्ही त्याला २०० रुपये दिले आणि आपले घोडे परत मागितले. त्या भामटयानं केवळ तीन घोडे परत केले आणि बाकीचे मेले अशी थाप मारली.\n\"वाटेत पूर्वीच्या लोकांपैकी १२ जणांचा एक गट आम्हाला परत येऊन मिळाला आणि आम्ही ग्वाल्हेरच्या प्रदेशातल्या एका खेडयात पोहोचलो. गावकऱ्यांनी आम्ही बंडवाले असल्याचं ओळखलं आणि आम्हाला अटक केली. तिथल्या कैदखान्यात आम्ही तीन दिवस काढले. नंतर १० घोडेस्वार आणि २५ शिपायांच्या पहार्यात आमची रवानगी झालापाटण इथल्या पोलिटिकल एजंटाकडे झाली. आमचे घोडे जप्त झाले होते. पायी चालून तिथं पोहोचायला आम्हास कित्येक दिवस लागले. माझी स्थिति पाहून माझ्या सहकाऱ्यांनी मला आळीपाळीनं पाठीवरनं वाहून नेलं. आईसाहेबांच्या लोकांपैकी जे बचावले होते त्यापैकी बहुतेकांनी झालापाटणमधेच आश्रय घेतला होता. मि. फ्लिंक नावाचे एक आधिकारी तिथं पोलिटिकल एजंट होते. आईसाहेबांच्या चाकरीतला रिसालदार नन्हेखान पोलिटिकल एजंटाच्या ऑफिसमध्येच नोकरीला लागला होता आणि एजंटाचा विश्वासू होता. तो फ्लिंकसाहेबांना म्हणाला, \"झाशीच्या राणीसाहेबांना एक ९-१० वर्षांचा मुलगा होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्या मुलाला जंगलात एकाद्या वन्य प्राण्यासारखं राहायला लागलं. त्याच्या बरोबरच्यांनी त्याची चांगली काळजी घेतली आहे. त्या बिचाऱ्या मुलानं सरकारचं काय बिघडवलं आहे त्या मुलाला ह्यातून बाहेर काढा आणि सगळा हिंदुस्तान तुम्हाला दुवा देईल\".\nइंग्रजी सूड - फेलिस बीटोने घेतलेले छायाचित्र\n\"फ्लिंकसाहेब दयाळू माणूस होता. त्यांनी इंदूरमधले पोलिटिकल एजंट शेक्स्पीअर ह्यांच्याकडे माझ्याबद्दल कळवलं. त्या साहेबांचा जबाब आला की मुलानं आपणहून शरणागति पत्करली तर मी जरूर त्याची योग्य सोय लावून देईन. फ्लिंकसाहेबांनी नन्हेखानाबरोबर मला इंदूरला पाठवलं. वाटेत आम्ही झालावारचे राजेसाहेब पृथ्वीसिंग ह्यांना भेटलो. राजेसाहेबांना आईसाहेबांबद्दल फार आदर होता आणि त्यांनी मला फार चांगली वर्तणूक दिली. माझ्याबद्दल अजमेरच्या एजंटाकडं शब्द टाकण्याचं आश्वासनहि दिलं.\n\"झालापाटणमध्ये आम्ही सुमारे तीन महिने होतो. आमच्याजवळ अजिबात पैसा उरला नव्हता. माझ्याजवळचे अखेरचे दोन सोन्याचे तोडे मी तिथं विकले. ते मूळचे आईसाहेबांचे होते. माझ्याजवळची त्यांच्या आठवणीची ही शेवटची वस्तु.\n\"५ मे १८६० ला आम्ही इंदूर छावणीत पोहोचलो. तिथं मला शेक्स्पीअरसाहेब भेटले. मला शिक्षण देण्यासाठी त्यांनी मुन्शी धर्मनारायण ह्या काश्मीरी पंडित गृहस्थांना नेमलं. मला जवळ केवळ ७ जणांना ठेवायची परवानगी मिळाली. बाकी सर्वजण सोडून आपापल्या मार्गानं गेले. मला महिन्याला २०० रुपये पेन्शन मंजूर करण्यात आलं. ते मान्य करण्यापलीकडं माझ्यापाशी अन्य कोठलाच पर्याय नव्हता कारण मी एक अज्ञान मुलगाच होतो.\"\nइथं हा गोषवारा संपतो. दामोदरपंतानी नंतरच्या आयुष्यात काय केलं ह्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. एवढं निश्चित की विश्वस्त म्हणून इंग्रज सरकारानं ताब्यात घेतलेली ७ लाखाची रक्कम दामोदरपंतांना कधीच परत मिळाली नाही आणि त्याबद्दल ते आयुष्यभर झगडत राहिले. त्यांचं वैयक्तिक आयुष्य म्हणायचं तर त्यांनी सुरुवातीस एक लग्न केलं पण ती पत्नी लवकरच वारली. दुसऱ्या लग्नापासून त्यांना बऱ्याच उशीरा म्हणजे १९०४ साली लक्ष्मणराव नावाचा मुलगा झाला. त्याच्या जन्मानंतर दोनच वर्षात २८ मे १९०६ ह्या दिवशी दामोदरपंत मृत झाले. लक्ष्मणराव १९५९ पर्यंत जगले. त्यांच्या पुढच्या पिढया इंदूर भागातच चारचौघांसारख्या नोकरीधंद्यात आहेत. आपलं नेवाळकर हे आडनाव सोडून ते सर्व आता झाशीवाले म्हणून ओळखले जातात.\n(लेखात घातलेली चित्रे जालावर अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत.)\nविनायक गोरे [21 Aug 2011 रोजी 17:39 वा.]\nराणीच्या मृत्यूनंतर दामोदराचे काय झाले याबद्दल कुतुहल होते ते या लेखामुळे शमले. चांगल्या माहितीबद्दल श्री. अरविंद यांना धन्यवाद.\nनितिन थत्ते [22 Aug 2011 रोजी 05:01 वा.]\nछान लेख आणि माहिती.\nसविस्तर् वृत्तांत् आवडला. इथे उपक्रमावरच बहुदा ह्याच विषयाबद्दल एक चर्चा झाली होती. दामोदरपंतांच्या वारसांना स्वातंत्र्योत्तर भारत सरकारकडुन दुर्लक्षिले जाण्याच्या(आणि फारशा काही सोयी/सुविधा,भत्ते न मिळण्याच्या ) संदर्भातली चर्चा आठवते आहे. त्यांच्या वारसांना राणीने केलेल्या पराक्रमाबद्दल काही आर्थिक मोबदला हवा होता, मात्र तत्कालिन भारत् सरकारने तो दिला नाही वगैरेबद्दल वाद-विवाद झाले होते. दुवा मात्र सापडला नाही.\nअवांतरः- मधे एक \"तात्या टोपे\" नावाचे शोधप्रबंधसदृश् पुस्तक् वाचण्यात आले. त्या पुस्तकात तपशील् असा काहिसा होता की मुळात ब्रिटिशांनी ज्याला १८५८ मध्ये फाशी दिले ती व्य्क्ती तात्या नव्हतीच.(थोडक्यात् एक् conspiracy theory होती.) मग जिवंत असलेले तात्या होते कुठे एका तर्कानुसार ते दामोदरपंतांचे कुणी आप्त बनुन दुसर्‍याच नावाने राहिले, कधीही पकडले गेले नाहित. त्या संदर्भात दामोदर रावांनी त्यांना दुसरी ओळख देउन् साह्य/सहाय्य केले असावे असे वाटते.\nनितिन थत्ते [22 Aug 2011 रोजी 08:19 वा.]\n>>ब्रिटिशांनी ज्याला १८५८ मध्ये फाशी दिले ती व्य्क्ती तात्या नव्हतीच.(थोडक्यात् एक् conspiracy theory होती.)\nअशी कॉन्स्पिरसी थिअरी १९७०-७५ च्या आसपास* \"सोबत\"च्या दिवाळी अंकात वाचली होती. शेगावचे गजानन महाराज म्हणजेच तात्या टोपे होते असा लेख आला होता.\n*नक्की वर्ष आठवत नाही. पण सोबत दिवाळी अंक हे नक्की.\nती अनेक् शक्यतांपैकी एक् आहे.\nइतरही बर्‍याच् शक्यता दिल्यात. गजानन् महाराज म्हणजे तात्या टोपे कसे नाहित हे लिहिण्यात त्या पुस्तकात काही पाने त्यात खर्ची घातलेली आहेत. निव्वळ वयाचा जरी विचार् केला तरी ती शक्यता नाकरावी लागते असं दिलय. लेखक:- कृ पं देशपांडे, प्रकाशकः- गंधर्व वेद प्रकाशन.\nत्यांनी दिलेल्या शक्यतांची यादी हा उपक्रमावर एक मस्त विषय/धागा होउ शकेल.\nहा/ असा लेख या पूर्वी उपक्रमावर आला आहे\nपब्लिक मेमरी शॉर्ट असते याचे उत्तम उदाहरण म्हणून वरील प्रतिसादांकडे बघता येईल ;-) ह. घेणे; पण हा/ असा लेख या पूर्वी उपक्रमावर आला आहे.\nअर्थातच सोबतच्या चित्रांनी आणि जास्त माहितीमुळे वरील लेख अधिक रोचक वाटतो.\nपूर्वीचा लेख येथे वाचता येईल.\n माहिती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nउत्तम लेख आणि वाचनात न आलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T19:29:24Z", "digest": "sha1:373A5NMFMZ2TWLLPQBDNORLMXRJSESKC", "length": 3699, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कान्होजी जेधे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा पाठिंबा मिळवून दिला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१४ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/61Program/1NABARD;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:00:21Z", "digest": "sha1:ZKED2OV25MSJ5LXQIJXBN35YH3JEW4NY", "length": 9731, "nlines": 177, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> कार्यक्रम >> नाबार्ड\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nग्रामीण पायाभूत सुधारणामधील गुंतवणूक, नवनविन आर्थिक संधी आणि कृतींध्ये वाढ करते, व्यवसावृध्दी आणि वाढीव मिळकत यांची निर्मीती, ही ग्रामिण भागातील निर्धन (गरीब) स्तरातील लोकांमध्ये कुशल कारागिरांची निर्मीती, त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची बिंबवणूक तसेच ग्रामिण भागाची सेवावृध्दी करते.\nवरील गरजा लक्षात घेवून राष्ट्रीय शेती व उद्योग बँकेद्वारे ग्रामिण भागात चालू तसेच नविन पायाभूत सुविधा निर्माण करणेसाठी केंद्र सरकाने १९९५-९६ पासून ग्रामीण पायाभूत सुविधा विकासासाठी निधींची तरतूद (RIDF) योजना सुरु केली आहे.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-108022000022_1.html", "date_download": "2018-04-23T19:16:08Z", "digest": "sha1:YILGBBIFITSI2GZLJEZMYCTA4JDGTXCQ", "length": 9061, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "योगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयोगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या\nयोगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.\nत्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्‍यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.\nलक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल.\nकुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.\nसायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.\nरक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे.\nअशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.\nयोगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.\nलक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्‍यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.\nआज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग\nलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे करा\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपे 5 उपाय\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nआजपासून सुरू होत आहे ‘मृत्यू’ पंचक, लक्षात ठेवा या गोष्टी\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5369343126166282163&title=Kimaya%20-%203&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:34:04Z", "digest": "sha1:XAIUQFFTL2WCA6SFPB7W3TNVLDENLZZW", "length": 16323, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अनुवाद क्षेत्राचे भवितव्य", "raw_content": "\n‘एकेकाळी उपेक्षित असलेला ‘अनुवाद’ हा साहित्यप्रकार आज लोकप्रिय आणि आघाडीला आहे. जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्यानंतर आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारखी माध्यमे विलक्षण वेगाने वापरात येत असताना ते अपरिहार्य आहे. त्यामुळे ‘अनुवादाचे भवितव्य काय,’ याचे उत्तर ‘अनुवादालाच भवितव्य’ असे द्यावे लागेल....’ ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरात या वेळी अनुवाद क्षेत्राबद्दल त्यांचे अनुभवाचे बोल...\nएकेकाळी उपेक्षित असलेला ‘अनुवाद’ हा साहित्यप्रकार आज लोकप्रिय आणि आघाडीला आहे. जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्यानंतर आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारखी माध्यमे विलक्षण वेगाने वापरात येत असताना ते अपरिहार्य आहे. काही वर्षांतच ‘कॉपीराइट’ ही संकल्पनाच नष्ट झाली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे ‘अनुवादाचे भवितव्य काय,’ याचे उत्तर ‘अनुवादालाच भवितव्य’ असे द्यावे लागेल.\n१९७५पासून मी गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचे (बेस्टसेलर्स) अनुवाद सुरू केले. आजवर अशी सुमारे ३० पुस्तके प्रसिद्ध झाली आणि ती खूपच लोकप्रिय झाली. नवीन अनुवादक पुढे येत राहिले. सर्व वाचनालयांमधून त्यांना प्रचंड मागणी असते. तरुण वाचकांचाही त्यात प्रामुख्याने समावेश असतो, हे विशेष\nज्या काळात आपल्याकडे कथा-कादंबऱ्या लोकांना आवडत होत्या, त्याच वेळी युरोप आणि अमेरिका जागतिक मंदी, तसेच महायुद्धाला तोंड देत होते. त्यामुळे तिथला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चेहरामोहरा पार बदलून गेला. त्याचे प्रतिबिंब साहजिकच तिथल्या साहित्यात उमटू लागले. त्यात विषयवैविध्य आणि वैचित्र्य होते. पुढे त्यांचे अनुवाद अन्य भाषांमध्ये होऊ लागले. मराठीतही त्यांचे प्रमाण वाढू लागले. नव्या जाणिवा, नवे अनुभव, नवनवे वाङ्मयप्रकार वाचकांना आकर्षित करू लागले. सुरुवातीला समीक्षकांकडून त्यांना ‘एक साहित्यप्रकार’ म्हणून मान्यता नव्हती. वाचकांचे प्रमाण मात्र वेगाने वाढत होते. अनुवाद जितका एक स्वतंत्र कलाकृती वाटावी इतका अस्सल, तितकी त्याची लोकप्रियता अधिक आज अशी परिस्थिती आहे, की वाचनालयांमध्ये ५०-६० टक्के सभासद अनुवादित पुस्तकांचीच मागणी करताना दिसतात. अनुवादाला आता एक ‘सर्जनशील साहित्य’ म्हणून मान्यता मिळाली आहे.\nअनुवाद ही आता हौसेची किंवा सहज जाता जाता करण्याची गोष्ट राहिलेली नाही. माहिती, ज्ञान आणि करमणूक या सर्व स्तरांवर अनुवाद मोठ्या प्रमाणात होण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या मराठीतून अन्य प्रादेशिक व परदेशी भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण कमी असले, तरी येत्या काही वर्षांत ते निश्चितच वाढेल - नव्हे, वाढायलाच पाहिजे.\nललित वाङ्मयाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, खाद्यसंस्कृती, कला, चित्रपट इत्यादी असंख्य विषयांत आज अनुवाद होताना दिसतात. कथा-कादंबऱ्या मागे पडत आहेत. सर्वच क्षेत्रांना अनुवादांनी व्यापलेले आहे. ‘Nothing is original’ असा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. कोणत्याही प्रकारच्या साहित्याला काही ना काही आधार, पूर्वस्मृती, संस्कार कारणीभूत असतात. म्हणजे ते ‘अनुवादच’ असतात, असे म्हटले तर वावगे होणार नाही.\nजर्मनीतील फ्रँकफुर्ट आणि भारतामध्ये दिल्लीत दर वर्षी ‘बुक फेअर’ आयोजित केले जाते. तेथे भारतीय आणि परदेशी प्रकाशकांमध्ये विविध विषयांवरील अनुवादांसाठी शेकडो करार होत असतात. त्यावरून अनुवादाचे महत्त्व लक्षात येते. खरोखर, शेकडो प्रकाशकांनी हजारो अनुवाद प्रसिद्ध केले, तरी एकमेकांत स्पर्धा होण्याची वेळ येणार नाही. तशी गरजच आहे आणि तितकेच विषयही आहेत. अर्थात, त्यासाठी चांगल्या अनुवादकांची गरज आहे.\nआपल्याला व्यावसायिक अनुवादक व्हायचे आहे मग, त्यात यशस्वी ठरण्यासाठी खूप परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. भाषांचे ज्ञान सर्वांत महत्त्वाचे. त्यानंतर आपले शुद्धलेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, लेखनाचे तंत्र, योग्य शब्दकोशांचा वापर या गोष्टी येतात. सरावाने लेखनात/अनुवादात सफाई येते. आपल्या साहित्यकृतीचे आपणच पहिले वाचक असतो. लिहिताना घाईगडबडीत झालेल्या चुका, अधिक चांगले प्रतिशब्द, काही भाग गाळणे किंवा वाढवणे, हे सहज लक्षात येते. दुसऱ्याकडून संपादन करून घेण्याची गरज वाटल्यास, त्यात कमीपणा वाटून घेऊ नये. पुस्तक निर्दोष स्वरूपात बाजारात गेले पाहिजे. त्यावर व्यवसाय अवलंबून असतो.\nएकदा हे क्षेत्र निवडले, की कोणताही विषय समोर आल्यास, त्याला नकार देता कामा नये. उदाहरणार्थ, अध्यात्मातील, ‘एकोऽहं बहुस्याम्’पासून ते आत्मज्ञान अर्थात ‘जन्ममरणापासून मुक्ती’ या प्रदीर्घ प्रवासातील कोणताही विषय आला आणि विज्ञानातील ‘बिग बँग थिअरी’ ते ‘क्वांटम फिजिक्स व्हाया रिलेटिव्हिटी’ यातील कोणताही विषय हाताळता आला पाहिजे. अडचण आल्यास मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मिळू शकतात. मदतीला हल्ली ‘गुगल महर्षी’ आहेतच ललित वाङ्मय मागे पडले, तरी अनुवादांसाठी अगणित विषय आहेत. प्रकाशकही चांगल्या अनुवादकांच्या शोधात असतात. तेव्हा लेखणी परजून सज्ज व्हा आणि त्या आव्हानाला सामोरे जा. स्वतःला त्यात पारंगत बनवा.\nया क्षेत्रात मी जे काही थोडेफार काम केले आहे, त्या अनुभवाच्या आधारे किमान ५०० जणांना ‘अनुवादाचे तंत्र आणि मंत्र’ शिकवण्याचा संकल्प मी सोडला आहे. आगामी वर्षात तो पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: PuneRavindra Gurjarरवींद्र गुर्जरBOIKimayaकिमयाTranslationअनुवादभाषांतरअनुवाद क्षेत्र\nदृक्-श्राव्य लेखन नादब्रह्माचा वारकरी आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर माझा ‘नसामान्य’ मित्र शरद माडीकर ब्रह्मविद्येचा सोपान - श्रीदत्तभार्गवसंवाद\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4997172622857455762&title='Loyalty%20Point'%20Launch%20by%20Paytm&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:20:30Z", "digest": "sha1:GP6SC36RIF4JZ6RZVG6A4S5SNHP2NXIB", "length": 7763, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पेटीएमचा ग्राहकांसाठी ‘लॉयल्टी पॉईंट’ उपक्रम", "raw_content": "\nपेटीएमचा ग्राहकांसाठी ‘लॉयल्टी पॉईंट’ उपक्रम\nमुंबई : पेटीएम या भारताच्या सर्वात मोठ्या मोबाइल फर्स्ट आर्थिक सेवा मंचाने ‘पेटीएम लॉयल्टी पॉईंट्स’ उपक्रम सुरू केला असून, हे पॉईंट्स ग्राहक विविध व्यवहारांमधून मिळवू शकतात.\nया मंचावर ग्राहकांना मिळणारे सर्व कॅशबॅक ‘पेटीएम लॉयल्टी पॉईंट्स’ म्हणून गोळा होतील. हे पॉईंट्स ऑनलाइन मंचावरून किंवा पेटीएम स्वीकारणाऱ्या पाच मिलियनपेक्षा जास्त व्यापारी केंद्रांवरून मिळवता येतील. येत्या वर्षात कंपनी या ऑफरमध्ये आणखी काही वैशिष्ट्ये दाखल करणार आहे.\nव्यापक उपयोगकर्त्यांना बक्षीस देऊन डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करणे, पेटीएमच्या ऑफलाइन व्यापारी भागीदारांना त्यांचा व्यवसायवाढीची संधी; तसेच समस्त ईकोसिस्टम एकत्र आणून उपयोगकर्त्यांना केव्हाही आणि कुठेही कमावण्यासाठी, जमवण्यासाठी आणि रिडीम करण्यासाठी सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.\nपेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अॅबोट म्हणाले, ‘आम्ही आमच्या लाखो उपयोगकर्त्यांचे ऋणी आहोत, ज्यांनी आम्हाला देशातील सर्वात पसंतीचा पेमेंट मंच बनविले आहे. पेटीएम ‘लॉयल्टी पॉईंट्स’द्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना एक आकर्षक अनुभव देऊ करत आहोत. आमचे ग्राहक आता पेटीएमद्वारे किंवा कोणत्याही मुख्य ऑनलाइन मंचाद्वारे आणि ऑफलाइन व्यापारी केंद्रावर व्यवहार करत असताना ‘लॉयल्टी पॉईंट्स’ कमवू आणि रिडीम करू शकतात. यामुळे आमच्या वापरकर्त्यांना पेटीएमचा वापर करूनच व्यवहार करण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच आमच्या व्यापारी भागीदारांचा व्यवसाय वाढेल.’\nपेटीएमने गाठला १०० मिलियन डाउनलोडचा पल्ला पेटीएमचे ‘पेटीएम फॉर बिझनेस’ अॅप ‘यूपीआय’साठी पेटीएम सुरक्षित व्यासपीठ ‘पेटीएम’चे सोप्या फीचर्ससह अद्ययावत अॅप मोबाइल पेमेंट सेवेसाठी केवायसी आवश्यक\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/medical-admission-case-mayni-34408", "date_download": "2018-04-23T19:37:52Z", "digest": "sha1:4SYMOWP723SY6225V7MXEYDCSTIIX6IP", "length": 12835, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Medical admission case in mayni मायणीच्या वैद्यकीय प्रवेशप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक | eSakal", "raw_content": "\nमायणीच्या वैद्यकीय प्रवेशप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nमुंबई - सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्‍यातील मायणी येथील आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्‍यात आली असून, या 97 विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना अन्य महाविद्यालयात सामावून घेण्यात यावे. तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. यासंदर्भात उद्या (ता. 10) सर्व संबंधितांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्वरित मार्ग काढण्याचे निर्देश उपसभापतींनी सरकारला दिले.\nमुंबई - सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्‍यातील मायणी येथील आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्‍यात आली असून, या 97 विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना अन्य महाविद्यालयात सामावून घेण्यात यावे. तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. यासंदर्भात उद्या (ता. 10) सर्व संबंधितांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्वरित मार्ग काढण्याचे निर्देश उपसभापतींनी सरकारला दिले.\nआयएमएसआर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अनियमितता, महाविद्यालयात पायाभूत सुविधांचा अभाव, आवश्‍यक अटींची पूर्तता करण्यात आलेले अपयश अशा कारणांमुळे 97 विद्यार्थ्यांचे प्रवेश अनियमित ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्‍यात आली आहे. संस्थेच्या चुकांचा फटका आपल्याला बसू नये व न्याय मिळावा, यासाठी हे विद्यार्थी 51 दिवसांपासून उपोषणात बसले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भातील मुद्दा मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता.\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\n‘ऑरिक’ आता एका क्‍लिकवर\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR417", "date_download": "2018-04-23T19:02:45Z", "digest": "sha1:3ANU5RUHKZBNAVEAA3V4VVJTPODNRY4U", "length": 3533, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nइस्रोमधील वैज्ञानिक, अभियंत्यांच्या प्रवर्गात मनुष्यबळाच्या तरतुदीत करण्यात आलेला वाढप्रस्ताव वित्तमंत्रालयाकडे\nआजघडीला इस्रोमध्ये एकूण 7062 वैज्ञानिक / अभियंते कार्यरत आहेत. देशात अवकाशाधारीत सेवांची मागणी सातत्याने वाढल्यामुळे प्रक्षेपण तसेच अवकाश तंत्रज्ञान संबंधी अनुप्रयोगांचा वापर वाढला आहे. वाढत्या मागणीच्या प्रमाणात कार्यभारही वाढल्यामुळे त्याप्रमाणात वैज्ञानिक / अभियंता प्रवर्गात पुरेशा मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे.\nयासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात आला असून, अवकाश आयोगाने त्याची शिफारस केली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वी वित्तविषयक शिफारसींसाठी तो वित्तमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.\nअणु ऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/maharashtra/123-marathwada-aurangabad", "date_download": "2018-04-23T19:01:44Z", "digest": "sha1:W6YMY2HFI4U3UOMCJXUFUXR7JXCH3A7H", "length": 7135, "nlines": 157, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\nमुलीनं केला प्रेमविवाह; आई-भावाने उचलले टोकाचे पाऊल\nराष्ट्रवादीला राजकीय हेतूनं हत्याकांडात गोवलं – धनंजय मुंडे\nपाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद\n...म्हणून मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा रद्द झाला\nऔरंगाबाद: कचऱ्याची जाळपोळ सुरुच\nराजकारणाचे बळी; सेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह 600 जणांविरोधात गुन्हा दाखल\nनगर शिवसौनिकांचे दुहेरी हत्याकांड; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराला अटक\nकैलास गिरवाले यांचा मृत्यू\nभाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक,1 दिवसांची पोलीस कोठडी\nकेडगावात गोळीबार, कोयत्यानं वार करून दोघांची हत्या\nअल्पवयीन मुलीचे अपहरण, वडिलांच्या जवळून नेले उचलून\nसेनेचा ‘एकला चलोरे’चा नारा कायम, युतीची शक्यताही नाकारली\nनवस फेडणाऱ्याची गळ टोची, औरंगाबादमधील अघोरी प्रथा\nएमआयटी कॉलेजच्या पर्यवेक्षक,प्राचार्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी\nपाण्याचा शोधात निघालेले काळविट पाण्यात पडले अन्\nलातूरमध्ये खाकी वर्दीतला दुचाकी चोर\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR418", "date_download": "2018-04-23T19:04:30Z", "digest": "sha1:XGAKM55SMTBKFVMFFDARUZUEEPM737VQ", "length": 3863, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nचालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत अकार्यक्षम मालमत्तांची (एनपीए) कामगिरी आणि उपाययोजनांविषयी चर्चा\nवित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या आज पहिल्या बैठकीत अकार्यक्षम मालमत्ता अर्थात एनपीए याविषयावर वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.\nचालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत बँकां च्या अकार्यक्षम मालमत्तांची (एनपीए) कामगिरी हा चिंतेचा विषय असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले. स्टील उद्योग क्षेत्रात सुधारणा दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यासंदर्भातील विविध बँकांच्या प्रकरणांवर प्रक्रिया सुरु असून, रिझर्व्ह बँकेने त्यासाठी एका समितीची तरतूद केल्याची माहिती जेटली यांनी दिली. बैठकीपूर्वी अकार्यक्षम मालमत्तांसंदर्भात एक सादरीकरणही करण्यात आले.\nया बैठकीत वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार, अरुण कुमार मेघवाल, यांच्यासह वित्त मंत्रालयाचे अनेक अधिकारी सहभागी झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/samsung-galaxy-note-8-launched-in-india-with-unique-features-having-reasonable-price-in-india-premium-smartphones-specifications-features-pt-269692.html", "date_download": "2018-04-23T19:20:18Z", "digest": "sha1:LJK7SY2HKFULFF5BATPMGB5E4ND6SIOF", "length": 11146, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सॅमसंगचा गॅलक्सी note 8 लाँच, हे आहेत फिचर्स आणि किंमत", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसॅमसंगचा गॅलक्सी note 8 लाँच, हे आहेत फिचर्स आणि किंमत\nसॅमसंग note 8 हा अनेक नव्या फिचर्ससह स्मार्टफोन प्रेमींच्या भेटीला आलाय.\n12 सप्टेंबर : सॅमसंगच्या बहुप्रतिक्षित नोट सिरीजचा सातवा स्मार्टफोन गॅलक्सी note 8 अखेर भारतात लाँच झालाय. सॅमसंग note 8 हा अनेक नव्या फिचर्ससह स्मार्टफोन प्रेमींच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे या फोनची स्क्रीन ही 6.3 इंचाची आहे. या फोनची किंमत 67,900 इतकी असणार आहे.\nसॅमसंग note 8 ची स्क्रीन क्वाड HDSuper AMOLED इन्फिनिटी डिस्प्ले आहे. 12 मेगापिक्सल डुअल रिअर कॅमेरा असून यात टेलीफोटो लेंस आणि दुसरा कॅमेऱा हा वाईड अँगल लेन्स आहे.\nकंपनीने दावा केलाय की, लोकांचा या फोननंतर DSLR फोटो क्लिक करण्याचा ट्रेंड कमी होईल.\nअसा आहे सॅमसंग गॅलक्सी note 8\nस्क्रीन - 6.3 इंच\nकॅमेरा - 12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा\nडुअल कॅमरा फोटो कॅप्चर\nसिस्टिम - एंड्रॉएड नूगा OS\nरॅम - 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज\nया फोनचं प्री-बुकिंग आजपासून सुरू झालंय आणि विक्री 21 सप्टेंबरपासून होणार आहे. जर तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डने खरेदी करणार असाल तर तुम्हाला 4000 रुपये कॅशबॅक मिळतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nआता पासवर्ड होणार इतिहासजमा\n टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://95mane.blogspot.com/2013/12/pandurag-saneguruji.html", "date_download": "2018-04-23T19:24:53Z", "digest": "sha1:AZRDQVYRFSYMYDCKCJNWGKZMBJZ542PW", "length": 34607, "nlines": 283, "source_domain": "95mane.blogspot.com", "title": "10 th,ICT: Pandurag Saneguruji.", "raw_content": "\nयेथे जा: सुचालन, शोधयंत्र\nडिसेंबर २४, इ.स. १८९९\nपालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nजून ११, इ.स. १९५०\nछात्रालय दैनिक, साधना, साप्ताहिक\nवाडघर-गोरेगाव, माणगाव तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.\n३ माणगावचे आणि पुण्याचे सानेगुरुजी स्मारक\n४ आंतरभारती साहित्य संवाद संमेलन\n६ साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य\nसाने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.\nशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.\nइ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.\nसाने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता\nराष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो \nसमाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-\nजगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित\nतया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे\nजयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती\nतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे\nसमस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा\nअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे\nसदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल\nतया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे\nकुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे\nसमस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे\nप्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी\nकुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे\nअसे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या\nसदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे\nभरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात\nसदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे\nअसे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे\nपरार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे\nजयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा\nत्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे\nही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील अनेक थोर व्यक्तित्वे घडविली. उदा. - एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधु दंडवते, ग. प्र. प्रधान, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र. द. पुराणिक, वा. रा. सोनार, सी. एन. वाणी, शांतीलाल पटणी, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, रा. ग. जाधव, दादा गुजर इ.\n१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.\nप्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती[ संदर्भ हवा ]. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यानी आत्महत्या केली.\nमाणगावचे आणि पुण्याचे सानेगुरुजी स्मारक\nसाने गुरुजींच्या स्मरणार्थ 'सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग साइट बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, मित्रमेळावा, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.\nया संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात 'सानेगुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. सानेगुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.\nपुण्यातही साने गुरुजींचे स्मारक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.\nआंतरभारती साहित्य संवाद संमेलन\n२०१२ सालचे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.\nगुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.\nसाने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य\nसाने गुरुजी यांचे हस्ताक्षर\nअमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)\nआपण सारे भाऊ भाऊ\nकला आणि इतर निबंध\nकल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य\n'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर\nगोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०\nभाग १ - खरा मित्र\nभाग २ - घामाची फुले\nभाग ३ - मनूबाबा\nभाग ४ - फुलाचा प्रयोग\nभाग ५ - दुःखी\nभाग ६ - सोराब आणि रुस्तुम\nभाग ७ - बेबी सरोजा\nभाग ८ - करुणादेवी\nभाग ९ - यती की पती\nभाग १० - चित्रा नि चारू\nगोड निबंध भाग १, २\nभगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे\nभारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)\nराष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)\nश्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)\nसमाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)\nसोनसाखळी व इतर कथा\nहिमालयाची शिखरे व इतर चरित्रे\nसाने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-\nआपले साने गुरुजी . लेखक डॉ. विश्वास पाटील\nजीवनयोगी साने गुरुजी. लेखक डॉ. रामचंद्र देखणे\nनिवडक साने गुरुजी. लेखक रा.ग. जाधव\nमहाराष्ट्राची आई साने गुरुजी. लेख्क वि.दा. पिंपळे\nसाने गुरुजी. लेखक यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे.\nसाने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म. लेखक आत्माराम वाळिंजकर\nसाने गुरुजी गौरव ग्रंथ. लेखक रा.तु. भगत\nसाने गुरुजी जीवन परिचय. लेखक यदुनाथ थत्ते\nसाने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार. लेखक \nसाने गुरुजी पुनर्मूल्यांकन. भालचंद्र नेमाडे\nसाने गुरुजी यांची सुविचार संपदा. लेखक वि.गो. दुर्गे\nसाने गुरुजी साहित्य संकलन. लेखक प्रेम सिंह\nसेनानी साने गुरुजी. लेखक राजा मंगळवेढेकर\nयांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन\nमराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.\nव्यर्थ न हो बलिदान - डॉ.दता पवारलोकसत्ता १ मे १९८...\nbhakti नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ps.gadhinglaj.org/category/schemes/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-23T18:49:56Z", "digest": "sha1:JOKOX76WAWOVE6EREMSWFWZTEP3EONX4", "length": 9148, "nlines": 147, "source_domain": "ps.gadhinglaj.org", "title": "पशुसंवर्धन Archives - Panchayat Samiti Gadhinglaj", "raw_content": "\nगडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nडिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.\nपंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.\nलिंगनूर क ll नेसरी\nपं. स. रचना व प्रशासन\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार…\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…\nलघु जल सिंचन उप विभाग क्र.५\nस्वच्छ भारत मिशन कक्ष.\nलघु जल सिंचन उपविभाग\nहस्तचलित कडबाकुट्टीयंत्राच्या वापरांसाठी प्रोत्साहन – उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर करणेतसेच वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण कमी करणे. केंद्र हिस्सा ७५ टक्के व लाभार्थी हिस्सा २५ टक्के रु. ३,७५०/- इतके अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. अझोला लागवड व उत्पादन केंद्राचे प्रात्यक्षिक – हिरव्या वैरणीकरीता… Continue reading →\n१००० मांसल पक्षीगृह बांधकामासाठी ५० टक्के अनुदान.\n१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटव्दारे १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षीगृह बांधकामाचा व इतर साहित्यांचा अपेक्षित खर्च रु. २,२५,०००/- गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के , अनुदान… Continue reading →\nविशेष घटक योजना १० शेळ्या व १ बोकड .\nअनुदान व आर्थिक निकष :- शेळी गट ( १० + १ ) योजना अंदाजीत किंमत ( विम्यासह ) रु. ७१२७९/- आहे. ७५% शासकिय अनुदान रु. ५३४२९/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु. १७८१/- अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला… Continue reading →\nविशेष घटक योजना ७५ % अनुदानावर( दुधाळ गाई/म्हैस/शेळी गट वाटप योजना).\nदोन दुधाळ गाय/म्हैस गट:- जनावरांची अंदाजित किंमत(विम्यासह) रु.८५०६१/- आहे.७५% अनुदान रु.६३७९६/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु.२१३३२/- किंवा बँक कर्ज घेऊन भरणा करणे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला(प्रांत/तहसिलदार यांचे कडील) ७/१२ उतारा,८ अ उतारा व घरठाण उतारा. दारिद्र्यरेषे… Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/attack-attempt-kopardi-accused-37986", "date_download": "2018-04-23T19:34:17Z", "digest": "sha1:6BSQ5MQS5OSVASQGN4ERTBJYWZVR7KHK", "length": 12021, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Attack attempt on Kopardi accused कोपर्डी गुन्ह्यातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nकोपर्डी गुन्ह्यातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nनगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींवर शनिवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.\nएका महिला कर्मचाऱ्यासह तीन पोलिस मध्ये पडल्याने आरोपी वाचले. हल्ला करणारे शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ही संघटना जालना जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. या चार कार्यकर्त्यांकडे धारदार कोयते होते, असे कळते. त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nनगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींवर शनिवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.\nएका महिला कर्मचाऱ्यासह तीन पोलिस मध्ये पडल्याने आरोपी वाचले. हल्ला करणारे शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ही संघटना जालना जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. या चार कार्यकर्त्यांकडे धारदार कोयते होते, असे कळते. त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nकोपर्डी खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. त्यासाठी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना पोलिसांनी सकाळी न्यायालयात आणले. सुनावणी संपल्यानंतर दुपारी 12.45 वाजता पोलिस आरोपींना वाहनात बसविण्यासाठी घेऊन जात होते. त्याच वेळी अचानक शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी तिन्ही आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.\nपोलिस कर्मचारी महेश बोरुडे, रवी टकले व कल्पना आरोडे यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी या चार कार्यकर्त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील हत्यारे जप्त करण्यात आली. पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=4&p=4378&sid=45e39e55de42c763b0503f68c4a78203", "date_download": "2018-04-23T19:24:46Z", "digest": "sha1:BX2WX7R4NZYSVIGJXIYV7BOEZV6LUFP2", "length": 4360, "nlines": 125, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "introduction - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General आपली ओळख करून द्या\nआपले नाव काय आहे आपण काय करता आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा\nReturn to “आपली ओळख करून द्या”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-23T19:03:48Z", "digest": "sha1:GDAZ5JPGWWWIK7H5LUOYI4ZS2G2GAY7S", "length": 6175, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.\nइंग्लंड (मेलबर्न क्रिकेट मैदान, १५-१९ मार्च, १८७७)\nकसोटी व ए.दि. गुणवत्ता\n३ (कसोटी), १ (ए.दि.) [१],[२]\nवि इंग्लंड, जानेवारी, इ.स. २०१४\nशेवटचा बदल जानेवारी २० इ.स. २०१४\nकसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७.\nऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .\n१९७५ २ २/८ ५ ३ २ ० ०\n१९७९ फेरी १ ६/८ ३ १ २ ० ०\n१९८३ फेरी १ ६/८ ६ २ ४ ० ०\n१९८७ विजेता १/८ ८ ७ १ ० ०\n१९९२ फेरी १ ५/९ ८ ४ ४ ० ०\n१९९६ २ २/१२ ७ ५ २ ० ०\n१९९९ विजेता १/१२ १० ७ २ १ ०\n२००३ विजेता १/१४ ११ ११ ० ० ०\n२००७ विजेता १/१६ ११ ११ ० ० ०\n२०११ पात्र /१४ – – – – –\n२०१५ पात्र – – – – – –\n२०१९ पात्र – – – – – –\nएकूण १२/१२ ४ वेळा विजेता ६९ ५१ १७ १ ०\nकृपया क्रिकेट संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रमुख क्रिकेट खेळाडूसंपादन करा\nLast edited on १२ जानेवारी २०१८, at १४:३९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swamiannacchatra.org/mahaprasad.php", "date_download": "2018-04-23T18:49:59Z", "digest": "sha1:V5Z6I5ENMN6ZUYCWMCTZG2DHDG2TPUE2", "length": 41683, "nlines": 85, "source_domain": "swamiannacchatra.org", "title": "श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट.", "raw_content": "\nअन्नछत्राची कल्पना व प्रेरणा\nअन्नछत्राचे नवीन जागेत स्थलांतर\nलागणारे धान्य आणि भाजीपाला\nसाजरे केले जाणारे उत्सव\nमंदिर व सभा मंडप\nयात्री निवास - १\nयात्री निवास - २\nपरिक्रमा: उद्देश व माहिती\nअन्न हे परब्रम्ह आहे अन्नदान सर्व श्रेष्ठ दान...\nअसे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते. हे अचुक हेरून वर सांगितल्या प्रमाणे गुरूपोर्णिमेच्या मुहूर्तावर सन्मा. जन्मेजय भोसले महराजांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना करून स्वामींच्या दर्शनास्तव येणाऱ्या परगांवच्या स्वामी भक्तांना महाप्रसाद व्यवस्था केली. सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५००० च्या वर परगांवचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.महाप्रसाद गृहात एका वेळेस एक हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था केली आहे.\nअन्न हे परब्रम्ह आहे अन्नदान सर्व श्रेष्ठ दान...\nअसे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते. हे अचुक हेरून वर सांगितल्या प्रमाणे गुरूपोर्णिमेच्या मुहूर्तावर सन्मा. जन्मेजय भोसले महराजांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना करून स्वामींच्या दर्शनास्तव येणाऱ्या परगांवच्या स्वामी भक्तांना महाप्रसाद व्यवस्था केली. सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५००० च्या वर परगांवचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.महाप्रसाद गृहात एका वेळेस एक हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था केली आहे.\nत्यासाठी डायनिंगटेबलची व्यवस्था आहे. गर्दीच्या वेळेस महाप्रसादगृहात ज्या शेड मध्ये महाप्रसाद दिला जातो त्यावेळीस एकावेळेस अडीच हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेऊ शकतात. महाप्रसादाचा दररोजचा खर्च सरासरी 1 लाख ते दीड लाख रूपये इतका आहे. सदरचा महाप्रसाद (मोफत पुर्ण भोजन) मोफत असल्याने येथे कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकरले जात नाही. परगांवच्या स्वामी भक्तांना अन्नछत्र व्हावे ही स्वामी समर्थांची इच्छा आहे. त्यामुळे हे अविरत चालणार ही भावना येथील सेवेकार्यात आहे. त्यामुळे येथे स्वेच्छा दान आहे. स्वामीभक्त हे या स्वामीकार्यात आपले सुध्दा योगदान असावे यासाठी पैशांचा स्वरूपात किवां धान्याच्या स्वरूपात अथवा वस्तुरूपात देणगी देतात आणि हया मिळणाऱ्या देणग्यावरच हे अन्नछत्र चालते. असा दॄढ विश्वास समस्त सेवेक्रयांना आहे.\nअन्नछत्र हे दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 11 या वेळेत सुरू असते. गर्दीच्या वेळेस किवां उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही. हे या अन्नछत्राचे विशेष आहे. महाप्रसादासाठी सर्व स्वामी भक्त बंधु भगिंनींना प्रतिक्षा ग्रहातुन रांगेतुन सोडले जाते. त्यामुळे कसल्याही प्रकारचा गोंधळ व गडबड होत नाही.\nमहाप्रसाद करण्यासाठी 6 आचारी नेमलेले असुन मुख्य आचारी श्री.धानप्पा उमदी हे आहेत. सर्व आचारी मनापासुन सेवा करतात. त्यांना नाममात्र मानधन दिले जाते. गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाच्या वेळेस अगदी अल्पावधीतच पाच पन्नास हजार स्वामी भक्तांचा महाप्रसाद तयार होतो. महाप्रसाद तयार करताना कांदा, लसुण याचा वापर अजिबात केला जात नाही. महाप्रसाद अतिशय स्वादिष्ट तयार होतो. अन्नछत्राच्या स्थापनेपासुन आजतागायत महाप्रसादाची अवीट अशी चव आहे. हे या महाप्रसादाचे वैशिष्टय होय.\nमहाप्रसादासाठी लागणारे गहु, तांदुळ, मटकी, मुग, तुरडाळ, साखर, रवा, गुळ, चना, वटाणा इ. धान्य व तुप, भुर्इमुग तेल, मसाल्याचे पदार्थ इ. च्या खरेदीवर व नियंत्रणासाठी विश्वस्त संस्था सदस्य व सेवेकरी वर्ग नेमला असुन धान्यखरेदी अतिशय काळजीपुर्वक व चौकशी करून केली जाते. तसेच सदरचे धान्य, मसाले, तेल दर्जेदार असावे याकडे विशेषत्वानेलक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे अन्नदानाच्या उददेशाने बरेच स्वामी भक्त धान्यरूपात देणगी देतात. त्याचा स्विकार करून त्यांना रितसर धान्यजमापावती दिली जाते. व हे धान्य अन्नदानासाठी वापरले जाते. धान्य ठेवण्यासाठी 40'×20' आकाराचे मोठे गोडाऊन आहे.\nमहाप्रसादासाठी लागणारा भाजीपाला खरेदी ही स्थानीक स्तरावर केली जाते त्यासाठी विश्वस्त, संस्था सदस्य व सेवेकरी नेमलेला आहे भाजीपाला खरेदी ही दररोज सकाळी केली जाते महाप्रसादासाठी लागणारी भाजी उदा. बटाटा, भोपळी, कोबी, फ्लावर, पालक, अळू, टोमोटो, काकडी, मेथी, शेपु त्याचप्रमाणे हंगामामध्ये भाजी काळजी पुर्वक व योग्य भावात खरेदी केली जाते.\nमहाप्रसाद गृह आणि महाप्रसाद व्यवस्थापन व सेवेकरी\nमहाप्रसादाचे व्यवस्थित नियोजनबध्द आणि शिस्तबध्द कार्य चालण्यासाठी ४ व्यवस्थापक नेमण्यात आले आहेत. यांच्या देखरेखी खाली हे कार्य व्यवस्थित चालते. भक्तांची महाप्रसादासाठी पंगत बसल्यानंतर त्यांना ताट ठेवणे, पाणी देणे, ताट लावणे इ. कामे करण्यासाठी १०० च्या वर सेवेकरी वर्ग कार्यरत असतो. यांच्याकरवी महाप्रसाद वाढण्याचे काम नियोजन बध्द होत असते. स्वंयपाक गृहात ५० च्या वर महिला सेवेकरी पोळया लाटण्याचे काम मन लावुन करत असतात. कितीही गर्दी असली तरी त्यांच्या कामामध्ये कसल्याच प्रकारची दिरंगार्इ होत नाही. महाप्रसादासाठी लागणाऱ्या भाजी निवडण्याचे काम १५ महिला सेवेकरी सातत्याने व मनलावुन करत असतात. महाप्रसादासाठी लागणारे धान्य निवडण्यासाठी २० महिला सेवेकरी नेमलेल्या आहेत. हया महिला धान्य निवडण्याचे काम चोख करित असतात. महाप्रसादाची ताटे, वाटया व ग्लास विसळण्याचे काम करण्यासाठी २० महिला सेवेकरी नेमल्या आहेत. सदरच्या महिला त्या त्यांचे ताट विसळण्याचे काम न कंटाळता मनापासुन करत असतात.\nव्यवस्थापन, प्रशासन व लेखा शाखा इ.च्या कामकाजासाठी सेवेकरीवर्ग\nअन्नछत्राचे दैनंदिन कामकाज करणेसाठी सेवेकरी वर्ग नेमण्यात आलेले आहे. महाप्रसाद गृहामध्ये अन्नदान व बांधकामाच्या देणग्या स्विकारण्यासाठी लिपीक व रोखपाल नेमण्यात आले आहेत. परगांवच्या स्वामी भक्तांच्या देणग्या स्विकारण्यासाठी त्यांना रितसर पावती देणे. मोठे देणगीदार यांना स्वामींची प्रतिमा/शाल दोन त्यांचा सत्कार करणे. आलेल्या भक्तांची महाप्रसादाची व्यवस्था करणे, अन्नछत्राची पर्यायाने अन्नदान व बांधकाम देणगीबाबतची माहिती देणे इ. कामे लिपीक / रोखपाल करतात. पोष्टाने येणाऱ्या देणग्या स्विकारणे व त्यांचे नांवे महाप्रसाद झाल्यानंतर पत्र व प्रसाद अंगारा पोष्टाने पाठविणे, तसेच कायमठेव देणगीदारांना पत्र व प्रसाद अंगारा पाठविणे इ. कामासाठी लिपीक नेमण्यात आले आहेत.\nकायमठेव देणगीदार अन्नदान व बांधकामाचे मोठे देणगीदार यांच्याशी संपर्क ठेवणे. त्यांचे नावे महाप्रसाद करणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, अन्नदानाची संबंधीत व्यक्ती/संस्था यांच्याशी पत्रव्यवहार करणे, अन्नछत्राचे वर्धापन दिन/गुरूपोर्णिमा उत्सवाचे पञिका व पत्र पाठवणे. स्वामी जयंती व गुढीपाढव्याचे शुभेच्छा कार्ड पाठवणे. अन्नछत्रास सदिच्छा भेटीस आलेल्या मान्यवंराचा सत्कार करणे, त्यांचे पत्ते व अभिप्राय घेणे, तसेच शासकिय व सेवाभावी संस्थानांशी संपर्क, तद्रंअनुषंगाने समयोचित पत्रव्यवहार इ. करणे कामी लिपीक व कार्यलयीन अधिक्षक नेमण्यात आलेले आहेत. अन्नछत्रातील सर्व प्रकारच्या मिळणाऱ्या देणाग्यांचा दैनंदिन हिशोब ठेवणे, अन्नधान्य, बांधकाम, सेवेकर्यंचे मानधन आणि इतर खर्चांचा व जमा खर्चांचा तपशील ठेवणे. धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयीन कामकाजासंबंधी पुर्तता करणे आणि संस्थेच्या नेमण्यात आलेल्या ऑडिटर यांचे करवी ऑडिट करून घेणेसाठी लेखापाल व लिपीक नेमले आहेत.\nपरगांवच्या भाविकांची वाढती गर्दी आणि संस्थानचा वाढता व्याप यामुळे अन्नछत्राच्या आणि परगांवच्या भक्तांचा सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असुन सुरक्षा रक्षक अत्यंत प्रामाणिकपणे व इमान इतबारे ही सेवा अहोरात्र बजावत असतात. मुख्य गेटजवळ मुख्य सुरक्षा चौकी व कार्यालय असुन एकंदर ३२ सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत व एक मुख्य सुरक्षा अधिकारी नेमण्यात आला आहे. मुख्य गेटवर, महाप्रसादगृह, प्रवेशव्दार, महाप्रसादगृहातील देवघर आणि दानपेटया या ठिकाणी अन्नछत्र परिसरातील श्री शमिविघ्नेश गणेश मंदीर येथे आणि वाहनतळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले असुन यांचे काम पाळयामध्ये चालते.दररोज स्वामी भक्तांना रांगेमध्ये महाप्रसादासाठी सोडणे, गेटमध्ये आत आलेल्या एसटी व इतर वाहनांची नोंद घेणे, अन्नछत्रास आलेले भक्त व वाहने यांची काळजी घेणे व गर्दीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवणे इ. कामे सुरक्षा रक्षकांकरवी करून घेतली जातात.\nपरगांवच्या भाविकांची वाढती गर्दी आणि संस्थानचा वाढता व्याप यामुळे अन्नछत्राच्या आणि परगांवच्या भक्तांचा सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असुन सुरक्षा रक्षक अत्यंत प्रामाणिकपणे व इमान इतबारे ही सेवा अहोरात्र बजावत असतात. मुख्य गेटजवळ मुख्य सुरक्षा चौकी व कार्यालय असुन एकंदर ३२ सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत व एक मुख्य सुरक्षा अधिकारी नेमण्यात आला आहे. मुख्य गेटवर, महाप्रसादगृह, प्रवेशव्दार, महाप्रसादगृहातील देवघर आणि दानपेटया या ठिकाणी अन्नछत्र परिसरातील श्री शमिविघ्नेश गणेश मंदीर येथे आणि वाहनतळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले असुन यांचे काम पाळयामध्ये चालते.दररोज स्वामी भक्तांना रांगेमध्ये महाप्रसादासाठी सोडणे, गेटमध्ये आत आलेल्या एसटी व इतर वाहनांची नोंद घेणे, अन्नछत्रास आलेले भक्त व वाहने यांची काळजी घेणे व गर्दीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवणे इ. कामे सुरक्षा रक्षकांकरवी करून घेतली जातात.\nअन्नछत्रातील दैनंदिन कार्यक्रम अन्नछत्रात दररोज सकाळी श्री शमीविघ्नेश गणेशाची, महाप्रसादगॄहात व अन्नपुर्णेची, जुन्या अन्नछत्रात औदुंबरची जिथे स्वामी बसुन माधुकरी घेत असत, तसेच स्वामी मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारालगतच्या अन्नछत्राच्या जागेतील कार्यालयातील पुजा संस्थेचे पुजारी करतात. अन्नछत्रातील दैनंदिन नित्य मुख्य कार्यक्रम हा सकाळी ११.०० वाजता सुरू होतो. रू.५०१/- देणगीदार व कायमठेव देणगीदार तसेच मान्यवर अतिथी यांचे हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांना महानैवैद्य दाखवुन झाल्यावर महाप्रसादगृहात महाआरती होते. त्यानंतर अतिथी / देणगीदारांच्या शुभहस्ते अन्नदानाचा संकल्प सोडला जातो. संकल्प सोडल्यानंतर महाप्रसादासाठी आलेल्या स्वामीभक्तांची महाप्रसाद घेण्यासाठी पंगत बसते. पंगत पुर्ण वाढुन होर्इपर्यंत श्री स्वामी नामांचे नामस्मरण व गजर केला जातो. मग महाप्रसाद घेण्यास सुरूवात होते. या प्रमाणे भक्तांच्या पंगतीवर पंगती उठत असतात. हा महाप्रसाद दुपारी तीन वाजेपर्यंत दिला जातो. त्या नंतर महाप्रसाद देण्याचे बंद होते. दरम्यान मान्यवर अतिथी किंवा देणगीदार यांचा स्वामींची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला जातो. मान्यवरांचे महाप्रसादाबाबत व अन्नछत्राच्या एकंदरीत व्यवस्थेबद्दल त्यांचे अभिप्राय, त्यांचे पत्ते व फोन नंबर इ. घेतले जातात. रात्री ९ वाजता पुन्हा महाप्रसादाची सुरूवात होते. हा महाप्रसाद रात्री ११ वाजे पर्यंत दिला जातो. या सर्व कामाकरीता आचारी, महिला सेवेकरी आणि वाढपी सेवेकरी सेवा करीत असतात. महाप्रसादानंतर असंख्य स्वामी भक्त स्वेच्छा देणगी देत असतात. त्यांना रितसर देणगी पावती दिली जाते. यासाठी कॅशिअर व लिपीक कार्यरत आहेत. येथे दररोज सरासरी १५००० हजार च्यावर परगांवचे स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.\nरू. ११,००१/- अन्नदान देणगी कायमठेव योजना\nही अन्नदानाची योजना सर्व स्वामी भक्तांना आवडेल अशीच आहे. सदरच्या योजनेअतंर्गत स्वामीभक्तांनी रू.११,००१/- देणगी कायमठेव म्हणुन देऊ केली तर त्यांनी सांगितलेल्या तारखेस किंवा तिथीस त्यांचे नावे प्रतिवर्षी अन्नदान केले जाते. सदर भक्तांच्या नावे महानैवैद्य करून महाप्रसाद (अन्नदान) केला जातो. दरवर्षी भक्तांच्या होणाऱ्या अन्नदानाच्या तारखेस / तिथीस हे स्वामीभक्त उपस्थित राहु शकतात. उपस्थित राहु न शकल्यास प्रसाद व अंगारा घरपोच पोष्टाने पाठविला जातो. त्यांच्या हस्ते महानैवैद्य होऊन संकल्प होऊन महाप्रसाद स्वामीभक्तांना दिला जातो. या व्यतिरिक्त खालील प्रमाणे अन्नदानाच्या कांही योजना आहेत.\nआयकराच्या 80 जी कलमान्वये देणगीस सुट\nअन्नछत्राची व्याप्ती वाढत चालली तसे परगांवच्या स्वामी भक्तांच्या देणग्यांच्या ओघ हि वाढत चालला आहे. सदरच्या देणग्या देणाऱ्या देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीस आयकरातुन सवलत मिळावी यासाठी आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०जी अन्वये सवलत देण्यात आली आहे. सदरच्या तरतुदीमुळे देणगीदारांना याचा फायदा होतो. तसेच संस्थानला मिळणाऱ्या देणग्यामध्ये वाढ होते. या ८० जी कलमाच्या सवलतीचे प्रमाणपत्र आयकर आयुक्त, पुणे. यांच्या कडुन मिळाले आहे.\nअन्नछत्रात साजरे केले जाणारे उत्सव\nश्री स्वामी समर्थाच्या पावनभुमीत अन्नदानाचे चाललेले पवित्र असे स्वामीकार्या बरोबर स्वामी समर्थांच्या असीम कॄपेने अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती, गुरूप्रतिपदा(गाणगापुर यात्रा), श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव आणि गुरूपोर्णिमा (अन्नछत्र वर्धापन दिन) इ.उत्सव भव्य प्रमाणात साजरे होत असतात. श्री दत्त जयंती, गुरूप्रतिपदा, श्री स्वामी समर्थ जयंती व पुण्यतिथी या उत्सवावेळेस परगांवचे लाखो स्वामीभक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी येतात आणि महाप्रसाद घेऊन तृप्त होतात. या दिवशी खास करून महाप्रसादासाठी अन्नछत्रात पंचपक्वान्न केले जाते. पोळी, दोन भाज्या, आमटी, खीर, शिरा ,बुंदीलाडु, साखर भात, पुरणपोळी इ. चा खास करून पंचपक्वान्नाचा बेत असतो. या उत्सवाकरिता परगांवचे लाखोभाविक येतात व या महाप्रसादाचा लाभ घेतात. उत्सवाचे दिवशी अन्नछत्र परिसर फुलांनी व भगव्या पताकांनी सजविले जाते.\nश्री गुरूपौर्णिमा व अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन\n२९ जुलै १९८८ गुरूपौर्णिमा या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे श्री गुरूपौर्णिमा आणि वर्धापन दिन हा उत्सव या संस्थानमध्ये विशेषत्वाने आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षी १८ जुलै २००८ रोजी गुरूपोर्णिमा व अन्नछत्राचा २१ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. दरवर्षी गुरूपोर्णिमा / वर्धापन दिनाच्या उत्सवाचे दिवशी मान्यवर अतिथींना निमंत्रण दिले जाते व त्यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थांना पंचपक्वान्नाचा महानैवैद्य दाखविला जातो. महानैवैद्य नंतर महाप्रसादगृहात महाआरती होऊन संकल्प सोडला जातो. यानंतर स्वामीभक्तांना महाप्रसाद दिला जातो. दरम्यान प्रमुख मान्यवर व अतिथींचा व देणगीदारांचा श्री स्वामींची प्रतिमा ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला जातो.\nश्री गुरूपौर्णिमा व अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन\n२९ जुलै १९८८ गुरूपौर्णिमा या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे श्री गुरूपौर्णिमा आणि वर्धापन दिन हा उत्सव या संस्थानमध्ये विशेषत्वाने आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षी १८ जुलै २००८ रोजी गुरूपोर्णिमा व अन्नछत्राचा २१ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. दरवर्षी गुरूपोर्णिमा / वर्धापन दिनाच्या उत्सवाचे दिवशी मान्यवर अतिथींना निमंत्रण दिले जाते व त्यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थांना पंचपक्वान्नाचा महानैवैद्य दाखविला जातो. महानैवैद्य नंतर महाप्रसादगृहात महाआरती होऊन संकल्प सोडला जातो. यानंतर स्वामीभक्तांना महाप्रसाद दिला जातो. दरम्यान प्रमुख मान्यवर व अतिथींचा व देणगीदारांचा श्री स्वामींची प्रतिमा ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला जातो.\nया दिवशी अक्कलकोट शहर व तालुक्यातील एस.एस.सी. व एच.एस.सी परिक्षेत सर्वप्रथम आलेल्या तसेच उच्चशिक्षणात प्राविण्य मिळवलेले व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा व गुणीजन आणि गुरूवर्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा, श्री स्वामींची प्रतिमा, शाल, श्रीफळ व गौरवप्रमाणपत्र देऊन सत्कार केला जातो. दिवसभर, रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद देण्याचे स्वामी कार्य चालु असते. यादिवशी अंदाजे लाख ते सव्वालाखापर्यंत स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्तीची ढेकर देतात. या दिवशी दिवसरात्र अन्नछत्र चालु असते. यादिवशी बरेच मान्यवर, सन्मा. अतिथी, शासकीय व निमशासकीय अधिकारी आवर्जुन महाप्रसादासाठी अन्नछत्रास भेट देतात व चाललेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करतात. सायंकाळी ठीक सहा वाजता अन्नछत्रातुन श्री स्वामी समर्थांची सजवलेली पालखी व कलापुर्ण असा फुलांनी सजवलेला रथ यांची शहरातुन भव्य अशी मिरवणुक हत्ती, घोडे, मर्दानी खेळ , आदिवासी नृत्य, परगांवाहुन आलेले व स्थानिक बँड, लेझीम पथक, ढोलीबाजा, हलगी, तुतारी, सनर्इ चौघडा , पुरूष दिंडया, महिला दिंडया व भजनी मंडळांचा समावेश असतो. मिरवणुकी समोर शोभेच्या दारूकामाची आताषबाजी असते. एकंदरीत अन्नछत्राच्या स्वामींच्या पालखी/रथ सोहळयाची मिरवणुक डोळयाचे पारणे फेडणारी असते. या गुरूपोर्णिमा व वर्धापन दिन उत्सव कार्यक्रमात गुरूपोर्णिमे अगोदर १० दिवस 'धर्म संकिर्तन सप्ताह' संस्थानमार्फत आयोजित केला जातो. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवचनकार, किर्तनकार भक्तीसंगीताच्या माध्यमातुन गायक/गायिका व भजनीमंडळे आपली सेवा रूजु करून स्वामी चरणी हजेरी लावुन स्वत:ला धन्य समजतात. या संस्थानचा धर्म संकिर्तन कार्यक्रम व गुरूपोर्णिमा / वर्धापन दिन उत्सव सबंध महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या कार्यक्रमात व उत्सवात भाग घेण्यासाठी हजारो परगांवचे स्वामीभक्त येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/board-directors-2017-2022/", "date_download": "2018-04-23T19:34:29Z", "digest": "sha1:E4IVUFN2IHGQ2RS5XJC3C3JCUUYCULEI", "length": 6442, "nlines": 139, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik संचालक मंडळ २०१७-२०२२ – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nश्री. विश्वास जयदेव ठाकूर\nश्री. विलास पांडूरंग हावरे\nश्री. मंगेश कमलाकर पंचाक्षरी\nश्री. घनःशाम गजानन येवला\nश्री. अजित मनोहर मोडक\nडॉ. वासुदेव नथुजी भेंडे\nसौ. वैशाली संजय होळकर\nडॉ. सुभाष देवराव पवार\nडॉ. चंद्रकांत मोहनलाल संकलेचा\nश्री. शशिकांत शिवचंद पारख\nश्री. विक्रम छबुराव उगले\nश्री. कैलास दाजी पाटील\nसौ. मंगला कैलास कमोद\nडॉ. हरी विनायक कुलकर्णी\nश्री .प्रसाद विजय पाटील\nसह मुख्य कार्यकारी अधिकारी\nसौ .सारिका समीर देशपांडे\nअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/10/03/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-04-23T19:03:29Z", "digest": "sha1:36I2M7AZLNPCTHTEHMIGOTUBQH6SUTAR", "length": 23824, "nlines": 489, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "उपचार दातदुखीवर | Abstract India", "raw_content": "\nदातदुखीवर अनेक उपयुक्त होमिओपॅथिक औषधे उपलब्ध आहेत; मात्र दातांची योग्य काळजी घेण्याला पर्याय नाहीच. ……..\nया सादरीकरणात, आपण दातदुखी व त्यावरील उपयुक्त होमिओपॅथिक औषधे यांविषयी जाणून घेणार आहोत. हा आजार आपणास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत भरपूर प्रमाणात दिसून येतो.\nएकदा का दाढदुखी सुरू झाली, की मग रुग्णाला काहीच सुचत नाही. दातदुखीच्या वेदना इतक्‍या असह्य असतात, की त्या वेळी अक्षरश- जीव नकोसा वाटतो. काही जणांचे दात व दाढा किडलेल्या असतात याची कारणे वेगवेगळी आहेत. काही जणांचे दात खूप संवेदनशील असतात त्यामुळे थोड्या सुद्धा गरम किंवा थंड स्पर्शाने वेदना होतात. काही वेळा मार लागल्यामुळे वेदना होतात. बऱ्याच वेळा हिरड्यांना इन्फेक्‍शन होते व त्यामुळेही दात दुखू लागतात. बऱ्याच वेळा दात वरून चांगले दिसतात; परंतु आतून किडलेले असतात. त्यामुळे वेदना होतात व काही वेळा दातांतून रक्तही येते. पुष्कळ लोकांमध्ये दाढा काढल्यावरही वेदना तशाच राहिलेल्या असतात.\nदातदुखीच्या वेदना सुरू झाल्या, की त्याबरोबर डोके दुखणे सुरू होते. त्या बाजूचा गाल लाल होतो तसेच सुजतो. स्पर्शही सहन होत नाही. अशा वेळी रुग्ण वेदनाशामक गोळ्या घेतो. त्याने वेदना काही काळ थांबतात पण नंतर परत सुरू होतात. बऱ्याच वेळा असे दिसून येते की या वेदना रात्री सुरू होतात व रुग्णाची झोपमोड होते. आजकाल आपल्याला दात किडण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये भरपूर प्रमाणात वाढल्याचे आढळून येते; याची कारणे अनेक आहेत. पहिल्यापासून मुलांना खूप चॉकलेट, मिठाई खायला देणे, थंड पेय देणे, तसेच दातांची निगा न घेणे, खाल्ल्यानंतर व्यवस्थित दात घासले नाहीत तर अन्नाचे कण दातात अडकतात व तेथे जंतूसंसर्ग होऊन ते किडण्यास सुरू होतात.\nदातांची निगा घेताना खालील गोष्टींचे पालन करावे.\n१) खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी.\n२) सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.\n३) खूपच थंड, गरम, कडक पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळावे.\n४) लहान मुलांना खूप गोड व चॉकलेट, तसेच अतिथंड पदार्थ देणे टाळावे, तसेच नियमित दात घासायला लावणे.\nहोमिओपॅथिक औषधांचा वापर करून आपण अशा रुग्णांना आराम देऊ शकतो. मात्र, ही औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.\n१) प्लॅंटॅगो – दातदुखीसाठी खूपच महत्त्वाचे व उपयुक्त औषध आहे. दाढेला कुठल्याही प्रकारचा स्पर्श चालत नाही. गालाला सूज येते, तसेच तोंडात लाळेचे प्रमाण वाढलेले असते. दात मोठे झाल्यासारखे वाटतात. जेवण करत असताना दात दुखत नाहीत. दातांच्या वेदना डोळ्यांपर्यंत जातात.\n२) क्रिओसोट – दात किडल्यानंतर त्रास होत असेल, तर उपयुक्त औषध आहे. लहान मुलांमध्ये दात उगवल्यावर लगेच किडायला सुरवात होते. दातदुखीमुळे मुलांना रात्री झोप येत नाही. हिरड्या सुजतात व त्यातून रक्त येते. दात काळे पडतात. तोंडाला घाणेरडा वास येतो.\n३) चामोमिला – दातदुखीच्या वेदना थांबविण्यासाठी महत्त्वाचे असे उपयुक्त औषध आहे. या औषधाने वेदना खूप प्रमाणात कमी होतात. वेदना या जबड्यापासून कानापर्यंत, डोक्‍यात जातात. दातदुखी गरम पाण्याने वाढते. कॉफी पिल्यानंतर त्रास वाढतो. दातदुखी रात्री जास्त होते. ज्या बाजूची दाढ दुखते त्या बाजूचा गाल लाल आणि गरम होतो. चिडचिड वाढते.\n४) स्टॅफिसऍग्रिया – स्त्रियांमध्ये पाळी चालू असताना दातदुखीचा त्रास होतो. दात काळसर झालेले असतात. हिरड्या सुजलेल्या असतात व त्यातून रक्त येते. दाढेच्या शेजारील घशामधील ग्रंथी सुजलेल्या असतात. खाल्ल्यानंतर झोपण्याची इच्छा होते. रुग्ण खूपच रागीट होतो. त्यामुळे जेव्हा राग येतो तेव्हा दाताच्या वेदना वाढतात.\n५) पल्सेटिला – सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये वापरले जाणारे औषध. जीभ कोरडी असली तरी रुग्णाला तहान खूपच कमी असते. दातदुखी तोंडात गार पाणी घेतल्यावर थांबते. तोंडाला घाणेरडा वास येतो.\n६) थुजा – रुग्ण काळसर रंगाचा व जाड असतो. दात किडलेले असतात. दाताचा वरचा भाग व्यवस्थित असतो पण मूळचा भाग किडलेला असतो. त्याच्या अंगावर चामखिळी असतात.\n७) मॅग कार्ब – अक्कलदाढ येताना वेदना होतात त्या वेळी दिल्यास वेदना कमी होतात. मुख्यत- डाव्या बाजूची दाढ दुखते. बाळंतपणात जर दाढ दुखत असेल तर महत्त्वाचे औषध.\n८) अरनिका – वेदना कमी करण्यासाठी गुणकारी औषध. मुख्यत- दात काढून टाकल्यावर वेदना खूप काळ टिकल्या, तर याचा चांगला उपयोग होतो.\nइतर काही औषधे – मर्क सॉल, मेझेरियम, कॉफीया.\n– डॉ. संजीव डोळे, होमिओपॅथीतज्ज्ञ, पुणे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/now-whatsapp-admin-can-take-decision-who-will-send-msg-276512.html", "date_download": "2018-04-23T19:14:16Z", "digest": "sha1:WWGM3ACUBT3TQXKN3EDQRZXDHZUAZNEL", "length": 10676, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात\nग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय आता अॅडमिन घेईल.\n10 डिसेंबर : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय आता अॅडमिन घेईल.\nWHATSAPP Beta Info च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवं अपडेट देण्यात आलंय. \"Restricted Groups\" असं या नव्या सेटिंगचं नाव असण्याची शक्यता आहे.\nअॅडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही. बंदी घातलेल्या ग्रुपमधल्या सदस्याला 'मेसेज अॅडमिन' या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. पण तो मेसेज अॅडमिननं त्यावेळी स्वीकारणं गरजेच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nआता पासवर्ड होणार इतिहासजमा\n टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/lonavala-murder-mistry-out-police-arrested-one-262641.html", "date_download": "2018-04-23T18:56:32Z", "digest": "sha1:ZR7QLOD44JXCBAMNJSKMFMYO3WCOXMXH", "length": 12970, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोणावळा दुहेरी हत्याकांडाचा उलगडा,एक आरोपी अटक", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nलोणावळा दुहेरी हत्याकांडाचा उलगडा,एक आरोपी अटक\nलोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनी या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.\n11 जून : लोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनी या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.\n२ एप्रिल रोजी रात्री लोणावळा आयएनएस शिवाजीसमोरील एस पाॅइंट डोंगरावर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा नगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे आणि पुणे जिल्हातील श्रुती डुंबरे या विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचा अंगातील कपडे काढून दगडाने आणि अज्ञात हत्याराने डोक्यात,शरीरावर वार करून खून करण्यात आला होता. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकिस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ आणि परिसर पिंजून काढला.\nखुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली. हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा कसोशीने सुरू होता. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यातील विविध दारू अड्ड्यांवर पोलीस लक्ष ठेवून होते. आज रविवारी पहाटे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचं समजते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shiv-sena-cabinet-decision-26841", "date_download": "2018-04-23T19:34:02Z", "digest": "sha1:MRV6OKDGXADDPUP3MFUQL2V4XQ7JNB7U", "length": 13470, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena on the Cabinet decision मंत्रिमंडळ निर्णयावर शिवसेनेची कुरघोडी | eSakal", "raw_content": "\nमंत्रिमंडळ निर्णयावर शिवसेनेची कुरघोडी\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खलबते सुरू असतानाच जाहीरनाम्याचा भाग म्हणून शिवसेनेने भाजपवर आज कुरघोडी केली. 500 चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या मुंबईकरांसाठी पाच वर्षे मालमत्ताकरात वाढ न करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालमत्ताकरच माफ करण्याचे आश्‍वासन आज दिले. ठाकरे यांच्या या विधानावर भाजपने सारवासारव केली असून, हा निर्णय आमचाच असल्याचे जाहीर केले.\nमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खलबते सुरू असतानाच जाहीरनाम्याचा भाग म्हणून शिवसेनेने भाजपवर आज कुरघोडी केली. 500 चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या मुंबईकरांसाठी पाच वर्षे मालमत्ताकरात वाढ न करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालमत्ताकरच माफ करण्याचे आश्‍वासन आज दिले. ठाकरे यांच्या या विधानावर भाजपने सारवासारव केली असून, हा निर्णय आमचाच असल्याचे जाहीर केले.\nउद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून निवडणुकीत द्यावयाची काही आश्वासने जाहीर केली. मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना सरसकट करमाफी, तर 700 चौरस फुटांपर्यंत घरे असणाऱ्या रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. वास्तविक पाहता या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने 27 मे 2015 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांच्या मालमत्ताकरात पुढील पाच वर्षे वाढ न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाची भाजपला आठवण होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कुरघोडी केली. अशा रहिवाशांना मालमत्ताकरात सूट देण्यापेक्षा सरसकट करच माफ करण्याची त्यांनी घोषणा केली. त्यापुढे जाऊन 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करसवलत जाहीर करून मुंबईतील हा मतदार कॅश करण्यासाठी ठाकरे यांनी पुढचे पाऊल टाकले.\nया विषयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी करमाफी देण्याची आपण विधिमंडळात मागणी केल्याची आठवण ठाकरे यांना करून दिली. तसेच, भाजपच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा समावेश होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nकरवाढीच्या निषेधार्थ मुंढेविरोधात नाशिककर एकवटले,आंदोलनाद्वारे संताप\nनाशिक ः मालमत्ता करवाढीचे संकट आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील,...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5043497330232135496&title=Wharton%20India%20Startup%20Challenge&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:29:38Z", "digest": "sha1:HPF7EWFUUVHOAD2VIIZ2SIPEYOFCAGM6", "length": 16804, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज", "raw_content": "\nव्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज\nमुंबई : भारताच्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक येस बँक व व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूआइएफ) यांनी संयुक्तपणे व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या अर्थव्यवस्थेचे सबलीकरण व्हावे आणि बदलासाठी अधिक चांगले स्रोत उपलब्ध असावेत, तसेच भारतीय स्टार्ट अप्सना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, म्हणून या चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते.\nएड्युवांझ फायनान्सिंग प्रायव्हेट लिमिटेडने ‘परीक्षकांची पसंती’ हा पुरस्कार पटकावला. बैठकीला उपस्थित असलेले मान्यवर, प्रायोजक आणि ग्लोबल मीडियाच्या प्रेक्षकांसमोर दहा अंतिम स्पर्धकांमधून कंपनीने ही पसंती मिळवली आहे. उच्चतम दर्जाच्या परिणामांसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणित व्यासपीठाची उभारणी करणे, ही एड्युवान्झ फायनान्सिंग प्रायव्हेट लिमिटेडची प्रमुख कल्पना होती. पुरस्कार म्हणून त्यांना प्रमाणपत्र आणि बारा हजार यूएस डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.\nव्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजचा भाग म्हणून व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने द थ्री सिस्टर्स इन्स्टिट्युशनल ऑफिसच्या संस्थापिका राखी कपूर टंडन यांचा ‘वुमन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान केला.\nभारतीय स्टार्ट अप इकोसिस्टीम आणि ख्यातनाम वित्तीय संस्था, तसेच भारतातील अनेक विचारवंतांचा परीक्षक मंडळात समावेश होता. यात रेहान यार खान (मॅनेजिंग डायरेक्टर, ओरिओस व्हेंचर पार्टनर), संदीप मूर्थी (पार्टनर लाइटबॉक्स व्हेंचर), शिवानी भसीन सचदेव (एमडी आणि सीईओ, इंडिया अल्टरनेटिव), करण मोहला (एक्झुकेटिव डायरेक्टर, आयडीजी व्हेंचर्स इंडिया), प्रीती सिन्हा (सिनियर प्रेसिडंट आणि ग्लोबल कन्व्हेनर, येस ग्लोबल इन्स्टिट्यूट, येस बँक) आणि विशाल खरे (डायरेक्टर, एंटरप्राइज, सिट्रिक्स इंडिया अँड एंजेल इन्व्हेस्टर) यांचा समावेश आहे.\nया विकासाविषयी येस बँकेचे एमडी आणि सीईओ राणा कपूर म्हणाले, ‘व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजचा भाग असल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामुळे पुढे येऊ इच्छिणाऱ्या नव्या व्यावसायिकांना योग्य त्या पायाभूत सुविधा आणि स्रोत उपलब्ध करून देण्याचा आमचा राष्ट्रीय हेतू सफल होणार आहे; शिवाय नोकरीच्या मोठ्या संधीही निर्माण होणार आहेत. सहभागी झालेल्या सर्व स्टार्ट अपचे मी अभिनंदन करतो आणि त्यांचे हे उद्योगजकतेचे स्पिरिट पुढेही असेच राहावे, यासाठी प्रोत्साहन देतो.’\nरुबन ब्रिज, ड्राफ्ट स्पॉटिंग टेक्नोलॉजिज, साउंडरेक्स, एड्युवान्झ फायनान्सिंग, गेमझोप, कर्न्फम टिकेट, पर्पल, प्लेक्सस, अॅनेक्सी आणि सरल डिझाइन आदी स्पर्धक सर्वोत्तम दहा अंतिम स्पर्धक म्हणून निवडले गेले. अंतिम स्पर्धकांमधील तीन निवडक स्टार्टअपना प्रेक्षकांचा ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’ मिळाला. ड्राफ्टस्पॉटिंग टेक्नोलॉजिजला प्रेक्षकांकडून लोकप्रिय स्टार्टअपचे मत देण्यात आले, शिवाय त्यांना सहा हजार यूएस डॉलर्सचे बक्षिस मिळाले. लोकांनी सरल डिझाइनला ‘सर्वोत्तम प्रदर्शनकार’ म्हणून पसंती दिली आणि त्यांना दोन हजार यूएस डॉलर्सचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.\nव्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजने पाचव्या भागात स्टार्ट अपचे प्रदर्शन सुरू करण्याचे ठरवले आहे. यामुळे प्रदर्शनाला भेट देणारे लोक, सहभागी झालेले स्पर्धक, तसेच गुंतवणूकदार आणि मेंटॉर यांनाही व्यवसायाचे सादरीकरण देता येईल.\nअंतिम फेरीतील स्पर्धकांबरोबरच जागतिक स्तरावरील दहा इतर प्रदर्शकही असणार आहेत, यात लुहारिया टेक्नॉलॉजिज प्रा. लि., आयआयटी मद्रास इन्क्युबेटेड लॅब्ज, बुलबुल अॅप्स, वेअर नाऊ सर्व्हिसेस, कॅपझेस्ट, येस फिनटेक अॅक्सरेलेटेड सिग्नझी टेक्नॉलॉजिज, इनोव्हेशन, मुडी पुडल फूड्स, निरामई आणि स्केपिक आदींचा कार्यक्रमातील माजी स्टार्ट अप प्रदर्शनकार म्हणून समावेश आहे.\nव्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजबद्दल\nव्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूआयइएफ)तर्फे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणातील आर्थिक आणि व्यावसायिक बैठकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले हे स्टार्ट अप चॅलेंज आहे. व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजचा हा पाचवा भाग असून, भारताच्या अर्थक्षेत्रातील अग्रणी गुंतवणूकदार आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठीचे हे उपयुक्त व्यासपीठ आहे. स्थापनेपासून डब्ल्यूआयएससीने वीसपटीने विकास केला आहे. केट्टो, झोस्टेल आणि बेबीचक्रा यासारख्या कंपन्यांसाठीचे ते यशस्वी व्यासपीठ ठरले आहे.\nदेशभरात २९ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तार असलेली, एलपीआयडी जिल्ह्यातील लोअर परेल या मुंबईच्या नावीन्यपूर्ण जिल्ह्यात (एलपीआयडी) मुख्य कार्यालय असलेली; येस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक आहे. तिचे संस्थापक राणा कपूर यांच्या व्यावसायिक आणि उद्योजकीय प्रयत्नांनी ती या स्थानी पोहोचली आहे. तसेच त्यांच्या टीमची उत्तम दर्जाची निर्मिती व ग्राहककेंद्री, सेवाकेंद्री प्रयत्नांमुळे ही खासगी भारतीय बँक भारताची भविष्यकालीन व्यवसाय सेवा पुरवेल.\nयेस बँकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अभ्यास केला असून, बँक ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा, सक्षम ऑपरेशन्स आणि व्यापक बँक व्यवहार आणि वित्तीय उपाययोजना पुरवते.\nयेस बँकेचा दृष्टीकोन हा माहितीवर आधारित आहे आणि बँक किरकोळ, कॉर्पोरेट ग्राहकांना आणि उदयोन्मुख कार्पोरेट बँकिंग ग्राहकांना उत्तम दर्जेदार सेवा पुरवते. दीर्घकालीन मिशनच्या साह्याने ‘२०२०’ पर्यंत जगातील सर्वोत्कृष्ट बँक भारतात स्थापन करण्याचे बँकेचे प्रयत्न आहेत.\nTags: MumbaiWharton India Economic ForumYes BankStartup ChallengeRana Kapoorमुंबईव्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमयेस बँकस्टार्ट अप चॅलेंजराणा कपूरप्रेस रिलीज\nयेस बँकेतर्फे निधीची उभारणी येस बँकेतर्फे ‘भीम येस पे’चे अनावरण येस बँकेची पँटोमॅथसह भागीदारी ‘येस बँके’तर्फे ‘येस जीएसटी’ सुविधा सुरू लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nमहाश्रमदानात सहभागी होण्याचे आमिर खानचे आवाहन\nआवर्जून वाचावी अशी ‘रानबखर’\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4619519103976093300&title=Uber%20Eats%20App%20started%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:26:51Z", "digest": "sha1:LE5Q5PQZNHX2DSBAP3QWMKADBP3XNDBN", "length": 9412, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘उबर इट्स’ची सेवा पुण्यात सुरू", "raw_content": "\n‘उबर इट्स’ची सेवा पुण्यात सुरू\nपुणेः घरपोच खाद्यसेवा देणारे ‘उबर इट्स’ हे ऑन डिमांड फूड डिलिव्हरी अॅप आता पुणे शहरातही दाखल झाले आहे. याद्वारे तीनशे रेस्टॉरंटसशी भागीदारी करून पुणे शहर व आजुबाजूच्या परिसरातील ग्राहकांना खाद्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nसध्या विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि संगमवाडी या परिसरात ही सेवा देण्यात येत असून, आता पुणेकरांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ त्यांच्या आवडत्या मलाका स्पाईस, चैतन्य पराठाज् आणि ब्लू नाईल यांसारख्या विविध रेस्टॉरंटमधून घरबसल्या मागवता येणार आहेत.\nयाबाबत बोलताना उबर इट्स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड म्हणाले, ‘सात शहरांमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता ‘उबर इट्स’ने पुणे शहराकडे कूच केली आहे. प्रसिद्ध रेस्टॉरंटसशी भागीदारी करून चांगले अन्नपदार्थ लोकांना पुरवण्यासाठी कटीबद्ध असलेल्या उबर इट्सला ग्राहकांचा चांगला पाठिंबा लाभला आहे. भारतीय लोक राईडसाठी जास्तीत जास्त वापरत असलेल्या उबर अॅपचा 'उबर इट्स' हा स्वतंत्र भाग असून केवळ एका बटणावर वेगात फूड डिलीव्हरी करता यावी, यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे.पुणे शहर हे महाविद्यालये व कार्पोरेट कंपन्यांचे माहेरघर असल्याने येथे हे अॅप सादर करताना आम्हाला फार उत्साह व आनंद वाटत आहे. पुणेकरांचे खाद्यसंस्कृतीवर फार प्रेम आहे. या शहरात अनेक छोट्या खाणावळी, कॅफेज् आणि फाईन डाईन रेस्टॉरंट आहेत. आमचे भागीदार आणि उबर डिलीव्हरी नेटवर्कच्या मदतीने पुणेकरांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीचे उत्तम अन्न पुरवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’\nउबर इट्सची सुरुवात २०१४ मध्ये लॉसएन्जेलिस येथे एक छोटेखानी डिलिव्हरी पायलट म्हणून करण्यात आली. त्यानंतर, २०१५ मध्ये टोरंटो इथे याला स्वतंत्र अॅप्लीकेशनचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत अत्यंत जलद, दर्जेदार अन्नपदार्थ पुरवणारे हे एकमेव व्यासपीठ ठरले असून आता २९ देशांमधील या १३० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. भारतात, मे २०१७ मध्ये मुंबईत 'उबर इट्स'ची सुरुवात झाली. अवघ्या सात महिन्यात ही सेवा मुंबई, दिल्ली, गुडगाव, बेंगळूरू, चेन्नई, चंडीगड, हैद्राबाद आणि आता पुण्यातही सुरू करण्यात आली आहे.\n‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’मध्ये रुफटॉप सोलर प्लॅंट हिरो मोटोकॉर्पच्या मोटरसायकली महागणार डॉ. शिकारपूर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार ‘जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाश्वत कौशल्य विकास महत्त्वाचा’ डिजिटल पेमेंटचा नवा पर्याय ‘भारत पे कार्ड’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4989656080251937646&title=India's%201st%20Single%20Door%20Refrigerator%20With%20A%20Separate%20Veggies%20Drawer&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:29:03Z", "digest": "sha1:MBMOWDT4VUMEBFFVRRG6V57CDZNLLORO", "length": 13389, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गोदरेज एज ड्युओ’ रेफ्रिजरेटर सादर", "raw_content": "\n‘गोदरेज एज ड्युओ’ रेफ्रिजरेटर सादर\nपुणे : गोदरेज अप्लायन्सेस या होम अप्लायन्सेस सेग्मेंटमधील एका आघाडीच्या कंपनीने, गोदरेज एज ड्युओ - स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह भारतातील पहिला सिंगल रेफ्रिजरेटर रेंज सादर करून रेफ्रिजरेटर श्रेणीतील नाविन्याचे अनावरण केले.\nभारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे ८० टक्के घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. कंपनीने केलेल्या अंतर्गत लॅब टेस्टमध्ये आढळले की, जर एका तासामध्ये रेफ्रिजरेटर प्रत्येकी ३० सेकंदांसाठी तीन वेळा उघडला जातो, त्यामुळे कूलिंग चेंबरच्या तापमानात १०० टक्के वाढ होते. थंड हवा कमी झाल्यास आतमध्ये ठेवलेल्या अन्नाला थर्मल शॉक बसतो व त्याचा परिणाम अन्नाच्या ताजेपणावर होतो. रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी काँप्रेसर दोन तास काम करतो व त्यामुळे ऊर्जेचा वापर सर्वोच्च केला जातो.\nया निष्कर्षांचा विचार करता, गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर केला. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्नालॉजी आहे. यामुळे ग्राहकांना भाज्यांसाठी संपूर्ण फ्रिजचे दार उघडावे लागत नाही व कूलिंग कमी होण्याचे प्रमाण ५० टक्के कमी होते. फ्रीझरमधील खास लोव्हर्समुळे स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये हवेचा मोठा झोत येतो. कूलिंग लॉसमध्ये झालेली घट व इनव्हर्टर काँप्रेसरचे फायदे यामुळे ‘गोदरेज एज ड्युओ’ ऊर्जाक्षम व किफायतशीर ठरतात.\nडिझाइनमध्ये विशिष्ट्य वैशिष्ट्ये समाविष्ट करून, सर्वात ऐसपैस व्हेजिटेबल ड्रॉवर, सर्वात मोठा फ्रीझर व ड्राय स्टोअरेज समाविष्ट करून तसेच डोअर शेल्फमध्ये २.२५ लिटर बाटल्यांची जागा ठेवून व चिलरमध्ये एक लिटरच्या पाच बाटल्यांपर्यंतची तरतूद करून जागेचा जास्तीत जास्त वापर केला आहे. फ्रिजमध्ये एलईडी लाइटचा वापर केल्याने त्याचे सौंदर्य खुलते. हे उत्पादन निळ्या व वाइन रंगांमध्ये उपलब्ध असून फ्लोरल फेशियाचे अनेक पर्याय आहेत. नवे गोदरेज एज ड्युओ फ्लो सिंगल डोअर डीसी रेफ्रिजरेटरची किंमत २३ हजार ते २५ हजारांपर्यंत आहे.\nपर्यावरण व शाश्वततेप्रती ‘गोदरेज’ने केलेल्या बांधिलकीनुसार, रेफ्रिजरेटरमध्ये सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंट आर६००ए वापरले जाते. यामध्ये झीरो ओझोन डिप्लिशन क्षमता आहे. यामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हा फ्रिज अतिशय कमी व्होल्टेजवरही चालू शकतो व यामुळे वीज नसताना घरातल्या इनव्हर्टरवर याचा वापर करता येतो. या नव्या फोर-स्टार रेटेड रेफ्रिजरेटर्समुळे ग्राहकांना थ्री-स्टार फ्रिजच्या इतक्याच क्षमतेसाठी आणखी तीन हजार ८५० रुपयांची बचत करता येईल व यासोबत दहा वर्षांची काँप्रेसरची वॉरंटी मिळते.\nयाविषयी बोलताना ‘गोदरेज’चे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी म्हणाले, ‘एक कंपनी म्हणून गोदरेजने नेहमीच नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सातत्याने नवे शोधतो, नावीन्य आणतो व आमच्या ग्राहकांना अद्ययावत उत्पादन व सेवा देऊन आनंद देण्याच्या एकमेव उद्दिष्टासाठी प्रयत्न करत असतो. आमच्या नव्या ‘गोदरेज एज ड्युओ’च्या मानव-केंद्रित डिझाइनमध्ये सोय व कार्यक्षमता केंद्रस्थानी ठेवली आहे. ‘सोच के बनाया है’ हे आमचे ब्रँडचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत होण्यासाठी आम्ही संपूर्ण कंपनीमध्ये धोरणात्मक व नावीन्यपूर्ण विचारांची संस्कृती अंगिकारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या नव्या उत्पादनामुळे, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये आघाडीचे स्थान मिळवू शकू, असा विश्वास वाटतो.’\nरेफ्रिजरेटरचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, ‘गोदरेज एज ड्युओमुळे रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये नवा काळ सुरू होणार आहे. भारतातील अंदाजे ८० टक्के ग्राहक अजूनही सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्स खरेदी करतात आणि क्रांतीकारी ड्युओ फ्लो तंत्रज्ञान व जागेच्या योग्य वापरासह स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरचे खास डिझाइन, विजेचा कमी वापर व अन्य वैशिष्ट्ये यामुळे गोदरेज एज ड्युओ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.’\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/blog-post_5288.html", "date_download": "2018-04-23T19:25:29Z", "digest": "sha1:FNCZM4VS364VV24VQYNGXTDTJ3GO4E4R", "length": 8401, "nlines": 164, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: नातं तुझं नि माझं", "raw_content": "\nनातं तुझं नि माझं\nनातं तुझं नि माझं\nफुल अन सुगंधा सारखं\nफुल उमलता सुगंधाला सोडून जाईल का\nतेच तुला आठवतील का\nमनाला तुझ्या अश्रुंच्या पावसात\nएकदा परत भेटशील का\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1132?page=1", "date_download": "2018-04-23T19:30:44Z", "digest": "sha1:UJHAPZGASGDMLJWVZZH7TNB6E65E3WCB", "length": 9727, "nlines": 84, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझे आवडते सुभाषित | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता\nपरो ददाति इति कुबुद्धिरेषा \nस्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: \nभावार्थ - आपल्याला सुख किंवा दु:ख देणारे कोणीही नसते. दुसरे आपल्याला दु:ख देतात हे दुष्ट विचारांचे लक्षण आहे आणि सर्व काही मीच करतो हा खोटा अभिमान आहे. प्रत्यक्षात सर्वजण आपापल्या कर्माशी बांधलेले असतात.\nकृपया माझ्या काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तर नक्की दाखवून द्याव्यात आणि आपल्याला आवडते सुभाषितसुद्धा भावार्थासह द्यावे. मी वाट पाहतो आहे.\nयेषां श्रीकृष्णलीलालसितगुणरसे सादरौ नैव कर्णौ\nधिक् तान् धिक् तान् धिगेतान् कथयति सततं कीर्तनस्थो मृदङ्ग: ||\nज्यांची यशोदापुत्र कृष्णावर भक्ती नाही, गोपिकाप्रिय कृष्णाचे गुण गाण्यात ज्यांची जीभ मग्न झालेली नाही, श्रीकृष्णाचे गुण ऐकण्यात ज्यांचे कान सादर नाहीत, त्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, असे मृदंगाचे बोल सांगत असतात.\nआता तुम्ही म्हणाल या सुभाषितात इतकं काय विशेष आहे. तर शेवटच्या ओळीत सुभाषिताचं विशेषत्व दडलेलं आहे. सुभाषितकाराची प्रतिभा शेवटच्या ओळीत दिसून येते. 'धिक् तान्' हे तर मृदुंगाचे बोल. संस्कृतात त्याचा अर्थ होतो 'त्यांचा धिक्कार असो'. कीर्तनात हेच बोल बर्‍याच वेळा येतात. म्हणजे मृदंग जणू वर उल्लेख केलेल्या लोकांचा धिक्कार कीर्तनात करत असतो\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nआवडती अशी बरीच सुभाषितं आहेत. त्यातीलच हे एक.\nसज्जनस्य ह्रदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम्|\nअन्यदेहविलसत्परितापात् सज्जनो द्रवति नो नवनीतम्||\nसरलार्थ: सज्जनांचं ह्रदय लोण्याप्रमाणं असतं असं जे म्हटलं जातं ते खोटं आहे. इतरांच्या देहाला झालेल्या तापामुळे (त्रासामुळे) सज्जन विरघळतात. लोणी विरघळत नाही.\nसृष्टीलावण्या [03 Oct 2008 रोजी 01:51 वा.]\nचितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: \nनाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् \nभावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य\nएका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो,\nअस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् \nत्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित \nह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.\nमी शिकलेला पहिला श्लोक\nकाकः कृष्ण पिकः कृष्ण, को भेद पिककाकयो: \nवसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ॥\nअर्थः कावळाही काळा आणि कोकिळाही काळी, मग कावळा आणि कोकिळेत फरक काय\nवसंत ॠतू आल्यावर (समजते की,) कावळा कावळा आहे आणि कोकिळा कोकिळा आहे.\nमला हा आठवला :\nहंसः श्वेतो बकः श्वेतः को भेद बकहंसयो: \nनीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः ॥\nआलसस्य कुतो: विद्या अविद्यस्य कुतो: धनम्\nअधनस्य कुतो: मित्रम् अमित्रस्य कुतो: सुखम् ॥\nअर्थः आळश्याला विद्या कोठून मिळणार ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कोठून मिळणार ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कोठून मिळणार ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कोठून मिळणार ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कोठून मिळणार ज्याच्याकडे मित्र नाही त्याला सुख कोठून मिळणार\nम. ज्योतिबा फुले यांचे साधारण याच अर्थाचे एक वचन आहे,\nविद्येविण मति गेली, मतिविण गति गेली, गतीविण वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/balasaheb/do-not-play-cricket-with-pakistan-balasaheb-thackeray/155082", "date_download": "2018-04-23T20:10:23Z", "digest": "sha1:6JHMDFRACDFQTSIVD244G47RR6XDBZTQ", "length": 19660, "nlines": 102, "source_domain": "zeenews.india.com", "title": "पाकड्यांबरोबरचे सामने उधळून लावा - बाळासाहेब | 24taas.com", "raw_content": "\nपाकड्यांबरोबरचे सामने उधळून लावा - बाळासाहेब\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याबाबतच्या निर्णयाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत समाचार घेतलाय. झाले गेले कसे विसरायचे असा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना सवाल करत सामने उधळून लावण्याचा आदेश देशप्रेमींना दिलाय.\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याबाबतच्या निर्णयाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत समाचार घेतलाय. झाले गेले कसे विसरायचे असा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना सवाल करत सामने उधळून लावण्याचा आदेश देशप्रेमींना दिलाय.\nसामनामध्ये बाळासाहेबांनी दिलेल्या निवेदनात गृहमंत्र्यांना चांगलंच फटकारलंय. बघूया बाळासाहेब काय म्हणतायेत.पलंगावर अस्वस्थ स्थितीत असतानाही देशहितासाठी माझे रक्त स्वस्थ बसू देत नाही म्हणून हे निवेदन इतक्या तळमळीने माझ्या हिंदू बांधवांना मी करीत आहे.\nझाले गेले विसरून जाऊया व पाकिस्तानशी क्रिकेट खेळूया या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ठाकरे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख आज अक्षरश: कडाडले, ‘‘शिंदेसाहेब, थोडी जरी तुमच्यात लाजलज्जा शिल्लक असेल तर हे निर्लज्ज वक्तव्य मागे घ्या. नाही तर जेथे जेथे हे पाकिस्तानचे क्रिकेट सामने होणार आहेत तेथील कडवट हिंदू, स्वाभिमानी, देशाभिमानी जनता हे सामने होऊ देणार नाही\n‘अहो शिंदेसाहेब, कशाला हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळवण्याचा नादानपणा आपण करीत आहात आणि किती निर्लज्जपणाने आपण बोलता की, झाले गेले विसरून जाऊया.’ पण काय विसरायचे आणि कसे विसरायचे\nछत्रपती शिवाजी टर्मिनसवर पाकड्या अतिरेक्यांनी केलेला रक्तपात आपण इतक्या सहजपणे विसरू शकतो हिंदुस्थान-पाकिस्तानचे हिंसक संबंध फाळणीपासून सर्वश्रुत आहेत. त्यांनी हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला प्रत्येक घाव कसा विसरायचा\n‘२६/११’ चा घाव तर ताजा आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शेकडो असहाय्य निरपराध मारले गेले. त्या पाकिस्तानी अतिरेकी कसाबने अंदाधुंद गोळीबार केला. त्या नराधम कसाबची केस अद्याप चालूच आहे. त्याच्या फाशीचा दया अर्ज महाराष्ट्र सरकारने फेटाळला. आज अर्ज तुमच्या केंद्रात आहे. तोही अर्ज फेटाळून लावा, अशी महाराष्ट्र सरकारची मागणी आहे. त्या अफझल गुरूलाही फाशी ठोठावून ११ वर्षे झाली. आपल्या सार्वभौम संसदेवर त्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले. ते अतिरेकी त्यावेळी आत घुसले असते तर आपल्या तिरंग्याचा रंग हिरवा झाला असता, याचे तुम्हाला काहीच वाटत नाही\nआता तो अबू जिंदाल पकडला आहे. त्याच्यावरही खटला चालेल व फाशी ठोठावली जाईल. नंतर हा जिंदालही फाशीची सजा रद्द करा म्हणून दयेचा अर्ज करणारच आहे. तोही दयेचा अर्ज आपण फेटाळून लावणार की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन बसणार पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया हिंदुस्थानच्या भूमीवर चालूच आहेत, नव्हे दिवसेंदिवस त्यांचा उच्छाद वाढतोच आहे. त्यांना चिरडण्याचे राहिले बाजूला, उलट त्यांच्याबरोबर क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. खरोखरच असे नादान नेते या देशाला मिळाले हे या देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे.\nशिंदेसाहेब, थोडी जरी लाजलज्जा शिल्लक असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळविण्याचे वक्तव्य मागे घ्या, नाहीतर मुंबई, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व कडवट हिंदू, स्वाभिमानी देशप्रेमींना माझे कळकळीचे आवाहन आहे की, जिथे जिथे या पाकड्यांचे सामने असतील तिथे तिथे हे सामने होऊ देऊ नका. उधळून लावा. पाहूया काय होते ते\nमहाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन...\nVIDEO : आपल्या घरात येणाऱ्या भाज्यांचे हे धक्कादायक वास्तव\nराजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेल...\nसेक्स ट्रिप्स पडल्या महागात, झाली ३३० वर्षांची सजा\nशमिका शेट्टी आता इंटरनॅशनल सिनेमात झळकणार...\nफायदा कळेल तर, केळी नव्हे सालच खाल\n'म्हाडा' लॉटरीची चुकीची बातमी देणाऱ्या 25 वेबसाईट...\nशाळेत 'गुड टच-बॅड टच' शिकवल्यानंतर आरोपी जेरबंद\nवंशाला दिवा हवा, म्हणून त्याने शिक्षकी पेशालाही काळीमा फासल...\nतुमच्या चिमुरड्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i150312051731/view", "date_download": "2018-04-23T19:14:08Z", "digest": "sha1:EWTX3MPJZ3ZXQKNZQPMF23LKIHPK7K3P", "length": 16622, "nlines": 218, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अनेककवि कृत पदे", "raw_content": "\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nविठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८\nविठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०\nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\nरामकविकृत पदें १०४ ते १०६\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nकृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७\nकृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९\nअवधूतकृत पदें १४० ते १४३\nअवधूतकृत पदें १४४ ते १४७\nगिरिधरकृत पदें १४८ ते १५४\nश्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८\nश्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२\nश्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५\nश्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८\nचिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१\nचिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५\nचिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७\nगोविंदकृत पदें २०८ ते २११\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nगोविंदकृत पदें २७८ ते २८०\nगोविंदकृत पदें २८१ ते २८३\nगोविंदकृत पदें २८४ ते २८७\nगोविंदकृत पदें २८८ ते २९०\nगोविंदकृत पदें २९१ ते २९३\nगोविंदकृत पदें २९४ ते २९७\nगोविंदकृत पदें २९८ ते ३००\nगोविंदकृत पदें ३०१ ते ३०३\nगोविंदकृत पदें ३०४ ते ३०७\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nगोविंदकृत पदें ३१४ ते ३१७\nगोविंदकृत पदें ३१८ ते ३२०\nगोविंदकृत पदें ३२१ ते ३२३\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nगोविंदकृत पदें १७८ ते १८०\nगोविंदकृत पदें १८१ ते १८३\nगोविंदकृत पदें १८४ ते १८६\nगोविंदकृत पदें १८७ ते १९०\nगोविंदकृत पदें १९१ ते १९२\nगोविंदकृत पदें १९३ ते १९५\nगोविंदकृत पदें १९६ ते १९८\nगोविंदकृत पदें १९९ ते २००\nगोविंदकृत पदें २०१ ते २०५\nगोविंदकृत पदें २०६ ते २०८\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nन. Biol. ताप अनुवर्तन\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T19:33:10Z", "digest": "sha1:MRQGUBZXD345EK36WBWFNFKJFXPIC2AZ", "length": 3013, "nlines": 50, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"युक्रेन\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"युक्रेन\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां युक्रेन: हाका जोडणी करतात\nप्रारूप:देश आँकड़े यूक्रेन ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nगोल्डा मॅयर ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5101224760641442291&title=Nisargvedh%20works%20for%20environment%20safety&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:26:39Z", "digest": "sha1:MPAMHI6CQ7AZ6HTPRJRICZYQPUMW3G42", "length": 11641, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पर्यावरणप्रेम जागवणारी ‘निसर्गवेध’", "raw_content": "\n‘ग्लोबल वॉर्मिंग’चे चटके बसलेल्या मानवजातीला आता निसर्गाची महती कळून चुकली आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी जगभरात विविध प्रयत्न केले जात आहेत. हे निसर्गभान सर्वसामान्य जनतेत जागविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती जीव तोडून काम करत आहेत. अशीच पुण्यातील एक संस्था म्हणजे निसर्गवेध. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज जाणून घेऊ या पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘निसर्गवेध’बद्दल...\n‘महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे रुपयांसह पेटीत ठेवतो दोन-चार ते तारे’.... कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेल्या या ओळी अगदी समर्पक ठरतात त्या निसर्गसंवर्धनासाठी काम करणारे, पक्षिप्रेमी किरण पुरंदरे यांच्यासाठी. त्यांनी स्थापन केलेली निसर्गवेध ही संस्था निसर्गरक्षणासाठी कार्यरत आहे.\nकिरण पुरंदरे गेली २८ ते ३० वर्षे पर्यावरणरक्षणासाठी कार्यरत आहेत. ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ या संस्थेमध्ये विभागीय अधिकारी आणि शिक्षण अधिकारी म्हणून दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी निसर्ग संरक्षणाच्या कामाला वाहून घेतले.\nमाणसांच्या जगात कंटाळा आल्यावर त्यांनी जंगलाची वाट धरली. त्यांनी नागझिराच्या जंगलात तब्बल ४०० दिवस घालवले. तिथे पक्षी-प्राण्यांचा अभ्यास केला. त्यातून २२ प्राणी आणि १०० पक्ष्यांचे आवाज त्यांनी आत्मसात केले. ‘निसर्गाची हाक ऐकली, की त्याला काय हवे आहे हे तोच सांगतो. बालपणापासून हे संस्कार झाले पाहिजेत,’ असे त्यांना वाटते. त्यामुळे निसर्गाशी ओळख करून देण्यासाठी ते पक्षी निरीक्षण, जंगल सफारींचे आयोजन करतात. मुलांना जंगलाची ओळख करून देतात. जंगलात प्राण्यांना दुष्काळात पाणी मिळत नाही. पाणवठे कोरडे पडलेले असतात. त्यामुळे प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीजवळ येतात आणि प्रसंगी जीवाला मुकतात. हे लक्षात घेऊन जंगलात पाणीसाठे तयार करण्याचे काम निसर्गवेध संस्था ‘सेतू’ या प्रकल्पाद्वारे करत आहे.\n‘सह्याद्रीचा अभ्यास केला, तर लक्षात येते, की अनेक ठिकाणी जंगले बदलली आहेत. त्यांचा आकार लहान लहान होत चालला आहे. ज्या जंगलामध्ये माणसांचा वावर नसतो, तिथे आपोआपच चांगली जंगले तयार होतात; पण माणसाचा वावर वाढला, की जंगलांचा आकार कमी होतो. आपण जंगले निर्माण करू शकत नाही. निसर्गासाठी काही करायची इच्छा असेल, तर प्रत्येकाने प्रथम निसर्ग वाचायला शिकले पाहिजे. त्याला काय हवे आहे, ते निसर्ग आपणहूनच सांगेल. स्थानिकांच्या सहभागातून अनेक गोष्टी शिकता येतात,’ असे पुरंदरे म्हणतात. पक्षी, आभाळवाटांचे प्रवासी, पाणथळ पक्षी अशी १५पेक्षा जास्त पुस्तके पुरंदरे यांनी लिहिली आहेत.\nपृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश अशा पंचमहाभूतांनी बनलेला निसर्ग म्हणजे अनेक गूढ रहस्यांचे आगर आहे. मानवी बुद्धीने त्याच्यावर आक्रमण करून निसर्गावर विजय मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. या प्रक्रियेत मानवाने निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. त्याचे दुष्परिणाम आता त्यालाच भोगावे लागत आहेत. निसर्ग जपला तरच आपल्या पुढच्या पिढ्या सुदृढ आयुष्य जगू शकतील. निसर्गवेध संस्था त्यासाठीच कार्य करत आहे.\n(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(किरण पुरंदरे यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/MSDGJt येथे क्लिक करा.)\nस्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था संवेदनशीलतेतून बहरतेय ‘स्नेहवन’ सायकलवरून ‘उत्कर्षा’कडे... देणे सद्भावनेचे ‘जीवनदायिनी’च्या जीवितासाठी झटणारी संस्था\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-116041800008_1.html", "date_download": "2018-04-23T19:01:01Z", "digest": "sha1:EKFI67432HH4U6B5P3LLIYXHREFQ7FUG", "length": 8480, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोणत्या रोगासाठी कोणता रत्न धारण करावं... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोणत्या रोगासाठी कोणता रत्न धारण करावं...\nभाग्य उन्नतीसाठी सहायक असणारे रत्न कुंडलीप्रमाणे धारण केले तर रोगांनाही मात देऊ शकतात. आयुर्वेदामध्ये रत्नाची राखद्वारे रोगांवर उपचार केला जातो. रत्नांमध्ये ग्रहांची ऊर्जा असते ज्याने धारण करणार्‍याला शक्ती\nमिळेल. म्हणूनच रोगाप्रमाणे रत्न धारण करावे:\n1. पन्ना - चांगल्या स्मृतीसाठी धारण करावं.>\n2. नीलम - संधिवात, अपस्मार, उचकी येणे आणि नपुंसकत्व नष्ट करतं.\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nशुभ कार्यांचे निमंत्रण पत्र केव्हा लिहायचे असतात\nएप्रिल (2017) महिन्यातील भविष्यफल\nभारतीय ज्योतिषानुसार जोडीदाराची निवड\nयावर अधिक वाचा :\nकोणत्या रोगासाठी कोणता रत्न धारण करावं...ratna According To Rashi\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2014/12/", "date_download": "2018-04-23T19:02:12Z", "digest": "sha1:IKREDSW66TU6EDRT4LMDNY566KR6PRFT", "length": 6509, "nlines": 82, "source_domain": "eduponder.com", "title": "December | 2014 | EduPonder", "raw_content": "\nकॅरोल ड्वेक नावाच्या बाईने विकासाच्या (प्रवाही) आणि स्थिर मानसिकतेबद्दल बरंच लेखन केलेलं आहे. याबद्दल थोडक्यात सांगायचं तर, स्थिर मानसिकता असलेल्या लोकांना असं वाटतं, की बुद्धिमत्ता, हुशारी, प्रतिभा या सगळ्या गोष्टी जन्मजात आलेल्या असतात आणि त्याबद्दल आपल्या हातात फारसं काही नसतं. मात्र विकासाची मानसिकता असलेल्या लोकांना वाटतं की परिश्रम घेऊन, झोकून देऊन काम केल्यावर आपण गुण आत्मसात करू शकतो. म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर.\nआपल्या शिक्षण पद्धतीत, शिक्षक-पालकांमधे ही विकासाची मानसिकता कधी येईल आपण मुलांना ‘हुशार’, ‘ढ’, ‘विशेष काही नाही’ अशी लेबलं (विशेषणं) लावून मोकळे होतो. त्यांच्या नैसर्गिक, जन्मजात हुशारीचं कौतुक करतो. याचा परिणाम असा होतो, की ‘हुशार’ गणल्या जाणाऱ्या मुलांना कष्ट करण्याची, नवीन काही शिकण्याची गरज भासेनाशी होते. तर ‘ढ’ ठरविली गेलेली मुलं ‘तसंही आपल्या हातात काहीच नाही’ या भावनेने नाउमेद होतात. त्यापेक्षा मुलांच्या परिश्रमांचं, चिकाटीचं, जिद्दीचं कौतुक करणं जास्त योग्य ठरेल. त्यामुळे ‘शिकत राहणं, स्वत:चा विकास घडवत राहणं हे माझ्या हातात आहे’ अशी भावना वाढीस लागते. शेवटी, मेंदू हा पण एक स्नायू आहे आणि त्याला प्रयत्नपूर्वक बळकट करता येऊ शकतं.\nज्या पिढीवर सगळे स्थिर मानसिकतेचे संस्कार झालेले आहेत आणि वर्षानुवर्षे जे दैवदत्त गोष्टींचं कौतुक करत आलेले आहेत, त्यांच्यासाठी ही विकासाची, प्रवाही मानसिकता स्वीकारणं आणि अंगिकारणं वाटतं तितकं सोपं नाही. पण निदान प्रयत्न तरी केले पाहिजेत\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/115-shivsena", "date_download": "2018-04-23T18:54:57Z", "digest": "sha1:OBLZH2VDPXNQNVLBD4U3VFAB4Z7BFBPI", "length": 4698, "nlines": 106, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "shivsena - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘हे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे; अजित पवारांचा प्रहार\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n...तर सेनेचे मंत्री राजीनामा देतील - रामदास कदम\n...तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते\n...म्हणून मुंबईच्या ‘त्या’ भागात “नवनिर्माण शिवसेना” चे बॅनर लागले\n...म्हणून शिवसेनेने साजरा केला ‘गाजर-डे’\n'सामना'तून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका\n‘हा शिवसेनेचा राजकीय स्टंट’, दिलीप वळसे पाटलांची टीका\nआदित्य ठाकरेंची नेतेपदी वर्णी - गुलाबराव पाटील यांनी केली घोषणा\nउद्धव ठाकरेंचे शिवसैनिक राज ठाकरेंच्या मनसेत\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी; तोडगा निघण्याची शक्यता\nऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने आठ बस सोडल्या\nकरोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nगाईला जपायचं आणि ताईला झोडायचं; हे कोणत हिंदुत्त\nगुजरातचा महासंग्राम; मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केले मतदान\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणात\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2634-babanrao-lonikar", "date_download": "2018-04-23T19:04:36Z", "digest": "sha1:KPTENWPI5MQJDN56PRUZVXFGSZMVQH4B", "length": 6010, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भर सभेत भाजप मंत्र्यांनी केली राहुल गांधींची नक्कल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभर सभेत भाजप मंत्र्यांनी केली राहुल गांधींची नक्कल\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल करून त्यांच्य़ावर टीका करताना भलतेच घसरले.\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मराठवड्यात दौरा झाला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती.\nया टीकेचा खरपूस समाचार लोणीकर यांनी घेतला. राहुल गांधी यांची नक्कल करत त्यांच्या वैयक्तिक जीवनावर लोणीकर यांनी टीका केली. ज्याला कोणी पोरगी देत नाही, ते मोदीवर टीका करतात, अशा शब्दांत बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR220", "date_download": "2018-04-23T19:05:04Z", "digest": "sha1:RZZR3OO7GSVNMASQUGYR6ZOH73FOO6RZ", "length": 3949, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा केंद्रे\nसार्वजनिक आरोग्य ही प्रामुख्याने संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी असते. मात्र आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अशा विविध कामांसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारतर्फे वित्तीय तसेच तांत्रिक सहाय्य केले जाते.\nकर्करोग, मधुमेह अशा काही आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत एक कार्यक्रम राबवला जात आहे. त्या अंतर्गत विद्यमान आरोग्य विषयक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.\n11 व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर आपत्तीच्या काळात तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष केंद्रे उभारली जात आहेत. त्यासाठी 17 राज्यांमधील महामार्गांलगतची 116 रुग्णालये निर्धारित करण्यात आली असून त्यांना निधी पुरवठा केला जात आहे.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/07/09/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-04-23T19:18:23Z", "digest": "sha1:3MHN3ZFFY2W6PPFBADLUZYUZFQOZVTLU", "length": 27161, "nlines": 517, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "उपवासातून आरोग्य | Abstract India", "raw_content": "\nप्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.\nउपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, आध्यात्मिक समजल्या जातात; पण उपवास हा एक उपचार प्रकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो.\nलघुभोजनं उपवासो वा लंघनम्‌\n(हलका आहार किंवा उपवास म्हणजे काही न खाणे हे लंघन होय.)\nआयुर्वेदात लंघनाची व्याप्ती बरीच मोठी आहे. उपवास हा लंघनाचा एक भाग झाला; पण शरीरशुद्धी, व्यायाम, सूर्यस्नान, वायुसेवन, पाचन हे सुद्धा लंघनाचेच प्रकार होत. म्हणूनच लंघनाचे जे काही फायदे आहेत ते योग्य प्रकारे केलेल्या उपवासाने मिळू शकतात.\n“लाघवकरं कर्मं लंघनम्‌’ म्हणजे हलकेपणा आणणारे ते लंघन अशी लंघनाची व्याख्या असल्याने उपवास केल्यास शरीर हलके होणे अपेक्षित आहे हे समजते. उपवासातून आरोग्य हवे असेल, तर हा उपवास आयुर्वेदातील लंघन संकल्पनेला धरून असायला हवा.\nहलके भोजन किंवा उपवास म्हणजे काही न खाणे, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय आहेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणजेच उपवासातून आरोग्य मिळवायचे असणाऱ्याने आपल्या प्रकृतीनुसार उपवासाचे स्वरूप ठरवणे अपेक्षित आहे.\nउपवासामुळे किंवा लंघनामुळे शरीरात आकाश, वायू व अग्नी महाभूतांचे संतुलन होते व यातून पुढील गोष्टी साध्य होतात –\nशरीराचे जडत्व दूर होते.\nअतिरिक्‍त कफदोष कमी होतो.\nप्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषाचे पचन होते.\nआयुर्वेदात “आमदोष’ अशी एक संकल्पना मांडली आहे. जठराग्नीची ताकद कमी पडल्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊ शकले नाही, की त्यापासून जो अर्धवट कच्चा रस तयार होतो तोच आमदोष होय. हा आम मुख्यत्वे आमाशयाच्या आश्रयाने राहतो; पण जर त्याचे वेळेवर पचन केले नाही, तर तो सर्व शरीरात पसरून अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करतो. आमदोषाचे रोगकारित्व इतके जबरदस्त असते, की “आमय’ हा रोगाला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो, तर जेथे आम नाही ती निरामय, निरोगी अवस्था समजली जाते. शरीरात आमदोष तयार झाला, की मलमूत्राचा अवरोध तयार होतो, ताकद कमी होते, शरीराला जडपणा येतो, आळस प्रतीत होतो, तोंडाची चव नष्ट होते, मळमळते, पोटात दुखते, चक्कर येते, अधोवायूला- शौचाला दुर्गंधी येते, आंबट ढेकर येतात.\nअशा प्रकारे अनेक प्रकारची त्रासदायक लक्षणे निर्माण करणारा आमदोष वाढला असता, काहीही न खाता उपवास करणे अपेक्षित असते. यामुळे आम पचायला मदत मिळते. विशेषतः आमामुळे ताप आला असता किंवा आमामुळे अजीर्ण झाले असता काहीही न खाता उपवास करणे उत्तम असते.\nअर्थात, आमदोष वाढून त्रास होण्यापर्यंत थांबण्याची आवश्‍यकता असते असे नाही. आठवड्यातून एकदा संध्याकाळचे जेवण न घेण्याची सवय लावून घेतली, तर त्यामुळे आमदोष तयार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळलेले पाणी पिणे हेही आमदोष तयार न होण्यासाठी उत्तम असते.\nकाही न खाता उपवास हा आमदोष पचविण्यासाठी उपयुक्‍त असला, तरी सरसकट सगळ्या प्रकृतीसाठी असा कडक उपवास हितावह ठरेलच असे नाही. विशेषतः दिवसभर किंवा अनेक दिवस फक्‍त फळे खाणे, नुसते दूध पिणे किंवा नुसते पाणीच पिणे अशा प्रकारचा उपवास सर्वांना मानवणारा नसतो. विशेषतः पित्त वा वातप्रधान प्रकृतीमध्ये पचण्यास हलके अन्न खाऊन उपवास करणेच अधिक योग्य असते.\nयोग्य पद्धतीने उपवास करण्याने लाभणारे काही फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत –\nविमलेंद्रियता, मलानां प्रवृत्तिः, गात्रलघुता, रुचिः, क्षुत्तृषोरेककालमुदयः, हृदयोद्गारकण्ठानां शुद्धिः, रोगामार्दवमुत्साहः तन्द्रानाशश्‍च\nसर्व इंद्रिये शुद्ध होतात.\nमल-मूत्र-स्वेद आदी मलांचे प्रवर्तन यथायोग्य होते.\nशरीरावयवात हलकेपणा प्रतीत होतो.\nतहान व भूक हे एकाच वेळी अनुभूत होतात.\nहृदयात हलकेपणा प्रतीत होतो.\nरोग असल्यास रोगाचा जोर कमी होतो.\nसाळीच्या लाह्या, मुगाची डाळ, भाजलेले तांदूळ, ज्वारी-बाजरीची भाकरी, दुधी भोपळा, घोसावळी, दोडके, पडवळ, कारले वगैरेंपैकी साधी भाजी, ताक या गोष्टींचा हलक्‍या अन्नात समावेश होतो.\n“एकादशी, दुप्पट खाशी’ नको\nउपवासाच्या गोष्टी खाऊन उपवास करायचा असल्यास राजगिऱ्याच्या लाह्या, वरईचा तांदूळ, शिंगाडा, दूध, प्रकृतिनुरूप फळे, थोड्या प्रमाणात साबूदाण्याची खिचडी, थोड्या प्रमाणात उकडलेला बटाटा वगैरे पदार्थ खाता येतात; पण उद्या उपवास करायचा आहे या कारणास्तव आज अधिक खाऊन घेणे योग्य नव्हे; तसेच उपवासाचे पदार्थ चवीला आवडले म्हणून अगदी पोटभर खाणे, पोट जड होईपर्यंत खाणे अयोग्य होय. या प्रकारच्या उपवासातून अनारोग्यास आमंत्रणच मिळू शकते.\nएखादी गोष्ट कितीही उत्कृष्ट असली, तरी ती कुणी व कधी करू नये हे माहिती असणे सर्वांत आवश्‍यक असते. उपवास करण्याचे खूप फायदे असले, तरी तो पुढील अवस्थेत न करणे अधिक आरोग्यदायक असते.\nवातामुळे ताप आला असता.\nकाम-क्रोध वगैरे मानसिक कारणांमुळे ताप आला असता.\nबाळंतपणाची परिचर्या सांभाळत असताना.\nआजारपणात किंवा आजारपणानंतर ताकद कमी झाली असता.\nपंचकर्मासारखा शरीरशुद्धीकर उपचार चालू असता.\nव्यवहारात बऱ्याच वेळा प्रकृतीला सोसवत नसतानाही मोठमोठे उपवास करण्याचा अट्टहास अनेकांनी धरलेला दिसतो; पण अनारोग्य वाढविणारी कोणतीच गोष्ट सरतेशेवटी स्वहिताची असू शकत नाही. सहन होत नसतानाही नियम म्हणून वर्षानुवर्षे उपवास करत राहणे आणि पोटाला-पचनाला जराही विश्रांती न देता सतत खात राहणे ही दोन्ही टोके टाळून प्रकृतिनुरूप उपवास करण्याचा सुवर्णमध्य साधला तर उपवासातून आरोग्य निश्‍चित मिळू शकेल.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nआत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405\nfrom → आरोग्य, उपवास\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://indianalternativemedicine.blogspot.com/2011/04/happiest-states-have-most-suicides.html", "date_download": "2018-04-23T18:55:17Z", "digest": "sha1:7ACPZSO2GE6SMN3QUQJQY7HFCULRZQDO", "length": 4423, "nlines": 112, "source_domain": "indianalternativemedicine.blogspot.com", "title": "आयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती --Indian Alternative Medicine", "raw_content": "आयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती --Indian Alternative Medicine\nया ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांसबंधी माहिती संकलन हे आमचे उद्दिष्ट आहे Mobile:9604040305, LL 020 - 25888547. |Done as social work.\nया ब्लॉग वर किंवा वेबसाइट वर व्यक्त केलेली मते ही ञानप्रसार या उद्दिष्टाने आहेत.कुठ्ल्याही प्रकारची उपाययोजना वैद्यकीय सल्यानुसारच करावी.याठिकाणी सुचवलेले उपायदेखील करण्यापुर्वी तञांचा सल्ला घ्यावा.विशेषत: जर आपणास कोणत्याही प्रकारचा दीर्घकालीन आजार असल्यास मुक्तपणे उपचार-प्रयोग करु नयेत.केलेल्या उपचारास किंवा प्रयोगास लेखक,संपादन करणारी व्यक्ति,किंवा मते व्यक्त करणारी व्यक्ति जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.Please take expert advise before trying any major therapy.The information on this site is meant for enhancing the understanding level of Indian remedies and does not attempt to replace any prevailing medical treatment practices\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-116051600013_1.html", "date_download": "2018-04-23T19:19:27Z", "digest": "sha1:F6S4UDVXJU3RFENUVAHJSBRNTNTQKI6N", "length": 8827, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई हरवलेली आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे\nमुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे\nआधुनिक युगाच्या धावपळीत, सिनेमा, फॅशनच्या जमान्यात, कॉम्पुटर, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन, इंटरनेटच्या जगात\nआई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे\nमुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे\nमुलांनी आजच्या जगात कसे वागावे, कसे बोलावे, काय ऐकावे, काय पाहावे, काय खावे, काय प्यावे हेच ती त्यांना सांगायला विसरली आहे\nआई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे\nमुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे\nमहिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे खरी पण त्यांना आपल्या मातृत्वाची विसर पडली आहे\nज्या जिजाऊ मातेने रामकृष्ण, भक्त प्रल्हाद, कर्ण, अर्जुन यांच्या गोष्टी सांगुन शिवबा राजे व संभाजी राजे घडवले अशा मातेची त्यांना विसर पडलेली आहे.\nआई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे\nमुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे\nसमाजात आज जे स्त्रीवर अत्याचार चाललेले आहेत ते ती मुकाट पणे का सहन करते आहे\nतिला भवानी मातेची, कालीका मातेची, झाशीच्या राणीची, हिरकणीची, अहिल्याबाई होळकर यांची तसेच सावित्रीबाई फुले यांची विसर पडली आहे.\nआई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे\nमुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे\nआता उठा, जागे व्हा आणि आपल्या मातृत्वाला जागे करा व आपल्या मुलांमध्ये रामकृष्ण, कर्ण, अर्जुन, शिवबा आणि संभाजीराजे घडवा.\nआपल्या मुलांवर संस्कार करा........ आपल्या मुलांवर संस्कार करा\nमराठी कविता : नवरा\nबोधकथा : चांगले आचरण\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR222", "date_download": "2018-04-23T18:59:22Z", "digest": "sha1:3PRJTXSVRT74H462NE7EYZNRRQVH26OB", "length": 3652, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमधुमेही रुग्णांसाठी सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा\nदेशात मधुमेहामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार 2005 साली देशात 2.24 लाख मधुमेही रुग्ण दगावले होते. 2015 साली या आजारामुळे दगावणाऱ्यांची संख्या 3.46 लाखांवर पोहोचली.\nराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारही अतिरिक्त प्रयत्न करत आहे. मोबाईल तंत्रज्ञानाचा लाभ घेत या आजाराबाबत तसेच उपचाराबाबत अधिक माहिती देण्यासाठी एम-डायबिटीस नावाचे ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. मधुमेही रुग्णांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR420", "date_download": "2018-04-23T18:58:44Z", "digest": "sha1:6CNINDPBWG47TBNAKN2WMSOHPYOHKRIV", "length": 3891, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि बांग्लादेश यांच्यात जलवाहतूक सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nभारताच्या नौवहन मंत्रालयांतर्गत येणारे दीपगृह महासंचालनालय आणि बांग्लादेशचे नौवहन खाते यांच्यात जलवाहतूक सहकार्याबाबत(AtoNs) झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.\nद्वीपगृह आणि द्वीपस्तंभ याबाबत सल्ला, जहाज वाहतूक सेवा तसेच ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम अर्थात ओळख यंत्रणेची श्रुंखला याबाबत या सामंजस्य करारांतर्गत सल्ला देण्यात येणार आहे. जलवाहतूक आणि द्वीपगृहाबाबत आंतरराष्ट्रीय संघटनेला अनुसरून बांग्लादेशातल्या संबंधित व्यवस्थापकांना आणि तंत्रज्ञाना प्रशिक्षणही देण्यात येईल.\nया सामंजस्य करारामुळे, दक्षिण आशिया भागात, ए टू एन क्षेत्रात क्षमता वृध्दीमध्ये अधिक सहकार्यासाठी मदत होणार आहे. भारत आणि बांग्लादेश हे दक्षिण आशिया मधले महत्वाचे विकसनशील देश असून उभय देशात मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंधाची दीर्घ परंपरा आहे.\nसप्रे -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T18:56:47Z", "digest": "sha1:33ZSYYPPK2FC5LZWBJL55MMUW4FBMFRX", "length": 10521, "nlines": 107, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nचमचमत्या अंशुलांचा अंगरखा पांघरलेल्या त्या थेंबाने उंच आकाशातून गंगेप्रति झेप घेतली होती. काही तपांपूर्वीचा त्याचा जन्मदिवस त्याला आठवत होता...\n... ग्रीष्मातील तप्त मध्याह्नीनंतर सगळे नगरजन गंगेच्या संध्याऽरतीसाठी तीरावर जमले होते. फुलांच्या विविध रंगांनी, धूपांच्या वासानी, घंटांच्या शुभसूचक नादांनी आणि दिवसभराच्या रोमहर्षक गोष्टी गंगामाईला सांगायला आलेल्या पक्ष्यांनी वाळवंट कसं संजीवित झालं होतं यथावकाश आरती उरकली आणि सर्वांनी आपापल्या पणत्या पात्रात सोडल्या. सगळ्या गजबजाटापासून किंचित दूर एका युवकाने त्याच्या गुरुला साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पायधूळ भाळी लावली. आजचा दिवस अत्यंत पवित्र होता. आज त्या युवकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. यापुढे तो अनेक वर्ष स्वत:च्या भारदस्त गायनाने देशोदेशींच्या रसिकांना मुग्ध करणार होता. संथ वाहत चाललेल्या गंगेतील दीप्तीमान दिव्यांना डोळ्यात साठवत त्यानं षड्जाचं अधिष्ठान घातलं. निमिषार्धातंच त्याच्या नेत्रातून निखळलेल्या अश्रूच्या त्या थेंबात तिथलं सारं दृश्य उमटलं. आजूबाजूला जमू लागलेल्या गर्द काळोखात जान्हवीच्या गौरवर्णावर पणत्यांचे सुवर्णालंकार किती मोहक दिसत होते यथावकाश आरती उरकली आणि सर्वांनी आपापल्या पणत्या पात्रात सोडल्या. सगळ्या गजबजाटापासून किंचित दूर एका युवकाने त्याच्या गुरुला साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पायधूळ भाळी लावली. आजचा दिवस अत्यंत पवित्र होता. आज त्या युवकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. यापुढे तो अनेक वर्ष स्वत:च्या भारदस्त गायनाने देशोदेशींच्या रसिकांना मुग्ध करणार होता. संथ वाहत चाललेल्या गंगेतील दीप्तीमान दिव्यांना डोळ्यात साठवत त्यानं षड्जाचं अधिष्ठान घातलं. निमिषार्धातंच त्याच्या नेत्रातून निखळलेल्या अश्रूच्या त्या थेंबात तिथलं सारं दृश्य उमटलं. आजूबाजूला जमू लागलेल्या गर्द काळोखात जान्हवीच्या गौरवर्णावर पणत्यांचे सुवर्णालंकार किती मोहक दिसत होते जन्मत:च त्या थेंबाची एका सुंदर सत्याशी ओळख झाली होती, आणि इतक्या शुभमुहूर्तावर जन्मलेल्याची ध्येयपूर्ती न झाली तरंच नवल\n...मध्यंतरी कितीक वर्षे लोटली. आता वृद्धत्वाकडे झुकलेला तो युवक नावाने, मानाने खूप मोठा झाला होता. त्याने विद्येची पूजा कधीच केली नाही. त्यानं पूजलं ते स्वत:ला. देवानं जशी स्वत:च्या आनंदासाठी सृष्टी रचली, तशीच त्या युवकाने स्वत:ची स्वरांगी दुनिया बनविली. त्या थेंबाचाही प्रवास चालूच होता. कधी मातीच्या कणांतून, कधी वा-याबरोबर, कधी ढगांतून, कधी पक्ष्यांच्या रंगीत पंखांवरून. सृष्टीची इतकी अनेकविध रुपे बघूनही त्याला त्याच्या प्रियेचा अद्याप विसर पडला नव्हता...\n... अन्‌ आज इतक्या वर्षांनंतर त्या तिघांची परत भेट होत होती. एक शीतल पहाट येऊ घातली होती. वा-य़ाच्या प्रत्येक झुळूकेबरोबर थेंबावर हर्षोल्हासाचे तरंग फुटत होते. अलकनंदेचाच शुभ्र रंग ल्यालेल्या त्या वाळूत आताशा थकलेल्या त्या युवकाने भैरवाचे कोमल स्वर लावले होते. सूर कोमल असले, तरी धृपद आवेशपूर्ण होतं. त्या बोलांमध्ये जरी जगन्नियंत्याच्या श्रेष्ठ तेजाची महती वर्णिलेली असली तरीही ते धृपद म्हणजे स्वत:च्या देदिप्यमान कारकिर्दीची विनम्र भावाने सांगितलेली कथा होती. वयानुसार जरी लयीत जबरदस्त संयम आलेला असला तरी ते धृपद तरुण होतं, त्याला नाविन्याची आस होती. पखावजाच्या प्रत्येक जोरकस थापेसरशी कित्येक नवजात खगांना पंख फुटत होते, अन्‌ धा दिं ता किट तक गदि गन च्या ठेक्यावर कितीक गर्द वृक्षांची नवी पालवी नाचत होती. रेखीव घाटदार वळणांच्या अलकनंदेचं हेमांगी सौंदर्य त्या थेंबात उमटत होतं. संथ गतीनं अवतीर्ण होणा-या आरक्त सूर्यकन्येला अंगाखांद्यावर खेळवणारी जान्हवी कोण मोहक दिसत होती जाणा-या प्रत्येक क्षणामागे गंगेचे अंतरंग अधिकच खुलू लागले होते. एकाच स्पर्शासवे त्याच्या प्रियेच्या सुकुमार गालांवर उमटणा-या तरल जलतरंगांचं त्याचं स्वप्न आता केवळ दोनच क्षण लांब होतं... ... किट तक गदि गन धा.\n[आधारीत: स्थितप्रज्ञ तळ्याच्या प्रेमात पडलेल्या नदीची मूळ कल्पना संपदाची]\n थेट द.मां. च्या विदूषकाची आठवण झाली. फ़ारच छान.\n अनेक दिसांनी असे काही द्रुष्टीस पडले. धन्यवाद\nशंक्या, अरे जीएंची एकादी कथा वाचतो आहे असे वाटले. म्हणजे त्यांचं अनुकरण नव्हे हं पण तसच संयमीत अलंकारीक, थोडंसं गूढ आणि व्यक्तिरेखेला परिस्थितीच्या कोंदणात बसवावं तसं. अजून हवं वाटताना संपणारं..\nधृवपद चमचमत्या अंशुलांचा अंगरखा पांघरलेल्या त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR422", "date_download": "2018-04-23T19:05:39Z", "digest": "sha1:JNJCFNTJBPTOJ5K4CZD3RR3T254OCMTC", "length": 3495, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nलाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय संस्था मसुरी आणि नामिबियातल्या लोक प्रशासन आणि व्यवस्थापन संस्था यांच्यात क्षमता वृद्धीसाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजूरी\nलाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय संस्था(एलबीएसएनएए) मसुरी आणि नामिबियातल्या लोक प्रशासन आणि व्यवस्थापन संस्था(एनआयपीएएम) यांच्यात नामिबियाच्या सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या आणि इतर प्रशिक्षण कार्यक्रमासाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. नामिबियातल्या एनआयपीएएम या संस्थेला, उच्च नागरी सेवा विषयक प्रशिक्षण संस्था चालवण्याबाबतच्या अनुभव प्रदानासाठी या सामंजस्य करारामुळे मदत होणार आहे. सार्वजनिक प्रशासन आणि क्षमता वृद्धी क्षेत्रात संयुक्त उपक्रम हाती घ्यायलाही हा करार उपयुक्त ठरणार आहे.\nसप्रे -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/a-woman-dies-because-of-fallen-tree-in-mumbai-276264.html", "date_download": "2018-04-23T19:17:11Z", "digest": "sha1:U2STI4PPOXGRY556CXVHQ2OGXPGT7SPV", "length": 11250, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nचेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू\nशारदा घोडोस्वार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. शारदा घोडेस्वार आज सकाळी कामावर जात होत्या. त्या कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्या उभ्या असताना त्यांच्या अंगावर झाडं पडलं. हे झाडं पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याआधीही अशी घटना चेंबुरमध्ये घडली आहे\nचेंबुर,07 डिसेंबर: चेंबूरमध्ये आज एका महिलेच्या अंगावर झाड पडून तिचा मृत्यू झाला आहे. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.\nशारदा घोडोस्वार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. शारदा घोडेस्वार आज सकाळी कामावर जात होत्या. त्या कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्या उभ्या असताना त्यांच्या अंगावर झाडं पडलं. हे झाडं पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याआधीही अशी घटना चेंबूरमध्ये घडली आहे. कांचन नाथ नावाची एक महिला मॉर्निंग वॉकला गेली असताना तिच्या डोक्यावर नारळ पडलं होतं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हवेमुळे नारळ पडल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं. आता त्याच परिसरात ही दुसरी घटना घडली आहे.\nवाढत्या शहरीकरणासह जंगलतोडही वाढली आहे. त्यातच मुंबई सारख्या शहरात अत्यंत कमी झाडं उरली आहेत. त्यांची व्यवस्था नीट लावली गेली नाही तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहणार. त्यामुळे शासनाने काही ठोस पाऊलं घेणं गरजेचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4992879281643285675&title=swarpushparpan%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:33:15Z", "digest": "sha1:4ZFMMREMWEV6IKAY4UJ2U3WFAQ3TAHMX", "length": 9622, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्वरपुष्पार्पण’ द्वारे पं. नारायणराव बोडस यांना स्वरांजली", "raw_content": "\n‘स्वरपुष्पार्पण’ द्वारे पं. नारायणराव बोडस यांना स्वरांजली\nपुणे : ग्वाल्हेर -आग्रा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक व अनेक अनवट राग लीलया गाणारे पं. नारायणराव बोडस यांना त्यांचे शिष्य व कलाकारांनी स्वरांजली अर्पण केली. निमित्त होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘स्वरपुष्पार्पण’ या कार्यक्रमाचे.\nशिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जयपूर घराण्याच्या गीता गुलवाडी यांनी गायन, धृपद- धमार मधील डागुरबानी घराण्याचे उस्ताद बहाऊद्दीन डागर यांचे रुद्रवीणा वादन, लखनऊ घराण्याच्या सोनाली चक्रवर्ती यांचे कथक, आग्रा घराण्याच्या लीला नरवणे यांचे गायन, ग्वाल्हेर- आग्रा -जयपूर- भेंडीबाजार घराण्याचे गायक व पं नारायणराव बोडस यांचे पुत्र पं. केदार बोडसयांचे गायन, डागुरबानी घराण्याचे पं. पुष्पराज कोष्टी यांचे सूरबहार ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली.\nप्रसिद्ध धृपद गायक पं. उदय भवाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी गीता गुलवाडी यांनी ‘धन धन भाग साजनी... ‘या विलंबित तीन तालातील रचनेने आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मधुकंस रागातील तीन तालात जगदंब अंबे भवानी... ही लक्ष्मणराज बोडस यांची बंदिश सादर केली. धृत एक तालातील तराण्याने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. यानंतर उस्ताद बहाऊद्दिन डागर यांनी राग पूर्वामध्ये रुद्रवीणा सादरीकरण केले. लखनऊ घराण्याच्या सोनाली चक्रवर्ती यांनी यावेळी राग सरगम सादर केला. त्यानंतर त्यांनी गणेशवंदना, ताल धमार, बिंदादिल महाराजांची आवत शाम... ही ठुमरी सादर केली. धृत तीन ताल मधील रचनेने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. लीला नरवणे यांनी राग बागेश्री सादर करीत उपस्थितांना मंत्रमुद्घ केले. केदार बोडस यांनी राग केदार सादर केला तर पं. पुष्पराज कोष्टी यांनी राग झिंझोटीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप केला.\nया वेळी या सर्व कलाकारांना दत्तात्रय भावे, प्रदीप सरदेसाई, श्रीपाद गोडसे (तबला), सुखद मुंडे (पखावज), संजय गोगटे, लीलाधार चक्रदेव, सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), सतविंदर पाल सिंग (सारंगी), केदार केरुलकर (गायन) , रसिका भावे (पढंत), नितीश पुरोहित (सरोद), अझरूद्दीन शेख (बासरी), प्रणय सकपाळ (मंजिरा) हे साथसंगत केली.\nTags: पुणेस्वरपुष्पार्पणपं. नारायणराव बोडसपं. उदय भवाळकरकेदार बोडसPuneSwarpushparpanpt. Narayanrao Bodasप्रेस रिलीज\nपं. नारायणराव बोडस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वरपुष्पार्पण’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/12/21/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T19:13:54Z", "digest": "sha1:OUO5G4Q53UVPGPVPTQBJHX2Z5M366DD5", "length": 32887, "nlines": 508, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "हिवाळ्यातील उबेसाठी व्यायाम | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nव्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.\nथंडीच्या दिवसात ऊब मिळविण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतात. लोकर विणून तयार केलेले स्वेटर्स, पायमोजे, शाल, कानटोपी किंवा स्कार्फ, रात्री झोपताना ऊबदार रजई वगैरे साधनसामग्री हिवाळ्यात हाताशी असावी लागते. थंड प्रदेशात तर उबदार हवेचा झोत सोडणाऱ्या हीटर्सची किंवा पायाखालची फरशी ऊबदार राहावी यासाठी विशेष योजना करावी लागते. थंडीपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीतून या सर्व गोष्टी आवश्‍यक असतातच, पण याशिवाय ऊब मिळविण्यासाठी आपल्या हातात असणारा, सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम. वास्तविक व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.\nव्यायामाचे अनेक प्रकार आहेत. चालणे, पळणे, जॉगिंग करणे, पोहणे, योगासने करणे, सायकल चालवणे, जोर काढणे, दंड बैठका काढणे वगैरे. सध्या मल्लखांब, कुस्तीसारखे व्यायाम जास्त प्रचारात दिसत नाहीत, त्याऐवजी ऍरोबिक्‍स, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, पुल-अप्स करणे वगैरे आधुनिक प्रकार अधिक रूढ होत आहेत. व्यायामाच्या प्रकारानुरूप त्याचे फायदे निरनिराळे असतात. त्यामुळे व्यायामातून आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचा विचार करून कोणता व्यायाम करायचा हे ठरवायला लागते.\nशरीरयष्टी पिळदार करण्याच्या दृष्टीने व्यायाम करायचा असल्यास वेटलिफ्टिंग, दंडबैठका, जोर काढणे वगैरे प्रकार उपयुक्‍त ठरू शकतात. “बॉडी बिल्डिंग” हा जो प्रकार सध्या तरुण पुरुष वर्गाचा आवडता विषय आहे, त्यासाठी असे प्रकार उपयुक्‍त असतात. मात्र त्याचा अतिरेक होणार नाही, व्यायाम करताना दमछाक होऊन फायद्याऐवजी नुकसान होणार नाही, याकडे लक्ष ठेवायला लागते. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ऍरोबिक्‍स यांसारख्या व्यायामाने रक्‍ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते; रक्‍ताभिसरण संस्थेसह, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि प्राणायाम, भस्रिकासारख्या श्‍वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्‍तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते; शरीर, मन, इंद्रिये सर्वच गोष्टी प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे वाताला प्रेरणा मिळाली की अग्नी सुधारण्यास, पर्यायाने शरीराला आवश्‍यक ऊब मिळणसही मदत मिळते.\nव्यायाम किती व कोणता\nवय, प्रकृती आणि व्यायामाचा उद्देश ध्यानात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडायला हवा. उदा. प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे यासारखे व्यायामप्रकार बहुधा कोठल्याही प्रकृतीला मानवणारे असतात. मात्र बॉडी बिल्डिंगचे व्यायामप्रकार आपल्या प्रकृतीसाठी जड नाहीत ना, याचा विचार करूनच सुरू करावेत.\nव्यायाम किती प्रमाणात करावा याविषयी आयुर्वेदात सांगितलेले आहे,\nम्हणजेच स्वतःच्या शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणातच व्यायाम करावा. थकून जायला होईल एवढ्या प्रमाणात व्यायाम करणे आरोग्यासाठी हितावह नाही. शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला हे कसे ओळखायचे, हेही आयुर्वेदशास्त्र सांगते.\nहृदिस्थानस्थितो वायुः यदा वक्‍त्रं प्रपद्यते \nव्यायामं कुर्वतो जन्तोस्तद्बलार्धस्य लक्षणम्‌ \nम्हणजे तोंडाने श्‍वास घ्यायची आवश्‍यकता भासू लागली व कपाळावर घाम येण्यास सुरवात झाली, की शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला असे समजावे व व्यायाम थांबवावा. व्यायाम करण्यास सुरवात केली, की कदाचित सुरवातीच्या 10-15 मिनिटांतच ही लक्षणे दिसावयास सुरवात होऊ शकते; मात्र व्यायामाची नियमितता जसजशी राखली जाईल तसतसा हा कालावधी वाढत जातो. व्यायामाचे फायदे मिळण्यासाठी किमान 30-35 मिनिटे तरी व्यायाम करणे आवश्‍यक आहे. त्यातही कफप्रकृतीच्या व्यक्‍तींना, वजन जास्ती असणाऱ्या व्यक्‍तींना किंवा दिवसभर बैठे काम करणाऱ्यांना, वजन वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना याहीपेक्षा थोडा अधिक व्यायाम करणे चांगले असते.\nव्यायाम करण्याचे फायदे काय असतात, हेही आयुर्वेदाच्या ग्रंथात अतिशय समर्पकपणे सांगितलेले आहे.\nलाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः\n– शरीर व मनाला हलकेपणा येतो.\n– शरीरशक्‍ती वाढते, एकंदर स्टॅमिना वाढतो.\n– अग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे पचनशक्‍ती सुधारते.\n– शरीर रेखीव, पिळदार व घट्ट होते.\n– शरीरबांधा व शरीरयष्टी व्यवस्थित राखायला मदत मिळते.\nस्थिरो भवति मांसं च व्यायामाभिरतस्य च \nयोग्य व्यायामाने शरीरउपचय उत्तम होतो, म्हणजे शरीराला सौष्ठव, सुडौलत्व प्राप्त होते. बाह्यतः मांसपेशी, स्नायू संविभक्‍त दिसू लागतात व मुख्य म्हणजे मांसधातू स्थिर राहतो. अर्थातच स्थिर मांसधातूमुळे शक्‍ती-स्फूर्ती वाढतात, वय वाढले तरी तारुण्याचा अनुभव घेता येतो. अर्थात हे सगळे फायदे मिळण्यासाठी व्यायाम करण्यात नियमितता नक्की हवी. दोन दिवस उत्साहाने व्यायाम केला व नंतर आठवडाभर काहीच केले नाही, तर व्यायामाचा फारसा उपयोग होत नाही.\nखेळा आणि ताण घालवा\nव्यायामामध्ये खेळाचाही समावेश करता येतो. खेळाने व्यायामाबरोबरच मनावरचा ताणही नाहीसा होतो. मनाची एकाग्रता, अचूकता, चतुरता, त्वरित निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची क्षमता वाढते. क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, फूटबॉलसारख्या मैदानी खेळांमुळे शारीरिक ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो. रक्‍ताभिसरणाला मदत मिळाली, की शरीराला आपोआप ऊबही मिळते.\nअति प्रमाणात व्यायाम सर्वांसाठीच वर्ज्य आहे. मात्र त्यातही आयुर्वेदाने विशेषतः पुढील परिस्थितीत विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे.\nवातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णो च तं त्यजेत्‌ \nवात वा पित्त प्रकृती असणाऱ्यांनी किंवा वातदोष-पित्तदोषाचे असंतुलन असणाऱ्यांनी, लहान वयात म्हणजे साधारणतः 15-16 व्या वर्षांपर्यंत, तसेच वृद्धांनी म्हणजे 70-75 वर्षांनंतर व्यायाम जपून करावा. व्यायाम करण्याचा सर्वांत चांगला ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात शरीरशक्‍ती सर्वाधिक असल्याने मनसोक्‍त व्यायाम करून स्टॅमिना वाढवणे या ऋतूत शक्‍य असते. व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही हा ऋतू उत्तम आहे. हिवाळ्यात यथाशक्‍ती, पण सर्वाधिक प्रमाणात व्यायाम करता येतो. उन्हाळ्यात मध्यम प्रमाणात, तर पावसाळ्यात कमीत कमी व्यायाम केलेला चांगला असतो. ऋतूनुसार व्यायामाचे प्रमाण कमी-अधिक केले तरी व्यायाम करण्यात नियमितता हवी.\nथोडक्‍यात, आरोग्य टिकवण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. कामाचा कितीही ताण असला, वेळेची कितीही कमतरता असली तरी व्यायामासाठी काढलेला अर्धा-पाऊण तास शरीर-मनाला बरेच काही देऊन जाईल. शारीरिक आरोग्य, मानसिक उत्साह आणि उत्तम व्यक्‍तिमत्त्व या सगळ्या गोष्टी एकत्रित साध्य करायच्या असतील, जीवनात संतुलन हवे असेल तर दिनक्रमात व्यायामाला अंतर्भूत करायला हवे.\nस्निग्धतेसाठी आहार व्यायाम करताना एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदशास्त्र सांगते, ती म्हणजे व्यायाम करून शरीर पिळदार बनवण्याची इच्छा असणाऱ्यांनी बरोबरीने आहारात स्निग्ध आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असू द्यावा.\nअर्धशक्‍त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः \nया ठिकाणी स्निग्ध पदार्थांचा अर्थ तेलकट तळकट असा नसून दूध, तूप, लोणी, बदाम, खजूर, खारीक इत्यादी शरीरोपयोगी पदार्थ असा आहे. गूळ-तूप, सुंठ-खारीक टाकून उकळलेले दूध वगैरेंचा आहारात समावेश केला, तर शरीराला स्निग्धता मिळते, तसेच आवश्‍यक असणारी ऊबही मिळते.\nfrom → ऊब, खेळ, जिम, जॉगिंग, ताणतणाव, थंडी, दिनक्रम, बॉडी बिल्डिंग, व्यायाम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T19:11:36Z", "digest": "sha1:WNORMJH5AVGY7XEBMVYDLJJRXGGOULUG", "length": 24836, "nlines": 60, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मुहंमद पैगंबर - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nमुहम्मद पैगंबर (Muhammad) [१] (९ ‍रबीउल अव्वल हिजरी पूर्व ५३ - १२ रबीउल अव्वल हिजरी ११) हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.[२] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते.[१] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.\nमहंमद यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे काका अबू तालिब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने महंमद यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. वयाच्या २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४० वर्ष इतके होते.\n'हिरा' ही गुहा जिथे महंमदांना जिब्राईल या देवदूताने प्रथम संदेश दिला.\nमहंमद यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [३] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- \"वाच\". महंमदांनी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसर्‍यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसर्‍यांदा देवदूत म्हणाला:\nवाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[४]\nह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. महंमदना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. काही पाश्चात्त्य इतिहासकारांच्या मते महंमदना अपस्माराचा आजार होता व त्या झटक्यांमध्ये त्यांना ईश्वरी संदेश प्राप्त होत असे.[५]\nमहंमद यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला.\nमहंमद मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. महंमद यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [६] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने महंमदांच्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने महंमद यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे काका अबू तालिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्‍नी खदिजा यांचेही निधन झाले.\nमक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने महंमद यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले.\nवयाच्या ५३व्या वर्षी महंमद यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा बेत केला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण महंमदांना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देवून ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.\nमहंमदांच्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली.\nविरोधकांशी युद्ध व तहसंपादन करा\nमदिनेस पोहचल्यानंतर महंमद पगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. महंमद यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. महंमदांच्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये महंमदांनी विरोधकांचा पराभव केला.\nया लढायांतील विजयानंतर महंमदांनी आपल्या १४०० सहकार्‍यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. मोहम्मदांनी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये महंमद आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की महंमदांनी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला.\nमध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही महंमदांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला.\nमक्केवर विजय व शेवटची हज यात्रासंपादन करा\nहुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये मोहम्मद (सलललाहु अलैहिव सल्लम )पैगंबरांनी १०,००० सहकार्‍यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात महंमद(सलललाहु अलैहिव सल्लम ) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले.\nसन १० हिजरी मध्ये महंमदांनी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी \"खुत्ब-ए-हज्जतुल विदा\" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले:\n\"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे.\"\nयाच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[७][८]\nशेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: \"हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे\"[९]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले.\nमहंमद यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्‍या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले.\nपण याहीपेक्षा महंमदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. महंमदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[१०]\nआधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर महंमद पगंबर यांचा निःसंशय प्रभाव आहे.\nसंदर्भ व तळटीपासंपादन करा\nहजरत मुहम्मद (सल्ल.) की संक्षिप्त जीवनी. लेखकः मौलाना अहमद फारु़क़ खाँ/डॉ. मुहम्मद अहमद.\nमहंमद पैगंबर (चरित्र, लेखक - माधव विनायक प्रधान, १९२९)\nमुहम्मद पैगंबर (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)\nरमझान परिचय (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)\nआधुनिक युगात इस्लाम जीवनशैली (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)\n↑ १.० १.१ यापैकी मुहम्मद (किंवा महंमद/मोहम्मद) हे नाव असून पैगंबर, नबी, रसूल या शब्दांचा अर्थ प्रेषित असा होतो.\n↑ कुराण ३३:१४ महंमद तुम्हारे पुरुषों में से किसी के बाप नहीं हैं, बल्की वे अल्लाह के रसूल और नबियोंके समापक हैं.\n↑ कुराण २:१८५ रमजान हा तो महिना आहे ज्या महिन्यात मार्गदर्शन व विवेक यांच्या सुस्पष्ट प्रमाणासह कुराण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अवतीर्ण करण्यात आले.\n↑ हा नंतर अबू बक्रनंतर खलिफा झाला\n↑ या संदर्भात रफीक-उल-आला अर्थात सर्वात श्रेष्ठ मित्र याचा अर्थ बरेच टीकाकार अल्लाह असा घेतात\nLast edited on १३ जानेवारी २०१८, at २१:३५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/04/04/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T18:53:08Z", "digest": "sha1:M3WTBTPVATYPZVOT6SWBSCYUGXDQFUZ2", "length": 31476, "nlines": 498, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेत्रबस्ती | Abstract India", "raw_content": "\n(डॉ. श्री बालाजी तांबे)\nआयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो. …….\nडोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सर्वच इंद्रिये संपन्न असायला हवीत हे खरे असले तरी त्यातल्या त्यात डोळे अग्रणी ठरावेत. अष्टांगसंग्रहात डोळ्यांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,\nचक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैःयत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा व्यर्थो लोको\nजोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मनुष्याने डोळ्यांच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अंध व्यक्‍तीजवळ धन-संपत्ती असली तरी त्याच्यासाठी दिवस व रात्र एकच असल्याने सर्वच व्यर्थ होते.\nडोळे अतिशय संवेदनशील तसेच नाजूक असतात. बाह्य वातावरण, शरीरातील दोष-धातूंची स्थिती एवढेच नाही तर मानसिक अवस्थेचाही डोळ्यांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. दृष्टी म्हणजेच दिसण्याची क्रिया योग्य असण्यासाठी दर्शनग्रहण करणारे चक्षुरेंद्रिय तर चांगले हवेच पण ते ज्या आधारे राहते ते डोळेरूपी अवयवही उत्तम असायला हवेत.\nचष्मा लागतो म्हणजेच दृष्टी किंवा नजर कमकुवत होते. यामागे अनेक बिघाड असू शकतात. या बिघाडांची अनेक कारणे असू शकतात. सगळेच बिघाड झटपट दूर होतील असे नाही पण आयुर्वेदशास्त्रात नेत्ररोगाची कारणे, प्रकार व उपचार यांची सविस्तर माहिती दिलेली आढळते.\nसुश्रुतसंहितेमध्ये ७६ प्रकारचे नेत्ररोग वर्णन केलेले आहेत, तर वाग्भटाचार्यांच्या मते ९४ प्रकारचे नेत्ररोग आहेत. नेत्रदोषाचे निदान करताना तो वातदोषातील बिघाडामुळे झाला आहे का पित्तदोषातील असंतुलनामुळे झाला आहे का कफदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे झाला आहे हे मुख्यत्वाने पहावे लागते, तसेच रक्‍तात बिघाड झाल्याने, शरीरधातूंची ताकद कमी झाल्याने दृष्टी खालावते आहे का होही पाहावे लागते. अर्थातच उपचारांचे स्वरूप व उपचारांचा कालावधी त्या अनुषंगाने बदलत जातो.\nसर्वसाधारणपणे नेत्ररोगावर खालील प्रकारचे उपचार केले जातात.\nनेत्रबस्ती (नेत्रतर्पण) – यामध्ये उडदाच्या पिठाच्या सहायाने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते व त्यात डोळा, पापण्या व पापण्यांचे केस बुडतील एवढ्या प्रमाणात औषधांनी सिद्ध केलेले तेल अथवा तूप भरले की डोळ्यांची उघडझाप करायची असते आणि साधारणपणे १५ ते २५ मिनिटांपर्यंत अशी नेत्रबस्ती घ्यायची असते. रोगाच्या अवस्थेनुसार ही नेत्रबस्ती रोज वा एक दिवसा आड घेता येते. नेत्रबस्तीमुळे डोळ्यांची ताकद तर वाढतेच पण दृष्टीही सुधारू शकते. नेत्रबस्तीत वापरलेल्या औषधी द्रव्यांचा परिणाम दृष्टिनाडीपर्यंत सुद्धा पोचू शकतो.\nनस्य – सिद्ध घृत वा तेल नाकामध्ये टाकणे म्हणजे नस्य होय. नाक, कान व डोळे ही तिन्ही इंद्रिये एकमेकांशी संबंधित असतात हे सर्वज्ञातच आहे. आयुर्वेदात तर या तिन्ही इंद्रियांचा शिरामध्ये ज्या एका बिंदूपाशी संयोग होतो त्याला “शृंगाटक मर्म’ अशी संज्ञा दिलेली आहे. नस्याद्वारे औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोचले की त्याचा डोळ्यांवर, दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दृष्टी सुधारण्यासाठी नस्य हा एक महत्त्वाचा उपचार असतो.\nशिरोबस्ती – नेत्रबस्तीमध्ये जसे डोळ्यांभोवती पाळे बांधले जाते, तसेच शिरोबस्तीमध्ये डोक्‍यावर उंच टोपी घातल्याप्रमाणे उडदाच्या पिठाच्या व चामड्याच्या साहाय्याने पाळे बांधले जाते व त्यात सिद्ध घृत वा सिद्ध तेल ३० ते ९० मिनिटांपर्यंत भरून धारण केले जाते. या उपचारांचा डोळ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी तसेच नेत्ररोगनिवारणासाठी होताना दिसतो.\nपुटपाक – नेत्रबस्तीप्रमाणेच या उपचारामध्ये वनस्पतीचा ताजा रस डोळ्यांवर धारण केला जातो. ज्या द्रव्यांचा रस निघत नाही अशा द्रव्यांचा रस पुटपाक पद्धतीने काढला जातो.\nअंजन – डोळ्यात काजळाप्रमाणे औषध घालणे म्हणजे अंजन करणे होय. अंजन ज्या द्रव्यांपासून बनविले जाते त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असते. काही अंजनांमुळे डोळ्यांचे प्रसादन होते म्हणजेच डोळ्यांचा थकवा दूर होतो. संगणक वगैरे प्रखर गोष्टींकडे सातत्याने बघितल्यामुळे येणारा डोळ्यांवरचा ताण नाहीसा होण्यास मदत मिळते. उदा. “सॅन अंजन -क्‍लिअर’. काही अंजनांमुळे डोळ्यातील अतिरिक्‍त कफ वाहून जातो व डोळे स्वच्छ होतात. उदा. रसांजन\nनेत्रधावन – त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या काढ्याने डोळे धुणे म्हणजे नेत्रधावन. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, कंड, चिकटपणा वगैरे त्रास दूर होतात.\nवर्ती – डोळ्यांना व दृष्टीला हितकर असणारी द्रव्ये घोटून, वाळवून वातीप्रमाणे बारीक वर्ती (लांबुडकी मात्रा) केली जाते व ती मध, त्रिफळा काढा वगैरे द्रवात बुडवून डोळ्यामध्ये फिरवली जाते किंवा उगाळून घातली जाते. यामुळे डोळ्यांची शक्‍ती वाढते, विविध नेत्ररोग बरे होतात, दृष्टी सुधारण्यासाठी मदत मिळते.\nचक्षुष्य बस्ती – मध, तेल, शतपुष्पा, एरंडमूळ, ज्येष्ठमध वगैरे द्रव्यांपासून तयार केलेली चक्षुष्य बस्ती बस्तीरूपाने (आयुर्वेदिक एनिमा) घेण्यानेही दृष्टी सुधारायला मदत मिळते.\nडोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी हे उपचार उत्तम असतातच, बरोबरीने डोळ्यांना हितकर द्रव्यांचे सेवन करण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. त्रिफळा हे चूर्ण डोळ्यांसाठी उत्तम असते, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण मध व तुपासह घेणे हितकारक असते. त्रिफळा, दारुहळद वगैरे द्रव्यांपासून बनविलेले त्रिफळा घृत, जीवनीय गणातील औषधांचा विशेष संस्कार केलेले “संतुलन सुनयन घृत’ यांचाही नेत्ररोगावर खूप चांगला उपयोग होतो. नवायास लोह, रौप्य भस्म, मौक्‍तिक भस्म वगैरे औषधी योगही डोळ्यांसाठी उत्तम असतात.\nनेत्ररोग झाल्यावर किंवा चष्मा लागल्यावर उपचार करण्यापेक्षा डोळे निरोगी राहण्यासाठी अगोदरपासून काळजी घेणे निश्‍चितच चांगले असते. त्यादृष्टीने डोळ्यात आयुर्वेदिक अंजन घालणे, नेत्र्य द्रव्यानी सिद्ध तेल उदा., “संतुलन सुनयन तेल’ टाकणे, पादाभ्यंग करणे, तोंडात थोडे पाणी घेऊन व गाल फुगवून बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे, जेवणानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यांना लावणे यासारखे साधे सोपे पण प्रभावी उपचार करता येतात.\nडोळ्यांसाठी विशेष हितकर पदार्थ – मूग, जव, लाल तांदूळ, जुने तूप, कुळीथ सूप, पेज, कण्हेरी, गाजर, मेथी, पालक, पपई, सुरण, परवर, वांगे, काकडी, मुळा, मनुका, गाईचे दूध, तूप, साखर, धणे, सैंधव, मध, वगैरे आहारातील गोष्टी; पुनर्नवा, माका, कोरफड, त्रिफळा, चंदन, कापूर, लोध्र वगैरे औषधी द्वव्ये.\nडोळ्यांसाठी अहितकर गोष्टी – क्रोध, शोक, मैथुन, अश्रू-वायू-मूत्र वगैरे वेगांचा अवरोध करणे, रात्री जड भोजन करणे, सातत्याने उन्हात किंवा उष्णतेसन्निध राहणे, फार बोलणे, वमन, अतिजलपान, दही, पालेभाज्या, टरबूज, मोड आणलेली कडधान्ये, मासे, मद्य, पाण्यातील प्राणी, मीठ, अतिशय तिखट, अतिशय आंबट व जड अन्नपान, मोहरीचे तेल, रात्रीचे जागरण वगैरे.\nडोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी\n– रात्री उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपावे. रात्री नाकात साजूक तुपाचे थेंब टाकावेत.\n– टी.व्ही., संगणकाचा स्क्रीन वा तेजस्वी प्रकाशाकडे सतत पाहू नये,\n– योगशास्त्रातील सर्वांगासन, त्राटक, नेत्रक्रिया कराव्यात.\n– शुद्ध आयुर्वेदिक काजळ (सौंदर्य प्रसाधनातील नव्हे), अंजन नित्य वापरावे. पुरुषांना काळे काजळ घालणे योग्य वाटत नसले तर “संतुलन काजळ- क्‍लिअर’ वापरावे. “संतुलन सुनयन घृता’ सारखे योग नियमित वापरावेत.\n– दूध, लोणी, गाजर, मेथी, पालक, पपई वगैरे भाजीपाला व फळे आहारात अवश्‍य सेवन करावे.\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nfrom → डॉ. श्री बालाजी तांबे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी\n← देवाची दिशा आणि देवाची खोली\nडॉक्‍टर मी काय पिऊ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mysahyadri.wordpress.com/", "date_download": "2018-04-23T18:47:36Z", "digest": "sha1:GLDCDFBIPIXMDT3ZYCWWMLLOVIHRCX2V", "length": 12887, "nlines": 134, "source_domain": "mysahyadri.wordpress.com", "title": "माय सह्याद्री | आई तुझ्या कुशीत, बंद डोळे, आणी सुखाचा अनुभव", "raw_content": "\nआई तुझ्या कुशीत, बंद डोळे, आणी सुखाचा अनुभव\nआम्ही दोघे एकमेकाला फोन करत नाही. पत्र देखील पाठवत नाही, काही वर्षापूर्वी एक इमेल पाठवलं होतं. मला त्याची आठवण येते – त्याला हि माझी आठवण येते. असं नाही कि आम्ही एकमेकाला विसरून गेलो आहे. खरं तर खूप आठवण येते. पण … Continue reading →\nमाय सह्याद्री वर बरेच दिवसा नंतर सह्याद्रीत काढलेला एक फोटो. आई तुझ्या कुशीत, बंद डोळे, आणी सुखाचा अनुभव.\nटॅगलो गेलो – द्वितीय\nसाडे-तीन वर्षा पूर्वी मराठीत पहिल्यांदा टॅगलो गेलो होता. त्या नंतर एक अर्धवट टॅग. आता हा. मीनल चा टॅग. खरं म्हणजे तिने टॅग केलं नाही – मीच मागून घेतला. बडबड नंतर करतो, आधी टॅग. 1.Where is your cell phone\nत्या रात्री पाऊस नव्हता\nकाही दिवसा पूर्वी, अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला माझ्या कविता वाचून ऐकवत होतो. माझ्या इंग्रजी ब्लॉग वरील एका पोस्ट बद्दल आम्ही वाद घालत होतो. त्या पोस्ट हून मराठी ब्लॉग च्या कविता वर आम्ही कसे आलो, हे आठवत नाही पण, आलो … Continue reading →\nपे रु चा पा पै\nअसं वाटतं पूर्वी कधी ऐकलेली एक गोष्ट, समोर एका कागदावर असावी, आणी पटकन ती उचलून वाचता यावी. जेव्हा कोण काही सांगत असतं, तेव्हा आपण कधी लक्ष देत नाही. मनाच्या मागच्या काळ्या खोलीत बंद करून ठेवून टाकतो. वीस-एक वर्षा नंतर, असच एका कुठल्या बुधवार-दुपारच्या चार वाजता, अचानक आठवण येते – आपण जे ऐकलं होतं ते महत्त्वाचं काहीतरी होतं, पण ती नेमकी गोष्ट आठवत नाही.\nPosted in मराठी, विचार\nमाझा असा एक कोपरा\nमाझा असा एक कोपरा\nजिथे तुझं वर्चस्व नाही\nमाझा खोटा कमीपणा नाही.\nमाझा असा एक कोपरा\nमी मी असू शकतो\nतुला पुरावा द्यावा लागत नाही.\nमाझा असा एक कोपरा\nमाझा असा एक कोपरा\nमी आज शोधत आहे.\nPosted in अस्तित्व, कविता, मराठी, विचार\nकशी ही रात्र गेली\nबंद डोळे पण झोप नाही.\nमी आहे घरी माझ्या\nमन माझे जगभर फिरून घरी आले\nपण मी घरी नाही.\nPosted in घर, मराठी, विचार\nकाही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता\nPosted in भाषा, मराठी, विचार, शब्द\nबरेच दिवस झाले, येथे काही लिहीले नाही. कारण साधं-सोपं अाहे, पण थोडं विचित्र. मॅक घेतल्या पासुन मराठीत लिहीणं अवघड झाले अाहे. एका ब्रौझर मध्ये अक्षरं व्यवस्थीत दिसत नाहीत, तर दुसऱ्यात व्यवस्थीत लिहीता येत नाहीत. वर आणि स्पेलचेक नाही. बोंबला\nह्या चार ओळी लिहायला अर्धा तास लागला.\nPosted in मराठी, लेखक, शब्द\nस्वप्न बघा, पण ती खरी होण्याची अट ठेवू नका\nPosted in मराठी, विचार, शब्द\nपण त्या साठी तुमची मदत हवी आहे.\nइतके दिवस वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागत होते. आता ‘मराठी’ ही वेगळी श्रेणी सुरू केली आहे.\nहा ब्लॉग, काही दिवसा पूर्वी ‘ब्लॉग ऑफ द मिनिट’ वर प्रकाशित झाला होता. पण हिंदी ब्लॉग सह. म्हणून मी वर्डप्रेस ला मराठी भाषा समाविष्ट करण्याची विनंती केली.\nमराठी भाषा आता वर्डप्रेस मध्ये आहे, आपले ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागणार नाही. ह्या साठी, आपली मदत हवी आहे. आपण जर वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग लिहीत असाल, तर http://translate.wordpress.com/ ला जाऊन काही शब्द व शब्दसमुहांचा अनुवाद करण्यात मदत करा.\nPosted in भाषा, मराठी\nतू अशी जवळी रहा\nकाही दिवसा पासून हे चित्र, न बघता, सतत दिसत आहे. एकटेपणा नेहमीच वाईट नसतो – कधीतरी स्वतःच्या विचारांना सुद्धा बोलू द्यावं. कधीतरी त्यांचं सुद्धा ऐकावं. पण कधी-कधी – त्यांचा कलकलाट सहन होत नाही.\nट्रेंट कंट्री पार्क, लंडन. २७ एप्रिल, २००६\nPosted in मराठी, विचार, शब्द\nह्या पुस्तकाचा प्रभाव बघा, द नेमसेक मध्ये निकोलाइ गॉगल च्या द ओव्हरकोट, ह्या गोष्टी चा बर्‍याचदा उल्लेख आहे. वास्तविक पाहता द नेमसेक काही रित्या द ओव्हरकोट भोवती आखलेली आहे.\nएवढे काय आहे ह्या (द ओव्हरकोट) गोष्टी मध्ये आणि कोण हा निकोलाइ गॉगल आणि कोण हा निकोलाइ गॉगल मला राहवेना आणि आज हि गोष्ट वाचून काढली.\nकाही गोष्टींचा चित्रपट बनवायची गरज नसते. जे काही चित्र लेखकाच्या डोळ्या समोर असतं, त्या साठी त्याचे शब्दच पुरे असतात – पण सर्व लेखक असे लिहू शकत नाहीत. चेहर्‍यावरचे भाव – त्यांचं विवरण करणं खूप काही अवघड नाही – पण मनातले भाव दोन-चार शब्दात सांगणं – ही एक वेगळी कला आहे.\nनिकोलाइ गॉगल, आता, माझा आणि एक आवडता लेखक.\nPosted in चित्रपट, पुस्तक, भाषा, मराठी, लेखक, शब्द, साहित्य\n9,216 वेळा सह्याद्री ची सहल झाली\nAtul Sabnis on आठवणी सुंदर असतात\nsarita on आठवणी सुंदर असतात\nAtul Sabnis on आठवणी सुंदर असतात\nsarita on आठवणी सुंदर असतात\nAtul Sabnis on आठवणी सुंदर असतात\nटॅगलो गेलो – द्वितीय\nत्या रात्री पाऊस नव्हता\nपे रु चा पा पै\nश्रेणी कॅटेगरी निवडा अस्तित्व (2) कला (1) कविता (3) कोंकण (1) घर (1) चित्रपट (1) नाट्य (1) पुस्तक (3) भाषा (7) मराठा इतिहास (1) मराठी (34) लेखक (2) विचार (13) शब्द (10) सण (1) सह्याद्री (1) साहित्य (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T18:48:47Z", "digest": "sha1:RE7ULCF6G42HFZIBYTZQC7JL3HSOORYX", "length": 4455, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने - विकिपीडिया", "raw_content": "\nआय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने\nआय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने (आधीचे नाव आय.सी.सी चषक) ह्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन करते. विभागीय पात्रता सामने खेळून असोसिएट अथवा एफिलिएट सदस्य ह्या स्पर्धेत खेळू शकतो. पूर्ण सदस्य ह्या स्पर्धेत भाग घेत नाही. झिम्बाब्वे ह्या स्पर्धेत सर्वात जास्त यशस्वी संघ आहे. झिम्बाब्वेने ही स्पर्धा १९८२ ते १९९० अशी तीन वेळा सलग जिंकली आहे.\nआय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने\nसंघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन\nप्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने\nसंकेत स्थळ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने\nइ.स. २००५ मध्ये ही स्पर्धा आयर्लंडमध्ये आयोजित करण्यात आली. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला. प्रथम पाच संघांना इ.स. २००९ च्या पात्रता स्पर्धेपर्यंत एक दिवसीय आतंरराष्ट्रीय status देण्यात आलेले आहे. ह्या शिवाय प्रथम पाच संघ २००७ विश्वचषकासाठीसुद्धा पात्र झाले.\nसन विजेता उपविजेता यजमान देश\nLast edited on २५ जानेवारी २०१८, at १२:०४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22ejalseva/4eJalsevaBulletin;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:09:53Z", "digest": "sha1:XNAUFG3UJH5ETPGXRS5YP22VTQHZOPBM", "length": 9409, "nlines": 178, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ई-जलसेवा >> जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nअ. क्र. ई-जलसेवा वार्तापत्र पहा\n१ ई-जलसेवा वार्तापत्र खंड-१ (२०११-१२) पहा\n२ ई-जलसेवा वार्तापत्र खंड-२ (२०१२-१३) पहा\n३ ई-जलसेवा वार्तापत्र खंड-३ (२०१३-१४) पहा\n४ ई-जलसेवा वार्तापत्र खंड-४ (२०१४-१५) पहा\n५ ई-जलसेवा वार्तापत्र खंड-५ (२०१५-१६) पहा\n६ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र एप्रिल २०१६ पहा\n७ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र जुलै २०१६ पहा\n८ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र ऑक्टोबर २०१७ पहा\n९ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र नोव्हेंबर २०१७ पहा\n१० जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र जानेवारी २०१८ पहा\n११ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र फेब्रुवारी २०१८ पहा\n१२ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र मार्च २०१८ पहा\n१३ जलसंपदा ई-प्रशासन वार्तापत्र एप्रिल २०१८ पहा\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-112051600015_1.html", "date_download": "2018-04-23T19:17:21Z", "digest": "sha1:DHJ5CKBQGFEOVF7V6XCLEXNSQFUFQ3D5", "length": 8357, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi top ten yoga tips, yoga in marathi, pranayam in marathi | मराठी : टॉप टेन योगा टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटॉप टेन योगा टिप्स\nटॉप टेन योगा टिप्सचे पालन केल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. जे लोक स्वत:ला पूर्णपणे बदलण्याचा इच्छुक असतील त्यांच्यासाठी टॉप टेन योगा टिप्स कामाला येतील.\n1. टॉप टेन हस्त मुद्रा : 1. ज्ञान मुद्रा 2. पृथ्वी मुद्रा 3. वरुण मुद्रा 4. वायू मुद्रा 5. शून्य मुद्रा 6. सूर्य मुद्रा 7. प्राण मुद्रा 8. लिंग मुद्रा 9. अपान मुद्रा आणि 10. अपान वायू मुद्रा.\n2. टॉप टेन बंध-मुद्रा : 1. महामुद्रा 2. महाबंध 3. महावेधश्व 4. खेचरी मुद्रा 5. उड्डीयान बंध 6. मूलबंध 7. चालंदर बंध 8. विपरीतकर्णी मुद्रा 9. वज्रोली मुद्रा 10. शक्ती चलन.\n3. टॉप टेन आसन : 1. शीर्षासन 2. मयूरासन 3. भजपीडासन 4. कपोत आसन 5. अष्टवक्रासन 6. एकपाद कोंडियासन 7. वृश्चिक आसन 8. हलासन 9. अर्धमत्स्येंद्रासन 10. चक्रासन.\n4. टॉप टेन प्राणायाम : 1. अनुलोम विलोम 2. भस्त्रिका 3. कपालभाती 4. भ्रमरी 5. उज्जायी 6. शीतकारी 7. शितली 8. उद्रीथ 9. ब्राह्म आणि 10. अग्निसार.\n5. टॉप टेन क्रिया : 1. धौती, 2. गणेश 3. बस्ती 4. नेती 5. त्राटक 6. न्यौली 7. कपालभाती 8. कुंजल 9. धौकनी 10. शंख प्रक्षालयन.\nवर दिलेल्या क्रिया सोडल्यास बाकी सर्व आसने थोड्या अभ्यासाने कुणालाही करता येतील. हे शिकल्यावर कुठल्याही प्रकारचे रोग जवळ येत नाही. टॉप टेन योगा टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता.\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T19:30:12Z", "digest": "sha1:3GU4XKBP2XAI7JUSVKTSAH632FFY2TAI", "length": 2854, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"नेदरलँड्स\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नेदरलँड्स\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां नेदरलँड्स: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/नेदरलँड्स\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/kedarnath-singh-poet-1648861/", "date_download": "2018-04-23T19:35:28Z", "digest": "sha1:Y4LT6NOAKTSL5LF2DMSPIUR2S77P4RVA", "length": 16527, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kedarnath Singh Poet | केदारनाथ सिंह | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nग्रामीण जीवन आणि शहरी जगणे यांचे संदर्भ त्यांच्यापूर्वीही अनेकांच्या काव्यांत आले\n‘भिकाऱ्याच्या वाडग्यात वसंत ऋ तू कसा उतरतो हे पाहिले आहे कधी’, ‘गेलेले माणूस नसण्याचा वास’ किंवा ‘स्पर्शातल्या एकटेपणालाच कवचासारखे धारण करणे’ यांसारख्या प्रतिमा सहजपणे वाचकापर्यंत नेऊन भिडवणारे कवी केदारनाथ सिंह. ग्रामीण जीवन आणि शहरी जगणे यांचे संदर्भ त्यांच्यापूर्वीही अनेकांच्या काव्यांत आले; पण खेडे कालचे आणि शहर आजचे असे न मानता- ‘खेडेसुद्धा आजचेच’ म्हणून ग्रामीण वास्तवाकडे पाहणारे, हे वास्तव पागोटे घालून शहरातुद्धा कसे समोरच दिसू शकते याचेही भान असलेले केदारनाथ सिंह. ते ८३ वर्षांचे होते, सोमवारी गेले. अर्थातच सुगंध मागे ठेवून गेले. या सुगंधात आजच्या- आजही लागू असलेल्या मानवी जीवनाविषयीचे चिंतन आहे..\nत्यांच्या कवितेत निसर्ग भरपूर आहे. पण तो कवितेत निव्वळ ‘वर्णन’ म्हणून येत नाही. त्याची प्रतिमा होते. ती अन्य कशाबद्दल काही तरी सांगते. काय असते हे अन्य काही थोडक्यात उत्तर : ‘आजचे जगणे’. पण आजचे म्हणजे कधीचे थोडक्यात उत्तर : ‘आजचे जगणे’. पण आजचे म्हणजे कधीचे कदाचित १९४७ पासूनचे. कदाचित कालपासूनचेच. त्यांच्या एका जुन्या कवितेत शेतकरी बाप आपल्या पोराला सांगतो, कोल्हेकुई बऱ्याच रात्री ऐकूच आली नाही, तर समज- ‘बुरे दिन आनेवाले है’ कदाचित १९४७ पासूनचे. कदाचित कालपासूनचेच. त्यांच्या एका जुन्या कवितेत शेतकरी बाप आपल्या पोराला सांगतो, कोल्हेकुई बऱ्याच रात्री ऐकूच आली नाही, तर समज- ‘बुरे दिन आनेवाले है’ अशा ओळी आज माध्यमस्वातंत्र्याला ‘कोल्हेकुई’ मानणाऱ्यांनी वाचल्या, तर ते जगणे उद्याचेही असू शकते.\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nकेदारनाथ हे उत्तरप्रदेशच्या बलिया जिल्ह्य़ातील चकियाचे. जन्म १९३४ चा. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि १९६४ साली पीएचडी झाले. दरम्यान काव्यलेखनाची सुरुवात झालीच होती. लयदार गीतांनी केदारनाथांचे नाव होऊ लागले होते. गंगेकाठच्या त्या विद्यापीठात शिकत असताना कवी ‘अज्ञेय’ यांना कविता आवडल्याचे निमित्त; केदारनाथ हे आजन्म कवीच राहण्यासाठी पुरेसे होते. ‘अज्ञेय’-संपादित ‘तीसरा सप्तक’ (१९५९) संग्रहात केदारनाथ यांच्या तेवीस कविता आल्या. हा पहिला गौरव. ज्ञानपीठ (२०१३), साहित्य अकादमी (१९८९) यांच्या किती तरी आधीचा. साधारणपणे हिंदीतील प्रयोगवादी कवींमध्ये त्यांचा समावेश होत असला तरी त्यांची कविता अजिबात तर्ककठोर वा स्वप्नाळूही होत नाही.\n‘जेएनयू’वाले होते केदारनाथ सिंह. तिथल्या हिन्दी विभागाचे प्रमुख. जेएनयूत सर्व भिंतींना लाल विटा आहेत, पण केदारनाथ तिथल्या वृक्षांचा हिरवा, आकाशाचा निळा, मातीचा करपट रंग पाहत- ही रंग पाहण्याची सवय त्यांनी नेहरूकालीन बनारसमध्ये कमावलेली होती. ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही है’, ‘बाघ’, ‘अकाल में सारस’, ‘तालस्ताय और साइकिल’, ‘सृष्टि पर पहरा’ हे कवितासंग्रह आणि ‘कल्पना और छायावाद’, ‘आधुनिक हिंदी कविता में बिंबविधान’, ‘मेरे समय के शब्द’ यांसारखे समीक्षाग्रंथ लिहिणाऱ्या केदारनाथांनी कार्यकर्तेगिरीत अनियतकालिकेही काढली होती. हिंदीसह अन्य भाषांवरही त्यांनी प्रेम केले, पण त्यांचे रवीशकुमारसारखे वारसदार हिंदीतच आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइलॅस्टिक सोबतचा खेळ जिवावर, ८ वर्षांच्या मुलाला लागला गळफास\nमाझ्या वडिलांसोबत दारू का घेतोस असा जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nमुंबई- मांडवा रो-रो सेवेचा मुहूर्त टळला\nविदर्भात उष्णतेची लाट कायम\nउत्तर प्रदेशात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nकाबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sachin-nikam-write-about-supreme-court-removes-anurag-thakur-bcci-president-23996", "date_download": "2018-04-23T19:06:53Z", "digest": "sha1:CU6KTMY6SNV2XEHBEG6FX2AEOIPEK36Q", "length": 16755, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "sachin nikam write about supreme court removes anurag thakur bcci president सुप्रिम कोर्टाचे एका चेंडूत दोन विकेट | eSakal", "raw_content": "\nसुप्रिम कोर्टाचे एका चेंडूत दोन विकेट\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nक्रिकेटला धर्म मानणाऱया भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱयाच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना आऊट केले. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दादा असलेल्या 'बीसीसीआय'ला आणि पर्यायाने बेबंद वागणाऱया सर्वच क्रीडा संघटनांना जोरदार धक्का दिला. न्यायाधीश आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यात असमर्थ असल्याचे आणि क्रिकेट संघटनांत पारदर्शकता आणण्यात अपयशी ठरल्याची कारणे ठाकूर आणि शिर्के यांना हटविण्यामागे दिली आहेत. दुसरीकडे लोढा यांनी कोर्टाच्या निर्णयामुळे क्रिकेटचा विजय झाल्याचे म्हटले आहे.\nएकीकडे क्रिकेटची लोकप्रियता टिकून असताना 'बीसीसीआय'वर सर्वोच्च न्यायालयाने केलेली कारवाई नक्कीच विचार करण्यासारखी आहे. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्यावर होती. श्रीनिवासन यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या ठाकूर यांना पदावरून हटविण्याबरोबरच न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्यावर खटलाही चालविण्यात येणार आहे.\n'बीसीसीआय'वर केलेल्या कारवाईमागील 6 प्रमुख कारणे -\n1) लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी 'बीसीसीआय'ला 3 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, या शिफारसी अद्याप लागू केलेल्या नाहीत.\n2) निरीक्षकांचे पॅनेल नेमण्यासाठी नावे सुचवावीत, असे 'बीसीसीआय'लाच सांगितले होते. अखेर आज न्यायालयानेच प्रशासक नेमण्यासाठी नावे सुचविली.\n3) सर्वोच्च न्यायालयाने एकदा आदेश दिल्यानंतर तुम्ही 'आयसीसी'कडे जाता आणि त्यांना पत्र लिहायला सांगता. लोढा समितीच्या शिफारशी म्हणजे न्यायालयीन हस्तक्षेप असल्याचे लेखी मागता. तुम्ही न्यायालयाची दिशाभूल का करीत आहात, असेही न्यायालयाकडून फटकाविण्यात आले.\n4) 'बीसीसीआय'मधील बदलासाठी जानेवारी 2015 मध्ये माजी मुख्य न्यायाधीश लोढा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती.\n5) 'बीसीसीआय'ची सर्व खाती गोठविण्याचा निर्णय ऑक्टोबर 2016 मध्ये झाला. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी न्यायालयाकडून मोजका निधी देण्यात आला.\n6) 'एक राज्य एक मत, सामने सुरू असताना दोन षटकांमध्ये प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध, खर्चावर मर्यादा अशा शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या शिफारसी व्यावसायिकदृष्ट्या न परवडणाऱ्या असल्याची 'बीसीसीआय'ची भूमिका होती.\nमंजूर केलेल्या प्रमुख शिफारसी\nमंत्री, आयएएस अधिकाऱ्यांना क्रिकेट संघटनात प्रवेश नाही\nक्रिकेट पदाधिकारी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा\nएक व्यक्ती, एक पद. बीसीसीआय व राज्य संघटनेत एकाच वेळेस पद भूषविता येणार नाही\nमतदान प्रक्रियेत प्रत्येक राज्याला एकच मत\nबीसीसीआयचे आर्थिक व्यवहार 'कॅग'च्या निरीक्षणाखाली\nनऊ सदस्यांची सर्वोच्च परिषद, बीसीसीआयची कार्यकारी समिती रद्दबातल\nबीसीसीआयमध्ये पाचऐवजी एकच उपाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सहसचिव अशी एकूण पाच पदे\nपदाधिकाऱ्याची एक 'टर्म' तीन वर्षांची, जास्तीत जास्त तीन 'टर्म', सत्तेत एकूण नऊ वर्षे\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nउन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही\nयेवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nपुण्यातील आयपीएल सामने हलवण्याची चिन्हे\nमुंबई - चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतू आता परत...\nनाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम\nवणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/6TenderNotice/2eprocurement;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:04:37Z", "digest": "sha1:WEHAWXITYRHWMVS5FNJCN2VPJA467VVG", "length": 7883, "nlines": 164, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> निविदा >> ई-निविदा\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमहाराष्ट्र शासनाची ई-निविदा यंत्रणा (नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर)\nमहाराष्ट्र शासनाची ई-निविदा यंत्रणा (सीफी टेक्नोलॉजीज/नेक्सटेंडर्स)\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/510", "date_download": "2018-04-23T19:36:58Z", "digest": "sha1:ALRACO2Z3QANCCVA7IWNG44P6FDYDIK7", "length": 22342, "nlines": 145, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मार्गदर्शन हवे आहे! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संगणकावर मी एक्स्पी-पॅक दोन ही विंडो प्रणाली वापरतोय. गेल्या १०-१२ दिवसांपासून संगणक खूपच मंद झालाय. आत्तापर्यंत अगदी हार्डडिस्क फॉरमॅट करण्यापासून सर्व प्रकार झाले. काही वेळ संगणक नीट काम करतो आणि पुन्हा पुन्हा बिघडतो आहे. हल्ली तो एक संदेश वारंवार देतोय. 'हार्ड सिस्टम एरर' असा तो संदेश आहे. ह्याचा अर्थ काय असावा असा तो संदेश आहे. ह्याचा अर्थ काय असावाबायॉसमधे काही गडबड असण्याची शक्यता कितपत आहेबायॉसमधे काही गडबड असण्याची शक्यता कितपत आहे तोही रिसेट करून पाहिला पण काहीच उपयोग झालेला नाही.\nमदरबोर्ड,हार्डडिस्क,पॉवर सप्लाय ह्यांपैकी अथवा इतर कोणते हार्डवेअर खराब असण्याची शक्यता आहे की विंडो एक्स्पी मधेच काही दोष असावा. विंडो 'रिपेअर' असा पर्याय देऊन संगणक तात्पुरता काम करतो. मात्र तो कधी पुन्हा बिघडेल हे मात्र सांगता येत नाही.ह्या बाबत कुणी काही मार्गदर्शन करू शकेल काय\nव्हायरस स्कॅन,स्पायबॉट स्कॅन आदी सगळे प्रकारही वापरून झालेत.सीसी क्लीनर हा प्रोग्रामही वापरून साफसफाई झालेली आहे.पण ह्या सर्व गोष्टी करूनही संगणक अतिशय बेभरवशाचा झालाय. हा काय प्रकार असावा\nमाझ्या संगणकाची वैशिष्ठ्ये अशी आहेतः\nप्रोसेसरः इन्टेल पेंटीयम डी २.६६गिगाहर्ट्झः\nहार्डडिस्कः सॅमसंग ८०जीबी साटा\nपर्याय संपले असतील तर \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [04 Jul 2007 रोजी 17:32 वा.]\nसर्वच पर्याय संपले आहेत असे आपल्या बोलण्यातुन वाटते आहे,आणि आता कोणी जरी मार्गदर्शन केले तरी तुमचा मुड काही,त्याला अपडेट करण्याचा दिसत नाही.मी याच्यावर उपाय सांगुच शकत नाही.सल्ला देऊ शकतो तो हाच की,एक नवा संगणक तुमची दुकानात वाट पहातोय \n(खरं तर असे लांबून सल्ले देणे योग्य नाही तरी प्रयत्न करतो.)\nमला मुख्य शक्यता आपल्या एक्स पी मध्येच काहीतरी गोम असण्याची वाटते आहे. माझ्या बाबतीत असे झाले आहे की पिसी खुप हळू झाल्याने आपण केलेल सर्व उपाय केले... पण तरीही तो हळूच राहिला. मग 'परत' सगळे काढून टाकून एक्स पी टाकले. मग मात्र नीट सुरु झाला.\nजर संगणक काम करत असेल तर 'मातृपट' योग्य काम करतो आहे असं म्हणायला हरकत नाही.\nयात एक शक्यता क्वचीत प्रसंगी असते ती रॅम योग्य रीतीने काम न करण्याची. एकदा रॅम काढून परत स्लॉट मध्ये बसवून पाहणे ठीक राहील. (स्लॉट मध्ये धूळ नको ) काहीवेळा रॅम चे माहितीचे पत्ते खराब झाल्यानेही त्रास होतो. पण हे फार क्वचित होते.\nसंगणक फॉरमॅट केल्यावर एक्स पी लोड केल्यावर अँटी व्हायरस/फायरवॉल (झोन अलार्म सारखे) टाकल्याशिवाय जालाला जोडू नका.\nडॉ. बिरुटे आणि गुंडोपंत धन्यवाद\nडॉक्टरसाहेब अहो माझा संगणक नवीनच आहे आणि तो मी स्वतःच बनवलेला आहे.तेव्हा आता नवा संगणक घेणे कठीण दिसतेय.माझे प्रयत्न मी सोडलेले नाहीत आणि सोडणारही नाही. अहो हीच संधी आहे नवीन काही तरी शिकायची आणि मी ती हातची जाऊ देणार नाही.आपल्या सदिछेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\nगुंडोपंत आपण म्हटल्याप्रमाणे मी रॅमचे स्लॉट साफ केलेत आणि पुन्हा रॅम नीट बसवलेली आहे. हे सगळे बायॉसमधे कळते. कारण रॅम,हार्डडिस्क इत्यादि गोष्टी बायॉसमधे पाहता येतात. तिथे त्या दिसतात म्हणजेच त्या व्यवस्थितपणे आपल्या जागी बसलेल्या आहेत हे नक्की आपण म्हटल्याप्रमाणे मी सगळे केलेलेच आहे;पण तरीही काहीतरी दोष असावा असे वाटते आणि तो नेमका काय असावा ह्याचा शोध जारी आहेच. तरीदेखिल इथल्या अनुभवी सदस्यांचा सल्ला घ्यावा म्हणून हा खटाटोप.'हार्ड सिस्टम एरर' आपण म्हटल्याप्रमाणे मी सगळे केलेलेच आहे;पण तरीही काहीतरी दोष असावा असे वाटते आणि तो नेमका काय असावा ह्याचा शोध जारी आहेच. तरीदेखिल इथल्या अनुभवी सदस्यांचा सल्ला घ्यावा म्हणून हा खटाटोप.'हार्ड सिस्टम एरर'चा नेमका अर्थ काय हे जाणून घ्यायचे आहे आणि माझी खात्री आहे की इथे कुणी तरी (एखादा तंत्रज्ञ) मला त्याबाबत समजेल अशा भाषेत ते समजावून देईल.\nआज पुन्हा नव्याने फॉरमॅट,विंडो चढवणे इत्यादि करून बघतो आहे.\nआपल्याही सदिच्छेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nकारण रॅम,हार्डडिस्क इत्यादि गोष्टी बायॉसमधे पाहता येतात. तिथे त्या दिसतात म्हणजेच त्या व्यवस्थितपणे आपल्या जागी बसलेल्या आहेत हे नक्की\nरॅम चे काही ऍड्रेसेस खराब झाले असते तरी बायस पुर्ण रीड करतो, पण जेंव्हा ओ एस ते ऍड्रेसेस प्रत्यक्ष ऍक्सेस करते तेंव्हा रीड करत नाहीत.\nथोडक्यात बायस वर पुर्ण विसंबू नका\nआपली रॅम खराब असेलच असे नाही. आपल्या बाबतीत ही फक्त शक्यता आहे. एक निव्वळ शक्यता. पण दुसरी रॅम असेल तर टाकुन चालू करुन् पहा चालला तर सरळ आहे की...\nबायस ला डिफॉल्ट व्हॅल्यु सेट करा किंवा फेल सेफ सेटिंग्ज लोड करा.\nयात एकतर रॅम चा स्पीड मॅच होत नाहिये किंवा सिपीयु ओव्हर क्लॉक झालाय.\nआपण दाखवत असलेल्या सदिच्छेबद्दल आणि विविध पर्यायांबद्दल मनापासून धन्यवाद\nमाझ्याकडे ५१२ च्या दोन अशा रॅमच्या पट्ट्या आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या खाचेत घातलेल्या आहेत.बायॉस आणि सिस्टीममधेही दोन्ही मिळून ०.९९जीबी असे दाखवत आहे. आता ह्यांची तपासणी आपण सांगत असल्याप्रमाणे करायची असेल तर एक वेगळीच रॅमची पट्टी आणावी लागेल आणि तो वेगळा खर्च होईल. तेव्हा तो पर्याय सर्वात शेवटचा म्हणून मी राखून ठेवत आहे.रॅम जर खराब असेल तर ती बदलण्यावाचून पर्याय नाही आणि ती बदलावीच लागेल. म्हणून तशी निश्चिती करण्याचे अजून काही मार्ग असल्यास शोधण्याचा प्रयत्न करत आहे.\nआपण दिलेला दुवा मी जरा जास्त खोलात जाऊन अभ्यासावा म्हणतोय. बघू या त्यातून काही सोपा उपाय मिळतोय का\nआशानाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्य शृंखला...... असे काहीसे आहे.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\n२ आहेत न मग झाले की काम\nएका वेळी एक एक पट्टी तपासा\nएकच पट्टी लावा, सुरु करुन पहा... ज्यावर चालेल ती चांगली\n५१२ वर एक्स पी नक्की उत्तम चालते \nस्टॅटीक इले. पासून मात्र सांभाळा स्टॅटीक इले. रॅम क्षणात उडवू शकते.. स्वतःला 'शॉर्ट' करुन मगच रॅम ला हात लावणे योग्य\nधोडोपंत क्या बात है मी देखिल नेमके हेच करून बघितले आणि गंमत म्हणजे दोन्ही पट्ट्या सहीसलामत आहेत(आलटून-पालटून घालून पाहिल्या). ड्युअल कोअरचे सिंगल करून पाहिले. संगणक प्रत्येक परिस्थितीत चालतोय.पण तरीही मनासारखे काम देत नाहीये.डीफॉल्ट बायोस देखिल करून मगच विंडो चढवलेय. आता ह्या क्षणी ड्युअल कोअर आणि एकच पट्टी(५१२ची) असा चालू ठेवलेला आहे. थोडा वेळ असा चालवून मग दुसरी पट्टीदेखिल घालून बघणार आहे.बघू काय करतोय ते\nमनासारखा चालू होईपर्यंत प्रयोग सुरुच राहतील. आपल्या मोलाच्या सुचनांचे स्वागत आहेच. आपल्या विचारांच्या तारा नेमक्या जुळताहेत हे मात्र नक्की\nपुन्हा एकदा सदिच्छेबद्दल आणि उपयुक्त सुचनांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\nडॉक्टरसाहेब आपले अभिनंदन आपला संगणक साफसुफ करून धावायला लागल्याबद्दल\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nइथे सवाई गंधर्वांचे गायन ऐकता ऐकता उत्तर लिहित होतो(त्या नशेत आहे) आणि टंकलेखनात चूक झाली. आपण ती निदर्शनाला आणून दिल्याबद्दल धन्यवाद\n आपण आपल्या मोलाच्या सुचना देत राहा. त्यामुळे विचार एका जागी कुंठित न राहता त्यांना चालना मिळत राहते.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nनशा ही अशीच असते.मग ती मदिरेची असो,संगीताची असो अथवा सत्तेची असो माणूस त्यात धुंद झाला की आजूबाजूच्या जगाचे त्याला भानच राहात नाही. असो.माफी मागायची काहीच जरूर नाही. पण तुम्हीही शेवटी काय लिहून बसलात ते वाचा\nरामभाऊंचे गुजरी तोडी,कोमल रिषभ आसावरी,पुरिया आणि शंकरा हे राग मी सद्या ऐकतो आहे.\nत्यांच्या जोडीला ओंकारनाथही आहेत(म्हणजे जुगलबंदी नव्हे बरं का) बरोबर मालकंस घेऊन आलेत.\nसंगीताची मेजवानी सुरु आहे इथे.(आवृत्त्या सुरु आहेत)\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [06 Jul 2007 रोजी 02:29 वा.]\nकाय परिस्थिती आहे, संगणकाची. इतके सोप्पे मार्गदर्शन केले आहे गुंडोपंतांनी,की माझा उत्तम चालत असलेला संगणक उघडुन त्याच्यातल्या सर्व पट्ट्या धूवुन पुसून लावल्या,सायकलच्या टायरमधे हवा मारण्याच्या पंपाने मातृपट( मदर बोर्ड),पंखे,स्वच्छ करुन घेतले.आणि असा भन्नाट चालू आहे ना,आपला संगणक की पुछो मत.\nअवांतर ;) पंत, संगणकाचे सामान्य आजार आणि त्यावरील उपाय यावर एखादा लेख यायला हरकत नाही.\n'मातृपटाचे पुस्तक' मिळाले असेलच सोबत त्यातले 'जंपर सेटींग' तपासा\nत्यात घोळ होवू शकतो. काही सेटींग्ज हळू चालण्यासाठी असतात\nबायस मध्ये नक्की सगळे सेटींग्ज योग्य आहेत ना\nएक्सपीवर मेमरी अडवून धरणारे काही नाहिये ना नक्की\n खुप नाही पण बरीच मेमरी खाते स्पाय बॉट पण नको.\nकोणतेही कार्ड कॉन्फ्लिक्ट करत नाहिये ना व्हिडीयो कार्ड सोडून ;)\nअसल्यास एक एक कार्ड काढून पहा. मोडेम आहे का इन्बिल्ट\nयाहू टूलबार काढून टाका.\nम्हणजे एक्सपि हळू आहे की आय ई\nआय ई असेल आय ई काढून सुरु करा. आणी मग परत आय ई टाका.\nयाहू टूलबार काढून टाका. मेसेंजर पण तात्पुरते काढून टाका. ते सर्व्हर ला पिंग करत बसते कारण\nमला वाटते की तुम्ही सगळे फ्रेश इंस्टॉल करून बघा. म्हणजे कोरे एक्सपि, आणी त्यावर फक्त एंटी व्हायरस व फायर वॉल. (एंटी व्हायरस सतत संगणक तपासत बसतो फायर वॉल पण हळू करते फायर वॉल पण हळू करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/apbs/", "date_download": "2018-04-23T19:33:39Z", "digest": "sha1:KD2M5M2GFBLEVLCIDFLMXPQDSI5DKFHE", "length": 7006, "nlines": 110, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik एपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली) – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nए.पी.बी.एस. – आधार पेमेंट कार्यप्रणाली नोंव्हेंबर 2014 पासून केंद्र सरकारने चालू केलेली आहे. त्याचे फायदे एल.पी.जी. गॅस सबसिडीसाठी 54 जिल्हे, 11 राज्यात 15 नोव्हेंबर 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही एल.पी.जी. गॅस ग्राहकाला त्याच्या कॅश पेमेंट मध्ये कोणताही फायदा मिळणार नसून, आधारकार्ड बँक खात्याला जोडल्यावरच सदरची सबसिडी जमा होणार आहे.\nआधारकार्ड जोडण्याची प्रक्रिया – तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक रजिष्टर करणे आणि ग्राहकाने एल.पी.जी. गॅस फॉर्म नं. 1 भरून अधिकृत गॅस विक्रेत्याकडे देणे.\nबँकेकडे आधार क्रमांक लिंक झाल्यानंतर एन.पी.सी.आय. कडे सदरचा नंबर वर्ग करण्यात येतो. त्यानंतर त्याचा खात्यात गॅस सबसिडीची रक्कम जमा होते. ज्यावेळी तुम्ही गॅस सिलेंडर खरेदी करता, त्या भावाने सिलेंडर खरेदी केलेली रक्कम त्यावर मिळणारी सबसिडी केंद्र सरकारद्वारा बँकेच्या ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतात.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22ejalseva/1AbtEjalseva;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:15:58Z", "digest": "sha1:SJGQOVEF6HQGRUZERXZJYAW4SWXHGK4B", "length": 7511, "nlines": 160, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ई-जलसेवा >> ई-जलसेवा विषयी\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127858\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/5344-tukaram-mundhe-on-gods", "date_download": "2018-04-23T19:07:14Z", "digest": "sha1:J32V5HLV7XQ4ZL3K5RG7FNX3F6UI5BCD", "length": 5981, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढेंचा देवी देवतांना दणका; महापालिकेतून देवांचे फोटो हटवण्याचे आदेश - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढेंचा देवी देवतांना दणका; महापालिकेतून देवांचे फोटो हटवण्याचे आदेश\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढे यांनी आता देवी देवतांना दणका दिला आहे. महापालिकेतून देवांचे फोटो हटवा असे आदेश आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिले आहेत.\nनाशिक महापालिकेत देव देवतांचे फोटो काढण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले होते. यावर मुंढे यांना विचारले असता विचारा पासून ते आचारणा पर्यंत साफसफाई केली पाहिजे आणि ते आपण सर्वजण मिळून करूया अस उत्तर मुंढे यांनी दिले.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22corporations/2KIDC;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:08:33Z", "digest": "sha1:HSW7IGP3FUHHKAVTZZNEX77XPRJ6RBWG", "length": 2403, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/?page=105", "date_download": "2018-04-23T19:22:04Z", "digest": "sha1:IZTMSAYHJFHO2KPAIRPQYFF4DRSEP357", "length": 4477, "nlines": 88, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "Online marathi classifieds: मराठी छोट्या जाहिराती : Marathi Jahirati", "raw_content": "\n जाहिरात करण्यासाठी प्रवेश करा, किंवा विनामूल्य सभासद व्हा\nहॉटेल्स / रिसॉर्टस , यात्रा-सहल , प्रवास सोबत\nवधू पाहिजे , वर पाहिजे\nफ्लॅट/अपार्टमेंट, भाड्याने देणे-घेणे, जमीन, रूम-मेट\nसंगणक , लॅंडस्केप डिझाईन\nस्पर्धा/परिक्षा , नाटक/चित्रपट , प्रदर्शन , महाराष्ट्र मंडळ\nसल्ला/मार्गदर्शन, छंद-वर्ग, कोर्सेस, कोचिंग क्लासेस\nपुस्तकांची देव-घेव , मैत्री , हरवले-सापडले , बोलायचं राहिलंच\nस्थावर मालमत्ता गोडाऊन्स भाड्याने देणे पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट १/२ बीएचके विकत पाहीजे - बाणेर / बावधन\nफ्लॅट/अपार्टमेंट १ बी एच के हवा आहे पुणे India\nखरेदी-विक्री सातारा घर खरेदी-विक्री, जमीन खरेदी-विक्री सातारा India\nभाड्याने देणे-घेणे कर्वेनगर सहवास सोसायटी परिसरात बंगला भाड्यने देणे आहे.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/7KnowledgeCenter/4ActsRules;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:02:44Z", "digest": "sha1:MF6M5MQ7Z723MGXKSYZCPDKRWNU7VQZ2", "length": 12695, "nlines": 236, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ज्ञान केंद्र >> कायदे व नियम\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआंतरराज्य नदी तंटा अधिनियम १९५६\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र जलसंपत्ति नियमन प्राधिकरण\nसिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nवन संवर्धन कायदा १९८०\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम पी डब्ल्यू नियमपुस्तिका\nएम पी डब्लू लेखा संहिता\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखङा नियमपुस्तिका\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल १९९९\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nश्री. के. पी. बक्षी अहवाल- सेवा नियम पुर्नरचना\nमहिला तक्रार निवारण समिती अहवाल\nसहा अभियंता श्रेणी १\nसहा अभियंता श्रेणी २\nकनिष्ठ किंवा शाखा अभियंता\nसहा अभियंता श्रेणी २\nमुख्य अभियंता (वि व यां)\nसहा अभियंता श्रेणी २\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nमहाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागकडे प्रकल्पांची पाहाणी, संशोधन, नियोजन, संकल्पन, बांधकाम, देखभाल व व्यवस्थापन, इत्यादी कामे जलविद्युत प्रकल्पांसह सोपविण्यात आलेली आहेत. शासनाच्या विविध कायदे आणि नियमांच्या चौकटीमध्ये जलसंपदा खात्यास ही सर्व विकासकामे पार पाडावी लागतात.\nअधिक माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाचे एकत्रित सर्व कायदे व नियम पाहण्यासाठी ऐथे क्लिक करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://3gpvideos.in/v/-Jnb5lwnDk4/APMC+Vegetable+Market%2C+Vashi%2C+Navi+Mumbai.html", "date_download": "2018-04-23T19:43:24Z", "digest": "sha1:AURMUOJMBCPA4ZOJAOTLFPFVZAAIU6FF", "length": 2230, "nlines": 29, "source_domain": "3gpvideos.in", "title": "Watch/Download APMC Vegetable Market, Vashi, Navi Mumbai - 3GPVideos.In", "raw_content": "\nDescription: APMC Vegetable Market, Vashi, Navi Mumbai: bharat4india.com मुंबई - आपल्या दारात येणाऱ्या ताज्या भाज्या (माळवं) कोठून येतात, त्यांचे दर कसे ठरतात, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय आहेत तसंच आपल्या भाजीपाल्याला आज किती दर मिळाला, यासाठी शेतकऱ्यांचही लक्ष असतं भाजीपाला मार्केटवर वाशीतील भाजीपाला मार्केट तर अफलातून आहे. करोडो मुंबईकरांच्या घरात इथूनचं भाजीपाला जातो. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून विविध प्रकारचा भाजीपाला इथं येतो. मुंबईतील नाक्यानाक्यावर, हातगाड्यांवरुन विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा पुरवठा हा इथूनच होतो. मध्यरात्रीच हा बाजार सुरू होतो आणि सकाळी संपतोही. सर्वसामान्य माणूस साखरझोपेत असताना हा बाजार शिजत असतो.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:34:36Z", "digest": "sha1:ZSMUNTXHS5VZCFOVXPMCLGQAG76PAINC", "length": 4596, "nlines": 67, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "दोना पोल - विकिपीडिया", "raw_content": "\n(दोना पावला सून पुनर्निर्देशित)\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nदोना पोल(डोना पाउला), हें भारताच्या गोंय राज्यांतले पणजे गोंयची राजधानी ताचो एक भाग\nदोना पोलचे आदले नांव ’ओड्डा वेळ’ हें गोंयचे एक मुख्य पर्यटन स्थळ\nहे जाग्याचें नांव दोना पोल एक पुर्तुगाली फ़िदाल्गो दोम अन्तोनियो दे सौटो मैयरची बायल आनी पुर्तुगाली गर्वनराची अमराल दे मिनेजसची धुव दोना पाउला अमराल ए सौटो मैयर चे वयर पडलां दोना पाउलाचे पयलींचे घर सांत तोम अंन्त आसले दोना पाउलाचे पयलींचे घर सांत तोम अंन्त आसले वार्डिक(कााजार) जाल्या उपरांत ते हांगा आयिले\nदोना पाउलाचे मराण २१ दिसाम्बर १६८२न्त झाले अनि तिजे बरियल राज भावन्चे चेपलन्त झाले\nदोना पाउलान्चे दोन पुतळे मि अनि मिसेस रोबेर्ट क्नोक्सन्चे पुर्व प्रायाणाचे सम्मानांत य्रर्सा फ़ोन लेइस्तनेरान बान्दिले सुम्मार लोकान हे लेकला कि दोना पालचे नाव एक प्रेमी जोडीचे वैर पळ्ळा, जाल्यार हें सत्य न्हंय\nपोल.html दोना पोल बीच\ntitle=दोना_पोल&oldid=161894\" चे कडल्यान परतून मेळयलें\nगोयेचीं शहारां, गांव आनी जागे\nखंयचेंय आदलें मदलें पान\nहें पान उधृत करात\nह्या पानांत निमाणो बदल,29 जुलय 2016 वेर 23:00 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mahatribal.gov.in/Site/Common/ViewTenders.aspx", "date_download": "2018-04-23T18:59:48Z", "digest": "sha1:RFYOZJDUHTLUYKU56N5GWUIHA5TM7VYI", "length": 2120, "nlines": 49, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nएकूण दर्शक: १०५९०० आजचे दर्शक: ६\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4914148542870959366&title=Keertansandhya%202018%20Ratnagiri%20%E2%80%93%20Day%203&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:24:15Z", "digest": "sha1:LKL2NLJ7VYVYBWU4TJSF5P72H53YK2WE", "length": 12251, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘राष्ट्रीय कीर्तनातून पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत’", "raw_content": "\n‘राष्ट्रीय कीर्तनातून पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत’\nरत्नागिरी : ‘स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोट बांधली. टिळक कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या वेळी त्यांनी कीर्तनकारांना ‘राम, श्रीकृष्ण आणि पौराणिक कीर्तनासह शिवचरित्र उलगडून राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवा,’ असा उपदेश केला. तेव्हापासून राष्ट्रीय कीर्तन सुरू झाले, क्रांतिकारक तयार झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने बाजी मारली,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी केले.\nरत्नागिरीतील स्व. महाजन क्रीडा संकुल येथे ‘कीर्तनसंध्या’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (पाच जानेवारी) आफळेबुवांनी टिळकांचे चरित्र मांडले. टिळकांच्या कॉलेज जीवनातील काही किस्से बुवांनी रंजकपणे सांगितले. महाविद्यालयात सोवळ्याने भोजन, छत्रे गुरुजी, इंग्रजांशी लढा कसा द्यावा याचे गणित सोडवणारे टिळकांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडले.\n‘आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या लाठीकाठीच्या वर्गात टिळकांनी प्रशिक्षण घेतले होते; पण मर्यादित सैन्याने इंग्रजांना हरवणे शक्य नसल्याने टिळकांनी फडके यांच्या लढ्यात भाग घेतला नाही; पण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव उभा करून हिंदूंमध्ये इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकले. क्रांतिकारक तयार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वृत्तपत्रे सुरू करून लढा उभारला,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले.\n‘शरीरयष्टी कमावण्यासाठी त्यांनी व्यायाम केला. वर्षभर वर्ग चुकवला नाही. परीक्षाही दिली; पण सर्व उत्तरे येऊनही पास होण्याएवढी उत्तरेच लिहिली नाहीत. प्रभासपट्टण येथील जातीय दंग्यामध्ये इंग्रजांनी तेल ओतले आणि तेव्हाच भारताची दोन देशांत विभागणी होणार हे टिळकांच्या लक्षात आले. टिळकांनी वृत्तपत्रांतून इंग्रजांवर टीका केली. इंग्रजांना रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समस्त हिंदूंना एकत्र आणले. रायगडावर जाऊन शिवजयंतीनिमित्त लाठीकाठीचे खेळ, कवायती सुरू केल्या,’ असे आफळे यांनी सांगितले.\n‘भारतावर आक्रमणासाठी चीन, पाकिस्तान व पाश्चिमात्य देश सज्ज आहेत. त्यासाठी हिंदूंनीही बलदंड झाले पाहिजे, रोज व्यायाम, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा केली पाहिजे. सीमेवर युद्धासाठी सैन्यासोबत पोलिसांनाही जावे लागेल. त्या वेळी आपणच आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आपल्या शाळांमधील कवायत म्हणजे ज्येष्ठांसाठीचा व्यायाम. याबाबत शासनाला तीन वेळा कळवले आहे. शालेय मुलांना लाठीकाठी, जोर-बैठका, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे,’ अशी अपेक्षा आफळेबुवांनी व्यक्त केली.\nआफळेबुवा म्हणाले, ‘आहारातला विवेक महत्त्वाचा आहे. चमचमीत, उग्र खाणे यातून काहीही फायदा नाही. पूर्वी राजांना युद्धावर जाताना मांसाहाराची परवानगी धर्माने दिली होती; पण आवश्यकता नसताना तो करू नये. आयुष्यभर आध्यात्मिक साधना करणाऱ्या व शाकाहारी असलेल्या दधिची ऋषींच्या हाडांच्या शस्त्राने वृत्रासूर राक्षसाला मारण्यात आले. आत्मिक सुखाकडे वळण्यासाठी दररोज ध्यानसाधना हवी. त्यासाठी दृढ बुद्धी (धृती) ठेवली पाहिजे. शरीर हे भाड्याचे घर आहे आणि आतील आत्मा हे स्वतःचे घर. त्या दिशेने वाटचाल करायला हवी.’\n(‘कीर्तनसंध्या’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवाच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी https://goo.gl/6HoSxk येथे क्लिक करा.)\n(कीर्तन महोत्सवातील तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनाच्या काही भागाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: Keertansadhya Parivarकीर्तनसंध्या परिवारचारुदत्त आफळेगीतारहस्यलोकमान्य टिळकरत्नागिरीRatnagiriLokmanya TilakCharudatta AphaleBOIKeertansandhyaकीर्तनसंध्या\n‘खरा इतिहास जाणून घ्या’ रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला प्रारंभ ‘... म्हणून टिळक ‘लोकमान्य’ झाले’ ‘स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाही’ ‘जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T18:50:26Z", "digest": "sha1:G3BZ4MDPHHCQZYQLQ2BEFVBH6JVU7IMY", "length": 2988, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आफ्रिका क्रिकेट संघटन - विकिपीडिया", "raw_content": "\nआरंभ इ.स. १९९७ (1997)\nमुख्यालय विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआय.सी.सी. पुर्ण सदस्य आय.सी.सी. असोसिएट सदस्य आय.सी.सी. एफिलिएट सदस्य Prospective सदस्य\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी संलग्न - प्रादेशिक क्रिकेट संघटना\nआशिया क्रिकेट संघ · युरोप क्रिकेट संघ · आफ्रिका क्रिकेट संघटन · अमेरिका क्रिकेट संघटन · पूर्व आशिया-पॅसिफिक क्रिकेट संघ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-42194362", "date_download": "2018-04-23T19:43:13Z", "digest": "sha1:5FANBNTO52KVWHUHG53YIFSPROFZJ33G", "length": 6559, "nlines": 104, "source_domain": "www.bbc.com", "title": "उत्तर कोरियाच्या मिसाईल टेस्टची बातमी देणारी ही बाई आहे तरी कोण? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nउत्तर कोरियाच्या मिसाईल टेस्टची बातमी देणारी ही बाई आहे तरी कोण\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nअधून मधून उत्तर कोरियानं मिसाईल टेस्ट केल्याची बातमी येत असते. त्याची जाहीर घोषणा कधी रेडिओ तर कधी टीव्हीवरून सर्वप्रथम होते.\nमात्र कोरियन सेंट्रल टीव्हीवर हीच एक महिला नेहमी ही घोषणा करते. तिचं नाव आहे री चुन-ही.\nचुन-ही गेल्या 40 वर्षांपासून बातम्या देत आहेत. आज त्या त्यांच्या सत्तरीत आहेत.\nत्यांच्या नाट्यमय निवेदनाचे कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन सुद्धा मोठे फॅन आहेत.\nखरं तर त्या निवृत्त झाल्या आहेत. पण अमेरिका आणि उत्तर कोरियात वाढता तणाव पाहता त्यांना इतक्यात आराम मिळेल, असं वाटत नाही.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nसीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nपाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nव्हिडिओ अंतराळवीर संडासला कुठे जातात\nअंतराळवीर संडासला कुठे जातात\nव्हिडिओ यांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nयांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nपाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : शाळेत जाण्यासाठी या मुलांचा जीवघेणा प्रवास\nपाहा व्हीडिओ : शाळेत जाण्यासाठी या मुलांचा जीवघेणा प्रवास\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2006_11_01_archive.html", "date_download": "2018-04-23T19:10:25Z", "digest": "sha1:T6LEHPBZPT7GZIOTHYLMCW2CYN2VUUMA", "length": 14062, "nlines": 114, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...: November 2006", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nमध्यंतरी एक फ्रेंच चित्रपट बघण्यात आला. अमेली त्याचं नाव. त्याच्या संगीतकाराचं एक composition ऐकत बसलो होतो. एक चिमुकले ३ मिनिटाचे गाणे, पण तेही मला योगायोग अन्‌ अनपेक्षिततेचे अमोल धडे शिकवून गेले.\nसुरुवातीला एक chord वाजू लागली. मांजरीच्या पावलांइतकी शांत. तिच्या पोटातून अगदी संथपणे जलतरंगाचे सूर उमटू लागले. एक एक स्वर स्पष्ट. हळू हळू पडणा-या पावसाच्या थेंबांसारखा. स्मृतींच्या फडताळातला एक दिवस हळूच डोकवून गेला. त्या दिवशी अनपेक्षित पणे आदल्या रात्री पाऊस पडून गेला होता. सगळे रस्ते काळेकुट्ट झाले होते. मंद वारा वाहात होता. अगदी त्या जलतरंगांच्या स्वरांसारखा. थंड, मधाळ.\nएव्हाना गाण्यात हळूहळू इतर वाद्यांचीही हजेरी लागायला सुरुवात झाली होती. कधी कधी होतं काय, आपले insticts इतके जबरदस्त असतात, की गाण्याची सुरुवात ऐकूनच आपल्याला कळतं, गाणं पुढे कसं असणार आहे. तो दिवसही तसाच होता. कोणीतरी अगम्य भाषेत मला काहीतरी सांगत होतं, जीव तोडून सांगत होतं, पण काय ते कळत नव्हतं. एका छान लयीमध्ये गाणं पुढे जात होतं. अशा प्रकारचं पाश्चात्य संगीत पूर्वी कधी ऐकल्याचं आठवत नाही मला. तो दिवसही असाच हळू हळू पुढे सरकत होता. बहुतेक, दस-याचा आदला दिवस असल्यामुळे आणि नुकत्याच पडलेल्या पावसामुळे एकदम मस्तं वातावरण होतं. अगदी अनपेक्षितपणे मला त्या दिवशी अळवा-पाण्याची गाठ व्हावी तशी दुर्मिळ लोकं भेटत होती. दुर्मिळ अशासाठी, की त्या लोकांशी माझा दुवा खूप वर्षांपूर्वीच तुटलेला होता. पूर्व स्मृतींना उजाळा देता देता एक -दोन घटका गेल्या. येवढ्या वर्षांपूर्वीची फक्तं \"ती\" एकच व्यक्ती मला प्रकर्षाने आठवत होती, आणि मन:चक्षूंचा ताबा घेत होती. आज काहीतरी वेगळं घडणार हे निश्चित होतं, पण कधी ते कळत नव्हतं. त्या गाण्याची ही तसलीच गत सगळी वाद्यं जरा दबल्या दबल्यासारखी वाजत होती. त्यांच्यातल्या शक्तीला मुसक्याच बांधल्या होत्या जणू....\nएव्हाना संध्याकाळ झाली होती. दिवस उतरणीला लागला होता. थोडसं सिंहावलोकन केल्यावर कळलं, तो दिवसही इतरांसारखाच होता. काय एक दोन आनंदाचे क्षण काय ते आले होते. ते गाणही तसच निघालं. विशेष असं काही त्या गाण्यात होईच ना त्यातल्य़ा वाद्यांचं नाविन्य आणि त्या जुन्याच लोकांना परत भेटण्याचं नाविन्य येवढ्या दोनच \"वेगळ्या\" गोष्टी घडल्या होत्या. पावसाला परत सुरूवात झाली होती. एव्हाना आम्ही सर्व लोक (मी + \"जुने\") कुठेतरी भटकण्यासाठी बाहेर पडलो होतो. छान थंड हवा पडली होती. उरलेल्या दिवसात आता काही शिल्लक नाही हे मला कळून चुकलं होतं. वाद्यंही इथून तिथून जाऊन शेवटासाठी तारसप्तकाकडे धाव घेत होती. माझ्या त्या दिवसाकडून असलेल्या सर्व अपेक्षा सरींमध्ये विरघळत होत्या. असे अपेक्षाभंग माझे खूप वेळा झालेले आहेत त्यातल्य़ा वाद्यांचं नाविन्य आणि त्या जुन्याच लोकांना परत भेटण्याचं नाविन्य येवढ्या दोनच \"वेगळ्या\" गोष्टी घडल्या होत्या. पावसाला परत सुरूवात झाली होती. एव्हाना आम्ही सर्व लोक (मी + \"जुने\") कुठेतरी भटकण्यासाठी बाहेर पडलो होतो. छान थंड हवा पडली होती. उरलेल्या दिवसात आता काही शिल्लक नाही हे मला कळून चुकलं होतं. वाद्यंही इथून तिथून जाऊन शेवटासाठी तारसप्तकाकडे धाव घेत होती. माझ्या त्या दिवसाकडून असलेल्या सर्व अपेक्षा सरींमध्ये विरघळत होत्या. असे अपेक्षाभंग माझे खूप वेळा झालेले आहेत. मस्तकावर थेंब झेलंत मी उभा होतो. आकाशाकडे बघत, डोळे उघडे ठेवून पावसात उभं रहायला मजा येत होती. आता पुढचा दिवस अगदीच निरस जाणार होता. गाणंही हळू हळू अस्ताला लागलं होतं. सगळे सूर उरलेल्या थोड्याफार अवसानासकट वर वर जात बंद झाले. त्या सरींमधलीही मजा संपली होती. त्या चेह-यावर टोचायला लागल्या होत्या. सूर्योदयाने दिलेलं वचन सूर्यास्ताने मोडलं होतं. जलतरंगाचं वचन त्या शक्तीहीन वाद्यांनी मोडलं होतं. अजूनही तुषार पडतच होते...\nतेव्हाच, एक क्षण, फक्तं एक क्षण ताणला गेला, आणि कोणीतरी म्हणालं: \"अरे 'ती' आली\"... अचानक सर्वं वाद्यं सुरू झाली, पूर्ण ताकदीनिशी... प्रत्येक स्वर कानात घुमू लागला, प्रत्येक जागा दाद घेऊन गेली... वाद्यं मुक्त उधळू लागली... तीनही सप्तकांमध्ये त्यांचा स्वैर संचार सुरू झाला...\nमाझे डोळे त्या तुषारांध्ये अलगद मिटले गेले...\nपुनर्भेट (सत्य घटनेवर आधारीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://radeshmukh.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-04-23T18:52:21Z", "digest": "sha1:MS7TSMASSCZTEW2SSI4WB3XFBE77VYIT", "length": 17363, "nlines": 73, "source_domain": "radeshmukh.blogspot.com", "title": "Rahul Deshmukh: असा बालगंधर्व आता न होणे - भाग १", "raw_content": "\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग १\nमित्रानो , बालगंधर्व सिनेमा पहिल्यापासून मला त्यांच्याबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले.आपसूकच त्यांची माहिती मिळवण्यासाठी मी पुस्तके, गुगल, यु टूब,वर्तमान पत्रातील लेख, बालगंधर्वांची प्रदर्शनी मिळेल त्या ठिकाणी हजेरी लावू लागलो. पण मला इंटरनेट वर त्यांची खूप अल्प आणि अपुरी माहिती मिळाली, म्हणून स्वतःच त्यांच्याबद्दल जेवढी माहिती शक्य आहे ते लिहिण्याचा हा प्रयत्न. एखाद्या गोष्टीचे वेड लागल्यावर आपण जसे भारावून जातो तो अनुभव अश्या धकाधकीच्या जीवनात खूप दिवसांनी मिळाला.\nनारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म १८८८ साली पुण्यात झाला.मुळचे सांगली जिल्ह्यातील असलेले बालगंधर्व जन्माने पुणेकर होते.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका मैफिलीत गायलेले गाणे लो. टिळकांनी ऐकले आणि त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. नारायण रावांनी देखील पुढील आयुष्यात ती सार्थ ठरवली आणि संगीत नाटकात एक अजरामर इतिहास घडवला.\nनारायण राव आपल्या प्रेक्षाना नेहमी माय-बाप म्हणून संबोधित. बालगंधर्व नेहमी म्हणत ' माय -बाप रसिकांनो मला नेहमी 'बाल' च राहू द्या आणि माझी सतत संगीत शिकत राहायची इच्छा आहे.'\nउणेपुरे ८० वयोमान लाभलेल्या या संगीत नटसम्राटाला आयुष्यात मात्र जीवनातील अत्त्युच्य शिखर आणि विदारक दुख या दोन्हीशी सामना करावा लागला.नारायणरावांचे चरित्र अतिशय रंजक आणि १०० वर्षानंतर देखील कोणालाही प्रभावित करणारे आहे.\nनारायणरावांनी १९०५ साली 'किर्लोस्कर नाटक मंडळी' मध्ये प्रवेश केला. 'संगीत शांकुतल' नाटकाद्वारे त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले आणि रसिकांना अक्षरश: वेड लावले.\nनाटकात नारायणराव शंकुतला स्त्री पात्र करत .नारायणराव जन्मजात सुंदर... अभिनयातील नजाकतीचे दर्शन आपल्या स्त्री पत्राद्वारे रंगभूमीवर दाखवून रसिकांच्या हृदयात अढळ असे स्थान निर्माण केले. याच्या साथीला त्यांचा गोड गळा. नाटकातील पदे म्हणताना प्रत्त्येक शब्द हा अगदी साखरेच्या पाकात घोळून यावा तसा त्यांच्या गळ्यातून येत असे.संगीत नाटक आणि किर्लोस्कर नाटक मंडळी दोन्ही गोष्टींचा भरभराट होत होता. याला कारण नारायणरावांचे गाणे आणि अभिनय.पण पुढे नारायण रावांचा खर्च अवाजवी होऊ लागला आणि त्यात वाद होऊन नारायणराव , गोविंदपंत टेंबे व गणेश बोडस यांनी नाटक कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.१९१३ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत ढमढेरे बोळात 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना झाली.\n१९०६ ते १९३३ हा बालगंधर्वांचा आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ ठरलानारायणरावांची स्त्री पात्रे भलतीच लोकप्रिय होऊ लागली. सुभद्रा, शंकुतला,भामिनी, शारदा अशी भव्यदिव्य पात्रे तर 'एकाच प्याला' मधील जीर्ण साडीमधील सिंधू पाहून रसिक थक्क झाले. त्या काळात बालगंधर्व म्हणजे एक ' स्टाइल आयकोन ' बनले होते. बालगंधर्वांच्या भरजरी साड्या,नक्षीदार दागिने याची स्त्रीयांना भुरळ पडली नसती तर नवल.अगदी साबण,सौंदर्य प्रसाधने यावर देखील बालगंधर्वाचे चित्र असायचे.बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक स्वर्ग अनुभव असे.\nत्याला कारणही तसे असे.रंगमंचावर प्रकाश आणि रंगांची इतकी विलक्षण उधळण असे कि रसिक मायबापांचे डोळे दिपून जात असे. ज्या काळात सोने १० रुपये तोळा या भावात मिळत होते त्या काळात ७५ हजारांचे रंगमंच उभारून संगीत नाटक आणि रसिक मायबाप यांच्यावरील नारायणरावांच्या प्रेमाची जाणीव होते.\nनाटकाला येणाऱ्या रसिकवर उंची अत्तरांचा फवारा.रंगमंचावर सुंदर मखमली पडदे, मुलायम गालिचे,सिंहासन ,प्रकाशाचा लखलखाट. प्रत्तेक पात्राची वस्त्रे मखमली कापडाची. सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने, मुकुट.मंत्रमुग्ध होऊन जावे असा आवाज. तबला आणि सारंगीची अप्रतिम साथ.\nबालगंधर्वांनी 'अमजदखान थिरकांवा' यांना खास बोलावून जास्त मानधन देऊन नाटक कंपनी मध्ये ठेवले. सारंगी वर 'कादरबक्ष' असत. नाटकात हे दोघे असा काही जल्लोष उडवून देत कि बस.याच बरोबर हार्मोनियम वर हरिभाऊ देशपांडे असत.गंधर्व नाटक मंडळीचे नाटक मात्र नेहमी उशिरा सुरु होत आणि पहाटे उशिरापर्यंत चालत. बालगंधर्व स्वतःची रंगभूषा आणि वेशभूषा स्वतः करत.ते अगदी 2 - 4 तास चालत असे\nपडदा उघडण्या आधी 'नांदी' चे सूर कानावर पडत असत.' कालिदास कविराज रचित हे , गानी शाकुंतल रचितो......'आणि मग नाटकामधील अवीट गोडीची पदे.स्वयंवर नाटक जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा बालगंधर्व सलग ६-६ वेळा वन्स-मोर घेत. साहजिकच नाटक पहाटे ४.३० च्या आसपास संपत असे\nनाटक संपल्यावर सर्व रसिकांना पहाटे घुंगुर मास आणि गरम खिचडीचे जेवण मिळत असे\n(काय मंतरलेले दिवस होते ना ते. मला तर नुसत्या कल्पनेने शहारून जाते.पूर्वी पुण्यात दगडूशेठ ला संगीत महोत्सवाचे कार्यक्रम चालत कोतवाल चावडी ते समाधानच्या चौकात असत त्याची आठवण होते. आता नवीन नियमामुळे १० ला कार्यक्रम बंद करावा लागतो\nहे झाले नाटकाचे. पण नाटकातील कलाकारांची देखील खास देखभाल असे. गंधर्व नाटक कंपनीत साधारण १५० लोक होते. रोज १५० लोकांची पंगत असे. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाचे जेवण असे.तसेच नाटकाचे कपडे धुण्यासाठी परीट,न्हावी असे सर्व वेगळे. नारायण रावांचे स्वता:चे परीट,न्हावी खास वेगळे होते.नाटकाचे सामान एवढे होते कि नुसते ते दौराच्या ठिकाणी हलवायला रेल्वे च्या ६ बोगी लागत होत्या\nसाहजिकच एवढा सगळा लवाजम चालवायचा म्हणजे पैसे खर्च वाढला. त्यात नारायणरावांचा अवाजवी खर्च देखील नियंत्रणाबाहेर गेला.केवळ गालिच्यासाठी १६ सहस्त्र रुपये खर्ची पाडत. अर्थात नाटक कंपनी आणि बालगंधर्व यांच्यावर प्रेम करणारी माणसे होती आणि त्यामुळे या सर्व गोष्टी निभावून जात होत्या.पण गंधर्व नाटक मंडळी वर कर्ज वाढत होते\nबालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा असणारे अनेक धनिक रसिक चाहते होते. त्यातील एक म्हणजे शेठ लक्ष्मिचंद थेट कराची मधून.\nपुण्यातील पेरूची बाग म्हणजेच सध्याचे पुणे आकाशवाणी केंद्र. अनेक दिवस नारायण राव या जागेचे मालक होते हे अनेक जणाना ऐकून आश्चर्य वाटेल.\nनारायणराव आणि केशवराव भोसले यांनी मिळून एक संयुक्त मानापमान चा प्रयोग केला आणि त्याचे प्रवेशिका दर होते १०० रुपये. तरीदेखील सर्व प्रवेशिका संपल्या.यावरून बालगंधर्व किती लोकप्रिय होते याची प्रचीती येते.साधारण १९३१ च्या आसपास पहिला बोलपट आला आणि तिथून पुढे संगीत नाटकाला उतरती कळा लागली.\nप्रयत्न आवडलाय......चालु ठेवा ...\nपहिलाच लेख अत्यंत बहारदार आहे. भाषेवरची आपली पकड पहाता, बाकी विषयांवर पण आपण लिहावेत असे वाटते. आपली प्रवास वर्णनंही येऊद्यात. ही सुरुवात आहे, अजून येऊद्यात \nपुढील लेखनास मन:पुर्वक शुभेच्छा...\nछान लिहिलं आहेस ... एखाद्या व्यक्तीचा राहणीमान , रुबाब्दारपणा आणि काळाचा वर्णन शब्दांमध्ये मांडणे फार अवघड असते .. तुझ्या लेखातून थोडावेळ त्या काळात गेल्याच भासलं .. ह्यातच लेखाची परिपूर्णता सिद्ध होते ... लिहित राहा :) - चैत्राली\nआरंभ उत्तम. मुंगीच्या चिकाटीने वाटचाल अखंड राहू दे अशीच शुभेच्छा \nलेख उत्त्तम आहे. एक पुणेकर म्हणुन ही माहीती असणे गरजेचे आहे.\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग १\nआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/shakti/word", "date_download": "2018-04-23T19:23:53Z", "digest": "sha1:I4RYTZGJH74UD52YUPXUBWKTTTLUUN5X", "length": 13216, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - shakti", "raw_content": "\nनैमित्तिक पूजा म्हणजे काय\nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - प्रथमः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - द्वितीयः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - तृतीयः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - चतुर्थः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - पञ्चमः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - षष्ठः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - सप्तमः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - अष्टमः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - नवमः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - दशमः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - एकादशः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - द्वादशः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - त्रयोदशः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - चतुर्दशः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - पञ्चदशः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - षोडशः पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - सप्तदशः पटल \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nश्रीशक्तिसङ्ग्मतन्त्रम् - अष्टादशं पटलः \nतंत्र शास्त्र भारताची एक प्राचीन विद्या आहे. तंत्र ग्रंथ भगवान शिवाच्या मुखातून प्रकट झाले आहेत. त्यांना पवित्र आणि प्रामाणिक मानले आहेत.Tantra shast..\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://256file.com/category/Educational_Software/mr.html", "date_download": "2018-04-23T19:25:27Z", "digest": "sha1:RJD6XOLIQ436GEVSFXPZGATPS37SNBBT", "length": 4519, "nlines": 40, "source_domain": "256file.com", "title": "शैक्षणिक सॉफ्टवेअर", "raw_content": "\nआरोग्य आणि योग्यता सॉफ्टवेअर\nFamilyBookPro 6.74 प्रगत वैशिष्ट्ये आपले कुटुंब झाड तयार करा.\nCalculationLaboratory 1.2.2.1182 स्क्रिप्टचा वापर करून गणिती गणिते पार.\nDixio Desktop 3.1.0.76 अनुवाद करा आणि संदर्भ संवेदनशील शब्दकोश वापरून एक शब्द क्लिक परिभाषित.\nBrother's Keeper 6.6.19 मान्य वर डेटा व्यवस्थापित करा आणि चार्ट आणि अहवाल मोठ्या प्रमाणात मुद्रित करा.\nEasyGPS Free 5.43 तयार करा संपादित करा, आणि आपला संगणक आणि आपली Garmin, मेगॅलन, किंवा Lowrance जीपीएस दरम्यान मार्गबिंदू आणि मार्ग हस्तांतरित.\nFirst English 1.2.1 शाळेला आणि लवकर प्राथमिक शाळेत जाण्याच्या वयाची मुलांना इंग्रजी शब्दसंग्रह शिकवा.\nThe Word Bible Software 5.0.0.1450 आपल्या बोटांच्या टोकावर बायबल, समालोचने, शब्दकोश, पुस्तके आणि नकाशे शेकडो ठेवा.\nCrossTec SchoolVue 11.41.19 शिक्षक आणि विद्वान शाळा व विद्यार्थी देखरेख आणि संवाद प्रणाली द्या.\nOpalCalc 1.75 नैसर्गिक भाषा आणि मल्टि ओळ समर्थन आकडेमोड.\naSc TimeTables 2016.4.3 तयार करा आणि शाळा वेळापत्रक व्यवस्थापित करा.\nXplotter 4.8 तयार करा आणि वैज्ञानिक आलेख संपादित करा.\nLangOver 5.0.60 वेगळे कीबोर्ड मांडणी दरम्यान आपल्या मजकूर रुपांतरित करा.\nMakhaon Videograbber 3.2.0.113 DICOM स्वरूप मध्ये मानक-नसलेला वैद्यकीय उपकरणांनी प्रतिमा बदला.\nMakhaon DICOM Storage 3.0.0.194 संचयित आणि विविध वैद्यकीय निदान उपकरणे मिळवता डेटा व्यवस्थापित करा.\nMakhaon DICOM Dump 3.1 , विश्लेषण संपादित करा आणि DICOM फाइल पहा.\nTutorials for Adobe 1.1.2.0 अडोब उत्पादने नवीनतम व्हिडिओ ट्युटोरियल्स पहा.\nQuizmaster 1.3.3 उत्तरे माहिती करून घ्या खेळ विविध प्रकारच्या खेळा.\niMapBuilder Interactive HTML5 Map Builder 12.1 पूर्व केले जगाच्या नकाशावर टेम्पलेट वापरून क्लिक परस्पर नकाशे तयार करा किंवा आपल्या स्वत: प्रतिमा आयात.\nKalkules 1.9.6.25 आपल्या PC विविध गणिती ऑपरेशन करा.\n3079 या वर्गात कार्यक्रम / 154 पाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T19:34:51Z", "digest": "sha1:6TTP7N5GIOD5NNXVGGI27XPB3L3HMUIU", "length": 2915, "nlines": 76, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "वर्ग:भास - विकिपीडिया", "raw_content": "\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\n\"भास\" ह्या वर्गातलीं पानां\nह्या वर्गांत सकलय दिल्लीं 13 पानां आसात, वट्ट पानां 13\nयिद्दीश भास आनी साहित्य\nराजस्थानी भास आनी साहित्य\ntitle=वर्ग:भास&oldid=142820\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\nह्या पानांत निमाणो बदल,16 जून 2016 वेर 20:19 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/indar-kumar-passes-away-266104.html", "date_download": "2018-04-23T19:19:41Z", "digest": "sha1:6SGAIYQEMRF4QKXXFYKCK33LOWUDW5KF", "length": 10269, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वॉन्टेड'फेम इंदर कुमार काळाच्या पडद्याआड", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nवॉन्टेड'फेम इंदर कुमार काळाच्या पडद्याआड\nअंधेरीतल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला\n28 जुलै: 'वॉन्टेड' आणि 'तुमको ना भूला पायेंगे' या सिनेमांमधील सलमानचा सहकलाकार इंदर कुमार यांचं निधन ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचं वय 43वर्षे होतं. अंधेरीतल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'मासूम' या सिनेमातून इंदर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांची वॉन्टेडमधली भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांनी 20 चित्रपटांमध्ये काम केले. 'क्यू की सास भी कभी बहू थी' या मालिकेतही त्यांनी मिहीर विरानीची भूमिका साकारली होती. सध्या ते 'फटी पडी है ना यार' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. पण मध्यरात्री अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=108", "date_download": "2018-04-23T18:52:04Z", "digest": "sha1:QZVCEZWVULDD5OAVPDHPGHWQEUBTANR5", "length": 7452, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसांस्कृतिक शहर नशेच्या आहारी\n9 सेकंदात पूर्ण करतात 50 मीटर अंतर, हे आहेत साताऱ्याचे हुसेन बोल्ट\n\"हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा\" अश्विनीच्या कुटुंबियांची मागणी\nसोलापुरात महिलांचा गौरव, आयुक्तालयाचा कारभार नारी शक्तीच्या हाती\nकोल्हापूर महापालिकेचा पाणी पुरवठा खंडीत, 21 कोटींची थकबाकी\nपुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून, संसाराला ‘ति’चा हातभार\nदादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरुन वाद, ब्राह्मण सहासंघाने काढली दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा\nपुणे पालिका आयुक्तांची बदली\nसाताऱ्यातील बावधन गाव बगाड यात्रेसाठी प्रसिद्ध; यात्रेत भाविकांकडून गुलालाची उधळण\nऐन परिक्षेत विद्यार्थीनींची विवस्त्र तपासणी\nराज्य परिवहन मंडळाच महिला प्रवाशांना अनोखं गिफ्ट\nशेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गेला; जुन्नरमध्ये आगीत 6 एकर ऊस जळून खाक\nबालगंधर्वची विल्हेवाट लावायची आहे का अभिनेते अमोल पालेकरांचा सवाल\nसांगलीत कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकडून शस्त्रक्रिया\nलग्नसमारंभात गेलेल्या तरुणीचा पाय घसरुन मृत्यू\nपुण्यातील नामांकीत महाविद्यालयात उघडकीस आला घृणास्पद प्रकार\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sunny-leone-deniel-weber-photos-of-sunny-leone-117032000023_2.html", "date_download": "2018-04-23T18:57:23Z", "digest": "sha1:SVXCQVSZVYRKILSN3FM43KDJAFKEFAH3", "length": 6135, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यानंतर सनी लियोनने केला धमाल (फोटो) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यानंतर सनी लियोनने केला धमाल (फोटो)\nबद्री आणि दुल्हनिया यांचे तिसर्‍या पार्टचे प्लानिंग\nऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन\nबघा ... करीना आणि तैमूरचे गोंडस फोटो\nऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांचे निधन\nफक्त ऐश्वर्या-अभिषेकच नाही तर पूर्ण बच्चन फॅमिली दिसेल या चित्रपटात\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:34:20Z", "digest": "sha1:O6HCQJH7PSTG7NEWOXCKQBNZKUSFOST7", "length": 2928, "nlines": 47, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"अँटिगा आणि बार्बुडा\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अँटिगा आणि बार्बुडा\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\n← अँटिगा आणि बार्बुडा\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां अँटिगा आणि बार्बुडा: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/अँटिगा_आणि_बार्बुडा\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1854", "date_download": "2018-04-23T19:32:29Z", "digest": "sha1:JZW4T4WOKSN3WDSP3KOMP5RHXWC3GBGI", "length": 2040, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "पैशांची चिंता नको! | jahirati.maayboli.com", "raw_content": "\n सुखी व समृद्ध जीवन जगण्याची सुवर्णसंधी अधिक माहितीसाठी फक्त एक फोन करा: ८८०६ १६२३९३, ९६०४६४४३५५.\n सुखी व समृद्ध जीवन जगण्याची सुवर्णसंधी अधिक माहितीसाठी फक्त एक फोन करा: ८८०६ १६२३९३, ९६०४६४४३५५.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1855", "date_download": "2018-04-23T19:30:40Z", "digest": "sha1:3SN2VPYBW57VHJLKVEOYQF3ZDUAHMUOG", "length": 2344, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज\nनामांकित मोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज पाहिजेत. २ वर्षे अनुभव, २व्हीलर आवश्‍यक. स्वारगेट परिसरातील उमेदवारांस प्राधान्य. ०२०-२४२२२८५०.\nनामांकित मोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज पाहिजेत. २ वर्षे अनुभव, २व्हीलर आवश्‍यक. स्वारगेट परिसरातील उमेदवारांस प्राधान्य. ०२०-२४२२२८५०.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4733446022922043880&title=Plastic%20Free%20Ratnagiri%20Campaign&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:25:51Z", "digest": "sha1:5MU3SDK6NEQGHEVXC46IYJ5IJVMBJPLI", "length": 10099, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या", "raw_content": "\nप्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या\nरत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी नगरपालिकेने केले आहे. त्याला प्रतिसाद देऊन शहरातील ‘दी गिफ्ट ट्री’ ही संस्था पुढे आली असून, पुण्यातील हरित मित्र परिवाराच्या सहकार्याने ही संस्था ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम लवकरच सुरू करत आहे. BytesofIndia.com हे पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल या उपक्रमाचे ‘ऑनलाइन मीडिया पार्टनर’ आहे.\nरत्नागिरीतील सिद्धेश धुळप हा तरुण सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. ‘दी गिफ्ट ट्री’ ही त्याने सुरू केलेली पर्यावरणविषयक संस्था असून, त्याद्वारे लागवडीसाठी रोपांचे वाटप केले जाते. ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या द्या’ या नव्या उपक्रमाबद्दल सिद्धेश म्हणाला, ‘शहरातील नागरिकांनी घरातील कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा प्लास्टिक पिशव्या, तसेच दूध, तेल, पाणी अथवा शीतपेयांच्या बाटल्या आमच्याकडे आणून द्याव्यात. हे दिल्यानंतर त्या बदल्यात एक कापडी पिशवी मोफत देण्यात येणार आहे. नागरिकांकडून घेतलेल्या या पिशव्यांचा वापर पुढील पावसाळ्यात रोपे लावण्यासाठी केला जाणार आहे.’\n‘पहिल्या टप्प्यात एक हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. टेलर्सकडे कपडे शिवल्यानंतर कापडाचे अनेक छोटे तुकडे उरलेले असतात. रत्नागिरीतील सर्व टेलर्सकडून हे तुकडे गोळा करण्यासंदर्भात सध्या विचारविनिमय सुरू आहे. शिवणकाम करत असलेल्या बचत गटांना कापडाचे हे तुकडे देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या बनवून घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत,’ असेही सिद्धेशने सांगितले.\nप्लास्टिक हा विघटन न होणारा कचरा असून, त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत. तसेच प्लास्टिक पिशवीत अन्न बांधून कचऱ्यात फेकण्याचे प्रकार मुक्या जनावरांच्या जिवावर बेतत आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने प्लास्टिकचा कचरा विखुरलेला असतो. यामुळे शहराच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या पार्श्वभूमीवर, या नव्या संकल्पनेमुळे रत्नागिरीच्या स्वच्छतेत आणि सुंदरतेत भर पडेल, असा विश्वास आयोजकांना वाटतो. या उपक्रमात शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे आणि दैनंदिन जीवनात प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nBytesofIndia.com हे ‘पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल’ समाजातील सकारात्मक घडामोडी, चांगले उपक्रम यांना प्रसिद्धी देते. म्हणूनच हे पोर्टल रत्नागिरीतील या उपक्रमाचे ‘ऑनलाइन मीडिया पार्टनर’ बनले आहे.\nअधिक माहितीसाठी संपर्क :\nसिद्धेश धुळप : ९९७०३ ४८१९७\n‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी’ रत्नागिरीत ४० हजार जंगली बियाण्यांचे वाटप ‘फ्रेंडशिप डे’ला झाडांशी मैत्री ‘व्होडाफोन रंगसंगीत’चे विजेते जाहीर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=27", "date_download": "2018-04-23T19:17:32Z", "digest": "sha1:455YS37E6HDQZ6PSSPQGLNGVALCOEIRW", "length": 4510, "nlines": 122, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "नॉन-व्हेज रेसिपीज - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान खाना-खज़ाना नॉन-व्हेज रेसिपीज\nयेथे नॉन-व्हेज रेसिपीज प्रसिद्ध कराव्यात\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/at-ganjur-village-everybody-taking-water-together-from-boarwell-259068.html", "date_download": "2018-04-23T19:01:59Z", "digest": "sha1:QWHSUTWOGVSLWOIUBGBGQ3INDWENROL2", "length": 12455, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गांजूर गावात दुष्काळानं पाडल्या जातीपातीच्या भिंती", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगांजूर गावात दुष्काळानं पाडल्या जातीपातीच्या भिंती\nगांजूरच्या गावकुसाबाहेर राहणारे मधुकर भोसले.यांच्या वाड्यातल्या बोअरवेलला भरपूर पाणी लागलंय.त्यांनीही ते पाणी गावकऱ्यांसाठी मोफत पुरवलंय.\nसिध्दार्थ गोदाम, 25 एप्रिल : कधी काळी देशात दलितांना पिण्याचं पाणीही वेगळं होतं.म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.राज्यातही दलितांचे पाणवटे वेगळे होते. गाव खेड्यांमध्ये जातीभेदाचे चटके दलितांना सहन करावे लागत होते.मात्र दुष्काळानं जातीपातीच्या या भिंती पाडण्याचं काम केलंय.लातूरामधल्या गांजूर गावात ही सामाजिक दरी पुसून गेलीय.\nलातूर जिल्ह्यातलं गांजूर नावाचं छोटसं गाव. दुष्काळाच्या झळा गावाला नवीन नाहीयत. गावाच्या बाजूनं वाहणारी मांजरा नदी कोरडीठाक पडलीय. नदीला पाणी नसल्यानं गावात पाण्यासाठी वणवण सुरू आहे.\nगांजूरच्या गावकुसाबाहेर राहणारे मधुकर भोसले.यांच्या वाड्यातल्या बोअरवेलला भरपूर पाणी लागलंय.त्यांनीही ते पाणी गावकऱ्यांसाठी मोफत पुरवलंय. गावातील सर्व जाती धर्माचे गावकरी भोसले यांच्या वाड्यातून पाणी घेऊन जातात.\nगांजूर गावातील इतर दोन बोअरवेलला पाणी आहे. मात्र हे पाणी पूर्ण गावाला अपुरं पडतंय.पहाटे पाचपासूनच गावातील महिला भोसले वाड्याकडे पाण्यासाठी जातात.\nमधुकर भोसले यांचे भोरले भाऊ रघूनाथ भोसले यांचं बालपण गांजूरात गेले. त्यांच्या बालपणी त्यांना वेगळ्या नळावरून पाणी भरावं लागत असल्याची आठवण ते सांगतात.मात्र आता गावकरी जातपात विसरून त्यांच्या वाड्यात पाणी भरायला येतात याचं त्यांना समाधान वाटतंय.\nगांजूर गाव हे जातीपातीमध्ये जखडलेल्यांसाठी खऱ्या अर्थानं शिकवण देणारं आहे. गांजूरसारख्या घटना महाराष्ट्रात घडायला वेळ लागणार नाही. कारण आपली परंपरा फुले शाहू आंबेडकरांची आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: boarwellganjurmadhukar bhosleगांजूरजातीपातीबोअरवेलमधुकर भोसले\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2553", "date_download": "2018-04-23T19:26:13Z", "digest": "sha1:O6EBNLZA5AFHV4KIP4PCPAGVIU5D4UQ5", "length": 41734, "nlines": 222, "source_domain": "mr.upakram.org", "title": "घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nघरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय\nमी बरेच दिवसांपासून घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय ह्यावरील माहिती शोधत आहे. (ह्यात उर्जेचा स्त्रोत हा \"solar energy\" असेल असे मानतो. दुसरा स्त्रोत ही चालू शकेल.\nवापरावयाच्या वस्तू : २ सीएफएल , २ पंखे, १ संगणक.\nवीजेची गरज : किमान ७-८ तास.\nजाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.\nतुम्हाला काय माहीती मिळाली\nतुम्हाला काय माहीती मिळाली हे लिहिलं तर पुनरूक्ती टळेल.\nजी काही माहिती मिळाली ती \"solar energy\" च्या संर्दभातच आहे. मात्र बरीचशी प्रकरणे खर्चिक वाटत आहेत. पुनरूक्ती चालेल. ती माझ्यासाठी उजळणीच ठरेल.\nहे संकेतस्थळ पहा. यांचे एक उत्पादन मी वापरतो आहे आणि वापरा बद्दल आनंदी सुद्धा आहे. जमेल तेंव्हा मोबाईलची बॅटरी चार्ज करणे, वीज नसताना दिवा वापरणे यासाठी मला याचा उपयोग होतो. उत्पादने खास भारतीय आणि आफ्रिकन लोकांच्या गरजा वापरून बनवली आहेत. ज्या ठिकाणी वीज नेणे खर्चीक आहे त्या ठिकाणी तर हे उत्तम.\n१) कोणते उत्पादन वापरता\n३) उत्पादनाच्या बॅटरीचे आयुष्य\nतत्सम् माहिती उपयुक्त ठरेल.\nग्रामीण भागात बायोमास वापरून वीजनिर्मिती प्रचलित आहे.\nउत्पादनाचे नाव नोवा आहे. दुवा वर दिला आहेच.\nकिंमतः १५०० रु. फक्त.\nमिळण्याचे ठिकाणः बिग बझार अथवा कंपनीचे संकेतस्थळ. दुवा वर दिला आहेच.\nबॅटरीचे आयुष्य वाचून सांगतो. सध्या माहित नाही. पण गेले एक वर्षापेक्षा माझ्या घरी आहे.\nइतर खर्च काहीच नाही.\nचाणक्य, या संकेतस्थळाच्या दुव्याबद्दल आभारी आहे. उत्पादने चांगली वाटताहेत. शिवाय तुमचा अनुभवही चांगला आहे.\nविकत घेण्याचा विचार करतो आहे.\nविशेषतः किरण हे उत्पादन तर एकदम आवडण्यासारखे आहे.\n तुम्ही सुचविलेली उत्पादने खरोखरीच चांगली असावीत मात्र माझी गरज थोडी वेगळी आहे.\nमला वापरावयाच्या वस्तू : २ सीएफएल , २ पंखे, १ संगणक. वीजेची गरज : किमान ७-८ तास.\nआणखीन माहिती येथे मिळेल. अनेक उपयुक्त उत्पादने आहेत. त्यातला पॉवर पॅक तुम्हाला उपयोगी पडेल कदाचित. गरज असल्यास व्य. नि. ने संपर्क करा. मी संबंधीत व्यक्तिचा संपर्क क्रमांक देऊ शकेन.\nप्रमोद सहस्रबुद्धे [09 Jun 2010 रोजी 16:29 वा.]\nआर्य चाणक्य यांनी दिलेल्या दुव्यावर जाण्याचा प्रयत्न दोन तिनदा केला पण जमले नाही.\nतुम्ही काय उत्पादन निवडता ते ठरवल्यास कळवा म्हणजे मलाही तसाच विचार करता येईल.\nमाझी याबाबतची माहिती अशी. सौरउर्जा विजेच्या स्वरुपात आणणे हे अजून यश प्राप्त तंत्रज्ञान नाही. उन्हात सुर्याला लंब दिशेने ठेवलेल्या १ स्क्वे. मिटर पृष्ठभागावर साधारण १५०० वॉट एवढी उर्जा पडते. सध्याचे तंत्रज्ञान यातील केवळ ६ (काही बाबतीत ८) टक्के उर्जा विजेत विजेत रुपांतर करते. म्हणजे साधारणपणे ९० वॉट. ही वीज सहसा व्याटरीत साठवून ठेवावी लागते. कारण ज्यावेळेला ती तयार होते त्यावेळेला तुम्हाला तिचा उपयोग करता येतो असेच नाही. सध्या जे सौरसेल्स उपलब्ध आहेत ते प्रती स्क्वे.मि.ला ४०००० रु. किमतीने उपलब्ध आहेत असे समजले. (चिनी बनावटीचे याहून स्वस्त आहेत असे ऐकले. पण त्यांच्या बाबतीत वापरून पाहिलेला कोणी नव्हता.) यातून आठवणीप्रमाणे १५-१६ वोल्टस डी.सी. तयार होतात. अशा वोल्टेज मधून तुम्हाला नेहमीची लेड ब्याटरी चार्च करता येते. त्यापुढे तुम्हाला इन्वर्टर लावावा लागेल. ज्यातुन २३० वोल्टस एसी तयार होतील. हे झाल्यावर तुम्ही तुमची नेहमीधी उपकरणे चालवू शकाल.\nतुमची गरज ४० वॉट सि एफ एल्., १०० वॉट पंखे, एक संगणक १५० वॉट अशी साधारण ३०० वॉट आहे. असे धरून चालू की ही वीज तुम्ही केवळ ४ तास वापराल म्हणजे दिवसाला तुम्हाला १.२ युनिट वीज हवी आहे.\nसौर सेल्स उन्हात राहण्याची जागा असेल तरी ते तुम्हाला सतत सुर्याच्या दिशेकडे तोंड फिरवत ठेवता येत नाही. म्हणजे कोना प्रमाणे तुम्हाला पुरेपूर उर्जा मिळणार नाही. समजा असे धरले की साधारण सरासरी ४० टक्के उर्जा तुम्ही गाठू शकाल. ही उर्जा जर तुम्हाला सकाळी ९ ते ५ दरम्यान मिळाली तर एका स्क्वे. मि. मागे तुम्हाला (८ तास् गुणिले ०.४ गुणिले ९०) ०.३ युनिट वीज मिळेल तुमची गरज १.२ युनिट ची असल्याने तुम्हाला ३ स्क्वे. मि. म्हणजे अंदाजे १,२०,००० रु. सौरसेल्स वर खर्च करावे लागतील. याशिवाय इन्वर्टर ब्याटरी यावर १५,००० आणि वायरिंग वर अजून दोन हजार खर्च करावे लागतील. एकंदरीत खर्च दीड लाखात जाईल. (वार्षिक व्याज दर १० टक्के धरला तर १५००० रु दर साल साधारण ३०० युनिट चा दर भांडवली ख्रर्चातून आला.)\nयातील लेड ब्याटरी नाशवंत असल्याने साधारणपणे ३ वर्षांनी बदलावी लागेल्. या तीन वर्षात तुम्ही (पावसाळ्याचे तीन महिने सोडल्यास) साधारण १००० युनिटची बचत करू शकाल. ज्या किमतीत कदाचित तुम्हाला लेड ब्याटरी घेणे परवडणार नाही.\nया किमती मी बाजारात जाऊन चौकशी करून घेतलेल्या नाहीत.\nहे सर्व पाहिल्यावर सौर उर्जेच्या अशा वापराबद्दल मला मोठे प्रश्नचिन्ह वाटते.\nयावर माझ्या डोक्यात काही उपाययोजना होत्या पण सध्या त्यावर काम करणे कठीण वाटते.\nसौर उर्जा उष्णतेसाठी वापरायला मात्र याहून खूप परवडते.\nसंगणकाला खरे तर डी.सी विद्युतच लागते. (लॅपटॉपला २३० ए.सी.चे ६ किंवा १२ डी.सी करणारे अडॅप्टर असतात.)\nदिवे, पंखे सुद्धा डी.सी. वर चालू शकतात.\nचर्चा प्रस्तावकाची निकड अशा प्रकारे भागवली तर लेड-ऍसिड बॅटरी आणि इन्व्हर्टरचा खर्च कदाचित वाचू शकेल.\nनितिन थत्ते [09 Jun 2010 रोजी 17:14 वा.]\nसहमत आहे. डीसीवर चालणारे ब्रशलेस डीसी पंखे लवकरच बाजारात येतील / आलेही असतील. रेमी कंपनीचे डीसी पंखे मिळतात असे ऐकून आहे पण बाजारात (लोहार चाळीत सुद्धा) मिळाला नाही.\nसीएफएल मात्र डीसीवर चालत नाहीत. एल ई डी दिवे चांगले पण बर्‍यापैकी उजेड पडेल असे एल ई डी दिवे महाग असतात. एल ई डी टेबललँप मिळतात असे वाटते ते वापरू शकतील आणि साधारण प्रकाशासाठी साधे गाडीचे हेडलाईटचे बल्ब वापरता येतील.\nप्रस्तावकाची निकड ब्याटरीशिवाय भागणारच नाही कारण डीसी वापरायचे असेल तरी साठवणूक हवीच. इन्व्हर्टरशिवाय काम चालेल बहुधा.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nजे-जे विकतील त्यांच्या सौर विजेला १८ रुपये प्रति युनिट दराने विकत घेण्याचे भारत सरकारचे आश्वासन आहे. म्हणजे हे दीड-दोन लाख रुपये (नव्या बॅटरीची किंमत, इ. धरून) पाच-सहा वर्षांत वसूल होतील. सौर सेल्स वीस वर्षे टिकतात. पुढील चौदा-पंधरा वर्षांत पाच वेळा बॅटरी बदलावी लागेल. सौदा वाईट नाही.\nसौरउर्जेविषयीच्या एका भाषणात वक्त्याने सांगितले की 'विजेसाठी सौरउर्जा' (हा शब्द येथे आधी सौर उर्जा असा लिहावा लागतो अन्यथा तो सौरौर्जा असा उमटतो) आणि 'उष्णतेतून जनित्र चालवून वीज बनविण्यासाठी सौरउर्जा' या दोन पद्धतींचे पाठिराखे चर्चा करायला लागले मारामारीपर्यंत मजल जाऊ शकते.\nपत्र्याचे आरसे किंवा भिंगे लावून सौर उर्जेचे संपृक्तीकरण करणारेही काही प्रयोग आहेत.\nया दुव्यावरील प्रयोगाइतका अफलातून प्रयोग दुसरा पाहिला नाही.\nप्रमोद सहस्रबुद्धे [10 Jun 2010 रोजी 02:54 वा.]\n१८ रु दर बराच कमी आहे. वर्षाला ३०० युनिट म्हणजे ५४०० रु. दीड लाखासाठी ३० वर्षे\nहा दर मिळवण्यासाठी बरीच भांडवली गुंतवणूक लागेल. म्हणजे ग्रिड सिंक्रोनायझेशन करावे लागेल. त्याशिवाय यासाठी स्वतंत्र मीटरींग यंत्रणा लागेल. नाहीतर सरकारचीच ६ रु.ची वीज सरकारला १८ रु. ने विकता येईल.\nमोठ्या भांडवलात या उद्योगाची एफिशियंसी वाढवता येते. म्हणजे माझ्या गुणाकारात ०.४ चा गुणक होता त्याला सूर्याबरोबर फिरवणारा करून, परावर्तित आरसे वापरून १ करता येईल. ते केल्यास ३०० युनिटस् चे ७५० युनिटस् बनतात. आणि दीड लाख मिळवण्याच्या ३० वर्षांचे १२ वर्षे होतात. सरकारला विकायची असेल तर इन्वर्टर लागेल पण ब्याटरी लागणार नाही. आता १२ वर्षे हे सर्व टिकले पाहिजे. नाहीतर बारा वर्षात यावर परत तेवढाच खर्च व्हायचा.\nया प्रकल्पासाठी जमीन केवढी लागेल याचे गणित केले तर ते असे होईल. १ स्क्वे.मि. (सौर सेल्स) मधे १०० वॉट एक मेगावॉट विजे साठी १ हेक्टर सोलर सेल्स. यात आत पोचण्याला वाटा आणि इतर रस्ते धरले तर २ हेक्टर जागा लागेल. आज काल १००० मे.वॉट चे औष्णिक प्रकल्प असतात. तेवढ्यासाठी २००० हेक्टर किंवा २० स्क्वे. कि.मि. जागा लागेल. (घराघरांवर हे टाकले तर खालची जागा वापरात येईल हा हिशोब वेगळा.) ही वीज ८ तास चालत असल्याने या वीज केंद्राची क्षमता तेवढी कमी धरावी लागेल. एवढ्या परिसरातील झाडे मात्र काढावी लागतील.\nया ऐवजी तेवढ्याच जमीनीत मका () लावला आणि बायो डिजेल तयार केले तर) लावला आणि बायो डिजेल तयार केले तर सुबाबुळ सारखी झाडे लावली व त्याचे लाकूड जाळून वीज तयार केली तर सुबाबुळ सारखी झाडे लावली व त्याचे लाकूड जाळून वीज तयार केली तर माझा जवळ हिशोब नाही. पण कदाचित झाडांची एफिशियन्सी ही सध्याच्या सौरसेल्स ना मागे टाकेल असा कयास करावासा वाटतो.\nमी आकडेमोडीत गोंधळ केला त्यामुळे माझा निष्कर्ष चुकला.\nडी. सी. १२ व्होल्ट वापरातील धोका\nघराचे वायरींग बॅट्रीवर करता येते.\nयासाठी जाड वायरी वापरा. आग लागू शकते कारण बेटरीचा येणारा करंट जादा कडक असतो. ए. सी. करंट वायरी येथे वापरू नये\nऑटोमोबाईलच्या दुकानातल्या चांगल्यातल्या वायरी घ्या नाहीतर् डबल वायरींग टाका. आमच्याकडे अशी आग लागली होती.\nसी एफ एल ऐवजी ४.५ व्होल्टसचे एल. इ. डी वापरून भारी लाईट पडतो. हे वापरलेले आहे. म्हाग आहेत पन् लाईट भारी आहे.\nआमच्या इलेक्ट्रोनिकवाल्याकडून त्याचे ४-५ लाम्ब पॅनेल बनौन घेतले आहेत. (१२ वोल्ट चे ४.५ वोल्ट करवे लागतात्)\nते बल् - टुब ऐवजी घरात लाउन् टाकले.\nट्रायल ला आमच्या हिरो होन्डाची बॅटरी काढून वापरली होती. चान्गली चाल्ते.\nआता मोठी बेटरी आहे. ट्रेक्टर, जीप् कारची जुनी - इंजिन चालू न करू शकलेली कंडम बॅटरी घरगुती लाईट चान्गला देते.\nबेटरीवाल्याकडे रु.१०० ला विकत मिलते. वीज येते तेव्हा चार्ज करू ठेवतो. १ विकत घेतली तर त्याने २ फुकट दिल्या. आता अशा २-३ बॅटर्या झाल्या लाईटचा प्रोब्लेम् फुकटात गेला.\nआता आमच्याकडे प्रत्येकाला सेपरेट पंखा आहे.\nजुन्या कंडम कोंप्युटरच्या पोवर सर्कीटमधले छोटे पंखे १२ वोल्टवर चालता. त्याला प्लग लौन ते बॅट्रीला जोदले आहे.\nआता हवा पन् भेटते आनि लाईट् पन्. असे मोठे पंखे पन् भेटतात. कंपन्यात् पाहिले आहेत्. (पन् फुकटचे छोटे अस्ले तरी बरे म्हनून कंडम कोंप्युटरच्या पोवर सर्कीटमदले घेत्ले)\nएक एलेडी लाईट् आणि एक कोम्प्युटर पंखा एका होन्डाच्या बॅट्रीला जोदून टाकले आहे. आता ते कुटे पन् नेता येते - पायजे तेथे हवा अन् लाईट. ४-५ तास चालते. आपले काम होते. परत लागली तर मोट्या बेट्रीवर ल्हान बेट्री चाज होते.\nआमच्याकडे सगळे वायरीन्ग आता १२ वोल्ट् आहे. लाईटवर आम्ही काहीच वापरत नाही. शिवाय पायजे तेव्हा लाईट. आमच्या संडासात तर कायमचा एक एल् इ डी लावलेला आहे. कायम लाईट असतो.\nआमच्या इलेक्ट्रोनिकवाल्याने बेटरी चार्गर पन बनौन दिला आहे.\nएका मेकेनिकने फ्रिज पन बॅटरीवर करून देतो असे सान्गितले आहे.\nपन् अजून झाला नाही, करन् नवीन बॅटरी पाहिजे.\nते झाले तर बर्फ पन् भेटल्.\nआता माज्या आयड्यावर इलेक्ट्रोनिकवाला धन्दा करून आहे.\nलाईट् गेल्यावर् आमचे घर दाखवतो आनि\nमी माझ्या आयड्यानी बनौन घेतले तसेच लाम्ब पेनेल लोकान्ना विकतो.\nबेटरीवाला त्याचा मित्र झाला आता - बोला आता\nप्रमोद सहस्रबुद्धे [10 Jun 2010 रोजी 03:19 वा.]\nअण्णांच्या गणिताने मागील हिशोबात खूप फरक पडेल. अशाच रितीने सौरसेल्स बनवणारे मेक्यानिक मिळोत. (मधे कंडम क्यालक्युलेटरचे सेल काढण्याची कल्पना आली होती. त्यात पाच पाच रुपयाला एकावर एक फुकट मिळाल्यास वेगळीच मजा येईल.\nआता अडचणी. लेड व्याटरी प्रदूषणकारी असते. ती लोक फेकून देतात म्हणून सरकारने हल्ली एक कायदा केला अहे. (असे माझ्या व्याटरीवाल्याने सांगितले.) तुमच्या कडची जुनी ब्याटरी परत् दिल्याशिवाय तुम्हाला नवीन मिळणार नाही. त्या जुन्या ब्याटरी मग उत्पादकाकडे परत् जातील आणि तो त्याचा पुनर्वापर करेल. असे झाले तर १०० रु जुनी ब्याटरी कदाचित मिळेनाशी होईल.\nडीसी वर अमुक वोल्ट मिळाले तर एसी सारखे त्याचे दुसर्‍या वोल्टस मधे परिवर्तन सहज शक्य नसते. म्हणजे सर्व उपकरणे त्या त्या वोल्टस ची घ्यावी लागतील. यातील एल.ई.डी. दिवे हे वापरायला सोपे जातील. डी.सी पंखे (ब्रशलेस) हे महाग असायला हवेत. संगणक ल्याप टॉप असेल तर त्याला डी.सी वीज चालेल पण ती बहुदा रेग्युलेटेड असायला हवी असे वाटते. यातून इन्वर्टर चा खर्च वाचतो. पण इन्वर्टर कदाचित याकिमतींना टक्कर देऊ शकेल.\nमहाराष्ट्रात बहुतेक सधन घरात इन्वर्टर ब्याटरी सकट आहेत. (म्हणजे जे सौर उर्जेची चैन करू शकतात त्यांच्याकडे.) यावरून मला कल्पना सुचली होती की या सर्वांसाठी सौर उर्जा वापरणे फार सोयीचे आहे. पण सेल्सचा खर्च पाहून काढता पाय घेतला.\nसगळ्य् पीसी मद्ये पन्खे असतात.\nमाग्च्या बाजूला पाहा हवा येते, हात लाउन पाहा.\nबंद् पडलेला पीसी चा पन्खा काड्ला तर् चालतो.\nहे पन्खे मी १२ -१४ तास चालवले आहे. बंद पडत् नाही.\nतुमच्याकदे बंद् पीसी नसेल तर् जुन्या बाजारात किती पीसीचे पंखे मिळतात्.\nचेहेरावर हवा मारायला चान्गले असतात. गार हवा येते.\nबेट्रीवर चान्गले चालतात. काही जादा करंट पन् ओडत नाही.\nपन्ख्याच्या मागे ओला रुमाल वाळत् घात्ला तर फुकटमदे कुलर्\nनाही तर् पान्याच्या माठच्या पुडे पंखा ठेवला तरी कुलर्.\nमस्त् बिन आवाजाची झुलझुल् हवा...\nपन्ख्याला ताकद् नाही लहान मुलन्साटी एकदम सेफ्. हात घातला तर लगेच थाम्बतो.\nमी तरीपन् त्याला पी.सीची बोक्सात जालीच्या आत बसवले आहे. असा पन पोवरचा बोक्स वाया जानार होता.\nत्याचेतच एक बेट्रीपन बसली.\nत्याचाच् अंगचे बटन् पन् आहे. तेच् वापर्ले त्यावर् पन्खा चालू बन्द् होते.\nत्याला अंगचे सोकेट् होते, त्याचे बेट्रीला वायरिन्ग केले. सोकेटला पिन जोदली की चार्जिन्ग.\nत्याला एक तारेचे हेंडल केले.\nबिन वायरचा एक्दम् मोबाइल् पन्खा. कुटे पन् न्या, कुटे पन् टेवा. पाय्जे तर् चाल्ता चाल्ता हवा खा.\nहे लहान् बालान्साटी एक्दम् चान्गले अहे. उन्हाल्यात फार् उप्योग होतो.\nमुलान्ना शोट् बसायची भिती नाही. बालान्ना हवा पन् गार मिलते.\nबेट्री कुटे पन् मिळते. जुनी नवी कशीपन. जुनी पाय्जे असेल तर् साद्या दुकानात जा.\nएक्साइड् मदे गेले तर ते देत नाइ. देशी मेक्यनिककडे जा.\nदेशी - म्हन्जे चालू दुकानाच्या बनावटीची नविन् घेतली तर् स्वस्त्.\nपन् नवी कशाला घ्याची\nकंडम् बेट्री अजून कंडम् झाल्यावर त्याच्याकडून २५ रुपयला बदलून घ्याची.\nमाजी कंडम् बेट्री एक वर्श झाले तरी चालते आहे.\n१२ वोल्ट् चा मिक्सर् बनव्ता येतो.\nपन्खा आहेच. लाईट् आहे.\nअजून काय उपकरणे पाय्जे\nअवांतर आहे, पण पूर्णपणे नाही -\nआता हवेवर हे पाहिले आहे का\nतेथील एक प्रतिसाद काहीसा संपादित करून खाली देत आहे.\nउच्च दाबाची हवा पवनचक्कीद्वारेही मोठ्ठ्या टाक्यांमध्ये भरून ठेवता येईल.\nकिंवा सौर शक्तीवरच्या स्टर्लींग इंजिनानेही भरता येईल, म्हणजे कोणतेच प्रदुषण नाही. अर्थात या उपायांच्या मर्यादांचीही कल्पना आहे. त्यामुळे हे उपाय वीजेला 'जोड' म्हणून गृहीत धरावेत.\nयेथे वीज साठवायची नसून फक्त हवा टाकीत भरून ठेवायची आहे, हा फार मोठा फरक आहे बॅटरीज मेंटेन करण्यापेक्षा नुसती टाकीत हवा भरून ठेवायला तसा मेंटेनंस काहीच नाही बॅटरीज मेंटेन करण्यापेक्षा नुसती टाकीत हवा भरून ठेवायला तसा मेंटेनंस काहीच नाही फक्त चांगल्या दणकट टाक्या हव्यात\nघरगुती वापरासाठी, जुन्या ट्रकच्या चांगल्या टाक्या आणि त्याचेच हवेचे पंप येथे कामाला येऊ शकतात.\nकदाचित सरकार तर अश्या 'हवा भरणार्‍या' पंप जोडलेल्या पवनचक्क्या जागोजागी उभारून ठेवू शकेल. आणि घरगुती जोडण्या देउ शकेल.\nकदाचित प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर किंवा तुमच्या गॅलरी मध्येही अशी छोती पवनचक्की जोडता येईल.\nतुमच्या इमारतीत जिम असेल तर जिम मधल्या सगळ्या सायकली आणि वजनाची यंत्रे थोड्या प्रयत्नाने हवा भरण्याच्या पंपाला जोडता येतील. व्यायाम आणि उर्जा हातोहात मिळवता येईल.\nहवेच्या टाक्या जमिनीखाली ठेवता येतील. हवेचा घरगुती वापर करता येईल. मात्र त्यासाठी उपकरणांमध्ये काही बदल करावे लागतील. यासाठी कोणताही तंत्रज्ञ मदत करू शकेल. दट्ट्या फिरवण्यासाठी विजेच्या मोटर ऐवजी न्युमॅटीक तंत्रज्ञान वापरायचे आहे.\nस्टर्लींग इंजिनाचा घरगुती वापर या कल्पनेवर अजून चर्चा आवडेल.\nबेट्री वाप्रुन मोबाइल् चार्ग् करू नका.\nमी करत होतोत् तर् माझा मोबाइल् फुटला आहे.\nमाजी चुक होती. डायरेक बेट्रीला जोडाला नको पाहिजे होता.\nत्याच्यासाटी सर्कीट् करावे लाग्ते.\nबेट्री आनि मोबाइल् चे वोल्ट वेगले असतात्.\nपन् घाइत् १ मिनित् मदे बोलायला होइल् वाटून् केला.\nमी वाच्लो. बेट्रीची वायर पक्डायला मोबाइल खाली टेव्ला होता.\nजाणकारांचे प्रतिसाद वाचून आनंद झाला. वरील चर्चाप्रस्ताव मांडण्याचे कारण म्हणजे गावी घर बांधले आहे. शासनाच्या कृपेने १०-१२ तास वीज नसते. नवीन मीटर घेण्यासाठी रु. १५००/- अनामत रक्कम भरावी लागते. वीज देयक वेगळे जर सुविधाच मिळणार नसेल तर दाम का मोजावा \nगावी वीजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करता येते पण चोरी करायची नाहीये.\n१) मी चायना मेक चा एक एल.ई.डी. दिवा रु. ५००/- ला विकत घेतला आहे. यात ६० एल.ई.डी. आहेत.\n१ बाजूस १५, ह्याप्रमाणे चारी बाजूंना ६० दिवे आहेत. बटण वापरुन एका वेळेस १५, ३० किंवा ६० एल.ई.डी. प्रकाशमान करायची सोय आहे. त्याप्रमाणे ते १५ ते ६० तास चालतात. पण एल.ई.डी. च्या प्रकाशात डोळे दुखतात असे घरातील मंडळी म्हणतात. (कदाचीत सवय नसेल म्हणून्.) तसेच चीन ला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपात मदत नको वाटते.\n२) लेड व्याटरी प्रदूषणकारी असते. ती लोक फेकून देतात म्हणून सरकारने हल्ली एक कायदा केला आहे.\nहे बरोबर आहे. पण मी भारतात राहत असल्यामुळे मला हा माल अजूनही विनासायास उपलब्ध होऊ शकतो. पण प्रदूषण टाळण्याकडेच शक्यतो कल आहे. नवीन ब्याटरी चा पर्याय थोडा महाग आहे पण चालू शकेल.\n३) पवनचक्क्या हा एक उपाय चांगला आहे. (माझ्या गरजेसाठी महागडा असेल कदाचित पण गावच्या वाडीचा विचार केल्यास (१०-१५ घरांचा समुह) तर परवडू शकेल.\n४) इंटरनेटवर सगळ्याच प्रकारची माहिती उपलब्ध आहे पण तिथे यावर चर्चा करता येत नाही म्हणून हा प्रपंच.\nयेथे बरीच माहिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR231", "date_download": "2018-04-23T19:07:04Z", "digest": "sha1:ZI77MHGFIMZN7YC4VWINRQEEWYVZJGY6", "length": 3774, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआयआयटी मुंबईचा स्पोकन ट्युटोरिअल प्रकल्प\nमुंबईत मुलुंड येथील व्ही.जी.वझे कला आणि विज्ञान महाविद्यालयात आयआयटी मुंबईने स्पोकन ट्युटोरिअल प्रकल्पांतर्गत, एका माहिती तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.\nकेंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरु केलेल्या माहिती आणि संचार तंत्रज्ञान विषयक राष्ट्रीय शिक्षण मोहिमेचा हा एक भाग आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणे आणि त्यांना अध्ययनात मदत करण्याच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.\nया उपक्रमांतर्गत वझे महाविद्यालयातील पदवी प्रशिक्षणार्थींना संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येकी 10 मिनीटे अवधीच्या दृक-श्राव्य ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध सॉफ्टवेअरचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून या ध्वनीचित्रफिती बहुतांश भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-water-twice-week-january-15-22353", "date_download": "2018-04-23T19:30:35Z", "digest": "sha1:BI44BCNPNM2YTIDOFV3ZBQDHG3VTUVDD", "length": 14644, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur water twice a week from January 15 लातुरात १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोनदा पाणी | eSakal", "raw_content": "\nलातुरात १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोनदा पाणी\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nलातूर - शहरातील विविध भागांत चिल्ड्रन्स पार्क विकसित करणे, विविध ठिकाणच्या १४ चौकांत सिग्नल बसविणे, चौक व रस्त्यांना नावे देणे, कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत लाभ देण्यासह नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे व मांजरा धरणावरील विद्युत ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे ठरले.\nमहापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची बुधवारी (ता. २१) बैठक झाली. सभापती विक्रांत गोजमगुंडे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत धनेगावच्या (ता. केज) धरणाजवळील विद्युत ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून घेण्याच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. शहरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्‍यक तेथे व्हॉल्व्ह बसवून किरकोळ कामे पूर्ण करणे, १५ जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करून २६ जानेवारीपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याची सूचना सभापती गोजमगुंडे यांनी केली.\nशहरात विविध भागांत चिल्ड्रन्स पार्क विकसित करून लहान मुलांसाठी खेळांचे साहित्य बसविण्याचे व शहरातील विविध रस्ते व चौकांना नावे देण्यासाठी समिती गठित करून निर्णय घेण्याचे ठरले. स्व. नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावे साहित्य, कला, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतास दरवर्षी ५१ हजार रुपये व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्याचा निर्णय झाला. यंदाचा कार्यक्रम जानेवारीत घेण्याचे ठरले. अण्णा भाऊ साठे यांच्या नावे कमान उभी करण्यास, तसेच कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत १२ व २४ वर्षांनंतरचे लाभ देण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील १४ चौकांत ट्रॅफिक सिग्नल बसविण्यास मंजुरी मिळाली.\nख्रिस्तजन्मोत्सवास निधी देणे, साहित्य संमेलन व विभागीय क्रीडा स्पर्धा, सत्यशोधक परिषदेस निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. नगरसेवकांनी सुचविलेल्या शहरातील विविध भागांतील विकासकामांना चर्चेविनाच मंजुरी देण्यात आली. या बैठकीस आयुक्‍त रमेश पवार, उपायुक्‍त संभाजी वाघमारे, सभागृहनेते रविशंकर जाधव, स्थायी समिती सदस्या प्रा. स्मिता खानापुरे, सुनीता चाळक, स्नेहलता अग्रवाल, इरशाद तांबोळी, सुरेखा इगे, कविता वाडीकर, सदस्य सुरेश पवार, नरेंद्र अग्रवाल, ॲड. समद पटेल, राजकुमार जाधव, राजा मणियार, चंद्रकांत चिकटे, कैलास कांबळे, महादेव बरूरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dhbsonicollege.com/admission.html", "date_download": "2018-04-23T18:54:07Z", "digest": "sha1:VXSHS5JI6BW2QIBXV5PP7WMNAE5UAIZE", "length": 4367, "nlines": 41, "source_domain": "dhbsonicollege.com", "title": "D.H.B. Soni College, Solapur", "raw_content": "\nकृपया आपल्याकडे अर्ज करण्यासाठी लागणारी खालील माहिती तयार आहे याची खात्री करा.\nमाझ्याकडे स्वत: स्कॅन केलेला रंगीत फोटो व स्वाक्षरी आहे.\n(इमेजचे रेजोल्यूशन ७२ DPI पेक्षा कमी व १५० DPI पेक्षा जास्त नसावे, स्वीकृती योग्य फोटोचे मापदंड जाणण्यासाठी येथे क्लिक करा.)\nमाझ्याकडे स्वत:चा ईमेल आयडी आहे.\nमाझ्याकडे मी उत्तीर्ण झालेल्या परीक्षांचे निकालपत्र आहेत.\nमाझ्याकडे वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे आहेत.\nमी अशी ग्वाही देते की पात्रते संबंधीचे सर्व निकष मी वाचले आहेत आणि मी अर्ज करीत असलेल्या अभ्यासक्रमास पात्र आहे.\nमी वरील माहिती, ज्यामध्ये माझी इतर वैयक्तिक माहिती आहे, स्वखुशीने देत आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की महाविद्यालये, विद्यापीठ, शासन, आणि त्यांचेशी संलग्न संस्था आणि त्यांचे कर्मचारी या माहितीचा वापर, शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन, आणि, कायदेशीर उपयोगांसाठी वापरू शकतात व त्यासाठी मी त्यांना अधिकृत करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/1-10-women-finds-sex-painful-117030400021_1.html", "date_download": "2018-04-23T18:49:38Z", "digest": "sha1:4ZFY63AJ5O4OAJDU4RWROJLCMNRDCVUQ", "length": 8492, "nlines": 103, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सर्व्हे : 10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्व्हे : 10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास\nब्रिटनमध्ये झालेल्या सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 पैकी एक महिलेला सेक्सदरम्यान फार त्रास होतो.\nसेक्स नेहमी प्रत्येक महिलेला सुखद अनुभव देतोच असे नाही बलकी काहींसाठी हे फारच त्रासदायक असत. अस आम्ही नाही तर ब्रिटनमध्ये झालेल्या एका सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 मधून एक महिलेला सेक्स दरम्यान फारच त्रास होतो.\nहा सर्व्हे 55 ते 64 आणि 16 ते 24 वर्षाच्या महिलांमध्ये झाला होता. या स्टडीमध्ये एक बाब समोर आली आहे की ज्या महिलांना सेक्स दरम्यान जास्त त्रास होतो, त्या त्या वेळेस त्या काळजी, मेनोपॉज आणि भावनात्मक रुपेण फारच नाजुक परिस्थितीत असतात.\nम्हणून बर्‍याच स्त्रिया आपल्या पार्टनरसोबत संबंध कायम करण्यास इच्छुक नसतात.\nरिलेशनशिपमध्ये आनंद नसतो :\nया सर्व्हेत ही गोष्ट समोर आली आहे की ज्या स्त्रियांना सेक्स दरम्यान त्रास होतो, त्या आपल्या पार्टनरशी मोकळेपणाने बोलू शकत नाही. म्हणून त्या आपल्या पार्टनरसोबत आवड निवड देखील शेअर करत नाही. आणि हेच कारण आहे की त्या स्त्रिया आपले सेक्स लाईफ एन्जॉय करू शकत नाही आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कुठल्याही प्रकारचा उत्साह देखील नसतो.\nसिगारेटहून जास्त खतरनाक आहे हे सुगंधित प्रोडक्ट..\nकेळी- गरम पाण्याने करा लठ्ठपणावर मात\nकमी रक्तदाबावरचे घरगुती उपाय\nबिल्व वृक्ष लावा, रोगांना घालवा...\nडायबेटिक डायट ट्राय करून बघा\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR235", "date_download": "2018-04-23T18:55:43Z", "digest": "sha1:D2KMCKS3K75RPFYX7HEAGSNCESQUDQVJ", "length": 33539, "nlines": 128, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजगद्गुरू श्री मध्वाचार्य, उडुपी यांच्या सातव्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण\nश्री पेजावर मठाचे परम श्रद्धेय श्री विश्वेश तीर्थ स्वामी\nश्री विश्व प्रसन्न तीर्थ स्वामी\nश्री राघवेंद्र मठाचे श्री श्री सुभुधेन्द्र तीर्थ स्वामी\nया कार्यक्रमात उपस्थित सर्व भाविकगण\nभारताच्या भक्ती संप्रदायाच्या चळवळीच्या काळातील सर्वात मोठ्या दार्शनिकांपैकी एक संत श्री मध्वाचार्य यांच्या सातव्या शताब्दी महोत्सवात उपस्थित राहण्यापासून मी वंचित आहे.\nकामात जास्त गुंतल्यामुळे मी उडुपीला येऊ शकलो नाही. काही वेळापूर्वीच मी अलीगडहून परतलो आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्याची सुसंधी मला प्राप्त झाली आहे हे मी माझे परमभाग्य समजतो.\nमानवजातीच्या नैतिक आणि आध्यात्मिक उत्थानासाठी ज्या प्रकारे संत श्री मध्वाचार्य महाराजांच्या संदेशाचा प्रचार प्रसार केला जात आहे त्यासाठी मी सर्व आचार्यांचे आणि विद्वानांचे मी अभिनंदन करतो.\nकर्नाटकच्या पुण्य भूमीला देखील मी प्रणाम करतो, जिथे एका ठिकाणी मध्वाचार्यांसारखे संत निर्माण झाले त्याच ठिकाणी आचार्य शंकर आणि रामानुज यांच्या सारख्या पुण्यश्लोकांनी देखील या भूमीवर विशेष प्रेम केले.\nउडुपी ही श्री मध्वाचार्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली आहे. श्री मध्वाचार्यांनी आपले प्रसिद्ध गीताभाष्य उडुपीच्या याच पवित्र भूमीवर लिहिले होते.\nश्री मध्वाचार्य येथील कृष्ण मंदिराचे संस्थापक देखील होते. या मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या कृष्णाच्या मूर्तीशी माझे विशेष नाते आहे. उडुपीबाबतही मला वेगळाच जिव्हाळा आहे. मला अनेक वेळा उडुपीला येण्याची संधी प्राप्त झाली आहे. 1968 पासून चार दशकांहून अधिक काळ उडुपी महानगरपालिकेची धुरा भारतीय जनता पक्षाने आणि भारतीय जनसंघाने सांभाळली आहे. 1968 मध्ये उडुपीमध्ये पहिल्यादा अशी महानगरपालिका स्थापन झाली होती जिने मानवी मैलावहनावर बंदी घातली होती. 1984 आणि 1989 मध्ये दोन वेळा उडुपीला स्वच्छतेसाठी सन्मानित करण्यात आले होते. स्वच्छते संदर्भात, मानवी मूल्यांसंदर्भात जनशक्तीला जागृत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे शहर प्रत्यक्ष उदाहरण आहे.\nया कार्यक्रमामध्ये श्री विश्वेश तीर्थ स्वामी स्वतः उपस्थित आहेत याचा मला दुहेरी आनंद आहे.\nआठ वर्षांच्या लहानशा वयात संन्यास घेतल्यानंतर आपल्या आयुष्यातील 80 वर्षे त्यांनी आपल्या देशाला, आपल्या समाजाला बळकट करण्यासाठी खर्च केली. देशाच्या कानाकोप-यात जाऊन अशिक्षितपणा, गोरक्षण आणि जातिवादाविरोधात चळवळ उभारली.\nस्वामीजींच्या पुण्यकर्मांचाच हा प्रभाव आहे की त्यांना पाचव्या पर्यायाची संधी मिळाली आहे. अशा संतपुरुषाला मी नमन करतो.\nआपल्या देशाला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. हजारो वर्षांच्या इतिहासाला सामावून घेत आपल्या देशात परिवर्तन होत राहिले आहे. व्यक्तीमधील परिवर्तन, समाजातील परिवर्तन. मात्र, काळानुरुप काही वाईट गोष्टींचा शिरकाव देखील समाजात होत असतो.\nआपल्या समाजाचे हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा कधीही अशा वाईट गोष्टींचा शिरकाव झाला तेव्हा सुधारणेचे काम समाजामध्ये असणा-याच कोणीतरी सुरु केले. काळ असाही आला होता जेव्हा आपल्या देशाचे नेतृत्व साधुसंतांच्या समाजाच्या हाती होते. ही भारतीय समाजाची अद्भुत क्षमता आहे की वेळोवेळी आपल्याला असे देवतुल्य महापुरुष मिळाले. ज्यांनी या वाईट गोष्टींना ओळखले आणि त्यापासून मुक्तीचा मार्ग दाखवला.\nश्री मध्वाचार्य देखील असेच संत होते, समाजसुधारक होते, आपल्या काळातील अग्रदूत होते. समाजातील प्रचलित अनिष्ट चालीरीतींविरोधात त्यांनी आपले विचार मांडले, समाजाला दिशा दाखवली, अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत. यज्ञांमध्ये पशुबळी बंद करण्याची सामाजिक सुधारणा ही श्री मध्वाचार्यजींसारख्या महान संताचीच देणगी आहे.\nसमाजामध्ये शेकडो वर्षांपूर्वी ज्या चुकीच्या चालीरिती सुरू होत्या त्यांना बदलण्यासाठी आपल्या संतांनी लोकचळवळ सुरू केली याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यांनी या लोकचळवळीला भक्तीशी जोडले. भक्तीचे हे आंदोलन दक्षिण भारतापासून सुरू होत महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाटचाल करत उत्तर भारतापर्यंत पोहोचले होते.\nत्या भक्तीयुगामध्ये, त्या कालखंडामध्ये भारताचे प्रत्येक क्षेत्र, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रत्येक दिशेमध्ये प्रत्येक भाषा बोलणा-यांमध्ये, मंदिरातून मठातून बाहेर पडत आपल्या संतांनी एक चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या आत्म्याला जागवण्याचा प्रयत्न केला.\nभक्ती आंदोलनाची ज्योत दक्षिणेत मध्वाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, पश्चिमेला मीराबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास, नरसी मेहता, उत्तरेकडे रामानंद,कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानकदेव, संत रैदास, पूर्वेकडे चैतन्य महाप्रभु, आणि शंकर देव यांच्यासारख्या संतांच्या विचारांनी अधिक तेजस्वी झाली. याच संतांचा, या महापुरुषांचा इतका प्रभाव देशावर होता की, त्या प्रभावामुळेच भारत त्या काळात अनेक आपत्तींना तोंड देत पुढे वाटचाल करू शकला, स्वतःचे रक्षण करू शकला.\nआदि शंकराचार्यांनी देशाच्या चारही कोप-यांमध्ये जाऊन लोकांना संसाराच्या पलीकडे जाऊन ईश्वरामध्ये लीन होण्याचा मार्ग दाखवला. रामानुजाचार्यांनी विशिष्ट द्वैतवादाचा सिद्धांत मांडला. त्यांनी जातीच्या सीमांच्या पलीकडे जात ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला.\nते म्हणायचे कर्म, ज्ञान आणि भक्तीद्वारेच ईश्वराला प्राप्त करता येऊ शकते. त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करत संत रामानंद यांनी सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांना आपले अनुयायी बनवत जातीभेदावर कठोर प्रहार केला.\nसंत कबीर यांनीही जाती प्रथा आणि कर्मकांडापासून समाज मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले.\nते म्हणायचे “पानी केरा बुलबुला- अस मानस की जात...\nजीवनाचे इतके मोठे सत्य त्यांनी इतक्या सहजपणे सोप्या शब्दात आपल्या समाजासमोर मांडले.\nगुरु नानक देव म्हणायचे, मानव की जात सभो एक पहचानबो.\nसंत वल्लभाचार्यांनी स्नेह आणि प्रेमाच्या मार्गावर वाटचाल करताना मुक्तीचा मार्ग दाखवला.\nचैतन्य महाप्रभू यांनी देखील अस्पृश्यते विरोधात समाजाला नवी दिशा दाखवली.\nसंताची अशी साखळी भारताच्या जिवंत समाजाचेच प्रतिबिंब आहे, परिणाम आहे. समाजात जी काही आव्हाने येतात, त्याची उत्तरे आध्यात्मिक रूपात प्रकट होतात. म्हणूनच संपूर्ण देशात एखादाच असा जिल्हा किंवा तालुका असेल जिथे कोणत्याच संताचा जन्म झाला नसेल. भारतीय समाजाच्या समस्यांचे उत्तर संताकडून मिळाले.\nआपले जीवन, आपले उपदेश आणि साहित्य यांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला सुधारण्याचे कार्य केले. भक्ती चळवळीच्या काळात धर्म, दर्शन आणि साहित्याचा असा त्रिवेणी संगम झाला जो आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. याच काळात रहीम यांनी म्हटले होते\nवे रहीम नर धन्य हैं,\nबांटन वारे को लगे,\nज्यों मेहंदी को रंग...\nयाचा अर्थ ज्या प्रकारे मेंदी वाटणा-याच्या हाताला मेंदीचा रंग लागतो, त्याच प्रकारे जो परोपकारी असतो, जो दुस-याची मदत करतो, त्यांच्या कल्याणासाठी झटतो, आपोआपच त्याचे स्वतःचे देखील कल्याण होते.\nभक्ती संप्रदायाच्या या कालखंडात रसखान, सूरदास, मलिक मोहम्मद जायसी, केशव दास, विद्यापती यांच्यासारखे महात्मे निर्माण झाले ज्यांनी आपल्या बोलीने, आपल्या साहित्याने केवळ समाजालाच आरसा दाखवला नाही तर त्या समाजाला सुधारण्याचेही प्रयत्न केले.\nमानवाच्या या जीवनात कर्म, मनुष्याचे आचरण यांचे जे महत्त्व आहे त्याला आमच्या साधुसंतांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. गुजरातचे महान संत नरसी मेहता म्हणत असत,\nवाच-काछ-मन निश्चलराखे, परधन नव झाले हाथ रे.\nम्हणजे व्यक्ती आपल्या शब्दांना, आपल्या कार्यांना आणि आपल्या विचारांना नेहमी पवित्र राखतो. आपल्या हातांनी दुस-याच्या धनाला स्पर्श करू नका. आज देश जेव्हा काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढी मोठी लढाई लढत आहे, त्या काळात हे विचार किती समर्पक झाले आहेत. जगाला अनुभव मंटप किंवा पहिल्या संसदेचा मंत्र देणारे महान समाजसुधारक वसेश्वर देखील म्हणायचे की, मनुष्याचे जीवन निष्काम कर्मयोगानेच उजळून जाईल. सामाजिक आणि वैयक्तिक आचरणामध्ये स्वार्थ आणणेच भ्रष्टाचाराचे पहिले कारण असते. निःस्वार्थ कर्मयोगाला जितके प्रोत्साहन दिले जाईल तितकेच समाजातील भ्रष्ट आचरण कमी होईल.\nश्री मध्वाचार्यांनी नेहमीच या बाबींवर भर दिला की कोणतेही काम छोटे किंवा मोठे असत नाही.\nअतिशय प्रामाणिकपणाने केलेले काम, संपूर्ण निष्ठेने केलेले कार्य ईश्वराची पूजा करण्याप्रमाणे असते.\nते म्हणायचे की, ज्या प्रकारे आम्ही सरकारला कर देतो तशाच प्रकारे आम्ही मानवतेची सेवा करतो, तेव्हा ही सेवा म्हणजे ईश्वराला कर दिल्यासारखीच असते.\nआम्ही अभिमानाने सांगू शकतो भारताकडे अशी महान परंपरा आहे. असे महान संत मुनी होऊन गेले, ऋषीमुनी, महापुरुष निर्माण झाले ज्यांनी त्यांच्या तपश्चर्येचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाचे भवितव्य बदलण्यासाठी केला, राष्ट्रनिर्माणासाठी केला आहे.\nआपल्या संतांनी संपूर्ण समाजाला\nजीव कडून शिव च्या दिशेने\nस्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्योतिबा फुले, डॉक्टर भीमराव आंबेडकर, महात्मा गांधी, पांडुरंगशास्त्री आठवले, विनोबा भावे यांच्यासारख्या अगणित संतपुरुषांनी भारताच्या आध्यात्मिक प्रवाहाला नेहमीच चेतनामय राखले. समाजात चालत आलेल्या कुप्रथांच्या विरोधात लोकचळवळ सुरू केली.\nजातीपाती नष्ट करण्यापासून ते जनजागृती पर्यंत, भक्तीपासून जनशक्ती पर्यंत, सती प्रथेला आळा घालण्यापासून स्वच्छता वाढवण्यापर्यंत, सामाजिक समरसतेपासून शिक्षणापर्यंत, आरोग्यापासून साहित्यापर्यंत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे आणि जनमानसात बदल केला आहे. त्यांच्यासारख्या महान विभूतींनी देशाला एक असे सामर्थ्य दिले आहे जे अद्भुत, अतुलनीय आहे.\nसामाजिक कुप्रथांना संपुष्टात आणत राहण्याच्या अशा महान संत परंपरेमुळेच आपल्याला अनेक शतकांच्या सांस्कृतिक वारशाची प्राप्ती झाली आहे. अशा या महान संत परंपरेमुळेच आपण राष्ट्रीय एकीकरण आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पनेला साकार करत राहिलो आहोत.\nअसे संत कोणत्या एका युगापुरते मर्यादित राहिले नाहीत तर ते युगानुयुगे आपले प्रभाव पाडत राहिले आहेत. आपल्या देशातील संतांनी नेहमीच आपल्या समाजाला हीच प्रेरणा दिली की कोणत्याही धर्मापेक्षाही जर काही मोठे असेल तर तो म्हणजे मानवधर्म आहे.\nआजही आपल्या देशासमोर, आपल्या समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देण्यामध्ये संत समाज आणि मठ मोठे योगदान देत आहेत. जेव्हा संत समाज सांगतो की स्वच्छता म्हणजेच ईश्वर आहे त्या वेळी त्यांच्या उपदेशाचा परिणाम सरकारच्या कोणत्याही मोहिमेपेक्षा जास्त असतो.\nआर्थिक रुपातील शुद्धतेची प्रेरणाही यातूनच मिळते. भ्रष्ट आचरण जर आजच्या समाजासमोरील आव्हान असेल तर त्यावरील उपाय देखील आधुनिक संत समाज देऊ शकतो.\nपर्यावरण संरक्षणामध्ये संत समाजाची मोठी भूमिका आहे. आपल्या संस्कृतीमध्ये तर वृक्षांना सजीव मानण्यात आले आहे, जीवनयुक्त मानले गेले आहे. नंतर भारताचेच एक सुपुत्र आणि महान शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी ही वस्तुस्थिती जगासमोर सिद्ध केली.\nनाहीतर पूर्वी ही बाब जगाला मान्य नव्हती आणि यावरून आपली चेष्टा केली जायची.\nआपल्यासाठी निसर्ग माता आहे, उधळपट्टी करण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आहे. आपल्याक़डे वृक्षांसाठी आपल्या जीवाचा त्याग करण्याची परंपराही दिसून आली आहे. फांदी तोडण्यापूर्वी देखील प्रार्थना केली जाते. प्राणीमात्र आणि वनस्पती यांच्या विषयी संवेदना बाळगण्याची शिकवण तर आपल्याला बालपणापासूनच दिली जाते.\nआपण रोज आरती केल्यानंतर शांती मंत्रामध्ये वनस्पतयः शांती आपः शांती म्हणत असतो. पण हे देखील खरे आहे की, काळानुरूप ही परंपरा देखील लोप पावण्याच्या मार्गावर आहे. आज संत समाजाला या दिशेने आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करावी लागेल. जे आपल्या ग्रंथांमध्ये आहे, जे आपल्या परंपरेचा भाग आहे त्याला आचरणात आणल्यानेच हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देता येऊ शकेल.\nआजही तुम्ही पाहा, संपूर्ण जगातील देशांच्या जीवन जगण्याच्या मार्गात कोणतेही अडथळे येतात तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा भारताची संस्कृती आणि सभ्यतेच्या दिशेने वळतात.\nएका प्रकारे जगातील सर्व समस्यांचे उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतामध्ये ही बाब स्वीकारार्ह आहे की एका ईश्वराच्या अनेक रूपांची पूजा करता येऊ शकते. ऋग्वेदामध्ये सांगितले आहे,\nएकम सत विप्रा बहुधा वदन्ति...\nएकाच परमसत्याला विविध नावांनी आळवले जाते. विविधतेचा आम्ही केवळ स्वीकारच करत नाही तर त्या विविधतेचा उत्सव साजरा करतो.\nआम्ही वसुधैव कुटुंबकम्‌... म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानणारे लोक आहोत. आम्ही म्हणतो, सहनाववतु-सह नौ भुनक्तु... सर्वांचे पोषण होऊ दे, सर्वांना शक्ती मिळू दे, कोणही कोणाचा मत्सर करू नये. कट्टरवादावर हाच तोडगा आहे. दहशतवादाचे मूळ माझेच म्हणणे खरे असे वाटणा-या कट्टरतेमध्ये आहे. भारतात केवळ सिद्धांताच्या रूपात नव्हे तर प्रत्यक्षातही अनेक प्रकारे उपासना करणारे लोक अनेक शतकांपासून राहात आहेत. आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे लोक आहोत.\nमला असे वाटते की आजच्या या युगात जर आपण सर्व एकत्रित राहात आहोत, समाजामध्ये पसरलेल्या अनिष्ट गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत, देशाच्या विकासासाठी जर आपण प्रयत्नशील आहोत, त्याचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे साधु संतांनी दाखवलेला ज्ञान, कर्म आणि भक्तीची प्रेरणा आहे.\nआज पूजेच्या देवाबरोबरच राष्ट्रदेवाचीही चर्चा झाली पाहिजे ही काळाची गरज आहे. पुजेमध्ये आपल्या इष्ट देवतेबरोबरच भारतमातेचेही स्मरण झाले पाहिजे. निरक्षरपणा, अज्ञान, कुपोषण, काळा पैसा भ्रष्टाचार यांसारख्या वाईट गोष्टींनी आपल्या देशाला विळखा घातला आहे. यातून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी संत समाज देशाला मार्ग दाखवत आहे.\nमी या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त करतो की, तुम्ही सर्वांनी आध्यात्माद्वारे आपल्या देशातील प्राणशक्तीचा अनुभव लोकांना देत राहावा. वयम अमृतस्य पुत्राहाः या भावनेने लोकशक्तीला आणखी मजबूत करत राहाल. मी याच शब्दांनी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/writers-character-in-film-271875.html", "date_download": "2018-04-23T19:06:29Z", "digest": "sha1:IBLS6XNWQ2TTYFYNYKZQVWKTIZQB6UE4", "length": 15058, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा लेखकच बनतो सिनेमातली व्यक्तिरेखा", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nजेव्हा लेखकच बनतो सिनेमातली व्यक्तिरेखा\nलेखक हीच सिनेमातली कॅरेक्टर्स बनून आपल्या भेटीला येणारेत. सध्या या गोष्टीची सुरुवात झाली असून येत्या काही काळात अशीच काही हटके कॅरक्टर्स आपल्याला सिनेमात पहायला मिळण्याची शक्यता आहे.\nविराज मुळे, 12 आॅक्टोबर : सिनेसृष्टीत अभिनेता निर्माता किंवा दिग्दर्शकाला जेवढं ग्लॅमर आहे तेवढं लेखकाला नाही असं नेहमीच म्हटलं जातं. काही अंशी ते खरंही आहे. मात्र आता काळ बदलतोय. आणि लेखक हीच सिनेमातली कॅरेक्टर्स बनून आपल्या भेटीला येणारेत. सध्या या गोष्टीची सुरुवात झाली असून येत्या काही काळात अशीच काही हटके कॅरक्टर्स आपल्याला सिनेमात पहायला मिळण्याची शक्यता आहे.\nभा.रा. भागवत यांचं कॅरेक्टर नव्या 'फास्टर फेणे' या सिनेमात दिलीप प्रभावळकर करतायत.खरं तर भा.रा. भागवतांच्या प्रतिभेतून बनेश म्हणजेच फास्टर फेणे हे कॅरेक्टर तयार झालं. पुस्तकाच्या रूपाने अनेकांचं बालपण समृद्ध करणारं हे कॅरेक्टर आजही अनेकांना आपलसं वाटतं.मात्र फास्टर फेणेच्या एकाही गोष्टीत भागवतांचा संदर्भ नाही. मात्र या विषयावर सिनेमा करताना मात्र भारांचं कॅरेक्टर तयार करून त्यांना या सिनेमात खास स्थान देण्यात आलंय.\nपण मराठीत हे काही पहिल्यांदाच घडलंय असं काही नाही. पुलं देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेली अनेक कॅरेक्टर्स पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक क्षितीज झारापकरने केला तो गोळाबेरीज या सिनेमातून. पण याच सिनेमात भाऊंच्या भूमिकेत खुद्द पुलंही होतेच. त्यांच्याच भूमिकेच्या माध्यमातून या सगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला.\nहे प्रयत्न फक्त मराठीत झालेत असंही नाही बरं का, तर टीव्हीवरची सध्याची हिट मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा तुम्हाला माहितीच असेल.आजवर या मालिकेचे हजारहून जास्त एपिसोड ऑन एअर झालेत. मात्र या मालिकेत अभिनेता शैलेश लोढा हे ज्या पुस्तकावर ही मालिका आधारित आहे. तिचे लेखक तारक मेहतांचीच व्यक्तिरेखा या मालिकेत साकारतात.\nआता बॉलिवूडही या ट्रेंडपासून फार लांब राहिलेलं नाही. नंदिता दासने बंडखोर उर्दु कथालेखक मंटो यांच्या आयुष्यावर एक लघुपट तयार केलाय आणि आता तीच या विषयावर पूर्ण सिनेमाही तयार करणारे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी हा मंटोंच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. तर संजय लीला भन्साळीही शायर साहिर लुधियानवी आणि लेखिका अमृता प्रितम यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सिनेमात त्यांच्या भूमिका नक्की कोणती जोडी साकारणार याची उत्सुकता आहे.\nजावेद अख्तर हे बॉलिवूडमधले नावाजलेले गीतकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय अभिनेता फरहान अख्तरने घेतलाय. शबाना आझमी यांच्या विनंतीवरून तो हा सिनेमा बनवणार असून यात स्वतः फरहानच जावेदजींची भूमिका साकारणारे.\nथोडक्यात काय तर लेखकांनी लिहिलेल्या कथा यशस्वी ठरतात हे तर सर्वश्रृतच आहेच. पण आता लेखकांवर बनणारे सिनेमे किंवा लेखकांची स्वतःची कॅरेक्टर्स असणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरतात ते पहायचं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/swabhimani-shetkari-sanghatana-33963", "date_download": "2018-04-23T19:37:02Z", "digest": "sha1:4L3KW6GE6FOTMCFRFNPFYT4TNPWRYEES", "length": 10423, "nlines": 66, "source_domain": "www.esakal.com", "title": "swabhimani shetkari sanghatana \"स्वाभिमानी' लढाई रस्त्यावर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 8 मार्च 2017\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत आज विधान भवन परिसरात अभिनव आंदोलन केले, कांदा आणि तुरीला हमीभाव मिळण्याची मागणी करत त्यांनी रस्त्यावर कांदे फेकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत आज विधान भवन परिसरात अभिनव आंदोलन केले, कांदा आणि तुरीला हमीभाव मिळण्याची मागणी करत त्यांनी रस्त्यावर कांदे फेकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.\nराज्यात तूरडाळ आणि कांद्याच्या दराचा मुद्दा असला, तरी हे दोन्ही विषय केंद्राशी संबंधित आहेत, तरी खासदार असलेल्या शेट्टी यांनी आज मुंबईत आंदोलन केले. यामुळे कांदा आणि तुरीचे आंदोलन केवळ निमित्त असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही विषय राज्यात सदाभाऊ खोत यांच्याकडे असलेल्या पणन खात्याशी संबंधित आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर दिवसेंदिवस या दोन नेत्यांमधील दरी रुंदावतच जाणार आहे.\nशेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान भवनाकडे जाणार रस्ता रोखून धरला. \"स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी कांदा आणि तूरडाळीला हमीभाव मिळावा यासाठी विधान भवन प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर आंदोलन केले. स्वाभिमानीच्या या गनिमीकाव्याने विधान भवन परिसरात पोलिसांची एकच धावपळ उडाली.\nखासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि तूरडाळ फेकून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे काही काळ विधान भवन प्रवेशद्वाराजवळ वाहतुकीचा खोळंबा झाला. \"स्वाभिमानी'चे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याही गाडीवर आंदोलकांनी कांदे फेकले. यामुळे स्वाभिमानीच्या रडारवर आता सदाभोऊ असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाल्याच्या चर्चेला आता पुष्टी मिळाली आहे.\nशेट्टी यांच्या आंदोलनामुळे पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकारची धावपळ उडाली, या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी \"स्वाभिमानी' नेहमीच आक्रमक राहील. वेळप्रसंगी सत्तेवर पाणी सोडू, पण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तडजोड नाही.\n- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार\nशेतकऱ्यांच्या हितासाठीच मी मंत्रिमंडळात आहे. वेळोवेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितीचे निर्णय घेत असते. आताही शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.\n- सदाभाऊ खोत, कृषी आणि फलोत्पादन, राज्यमंत्री\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2006/11/piste-3-yann-tiersen.html", "date_download": "2018-04-23T19:01:45Z", "digest": "sha1:P556FGV7MXXKIYPZCORRHTYXZHTNNOYP", "length": 11484, "nlines": 121, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nमध्यंतरी एक फ्रेंच चित्रपट बघण्यात आला. अमेली त्याचं नाव. त्याच्या संगीतकाराचं एक composition ऐकत बसलो होतो. एक चिमुकले ३ मिनिटाचे गाणे, पण तेही मला योगायोग अन्‌ अनपेक्षिततेचे अमोल धडे शिकवून गेले.\nसुरुवातीला एक chord वाजू लागली. मांजरीच्या पावलांइतकी शांत. तिच्या पोटातून अगदी संथपणे जलतरंगाचे सूर उमटू लागले. एक एक स्वर स्पष्ट. हळू हळू पडणा-या पावसाच्या थेंबांसारखा. स्मृतींच्या फडताळातला एक दिवस हळूच डोकवून गेला. त्या दिवशी अनपेक्षित पणे आदल्या रात्री पाऊस पडून गेला होता. सगळे रस्ते काळेकुट्ट झाले होते. मंद वारा वाहात होता. अगदी त्या जलतरंगांच्या स्वरांसारखा. थंड, मधाळ.\nएव्हाना गाण्यात हळूहळू इतर वाद्यांचीही हजेरी लागायला सुरुवात झाली होती. कधी कधी होतं काय, आपले insticts इतके जबरदस्त असतात, की गाण्याची सुरुवात ऐकूनच आपल्याला कळतं, गाणं पुढे कसं असणार आहे. तो दिवसही तसाच होता. कोणीतरी अगम्य भाषेत मला काहीतरी सांगत होतं, जीव तोडून सांगत होतं, पण काय ते कळत नव्हतं. एका छान लयीमध्ये गाणं पुढे जात होतं. अशा प्रकारचं पाश्चात्य संगीत पूर्वी कधी ऐकल्याचं आठवत नाही मला. तो दिवसही असाच हळू हळू पुढे सरकत होता. बहुतेक, दस-याचा आदला दिवस असल्यामुळे आणि नुकत्याच पडलेल्या पावसामुळे एकदम मस्तं वातावरण होतं. अगदी अनपेक्षितपणे मला त्या दिवशी अळवा-पाण्याची गाठ व्हावी तशी दुर्मिळ लोकं भेटत होती. दुर्मिळ अशासाठी, की त्या लोकांशी माझा दुवा खूप वर्षांपूर्वीच तुटलेला होता. पूर्व स्मृतींना उजाळा देता देता एक -दोन घटका गेल्या. येवढ्या वर्षांपूर्वीची फक्तं \"ती\" एकच व्यक्ती मला प्रकर्षाने आठवत होती, आणि मन:चक्षूंचा ताबा घेत होती. आज काहीतरी वेगळं घडणार हे निश्चित होतं, पण कधी ते कळत नव्हतं. त्या गाण्याची ही तसलीच गत सगळी वाद्यं जरा दबल्या दबल्यासारखी वाजत होती. त्यांच्यातल्या शक्तीला मुसक्याच बांधल्या होत्या जणू....\nएव्हाना संध्याकाळ झाली होती. दिवस उतरणीला लागला होता. थोडसं सिंहावलोकन केल्यावर कळलं, तो दिवसही इतरांसारखाच होता. काय एक दोन आनंदाचे क्षण काय ते आले होते. ते गाणही तसच निघालं. विशेष असं काही त्या गाण्यात होईच ना त्यातल्य़ा वाद्यांचं नाविन्य आणि त्या जुन्याच लोकांना परत भेटण्याचं नाविन्य येवढ्या दोनच \"वेगळ्या\" गोष्टी घडल्या होत्या. पावसाला परत सुरूवात झाली होती. एव्हाना आम्ही सर्व लोक (मी + \"जुने\") कुठेतरी भटकण्यासाठी बाहेर पडलो होतो. छान थंड हवा पडली होती. उरलेल्या दिवसात आता काही शिल्लक नाही हे मला कळून चुकलं होतं. वाद्यंही इथून तिथून जाऊन शेवटासाठी तारसप्तकाकडे धाव घेत होती. माझ्या त्या दिवसाकडून असलेल्या सर्व अपेक्षा सरींमध्ये विरघळत होत्या. असे अपेक्षाभंग माझे खूप वेळा झालेले आहेत त्यातल्य़ा वाद्यांचं नाविन्य आणि त्या जुन्याच लोकांना परत भेटण्याचं नाविन्य येवढ्या दोनच \"वेगळ्या\" गोष्टी घडल्या होत्या. पावसाला परत सुरूवात झाली होती. एव्हाना आम्ही सर्व लोक (मी + \"जुने\") कुठेतरी भटकण्यासाठी बाहेर पडलो होतो. छान थंड हवा पडली होती. उरलेल्या दिवसात आता काही शिल्लक नाही हे मला कळून चुकलं होतं. वाद्यंही इथून तिथून जाऊन शेवटासाठी तारसप्तकाकडे धाव घेत होती. माझ्या त्या दिवसाकडून असलेल्या सर्व अपेक्षा सरींमध्ये विरघळत होत्या. असे अपेक्षाभंग माझे खूप वेळा झालेले आहेत. मस्तकावर थेंब झेलंत मी उभा होतो. आकाशाकडे बघत, डोळे उघडे ठेवून पावसात उभं रहायला मजा येत होती. आता पुढचा दिवस अगदीच निरस जाणार होता. गाणंही हळू हळू अस्ताला लागलं होतं. सगळे सूर उरलेल्या थोड्याफार अवसानासकट वर वर जात बंद झाले. त्या सरींमधलीही मजा संपली होती. त्या चेह-यावर टोचायला लागल्या होत्या. सूर्योदयाने दिलेलं वचन सूर्यास्ताने मोडलं होतं. जलतरंगाचं वचन त्या शक्तीहीन वाद्यांनी मोडलं होतं. अजूनही तुषार पडतच होते...\nतेव्हाच, एक क्षण, फक्तं एक क्षण ताणला गेला, आणि कोणीतरी म्हणालं: \"अरे 'ती' आली\"... अचानक सर्वं वाद्यं सुरू झाली, पूर्ण ताकदीनिशी... प्रत्येक स्वर कानात घुमू लागला, प्रत्येक जागा दाद घेऊन गेली... वाद्यं मुक्त उधळू लागली... तीनही सप्तकांमध्ये त्यांचा स्वैर संचार सुरू झाला...\nमाझे डोळे त्या तुषारांध्ये अलगद मिटले गेले...\nकेवळ अशक्य. हे इतकं सुंदर लिहिलंयस, मला तुझं कौतुक करायची तीव्र इच्छा असूनही शब्द सुचत नाहीयेत. असंच अनुभवत राहा, आणि लिहीत राहा, प्लीज\nपुनर्भेट (सत्य घटनेवर आधारीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5211436543072648597&title=Fashion%20Reverse%20Engineering%20Course%20at%20TTA&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:28:16Z", "digest": "sha1:ZDJXG3BVKYHBG5VBM3M47DGERCVIHJIL", "length": 11714, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टीटीए’मध्ये फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स", "raw_content": "\n‘टीटीए’मध्ये फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स\nपुणे : ‘बाजीराव मस्‍तानी’, ‘रामलीला’ आणि ‘पद्‌मावती’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे कॉस्‍च्‍युम डिझायनर आणि टाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमीमधील प्रमुख मार्गदर्शक चंद्रकांत सोनवणे यांनी होतकरू फॅशन डिझायनर्ससाठी ‘फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स’ सुरू करीत असल्‍याची घोषणा केली.\nटाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमीचे संस्‍थापक अध्यक्ष अमित अग्रवाल यांनी फॅशन डिझायनिंग क्ष्रेत्रातील तज्‍ज्ञांच्या सहयोगाने या कोर्सच्या अभ्‍यासक्रमाची रचना केली आहे. अमित म्हणाले, ‘आम्ही याबाबत बर्‍याच काळापासून काम करत होतो आणि शेवटी आम्‍ही आमची संकल्‍पना वास्‍तवात उतरवू शकलो. रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स हे शैक्षणिक उद्योगाचे भविष्य आहे, कारण त्‍याद्वारे इच्छुक आणि होतकरू डिझायनर्सना, बॉलिवूडचे कॉस्‍च्‍युम डिझायनर चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलिवूडमध्ये प्रत्‍यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे.’\nअमित पुढे म्हणाले, ‘उद्योगाशी थेट निगडीत असलेल्‍या बाबी होतकरू विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्‍टीने रचना केलेला हा अभ्यासक्रम अद्वितीय आहे. उद्योगामध्ये वापरल्‍या जाणार्‍या संकल्‍पनांचा अंतर्भाव करून एक सर्वसमावेशक अभ्‍यासक्रम तयार करण्यासाठी आमच्याकडे चंद्रकांत यांच्यासारखे तज्‍ज्ञ उपलब्‍ध होते. याचबरोबर आणखी जमेची बाजू म्‍हणजे हा अभ्‍यासक्रम अतिशय वेगवान आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दहा आठवडे आहे आणि मला वाटते की, टीटीएच्या फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्सची वैशिष्‍ट्‍ये आणि लाभ यांच्या जवळपास जाणारा एकही अभ्‍यासक्रम उद्योगामध्ये उपलब्‍ध नसेल.’\nचंद्रकांत म्हणाले, ‘विद्यार्थ्याने हा अभ्‍यासक्रम पूर्ण करताच, उद्योगाला अपेक्षित अशी सर्व कौशल्‍ये त्‍याच्याकडे असतील. फॅशन रिव्हर्स इंजिनियरिंग कोर्सच्या बॅचमधून मी माझ्या टीव्ही आणि चित्रपटांच्या प्रकल्‍पांसाठी विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. यशस्‍वी फॅशन डिझायनर बनायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी ही संधी सोडू नये आणि मला खात्री आहे की विद्यार्थ्यांना अशी संधी मिळालेली नक्‍कीच आवडेल.’\nडेक्कन येथील टाईम्स आणि ट्रेंड्स अकादमीच्या कॉर्पोरेट सेंटरमध्ये, चंद्रकांत आणि अमित यांनी आयोजित केलेल्या फॅशनविषयक कार्यशाळेत सर्व तपशील देण्यात आला आहे. दहा आठवड्यांचा फॅशन रिव्हर्स इंजिनिअरींग अभ्यासक्रम दोन जानेवारीपासून सुरू झाला रोजगार असणार्‍यांना किंवा इतर कोणताही फॅशन डिझाइनिंगचा अभ्‍यासक्रम करीत असलेल्‍या होतकरूंना सुलभतेने हा अभ्‍यासक्रम करता यावा यादृष्‍टीने हा अभ्यासक्रम शनिवार-रविवारच्या दिवशी चालविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला टीटीएच्या ई-लर्निंगचे पाठबळ आहे. विद्यार्थी वर्गातील व्याख्यान आणि इतर अभ्‍यासाचे साहित्‍य कोठूनही आणि केव्हाही मिळवू शकतील.\nया अभ्‍याक्रमामध्ये सांघिक कार्य, संशोधन, चरित्र विकास, छायाचित्रण, आपत्‍कालीन व्यवस्थापन, प्रकल्प कार्य, तत्त्वज्ञान, वृत्ती, लक्ष्य, नेतृत्त्व, जीवनशैली, कम्युनिकेशन, प्रभाव, विपुलता, उत्पादकता आणि क्रिया ही प्रकरणे समाविष्‍ट आहेत.\nटाइम्स अँड ट्रेंड्सतर्फे परिसंवादाचे आयोजन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/politics-patan-22567", "date_download": "2018-04-23T19:39:28Z", "digest": "sha1:DNIH7PYKPWEOLEIGLV7M6JAES4NXDQO6", "length": 16156, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics in patan पाटणमध्ये गुलाबी थंडीत भविष्याचे वेध | eSakal", "raw_content": "\nपाटणमध्ये गुलाबी थंडीत भविष्याचे वेध\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nदेसाई-पाटणकरांचा श्रेयवाद, भाजप प्रवेश, राजकीय बैठका, विनयभंग आदी घटना ऐरणीवर\nपाटण - वन विभागातील विनयभंग, गटविकास अधिकाऱ्यांना परत बोलवा, देसाई- पाटणकरांचा नेहमीचा श्रेयवाद, पत्रकबाजी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गट व गणनिहाय राजकीय बैठका, तारळे विभागातील रामभाऊ लाहोटी व बाळासाहेब जाधव यांचा भाजपत प्रवेश या घटनांमुळे पाटणचे राजकीय व शासकीय वातावरण गुलाबी थंडीत रंग भरू लागले आहे. २०१७ मध्ये घडणाऱ्या संक्रमणाची तालुक्‍यात सुरवात झाली, असे वातावरण आहे.\nदेसाई-पाटणकरांचा श्रेयवाद, भाजप प्रवेश, राजकीय बैठका, विनयभंग आदी घटना ऐरणीवर\nपाटण - वन विभागातील विनयभंग, गटविकास अधिकाऱ्यांना परत बोलवा, देसाई- पाटणकरांचा नेहमीचा श्रेयवाद, पत्रकबाजी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गट व गणनिहाय राजकीय बैठका, तारळे विभागातील रामभाऊ लाहोटी व बाळासाहेब जाधव यांचा भाजपत प्रवेश या घटनांमुळे पाटणचे राजकीय व शासकीय वातावरण गुलाबी थंडीत रंग भरू लागले आहे. २०१७ मध्ये घडणाऱ्या संक्रमणाची तालुक्‍यात सुरवात झाली, असे वातावरण आहे.\nपाटणचे गटविकास अधिकारी किरण गौतम यांच्या मनमानी कारभाराविरोधात मासिक सभेत वादाला तोंड फुटले. त्यांना जिल्हा परिषदेने माघारी बोलवावे असा ठराव व कर्मचारी आंदोलन चांगलेच गाजले. त्याच दरम्यान जिल्हा सहाय्यक वन संरक्षक विनायक मुळे यांच्यावर वन विभागातील महिला वन रक्षकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना निलंबित व्हावे लागले. पाटण नगरपंचायतीची निवडणूक व पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या श्रेयवादावरून देसाई- पाटणकरांचा प्रसिद्धीपत्रकाचा जुना खेळ ऐकेरीवर आलेला पाहिला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त व कोयना धरणग्रस्त आंदोलनामुळे तो विधानभवनापर्यंत गेलेला दिसतो. पंचायत समितीच्या आगामी सभापती निवडी होईपर्यंत त्याचा आलेख वाढलेला दिसेल. आरोप-प्रत्यारोपाचा हा केवळ ‘ट्रेलर’च आहे. ‘पिक्‍चर’ अभी बाकी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.\nआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. उमेदवार चाचपणी व कार्यकर्त्यांशी संवाद अशा पक्षीय कार्यक्रमाने वातावरण तापू लागले आहे. आमदार शंभूराज देसाई भूमिपूजन व उद्‌घाटनाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम हे शिवसेना मेळाव्यांतून प्रथमच तालुक्‍यात फिरत आहेत.\nगेली दोन वर्षे राजकारणात कमी सक्रिय असणारे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवक नेते सत्यजितसिंह पाटणकर हे नगरपंचायतीच्या निवडणुकीने ‘चार्ज’ झाल्यामुळे सक्रिय झालेले दिसतात. नगरपंचायतीत सात उमेदवार उभे करण्याचे यज्ञ करणाऱ्या भाजपच्या भरत पाटील ‘टीम’ने धक्कातंत्राचा अवलंब करून पुढील काळात होणाऱ्या राजकीय घडामोडीची झलक आमदार देसाईंच्या दोन शिलेदारांना घेऊन केली आहे. काँग्रेस पक्ष ढेबेवाडीतील गणितात व्यस्त असल्याने सामसूमच पाहावयास मिळत आहे.\nदेसाई गटाची तारळे विभागातील जोडगोळी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी व कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करून देसाई गटाला धक्का दिला आहे. अनेक दिवस सुरू असणारी ही देसाई गटांतर्गत लढाई भाजपला बळ देणारी आहे.\nसन २०१७ मध्ये घडणाऱ्या घटनांची झलक\nतालुक्‍यात घडत असलेल्या या सर्व घडामोडी सन २०१७ या नवीन वर्षात घडणाऱ्या घटनांची झलक असली तरी गुलाबी थंडीत पाटणचे राजकीय व शासकीय वातावरण चांगलेच गतिमान झाल्याचे व भविष्याची चाहूल देणारी आहे.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/udayanraje-bhosale-temporary-bail-granted-265870.html", "date_download": "2018-04-23T19:13:10Z", "digest": "sha1:ESQTEDZYGPFPANA2U5IEP6UN5QMJ4QPD", "length": 12156, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उदयनराजेंची सुटका, तात्पुरता जामीन मंजूर", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nउदयनराजेंची सुटका, तात्पुरता जामीन मंजूर\nन्यायालयीन कोठडीत असलेले उदयनराजे यांची आता सुटका होणार आहे.\n25 जुलै : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर दिलासा मिळालाय. उदयन राजे यांना तात्पुरता जामीन मंजूर झालाय. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेले उदयनराजे यांची आता सुटका होणार आहे.\nलोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खासदार उदयनराजे आणि त्यांच्या 9 साथीदारांवर 22 मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 9 जणांना पोलिसांनी 23 मार्चला अटक केली होती मात्र तेंव्हापासून उदयनराजे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उदयनराजे काही दिवसांपूर्वी अचानक साताऱ्यात प्रकटले आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सातारा शहरात रोड शो केला आणि पुन्हा गायब झाले. अखेर आज सकाळी ते स्वतःहून सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं. न्यायालयीन त्यांना कोठडी सुनावली होती.\nदरम्यान, प्रकृती अस्वस्थ झाल्याने उदयन राजेंना साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.\nउदयन राजे यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरात कडकडीत बंद पुकारला होता. या बंदचे काही ठिकाणी हिंसक पडसादही उमटलेत. शहरात एसटी बसही फोडण्यात आलीय. खासदारांच्या समर्थकांनी पुकारलेल्या बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.e-activo.org/mr/formulario-de-contacto/", "date_download": "2018-04-23T19:19:37Z", "digest": "sha1:DSZGH6ESK4HQTXEUJA6M7L4VZZ6H32OK", "length": 10345, "nlines": 125, "source_domain": "www.e-activo.org", "title": "संबंध | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nमहिना निवडा ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा निर्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nकसे स्पॅनिश नावे आहेत\nस्पॅनिश मध्ये आपले मत व्यक्त करा\nआपण स्पॅनिश मध्ये प्राणी सल्ला का\nस्पॅनिश मध्ये vowels लिहा\nआणि ... आपण सोमवार काय करायचं\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nनवीन नोंदी प्राप्त करण्यासाठी खालील पट्टीत आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील होणे 63 इतर सदस्यांना\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nकोणत्याही शब्द पृष्ठ वर डबल क्लिक करा किंवा एक शब्द टाइप करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2958", "date_download": "2018-04-23T19:35:05Z", "digest": "sha1:HIGJ33EQIQQ2APPLIU4TC3V4GMSRT23A", "length": 17029, "nlines": 85, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी भाग २ - गांधीजींची हत्या नेहरूंनी केली? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी भाग २ - गांधीजींची हत्या नेहरूंनी केली\nपाळलेला राक्षस ऊर्फ पारा यांनी सुरू केलेल्या चर्चेचा दुसरा भाग\nमिसळपाव संकेतस्थळावर नथुरामप्रेमींची एक चर्चा वाचनात आली. ती चर्चा वाचून वाटले की हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी आजही राजरोस नथुरामप्रेमाचे गोडवे गात असतात.\nनथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत या लोकांना काय सिद्ध करायचे आहे\nशेखर गुप्ता यांनी एप्रिल २००५ मध्ये तत्कालीन सरसंघचालक कुप्पहळ्ळी सुदर्शन यांच्याशी केलेल्या चर्चेत , श्री श्री सुदर्शन यांनी असा आरोप केला आहे की गांधीजींना मारणारा नथुराम नव्हताच. ते अश्लाघ्य कृत्य नेहरू यांचे होते.\nवाचा आणि मनसोक्त हसा.\nअगदीच नाही तरी, संभावना शास्त्रानुसार असे घडण्याची शक्यता/संभावना आहेच कि\n) च्या अनुसार प्रत्येक क्षणाला जंगलातला सिंह पकडण्याची संभावना हि नॉन-झिरो आहे, पिंजरा लावा आणि वाट पहा सिंह स्वतः पिंजऱ्यात येईल.\nविशाल.तेलंग्रे [19 Nov 2010 रोजी 07:06 वा.]\nअगदीच नाही तरी, संभावना शास्त्रानुसार असे घडण्याची शक्यता/संभावना आहेच कि\nचर्चेच्या प्रस्तावात मांडण्यात आलेला मुद्दा—\"मोहन गांधींची हत्या तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री जवाहर नेहरु यांनी केली\" हा जरी लोकापवादामुळे काही लोकांमध्ये रोषाची भावना निर्माण करु शकत असला तरी ही संभावना असु शकते. इतिहासातील उदाहरण पाहिले तर यावरुन या संभावनेला पाठबळ मिळते.\nछत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्याच विश्वासातल्या काहीजणांकडून जीवे-मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते\nउत्तर भारतातील मोगल साम्राज्याचा बादशहा शहाजहाँ त्याची बेगम मुमताज हिला—यांना त्यांच्याच पोराने—औरंगजेबने मारले\nनात्सी पक्षात प्रणेता आणि जर्मनीचा तत्कालीन फ्युऽरर, अॅडॉल्फ हिटलर यालादेखील सुमारे १७-१८ जीवे-मारण्याचा हल्ल्यांशी दोन-हात करावे लागले, त्याचे विश्वासूच यांमध्ये जास्त होते; कोलेनल(कर्नल) स्टाफनबर्गचा अपवाद वगळता\nदुसर्‍या महायुद्धात फ्रान्सची बाजू लढवून ठेवणारा व नंतर माजलेली अराजकता नाहिशी करण्यासाठी एक प्रकारे हुकुमशाही मार्गानेच सत्ता बळकावून राष्ट्रपती बनलेल्या रोमेल द गॉलला देखील त्याच्याच विश्वासातील लोकांकडून जीवे-मारण्याच्या हल्ल्यांचा मरेपर्यंत सामना करावा लागला\nप्रमोद महाजन यांची प्रविण महाजन यांच्याकडून हत्या () आणि नंतर प्रविण यांचादेखील गूढमयरीत्या मृत्यू () आणि नंतर प्रविण यांचादेखील गूढमयरीत्या मृत्यू (\nयाव्यतिरिक्तही राजकीय व इतर घटनांमधील घडलेली अनेक उदाहरणे तुम्हाला आठवतील, ज्यामुळे प्रस्तुत संभावनेला अधिक पाठबळ मिळते किंवा तसा विचार मनात डोकावू शकतो. भारतामध्ये जे लोक काँग्रेसद्वेष्टे, काँग्रेसची विचारसरणी व कार्यप्रणालीचे द्वेष्टे, लोकशाहीद्वेष्टे, गांधीद्वेष्टे आहेत, त्यांना ह्या बाबी पटू शकतील, पण जे याउलटपक्षाशी संबंधित असतील किंवा -ला मानणारे असतील त्यांना ही संभावना क्षुद्र वाटेल व गांधी, नेहरु यांची मानहानी झाली आहे, असे मनोमन वाटून घेऊन अततायीपणे ते कुठल्याही थरापर्यंत पोहोचू शकतील.\nमुळात—मोहन गांधींना नथुराम गोडसे करवी जवाहर नेहरुंनी ठार केले तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना सोनिया गांधी यांनी मारले, मोहम्मद जिन्नाची पाठराखण करता याअर्थी अडवाणी यांचे पाकिस्तानशी नाते असावे, इत्यादी इत्यादी असे अनेक विचार कित्येकांच्या मनात घोळत असतात. मनाची विषयाला तर्कसंगत-विश्लेषण करण्याची अनैश्चिक वृत्ती यामागे असते. जरी या बाबींना सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसले तरी असे आपण का म्हणू शकतो—कारण, राजकीय वृत्ती, धोका जाणवला की सत्ता जाईल ही भिती, सत्तेची लालसा, नाते/हित-संबंधांतील कटूता, मानसिक त्रास, मनोरुग्नता इत्यादी इत्यादी अनेक कारणे यासाठी आपण गृहीत धरु शकतो.\nमी भारतवर्षातील एक सामान्य संविधानिक मान्यता असलेला नागरिक आहे, भारतातील कुठलाच पक्ष वा त्याची विचारसरणी वा त्याची कार्यप्रणाली मला पटत नाही किंवा मी त्यामुळे प्रभावित झालेलो असलो तरी त्याचा पुरस्कर्ता नाही आणि त्याचा अवलंब देखील करत नाही.\nकाही दिवसांपुर्वी हजामत करण्याच्या दूकानात (केश-कर्तनालय) असाच एक किस्सा कानी पडला होता. माझ्याशेजारी बसलेला काँग्रेसी मनोवृत्ती असलेला माणूस होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) काही लोक तेथे आले अन् त्यांनी बोलायला सुरुवात केली,\n\"आम्ही येथे सांस्कृतिक () अनुष्ठान करीत आहोत. आम्ही सुमारे १५० स्वयंसेवक आपल्या नगरात दाखल झालेलो आहोत. आम्ही हवे तर ऑर्डर देऊन हॉटेलातून जेवन मागवून घेऊ शकतो पण प्रत्येक भारतीयाच्या घरच्या पोळीचा एक घास तरी खाल्लेला आहे, ही जाणीव स्मरणात राहावी यासाठी आम्ही तुम्हा सर्व सोसायटीजनांना आवाहन करतो की आम्हाला २-३ दिवसांसाठी प्रत्येक घरातून किमान ५ पोळ्या, सकाळ-संध्याकाळ स्वेच्छेने बनवून द्याव्यात.\"\nया त्यांच्या बोलण्यावर दूकानात असणार्‍या सोसायटीतील काहींनी त्यांच्या अडचणी, दिवाळी पिरेड, नोकरी, पाहुणे इत्यादी गोष्टी त्यांना ऐकवल्या. पण माझ्याशेजारी बसलेला \"तो\" माणूस म्हणाला,\n\"अरे तुम्हाला दुसरी काही कामं नाहीत काय\" कसलं काय नि कसलं काय, सगळं काय सत्तेसाठी आहे, हे माहितीये मला... आपण येऊ शकता आता, आमच्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा करु नका\" कसलं काय नि कसलं काय, सगळं काय सत्तेसाठी आहे, हे माहितीये मला... आपण येऊ शकता आता, आमच्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा करु नका\nनितिन थत्ते [19 Nov 2010 रोजी 07:19 वा.]\nयेथे रिटे यांचे वाक्य आठवते.\n\"मन इतके खुले असू नये की मेंदू बाहेर सांडून जाईल\"\nपण गोडसे हा नेहरूंचा हस्तक होता ही कल्पना शोल्लेट आहे. अजून एक शक्यता पण असू शकेल. सावरकर, पटेल आणि नेहरूंनी मिळून नथुरामकरवी हत्या घडवली. पोलीसांनी सावरकरांना पकडले देखील पण सावरकर नेहरूंचे नाव सांगतील म्हणून मग सावरकरांना सोडून देण्यात आले. =))\nनाहीतरी खुनाच्या कटाची माहिती मिळूनही पटेल गाफील राहिले असा आरोप लोहिया वगैरे करतच असत.\n(अवांतर : विषय लिहिणे अनिवार्य असल्याची अटही माफ झालेली दिसते). :-)\nराजेशघासकडवी [19 Nov 2010 रोजी 15:09 वा.]\nअमेरिकेत असले कॉन्स्पिरसी थीयरीचे प्रवाद पंचेचाळीस वर्षांपूर्वीच झाले होते. माजी सरसंघचालकांकडून असलं पाश्चात्यांचं अंधानुकरण व्हावं हे आश्चर्याचं वाटलं. तेही इतक्या उशीरा भारतातले विचारवंत निदान पाचदहा वर्षांत अमेरिकेतले विचार भारतात इंपोर्ट करतात. ताजा माल तरी मिळतो.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nहे सुदर्शन शब्दांची सुदर्शन चक्रे फेकण्यात पटाईत दिसतात मागे हिंदूंनी आपले प्रजनन वाढवावे असा सल्ला त्यांनी दिला होता. परवा सोनिया गांधींबद्दलदेखिल काहीसे बडबडले\nखॉखॉखॉ .. खॉखॉखॉ ... हसत नाहिये ... हसण्या आधीच खोकला लागला :)\n- (ह*र्‍या मनोवृत्तीचा प्रतिसादप्रेमी ) टारझन\nसेनाइल सुदर्शन. दुसरे काय. पण सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत पशुवैद्य आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/final-nomination-list-for-man-booker-international-prize-announced-in-london-1663216/", "date_download": "2018-04-23T19:35:14Z", "digest": "sha1:X2BQK2ZVKF5KIOKMNL4ZRVACQLETZRQA", "length": 16690, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "final nomination list for Man Booker International Prize announced in London | बुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’.. | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nबुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..\nबुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..\nमॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.\nअनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते. जगभरच्या सर्व देशांतील, सर्व भाषांतील लेखकांसाठी खुल्या असणाऱ्या या पुरस्काराबद्दलची उत्सुकता आता साहित्यिक-अनुवादकांइतकीच वाचकांमध्येही दिसून येते. त्यामुळेच या पुरस्काराच्या प्राथमिक तसेच अंतिम यादीकडे विचक्षण वाचकांचे लक्ष लागून राहिलेले असते. तर, अशा या ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी- १२ एप्रिलला लंडन येथील सॉमरसेट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सहा पुस्तकी असलेल्या या यादीत पुढील पुस्तकांनी स्थान पटकावले आहे- (१) ‘व्हेरनॉन सुबुटेक्स’- व्हर्जिनिए डीस्पेन्टेस (२) ‘द व्हाइट बुक’- हान कँग (३) ‘द वर्ल्ड गोज् ऑन’- लास्लो कारझ्नाहोरकाइ (४) ‘लाइक अ फेडिंग श्ॉडो’- अ‍ॅन्टोनिओ म्युनोझ् मोलिना (५) ‘फ्रॅन्केन्स्टाइन इन बगदाद’- अहमद सादावी आणि (६) ‘फ्लाइटस्’- ओल्गा टोकरचक\nयंदाच्या या यादीचं वैशिष्टय़ म्हणजे, जागतिक कल्पित साहित्यातील योगदानासाठी २०१५ साली ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ने गौरविण्यात आलेले हंगेरीचे ज्येष्ठ कादंबरीकार लास्लो कारझ्नाहोरकाइ आणि पुढच्याच वर्षी, २०१६ मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार पटकाविणारी दक्षिण कोरियाची लेखिका हान कँग- या दोघांची नवी पुस्तके यंदाच्या यादीत निवडली गेली आहेत. ‘सटॅनटँगो’ आणि ‘मेलॅन्कली ऑफ रेझिस्टन्स’ या १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्यांपासून सतत लिहिते राहिलेले कारझ्नाहोरकाइ उत्तराधुनिक आशयासाठी प्रसिद्ध आहेत. गतवर्षी त्यांचा ‘द मॅनहॅटन प्रोजेक्ट’ हा ललितप्राय निबंधांचा संग्रह प्रकाशित झाला. हा संग्रह इंग्रजीत अनुवादित करणारे अनुवादक जॉन बॅटकी यांच्यासह ऑत्तिली मुझलेट आणि जॉर्ज शिर्टेस अशा तिघांनी मिळून अनुवादित केलेला कारझ्नाहोरकाइ यांचा २०१३ साली प्रकाशित ‘द वर्ल्ड गोज् ऑन’ हा तब्बल २१ कथांचा संग्रह यंदाच्या यादीत एक प्रबळ स्पर्धकआहे. तर हान कँगची या यादीत स्थान मिळवलेली कादंबरी आहे- ‘द व्हाइट बुक’,अनुवादक – डेबोरा स्मिथ कँगच्या ‘द व्हेजिटेरियन’चा अनुवादही डेबोरा स्मिथनेच केला होता. या गतविजेत्यांबरोबरच पोलंडच्या ओल्गा टोकरचकची ‘फ्लाइट्स’ ही इंग्रजीत अनुवादित झालेली पहिलीच कादंबरीही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच आतापर्यंत डझनाहून अधिक कादंबऱ्या नावावर असलेल्या स्पेनच्या अ‍ॅन्टोनिओ म्युनोझ् मोलिनाची ‘लाइक अ फेडिंग शॅडो’ ही मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा मारेकरी जेम्स अर्ल रे यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कादंबरी, फ्रान्सची पत्रकार-लेखिका व्हर्जिनिए डीस्पेन्टेस हिची शहरी वळणाची ‘व्हेरनॉन सुबुटेक्स’ ही कादंबरी आणि २०१४ साली अरेबिक बुकर पटकावणारी इराकी लेखक अहमद सादावीची ‘फ्रॅन्केन्स्टाइन इन बगदाद’ ही बहुचर्चित कादंबरीही या यादीत आहे. खंत एकच, की २०१६ पासून वार्षिक झालेल्या या पुरस्काराच्या अंतिम यादीत एकही भारतीय लेखक नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइलॅस्टिक सोबतचा खेळ जिवावर, ८ वर्षांच्या मुलाला लागला गळफास\nमाझ्या वडिलांसोबत दारू का घेतोस असा जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nमुंबई- मांडवा रो-रो सेवेचा मुहूर्त टळला\nविदर्भात उष्णतेची लाट कायम\nउत्तर प्रदेशात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nकाबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:30:03Z", "digest": "sha1:CBWH4TGEEAOXG2YA7F4NNT4VXDJBCBC4", "length": 6519, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मामूट्टी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमामूटी तथा मुहम्मदकुट्टी इस्माइल पनपरांबिल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nउत्तम कुमार (१९६७) · अशोक कुमार (१९६८) · उत्पल दत्त (१९६९) · संजीव कुमार (१९७०) · एम.जी. रामचंद्रन (१९७१) · संजीव कुमार (१९७२) · पी.जे. अन्टोनी (१९७३) · साधु मेहेर (१९७४) · एम.व्ही. वासुदेवराव (१९७५) · मिथुन चक्रवर्ती (१९७६) · भारत गोपी (१९७७) · अर्जुन मुखर्जी (१९७८) · नसिरुद्दीन शाह (१९७९) · बालन के. नायर (१९८०)\nओम पुरी (१९८१) · कमल हासन (१९८२) · ओम पुरी (१९८३) · नसीरुद्दीन शाह (१९८४) · शशी कपूर (१९८५) · चारुहसन (१९८६) · कमल हासन (१९८७) · प्रेमजी (१९८८) · मामूटी (१९८९) · अमिताभ बच्चन (१९९०) · मोहनलाल (१९९१) · मिथुन चक्रवर्ती (१९९२) · मामूटी (१९९३) · नाना पाटेकर (१९९४) · रणजित कपूर (१९९५) · कमल हासन (१९९६) · बालाचंद्र मेनन व सुरेश गोपी (१९९७) · अजय देवगण व मामूटी (१९९८) · मोहनलाल (१९९९) · अनिल कपूर (२०००)\nमुरली (२००१) · अजय देवगण (२००२) · विक्रम (२००३) · सैफ अली खान (२००४) · अमिताभ बच्चन (२००५) · सौमित्र चटर्जी (२००६) · प्रकाश राज (२००७) · उपेंद्र लिमये (२००८) · अमिताभ बच्चन (२००९) · धनुष व सलीम कुमार (२०१०) · गिरीश कुलकर्णी (२०११) · विक्रम गोखले व इरफान खान (२०१२)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T19:47:48Z", "digest": "sha1:MX3CAIREQE76ICDNVKSR33FZWWCIQY74", "length": 6385, "nlines": 135, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: यावा अशात साजण", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nसुटे बेभान हा वारा\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 12:29 AM\n\"शब्दबंध\" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग-अभिवाचनाची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे. अधिक माहिती http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे आहे. सहभागी होण्याची इच्छा असल्यास shabdabandha@gmail.com या पत्त्यावर लवकरात लवकर ईमेलद्वारे संपर्क करावा.\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\nमन हळूच गाली हसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/128", "date_download": "2018-04-23T19:37:59Z", "digest": "sha1:WAJ2KLCTCWH7LNHCSQ6AJTQXL6GJ7A2Y", "length": 2398, "nlines": 33, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तारखेचा घोळ होतोय ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nउपक्रम सेठ, कोण्त्याही लेखनावर तारीख महाराष्ट्रीयन पध्द्तीने नाही का दिसनार जसे आज दि.८/०४/०७ वेळ आमची भारतीय .काय आहे कळत नाही की हे लेखन कोणत्या काळातील आहे.आपण प्रतिसाद कधी दिला .कींवा आमची तर उपक्रम ला समजुन घेण्यात काही चुक होत नाही ना. जसे आज दि.८/०४/०७ वेळ आमची भारतीय .काय आहे कळत नाही की हे लेखन कोणत्या काळातील आहे.आपण प्रतिसाद कधी दिला .कींवा आमची तर उपक्रम ला समजुन घेण्यात काही चुक होत नाही ना.खुलासा उपक्रमी कडुनही अपेक्षीत.\nविसोबा खेचर [08 Apr 2007 रोजी 12:09 वा.]\nवर मला रवि, 04/08/2007 अशी तारीख अन् वेळ दिसते आहे. हे जरा समजायला अंमळ कठीण जातं आणि वाटतंही चमत्कारिक\nया ऐवजी चक्क रवि, ८ एप्रिल, २००७ किंवा ०८/०४/२००७ असं लिहिता येणार नाही का\nDD/MM/YYYY हा फॉर्मॅट जास्त बरा वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-107050400010_1.html", "date_download": "2018-04-23T19:15:50Z", "digest": "sha1:AQDL56EO4KH5UULBFHGPJZDIM4F63MQR", "length": 6778, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता : प्रश्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : प्रश्न\nघायाळ सूर आळवू कसे\nदुखडे नवे सजवू कसे \nही वेदना सख्खी परी\nसौख्यास मना पटवू कसे \nहळव्या मना पटवू कसे \nलाचार होती ओढ ही\nपण मागणे लपवू कसे \nमी वास्तवा नटवू कसे \nतू दान देण्या सज्जपण\nप्रीतीस या पेलू कसे \nखैरात तू केली परी\nहे दान मी घेऊ कसे \nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2016\nश्रीगणरायाला अवगत असलेल्या चौदा विद्या आणि चौसष्ठ कला...\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/if-elections-will-survive-same-time-22-thousand-crore-37230", "date_download": "2018-04-23T19:07:39Z", "digest": "sha1:HENA56PUEMHMZQ3K6ZF6WOJLG4P4RRA6", "length": 14748, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "If the elections will survive at the same time 22 thousand crore सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास वाचतील 22 हजार कोटी | eSakal", "raw_content": "\nसर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास वाचतील 22 हजार कोटी\nमंगळवार, 28 मार्च 2017\nबीड - निवडणूक आयोगाकडून पाच वर्षांमध्ये विविध प्रकारच्या मिळून जवळपास चार वेळा निवडणुका घेतल्या जातात. या सर्व निवडणुकांवर जवळपास 36 हजार कोटी रुपये खर्च होतात; मात्र या सर्व प्रकारच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास तब्बल 22 हजार कोटी रुपये वाचतील. त्यामुळे सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची सूचना करणारा प्रस्ताव \"फाईट अगेन्स्ट करप्शन थ्रू इलेक्‍टोरल रिफॉर्मस्‌'च्या (फॅक्‍टर) वतीने निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याचे फॅक्‍टरचे प्रमुख प्रवक्‍ते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.\nबीड - निवडणूक आयोगाकडून पाच वर्षांमध्ये विविध प्रकारच्या मिळून जवळपास चार वेळा निवडणुका घेतल्या जातात. या सर्व निवडणुकांवर जवळपास 36 हजार कोटी रुपये खर्च होतात; मात्र या सर्व प्रकारच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास तब्बल 22 हजार कोटी रुपये वाचतील. त्यामुळे सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची सूचना करणारा प्रस्ताव \"फाईट अगेन्स्ट करप्शन थ्रू इलेक्‍टोरल रिफॉर्मस्‌'च्या (फॅक्‍टर) वतीने निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याचे फॅक्‍टरचे प्रमुख प्रवक्‍ते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.\nबीड येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता.27) दुपारी एक वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे उपस्थित होत्या.\nअरुणकुमार श्रीवास्तव म्हणाले, की \"फाईट अगेन्स्ट करप्शन थ्रू इलेक्‍टोरल रिफॉर्मस्‌'च्या वतीने निवडणूक प्रचारातील सुधारणेवर काम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या उमेदवाराला 70 लाख, तर विधानसभा उमेदवाराला 25 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात 10 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चात विधानसभा निवडणूक लढविली जात नाही, तर लोकसभा निवडणुकीसाठी त्यापेक्षाही जास्त खर्च येतो. त्यामुळे कोणत्याच पक्षाकडून गरीब उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही. निवडणुकीत भ्रष्टाचारी नेता, भ्रष्ट अधिकारी, उद्योजक किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक यांचाच भरणा असल्याचे दिसून येते.\nहे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीवरील खर्च कमी झाला पाहिजे, त्यासाठी सर्व प्रकारच्या निवडणुका देशभरात एकाच वेळी घेतल्या जाव्यात, अशी सूचना निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे श्रीवास्तव म्हणाले.\nएकाच वेळी निवडणुका घेतल्या 22 हजार कोटींचा खर्च वाचणार आहे. या खर्चातून निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या सर्व उमेदवारांना निवडणूक प्रचाराचे साहित्य खरेदी करून द्यावे, सर्वांना समान साहित्य आयोगाकडून उपलब्ध करून दिल्यास कोणीही उमेदवार पैशांच्या जोरावर मतदारांवर प्रभाव पाडू शकणार नाही. परिणामी सर्वसामान्य लोक; तसेच विकासाची दूरदृष्टी असणारे लोक राजकारणात येतील, असा आशावादही श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरद्वारेच मतदान घ्यावे, समानतेच्या तत्त्वानेच निवडणुकीची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही श्रीवास्तव यांनी केली.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-love-116040500023_1.html", "date_download": "2018-04-23T19:01:56Z", "digest": "sha1:2ARUN3YC7YIFXN4S57PJURS5AG4KHMHL", "length": 10631, "nlines": 102, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "4 इशारे - तिला सेक्स करायची इच्छा असते | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n4 इशारे - तिला सेक्स करायची इच्छा असते\nहे युनिवर्सली अक्सेप्टेह सत्य आहे की महिलांना समजणे फारच अवघड आहे. स्त्रिया तसं तर नेहमी बोलत राहतात पण जेव्हा भावना व्यक्त करायच्या व इनर फिलिंगची वेळ येते तेव्हा त्या शब्दांच्या जागेवर नॉन वर्बल कम्युनिकेशन अर्थात हावभावाचा वापर करतात. ह्या परिस्थितीत पुरुषांसाठी या मिस्ट्रीला समजणे फारच अवघड काम असत. अशात महिलांच्या बॉडी लँग्वेजचे काही साइन असतात त्यांना समजून घेणे फारच आवश्यक आहे कारण ते त्या हावभावामुळे कळते की वेळेस त्या मूड मध्ये आहे आणि सेक्ससाठी तयार आहे.\n1. बाजूंचे इशारे : जर जोडीदार तुम्हाला मिठी न मारता स्वत:च्या बाजूंना आपल्या शरीराच्या बिलकुल जवळ घेते, तर पुरुषांना समजून जायला पाहिजे की त्याच्या पार्टनरच्या मनात काही सुरू आहे. त्या शिवाय जर महिलांचा हात त्यांच्या डोक्यावर, तुमच्या डोक्यावर किंवा तुमच्या छातीवर असेल तर हे ही या गोष्टींचे संकेत आहे की ती तुमच्यासोबत कंफर्टेबल अनुभव करत आहे आणि स्वत:ला थांबवण्याची तिची इच्छा नाही आहे.\n2. जोरा जोरा ने श्वास घेणे : जेव्हा शरीर उत्तेजित होत तेव्हा श्वास आपोआपच वाढू लागतो. जेव्हा शरीर ऑर्गेजमसाठी तयार होत असत तेव्हा हृदयाचे ठोके वाढू लागतात आणि शरीरात ऑक्सिजनची डिमांड वाढल्याने श्वासाची गती वाढू लागते. हे देखील या गोष्टीचे संकेत आहे की ती तुमच्या प्रेमासाठी तयार आहे.\n3. पार्टनरच्या जवळ येणे : जेव्हा तुमचे जोडीदार तुम्हाला प्रेमाने आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करेल आणि जवळ येण्याचा प्रयत्न करेल तर याचा संकेत असा असतो की ती तुम्हाला इन्वाइट करत आहे. त्याशिवाय आपल्या पंज्यांना तिचे मोडने देखील एक चांगला संकेत असतो.\n4. तालमेल बसवणे : चांगल्या सेक्सचे एक सीक्रेट हे ही आहे की हे फार समकालीन अर्थात सिंक्रनाइज्ड असत. म्हणून जर तुमचे पार्टनर तुमच्या मूव्हला मॅच करत असेल आणि तुमच्यासोबत तालमेल बसवत असेल तर पुढे जाण्यासाठी यापेक्षा उत्तम वेळ कोणतीच नाही.\nतसं तर हे काही जरूरी नाही की ह्या गोष्टी सर्व महिलांवर लागू होतील. प्रत्येक माणूस एक मेकशी वेगळे असतात. गरज फक्त याची असते की आपल्या पार्टनरकडे लक्ष्य द्या आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजला समजा.\nसेक्स लाईफ बोर झालाय तर अमलात आणा हे 5 टिप्स\nमुलाकडून कोंबडीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप\nफनी लोकं बेडवर अव्वल\n मग हे नियम पाळा\nSex Life : आनंदी सेक्स लाईफसाठी संमोहन करा\nयावर अधिक वाचा :\nतिला सेक्स करायची इच्छा असते हावभाव\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T19:27:55Z", "digest": "sha1:SVBTNP4A2W3HSSKTBTEQIYUO57XPWVG5", "length": 5802, "nlines": 113, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems", "raw_content": "\nप्रयत्न करूनही तुला विसरु शकत नाही....\nअसा प्रयत्न मी का करते तेहि मला कळत नाही...\nमला तुझा सहवास हवा हे जरी खर असल तरी.....\nतुला त्रास देण्याचा माझा हेतु अजिबात नाही ...\nपण तुझ्या सोबत बोलावस वाटण यात माझा काहीच दोष नाही ...\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nतुझ्या मिठीतले स्वप्न माझे\nआहे माझं प्रेम तुझ्यावर\nनाही स्पर्शिणे आकाश मला\nअसाव कुणीतरी.....तुज़्यामधे मी हरवले म्हणणारी.....\nएकटाच नदी काठी बसायचो\nअसाच एक उनाड दिवस\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात\nदिवस \" व्हालेंटाइन डे \" नंतरचा\nतुझ्या मिठीतले स्वप्न माझे\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nतू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..\nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...\nतुझ्या रुपात मन कैद माझे झाले.\nतुझ्या पासून लांब राहाण कठीण तुझा आवाज ऐक्ल्याशिवा...\nप्रयत्न करूनही तुला विसरु शकत नाही.... असा प्रयत्न...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/feedback", "date_download": "2018-04-23T18:56:08Z", "digest": "sha1:YWRTGO6MYKY5NU7QIEFJT5V3ETZMW63W", "length": 8156, "nlines": 167, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> फीडबेक\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआपल्याला या पुढे सुधारीत सेवा देण्या करिता आपल्या कडून आलेल्या अभिप्राय आणि सूचनांचे स्वागत आहे.\nकृपया खाली दिलेल्या छापिल नमुन्यातील अनिवार्य असलेला तपशील भरा.\nई मेल * :\nअतिशय उपयुक्त एकदम उपयुक्त अनिश्चित जास्त उपयोगी नसलेला अगदिच उपयुक्त नसलेला\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/problems-created-at-anewadi-toll-271445.html", "date_download": "2018-04-23T19:14:33Z", "digest": "sha1:VP4BJL65CDQ6VK2RCAGCM4A2BFBWAMLU", "length": 13609, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले, पोलिसांकडून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसाताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले, पोलिसांकडून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल\nसाताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या गटात राडा झालाय, आणेवाडी टोलनाक्यावरून हा संघर्ष उफाळलाय. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केलेत.\nसातारा, 06 ऑक्टोबर: आणेवाडी टोल नाक्यावरून सातारा शहरात कोजागिरीच्या रात्री खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे.\nआणेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलल्यानंतर आज खासदार उदयनराजे यांनी टोल नाक्यावर जाऊन वाहनांची टोल वसुली थांबवली. रात्री उशीरापर्यंत उदयनराजे टोल नाक्यावर तळ ठोकून बसले होते . त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्तेही टोल नाक्याकडे निघाले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. पोलीस प्रमुख संदीप पाटील आणि उपविभागीय अधिकारी धरणे यांनी शिवेंद्रराजे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा आधी खासदारांना इकडे बोलवा नाहीतर आम्ही तिकडे जाणार असा पवित्रा शिवेंद्रराजे यांनी घेतला. टोल नाक्यावर उदयनराजे मोठा जमाव घेऊन थांबले होते. तर विश्रामगृहावर शिवेंद्रसिंहराजे मोठा जमाव घेऊन बसले होते. पोलिसांनी उदयनराजे यांना टोल नाक्यावरून जाण्यास सांगितल्या नंतर ते साताऱ्याकडे निघाले. त्यावेळी शिवेंद्रराजे त्यांच्या घरी सुरुची बंगल्यावर आले. उदयनराजे समर्थकांच्या गाड्याही सुरुचीच्या दिशेने आल्याने समोरा समोर दोन्ही गटात राडा झाला.\nयात दगडफेकही करण्यात आली. या धुमश्चक्रीत काही कार्यकर्ते आणि एक पोलीस अधिकारीही जखमी झाले. कार्यकर्त्यांच्या गाड्या फुटल्याने उदयनराजे स्वःत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होेते. या सर्व प्रकारामुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. पोलीसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केलेत. तसंचे दोन्ही गटांकडूनही परस्परांवर क्रॉस कप्लेंट दाखल केल्यात.\nखरंतर खासदार उदयनराजेंच्या शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर या दोन्ही राजेंमधला संघर्ष मिटणं अपेक्षित होतं. पण साताऱ्यात उटलंच झालंय. आणेवाडी टोलनाक्यावरून आमदार शिवेंद्र राजे आणि खा. उदयनराजे यांचे समर्थक पुन्हा आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2630-bmc-on-swine-flue", "date_download": "2018-04-23T19:05:45Z", "digest": "sha1:7S2UYHJAXVMCCHFQIZ5CKR3PZ4C55YGM", "length": 5788, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "BMC च्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nBMC च्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n29 ऑगस्टनंतर मुसळधार कोसळलेल्या पावसानंतर मुंबईतून पाऊस जणू गायबच झाला.\nऑक्टोबर महिन्यात मुंबईकर गरमीनं हैराण झालेत. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती बीएमसी आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली.\nत्यामुळे मुंबईकरांनी या बदलेल्या वातावरणात काळजी घेण्याची गरज आहे. आजारी पडल्याने तात्काळ डॉक्टरांना दाखवून टँमी फ्लू गोळ्या घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2632-kdmc-bjp-corparater", "date_download": "2018-04-23T19:05:26Z", "digest": "sha1:OSRFQNVFD5RWDH2YIWQ4OC5EHL4CTMBS", "length": 6553, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nजय महाराष्ट्र न्यूज, कल्याण\nकल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती दया गायकवाड यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठाण्यातील एका तरुणीने हा आरोप केला असून, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दया गायकवाड यांनी फेसबुकवरुन आपल्याशी ओळख केली. लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर दया विवाहित असल्याचं तरुणीला समजले.\nतसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे पती यांनी गायकवाडांना मदत केल्याचेही या तरुणीनं तक्रारी केली. त्यानुसार ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये दया गायकवाड यांच्यासह अश्विनी आणि मनोज धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/visapur-fort-117083000013_1.html", "date_download": "2018-04-23T19:02:51Z", "digest": "sha1:H5ZCZRXZCCI3VSASTJSNEO3WE36LTCMZ", "length": 12604, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला\nविसापूर किल्ला Visapur Fort – ३०३८ फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.\nइतिहास : मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता.\nमराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापूर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च१८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.\nगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबावर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.\nगडावर जाण्याच्या वाटा : मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.\n१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.\n२) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.\n३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापुरला जाण्याचा रस्ता आहे.\nगडावर राहण्यासाठी दोन गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत. गडावर जाण्यासाठी अडीच तास लागतात.\nमोदींनी काम केलेली चहाची टपरी पर्यटन स्थळ बनणार\nरावणाने शिवाला येथे केले होते मस्तक अर्पण\nभारतातील टॉप 5 सुंदर समुद्र किनारे\nयेथे रामाला ‍देतात बंदुकांची सलामी\nयावर अधिक वाचा :\nट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1860", "date_download": "2018-04-23T19:36:00Z", "digest": "sha1:WJZ7JJUAH55KRCTHQPWEQPKIFAT4IDBE", "length": 2437, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून भुर्जपत्राद्वारे भविष्य! | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nहाताच्या अंगठ्याच्या ठशावरून भुर्जपत्राद्वारे भविष्य\nपैसा, नोकरी, धंदा, लग्न आणि कुटुंबाच्या सर्व समस्यांवर खात्री- शीर उपाय हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून भुर्जपत्राद्वारे भविष्य- कथन. संपर्क: ९७६६७९८०३५\nपैसा, नोकरी, धंदा, लग्न आणि कुटुंबाच्या सर्व समस्यांवर खात्री- शीर उपाय हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून भुर्जपत्राद्वारे भविष्य- कथन. संपर्क: ९७६६७९८०३५\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/366-video", "date_download": "2018-04-23T18:57:05Z", "digest": "sha1:RHFJE3QZS3PVPOBTNTNQDZCPYDB3RK7T", "length": 3729, "nlines": 92, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Video - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड\nअहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nघनश्याम राजेचा सरकारला इशारा\nचायनीज विक्रेत्याने ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले; पाहा धक्कादायक CCTV फुटेज\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nपुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकड़्यांवर येईल\nबेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर, कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ\nमराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्ट कर्मचाऱ्यांची दौलतजादा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1861", "date_download": "2018-04-23T19:32:56Z", "digest": "sha1:2FU5FWIAE3FZUDF5O3D5C7FIMEFPGV2B", "length": 2192, "nlines": 48, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nघरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे.\nघरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. वेळ: सकाळी ८ ते संध्याकाळी ७. सोपानबाग, बीटी कवडेरोड परिसर. पगार:१००००. संपर्क: ९९७००६३६६३.\nघरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. वेळ: सकाळी ८ ते संध्याकाळी ७. सोपानबाग, बीटी कवडेरोड परिसर. पगार:१००००. संपर्क: ९९७००६३६६३.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-zp-panchayat-samittee-32714", "date_download": "2018-04-23T19:38:50Z", "digest": "sha1:YM3MW36HWH54LYQMD4LNNNSGGEVQ23GD", "length": 16132, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg zp & panchayat samittee जिल्हा परिषद भवन गजबजले | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषद भवन गजबजले\nमंगळवार, 28 फेब्रुवारी 2017\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेले महिनाभर सामसूम असलेले जिल्हा परिषद भवन आज पुन्हा एकदा गजबजले. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आज उपस्थिती दर्शविल्याने त्यांची दालने कामकाजासाठी भरू लागली आहेत, तर निधी खर्चाची धावपळ पुन्हा एकदा सुरू झाली आहे.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेले महिनाभर सामसूम असलेले जिल्हा परिषद भवन आज पुन्हा एकदा गजबजले. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आज उपस्थिती दर्शविल्याने त्यांची दालने कामकाजासाठी भरू लागली आहेत, तर निधी खर्चाची धावपळ पुन्हा एकदा सुरू झाली आहे.\nजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागल्यापासून गेले महिनाभर जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. पदाधिकाऱ्यांसह सदस्य निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहिल्याने जिल्हा परिषद भवनाकडे त्यांनी पाठ फिरविली होती. यामुळे जिल्हा परिषद भवनावर अवकळा पसरली होती. आचारसंहितेमुळे विकासकामांवर येणारे निर्बंध यामुळे कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही रोडावली होती; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारीला लागल्याने आचारसंहिताही आता संपुष्टात आली, तर जिल्हा परिषदेसह सर्वच प्रशासकीय कामांना गती आली आहे. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्याने निधी खर्चासाठी केवळ एक महिनाच मिळणार आहे. त्यामुळे सर्वच शासकीय विभागात निधी खर्चाची धावपळ पुन्हा एकदा सुरू झाली आहे.\nजिल्हा परिषदेच्या वार्षिक २५ कोटींच्या बजेटपैकी केवळ सरासरी ४० टक्के एवढाच निधी खर्च झाला आहे उर्वरित ६० टक्के निधी एक महिन्यात खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी (ता. १२) लागू झाल्याने मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली विकासकामे जैसे थै स्थितीत ठप्प झाली होती. या सर्व कामांना आता प्रशासकीय मंजुरीसह सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यावरील लाखो रुपये निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा दुप्पट गतीने आजपासून कामाला लागली आहे. विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकारी यांची मुदत २१ मार्चला संपणार असल्याने प्रलंबित राहिलेली विकासकामांना मंजुरी देण्याबरोबरच आपल्याकडील निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहे. जिल्हाभरातील खेड्या-पाड्यातील (कार्यकर्ते) नागरिक आपल्या समस्या आणि विकासकामे मंजूर व्हावीत यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची दालने आजपासून पुन्हा एकदा गजबजून गेली आहेत.\n६० टक्के निधी खर्चाचा डोंगर\nजिल्हा परिषद अर्थसंकल्पातील डिसेंबरअखेर केवळ ४० टक्के एवढाच निधी खर्च झाला आहे, तर उर्वरित ६० टक्के निधी खर्चाचा डोंगर एक महिन्याच्या कालावधीत प्रशसाकीय यंत्रणेला पार करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्व ताकद एकवटून कामाला लागली आहे. त्यामुळे मार्च महिना प्रशासनासाठी अतिशय महत्त्वाचा व धावपळीचा ठरणार आहे.\nप्रशासनाच्या दृष्टीने महिना अतिमहत्त्वाचा मानला जातो. वर्षभर सुरू असलेले प्रशासकीय कामकाज या महिन्यात गतिमान होते. वर्षभर रेंगाळत चाललेली कामे या महिन्यात ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडते. विविध विकासकामे, विविध वैयक्तिक लाभाच्या योजना, खरेदी या महिन्यात जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार प्रशासनाची एक महिन्याच्या आचारसंहितेच्या अडथळ्यानंतर पुन्हा एकदा आजपासून धावपळ सुरू झाली आहे.\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1863", "date_download": "2018-04-23T19:34:52Z", "digest": "sha1:KCEBKMWWIAXJWKJ5GDJTZ6Z7OGSZUGB3", "length": 2123, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "जुन्या दुमजली वाड्यामधील सामान विकणे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nजुन्या दुमजली वाड्यामधील सामान विकणे\nजुन्या दुमजली सागवानी लाकडी वाड्यामधील लाकुड, तुळया, चौकटी, दरवाजे, पत्रे व इतर सामान विकणे आहे. संपर्क: ९९२२७७७१०५\nजुन्या दुमजली सागवानी लाकडी वाड्यामधील लाकुड, तुळया, चौकटी, दरवाजे, पत्रे व इतर सामान विकणे आहे. संपर्क: ९९२२७७७१०५\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:27:36Z", "digest": "sha1:JCGJFMVEBBRRSPYYM4TYHSWINZARQSCQ", "length": 23253, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सारसबाग - विकिपीडिया", "raw_content": "\n(तळ्यातला गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nतळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता..\nश्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ' सारस बाग ' असे नामकरण केले.\nश्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.\nस्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले.\nथोरले माधवराव पेशवे यांनी हैदर‍अल्लीच्या स्वारीवर जाताना दृष्टान्त झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली (). गणपतीची मूर्ती संगमरवरी व उजव्या सोंडेची असून भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१७ रोजी २३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2006/10/blog-post_12.html", "date_download": "2018-04-23T19:48:08Z", "digest": "sha1:ROUUNQEOWYRWWZFNIF3KIEDAXYNNAH43", "length": 5120, "nlines": 113, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: येशील कां?", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nसांग सख्या रे येशील का\nस्वप्नात माझिया येशील का\nवारा नांदी घेऊन आला\nहसू गालावर खुलवून गेला\nमिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का\nआसमंत तो धुंद जाहला\nअलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का\nगात्रातून या वाहू लागला\nमिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का\nया वेडीला काही ना कळे\nतुझ्याविना ना काही उकले\nएकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 12:38 PM\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5138855439065560810&title=Ye%20Jindagi%20Usi%20Ki%20Hai&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:17:56Z", "digest": "sha1:KB3RJN3XQADIWWVUCNEDQQDK3JSTEIDV", "length": 21836, "nlines": 166, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ये जिंदगी उसी की है...", "raw_content": "\nये जिंदगी उसी की है...\nहिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकारांपैकी एक असलेले सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी येत्या १२ जानेवारी रोजी आहे. तसेच पाच जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिनही नुकताच होऊन गेला आहे. त्या निमित्ताने, ‘ये जिंदगी उसी की है...’ या त्यांनी संगीत दिलेल्या गीताचा आस्वाद घेऊ या... ‘सुनहरे गीत’ या सदरात...\n तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा ‘कहीं दूर जब दिन ढल जाए....’ या गाण्याचे स्वर ऐकत, २०१७च्या आठवणी आठवत तुम्ही त्या वर्षाला निरोप दिला असेल. नवीन आशा, आकांक्षा, नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाला सामोरे गेला असाल आणि म्हणता म्हणता या नवीन वर्षातले पाच-सहा दिवस संपलेसुद्धा ‘कहीं दूर जब दिन ढल जाए....’ या गाण्याचे स्वर ऐकत, २०१७च्या आठवणी आठवत तुम्ही त्या वर्षाला निरोप दिला असेल. नवीन आशा, आकांक्षा, नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाला सामोरे गेला असाल आणि म्हणता म्हणता या नवीन वर्षातले पाच-सहा दिवस संपलेसुद्धा या नवीन वर्षातील पहिल्या रविवारी आणखी एक ‘सुनहरे गीत’ घेऊन मी तुमच्यापुढे आलो आहे.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे सी. रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकर १२ जानेवारी १९१८ हा त्यांचा जन्मदिनांक आणि पाच जानेवारी १९८२ ही त्यांच्या निधनाची तारीख १२ जानेवारी १९१८ हा त्यांचा जन्मदिनांक आणि पाच जानेवारी १९८२ ही त्यांच्या निधनाची तारीख या वर्षी त्यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हा थोर संगीतकार व गायकाच्या कारकीर्दीकडे एक धावता दृष्टिक्षेप टाकू या.\nअहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावी रामचंद्र नरहरी चितळकर अर्थात सी. रामचंद्र यांच्या जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी म्हटलेली गाणी, नाट्यपदे बालपणापासून त्यांच्या कानावर येत होती. वडिलांमुळेच सी. रामचंद्र यांना गाण्याची, संगीताची गोडी लागली. शालेय जीवनात तर त्यांनी इंग्रजी शब्दांची स्पेलिंग पाठ करण्यासाठी त्यांनाही चाल लावली होती. नागपूरमध्ये श्रीराम संगीत विद्यालयात त्यांनी सप्रे मास्तरांकडे संगीताचे शिक्षण घेतले. नंतर पुण्यात आल्यावर पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या गंधर्व विद्यालयातही गायनाचे, संगीताचे धडे गिरवले. नंतर सोलापूर, कोल्हापूर करत त्यांनी मुंबईच्या मायानगरीत प्रवेश केला. मिनर्व्हा चित्रसंस्थेत ते दाखल झाले. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी कालांतराने प्रवेश केला.\n१९४२मध्ये प्रदर्शित झालेला ‘सुखी जीवन’ हा सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट या चित्रपटाला त्यांनी ‘राम चितळकर’ या नावाने संगीत दिले होते. १९४३मध्येही त्यांनी याच नावाने एकूण पाच चित्रपटांना संगीत दिले. १९४४पासून मात्र त्यांनी ‘सी. रामचंद्र’ या नावानेच संगीत देण्यास सुरुवात केली; मात्र गायक म्हणून गाणे गाताना ते ‘चितळकर’ एवढेच नाव लावत असत. मा. भगवान यांच्याशी त्यांची पहिल्यापासून मैत्री होती ते सी. रामचंद्र यांना प्रेमाने ‘अण्णा’ म्हणत असत व कालांतराने अनेक चित्रपट कलावंत त्यांना ‘अण्णा’ या नावानेच संबोधत असत.\nसी. रामचंद्र यांनी संगीत दिलेला ‘आझाद’ हा चित्रपट एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. या चित्रातील एकापेक्षा एक अशी नऊ सुमधुर गीते अण्णांनी फक्त एका आठवड्यात संगीतबद्ध करून करून दिली होती. सी. रामचंद्र यांच्या संगीताच्या अशा अनेक सुरस कथा आहेत. त्यांच्या संगीताने नटलेल्या अलबेला, यास्मिन, निराला, नौ-शेरवाँ-ए-दिल, नास्तिक, शारदा, अमरदीप, इन्सानियत अशा अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. चित्रपट संगीताव्यतिरिक्त अण्णांची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे ‘ए मेरे वतन के लोगों...’ या सुप्रसिद्ध देशभक्तिपर गीताची मधुर चाल सी. रामचंद्र यांनीच तयार केली होती.\n‘ओ बेटाजी...’ (अलबेला), ‘मैं हूँ एक खलासी....’ (उस्ताद पेड्रो), ‘कितना हँसी है मौसम....’ (आझाद), ‘दाने दाने पे लिखा....’ (बारीश) अशी काही स्वतः संगीत दिलेली गाणी अण्णांनी गायली होती. एस. डी. बर्मन, रोशन, उषा खन्ना या संगीतकारांनीही आपण संगीत दिलेली काही गाणी अण्णांकडून गाऊन घेतली होती.\n‘माझ्या जीवनाची सरगम’ हे त्यांचे आत्मचरित्र खूपच गाजले होते. त्यामध्ये कवी सी. रामचंद्र यांचे दर्शनही आपल्याला घडते. घरकुल, संत निवृत्ती ज्ञानदेव, चूलमूल, छत्रपती शिवाजी, धर्मपत्नी, धनंजय अशा काही मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.\nअशा या अफाट कर्तृत्वाच्या कलावंताच्या संगीतकलेतील एक सुनहरे गीत आज पाहू या. १९५३चा फिल्मिस्तान चित्रसंस्थेचा ‘अनारकली’ चित्रपट. काव्य राजेंद्रकृष्ण यांचे, स्वर लता मंगेशकर यांचा आणि पडद्यावर अभिनेत्री बीना रॉय प्रीती-प्रेमी-प्रेमिका त्यांचे जीवन याबद्दल राजेंद्रकृष्ण काय लिहितात प्रीती-प्रेमी-प्रेमिका त्यांचे जीवन याबद्दल राजेंद्रकृष्ण काय लिहितात\nये ज़िंदगी उसी की है, जो किसी का हो गया\nप्यार ही में खो गया, ये ज़िंदगी...\nजी व्यक्ती प्रेम केल्यामुळे सर्वस्वाने कोणाची तरी झाली आहे आणि प्रेमात इतकी तन्मय झाली आहे, की जणू स्वतःला हरवून बसली आहे. तिचे जीवन तिचे राहत नाही. ते ‘त्याचे/तिचे’ होऊन जाते (ज्याच्यावर ती प्रेम करते). अशी ही व्यक्ती चहूबाजूंना प्रीतीचेच वातावरण आहे असे का म्हणणार नाही. कारण तिला सर्वत्र प्रेमच दिसत असते. म्हणून ती म्हणते –\nये बहार, ये समा, कह रहा है प्यार कर\nकिसी की आरज़ू में अपने दिल को बेक़रार कर\nज़िंदगी है बेवफ़ा, लूट प्यार का मज़ा\nहा वसंत ऋतू (बहार) हा समय (आम्हा प्रेमिकांना) सांगत आहे, ‘प्रेम करा’ मन:पूर्वक प्रेम करा’ मन:पूर्वक प्रेम करा कोणाच्या तरी (अर्थात आपल्या प्रेमिकेच्या/प्रियकराच्या) अभिलाषेने तुमचे स्वतःचे हृदय अस्वस्थ होऊ दे, बेचैन होऊ दे कोणाच्या तरी (अर्थात आपल्या प्रेमिकेच्या/प्रियकराच्या) अभिलाषेने तुमचे स्वतःचे हृदय अस्वस्थ होऊ दे, बेचैन होऊ दे हे जीवन बेभरवशी आहे. (म्हणूनच ते आहे तोपर्यंत) प्रेमाची मजा लुटून घ्या\nधड़क रहा है दिल तो क्या, दिल की धड़कनें ना सुन\nफिर कहां ये फ़ुर्सतें, फिर कहाँ ये रात-दिन\nआ रही है ये सदा...\nआ रही है ये सदा, मस्तियों में झूम जा\n(या प्रीतीने) हृदयाची स्पंदने वाढली म्हणून काय झाले ती तू मोजत बसू नकोस ती तू मोजत बसू नकोस (व त्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस) पुन्हा असे फुरसतीचे (प्रेमाचे) क्षण कोठे मिळणार आहेत (व त्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस) पुन्हा असे फुरसतीचे (प्रेमाचे) क्षण कोठे मिळणार आहेत आणि प्रेमाने रंगलेल्या रात्री व दिवस पुन्हा कधी मिळणार आणि प्रेमाने रंगलेल्या रात्री व दिवस पुन्हा कधी मिळणार (म्हणूनच) तो बघ, एक आवाज येऊन सांगत आहे, की , प्रेमाच्या उन्मादात बुडून जा\nइथपर्यंतचे हे सुखद प्रेमगीत आपण चित्रपटाच्या एका भागात बघतो आणि या गीताचा दुसरा भाग सुरू होतो तो अखेरीस प्रेमातील विरहाच्या अवस्थेतील ताटातुटीच्या प्रसंगातील भावना मांडताना राजेंद्रकृष्ण लिहितात -\nदो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहान में\nखिलेंगे हसरतों के फूल, मौत के आस्मान में\nये ज़िंदगी चली गई जो प्यार में तो क्या हुआ\nसुना रही है दास्तां, शमा मेरे मज़ार की\nफ़िज़ा में भी खिली रही, ये कली अनार की\nइसे मज़ार मत कहो, ये महल है प्यार का\n(आम्हा प्रेमिकांची) अंत:करणे या (निष्ठुर) जगात एकमेकांशी मिळू शकली नाहीत (आमचे व त्यांचे मीलन झाले नाही; पण ...) तरीही आमच्या या (अपुऱ्या) आकांक्षांची/इच्छांची फुले आकाशात फुलतील (आमचे एक प्रकारे मीलन तेथे होईल.) माझ्या थडग्यावरील (मजार) ही दीपकळी (शमा) हीच कहाणी कथन करील, की प्रतिकूल वातावरणात उजाड माळावर ही अनारकली प्रफुल्लितच राहिली. तिच्या या थडग्याला थडगे म्हणू नका, हे प्रीतीचे राजमंदिर आहे.\nअनारकलीला भिंतीत चिणून टाकण्याचा अकबराचा आदेश अमलात येत असताना, भिंतीची एक एक वीट रचली जात असताना या गीताचा हा दुसरा भाग सुरू होतो आणि अखेरच्या टप्प्यावर -\nऐ ज़िंदगी की शाम आ, तुझे गले लगाऊं मैं\nतुझी में डूब जाऊं मैं\nजहाँ को भूल जाऊं मैं\nबस एक नज़र मेरे सनम, अल्विदा, अल्विदा\nहे जीवनाच्या तिन्हीसांजे, ये, आता मी तुझ्याच गळ्यात पडते, तुझ्यातच बुडून जाते. (या रुक्ष अन्यायी) जगताला मी विसरून जाते. बस - माझ्या प्रियकरा, प्रीतीने भरलेला फक्त एक कटाक्ष तू माझ्याकडे टाक येते मी आता, माझा हा अखेरचा निरोप (अलविदा)\nस्वरसम्राज्ञीचा मधुर स्वर, प्रभावी शब्दरचना आणि सी. रामचंद्र यांचे श्रवणीय संगीत, चाल, वाद्यमेळ लोकप्रिय गाण्यात पहिला क्रमांक मिळवणारे हे सुनहरे गीत\nमोबाइल : ८८८८८ ०१४४३\n(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)\n(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)\nसी रामचंद्र यांची गाणी खूप छान आहेत वाचून मस्त वाटले अशा लेखात संगीतकाराने वापरलेली वाद्ये, त्या वापरण्या मागचे प्रयोजन, त्याच्या मागचे किस्से, orchestration, symphony वगैरे आले तर अजून मजा येईल\nकिस्मत की हवा, कभी नरम कभी गरम... ऐ दिल मुझे बता दे... तुम ही मेरे मंदिर... रंगीन दिवाली है.... मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1865", "date_download": "2018-04-23T19:37:39Z", "digest": "sha1:XZTTJTVKPQWXRBKSJCIKAIEUEJ5ZVDPZ", "length": 2114, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "२बीएचके त्वरित विकणे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमॉडेल कॉलनी: जुना २बीएचके त्वरित विकणे. १११५ स्क्वेअर फूट. अपेक्षा: १.१० कोटी.पहिला मजला. अधिक माहितीसाठी संपर्क: ७०६६०४२६२०.\nडहाणुकर कॉलनी: नवाकोरा २बीएचके त्वरित विकणे. ९१९ स्क्वेअर फूट. अपेक्षा: १.१५ कोटी. चवथा मजला. संपर्क: ७०६६०४२६२०.\nमॉडेल / डहाणुकर कॉलनी पुणे\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/contactAdmin", "date_download": "2018-04-23T18:50:42Z", "digest": "sha1:4REM2LWY7YUDJWX7QWDOWR2I6VQ3CWEO", "length": 8021, "nlines": 168, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> संगणक प्रशासकाला संपर्क करा\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई प्रशासन प्रकल्प व्यवस्थापन विभाग,\nफोन क्र. : ०२० २५४६८९८२\nफॅक्स : ०२० २५४४५७६३\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90623003803/view", "date_download": "2018-04-23T19:27:03Z", "digest": "sha1:IXKCBLWLHNMLPYGJ4222JEJ2AANATWC6", "length": 20473, "nlines": 167, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय १", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय १\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nएकदां नारद देवाधिदेव भगवंताच्या दर्शनाकरितां स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले ॥१॥\nनंतर भक्तीनें कृष्णाची पूजा करुन कृष्णाला एक पारिजातकाचें फूल देते झाले ॥२॥\nकृष्णांनी तें फूल घेऊन रुक्मिणीला दिलें; इतक्यांत नारदांनीं त्वरेनें जाऊन ती सर्व हकीगत सत्यभामेला सांगितली. मग भगवान् कृष्ण सत्यभामेच्या गृहीं गेले तों आपली प्रिया दुःखित होऊन एकीकडे बसली आहे असें त्यांनीं पाहिलें ॥३॥४॥५॥\nतेव्हां भगवान् हसून म्हणाले हे प्रिये तुला कशापासून दुःख झालें तें मला सांग ॥६॥\nतेव्हां रागानें जिचे ओंठ थरथर कांपत आहेत अशी सत्यभामा म्हणाली कीं, पारिजाताचें फूल मला न देतां तुम्हीं रुक्मिणीला कां दिलें ॥७॥\nतेव्हां वासुदेव बोलले कीं, तूंही माझी आवडती आहेस. तुलाही मी पारिजाताचें पुष्प देईन; नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरितां सत्यभामेसहवर्तमान गरुडावर आरोहण करुन स्वर्ग लोकास जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला म्हणाले, हा पारिजात वृक्ष तुल घे; तूंच मला फार प्रिय आहेस ॥८॥९॥१०॥\nपुढें एकदां सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली कीं, हे नारदा, ॥११॥\nजेणेंकरुन श्रीकृष्णाचा व माझा केव्हांही वियोग होणार नाहीं असा उपाय मला सांग. तेव्हां नारद सत्यभामेला म्हणाले ॥१२॥\nजें दान करावें त्याचाच उपभोग मिळतो; याकरितां कृष्णच दान दे म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधींच होणार नाहीं ॥१३॥\nबरें आहे, असें म्हणून सत्यभामेनें नारदाला कृष्ण दान दिला. नंतर कृष्णास घेऊन निघाले ॥१४॥\nतेव्हां सत्यभामा नारदास म्हणाली कीं, तूं याच लोकीं मला कृष्णांचा वियोग केलास ॥१५॥\nमग परलोकीं त्यांची प्राप्ति कशी होईल तेव्हां नारद हसून म्हणाले ॥१६॥\nजर तराजूमध्यें श्रीकृष्णास तोलून त्यांचे भारंभार द्रव्य ( सोनें ) मला देशील तर मी ह्याला परत देतों ॥१७॥\nतेव्हां सत्यभामेनें घरांतील सर्व जिन्नस डागिने वगैरे वजनांत घातले तरी वजन पुरें होईना ॥१८॥\nतेव्हां सत्यभामेनें श्रीकृष्णाच्या आज्ञेनें एक तुलसीपत्र आणून तराजूंत टाकिलें ॥१९॥\nव त्या तुलसीपत्राचे बरोबर भक्तवत्सल कृष्णाचें वजन झालें व तेवढें तुलसीपत्रच नारदांनीं घेतलें ॥२०॥\nव भगवंताची स्तुति करुन नारद स्वर्गलोकास गेले ॥२१॥\nनारद कृष्णास विचारुन गेल्यानंतर आनंदानें जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, ॥२२॥\nमी धन्य आहें, कृतकृत्य आहें, माझें जन्म सफल आहे, व माझे जन्मदाते आईबापही धन्य आहेत ॥२३॥\nज्यांनीं मला त्रैलोक्यांत दैववती अशी उत्पन्न केली; कारण तुम्हांला तुमच्या सोळा हजार स्त्रियांमध्यें मीच प्रिय आहे ॥२४॥\nम्हणूनच मी भगवान् कल्पवृक्षासह यथाविधि नारदास दान दिला ॥२५॥\nपृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाहींत तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझे आंगणात आहे ॥२६॥\nत्रैलोक्यपति देवाची मी अति प्रिया आहें. म्हणून तुम्हांला थोडें विचारावें अशी इच्छा आहे ॥२७॥\nजर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्तारानें सांगा म्हणजे तें मी ऐकून पुन्हां आपलें हित करीन. म्हणजे त्यायोगानें कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाहीं ॥२८॥\nसूत म्हणाले - असें प्रियेचें वाक्य ऐकून कृष्ण हांसले ॥२९॥\nव तिचा हात धरुन कल्पवृक्षाखालीं आले व सेवक लोकांना दूर केलें ॥३०॥\nप्रियेच्या अतिप्रीतीनें संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान कृष्ण हंसत सत्यभामेस हांक मारुन म्हणाले, ॥३१॥\nहे प्रिये, सोळा हजार स्त्रियांमध्यें तूंच एक मला प्राणाप्रमाणें अति प्रिय आहेस ॥३२॥\nतुझ्याकरितां इंद्राशीं व सर्व देवांशीं मी विरोध केला ॥ तूं पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक ॥३३॥\nसूत म्हणतात - श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरितां गरुडावर बसून जेव्हां इंद्र लोकास गेले ॥३४॥\nव इंद्रापाशीं कल्पवृक्ष मागितला; तो इंद्र देत नाहीं म्हणाला. तेव्हां गरुड रागावून त्याकरितां युद्ध करुं लागला ॥३५॥\nगरुडानें गोलोकीं गाईबरोबरही युद्ध केलें; त्यावेळीं त्याच्या चोंचीनें तुटून गाईचे कान व शेंपूट व रक्त भूमीवर पडलें ॥३६॥\nत्या तिहींपासून तीन वस्तु झाल्या; कानापासून तमाखू, शेंपटापासून गोमी ॥३७॥\nव रक्तापासून मेंदी झाली; मोक्ष इच्छिणारानें या तिन्ही वस्तु दूर कराव्या सेवन करुं नयेत ॥३८॥\nगाईनीं रागानें गरुडास शिंगांनीं प्रहार केला तेव्हां गरुडाची तीन पिसे पृथ्वीवर पडली. एकपासून नीलकंठ भारद्वाज, दुसर्‍यापासून मोर व तिसर्‍यापासून चक्रवाक उत्पन्न झाले ॥३९॥४०॥\nया तिहींच्या दर्शनानें शुभ फळ मिळतें; याकरितां ही गोष्ट तुला सांगितली ॥४१॥\nगरुडाच्या दर्शनाचें जें फळ तें यांच्या दर्शनानें मनुष्यास मिळतें व वैकुंठ प्राप्त होतो ॥४२॥\nहे प्रिये, जें देतां येत नाहीं, करितां येत नाहीं किंवा सांगतां येत नाहीं तें सर्व तुजकरितां मी करितों; तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाहीं \nतुझ्या मनांत असेल तें विचार. सत्य भामा म्हणाली ॥ मीं पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केलें होतें ॥४४॥\nकीं ज्याच्या योगानें मी मनुष्य असून मनुष्यापेक्षां श्रेष्ठ झालें व तुमची अधोगी पत्नी होऊन गरुडावर बसून ॥४५॥\nतुमच्या बरोबर इंद्रादिक देवतांच्या स्थानाला जातें ॥ म्हणून विचारतें कीं, पूर्वीं मीं काय पुण्य केलें \nपूर्वजन्मीं मी कोण होतें, कोणाची कन्या होतें तें सांगा ॥ कृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मीं तूं काय व्रत केलेंस तें सांगतों. कृतयुगाचे शेवटीं मायापुरीमध्यें ॥४७॥४८॥ अत्रिगोत्री देवशर्मा या नांवाचा ब्राह्मण रहात होता. तो वेदवेदांगें पढलेला असून सूर्याचें व्रत करणारा, अग्नि व अतिथि यांची सेवा करणारा असा होता ॥४९॥\nतो नित्य सूर्याची आराधना करणारा असल्याकारणानें प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता; त्याला वृद्धपणीं गुणवती नावाची मुलगी झाली ॥५०॥\nत्याला पुत्र नसल्यामुळें आपले चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणें मानीत होता व तो शिष्यही त्याला बापाप्रमाणें मानी ॥५१॥\nते दोघे कोणे एके दिवशी दर्भ समिधा आणण्याकरितां अरण्यांत गेले व हिमालयाचे पायथ्याचे वनांत इकडे तिकडे फिरुं लागले ॥५२॥\nइतक्यांत त्यांनीं भयंकर राक्षस येत आहे असें पाहिलें व भयानें घाबरुन पळण्यास असमर्थ झाले असतां ॥५३॥\nत्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसानें त्या दोघांस ठार मारलें त्या क्षेत्राच्या पुण्यानें व त्यांच्या धर्मशीलपणानें त्यांना माझ्या पार्षदगणांनीं वैकुंठास नेले. त्यांनी आमरण सूर्याची पूजा वगैरे करुन जें पुण्य केलें ॥५४॥५५॥\nतेणेंकरुन मी प्रसन्न झालों शंकर, सूर्य, गणपती, विष्णु व देवी यांचे उपासक ॥५६॥\nजसें मेघांचें पाणी अखेर समुद्रासच मिळतें त्याप्रमाणें मलाच येऊन मिळतात. मी एकच असून नांवांनीं व कृतीनें पांच प्रकारचा झालों आहें. ॥५७॥\nजसें एकाद्या व्यक्तीला [ देवदत्ताला ] त्याचे पुतण्ये, भाचे, नातू, मुलगे वगैरे निरनिराळ्या काका, मामा इत्यादि नांवांनी हाक मारतात तद्वत् ॥५८॥\nपुढें ते दोघे वैकुंठात राहाणारे, विमानांत बसून फिरणारे, माझ्याप्रमाणें रुप धारण करणारे, माझ्याजवळ रहाणारे, दिव्य स्त्रिया व चंदनादि भोग भोगणारे असे झाले ॥५९॥\n॥ इति श्रीपद्मपुराणे कार्तिकम० प्रथमोध्यायः ॥१॥\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://techbase.kde.org/Translations:Translate_a_Page/39/mr", "date_download": "2018-04-23T19:37:28Z", "digest": "sha1:5OHOKWJPDF2PLIORMD5EEH5UJS56DF66", "length": 1863, "nlines": 50, "source_domain": "techbase.kde.org", "title": "Translations:Translate a Page/39/mr - KDE TechBase", "raw_content": "\nजागृत व्हा क्रोमियम ब्राउजर मध्ये काही प्रकारची कॅशींगची नादुरुस्ती आहे. मला असे ही दिसून आले आहे की जबरी ताजेतवाने करणे ,काहीवेळा टक्केवारी न दाखवणे जशी ती दाखवायला पाहिजे (मी अजून काही गोष्टी दूषित झालेल्या पहिल्या आहेत) , तरीही जर मी तेच पान फायरफौक्स ब्राउजर मध्ये उघडले तर मला अचूक टक्केवारी दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121220005254/view", "date_download": "2018-04-23T19:28:52Z", "digest": "sha1:YSE64AVCCH65TV3SLUDRMLL5RQT7BYT4", "length": 15171, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती - कलम ११५ ते ११७", "raw_content": "\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम ११५ ते ११७\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nवित्तीय बाबींमधील कार्यपद्धती - कलम ११५ ते ११७\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ११५ ते ११७\nपूरक , अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने .\n( क ) अनुच्छेद ११४ च्या तरतुदींच्या अनुसार केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे चालू वित्तीय वर्षात एखाद्या विशिष्ट सेवेकरता खर्च करावयाची म्हणून प्राधिकृत केलेली रक्कम , त्या वर्षाच्या प्रयोजनांकरता अपुरी असल्याचे आढळून आले तर , अथवा चालू वित्तीय वर्षाच्या वार्षिक वितीय विवरणपत्रात पूर्वकल्पित नसलेल्या एखाद्या नवीन सेवेकरता पूरक किंवा अतिरिक्त खर्चाची त्या वर्षात गरज उदभवली असेल तर , किंवा\n( ख ) एखाद्या वित्तीय वर्षात कोणत्याही सेवेवर त्या सेवेकरता व त्या वर्षासाठी मंजूर झालेल्या रकमेहून काही अधिक पैसा खर्च झाला असेल तर ,\nराष्ट्रपती , संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर त्या खर्चाची अंदाजित रक्कम दर्शविणारे दुसरे विवरणपत्र ठेवण्याची व्यवस्था करील , किंवा यथास्थिति , लोकसभेपुढे अशा अधिक रकमेची मागणी सादर करण्याची व्यवस्था करील .\n( २ ) अनुच्छेद ११२ , ११३ व ११४ यांच्या तरतुदी वार्षिक वित्तीय विवरणपत्र व त्यात नमूद केलेला खर्च किंवा अनुदानार्थ मागणी आणि असा खर्च किंवा अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाचा कायदा याच्या संबंधात जशा प्रभावी आहेत , तशा त्या , उपरोक्त असे कोणतेही विवरणपत्र आणि खर्च किंवा मागणी यांच्या संबंधात आणि असा खर्च किंवा अशा मागणीच्या बाबतीतील अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या संबंधातही प्रभावी असतील .\nलेखानुदाने , प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने .\n११६ . ( १ ) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी , लोकसभेला ---\n( क ) कोणत्याही वित्तीय वर्षाच्या एखाद्या भागासाठी अंदाजिलेल्या खर्चाबाबतच्या कोणत्याही अनुदानावरील मतदानाकरता , अनुच्छेद ११३ मध्ये विहित केलेली प्रक्रिया पूर्ण होऊन त्या खर्चाच्या संबंधात अनुच्छेद ११४ च्या तरतुदींच्या अनुसार कायदा पारित होईतोवर , असे कोणतेही अनुदान आगाऊ देण्याचा ;\n( ख ) भारताच्या साधनसंपत्तीतून पुरी करावयाची एखादी मागणी , त्या सेवेचा व्याप किंवा तिचे अनिश्चित स्वरुप यामुळे वार्षिक वित्तीय विवरणपत्रात साधारणतः दिल्या जाणार्‍या तपशीलांसह नमूद करता येत नसेल तेव्हा , अशी अनपेक्षित मागणी पुरी करण्याकरता अनुदान देण्याचा ;\n( ग ) जे कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू सेवेचा भाग होत नाही असे अपवादात्मक अनुदान देण्याचा ,\nअधिकार असेल , आणि ज्या प्रयोजनांकरता उक्त अनुदाने दिली असतील त्यांकरता भारताच्या एकत्रित निधीतून पैसे काढणे हे , कायद्याद्वारे प्राधिकृत करण्याचा संसदेला अधिकार असेल .\n( २ ) अनुच्छेद ११३ व ११४ यांच्या तरतुदी जशा , वार्षिक वित्तीय विवरणपत्रात नमूद केलेल्या कोणत्याही खर्चासंबंधी अनुदान देण्याच्या आणि असा खर्च भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कायद्याच्या संबंधात प्रभावी आहेत , तशा त्या खंड ( १ ) खाली कोणतेही अनुदान देण्याच्या आणि त्या खंडाखाली करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या संबंधात प्रभावी असतील .\nवित्तीय विधेयकांसंबंधी विशेष तरतुदी .\n११७ . ( १ ) अनुच्छेद ११० च्या खंड ( १ ) चे उपखंड ( क ) ते ( च ) यांत विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही बाबीकरिता तरतूद करणारे विधेयक किंवा सुधारणा , राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही , आणि अशी तरतूद करणारे विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही :\nपरंतु , कोणत्याही करात कपात करणे किंवा तो रद्द करणे याबाबत तरतूद करणारी सुधारणा मांडण्याकरता या खंडाखाली कोणत्याही शिफारशीची आवश्यकता असणार नाही .\n( २ ) एखादे विधेयक अथवा सुधारणा ही , द्रव्यदंड किंवा अन्य द्रव्यशास्ती बसवण्याकरता , अथवा लायसन फी किंवा दिलेल्या सेवांबद्दलची फी यांची मागणी किंवा भरणा याकरता तरतूद करते , एवढ्याच कारणाने , अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा निकायाने स्थानिक प्रयोजनांकरिता कोणताही कर बसवणे , तो रद्द करणे , तो माफ करणे , त्यात फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे याकरता तरतूद करते , एवढ्याच कारणाने , ती पूर्वोक्तांपैकी कोणत्याही बाबीकरता तरतूद करत असल्याचे मानले जाणार नाही .\n( ३ ) जे विधेयक अधिनियमित केल्यास आणि अंमलात आणल्यास भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करावा लागेल ते विधेयक , संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाकडून , ते विचारात घेण्यासाठी राष्ट्रपतीने त्या सभागृहाला शिफारस केलेली असल्याशिवाय , पारित केले जाणार नाही .\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1869", "date_download": "2018-04-23T19:33:21Z", "digest": "sha1:TVA3GB5DS3XEQ4LZIS47KBUA2WLIF2Y3", "length": 2341, "nlines": 47, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "रहें ना रहें हम - पुणे - २ अॉक्टोबर २०१७ - सकाळी ८:३० ते ११:३० - अण्णाभाऊ साठे सभागृह | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nरहें ना रहें हम - पुणे - २ अॉक्टोबर २०१७ - सकाळी ८:३० ते ११:३० - अण्णाभाऊ साठे सभागृह\nलोकरंग पुरवणीमध्ये गाजलेल्या सदरावर आधारित गाणं आस्वादावं कसं हे सांगणारा, मदनमोहन, खय्याम, जयदेव यांसारख्या दिग्गजांची शैली उलगडून दाखवणारा, हिंदी चित्रपट गीतांचा अत्यंत वेगळा कार्यक्रम.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/first-reaction-on-gujarat-and-himachal-pradesh-result-rahul-is-satisfied-not-disappointed-psk-277349.html", "date_download": "2018-04-23T19:18:07Z", "digest": "sha1:I3WLAQM2XQL6TZE7CGLX26JED7IDTNHB", "length": 11230, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निकालावर संतुष्ट पण नाराज नाही - राहुल गांधी", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nनिकालावर संतुष्ट पण नाराज नाही - राहुल गांधी\nआपण या निकालावर संतुष्ट आहोत पण नाराज नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.\n18 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निकालावर संतुष्ट असून नाराज नाहीये अशी प्रतिक्रिया आहे.\nराहुल गांधी आणि सोनिया गांधी आज संसदेत जात असताना गुजरात आणि हिमाचलच्या निकालावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी फारसं बोलणं टाळलं. मात्र, आपण या निकालावर संतुष्ट आहोत पण नाराज नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.\nगुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपला बहुमत मिळालंय. निकालाच्या मजमोजणीत काँग्रेसने मुसंडी मारली होती. मात्र, काही वेळानंतर भाजपने आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम राहिली.\nगुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. परंतु, मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला या निवडणुकीत फायदा झालाय. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. लोकसभेत गुजरातमध्ये भाजपच्या सर्वच सर्व 26 जागांवर पराभूत व्हावं लागलं होतं. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढला आहे याचा आगामी निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल एवढं निश्चित आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/vijay-mallya-arrested-in-london-to-be-extradited-258485.html", "date_download": "2018-04-23T19:18:26Z", "digest": "sha1:ZABPN45PZJT22GVH6HE3NZQYXOBOKN77", "length": 13227, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि जामीन", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nविजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि जामीन\n18 एप्रिल : मद्य सम्राट विजय मल्ल्याला आज अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली.विविध बँकांची 9 हजार कोटींची रक्कम त्यानं बुडवल्यानं भारतानं त्याला फरार घोषित केलं होतं.ही घोषणा होण्यापूर्वीच मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला होता.\nसीबीआयच्या विनंती वरून इंटरपोलनं त्याला आज दुपारी अटक केली आणि त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं तीन तासानंतर त्याला जामीनही मंजूर केला. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कसर सोडणार नसल्याचं खासदार किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं.\nमल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारनं चालढकल केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मल्ल्याला अटक केली आता ललित मोदींना अटक करण्याची हिंमत भाजपनं दाखवावी असं आव्हान काँग्रेसनं केंद्र सरकारला दिलंय\nसीबीआयनं मल्ल्याविरूध्द 1 हजार पानांचं आरोपपत्र भारतात दाखल केलंय. मात्र महत्वांच्या बँकांना गंडा घालणाऱ्या या कर्जबुडव्या मद्यसम्राटाला भारतात आणून शिक्षा ठोठावण्याचं आव्हान आता सीबीआयला पेलावं लागणार आहे.\nविजय मल्ल्यावर कर्जाचा डोंगर\n- स्टेट बँक ऑफ इंडिया - 1,468 कोटी\n- पंजाब नॅशनल बँक - 1,500 कोटी\n- आयडीबीआय बॅँक - 1,100 कोटी\n- बँक ऑफ इंडिया - 650 कोटी\n- सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 410 कोटी\n- यूको बँक - 320 कोटी\n- कॉर्पोरेशन बँक - 310 कोटी\n- स्टेट बँक ऑफ म्हैसूर - 150 कोटी\n- इंडियन ओव्हरसिज बँक - 140 कोटी\n- फेडरल बँक - 90 कोटी\n- पंजाब अँड सिंध बँक - 60 कोटी\n- अॅक्सिस बँक - 50 कोटी\n- ब्रिटनचं विदेश मंत्रालय आणि कोर्टात यापुढची प्रक्रिया\n- पुढच्या कारवाईसाठी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी हवी\n- अटकेची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यार्पणाला सुरुवात\n- प्रत्यार्पण करायचं किंवा नाही याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालय घेतं\n- आधी भारताला ब्रिटनकडे मल्ल्याविषयी रिपोर्ट द्यावा लागेल\n- कोर्टाचं समाधान झाल्यावरच परराष्ट्र मंत्रालय प्रत्यार्पणाचा निर्णय घेऊ शकतं\n- आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर प्रत्यार्पण नाही\n- संबंधित देशाला आरोपीला फाशी होणार नाही अशी हमी द्यावी लागते\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: arrestedlondonvijay mallyaलंडनविजय मल्ल्यास्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/branch-locator/", "date_download": "2018-04-23T19:32:02Z", "digest": "sha1:3ZOMXXFKAMQG2AQFRBM2GNWUPV2IYIHM", "length": 9388, "nlines": 192, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik बँक शाखा – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\n(०२५३) २३०५६०० ते ०२, २३४१५०८\nनाशिक – ४२२ ००१\n(०२५३) २३०५६१० / २५०३९४५\nनाशिक – ४२२ ००९\n(०२५३) २३०५६१२ / २५०३९४४\nएचपीटी कॉलेज रोड शाखा\nशॉप नंबर ७५ आणि ७६,\nनाशिक – ४२२ ००५\n(०२५३) २३०५६१३ / २३१११५८\n(०२५३) २३०५६१४ / २५०३५७५\nजि. नाशिक – ४२२ २१२\n(९५२५९४) २३४३८८ / २३४४९८\nशॉप नं. २ आणि ३, राजश्री अव्हेन्यू,\nआय टी आय अंबड लिंक रोड,\nनाशिक – ४२२ ००८\nशॉप नंबर ९ व १०,\nनाशिक केंब्रिज स्कूल शेजारी ,\nनाशिक – ४२२ ००९\nदुकान क्र : ६ आणि ७, अनिल हाईट्स अपा.,\nआकाश पेट्रोल पंपासमोर ,\nनाशिक – ४२२ ००४\nशॉप नंबर ७/८, फ्लोरा हाईट्स अपा.,\nबी.डी. कामगार नागर रोड,\nशॉप नं. १, प्लॉट नं. ५ आणि ६,\nसर्व्हे नं. ३२४, समृद्धी अपार्टमेंन्ट,\nसंगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.\nबँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2365", "date_download": "2018-04-23T19:32:09Z", "digest": "sha1:NPZFZBFNSZFLPEDUYWWF42TBWSAZGCQF", "length": 37834, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nया पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.\nसत्य शोधण्याच्या वेडाने झपाटलेल्या ऋषी,संत,सुधारक आणि वैज्ञानिक ह्या सर्वांचे ॠण संपुर्ण मानवजातीवर आहे.ते भान बाळगुन पुढील भाग देत आहे.\nकाहींनी अधिकाराने सुचना दिल्या होत्या. योग्य त्या सर्वच सुचनांचे अर्थात पालन करेल.\nभाग १ मध्ये काळाची सुरवात वैज्ञानिक व प्राचीन यांची मते--\nभाग २ (ख्रिस्तजन्म व ख्रिस्तनंतर)कॅलेंडरचा संक्षिप्त इतीहास--\nभाग ३ यात आपल्या कडील प्राचिन काळगणना व त्याची एकके सविस्तर दिलेली आहेत. मागील भागाच्या मास ह्या शेवटा पासुन पुढे.......\nपृथ्वी आपल्या कक्षेत २३ १/२ अंश( उत्तर पश्चिम) वायव्य दिशेला कलली आहे, म्हणून भूमध्यरेषे पासून २३ १/२ अंश उत्तर भागात आणि २३ १/२ दक्षिण भागात किरणे लम्ब रेषेत पडतात.सूर्याची किरणे लंबवत पडणे याला संक्रांती असे म्हणतात.\nया मध्ये उत्तरे कडील रेखांशाला कर्करेशा व दक्षिण कडील रेखांशाला मकररेखा म्हणतात.भूमध्य रेषेला शुन्य अंश किंवा विषुववृत्तरेखा म्हणतात.त्या मध्ये कर्क संक्रांतीला उत्तरायण आणि मकर संक्रातीला दक्षिणायन म्हणतात.\nपृथ्वीदर तासाला जवळपास एक लक्ष कि.मी.या वेगाने(अंदाजे ९६६०००००० कि.मी.लांबीचा)सूर्याभोवतालीचा प्रवास ३६५ १/२ दिवसामध्ये पूर्ण करते या कालावधीला एक वर्ष म्हणतात.\n४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).कली-युगाची सुरवात अर्जुनाचा नातु(पौत्र) राजा परीक्षिता पासुन मानली जाते.आपल्या कडील बहुतेक सर्व पंचागाची गणना/मांडणी याच काला पासुनची आहे.\nअश्या प्रकारे दोनदा युती होण्याचा काळ द्वापारयुग,तीन वेळा त्रेतायुग,चारदा सत्ययुग.\n१ कलीयुग --४३२००० वर्ष\nचार युगांचे एक चतुर्युग(महायुग)-४३२०००० वर्ष\nआपल्या प्राचीन ग्रंथात वर्तमान सृष्टी पाच मंडलाची(आकाशगंगा) बनलेली आहे असे मानले आहे.चंद्र मंडल,पुथ्वी मंडल,सूर्य मंडल,परमेष्टी मंडल आणि स्वयं भूमंडल ही मंडल उत्तोरोत्तर मंडलाच्या फ़ेरया मारीत असतात.\nसूर्यमंडलाने परमेष्टी मंडलाच्या(आकाशगंगा)केंद्राभोवतीचे एक चक्र पूर्ण केल्यावर होण्यरया काळाला मन्वन्तरमान काळ म्हणतात.दोन मन्वन्तरमानच्या मधील १ संध्याश सत्ययुगा बरोबर असतो.म्हणुन संध्याशसा सहित मन्वतराची गणना ३० कोटी ८४ लक्ष ४९ हजार वर्ष.\n(आधुनिक प्रमाणा नुसार सूर्य २५ ते २८ कोटी वर्षात आकाशगंगेच्या केंद्राभोवतीची एक फ़ेरीपूर्ण करतो चु.भू.द्या.ध्या.)\nपरमेष्टी मंडल स्वयं भूमंडल मंडलाच्या फ़ेरया मारीत आहे, म्हणजे आकाशगंगा वर असलेल्या आकाशगंगे भोवती फ़ेरया मारत आहे.या काळाला कल्प असे म्हणतात.त्याचे काल मापन ४ अब्ज ६४ कोटी वर्ष मानले जाते,याला ब्रम्हाचा दिवस मानले जाते.(एक दिवस-रात्रीचा काळ ८ अब्ज ६४ कोटी).ब्रम्हाचे एक वर्ष ३१ खर्व १० अज्ब ४० कोटी, त्याचे आयुष्य १०० वर्षांचे मानले गेले आहे ती संख्या होते ३१ नील १ खर्व ४० अब्ज वर्ष.(संख्यांचा विकास व गणित हे पुढील लेखात देण्याचा प्रयत्न आहे.)\nब्रह्मा नंतर विष्णु व नंतर रुद्राचा काळसुरु होतो.रुद्राला स्वत: काळ रुप मानले जाते म्हणुन काळ अनंत आहे असेही म्हटले जाते.\nही सर्व गणना मौखिक परंपनेने मांडण्याच्या एका पध्दतीचा नमुना खाली देत आहे.पुरोहीत पुजा विधी करण्यापूर्वी संकल्प सोडतात ..\nॐ अस्य् श्री विष्णो राज्ञया प्रवर्त मानस्य ब्रम्हण: द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशतितमे कलीयुगे कली प्रथम चरणे कली संवते(युगाब्दे)जम्बुद्वीपे आर्यावर्त्त्तान्तर्गत ब्रम्हावर्तैक (दण्डकारण्ये...) देशे भरतखंडे श्रीशालीवाहन शके (अमुक)नाम संवत्सरे(अमुक)अयने(अमुक)ऋतौ(अमुक)मासे(अमुक)पक्षे(अमुक)तिथौ(अमुक)वासरे(अमुक)नक्षत्रे (अमुक)योगे(अमुक)करणे(अमुक )राशिस्थिते..ग्रह चं.र.बु.वै. पुढे व्यतीचे गोत्र नांव व कार्याचा हेतु....\nअमुक या ठिकाणी विशिष्ट नांवे देतात..\nम्हणजे महाविष्णुद्वारे प्रवर्तीत अश्या अनंत काल चक्रात वर्तमान ब्रम्हदेवाच्या आयुष्याचा द्वितीय परार्ध पूर्ण झाला आहे.((म्हणजे वर्तमान ब्रम्हाचे ५० वर्ष झाले आहेत.)५१ वर्षाच्या श्वेतवाराह नावाच्या कल्पाचा पहीला दिवस आहे.ब्रम्हाच्या मन्वतरांतील वैवस्वमन्वंतर चालु आहे.(एका दिवसात १४ मन्वतर त्या मधील सातवे वैवस्वमन्वंतर) वैवस्वमन्वतरातील कलीयुगाचा प्राथमिक काळ चालु आहे.(एका मन्वतरां मध्ये ७१ चतुर्युगे त्यातील २८ वे चतुर्युगे कलीयुग)...या काळातील भारत खंडातील(अमुक दण्डकारण्ये..) नाम स्थानातील उत्तर/दक्षिण अयनातील..वसंत(ग्रिष्म...)ऋतुत..चैत्र(वैशाख..)मासात...शुक्ल/कृष्ण पक्षातील पंचमी...तिथित..शनि वासरे आर्द्रा..नक्षत्रे (अमुक)योगे(अमुक)करणे(अमुक ) सद्य स्थितीतील ग्रहाची राशि उदा. कुंभ राशि चंद्रे व इतर (ग्रह चं.र.बु.वै.) पुढे व्यतीचे गोत्र नांव व कार्याचा हेतु.... वै\nही सर्व कालगणनेची एकके आहेत. काळाचे ज्ञान,ग्रहांचे निरीक्षण,त्यांच्यागती,हे सर्व खगोल शाश्त्रात आहेत,(पुढे ग्रहंची अंतरे,वेग यांचे गणित आहेच) हा विषय अपोआपच खगोल माहितीकडे वळतो आहे.\nप्रसिद्ध वैज्ञानिक जन्म १९३४ मृत्यु १९९६ U.S.(यांनी Cosmos: A Personal Voyage, नावाची मालिका सुरु केली होती ज्याचे प्रक्षेपण जवळ पास ६० देशात झाले होते.) कार्ल सेगन यांनी आपल्या COSMOS पुस्तकात(पृ. २१४) दिलेला मथळा असा:\nहा सर्व विकास फ़ार पूर्विपासून आपल्याकडे विकसित होता, असे मांडण्यात पूर्ण काही तथ्य नाही.\nह्या एककांच्या आधारे पुढे होणारी ही गणना आजच्या गणनेच्याजवळ जाते. ही माझ्या सारख्याला शंका वाटली.कारण आज आपण खगोल शास्रात जी काही अदभूत प्रगती पाहत आहोत ती विकसित होत आलेली आहे.अरिस्टाट्ल कोपर्निकस पासून पुढे गलिलीओ, न्युटन ते आज चंद्रशेखर,स्टिफन हाकिन्स वै..\nप्रत्येक धर्मात विश्वाच्या उत्पत्ती बाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत.\nबायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे.तसेच पृथ्वी ही केंद्रस्थानी स्थिर आहे व त्याच्या भोवती सूर्य चंद्र इ ग्रह यांचे भ्रमण वै..ही चर्चला मान्य असण्यारया(किंवा मानावे असा आग्रहअसणारा),. असा एक मोठा कालखंड सर्वज्ञात आहेच.\nमला एकदा माझ्या आजोबांनी अडगळीत टाकलेले सामान मिळाले होते.त्यात पृथ्वीगोल असून ती पंचमुखीनागाच्या डोक्यावर असल्याचे चित्र होते.ते केव्हाचे याचा अंदाज नाही, पण अश्या प्रक्रारे वर्णन इतरत्र पण होते असे दिसते.\nतो पर्यंत न्युटनच्या गुरुत्वाकर्षणा विषयी माहिती नसावी.त्या मुळे पृथ्वी आधांतरी असण्याला तो पर्याय होता असे आपण म्हणु शकतो.पण त्या चित्रात पृथ्वी चेंडु प्रमाणे गोल होती.\nवैज्ञानिक प्रगतीचा आलेख बरयाच प्रमाणात उपलब्ध आहे.यात ही वेगवेगळ्या काळखंडात विविध संशोधन झाले.तसे आपल्याकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतातील अनेकांनी तुलनेने, संशोधनाने ,काहींनी प्रयोगाने अनेक गोष्टी साधार मांडल्या आहेत.त्यातुन येणारे निष्कर्ष सुद्धा अचंबीत करणारे आहेत.\nजे काही साहित्य आज उपलब्ध आहे ते परंपरेने चालत आलेले आहे.साहित्य मूळ स्वरूपात काय होते कोणी लिहिले या बद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही.त्यात ही अध्यात्म, धर्म, तत्वज्ञान व इतर अनेक चर्चा आढळतात.\nअविकसित अवस्था सर्वच ठिकाणी होती ती विकसित पण होत गेली आहे.पण कशी प्रयोग केले होते का प्रयोग केले होते का केवळ अतर्क्य अश्या कल्पनेने मांडले होते केवळ अतर्क्य अश्या कल्पनेने मांडले होते कल्पना कशी केव्हा झाली कल्पना कशी केव्हा झाली का केली त्यांची आवश्यकता काय होतीत्यामागची कारणं व परिणाम शोधता येतात का\nह्या सर्व पद्धतीची रचना वैज्ञानिकांनी कशी केली व आपल्या ग्रंथात आहे तर कोणत्या त्यावर उपलब्ध माहिती कोणती त्यावर उपलब्ध माहिती कोणतीशक्य तेवढी माहिती मांडतो.बाकी चर्चेच्या माध्यमातुन बरेच काही निघेल.\nपुढील भागात वैज्ञानिक प्रगतीचा आढावा.\nप्रतिक्रिया/सूचना/मार्गदर्शन करत रहावे. उपक्रम वरील सर्व मंडळींनी या विषयाला संलग्न अशी माहीती (दुवा) देत राहावी.\nलेख कालगणना या सदरात सुरु केले आहेत,पण अप्रत्यक्षपणे हा विषय खगोल शास्राच्या प्रगतीचा माहीतीपट होईल.त्याच बरोबर धार्मिक/अध्यामिक वै. चर्चा येईल या पूर्वी दोन्ही विषय आलेले आहेत.त्यावर लेखन पण आहेच.मी ते मांडावे की नाही यावर सुचना द्याव्यात.\nभारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य\nपृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत असते, परंतु तिचा अक्ष परिभ्रमणाच्या प्रतलाशी काटकोनात नसून २३.५ डिग्री अंशात कललेला आहे म्हणजेच परिभ्रमण करताना पृथ्वी एका बाजूला झुकलेली असते. या कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर पडणार्‍या सूर्यकिरणांच्या कोनामध्ये बदल होतो व सहा महिने उत्तर ध्रुव तर उर्वरित सहा महिने दक्षिण ध्रुव सुर्याकडे कललेला असतो.\nउत्तर ध्रुवाचा सुर्याकडे जास्तीत जास्त कल २१ जुन रोजी येतो, यादिवशी सुर्याची किरणे २३.५ अंश उत्तर अक्षवृत्तावर लंबरुप पडतात, म्हणून २३.५ अंश उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त तर या दिवसास कर्कसंक्रांत असे संबोधण्यात येते, यादिवशी उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो.\nदक्षिण ध्रुवाचा सुर्या कडे जास्तीत जास्त कल २१ डिसेंबर रोजी असतो, यादिवशी सुर्याची किरणे २३.५ अंश दक्षिण अक्षवृत्तावर लंबरुप पडतात, म्हणून २३.५ अंश दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त तर या दिवसास मकरसंक्रांत असे संबोधण्यात येते, यादिवशी दक्षिण गोलार्धात दिवस मोठा असतो.\nयाशिवाय वर्षातुन दोन दिवस अक्ष परिभ्रमणाच्या प्रतलाशी काटकोनात येतो त्या दिवसांना वसंतसंपात (२० मार्च) व शरदसंपात (२३ सप्टेंबर) असे संबोधण्यात येते, यादिवशी सुर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरुप पडतात व दोन्ही गोलार्धात १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते.\nकाही पंचांगकर्ते व ज्योतिषी यांच्या मतानुसार उत्तरायण म्हणजे मकरसंक्रांत ते कर्कसंक्रांत हा कालावधी, आणि दक्षिणायण म्हणजे कर्कसंक्रांत ते मकरसंक्रांत हा कालावधी होय. म्हणजेच सुर्याचे मकरसंक्रांती पासुन रोजचे उत्तरेकडे सरकणे हे उत्तरायण आहे व कर्कसंक्रांती पासुन रोजचे दक्षिणेकडे सरकणे हे दक्षिणायण आहे.\nलो. टिळकांच्या मते वसंतसंपात ते शरदसंपात हा कालावधी (सुर्याचे उत्तर गोलार्धात चलन) म्हणजे उत्तरायण आहे. आणि दक्षिणायण म्हणजे शरदसंपात ते वसंतसंपात हा कालावधी (सुर्याचे दक्षिण गोलार्धात चलन) आहे.\nलो. टिळकांनी उत्तरायण आणि दक्षिणायण संबंधी त्यांचे मत \"ओरायन\" व \"आर्क्टिक होम ऑफ वेदाज\" या पुस्तकांत तपशीलवार मांडले आहे.\nयोग्य व्याख्या कोणती हा वाद गेले कित्येक वर्ष टिळकांचे समर्थक वि. ईतर असा होत आहे. ही मतभिन्नता अनेक ठिकाणी दिसून येते, उदाहरणार्थ - विकीपेडिया ईंग्लीश वर पहीली व्याख्या तर विकीपेडिया मराठी वर टिळकांची व्याख्या दिलेली आहे, थोडक्यात विकीपेडिया लेखकांत देखील मतभिन्नता आहे.\nलो. टिळकांनी दिलेले पुरावे पडताळुन पाहणे मला शक्य नाही, त्यामुळे या दोन व्याख्यांपैकी कोणती योग्य आहे याबाबत उपक्रमींची मते जाणून घ्यायला आवडेल.\nशैलेश वासुदेव पाठक [16 Mar 2010 रोजी 07:46 वा.]\nश्री शरद यांनी वैयक्तीक निरोप पाठवुन शुद्धलेखनासाठी व व्याकरणदृष्ट्या चुकांसाठी मार्गदर्शन केले आहे.\nखरचं आहे, शुद्धलेखनाच्या माझ्याकडुन अक्षम्य चुका होतात.कारणे सांगणे योग्य नाही .चुका होतात. त्या मी पुढील लेखात सुधारण्याचा प्रयत्न करतो.\nवाचकांनी शुद्धलेखनाच्या व व्याकरणदृष्ट्या चुकांसाठी (काही दिवस मला येईपर्य़ंत)थोडे फ़ार दुर्लक्ष करावे.ही नम्र विनंती.\nजास्तीत जास्त मार्गदर्शन व सूचना देत (सर्व बाबतीत) देत राहाव्या. यातुनच माझी प्रगती होईल.\nउत्तरायण व लोकमान्य टिळक\nजुन्या आर्य ग्रंथाचे वाचन करत असताना लोकमान्यांच्या हे लक्षात आले की आर्यांचे यज्ञयाग विधी व देवांना हविर्भाग देण्याचे विधी हे अतिशय काटेकोरपणे त्यांच्या पंचांगाप्रमाणे चालत असत. आर्यांनी वर्षाचे दोन भाग केले होते. पहिला भाग वसंत-संपात दिनापासून चालू होऊन शरद संपात दिनाला( ज्याला विशुवन असे नाव होते.) संपत असे. या कालात सूर्य विषुव वृत्ताच्या उत्तरेला असतो. या कालाला देवायन असे नाव आर्यांनी ठेवले होते. वर्षाचा दुसरा भाग, जेंव्हा सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला असतो, हा पितरायन म्हणून ओळखला जात असे. आर्यांचे यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी फक्त देवायन कालात होत असत. व हे सर्व विधी वसंत-संपात दिनापासून सुरू होत.\nपुढच्या कालात,(केंव्हापासून ते माहिती नाही.) नववर्षाचा प्रथम दिन, वसंत-संपात दिवसापासून हलवून काहीतरी अज्ञात कारणास्तव, Winter Solstice (22 December) या दिवशी मानला जाऊ लागला. त्यामुळे वर्षाचे उत्तरायण व दक्षिणायन असे दोन नवीन भाग पडले. असे जरी असले तरी यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी, जुन्या पंचांगाप्रमाणेच(वसंत- संपात दिनापासून) चालू राहिले.\n\"मंडल\" प्रकाराबद्दल अधिक माहिती देता येईल का\nआपल्या प्राचीन ग्रंथात वर्तमान सृष्टी पाच मंडलाची(आकाशगंगा) बनलेली आहे असे मानले आहे.चंद्र मंडल,पुथ्वी मंडल,सूर्य मंडल,परमेष्टी मंडल आणि स्वयं भूमंडल ही मंडल उत्तोरोत्तर मंडलाच्या फ़ेरया मारीत असतात.\nयेथे \"पृथ्वीमंडल\" आणि \"भूमंडल\" ही मंडले कुठली-कुठली आहेत (\"पृथ्वी\" आणि \"भू\" हे दोन एकाच अर्थासाठी पर्याय म्हणून माहीत आहे. की \"स्वयंभू\"मंडल (\"पृथ्वी\" आणि \"भू\" हे दोन एकाच अर्थासाठी पर्याय म्हणून माहीत आहे. की \"स्वयंभू\"मंडल\nसूर्यमंडलाने परमेष्ठी मंडलाभोवती फेरी मारण्यामुळे आकाशात काय फरक दिसतो(लेखकाने अन्य बाबतीत \"आकाशात काय दिसते\" ते सांगितले आहे, तशा प्रकारचे कुतूहल मला आहे. उदाहरणार्थ, युग-कालाच्या सुरुवाती-शेवटी सात ग्रहांची एकत्र युती होते, ते आकाशात आपल्याला दिसले होते/दिसेल. असे लेखक सांगतात, ते उत्तम. अशा प्रकारचे वर्णन हवे आहे... मन्वंतर मानाच्या सुरुवाती-शेवटी कुठली आकाशीय स्थिती आहे(लेखकाने अन्य बाबतीत \"आकाशात काय दिसते\" ते सांगितले आहे, तशा प्रकारचे कुतूहल मला आहे. उदाहरणार्थ, युग-कालाच्या सुरुवाती-शेवटी सात ग्रहांची एकत्र युती होते, ते आकाशात आपल्याला दिसले होते/दिसेल. असे लेखक सांगतात, ते उत्तम. अशा प्रकारचे वर्णन हवे आहे... मन्वंतर मानाच्या सुरुवाती-शेवटी कुठली आकाशीय स्थिती आहे\nबरीच रोचक माहिती मिळाली.. आभार.\nचांगल्या चर्चेची अपेक्षा आहे\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nधनंजय म्हणतात तशी \"मंडल\" बद्दल अधिक माहिती देता येईल का\nकारण लेखातील \"सृष्टीची मंडले\" ही काहीशी टायकोच्या मंडलां सारखी वाटली.\n४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).\nप्राचीन काळी नक्षत्रांची सीमा (व्याप्ती) उत्तर धृव ते दक्षिण धृव मानली जायची, म्हणून सात ग्रह एका नक्षत्रात एकत्र असणे अशक्य नाही. जालावर थोडे शोधल्यावर कळले की पाश्चात्य ज्योतिषी सात ग्रह एका राशीत असण्यास Grand Stellium म्हणतात व अशी ग्रहस्थिती ५ फेब्रुवारी १९६२ रोजी होती आणि ४ मे २००० रोजी देखील ६ ग्रह एका राशीत होते. खगोलशास्त्राच्या प्रणालीत (Planetarium Software) या तारखा टाकल्या नंतर दिसलेली ग्रहस्थिती याप्रमाणे -\n५ फेब्रुवारी १९६२ - बुध, शुक्र, सुर्य, चंद्र, मंगळ, गुरु व शनी मकर राशीत.\n४ मे २००० - बुध, शुक्र, सुर्य, चंद्र, गुरु व शनी मेष राशीत आणि मंगळ वृषभ राशीत.\nविकी वरील माहितीत कलियुगाची सुरवात १८ फेब्रुवारी ३१०२ ख्रि.पु. रोजी झाली असे दिले आहे. ही तारीख प्रणालीत पडताळून पाहिल्यावर दिसलेली ग्रहस्थिती -\n१८ फेब्रुवारी ३१०२ ख्रि.पु. - गुरु, शुक्र, सुर्य, मंगळ व बुध मीन राशीत, शनी कुंभ राशीत आणि चंद्र मेष राशीत होता.\n१७ फेब्रुवारी रोजी चंद्र मीन राशीत आसल्यामुळे सहा ग्रह मीन राशीत दिसतात.\nम्हणजे विकी वर दिलेली तारिख लेखात दिलेल्या नियमात बसत नाही, याचे कारण कदाचित प्रणाली वापरत असलेली माहिती (उदा. Synodic Period) व भारतीय ज्योतिषी व स्वामी युक्तेश्वर यांनी वापरलेली माहिती यांत तफावत असावी. विकीवर व ईतरत्र शोधले तरिही स्वामी युक्तेश्वर यांना हिच तारिख कशी मिळाली याची माहिती व त्यासाठी केलेले गणित मिळू शकले नाही.\nजर तुमच्याकडे खगोलशास्त्राची प्रणाली (Planetarium Software) नसेल तर जालावर उपलब्ध असलेली हे Software वापरु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/37?page=16", "date_download": "2018-04-23T19:23:52Z", "digest": "sha1:SEI3KWJFB5HZGV5K23CEQQIV3WID7RO4", "length": 4523, "nlines": 113, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संदर्भ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)\nप्रकल्प : गमभन टंकलेखन सुविधा\nमराठीमध्ये उच्चारानुरूप टंकलेखन करण्याकरता जाळ्यावर आणि जाळ्याशिवाय चालणारी सुविधा.\nमराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज\nलेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे.\nमराठी भाषेत अनेक फार्शी शब्द इतके रूढ झाले आहेत की, आता एखादा शब्द फार्शीतून आला आहे हे सांगताही येणार नाही. ह्या शिवाय मराठीतले काही शब्द फारशी नसले तरी त्यांच्या निर्मितीमागे फार्शी प्रभाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:27:07Z", "digest": "sha1:GCOF5AWDVMA3YE3URRM5A7ZMBVB54EEB", "length": 31325, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाल महाल - विकिपीडिया", "raw_content": "\n(लालमहाल या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nलाल महाल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे. ती पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रस्ता आहे.\nलाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. त्या वेळेस शिवरायांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शास्ता खान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. \" सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..\" असे शास्ताखान औरंगजेबास म्हणाला होता. शास्ताखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल.. तोपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून रायगडावर पोहचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की शिवाजीचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून तो त्याच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचा नाही. दरम्यान शिवरायानी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक ४०० विश्वासू मावळ्यांना घेऊन लालमहालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत शाहिस्तेखानची तीन बोटे तुटली. त्याचा मुलगा मारला गेला. त्याच्या बेगमा मृत्युमुखी पडल्या आणि शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहाल मुक्त केला. आज या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. आणि इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम शिवाजी महाराजांनी या लालमहालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या ४०० मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. असा हा देदीप्यमान इतिहास या लालमहालात घडला याचा प्रत्येक पुणेकर आणि महाराष्ट्रीय माणसाला अभिमान आहे.\nपुण्यातील लाल महाल हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी अत्यंत अभिमानाची वास्तू आहे. याच लाल महालातून एकेकाळी राजांच्या स्वराज्याचा कारभार चालत असे. या लाल महालातूनच शास्ताखानसारख्या नराधमास महाराजांनी हाकलवून लावले. लाल महालाने स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले ते या मातीतील भूमिपुत्रांनी साकारून दाखवले. याच लाल महालाने शाहेस्तेखानाला त्याची बोटे सोडून जाण्यास भाग पडले ह्या प्रकाराने औरंगजेबासारख्या बादशहाची गादी हादरल\nसध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवाजीच्या काळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहे. काही नतद्रष्टांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा २०१० साली काढून टाकला. त्यासाठी संभाजी ब्रिगेड, भारत मुक्तीमोर्चा सारख्या अनेक संघटनानी त्यास पाठिंबा दिला तसेच पुण्याचे त्यावेळेचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारून सर्वार्थाने दाद दिली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nपुण्यातील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१८ रोजी १९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/workers-disguised-as-patients-entered-a-hospital-276393.html", "date_download": "2018-04-23T19:13:26Z", "digest": "sha1:5Y3AGHZISEDTREKHE24WQ64TAGVTBRBN", "length": 11366, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात घडला 'मुन्नाभाई' स्टाईल प्रकार,रुग्ण म्हणून भरती झाले रोजंदारी कामगार", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपुण्यात घडला 'मुन्नाभाई' स्टाईल प्रकार,रुग्ण म्हणून भरती झाले रोजंदारी कामगार\nएमआयएमच्या जागरूक नगरसेविका आशा लांडगे यांना संशय आला आणि खुलासा झाला की हे डी वाय पाटील संस्थेतील कामगार आहेत. काहीही आजार नसताना त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. बोगस केस पेपर बनवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बागडे हेही आश्चर्य चकित झाले त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.\nपुणे 08 डिसेंबर: पुण्यातील येरवडा भागातील पालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात आज सकाळी अचानक 115 पेशंट भर्ती झाले. विशेष म्हणजे हे रुग्ण नव्हते तर रोजंदारी कामगार होते.\nएमआयएमच्या जागरूक नगरसेविका आशा लांडगे यांना संशय आला आणि खुलासा झाला की हे डी वाय पाटील संस्थेतील कामगार आहेत. काहीही आजार नसताना त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. बोगस केस पेपर बनवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बागडे हेही आश्चर्य चकित झाले त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पण हा नेमका बोगस रुग्ण घोटाळा कशासाठी हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.\nतसंच या सगळ्यामागे नक्की कोण आहे हेही कळत नाही. गेल्या काही दिवसात राज्यामध्ये बोगस डॉक्टरांचे आणि बोगस दवाखान्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या सगळ्याचं नक्की कारण काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR244", "date_download": "2018-04-23T18:57:05Z", "digest": "sha1:5X6MHFKX6ZSIXOH6AVLMNWP5O6A6M336", "length": 6542, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधानांचे राज्यसभेत वक्तव्य\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत प्रत्युत्तर दिले.\nविमुद्रीकरणावर सदनातील काही सदस्यांनी आपली मते मांडली आणि काही चर्चाही झाली. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई हा राजकीय लढा नाही तसेच तो एखाद्या पक्षाविरुद्धचाही लढा नाही. भ्रष्टाचाराने गरीब आणि मध्यमवर्गीयांवर विपरित परिणाम केला आहे. गरीबांचे हात सक्षम करण्यासाठी यंत्रणेची फसवणूक करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे पंतप्रधान म्हणाले.\nविमुद्रीकरणानंतर 700 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून ही संख्या वाढत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.\nआज देश दोन भागांमध्ये विभागला गेला असून एका भागात देशातील जनता आणि केंद्र सरकार आहे तर दुसऱ्या भागात राजकीय नेत्यांचा गट आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.\nचुकीच्या गोष्टींचा प्रभाव समाजावर पडू नये म्हणून आज भारत प्रयत्नशील आहे. प्रत्यक्ष बदल करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि देशाच्या क्षमतेला कमी लेखू नये असे त्यांनी सांगितले.\nसर्व प्रकारच्या संस्था राजकारणापासून अलिप्त ठेवल्या पाहिजेत असे सांगत भारतीय रिझर्व्ह बँकेला कोणत्याही प्रकारच्या वादात ओढता कामा नये असे पंतप्रधान म्हणाले.\nप्रशासनाशी संबंधित बाबींचा उल्लेख करताना सर्वसामान्य माणसाची ताकद वाढविण्यासाठी बरेच काही करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारच्या ई-मार्केटप्लेसच्या माध्यमातून शासकीय पुरवठा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणल्याचेही त्यांनी नमूद केले.\nस्वच्छ भारत आणि त्याबाबत जनजागृतीच्या संदेशाचा प्रसार केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील स्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वच्छता ही लोकचळवळ झाली पाहिजे असे सांगत, आपण सर्वांनी यासाठी एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.\n“एक भारत, श्रेष्ठ भारत” उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांना देशातील विविध भागांची संस्कृती आणि क्षमता जाणून घेण्याची आणि त्याचे कौतुक करण्याची संधी प्राप्त झाली आहे असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/11/25/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T18:59:06Z", "digest": "sha1:J7EMH7S6I7KEZBE4TLZS4HECJM2TL3TO", "length": 28577, "nlines": 505, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "कोहळा | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nस्वयंपाक, औषधीकरणात कोहळा वापरला जातो. यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ यांतही औषधी गुणधर्म असतात.\nकोहळा हे काकडीच्या जातीतील फळ होय. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल असतो, पाने खरखरीत असतात, तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो.\nस्वयंपाक, औषधीकरणात तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ औषधी गुणधर्माचे असतात. चांगली जमीन असली तर एका वेलाला 50-60 कोहळे धरतात. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.\nकोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नावे आहेत-\nमहत्फला, बृहत्फला – मोठे फळ असणारी\nक्षीरफला- दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी\nस्थिरफला – जिचे फळ दीर्घ काळ टिकते ती\nसोमका – शीतल गुणधर्माची\nपीतपुष्पा – पिवळ्या रंगाची फुले असणारी\nकुष्मांडाला हिंदीत पेठा, इंग्रजीत ऍश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेरा (Benincasa cerifera) असे आहे.\nआयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत-\nकुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरू पित्तास्रवातनुत्‌ बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ \nवृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु \nकोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने, पितशमनास उत्तम असतो.\nतोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो. पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो.\nकोहळा धुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे साधारण दीड सेंटिमीटर लांबी-रुंदी-उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे. कोहळा शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते.\nकोहळा धुवून त्याची साल काढून टाकावी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी.\n– कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो-\n– कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत वीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा चार – पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो.\n– आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार-पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात.\n– मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.\n– लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो.\n– शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.\n– तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.\n– तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.\n– कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते.\n– वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्घ आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते.\n– जून कोहळा क्षारयुक्‍त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर उत्तम असतो, पचनास मदत करतो.\n– पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही असतो.\n– दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे. कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्‍चित हातभार लागतो.\nfrom → आग्र्याचा पेठा, उष्णता, कडकी, कोहळा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR245", "date_download": "2018-04-23T19:19:05Z", "digest": "sha1:BD2H34SGATO5UV5RGU4GCWRSXVSWLV3X", "length": 3379, "nlines": 68, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nभारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nया विभागात प्रामुख्याने सहकार्य करण्यावर भर राहील\n1) एकात्मिक रोग निदान आणि देखरेख\n5) औषध आणि औषध निर्माण उत्पादन आणि रुग्णालय साधने\n8) परस्पर हिताचे आणखी काही विभाग\nसहकार्याविषयी अधिक तपशील ठरवण्यासाठी आणि सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.\nसप्रे -नि चि -प्रिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR445", "date_download": "2018-04-23T18:47:44Z", "digest": "sha1:I7L5AWL7LXQGZSPX6BZZ6XIF33XNYKU3", "length": 3344, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nक्षयरोग निर्मूलन वर्ष 2015 पर्यंत 217 प्रति लक्ष घट\nसुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लागण झालेल्या महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार आणि केरळ या पाच राज्यांतील रुग्णांसाठी औषधोपचाराची नवी पथ्ये जारी करण्यात आली आहेत.\nया सुधारीत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासून क्षयरुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 2005 साली हे प्रमाण प्रति लाख 279 इतके होते. 2015 सालापर्यंत प्रति लाख 217 इतकी घट झाली.\nहा कार्यक्रम राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्रासाठी 8059.4 लाख रुपयांची तरतूद असून त्यापैकी 6483.16 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/last-fb-live-264743.html", "date_download": "2018-04-23T19:16:36Z", "digest": "sha1:XMVAOB46P4OXGJE33BUYM3IM5YFEZRHT", "length": 8550, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ते' एफबी लाईव्ह ठरलं शेवटचं!", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'ते' एफबी लाईव्ह ठरलं शेवटचं\n'ते' एफबी लाईव्ह ठरलं शेवटचं\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nकोते दाम्पत्यानं लावून दिली 1700 लग्न\nअब्दुल सत्तारांनी आपल्या मुलीचं लग्न केलं सामूहिक विवाह सोहळ्यात\n'सुभाष देसाईंचं मत वैयक्तिक'\nनाणारच्या रहिवाशांना काय वाटतं\n'मोदींच्या मनात दलितांना स्थान नाही'\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/7InnovativeWaterIdeas;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:07:59Z", "digest": "sha1:M6MCOECKUFM6AVBPWHIDO6UWYBWKBKIZ", "length": 8325, "nlines": 173, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> आमच्याविषयी >> नाविन्यपुर्ण जलसंकल्पना\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nशासन निर्णय व परिपत्रके\nशासन निर्णय व परिपत्रके\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-244237.html", "date_download": "2018-04-23T19:02:54Z", "digest": "sha1:HWJUPW4V5IBYUZK6DLLHVIQ6OAGYJ3YV", "length": 13288, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बस,रेल्वे,मेट्रो,विमान... एकाच ठिकाणी! सरकारचा नवा प्रकल्प", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n10 जानेवारी,कौस्तुभ फलटणकर:शहरात एकाच ठिकाणी बस,रेल्वे,विमान आणि मेट्रोचं स्टेशन असलं तर प्रवासातील किती कटकटी दूर होतील नाही दिल्ली,मुंबई ,पुण्यासारख्या मोठ्या आणि वर्दळीच्या शहरात राहणाऱ्यांसाठी तर ही कल्पनाच सुखावणारी आहे.पण आता ही फक्त कल्पना राहणार नाहीये तर लवकरच हे वास्तवात उतरणार आहे.\nदेशात वेगवेगळ्या शहरात इंटर मॉडेल स्मार्ट स्टेशन उभारण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे . यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर आणि वाराणसी ही दोन शहरं निवडली आहेत . या योजनेअंतर्गत नागपूरजवळ तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे ज्यात खापरी,गुमगाव आणि अजनी या तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे.यापैकी खापरीला हे स्मार्ट स्टेशन उभारलं जाईल.याच स्टेशनवर रेल्वे,एसटी ,मध्यप्रदेश ट्रान्सपोर्टच्या बसेस ,शहर बस ,मेट्रो आणि विमानतळाला जाण्याचा मार्ग असेल.\nकेंद्र सरकारच्या अभ्यासात आढळले आहे की शहरांमध्ये वाढती ट्रॅफिक गजबज कमी करायची असेल तर स्टेशन जोडणे आवश्यक आहे .कुठल्याही शहरात रेल्वे आणि विमानाने साधारण तीस टक्के लोक असे उतरतात ज्यांना वाहन बदलून शहराबाहेर जायचं असतं . पण स्टेशन जोडले नसल्याने या लोकांचा भार शहराच्या ट्रॅफिकवर येतो.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही योजना अतिशय आवडली असून नागपूरसारख्या शहरात चार हजार प्रवासी प्रवास करणाऱ्या विमानतळाला चार हजार कोटी ,आणि एक लाख प्रवासी प्रवास करतात त्या स्टेशन्सचा विकास नाही ही गोष्ट मोदींना खटकली आणि तिथून ही संकल्पना पुढे आली आहे . नागपूर आणि वाराणसी स्टेशनचा प्लान तयार झाला असून लवकरच त्याला केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलं जाईल.\nसाधारण पाच लाख लोक एकाच वेळी सहज प्रवास करू शकतील आणि त्यांना सगळ्या सोयी सुविधा या स्टेशनवरच दिल्या जातील. नागपूर आणि वारणासी नंतर देशात इतर दीडशे शहरात ही योजना अमलात आणण्याची सरकारची तयारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: इंटर मॉडेल स्मार्ट स्टेशनबसमेट्रोविमान\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/maharashtra/124-vidarbha-nagpur", "date_download": "2018-04-23T19:02:01Z", "digest": "sha1:FIHBED3HZLUKVX27FPNMLW3WSQOUNEYE", "length": 7258, "nlines": 157, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन\nनागपूर मेट्रोचं काम सुरु असताना आढळला धड नसलेला मृतदेह\nगांधींचं 'डाकघर' बनलंय 'निवासस्थान'\nनांदेड: 80 विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा\nऊसतोडणीच्या आवाजाने बछड्यांना सोडून मादी बिबट्याने धूम ठोकली\nमोदींच्या आश्वासनांचा निषेध करत नागपूर युवा काँग्रेसचं 'मोदी एप्रिल फुल' आंदोलन\nपाण्याच्या समस्येवर सोशल माध्यमातून उपाययोजना; बुलडाण्यातील तरुणांचा संकल्प\nपोलिसाने विचारला जाब कॉन्स्टेबलला आला राग\nनागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन\nशेतातील विजेचा शॉक लागला अन् बिबट्याने श्वास सोडला\nस्वत:चा जीव धोक्यात घालून वाघासोबत झुंज लढवणारी 'रणरागिणी'\n‘मी शिवसेनाचाच...’- गुलाबराव पाटील\nहात-पाय बांधून महिलेला मारहाण, नांदेडमधील धक्कादायक प्रकार\nबौद्ध विहारातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला\n‘त्या’ व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला दिला चोप\nताडोबातील सोनम वाघिणीचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटक आश्चर्यचकीत\nप्रमोद कांबळेंना मानसिक धक्का, शिल्पकाराचा खजिना आगीत भस्मसात\nकर्जमाफीचा घोळ संपता संपेना ; पात्र शेतकऱ्यांनाही बँकेच्या नोटीसा\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/home-loan/", "date_download": "2018-04-23T19:31:18Z", "digest": "sha1:75SCL4UR3XNG2IOZ75OHYNLIZH7SAMPU", "length": 9433, "nlines": 140, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik गृह कर्ज – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nकर्ज कोणास घेता येईल \nअशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँकेचा अ वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.\nघर बांधणी/फ्लॅट खरेदी/घर दुरूस्ती\nकमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 80% पावेतो.\nपरतफेडीची मुदत (कमाल) – 20 वर्षे (240 महिने) राहील.\nव्याजदर द.सा.द.शे. 11% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संचालक मंडळास राहतील.\nकमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 70% पावेतो.\nपरतफेडीची मुदत (कमाल) – 15 वर्षे (180 महिने) राहील.\nव्याजदर द.सा.द.शे. 11% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संचालक मंडळास राहतील.\nनविन घरासाठी 20% व जुन्या घरासाठी / घर बांधकामासाठी 30% दुरावा ठेवण्यात येईल व दुराव्याची रक्कम बचत/चालु खात्यात जमा केलेली असावी.\nघर बांधकामाच्या इस्टिमेटच्या 70% कर्ज मंजूर करण्यात येईल.\nविहीत नमुन्यातील अर्ज तपशिलवार माहितीसह.\nपासपोर्ट आकारचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल प्रत\nपॅनकार्ड व आधार कार्ड प्रत\nनोकरी करीत असलेल्या ठिकाणचे आयडी कार्ड\nमागील 3 महिन्याचे पगार पत्रक फॉर्म नं. 16 सह\nपगार जमा होत असलेल्या बँकेचा खात्याचा व इतर बँकेत असलेल्या बचत अथवा कर्ज खात्यांचा मागील एक वर्षांचा खाते उतारा.\nअर्जदाराचे पगार जमा होत असलेल्या बँकेचे 10 चेक्स्\nअर्जदार व जामिनदार व्यवसायिक असल्यास\nपासपोर्ट आकाराचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल झेरॉक्स्\nपॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स्\nशॉप Act लायसन्स् नुतनीकरण केलेले.\nमागील तीन वर्षांचे आर्थिक पत्रके (ताळेबंद नफा तोटा पत्रक, आयकर चालनासह सी.ए. सर्टिफाईड आवश्यक)\nइतर बँकेत असलेल्या चालू, बचत अथवा कर्ज खात्यांचे मागील एक वर्षाचे खाते उतारे.\nअर्जदार यांचे इतर बँकेचे 10 चेक्स्\n← वैयक्तिक कर्ज सोनेतारण कर्ज →\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22corporations/3GMIDC;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:16:23Z", "digest": "sha1:SS2M3CPPMYSOSHSA7KMLZFLG6ZV5JFHS", "length": 2449, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127859\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/88RTI/1RTIAct;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:03:35Z", "digest": "sha1:DPBLZ5TU3PHJ3WKE7ADFTVAJV6X575FG", "length": 10877, "nlines": 175, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> माहिती अधिकार >> माहिती अधिकार अधिनियम\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिदृध करावयाचे माहितीचे प्रपत्र\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनागरीकांना माहितीचा अधिकार प्रदान करणारा भारतीय संसदेने केलेला हा कायदा ही सन २ ०० २ च्या माहितीचे स्वातंत्र्य कायद्याची सुधारित आणि व्यवहार्य आवृत्ती आहे. जम्मू आणि काश्मिर वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हा लागू आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार कोणताही नागरीक शासकीय संस्था वा राज्याचे अभिकरण यांचेकडून माहिती मिळणेकामी विनंती अर्ज करु शकतो आणि त्या संस्थंस त्वरीत तीस दिसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणावर या कायद्यान्वये अभिलेख संगणकीकृत करणे बंधनकारक आहे. ज्यायोगे माहितीचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण होवून नागरिकांना अडचणींचे वेळी माहिती मिळविण्यासाठी औपचारिक विनंती करण्याची गरज भासणार नाही.\nसंसदेमध्ये हा कायदा ९ ५ जून २ ० ० ५ रोजी संमत झाला व ९ २ ऑक्टोबर २ 00५ पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. कार्यालयीन गुप्तता कायदा ९ ९ २ ३ व इतर विशेष कायद्यांनद्वारे माहिती उघड करण्याविषयीच्या बंदीस या नविन माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे मुक्तता मिळाली आहे.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127851\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/rupay-debit-card/", "date_download": "2018-04-23T19:34:10Z", "digest": "sha1:NJRAT2YZTXI7CFGFP5KR4SCCRRT5AVNL", "length": 6533, "nlines": 111, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik रूपे डेबिट कार्ड – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nसर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या विश्‍वास को-ऑप. बँक लिमिटेडने, रूपे डेबिट कार्ड सुविधा ग्राहकास उपलब्ध करून दिलेली आहे. हे कार्ड नॅशनल फाएनन्शिअल स्वीचशी (एन एफ एस) संलग्न असलेल्या सर्व बँकेच्या एटीएम मशिनद्वारे कोठेही व कधीही वापरता येते. “RuPay” बोधचिन्ह (लोगो) असलेली कोणतीही बँक, व्यापार, उद्योग संकुलातूनही (पीओएस) कार्डचा वापर करू शकते. सदर ठिकाणी डेबिट कार्ड वापरतांना पिन नंबर वापरणे बंधनकारक आहे.\nडेबिट कार्डने रक्कम काढण्याची अधिकतम मर्यादा प्रति दिन: रू.25,000/-\nडेबिट कार्ड पीओएस साठी मर्यादा प्रति दिन : रू.25,000/-\nविश्वास बँकेने चीपबेस कार्डची सुविधा एप्रिल २०१७ पासून सुरु केलेली आहे तसेच ऑनलाईन व्यवहारांसाठी रूपे डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध आहे.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2018-04-23T19:26:36Z", "digest": "sha1:PYHHMFTZDNBWVGPJKCOCJWWIE4G46AKL", "length": 7461, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खाद्यपदार्थ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nखालील महिरपी कंसातील साचा पहा आणि इतरांच्या सदस्य पानावर खालील साचा लावून त्यांना या विषयात लिहिण्यास बोलवा.\nवर्ग:अन्न, वर्ग:अन्न व पेये वर्ग:पाककृती, वर्ग:पाककला आणि वर्ग:खाद्यपदार्थ येथे विकिबुक्स प्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख शोधून वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख येथे स्थानांतरीत करता येतील.\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► राष्ट्रीयत्वानुसार खाद्यपदार्थ‎ (९ क)\n► प्रदेशानुसार खाद्यपदार्थ‎ (२ क)\n► उपवासाचे खाद्यपदार्थ‎ (५ प)\n► खाद्यपदार्थ साधने‎ (३ प)\n► दुग्धजन्य पदार्थ‎ (९ प)\n► मांसाहारी खाद्यपदार्थ‎ (४ प)\n► लोणची‎ (१२ प)\n► शाकाहारी खाद्यपदार्थ‎ (२ प)\nएकूण ९० पैकी खालील ९० पाने या वर्गात आहेत.\nएकूण २ पैकी खालील २ संचिका या वर्गात आहेत.\nडोसा.JPG ३,४५६ × २,३०४; २.७९ मे.बा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/shade-purchase-loans/", "date_download": "2018-04-23T19:33:00Z", "digest": "sha1:7L6YHWM57UXY274SRQBDSXNCQTKMA6KO", "length": 9434, "nlines": 144, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik गाळा /शेड खरेदी कर्ज – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nअशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँकेचा अ वर्ग भागधारक सभासद असणे आवश्यक आहे.\nव्यवसायासाठी/दुकानासाठी नविन व जुना गाळा खरेदी करणे.\nखरेदी केलेला जुना व नवा गाळा\nजुन्या व नव्या गाळाच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 80% पावेतो कर्जदाराची आर्थिक व परतफेडीची क्षमता पाहून देता येईल.\nसदर कर्जासाठी 20% दुरावा ठेवण्यात येईल.\nसदर कर्जासाठी मुदत 10 वर्षे (120 महिने) राहील.\nव्याजदर व व्याजाची आकारणी\nसदर कर्जास द.सा.द.शे. 12% दराने व्याजाची आकारणी दरमहा केली जाईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संचालक मंडळास राहील.\nसदर कर्जाची थकबाकी झाल्यास थकबाकीवर द.सा.द.शे. 2% दंडव्याज आकारण्यात येईल.\nविहीत नमुन्यातील अर्ज तपशिलवार माहितीसहर\nअर्जदार व जामिनदार कागदपत्रे\nपासपोर्ट आकारचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल प्रत\nपॅनकार्ड व आधार कार्ड प्रत\nनोकरी करीत असलेल्या ठिकाणचे आयडी कार्ड\nमागील 3 महिन्याचे पगार पत्रक फॉर्म नं. 16 सह\nपगार जमा होत असलेल्या बँकेचा खात्याचा व इतर बँकेत असलेल्या बचत अथवा कर्ज खात्यांचा मागील एक वर्षांचा खाते उतारा.\nअर्जदार यांचे पगार जमा होत असलेल्या बँकेचे 10 चेक्स्\nअर्जदार व जामिनदार व्यवसायिक असल्यास\nपासपोर्ट आकाराचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल झेरॉक्स्\nपॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स्\nशॉप Act लायसन्स् नुतनीकरण केलेले.\nमागील तीन वर्षांचे आर्थिक पत्रके (ताळेबंद नफा तोटा पत्रक, आयकर चालनासह सी.ए. सर्टिफाईड आवश्यक)\nइतर बँकेत असलेल्या चालू, बचत अथवा कर्ज खात्यांचे मागील एक वर्षाचे खाते उतारे.\nअर्जदार यांचे इतर बँकेचे 10 चेक्स्\nअर्जदार भागीदार कंपनी/लिमिटेड कंपनी असल्यास त्याप्रमाणे फर्मचे/कंपनीचे कागदपत्र/ठराव.\nचार्टर्ड अकौटंट यांचेकडून 5 ते 10 वर्षांचा तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट सही शिक्क्यानिशी आवश्यक\n← वाहन कर्ज बँकेच्या मुदत ठेवी… →\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2627-chandrkant-patil-on-farmer", "date_download": "2018-04-23T19:04:03Z", "digest": "sha1:4GBUMFXLDSYJ4KLIXCM6XBH5TARCUYBJ", "length": 5710, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बोगस शेतकऱ्यांनाच तांत्रिक अडणीत येतायत - चंद्रकात पाटील - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबोगस शेतकऱ्यांनाच तांत्रिक अडणीत येतायत - चंद्रकात पाटील\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या बोगस शेतकऱ्यांनाच तांत्रिक अडणीत येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.\nराज्यात एकूण 89 लाख शेतकरी आहेत, त्यातील 10 लाख शेतकरी बोगसर असल्याचा संशय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.\nराज्यभरातून 72 लाख ऑनलाईन अर्ज सरकारकडे आलेत. समिती स्थापन करून या अर्जांची छाननी झाल्यानंतर ऑक्टोबर अखेर होईल अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T19:18:56Z", "digest": "sha1:AOAWJPDJQKGHJZHK4QT6IZRCTQQQ2QO7", "length": 4766, "nlines": 18, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्वयंपाक - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वयंपाकघरात कांदा व काळ्या मिर्‍याची पाने शिजत असतांना.\nस्वयंपाक ही अग्नीचे/उष्णतेचे सहाय्याने खाण्यासाठी अन्नपदार्थ व खाद्यपदार्थ तयार करण्याची एक कला, तंत्रज्ञानव कारागिरी आहे. जगभर स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकानेक बदल असतात.खुल्या अग्नीचा वापर करुन जाळीवर भाजणे,वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर,वाफेचा वापर,विद्युतचलित उष्णता निर्माणकांचा तसेच सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकार यात वेगवेगळे पर्यावरणिय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धती दृक्गोचर होतात. स्वयंपाक हा तो करणाऱ्याचे कुशलतेवर व प्रकारावर अवलंबुन असतो तसेच,त्या व्यक्तिला मिळालेल्या त्याचे शिक्षणानुसार. व्यक्तिनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात.\nअग्नी किंवा उष्णतेचा वापर करून अन्न हे एकतर घरी शिजविल्या जाते अथवा, हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये. स्वयंपाक करणे ही क्रिया मानवात अन्योन्य आहे. असे अनुमान आहे कि ही क्रिया सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाली असावी, पण पुरातत्त्वीय शोधांनुसार तो काळ सुमारे एक दशलक्ष वर्षे इतका येतो.\nशेतीचा व्यापक प्रसार, वाणिज्य व व्यापार तसेच विभिन्न प्रांतात असलेल्या संस्कृतींमधील दळणवळण याद्वारे स्वयंपाक करणाऱ्यांना अनेकविध पदार्थ मिळत गेलेत. नविन शोध तसेच तंत्रज्ञानाचा विस्तार,धारक म्हणून व उकळविण्याचे क्रियेसाठी विविध प्रकारची भांडी, स्वयंपाकाची नवनविन साधने इत्यादी गोष्टींनी यात भर पडत गेली. खाद्यपदार्थ तयार करण्याचा कालावधी कमी होत गेला. काही स्वयंपाकी तर,प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे, खाण्यासाठी देण्यात आलेल्या थाळीची लज्जत अनेकपट वाढवितात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=126", "date_download": "2018-04-23T18:57:55Z", "digest": "sha1:ENOVLPVF4QP5YFDDVLHMHODH3K373BZD", "length": 7453, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचालकाच्या प्रसंगावधानाने टळला रेल्वेचा मोठा अपघात\nबालगंधर्व रंगमंदिराची वास्तू लवकरच जमीनदोस्त\nकिरकोळ कारणावरुन हॉटेल कामगारावर चाकू हल्ला; थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nअन् राहुल गांधीसमोर ‘मोदी मोदी’ घोषणा झाल्या\nअन् तलवारीने कापला वाढदिवसाचा केक\nरविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक\nडी. एस. कुलकर्णी यांच्या 6 महागड्या गाड्या जप्त\nसदाभाऊ खोतांच्या गाडीवर दगडफेक\nसाताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस\n12 वी च्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार, यंदा निकाल लांबण्याची शक्यता\n\"2019च्या निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार\" - आमदास आठवले\nकोल्हापूरात मुलीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार\nसिंहगडावरील धक्कादायक घटना; नग्न अवस्थेत अधिकाऱ्याचा सनबाथ घेतानाचा व्हिडीओ व्हायरल\nतिहेरी हत्याकांडने पुणे हादरलं; किरकोळ वादातून तिघांची हत्या\nकिरकोळ वादातून गुंडांनी केले चार महिलांवर प्राणघातक हल्ले\n'तान्हुला झाला अमर', जन्मजात मृत बाळाचा मृतदेह प्रयोगशाळेला केला दान\nचोरट्यांनी चोरीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या, सांगलीतील घटना\nबस स्थानकात चोरी करणारी टोळी सीसीटीव्हींमध्ये कैद\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/03/20/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-04-23T19:08:55Z", "digest": "sha1:ALGED5QYQOOFKXDCTCKNO4AQRBCKLIM4", "length": 29800, "nlines": 485, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "क्षय | Abstract India", "raw_content": "\nअश्‍विन महिन्यातील द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी. याच दिवसाला म्हणतात वसुबारस. गोठा साफ करून त्यात हव्या असलेल्या सुधारणा करून, गुरे स्वच्छ करून, गोठ्यात धूप जाळून वसुबारसेच्या दिवशी गोठ्यात सवत्स गाईची पूजा केली जाते. परंतु, अशा रीतीने फक्‍त एक दिवस गोठा स्वच्छ ठेवला तर काम भागेल का गुरे म्हणजे कुटुंबातील एक घटक आहे असे समजून त्यांच्याकडे पूर्वीच्या काळी लक्ष दिले जात असे. गुरांना जेथे ठेवत ती जागाही भरपूर मोठी असे. गलिच्छ गोठे क्वचित प्रसंगीच पाहायला मिळत असत. परंतु माणसाचा आळस व लोभ वाढल्याने कमी जागेत अधिक गुरे ठेवली गेल्याने गोठ्यात स्वच्छता राहीनाशी झाली.\nही सर्व चर्चा कशासाठी, तर क्षय हा रोग संसर्जजन्य असून तो गुरांकडून येतो असे समजले जाते. पूर्वीच्या काळी क्षय हा एक जीवघेणा आजार होता, पण गेल्या काही वर्षात क्षयावरच्या रोगांवरचे संशोधन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा रोग काही अंशी आटोक्‍यात आलेला आहे.\nतरीही भारतात दरवर्षी सुमारे 18 ते 20 लाख लोकांना क्षयाची लागण होते असे म्हणतात. माहीत नसलेल्या गोष्टीला गणितात क्ष किंवा य (क्षय) अशी संज्ञा देतो. परंतु या रोगाची आता पूर्ण माहिती झालेली आहे. त्याला क्ष-य म्हणण्याचे कारण उरलेले दिसत नाही. पूर्वीच्या काळी त्याला बरोबर उलटे म्हणजे यक्ष्मा किंवा राजयक्ष्मा का म्हणत असत हेही कळायला मार्ग नाही. “य’ धातूने वायुतत्त्वाचा बोध होतो फुप्फुसात वायूतत्त्वचा संचार कमी झाला की क्षय असे नाव पडले असावे.\nया रोगाला राजयक्ष्मा, क्षय, टी.बी. असे काहीही म्हटले तरी हा रोग जीवघेणा व दीर्घकाळ चालणारा खराच. हा रोग म्हणजे फुप्फुसांचा रोग असे सर्वसाधारण समजले जात असले तरी तो शरीरात इतर ठिकाणीही होऊ शकतो. याचा प्रादुर्भाव झाला असता बऱ्याच वेळा छोट्या गाठी येऊ शकतात, लहान आतड्यात, मूत्रपिंडाच्या ठिकाणी, हाडांच्या ठिकाणी, जननेंद्रियांच्या ठिकाणी हा रोग झालेला दिसतो. तो उग्र झाला तर एकाहून अधिक अवयवांना लागण होते व रोग्याकडून इतरांनाही संसर्ग झालेला दिसतो. हा आजार संसर्गजन्य आहे. झालेला रोग बरा करण्यासाठी, रोग साथीने पसरू नये व एकूणच प्रतकारशक्‍ती वाढवण्यासाठी धूमचिकित्सेचा खूप उपयोग होतो.\nसकाळ-संध्याकाळ घरात विशिष्ट द्रव्यांचा धूप (उदा. संतुलन प्युरिफायर धूप) नित्यनियमाने जाळण्याने रोगांचे जंतू पसरू नयेत म्हणून खूप उपयोग होतो. पूर्वी मोठ्या प्रमाणावर यज्ञ, याग वगैरेंद्वारे निर्जंतुकरण व निसर्ग संतुलन साधत असते.\nरात्री बरेच दिवस खोकला येत असला, खोकल्याची उबळ आल्यावर सारखे उठून बाहेर थुंकायला जावे लागत असले तर क्षयाची शंका घेतली जात असे. सारखे सारखे उठून बाहेर जायला लागू नये म्हणून ठेवलेली पिकदाणी व्यवस्थित बंद केली नाही, खोकताना अत्यंत काळजी घेतली नाही तर थुंकीवाटे उडालेले क्षयाचे जंतू वातावरणात तरंगत राहतात इतरांना क्षयाची लागण करू शकतात. ज्यांची प्रतकारशक्‍ती उत्तम आहे त्यांना क्षय होत नाही.\nशरीरात प्रतकार करणाऱ्या पेशींचे सैन्य कधीही कमकुवत होता कामा नये हे क्षयरोगाच्या प्रतकारासाठी लक्षात ठेवणे खूप आवश्‍यक आहे. मधुमेहाचे रोगी, यकृताचे काम नीट न चालणाऱ्या व्यक्‍ती, एड्‌स असलेल्या व्यक्‍तीची प्रतकारशक्‍ती कमी होऊ शकत असल्याने त्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. तसेच कर्करोगी वा दीर्घकाळपर्यंत कॉर्टिझोनसारखे औषध घेतलेले रोगी यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते असे म्हणतात. गलिच्छ जागी राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, फूटपाथवर राहणारे, तुरुंगासारख्या कमी जागेत खूप गर्दीत राहणारे या सर्वांना क्षयाची बाधा होण्याची शक्‍यता अधिक असते. तेव्हा अशा गोष्टी टाळणे आवश्‍यक असते.\nक्षयरोगाचा प्रथम मारा फुप्फुसांवर होत असल्याने अति धूम्रपान वा अति मद्यपान करून फुप्फुसे कमजोर झालेल्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. क्षयाचा इलाज करत असणारे परिचारक वा डॉक्‍टर्स यांनाही लागणीपासून बचावण्यासाठी काळजी घ्यावी लागते.\nथोडासा तप व बरोबर खूप दिवस चाललेला खोकला, थुकींचे बेडके पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करून योग्य सल्ला न घेतल्यास त्रास होण्याची शक्‍यता असते. केवळ गरीब वा गलिच्छ वस्तीत राहणाऱ्यांनाच नव्हे तर अनेक श्रीमंत मंडळीही क्षयाला बळी पडल्याचा इतिहास आहे.\nसिक ताणामुळे शरीर खालावलेले असले व त्यावरचा मानवरचा अधिकार कमी झालेला असला तरीसुद्धा क्षयाची लागण होऊ शकते. राजयक्ष्मा असे याचे दुसरे नाव आहे म्हणजे हा रोग राजांना होतो असे नव्हे तर तो सर्व रोगांचा राजा असल्यासारखा असल्याने व त्यावर ताबडतोब इलाज करणे अपेक्षित असल्याने त्याला राजयक्ष्मा म्हटले गेले असावे.\nक्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकीच्या तपासणीबरोबर छातीचा एक्‍स रे काढणेही आवश्‍यक असते. भारतासारख्या ठिकाणी क्षयरोगाचा खूप प्रसार झालेला दिसतो. प्रत्येकाला लहानपणीच क्षयावरची लस टोचलेली असल्याने प्रतकारशक्‍ती असते पण क्षयाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यास ते कुठेतरी कमकुवत ठिकाणी दबा धरून राहतात व वेळप्रसंगी बाहेर येऊन व्यक्‍तीवर घाला घालतात. म्हणून जंतू शरीरात शिरल्याचे खूप दिवसांपर्यंत कळून येत नाही. त्यामुळे चांगल्या परिस्थितीतील सर्वसामान्यालाही हा रोग होऊ शकतो. तसेच क्षयरोगाचे जंतू अति हुशार असल्याने इलाज सुरू केल्यावर रोग बरा झाल्याची लक्षणे उत्पन्न होतात पण जंतू मात्र दुसरीकडे जाऊन लपून बसतात व वेळप्रसंगी डोके वर काढून रोग वाढवितात. खोकला झालेल्या प्रत्येकाला वा तसेच कफ बाहर पडलेल्या प्रत्येकाला क्षयरोग असतो असे नसते. पण बेडक्‍यात हलके हलके रक्‍त दिसायला लागले तर मात्र क्षयाची चिकित्सा करणे नक्की आवश्‍यक ठरते.\nक्षयरोगाच्या औषधांमुळे इतर त्रास झालेले दिसल्यास दिलेली औषधे बदलणे व एकूणच इलाजदपद्धती बदलणे आवश्‍यक असते. पचनाचा वा अंग दुखण्याचा त्रास दिसल्यास क्षयाचा संशय घेऊन त्यावरचा इलाज सुरू करण्यात येतो पण रुग्णाला आराम न वाटता औषधांचा दुष्परिणाम झालेला दिसतो. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणे आवश्‍यक असते. तसेच क्षयरोग पूर्णपणे बरा झाल्याचे तपासणीत आढळत नाही तोपर्यंत नीट औषधोपचार व पथ्ये पाळणे आवश्‍यक असते.\nक्षयाच्या रोग्याला घरात ठेवूनच उपाययोजना करता येते परंतु त्याच्या थुकींची विल्हेवाट नीट लावणे आवश्‍यक असते. त्याने वापरलेले कपडे, आजूबाजूची जागा फिनेलसारखे द्रव्य वापरून निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. सध्या क्षयावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन औषधे सापडलेली असली तरी मुळात क्षयाची लागण होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते.\nक्षयाचा आजार होऊ नये असे वाटत असणाऱ्यांनी स्वच्छतेचा मंत्र पाळणे, प्रकृतीनुरूप योग्य प्रमाणात पौष्टिक व पूरक आहार घेऊन प्रतिकारशक्‍ती वाढवणे, आहारात दूध, फळे पालेभाज्या वगैरेंचा समावेश करणे, मैथुनात शरीरशक्‍तीचा अतिव्यय होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, धूम्रपान, मद्यपान टाळणे आवश्‍यक असते. आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू, “संतुलन मॅरोसॅन’, “संतुलन शांतीरोझ” किंवा “संतुलन आत्मप्राश’सारखे रसायन सेवन करण्याने प्रतिकारशक्‍ती चांगली राहून क्षयरोगाचा यक्षप्रश्‍न सोडविता येईल.\n– डॉ. श्री. बालाजी तांबे\n← कडक कंबरेचे दुखणे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/happy-birthday-aamir-khan-117031400010_1.html", "date_download": "2018-04-23T19:10:03Z", "digest": "sha1:DBLFLKHPVUVCUVOKXUHYOAL2NGGWHZOK", "length": 8538, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आमिरने कापला केक, सत्यमेव जयतेबद्दल केला खुलासा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआमिरने कापला केक, सत्यमेव जयतेबद्दल केला खुलासा\n14 मार्च रोजी हिंदी चित्रपट इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस आहे. या प्रसंगी तो मिडियासमोर आला. आमिर म्हणाला 'माझी आई प्रत्येक वर्षी एकसारखेच गिफ्ट देते. मला सीक कबाब फार आवडतात, तर प्रत्येक वर्षी ती माझ्यासाठी तेच बनवते, यावर्षी देखील बनवले आहे.\nसत्यमेव जयतेची माझी संपूर्ण टीम महाराष्ट्रात पाण्याच्या संदर्भात काम करत आहे. या कामाला आम्ही 24 तास देतो म्हणून आम्ही टीव्हीवर सत्यमेव जयते शो नाही आणू शकत आहोत.\nआमिरने म्हटले, 'फिल्म 'दंगल'ची लोकांनी फार प्रशंसा केली ही आमच्यासाठी फारच मोठी बाब आहे. पुढे आमिर म्हणाला, 'मी सध्या 'ठग' चित्रपट करत आहो. जूनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होईल.' या चित्रपटात मला अमितजींसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मला फारच आनंद होत आहे.\nआमिर नेहमी आपल्या वाढदिवसानिमित्त मीडिया समोर येतो. आमिरने त्याचा बर्थडे केक मीडियासमोर कापला.\nपद्मावतीचे चित्रिकरण आता महाराष्ट्रात\nरणरागिणी संघटनेकडून रामू विरोधात तक्रार दाखल\nकरण जोहरच्या संपत्तीमध्ये शाहरुखच्या मुलांना वाटा\nकंगना आणि करण जोहरमध्ये वाद शाब्दिक युद्ध सुरूच\n‘बेगम जान’चे पोस्टर प्रदर्शित\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://chinmaye.com/2018/04/14/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-23T19:19:32Z", "digest": "sha1:7Q3GFVNNEQDYV75DOEWXSRSKB5WJOXPM", "length": 19610, "nlines": 154, "source_domain": "chinmaye.com", "title": "बाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश | Chinmaye", "raw_content": "\nबाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश\nडॉक्टर बाबासाहेब आंबेड्करांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्या विचारांना जाणून घेण्याचं, त्यामागील भूमिका समजून घेण्याचं प्रचंड कुतूहल आहे. एक कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, राजकारणी, सामाजिक क्रांतीचा आणि जागृतीचा नेता आणि एक प्रखर देशभक्त कसा घडला हे जाणून घेण्याची खूप इच्छा होती. शाळेत आणि नंतर पत्रकारिता शिकत असताना या मूकनायकाचे ओझरते दर्शनही झाले. पण अनेक दिवसांपासून त्यांच्याबद्दलचा चरित्रात्मक ग्रंथ वाचून काढायचं मनात होतं. धनंजय कीरांचं पुस्तक आणूनही बरेच दिवस झाले. शेवटी आज आंबेडकर जयंतीपासून सुरुवात करत आहे. हे ६५७ पानी चरित्र संपवायला मला किती वेळ लागेल माहिती नाही परंतु प्रारंभ करतो. आणि ब्लॉगच्या माध्यमातून हा अनुभव तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही करतो आहे.\nपंडित नेहरूंचे पहिले मंत्रिमंडळ – डॉ बाबासाहेब बसलेल्यांपैकी डावीकडून पहिले\nहे चरित्र कसं असेल मला बाबासाहेबांच्या बद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीने माहिती मिळेल का असं मनात होतं. धनंजय कीरांनी आदरणीय बाबासाहेबांच्या बरोबरच महात्मा जोतीबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी या विविध विचारसरणीच्या लोकांबद्दल लिहिलं आहे हे वाचून वाटतं आहे की कोणत्याही राजकीय अभिनिवेशातून हे चरित्र लिहीलेलं नसणार म्हणजे वस्तुनिष्ठ असण्याची शक्यता आहे. सुरुवात केल्यावर पुस्तकाचे सार एका परिच्छेदात लिहीलेले दिसले.\nएवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते पण जन्माबरोबर प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले. चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून मदयत्तं तु पौरुषम् चा मंत्र त्यांच्या प्राणात भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितली आहे. चरित्रनायकाचे प्रसादपूर्ण दर्शन झाल्याचे समाधान चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दांतून मिळते.\nहे चरित्र कसे असेल, कोणती पद्धती आणि दृष्टीकोन त्यासाठी वापरला असेल याची काही कल्पना प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेतून आणि प्रकाशक रामदास भटकळ यांनी लिहिलेल्या सातव्या आवृत्तीबद्दलच्या निवेदनातून येते. या पुस्तकात २७ प्रकरणे आहेत, तेव्हा आठवड्याला एक प्रकरण या गतीने सहा महिन्यात चरित्र वाचून आणि सार लिहून पूर्ण करायचे असा मनोदय आहे. तर हा दर शनिवारचा संकल्प.\nप्रकरण पहिले – पंचवीसशे वर्षांची पूर्वपीठिका –\nया प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजात जन्माला आले. त्या महारांची, अस्पृश्य समाजाची परिस्थिती कशी होती याचा आढावा घेतलेला दिसतो.\nकाही ठळक मुद्दे –\nमहार ही अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक हिंदू जातींपैकी एक जात.\nत्यांची सावली अशुद्ध आणि वाणी कानावर पडणे अपवित्र मानले जात होते.\nसार्वजनिक पाणवठा, शाळा आणि मंदिरे इथं प्रवेश बंद होता.\nअगदी न्हावी आणि धोबी सुद्धा महार-मांगांचा विटाळ मानत असत.\nहलकीसलकी कामे किंवा शेतमजूरी हे कामाचे स्वरूप होते.\nजातीव्यवस्था आणि अस्पृश्यता कशी निर्माण झाली हे अजूनही एक कोडे आहे असं लेखक म्हणतो.\nश्रम विभागणीच्या तत्वाप्रमाणे बनलेला चातुर्वर्ण्य पुढे जातीवाचक होऊन जन्माने जात धरू लागली.\nगौतम बुद्धाने अनेक अस्पृश्यांना आपल्या धर्मात स्थान दिले आणि भिक्खू पंथात समाविष्ट केले.\n११व्या शतकात रामानुजाचार्यांनी मंदिरे अस्पृश्यांना खुली केली आणि त्यांचा एक महत्त्वाचा शिष्यही अस्पृश्य समाजातून आलेला होता. कर्नाटकात बसवेश्वर या विशाल दृष्टीच्या प्रधानाने अस्पृश्यता दूर करण्याचं काम केलं.\nपरंतु साधुसंतांच्या भूमिकेचा परिणाम भक्तिक्षेत्रापलीकडे नाही झाला. ते त्यांचं उद्दिष्टही नव्हतं.\nहिंदू सम्राटांनीही याबाबतीत हस्तक्षेप केला नाही .\nबंगालमध्ये राजा राममोहन रॉय आणि महाराष्ट्रात जोतीबा फुलेंनी अस्पृश्यता बंद करण्याची चळवळ सुरु केली.\nबंगालमध्ये शशिधर बंद्योपाध्याय यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.\nभारतीय संस्थानिकांपैकी सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. पण त्यासाठी स्पृश्य हिंदूनी विरोध केला म्हणून सयाजीरावांनी मुस्लिम शिक्षक नेमावे लागले (महाराष्ट्रीय धनकोश विभाग ७ पृष्ठ ६४४)\nदलित समाजाचे नेते गोपाळ बाबा वलंगकर यांनी प्रथम अस्पृश्यता देव-निर्मित नसून मानवनिर्मित आहे असे प्रतिपादन केले.\nसुरुवातीच्या काळात ब्राम्हण वर्गाला न दुखावण्याचे ब्रिटिश धोरण होते.\n१८२० मध्ये पुण्यात ब्राम्हणांसाठी संस्कृत अध्ययन करायला ब्रिटिशांनी पाठशाळा काढली होती. तीस वर्षांनी त्यात अब्राम्हण लोकांना प्रवेश द्यायचे ठरले. तेव्हा ब्राम्हण वर्गाने याचा विरोध केला आणि सर्व अध्यापकांनी राजीनामे दिले (ज्ञानोदय २ऑगस्ट १८५३)\nअस्पृश्यांना शिक्षण देण्याची मागणी निराधार आणि अनाठायी आहे अशी साक्ष म. मो. कुंटे यांनी हंटर आयोगासमोर दिली.\nयाच काळात ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी अतिशूद्रांच्या शिक्षणाचा प्रश्न हाती घेतला त्यांच्या भूतदयेचा परिणाम शूद्रांवर होऊ लागला.\n१८५८ साली ब्रिटिशांनी निर्णय घेतला की सर्व सरकारी शाळांमध्ये सर्व जातीच्या मुलांना प्रवेश दिला जाईल. (डॉ गोविंद सदाशिव घुर्ये कास्ट अँड रेसेस इन इंडिया पृष्ठ १६६)\nमहाराष्ट्रात नव्या विचारांचे वारे वाहत होते.\nसामाजिक सुधारणा आधी की राजकीय आधी यावर मोठा वाद सुरु होता.\nएका बाजूला उदारमतवादी आणि थोर विचार प्रवर्तक होते, तर दुसऱ्या बाजूला सनातनी प्रवृत्तीचे पण राजकारणात प्रभावी आणि त्यागी बाण्याचे वीरमणी होते.\nलोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी समाजाच्या सर्व घटकांना गुणविकासाची संधी लाभावी, न्याय्य आणि विशाल तत्त्वांच्या पायावर समाजाची पुनर्रचना व्हावी अशी विचारसरणी मांडली.\nमहात्मा फुले यांची विचारसरणी अधिक मूलगामी आणि क्रांतिकारी होती. त्यांनी जातिभेद मोडून नवीन समाजरचना व्हावी – तिचा पाया बुद्धिप्रामाण्य, न्याय आणि समता असावा म्हणून बंड केले.\nआगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य विषयक विचार तेजस्वीपणे मांडले.\nडॉ भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग या विद्वानांनी सुधारक विचारांना प्रोत्साहन दिले.\nराजकीय सुधारणावादी आणि त्यांचे अग्रणी असलेले टिळक पराक्रमी व पंडितवर्य होते. पण राजकीयदृष्ट्या प्रभावी असले तरी सामाजिकदृष्ट्या या गटाचा सुधारणेला बगल देण्याकडे कल होता. अंतर्गत यादवी टाळून आधी राजकीय सुधारणा व्हाव्यात असा या पक्षाचा आग्रह होता.\nराजकीय आणि सामाजिक सुधारणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे राजकीय सुधारणवाद्यांच्या कदाचित लक्षात आले नसेलही किंवा आपल्याला मिळणारी जन्मजात प्रतिष्ठा आणि विशेषाधिकार नवसमाजात मिळणार नाही अशीही त्यांना भीती वाटत असे.\nकाँग्रेस स्थापन होऊन सात वर्षे झाली असतील… ठराविक मागण्या ब्रिटिशांकडे करून काँग्रेस संमेलनाचे अधिवेशन संपत असे.\nअशी होती आंबेडकर पूर्व महाराष्ट्रातील स्थिती\nCategories: गनिमी कावा • Tags: ambedkar, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, जोतीबा फुले, धनंजय कीर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, caste, keer, mahar, maharashtra\nमहाराष्ट्रातील संतांचे कार्य →\nहे विलक्षण आहे. अत्यंत मुद्देसूद, गोळीबंद विवेचन लिहितोस तू.\nबाबासाहेब: बालपण आणि शिक्षण\nबाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/balasaheb-thackeray-smarak-against-pti-in-mumbai-court-261734.html", "date_download": "2018-04-23T18:58:09Z", "digest": "sha1:4MGZNJVDXKJND5RNDUMSEFTTZMDMFYGG", "length": 11379, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देऊ नका, हायकोर्टात याचिका", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देऊ नका, हायकोर्टात याचिका\nबाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबई महापौरांचा बंगला देण्यास आणि त्याकरिता सरकारतर्फे शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\n29 मे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न आता उच्च न्यायालयात आला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबई महापौरांचा बंगला देण्यास आणि त्याकरिता सरकारतर्फे शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\nभगवानजी रयानी यांनी ही याचिका केली आहे. उन्हाळी सुटीनंतर ५ जूनपासून उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर ही याचिका प्राथमिक सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.\nबाळासाहेबांनी आयुष्यात कधीही कोणतेही वैधानिक पद भूषवलेले नसून त्यांना हुतात्माही म्हणता येणार नाही. त्यामुळे केवळ एका पक्षाचे नेते म्हणून त्यांच्याकरिता सरकारी निवासस्थानाची जागा देणे उचित नाही. शिवाय कोणतेही सरकारी निवासस्थान हे स्मारकासाठी देऊ नये, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकमधील एका प्रकरणाच्या निवाड्यात स्पष्ट म्हटलेले आहे,’ असे मुद्दे रयानी यांनी आपल्या याचिकेत मांडले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5349-laxman-jpg", "date_download": "2018-04-23T19:00:48Z", "digest": "sha1:SNCKNDWBBOUWNB3WUYF6OU7KPQEWIHFZ", "length": 6555, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भाजप प्रवेश करण्यासाठी आसुलेले माजी मंत्री लक्ष्ण ढोबळेंनी घेतले नितीन गडकरींचे आशीर्वाद - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभाजप प्रवेश करण्यासाठी आसुलेले माजी मंत्री लक्ष्ण ढोबळेंनी घेतले नितीन गडकरींचे आशीर्वाद\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nगेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश करण्यासाठी आसुलेले माजी मंत्री लक्ष्ण ढोबळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे आशीर्वाद घेतलेत.\nसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरींची ढोबळेंनी भेट घेतली. ढोबळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत.\nमात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना प्रवेशापासून दूर रहावे लागत आहे.मंगळवारी ढोबळे यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने आता पुन्हा एकदा ढोबळे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झालीय.\nयाशिवाय सेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनीसुद्धा विमानतळावर आपल्या परिवारातील नगरसेवकांसह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/04/15/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-23T19:17:49Z", "digest": "sha1:6P32SDP56GAPFTWAZZNOLT56GPQ7RJPA", "length": 28132, "nlines": 498, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "पार्किन्सन्स मित्रमंडळ | Abstract India", "raw_content": "\nजेम्स पार्किन्सन नावाच्या ब्रिटिश सर्जनने इ. स. १८१७ मध्ये या आजाराविषयी व्यवस्थित, सविस्तर नोंद सर्वप्रथम केली, म्हणून त्याचे नाव या आजाराला दिले गेले.\nमेंदूच्या पेशीतून निर्माण होणाऱ्या डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो, असे संशोधन नंतर झाले. काम करीत नसताना अवयवांना असणारा कंप, ताठरलेले स्नायू, मंदावलेल्या हालचाली, पुढे झुकून चालण्याकडे कल असल्याने पडण्याची शक्‍यता वाढणे, ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. याखेरीज चेहऱ्यावर भाव न दिसणे, आवाज बारीक होणे, हस्ताक्षर बारीक होणे, गिळण्यास त्रास होणे, बद्धकोष्ठ, झोप न येणे, सर्व अंग (विशेषतः स्नायू) दुखणे, खिन्नता, अधिक लाळ सुटणे, या तक्रारीही असू शकतात.\nहा आजार सांसर्गिक नाही; पण रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने त्याला इतर संसर्गाचा धोका अधिक असतो, तसेच कधीकधी एकाच कुटुंबात दोन रुग्ण आढळत असले, तरीही एकूण रुग्णांच्या संख्येचा विचार करता हे प्रमाण खूपच कमी असल्याने हा आजार आनुवंशिक नाही असेच मानले जाते.\nपार्किन्सन्सचे टप्पे पुढीलप्रमाणे मानता येतील..\n१) पहिल्या टप्प्यात व्यक्ती सर्व हालचाली, व्यवहार, कामे स्वतःची स्वतः करू शकते; पण पार्किन्सन्समुळे येणाऱ्या मर्यादा, अडचणी जाणवायला लागलेल्या असतात.\n२) या टप्प्यात काही विशिष्ट कामांसाठी दुसऱ्याची मदत घेण्याची गरज वाटू लागलेली असते, तरीही बरेच व्यवहार स्वतंत्रपणे होत असतात.\n३) दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीची गरज अधिक प्रमाणात जाणवू लागते. विशेषतः बाहेर जाऊन करावयाच्या कामासंदर्भात दुसरी व्यक्ती अथवा कोणी मदतनीस बरोबर हवाच, असे वाटू लागते. घरातील आवश्‍यक दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करता येतात, तरी त्याबाबत मदत असली तर बरे, असे कधीकधी वाटते. बाहेरील कामे स्वतंत्रपणे करण्याबाबत आत्मविश्‍वास वाटत नाही.\n४) घरातल्या घरात करावयाच्या कामांसंदर्भातसुद्धा निरुत्साह वाटत राहतो. अंघोळीसारखी स्वतःची आवश्‍यक दैनंदिन कामेही करण्याचा त्रास वाटू लागतो. अजूनही, कुणाचे साह्य घेऊन, आवश्‍यक तर काठी, वॉकर अशा काही साधनांचा वापर करून घरातल्या घरात हालचाली जमत असतात, केल्या जातात.\n५) या टप्प्यात व्यक्ती रुग्ण बनलेली असते. अंथरुणावरून हलूच नये असे वाटायला लागलेले असते. काही करावे असा उत्साहही नसतो, तशी शक्तीही कमी होत चाललेली असते. कधी हालचाल नाही म्हणून भूक कमी, भूक कमी म्हणून खाणे कमी, खाणे कमी म्हणून शक्ती कमी, अशा दुष्टचक्रात रुग्ण अडकतो. हालचाल नाही म्हणून स्नायू आखडतात. सर्व नैसर्गिक विधी अंथरुणातच करण्याची वेळ आली तर आणि बेड सोअर्सही झाली तर रुग्णाची स्थिती अधिक दुःखदायी होते.\nअशा अंथरुणग्रस्त रुग्णअवस्थेत शक्‍यतो न जाणे आणि कधी क्वचित, अगदी अपघातानेही, त्या अवस्थेत जाण्याची वेळ आल्यास, पूर्ण प्रयत्नांनिशी त्या अवस्थेतून बाहेर पडणे हे प्रत्येक व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीला तशी मदत करणे हे आप्तसंबंधितांचे, ध्येय असायला हवे.\nपार्किन्सन्स मित्रमंडळ हा आहे एक स्वमदत आधारगट. पार्किन्सन्सचे रुग्ण (शुभार्थी) आणि त्यांचे हितचिंतक (शुभंकर) यांनी चालवलेला. इथे अनुभवांची, माहितीची देवाण-घेवाण मोकळेपणाने होऊ शकते. सर्व जण “एकाच नावेतले प्रवासी’, तेव्हा संकोच किंवा न्यूनगंड वाटायचे कारणच नाही. पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्थापना २२ ऑक्‍टोबर २००० रोजी झाली. रु\nग्णांना लांब अंतरावरून येणे अडचणीचे ठरते. या दृष्टीने पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात आधारगटांच्या बैठका व्हाव्यात आणि त्या गटांनी आपापसांत माहितीची देवाण-घेवाण करावी, असा विचार सुरवातीपासून होता.\nरुग्णांच्या आपापसांतल्या चर्चेमुळे किमान एक टक्का फायदा झाला तरी निराशावादी दृष्टिकोन आशावादी बनायला मदतच होईल, अशीही भावना मनात होती. तीन-चार वर्षांनंतर रुग्णांच्या पुरेशा प्रतिसादाअभावी थोडी मरगळ आली; पण १२ ऑक्‍टोबर २००६ पासून अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने पुन्हा नव्या हुरुपाने सुरवात झाली.\nमित्रमंडळाचे ध्येयवाक्‍य आहे “मदत घ्या – मदत करा’. जोपर्यंत आपल्याला मदतीची गरज आहे तोपर्यंत मदत घ्या, आधार घ्या. नंतरच्या काळात, आहारविहार, व्यायाम, आचार, सकारात्मक विचार, औषधोपचार यांच्या साह्याने आपण चांगले, आनंदी जीवन जगू शकतो, हा आत्मविश्‍वास तुमच्यात निर्माण झाला, की तोच आत्मविश्‍वास इतरांच्यात रुजवायला मदत करा. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणतात तसे.\nअशा स्वमदत गटाच्या बैठकीला प्रथमच येणारा नवा रुग्ण जुन्या रुग्णांची स्थिती पाहून, “अरे बापरे, पुढे माझी स्थिती पण अशी होणार की काय’ असा धसकाच घेईल, अशी भीती व्यक्त केली जाऊ शकते. हा झाला नकारात्मक विचार; पण “या रुग्णाची अठरा वर्षांनंतर ही स्थिती आहे. अठरा वर्षांपूर्वी आज आहे तितके वैद्यकीय ज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. आज आपल्याला मिळू शकते तेवढी माहिती रुग्णाला उपलब्ध नव्हती. माझी ही अशी स्थिती होण्याआधी तीस-बत्तीस वर्षे लागतील, असा प्रयत्न मीच करीन.” असा सकारात्मक विचार करून नवा रुग्ण अधिक आत्मविश्‍वासाने सद्यःस्थितीला सामोरा जाऊ शकतो.\nया आजारासंदर्भात माहिती देणारी अनेक कात्रणे, पुस्तिका, पुस्तके, सीडीज मित्रमंडळांकडे उपलब्ध आहेत. डॉक्‍टरांची व इतर विषयांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. स्वमदत आधारगट वैद्यकीय सल्ल्याचा किंवा औषधोपचाराचा पर्याय नाही, त्यामुळे औषधयोजनेसंदर्भात रुग्णांनी आपापल्या डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असेच अपेक्षित आहे.\nवर्गणी ऐच्छिक आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणीही रुग्ण माहितीपासून अथवा अनुभवांच्या देवाण-घेवाणीतून मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित राहू नये, या दृष्टीने वर्गणीबाबत काहीही सक्ती नाही.\nजागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्य मित्रमंडळाचा वार्षिक मेळावा शनिवार ता. ११ एप्रिल रोजी लोक मान्य सभागृह, केसरी वाडा, नारायणपेठ येथे दुपारी ४ ते सायं. ६ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. डॉ. ह. वि. सरदेसाई या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून डॉ. प्रदीप दिवटडे व डॉ. उल्हास लुकतुके या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.\n– शरच्चंद्र पटवर्धन, पुणे\nमधुसूदन शेंडे – ०२०-२४२२४१५९,\nशरच्चंद्र पटवर्धन – ०२०-२४३३१४३६,\nगोपाळ तीर्थळी – ०२०-२४२६०६६७,\nअनिल कुलकर्णी – ०२०-२५३८१७५०.\nब्रह्मचर्य आणि आरोग्य →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/suruchi-adarkar-working-for-84-hours-in-week-for-serial-anjali-261205.html", "date_download": "2018-04-23T19:03:12Z", "digest": "sha1:PWC4MX6HXUYIZINQXG3RY5IE4QEBPI6N", "length": 12029, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'अंजली'साठी सुरूची अडारकरची तुफान मेहनत", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'अंजली'साठी सुरूची अडारकरची तुफान मेहनत\nगेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय.\n22 मे : प्रसिद्ध व्हायला कोणाला नाही आवडत . पण प्रसिद्ध होण्याची एक किंमतही असते , टीव्ही मालिकेच्या कलाकारांसाठी ती किंमत त्यांच्या भरपूर मेहनतीतून दिसते . कलाकारांना जरी त्यांच्या कामाचे भरपूर पैसे दिले जात असले तरी त्यांच्या कामाचं स्वरूप बऱ्याच मेहनतीचं असतं , कलाकारांसाठी कामाचे वाढलेले तास हा एक मुख्य त्रास असतोआणि अनेक वेळा अनेक कलाकार भरपूर कामाच्या त्रासामुळे मालिकाही सोडतात .\nअशीच हालत सध्या अंजली मालिकेच्या सुरुची अडारकरची झालीय . मालिका आजपासून (22 मे ) सुरू होतेय. पण अजूनही अनेक गोष्टींचं शूटिंग वेळेअभावी पूर्ण झालं नाही. सकाळी ९ वाजता लागलेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ ला म्हणजेच १२ तासांनी संपते. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे एपिसोडची पूर्ण बँकिंग अजून तयार झालेल नाही.\nया गोष्टीचं महत्त्व सुरुचीला नीट समजत असल्यामुळे ह्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली आहे . प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे केवळ याकरिता सुरुची तुफान जोमाने कामाला लागली आहे .\nगेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय. तिची ही मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि तिचे इतर सहकलाकार सुद्धा भारावून गेले आहेत . सुरुची अंजलीच्या भूमिकेत इतकी समरस झाली आहे की सेटवर सुद्धा सगळेच तिला तुफानी अंजली या नावानेच हाक मारतात आणि अंजली सुद्धा अगदी हसून न थकता प्रेक्षकांसाठी काम करायला तयार असते . आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते हे सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता झी युवावरच समजेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/world-bank-savings-scheme/", "date_download": "2018-04-23T19:33:28Z", "digest": "sha1:QDGXT3CAWRE4EN2HMVY2NDUNKTNCC2SS", "length": 6420, "nlines": 118, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik विश्वसंचय ठेव योजना – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nविश्वसंचय ठेव योजना (डेली कलेक्शन)\nकिमान रु. 50/- भरून विश्वसंचय योजनेचे खाते उघडता येते.\nसतत 3 महिन्यांपर्यंत खात्यात रक्कम शिल्लक असल्यास दैनंदिन पद्धतीने द.सा.द.शे. 5% व्याजदराने व्याज दिले जाईल.\nविश्वसंचय योजनेच्या ठेव रक्कमेवर जमा रक्कमेच्या 90% रक्कम उचल मिळू शकेल. (व्याजदर केवळ 7%)\nविश्वसंचय योजनेअंतर्गत बँकेचा कर्मचारी आपला व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन रक्कम जमा करेल.\nबँकेत बचत किंवा चालू खाते असल्यास कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय विश्वसंचय ठेव योजनेचे खाते उघडता येईल.\nव्यवसायाचा पुरावा (शॉप अ‍ॅक्ट)\nपत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, वीजबील, टेलीफोन बील\n← मुदत ठेव खाते\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/more-thirty-claims-filed-about-voting-machines-33694", "date_download": "2018-04-23T19:15:57Z", "digest": "sha1:Y3D2LSZL7NX5UTE23KB7H5RNBCEEEYLU", "length": 14032, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "More than thirty claims filed about voting machines मतदान यंत्रांबाबत तीसहून अधिक दावे दाखल | eSakal", "raw_content": "\nमतदान यंत्रांबाबत तीसहून अधिक दावे दाखल\nसोमवार, 6 मार्च 2017\nपुणे - महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या आठवड्यात तीसहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात महापालिका कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत.\nपुणे - महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या आठवड्यात तीसहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात महापालिका कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत.\nप्रतिस्पर्धी उमेदवाराने केलेल्या प्रचारात आचारसंहितेचा भंग झाला आहे, मतदान यंत्रात घोळ आहे (ईव्हीएम मशिन) अशा विविध कारणांसाठी या पराभूत उमेदवारांनी दाद मागितली आहे. न्यायालयात या दाव्याचा निकाल काय लागेल तो लागेल, तो लागण्यास किती वेळ लागेल याची चिंता त्यांना नाही; परंतु चुकीचे प्रकार थांबले पाहिजेत, ही आमची भूमिका असल्याचे एका उमेदवाराने सांगितले. ऍड. म. वि. अकोलकर यांनी राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल कुमार आणि राज्य सरकार यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. त्यांनी ईव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध केला आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्‍टमधील तरतुदीनुसार मतदात्याला त्याने केलेले मतदान खरे नोंदविले गेले आहे का, हे जाणून घेण्याचा, त्याची मतमोजणी झाली का हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. हे \"ईव्हीएम मशिन'च्या पद्धतीत शक्‍य नाही, असा दावा त्यांनी केला आहे. 1984 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतदान प्रक्रियेसाठी या मशिनचा वापर बेकायदा ठरविला आहे. कायद्यात बदल करून या मशिनचा वापर केला जात आहे. ही पद्धत चुकीची असून, या मशिनमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ शकतो, ती सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.\nन्यायालयाकडे दाद मागणाऱ्यांमध्ये विद्यमान सदस्यांप्रमाणेच इतर उमेदवारांचा समावेश आहे. माजी नगरसेविका कल्पना थोरवे, माजी नगरसेवक मिलिंद काची यांच्या पत्नी सीमा काची, पीएमपीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे, मनसेच्या माजी नगरसेविका वनिता वागस्कर, माजी नगरसेवक बाबू वागसकर, रूपाली पाटील आदींचा यात समावेश आहे. धर्माच्या आधारावर प्रचार करणे, मतदार याद्यातील घोळ, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा प्रभागात समावेश, बोगस मतदान, मतदान आणि मतमोजणी यांची आकडेवारी न जुळणे, मतदान यंत्र बंद पडणे, मतमोजणी चुकीच्या पद्धतीने झाली अशा विविध प्रकाराच्या तक्रारी या दाव्यात केल्या गेल्या आहेत.\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nअसिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर\nपुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nकरवाढीच्या निषेधार्थ मुंढेविरोधात नाशिककर एकवटले,आंदोलनाद्वारे संताप\nनाशिक ः मालमत्ता करवाढीचे संकट आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://netradaan.blogspot.com/2010_08_01_archive.html", "date_download": "2018-04-23T19:04:12Z", "digest": "sha1:JH74SA43LKNZMOYQ7DLL4POXMBHMSUPE", "length": 78537, "nlines": 453, "source_domain": "netradaan.blogspot.com", "title": "EYE DONATION - NEED OF THE NATION: August 2010", "raw_content": "\nनेत्रदान - एक राष्ट्रीय आवश्यकता\nसिंधूदुर्ग जिल्ह्यातील गजबादेवी, रेडी,खवणे,भोगवे समुद्रकिनारयांची मी काढलेली छायाचित्रे\nआज आहे -जागतिक छायाचित्रण दिवस\nआता खाणी वाढू लागल्या आहेत खरया परंतु सिंधूदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे खाण\nसुंदर समुद्रकिनारे , खाड्या, नदी-नाले, नारळाच्या बागा अन त्यातील टुमदार घरे,डोंगर, दऱ्या,घाटातील अन इतर ठिकाणचेही नागमोडी रस्ते,विविध प्रकारची झाडे अन वनस्पती,वर्णन करावे तेवढे थोडेच\nआता महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. तेव्हा अशा या जिल्ह्यातील विविध ठिकाणांना\nभेट देत छायाचित्रे काढावीत तेवढी थोडीच\nआपले अभागी दृष्टिहीन देशबांधव यातले काहीच करू शकत नाहीत.\nत्यांचाही जरूर विचार करा,\nआज आहे जागतिक छायाचित्रण दिन \nआपल्यापैकी बऱ्याच जणांना छायाचित्रणाची आवड असतेच. पूर्वी हा थोडा महागडा छंद जोपासणे कठीण वाटायचे परंतु आता आलेल्या डीजीटल कॅमेरयांमुळे अशी परिस्थिती राहिलेली नसून छायाचित्रणही फारच सोपे झाले आहे. निरागस,गोंडस बालके,प्रियजन,निसर्गाची विविध रूपे,विविध वस्तू,रंग आपण कॅमेऱ्यात टिपू शकतो,काही जणांना नुसता आस्वाद घ्यायलाही आवडतो. आपल्याला नेत्र असल्यामुळेच हे सर्व करू शकतो, आस्वाद तसेच आनंद घेऊ शकतो.\nज्यांना नेत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय\nत्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय\nनसल्यास अशा दृष्टिहीन देश बांधवांचाही जरूर विचार करा,\nत्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा.\nआज आपण ६४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. आपण स्वातंत्र्य सर्वार्थाने उपभोगत असतांना भारतातील सव्वा कोटी दृष्टिहीन देशबांधव मात्र पारतंत्र्यसदृश अशा भयाण,काळ्याकुट्ट अंधकारात खितपत पडले आहेत,कसे तरी दिवस ढकलत आहेत.\nत्यातील सुमारे ३० लाखांना नेत्ररोपणासारख्या साध्या,सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळून त्यांना नवजीवनच प्राप्त होऊ शकते,त्यांच्या जीवनात प्रकाशाची रम्य पहाट येऊ शकते, त्यांच्या बेरंग आयुष्यात तिरंग्याचे अर्थपूर्ण रंग जाणवणारी दृष्टी जरूर येऊ शकते.\nयासाठी दर वर्षी नितांत आवश्यकता आहे ती सुमारे लाख-दीड लाख नेत्रदानांची.अत्यंत खेदजनक वस्तुस्थिती मात्र अशी आहे की आज फक्त सुमारे १५ हजारच नेत्रदाने होत आहेत आणि निधन पावणारे आहेत मात्र तब्बल सुमारे ८० ते ८५ लाख\nहे अत्यंत व्यस्त प्रमाण एकीकडे असतांना श्री लंकेसारखा अत्यंत छोटा देश मात्र त्यांच्या देशात त्यांच्या नागरिकांनी उदात्त अशा जाणीवेतून दान केलेले सुमारे १० हजार नेत्र आपल्याला पुरवीत आहे.\nयाची काही लाज,लज्जा,शरम आपल्याला वाटणार आहे की नाही\nया खंडप्राय देशातील अनास्थेची ही अखंड अशी निर्लज्ज परंपरा नष्ट होणार आहे की नाहीदेश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण झालेला असतांना, होत असतांना या साध्या क्षेत्रातही तो स्वयंपूर्ण व्हावा यासाठी गांभीर्याने अन स्वतंत्रपणे आपण काही विचारच नव्हे तर कृतीही करणार आहोत की नाहीदेश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण झालेला असतांना, होत असतांना या साध्या क्षेत्रातही तो स्वयंपूर्ण व्हावा यासाठी गांभीर्याने अन स्वतंत्रपणे आपण काही विचारच नव्हे तर कृतीही करणार आहोत की नाहीअसे विविध प्रश्न पडतात खरे.\nजाणीवपूर्वक कृतीने उत्तर देणे आपल्याच हाती आहे.\nमाझे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्य\n१९८१च्या सुरुवातीस मी वैयक्तिक पातळीवर कल्पाक्कम,तमिळ नाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली.\nघरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून मी हे काम सुरु केले की काय असे काही जणांना वाटते परंतु तसे काहीच नाही.अणुशक्ती खात्यातील नोकरीनिमित्ताने १९७१ ते १९९१ माझे वास्तव्य तेथे असतांना १९८०च्या अखेरीस Reader's Digest मध्ये 'Sri Lanka gives eyes to the world' हा लेख मी वाचला आणि अचंबित झालो. हा इवलासा देश ३६ देशांना नेत्र पुरवतो हे वाचून फारच आश्चर्य वाटले.याला कारणीभूत होते डॉ. हडसन सिल्वांचे अथक प्रयत्न आणि त्यांना मिळालेली त्यांच्या पत्नीची साथ\nकाही दिवसांतच ८० कि.मी.वरील चेन्नैला जाऊन तेथील सरकारी(भारतातील पहिल्या)नेत्रपेढीतून माहिती घेतली. लगेचच कार्यालयात सूचना लावून,अर्ज सायक्लोस्टाइल करून घेऊन कार्याला सुरुवात केली. मुंबईला जे जे आणि हरकिसनदास रुग्णालयांतील नेत्रपेढ्यांतून माहिती घेतली. भारतात नेत्ररोपणे होतात त्यातील अर्धे अधिक नेत्र हे श्री लंकेतून येतात हे वृत्तपत्रांतून वाचून फारच लज्जास्पद वाटले.\nआपला एवढा मोठा देश आणि हे असले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन\nत्या वेळी एकूण दृष्टिहीन होते ८० लाख, नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकणारे त्यात होते २० लाख आणि नेत्रदाने होत होती फक्त अडीच हजार आपण थंड होतो,षंढ होतो आणि श्री लंका आपल्याला नेत्र पुरवीत होती. आजही आपण अगदी तसेच आहोत आणि श्री लंका नेत्र पुरवतेच आहे.\nहे सर्व पाहता आपल्याला जमेल तेवढे,जमेल तसे आणि जमेल तेथे या क्षेत्रात काही ना काही करीत राहण्याची भावना सहजीच मनात रुजली.\nदसऱ्याला आयुधा पूजा व्हायची,या निमित्ताने थोडी मानवतेचीही पूजा करा अशी सूचना लावल्यावर बरा प्रतिसाद मिळाला. नंतर देशात मोठा दुष्काळ पडलेला असतांना मी नेत्रदात्यांचाही दुष्काळ असल्याचे एक पोस्टर बनवून लावले आणि प्रतिसाद वाढला. 'EYE DONATION-NEED OF THE NATION' असे एक घोषवाक्य एका पोस्टरसाठी सहजच तयार झाले.\nआमच्या रुग्णालयातील नेत्रतज्ञ ,अधिष्टाते यांना भेटून,पत्र लिहून नेत्रदानाविषयीही काही करण्याविषयी सुचवले.श्री लंकेतून येणाऱ्या नेत्रांची व्यवस्था पाहणाऱ्या लायन्स क्लबमधून एक खास फ्लास्क मिळवून तो आमच्या नेत्रतज्ञांकडे सुपूर्द केला.नेत्र काढण्याचे प्रशिक्षणही ते घेऊन आले. कलपाक्कम रिक्रिएशन क्लबतर्फे भरणाऱ्या कार्निवलमध्ये स्टॉल मिळवून जनजागृतीचा पहिलाच प्रयत्न केला आणि चांगला प्रतिसाद मिळून तो माझा परिपाठच झाला. १० वर्षांत सुमारे १२०० प्रतिज्ञापत्रे भरली गेली, यात ६०% महिला होत्या.शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्या नवऱ्याचा विरोध असतांनाही काही जणींनी ती भरली होती. आजही मला याच प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळतो.\nकौटुंबिक, सामाजिक कारणे, आवडी- निवडी आणि मुख्यतः नेत्रदानातही अधिक काही करता येईल या विचारातून १९९२ साली मी मुंबईला बदली घेऊन आलो आणि कार्य थोडेफार वाढले. नेत्रदान मोहिमा कोणी घेत असल्यास किंवा घेण्याविषयी सुचवून त्यांना मदत करू लागलो. १९९३ च्या सुमारास बोरीबंदर रेल्वे स्थानकावर के सी महाविद्यालयातील मुलांनी मोहीम घेतली होती. रजा घेऊन (आज माझ्या अर्ध्या अधिक रजा या कार्यासाठीच घेतल्या जातात ) आणि माझ्याकडची तुटपुंजी पोस्टर्स(आज माझ्याकडे मोठाच संग्रह आहे ) घेऊन मी त्यांना सामील होत लोकांना माहिती देण्यासाठी तेथे ९ तास उभा राहिलो.हा माझा उभे राहण्याचा विक्रमच झाला. असाच तरुणांच्या उत्साहाला विविध ठिकाणी हातभार लावला.त्यासाठी दादर,चेंबूर,बोरीवली,ठाणे स्थानकांत बसलो. गणेशोत्सवात नेत्रदानावरील सजावटीसाठी हातभार लावला.'तरुण पिढी काही करीत नाही' या म्हणण्याला उत्तर देणारा उत्साह पाहिला तसाच थोडा विरोधाभासही पाहिला. काही ठिकाणी वृद्ध व्यक्ती नेत्रदानास तयार असतात परंतु तरुण अन मध्यमवयीन बिचकतात.\nनेत्रचिकित्सा शिबिरे विविध उत्सव वगैरे निदान ५० ठिकाणी टेबल टाकून बसलो. किमान ५० ठिकाणी २ ते १० दिवसांचे स्टॉल घेऊन बसलो (बरेच स्टॉल मला उद्योजक महिलाच मोफत देतात) यात माझी पत्नी, पुष्पाचाही वाटा फार मोठा आहे. जरूर असेल तेथे रजा घेऊनही ती १०-१० तास माझ्याबरोबर बसते,साहित्याची हमाली करते,खाण्यापिण्याचेही पाहते,उभी राहून लोकांना इत्यंभूत माहितीही देते. इतर आवडी-निवडी,छंद बाजूला सारून मी किती वेळ श्रम आणि पैसा या कार्यात घालवतोय याचा कधीही विचार न करता तिची कृतिशील साथ अगदी १९८१ पासून मला कायमच लाभली आहे.\nसुमारे ४०ठिकाणी मी पोस्टर प्रदर्शने भरवली आहेत.स्टॉल टाकून बसतो तेव्हा मी नेत्रदानासोबतच देहदान, त्वचादान, रक्तदान तसेच अवयवदानावरही माहिती आणि माहितीपत्रके देतो. (मी आतापर्यंत ३६ आणि पत्नीनेही ५-६ वेळा रक्तदान केले आहे)\nउन,धूळ,वारा,पाऊस, भयानक उकाडा,विविध दर्प-वास -गंध ,कलकलाट,प्रसाधन गृह - पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध बाबींना तोंड देत चिकाटीने बसावे लागते, प्रसंगी मान-अपमान गिळावे लागतात. मी हे का करतो काही जण याला सोशल वर्क म्हणतात, मी सोशल मार्केटिंग म्हणतो.नेत्रदानासाठी लोक आपल्याकडे येणार नाहीत,आपणच गर्दीत जाऊन बसले पाहिजे. बऱ्याच जणांची नेत्रदान करण्याची ,जाणून घेण्याची इच्छा असते परंतु कुठे जायचे ते माहिती नसते किंवा नेत्रपेढीत जायला वेळ नसतो किंवा जाणे राहून जात असते.अशांची सोय होते.\nबरेच जण म्हणतात की हे मी समाधानासाठी करीत असेन. यात समाधान कसले या महाप्रचंड देशात, महाप्रचंड लोकसंख्या असतांना,त्यात प्रचंड सुशिक्षित ,महासुशिक्षितही असतांना असे काही करावे लागावे,सव्वा कोटी दृष्टीहीनांपैकी तीस लाखांना अमूल्य दृष्टी मिळण्यासाठी लाख दीड लाख नेत्रदाने होणे अत्यावश्यक असतांना जाणाऱ्या ८०-८५ लाखांपैकी फक्त सुमारे १५ हजारांचीच होऊन या अगदी थोड्याच देशबांधवांना भयाण अंधकारात श्री लंकेतून येणाऱ्या नेत्रांकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसावे लागावे याची खंत अन शरमच वाटते.\nसुमारे १५ वर्षांपूर्वी २ डॉक्टरांची नेत्रदानावरील व्याख्याने ऐकल्यावर आपणही या विषयावर बरे बोलू शकू आणि त्यातून ही नितांत राष्ट्रीय गरज अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता येईल असे वाटून मी व्याख्याने द्यायला सुरुवात केली.प्रोजेक्टरसारख्या सोयी सगळीकडेच नसतात तसेच सर्वसामान्यांना नेत्रदान-काकसे अशा प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे मिळाली तर जास्त चांगले होईल असे वाटले. लाजिरवाणे परावलंबन अधिक अधोरेखित करू लागलो. नेत्रदानावरील अधिकाधिक माहिती कायमच मिळवत जाऊन ती सादर करत गेलो. माहितीच्या अचूकतेवर भर दिला. नेत्रतज्ञांच्या उपस्थितीतही दिलेली व्याख्याने त्यांना आवडली. सुमारे १२ वर्षांपूर्वी डॉ. तात्याराव लहाने यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या विभागातील सर्व नेत्रतज्ञांना बोलवून पुष्पगुच्छ देऊन माझा छोटासा सत्कार केला, आपल्या अल्पशा कार्याची पोचपावतीच मिळाल्यासारखे वाटले.सुमारे ६ वर्षांपूर्वी पार्ल्याच्या संवेदना प्रतिष्ठानने दीनानाथ नाट्यगृहात दादरच्या डॉ. निखील गोखलेंच्या उपस्थितीत नेत्र विषयावरील गाणी सादर करीत केलेला सत्कार म्हणजे कडीच वाटली. अशाच गाण्यांसह विरारच्या 'स्नेह' संस्थेने ४ वर्षांपूर्वी संस्मरणीय सत्कार केला होता.\nइतरही काही सत्कार होऊन कार्य आणि मुख्यतः नेत्रदानाची माहिती विविध ठिकाणी पोचून जागृतीही झाली.\nमुख्यतः मराठी तसेच हिंदी,इंग्रजीतून सुमारे १२५ व्याख्याने आतापर्यंत दिली. एखाद्या घरात १५-२० जण जमले तरी मी सीडी दाखवूनही अनौपचारिकपणे माहिती देऊ शकतो. वाशीच्या एका मारवाडी भगिनीने तिच्या नातीच्या बारशाच्या समारंभातच माझे नेत्रदानावर व्याख्यान ठेवणे हा एक विशेष अनुभव होता. तसे पाहता गुजराती,जैन,मारवाडी समाज नेत्रदानात अग्रेसरच आहे.\nदूरदर्शन , ठाणे वार्ता वाहिनी तसेच आकाशवाणीवर मुलाखती झाल्या.बऱ्याच नियतकालिकांतून माझी आवाहने,पत्रे,लेखही प्रसिद्ध झाले.माझ्या कार्यावर काही जणांनी लेख लिहिले.या सगळ्यातून थोड्थोडा प्रतिसाद वाढत गेला. नेत्रदान हा गंभीर विषय विनोदी ढंगात आणि संवाद स्वरुपात सादर केलेली माझी 'डोळस दान' ही एकांकिका आणि नेत्रदानावरील माझ्या १४ कवितांचा 'प्रकाशाची पहाट' हा आगळावेगळा कवितासंग्रह पुष्पश्री प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केला.माझ्या मते मराठीतील ही एकमेवाद्वितीय अशी पुस्तके आहेत.\nसुमारे १३-१४ वर्षांपूर्वी मी एक सविस्तर माहितीपत्रक बनवून त्यात मुंबई-पुण्यातील नेत्रपेढ्यांच्या दूरध्वनी क्रमांकांचाही अंतर्भाव केला.याचीच पुढे इंग्रजी आणि हिंदी भाषांतरेही केली. दहिसरमध्ये एका व्याख्यानात पत्नीची सौ.सुधा सांगळे यांच्याशी भेट होऊन त्यांच्या यजमानांनी गुजराती भाषांतर तसेच मुद्रणही करून दिले. स्टॉलसाठी,व्याख्याने,पोस्टर प्रदर्शने,पोस्टाने पाठविणे, घरी भेटायला येणाऱ्यांना वगैरे देण्यासाठी, विविध सभा- समारंभात वगैरे वाटण्यासाठी, दवाखाने-औषधांची दुकाने वगैरे ठिकाणी ठेवण्यासाठी, सूचना फलकांवर लावण्यासाठी वगैरे वगैरे नानाविध उपक्रमांसाठी मला हजारो माहितीपत्रके लागतात.यासाठी मला आतापर्यंत सुमारे ४५ प्रायोजक मिळाले असून सुमारे सव्वा लाख तरी माहितीपत्रके मी त्यांच्या मुद्रण सौजन्यामुळे प्रसृत केली असतील, त्यावरून काही जणांनी प्रती काढून वाटल्या असतील त्या वेगळ्याच काही माहितीपत्रके तसेच स्टीकर्स ,कार स्टीकर्स, फ्लेक्स आणि कापडी फलक (banners) मीसुद्धा बनवून घेतले, यासाठीही काही प्रायोजक मिळाले. दवाखान्यांतून लावण्यासाठी एका शिक्षकांनी मला ११० बोर्ड बनवून दिले, काहींनी गणेशोत्सवात लावण्यासाठी banners बनवून दिली.\nनेत्रदानाचा संदेश देणारी चष्मा कव्हर्स, पर्सेस तसेच कापडी पिशव्याही मी तयार करून घेतल्या आहेत.\nसुमारे ५-६ हजारांनी तरी माझ्यामुळे प्रतिज्ञा पत्रे भरली असतील. आता मी मोजदाद ठेवणे बंद केले असून मी ती देतो आणि भरून परस्पर त्या त्या ठिकाणच्या नेत्रपेढ्या सांगून त्यांच्याकडे सुपूर्द करायला-पाठवायला सांगतो. व्याख्यानाच्या वेळी विविध मंडळे संस्था वगैरेंकडे १ प्रतिज्ञा पत्र देऊन त्यावरून प्रती काढायला सांगतो.\nसुमारे २० जणांची प्रत्यक्ष नेत्रदाने माझ्यामुळे झाली,अप्रत्यक्ष बरीच झाली असावीत.गेलेल्या व्यक्तींच्या नातलगांचे बरेच फोन येऊन त्यांना माहिती, जवळच्या नेत्रपेढीचे दूरध्वनी क्र. आम्ही (कुटुंबीय) देतो किंवा कार्यवाही करतो. देहदानासाठीसुद्धा असे दूरध्वनी येत असतात.\nआताच्या 'ई'युगात मी 'www.netradaan.blogspot.com' हा ब्लॉग सुरु केला असून सध्या यात प्राथमिक माहिती दिलेली आहे.क्रमशः त्यात भर पडेलच तसेच इतरही काही भाषांतून माहिती देण्याचा विचार आहे. 'ई' मेलवरून विविध परिचित तसेच (अनेक मार्गांनी 'ई' मेल पत्ते मिळवून) अपरिचितांनाही मी नेत्रदानावरील सविस्तर माहितीपत्रके पाठविणे सुरु केले असून त्यांनी ती अनेकानेकांना पुढे पाठवित रहाणे (forward करणे) अभिप्रेत अन अपेक्षित आहे.यातून शेकडो-हजारो-लाखो लोकांपर्यंत माहिती पोचून पुढेमागे मोठ्या प्रमाणात नेत्रदाने होऊन दृष्टिहिनांना अमूल्य दृष्टी मिळून श्री लंकेवरील आपले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन नष्ट होण्यास मोठाच हातभार लागेल असा सार्थ विश्वास वाटतो. मी काही फार मोठे कार्य करीत आहे असे मला मुळीच वाटत नाही. डॉ. हडसन सिल्वांनी श्री लंकेत जे केले त्यापासून स्फूर्ति घेउन या देशाला नेत्रदानात स्वयंपूर्ण करण्यात मी खारीचा वाटा उचलत आहे एवढेच\nकोणालाही काही माहिती हवी असल्यास, शंका-कुशंकाही असल्यास तसेच विविध प्रकारे या कार्यात काही हातभार लावायचा असल्यास जरूर संपर्क साधावा.\nपत्ता- सी ५४, रश्मी संकुल, मनोरुग्णालय मार्ग, ठाणे (पश्चिम ) ४००६०४ दूरध्वनी क्र. २५८०५८००\nकार्यालय - २५५९४०४९(श्री.वि.आगाशे), २५५९२२४२ (पुष्पा आगाशे)\nभ्रमणध्वनि - ९९६९१६६६०७ (श्री.वि.आगाशे), ८१०८८१५८२० (पुष्पा आगाशे)\n९८६९७७९०५० आणि ९८१९७४९०५० (आशिष आगाशे )\n९८५०९६५४५२ आणि ९२७१२१६२९४ (अनिल आगाशे, अलिबाग )\nपरिचयात्मक आणि ग्रंथालीच्या थिंक महाराष्ट्रसाठी लिहिलेला हा लेख माहितीसाठी साभार सादर केला आहे.\nLabels: नेत्रदान प्रचार-प्रसार कार्य\nनेत्रदान - एक राष्ट्रीय आवश्यकता\nविभिन्न भाषाओं में जानकारी देने हेतु आज मैं हिन्दी में जानकारी पोस्ट कर रहा हूँ .\nभारत मे करीब 1.25 करोड लोग दॄष्टिहीन है, जिसमे से करीब 30 लाख व्यक्ति नेत्ररोपण द्वारा दॄष्टि पा सकते हैं सारे दॄष्टिहीन नेत्ररोपण द्वारा दॄष्टि नहीं पा सकते क्योंकि इसके लिये पुतलियों के अलावा नेत्र सबंधित तंतुओं का स्वस्थ होना जरुरी है सारे दॄष्टिहीन नेत्ररोपण द्वारा दॄष्टि नहीं पा सकते क्योंकि इसके लिये पुतलियों के अलावा नेत्र सबंधित तंतुओं का स्वस्थ होना जरुरी है पुतलियां तभी किसी दॄष्टिहीन को लगायी जा सकती है जबकि कोई इन्हे दान में दे पुतलियां तभी किसी दॄष्टिहीन को लगायी जा सकती है जबकि कोई इन्हे दान में दे नेत्रदान केवल मॄत्यु के बाद ही किया जा सकता है\nदेश की इतनी अधिक जनसंख्या को देखते हुए 30 लाख नेत्रदान हो पाना आसान लगता हो परन्तु ऎसा नही है तथ्य कुछ अलगही है, आइए इन्हे जानने की कोशिश कीजिये -\nप्रति वर्ष 80 लाख मॄतको में सिर्फ़ 15 हज़ार ही नेत्रदान हो पाते हैं क्या यह शोचनीय नही है क्या यह शोचनीय नही है इससे भी अधिक दुर्भाग्यपूर्ण और शर्मिन्दा करने वाला तथ्य यह है कि बडी मात्रा में दान किये हुए नेत्र श्रीलंका से आते है इससे भी अधिक दुर्भाग्यपूर्ण और शर्मिन्दा करने वाला तथ्य यह है कि बडी मात्रा में दान किये हुए नेत्र श्रीलंका से आते है यह छोटासा देश, न सिर्फ़ हमें बल्कि अन्य देशों को भी दान में मिले नेत्र प्रदान करता है\nक्या यह करोडो भारतियों के लिए शर्म की बात नहीं है जब कि हम अलग अलग क्षेत्रों में स्वावलम्बन प्राप्त कर चुके है या स्वावलम्बन प्राप्त करने का प्रयास कर रहे है तब क्यों न नेत्रदान के क्षेत्र में भी स्वावलम्बन प्राप्त् करें \nकार्नियल प्रति रोपण के माध्यम से कार्नियल ब्लाइंड व्यक्ति को दॄष्टि दे पाना पिछले 40-50 वर्षों से वैज्ञानिक तकनीकी द्वारा संभव होने के बावजूद हम उसके उपयोग में पीछे क्यौं हैं आइये हम न सिर्फ़ नेत्रदान करें बल्कि उसका प्रचार भी करें और दुसरों को नेत्रदान के लिये प्रेरित करें\nनेत्रदान बहुत आसान है, रक्तदान से भी आसान नेत्रदान से जुडे कुछ तथ्य निम्न प्रकार हैं------\n1. नेत्रदान के लिये उम्र एवं धर्म का कोई बन्धन नही हैंचश्मा पहननेवाले या जिनका मोतीयाबिंद का आपरेशन हो चुका हो ऐसे व्यक्ति भी नेत्रदान कर सकते हैं\n2. केवल वही व्यक्ति जो एड्स, पीलिया या पुतलियों संबधीं रोगो से पीडित हो वह नेत्रदान नही कर सकते परंतु इन सबका फ़ैसला नेत्र विशेषज्ञ द्वारा ही लिया जाना चाहिये क्यौंकि ऎसे नेत्र अनुसंधान के काम में आ सकते हैं\n3. किसी दुर्घटना में यदि पुतलियां ठीक हो तो मुंबई जैसे शहर में कारोनर या पुलिस की अनुमति से नेत्रदान जरुर किया जा सकता है\n4. नेत्रदान मॄत्यु के बाद 3 या 4 घंटे के अन्दर होना चाहिए असाधारण परिस्थिति में 6 घंटे तक नेत्रदान हो सकता है\n5. नेत्रदान में समय सीमा का बहुत महत्व है, अतः नेत्रदान की इच्छा अपनी वसीयत में ना लिखे क्यौंकि वसीयत अक्सर मॄत्यु के कई दिनों या महिनों बाद भी खोली जाती है\n6. नेत्रदान की इच्छा व्यक्त करने का बेहतर तरीका यह है कि अपने घर के करीबी नेत्र बैंक का शपथ पत्र भरें रिश्तेदार एंव मित्र, जिन्होनें आपके शपथ पत्र पर साक्षीदार के रूप में हस्ताक्षर किये हों, आपकी भावना समझ सकते हैं रिश्तेदार एंव मित्र, जिन्होनें आपके शपथ पत्र पर साक्षीदार के रूप में हस्ताक्षर किये हों, आपकी भावना समझ सकते हैं इसके लिये आप अपने रिश्तेदार,मित्रों एंव पडोसियों से अपनी इच्छा की चर्चा कर सकते हैं इसके लिये आप अपने रिश्तेदार,मित्रों एंव पडोसियों से अपनी इच्छा की चर्चा कर सकते हैं इससे आपकी इच्छा पूरी होने की संभावना बढ़ जाती है एंव सामाजिक जागरुकता भी आती है\n7. शपथ पत्र भरने के बाद आपको एक कार्ड भी दिया जायेगा जिसमें आपका रजिस्ट्रेशन क्रमांक अंकित होगा इस कार्ड को आप सदा अपने साथ रखें इस कार्ड को आप सदा अपने साथ रखें यात्रा के समय भी\n8. नेत्रदान के लिये यह जरूरी नही है कि मॄतक ने ही कोई इच्छा की हो या शपथ पत्र दिया हो संबधियों की इच्छा पर भी नेत्र बैंक के विशेषज्ञ को बुलाकर नेत्रदान किया जा सकता है\n9. नेत्र बैंक के टेलिफोन नं. अपने घर एंव ओफिस में रखें, दीवारों पर प्रदर्शित करें\n10. मृत्यु के पश्चात् तुरंत ही नेत्र बैंक को सूचित करना अत्यावश्यक है इसे कोई भी रिश्तेदार, मित्र या पडोसी सूचित कर सकते है एंव इसके लिये उसी नेत्र बैंक को सूचित करना जरूरी नही है जिसका शपथपत्र मॄतक ने भरा हो इसे कोई भी रिश्तेदार, मित्र या पडोसी सूचित कर सकते है एंव इसके लिये उसी नेत्र बैंक को सूचित करना जरूरी नही है जिसका शपथपत्र मॄतक ने भरा हो समय की आवश्यकता के कारण सबसे करीबी नेत्र बैंक को सूचित करें\n11. आप से अनुरोध है कि उपरोक्त बातों को याद रखें साथ ही सभी को नेत्र दान के लिये प्रेरित करें\n12. मॄतक का मृत्यु प्रमाण पत्र तैयार रखें और प्रमाण पत्र देने वाले डाक्टर को 10 सीसी ब्लड सैंपल लेने के लिये सूचित करें\n13. मॄतक की आंखों में आई ड्राप्स डालें मॄतक की पल्कों को बन्द कर दे एंव उनके उपर भीगी रूई या कपडा रख दें\n14. कमरें में पंखे बन्द कर दें यदि एअर कंडिशनर हो तो उसे चालू रखें यदि एअर कंडिशनर हो तो उसे चालू रखें भारी लाईट ना रखें\n15. मॄतक का सिर करीब 6 इंच ऊपर, दो तकियों पर रखें\nसूचना मिलते ही नेत्र विशेषज्ञ मॄतक के घर जाकर नेत्र लेते है इस प्रक्रिया में मात्र 20 मिनिट लगते है इस प्रक्रिया में मात्र 20 मिनिट लगते है इसके बाद आखों में रूई रखकर पुतली को ठीक से बंद कर देते है इसके बाद आखों में रूई रखकर पुतली को ठीक से बंद कर देते है जिससे मॄतक का चेहरा विद्रूप नहीं होता है जिससे मॄतक का चेहरा विद्रूप नहीं होता हैनेत्रों को या सिर्फ़ पुतलियों को शरीर से निकाल कर विशेष बर्तन (फ़्लास्क) में रखकर आई (नेत्र ) बैंक में लाया जाता है और कुछ प्रक्रिया के बाद उन्हें दॄष्टिहीनों को प्राथमिकता के अनुसार लगाया जाता है ये नेत्र दो से छः दॄष्टिहीन व्यक्तियों को ज्योति प्रदान कर सकते हैंनेत्रों को या सिर्फ़ पुतलियों को शरीर से निकाल कर विशेष बर्तन (फ़्लास्क) में रखकर आई (नेत्र ) बैंक में लाया जाता है और कुछ प्रक्रिया के बाद उन्हें दॄष्टिहीनों को प्राथमिकता के अनुसार लगाया जाता है ये नेत्र दो से छः दॄष्टिहीन व्यक्तियों को ज्योति प्रदान कर सकते हैं जिससे ना सिर्फ उनका जीवन बदल देता है अपितु उनके जीवन को हमेशा के लिये अंधेरे के अभिशाप से बाहर निकाल देते हैं जिससे ना सिर्फ उनका जीवन बदल देता है अपितु उनके जीवन को हमेशा के लिये अंधेरे के अभिशाप से बाहर निकाल देते हैंयह सब हम जरूर कर सकते हैंयह सब हम जरूर कर सकते हैं समाज के लिये हम जीवित अवस्था में कुछ काम ना कर सकें, अपितु म्रुत्यु के पश्चात तो कर सकते हैं, समाज का ऋण चुका सकते हैं समाज के लिये हम जीवित अवस्था में कुछ काम ना कर सकें, अपितु म्रुत्यु के पश्चात तो कर सकते हैं, समाज का ऋण चुका सकते हैं आपसे निवेदन है कि आप नेत्रदान के लिये आगे आयें, आज यह हमारी राष्ट्रीय आवश्यकता बन गयी है आपसे निवेदन है कि आप नेत्रदान के लिये आगे आयें, आज यह हमारी राष्ट्रीय आवश्यकता बन गयी है इस लेख को पढकर यदि आप नेत्रदान करने के लिये उत्सुक हो या आपको किसी प्रकार का कोई संदेह हो या किसी प्रकार की सहायता करना चाहते हों या आपके पास कोई सुझाव हो तो और पोस्टर प्रदर्शनी या व्याख्यानों के लिये संपर्क कर सकते हैं इस लेख को पढकर यदि आप नेत्रदान करने के लिये उत्सुक हो या आपको किसी प्रकार का कोई संदेह हो या किसी प्रकार की सहायता करना चाहते हों या आपके पास कोई सुझाव हो तो और पोस्टर प्रदर्शनी या व्याख्यानों के लिये संपर्क कर सकते हैं आपसे अनुरोध है कि नेत्रदान के प्रचार के लिये इस संदेश का अधिक से अधिक प्रसार करें आपसे अनुरोध है कि नेत्रदान के प्रचार के लिये इस संदेश का अधिक से अधिक प्रसार करें साथ ही नेत्रदान अभियानो में अपना सहयोग दें, इसी आशा के साथ आप सभी को धन्यवाद\nश्री वि. आगाशे . सी-54, अशोक कल्प/रश्मी काम्प्लेक्स, मेंटल हास्पीटल रोड, ठाणे(पश्चिम)-400604\nदूरभाष क्रमांक – 022-25805800 (सायं 6 बजे के बाद) मोबाईल - 9969166607\nLabels: नेत्रदान - हिन्दी में जानकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/virat-kohli-said-that-no-need-to-prove-my-self-for-next-match-278318.html", "date_download": "2018-04-23T19:04:25Z", "digest": "sha1:KP7DLFEBZS3X744VERFXIXRQ3FPCKZ32", "length": 8583, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'काहीही सिद्ध करण्याची गरज नाही'", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'काहीही सिद्ध करण्याची गरज नाही'\n'काहीही सिद्ध करण्याची गरज नाही'\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nकोते दाम्पत्यानं लावून दिली 1700 लग्न\nअब्दुल सत्तारांनी आपल्या मुलीचं लग्न केलं सामूहिक विवाह सोहळ्यात\n'सुभाष देसाईंचं मत वैयक्तिक'\nनाणारच्या रहिवाशांना काय वाटतं\n'मोदींच्या मनात दलितांना स्थान नाही'\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/ban-harmful-ajinomoto-mumbai-43210", "date_download": "2018-04-23T19:36:25Z", "digest": "sha1:K6KLY45TNKLPYUMW7H4J3767DKXH4PAW", "length": 13806, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ban on harmful ajinomoto in Mumbai? खाद्यपदार्थांमधील हानीकारक अजिनोमोटोवर मुंबईत बंदी? | eSakal", "raw_content": "\nखाद्यपदार्थांमधील हानीकारक अजिनोमोटोवर मुंबईत बंदी\nबुधवार, 3 मे 2017\nचायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारा अजिनोमोटो आरोग्यास हानीकारक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला. या ठरावानंतर महापालिकेने अडीच वर्षांपूर्वी मुंबईत अजिनोमोटोवर बंदी आणण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवले होते. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने शहरात अद्यापही सर्रासपणे अजिनोमोटोचा वापर होताना दिसत आहे.\nमुंबई - चायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारा अजिनोमोटो आरोग्यास हानीकारक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला. या ठरावानंतर महापालिकेने अडीच वर्षांपूर्वी मुंबईत अजिनोमोटोवर बंदी आणण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवले होते. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने शहरात अद्यापही सर्रासपणे अजिनोमोटोचा वापर होताना दिसत आहे.\nचायनीज फूडचे तरुणाईला आकर्षण असल्याने चायनीज पदार्थ मिळणाऱ्या अनेक ठिकाणी तरुणांची गर्दी असते. चायनीज पदार्थांची क्रेझ इतकी आहे की दिवसाही अनेक ठिकाणी चायनीज भेळ विकणारे स्टॉल उभे राहिले आहेत. पण या चायनीज खाद्यपदार्थांमध्ये मिठाऐवजी अजिनोमोटोचा वापर केला जातो. उपाहारगृहांमध्येही चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर होता. हल्ली फास्ट फूडमध्येही अजिनोमोटोचा वापर होतो. अजिनोमोटोमुळे हाडे ठिसूळ होऊन लठ्ठपणा येत असल्याने त्यावर बंदी आणण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्या महासभेत ठराव करण्यात आला होता. अशा प्रकारे एखाद्या खाद्यपदार्थावर बंदी आणण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने अजिनोमोटोवर बंदी आणण्यासाठी ऑक्‍टोबर 2014 मध्ये अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवले. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पालिकेने केलेला पत्रव्यवहार पाहावा लागेल, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.\nअजिनोमोटो वापरण्यास एनएफएसएची परवानगी\nअजिनोमोटोचे शास्त्रीय भाषेत मोनोसोडीयम ग्लुटामेट असे नाव आहे. काही वर्षांपूर्वी 'मॅगी'मध्ये शिशाबरोबर मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे 'मॅगी'वर बंदी आणली होती. मॅगीतील त्रुटी दूर केल्यानंतर त्यांना पुन्हा विक्रीस परवानगी देण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने अजिनोमोटो प्रमाणात वापरण्यास परवानगी दिली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071018125102/view", "date_download": "2018-04-23T19:10:46Z", "digest": "sha1:OL74GYXJETFCDENTO5LO7DSTVSVKUQCK", "length": 9883, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ओवी गीते : भाविकता", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : भाविकता|\nओवी गीते : भाविकता\nओवी गीते : भाविकता\nओवी गीते : भाविकता\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.\nभाविकता - संग्रह १\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.\nभाविकता - संग्रह २\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.\nभाविकता - संग्रह ३\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.\nभाविकता - संग्रह ४\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते पहिली, दुसरी, तिसरी या अनुक्रमाने ओव्या गाताना त्यातून देवांचे आणि विठ्ठलाचे प्रातःस्मरण आढळून येते.\nभाविकता - संग्रह ५\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरो...\nभाविकता - संग्रह ६\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरो...\nभाविकता - संग्रह ७\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरो...\nभाविकता - संग्रह ८\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरो...\nभाविकता - संग्रह ९\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरो...\nभाविकता - संग्रह १०\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरो...\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2574", "date_download": "2018-04-23T19:32:58Z", "digest": "sha1:IBQQQUTFKB6C6T673JYZKEF77PJ246I3", "length": 30447, "nlines": 93, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत\nपरित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्\nधर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥\nभगवान श्री कृष्ण यांनी अर्जुनाला युद्धाच्या रणांगणात भर युध्दामध्ये गीता सांगत आहेत. हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.....\n...आणि भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवून भारतीय जनता सामान्य माणूस महाभारत संपल्यावर आणि विशेषत: गेली ६३ वर्षे त्या भगवंताची वाट पाहत स्वातंत्र्यात कसेबसे दीवस कंठत आहे. पण आजच्या भारताची दुरवस्था पाहता भगवान अजून या देशाचा किती सत्यानाश होई पर्यंत प्रकट होण्याची वाट पाहणार आहे हा प्रश्न निर्माण होतो.\nआजचे शासनकर्ते पाहीले म्हणजे कोरव दुशासन कंस दुर्योधन या पेक्षा वेगळे असतील असे वाटत नाही.आणि तरीही भगवंत कोठे चिरनिद्रा घेत झोपले आहे समजत नाही..... की आज आपण अवतार घेतला तर हे आजचे शासनकर्ते मलाच गुन्हेगार म्हणून सिद्ध करून शिक्षा करतील या भीती मुळे नको तो अवतार असा विचार करून भगवंत चिरनिद्रा घेत असतील. अशी शंका भारताच्या सद्य दुरवस्थेस पाहून येते.\nआज वर्तमानपत्रात ( लोकसत्ता ) संपादकांचा अग्रलेख वाचला. आता पंजाब मधील शेतकरी सुद्धा रासायनिक खते, पाण्याचा बेसुमार उपसा, यामुळे शेत जमिनीचा झालेला सत्यानाश आणि वर\nअंगावर कर्जाचा डोंगर या भारतीय शेतकऱ्याला वर्षानुवर्षे पिडणाऱ्या त्रासा मुळे आत्महत्या करत आहे . हे वाचले, आणि २१व्या शतकाच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या राजकारणी लोकांना याची लाज कशी वाटत हा प्रश्न मनात निर्माण झाला . पंजाब सारख्या सुजलाम सुफलाम ची ही दुरवस्था तर इतर राज्यातील शेतकऱ्यांची काय दुरावस्था असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमी प्रमाणे खते आणि बी-बियाणाचा तुटवडा सुरु झाला. ऐन पेरणीच्या वेळीच या वस्तू गडप होतात. दर वर्षी खता करता शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागतात.सरकार, नोकरशाही , लोक प्रतिनिधी, राजकारणी शेतकऱ्यांचे मसीहा म्हणवून घेणारे काय झोप काढतात. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात खता साठी शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागत आहे. खत-बीबियाणे पुरवणे हा कांही फार मोठ्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रसंग नाही. एव्हडे साधे नियोजन यांना करता येत नाही तर खुर्ची वर राहण्याचा यांना काय अधिकार मनात निर्माण झाला . पंजाब सारख्या सुजलाम सुफलाम ची ही दुरवस्था तर इतर राज्यातील शेतकऱ्यांची काय दुरावस्था असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमी प्रमाणे खते आणि बी-बियाणाचा तुटवडा सुरु झाला. ऐन पेरणीच्या वेळीच या वस्तू गडप होतात. दर वर्षी खता करता शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागतात.सरकार, नोकरशाही , लोक प्रतिनिधी, राजकारणी शेतकऱ्यांचे मसीहा म्हणवून घेणारे काय झोप काढतात. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात खता साठी शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागत आहे. खत-बीबियाणे पुरवणे हा कांही फार मोठ्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रसंग नाही. एव्हडे साधे नियोजन यांना करता येत नाही तर खुर्ची वर राहण्याचा यांना काय अधिकार जनतेला २१व्या शतकात नेण्याची स्वप्ने दाखवून त्यांच्या जीवावर किती दीवस हे राजकारण करणार.\nआज भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात नोकरशाही, शासनकर्ते राजकारणी पूर्णपणे अडकली आहेत.फक्त पंतप्रधान, अध्यक्ष प्रामाणिक आहेत म्हणून ढोल बडवण्यात अर्थ नाही. माणसाची किमत त्याच्या आसपास असणाऱ्या वावरणाऱ्या माणसा वरून त्याच्या मित्रा वरून ठरत असते . आणि यामुळे या पंतप्रधान, अध्यक्ष यांच्या भोवती जी भ्रष्ट्राचाराची भुतावळ फेर धरून नाचते, ते पाहीले की यांना स्वच्छ चारित्र्याचे म्हणणे सामाजिक,आर्थिक नित्तीमतेचा अपमान करणे होय. इंडियन मेडिकल असोसिअशन चा भ्रष्ट्र अध्यक्ष १२०० कोटी बेहिशोबी मालमत्ता जमा करतो पण यांना समजत नाही. कालच रेल बोर्डाच्या मुलाला एक एक परीक्षा पेपर ३.५ . ४ लाखाला विकल्या मुळे अटक झाली. रेल बोर्ड काय, मेडिकल असोसिअशन काय या सर्वांवर केंद्राचे सरळ नियंत्रण आहे. हे उच्चभ्रू लोक नेहमी मंत्री गणात वावरत असतात. CBI पासून ते सर्व यंत्रणा हाताशी असताना शासन , पक्ष प्रमुखास हे काळे कारनामे माहित नसतात हा सर्व प्रकार म्हणजे सो चुव्हे खाके बिल्ली चल्ली हज को असा आहे. जो पर्यंत हिशोब वर पोहचत होते मांजरा सारखे सर्व जण डोळे मिटून होते. लाच घेण्याच्या पैशाने कोट्टीच्या कोटी उड्डाणे पार केलीत तरी पण हे प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे म्हणून मिरवत असतात. यांचे चेले यांच्या आरत्या गातात मेरा देश महान म्हणत जय हो च्या घोषात सामान्य माणसाचा आवाज दाबून टाकतात.\nभारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्या वर भाषण ठोकताना लाचखोर , भ्रष्ट्र साठेबाजांना जाहीर फाशी देण्याचे भाषण ठोकले होते. आता बदललेला त्यांचा तरुण नेता तीच भाषा करतो पण यांनाच काय संसदेवर हल्ला करणाऱ्यांना, मुंबईवर हल्ला करणाऱ्यांना ,दंगलखोरांना सुद्धा फाशी देण्याची यांची हिम्मत होत नाही. एवढे हे षंढ झाले आहे.महात्म्याच्या अहिंसाच्या नसबंदीचे हे मोल आपण अजून किती दीवस चुकवणार दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या सर्वात मोठ्या भयानक, अंगावर काटे आणणाऱ्या अमानुष , मानवजातीस काळीमा फासणाऱ्या भोपाळ हत्त्याकांड कत्तलीस जबाबदार असणाऱ्यांना साधी शिक्षा ही होत नाही. बेशरमपनाच कळस म्हणजे या कत्तलीस जबाबदार असणाऱ्या कारखाना मालकास भारतातून पळून जाण्यास आमचे त्या वेळचे सर्वोच्च राजकारणी मदत करतात,ही गोष्ट जनते पासून लपवतात आणि पापाला वाचा फुटल्यावर बेशरमपणे कायदा सुव्यवस्था ,शांतता राखण्यासाठी त्या गुन्हेगारास पळून जावू दिले असे निर्लज्जपणे सांगतात. अमेरिकन सरकार, कंपनी या हत्त्याकांडा ला आम्ही जबाबदार नाही म्हणत हात वर करतात आणि आपले भ्रष्ट्र नेते यांचे तळवे चाटत डोवू DOW कंपनीला परत एक हत्त्याकांड करण्यास मुक्त परवाना देतात. त्याच बरोबर आपल्या फसलेल्या वीज नियोजनाच्या पापाची जबाबदारी न घेता, पाप न फेडता आण्विक वीज निर्मिती चे नवीन ढोल वाजवले जातात. अमेरिकन कंपन्यांच्या फायद्या साठी कारखान्याच्या सुरक्षिततेचे , दुर्घटनेच्या जबाबदारीचे, कोणतेही कायदे न करता भारतीय सामान्य जनतेला परत एका मृत्यू तांडवात ढकलले जात आहे.\nआज भारतास भगतसिंह,आझाद,सुखदेव,राजगुरू , उधमसिंघ यांची गरज आहे. उधमसिंघ ज्याने इंग्लंड मध्ये जावून Scott ला मारून जालियानवाला बागेच्या हत्त्याकांडाचा बदला घेतला . आज अंडरसन भारतात येत नसेल अमेरिका त्यास संरक्षण देत असेल तर तेथे त्याच्या मायदेशात जावून ठार करून भोपाळवासियांना न्याय देणारा आणि भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल\nआपला समाज इतका सुस्त झाला आहे, की 'आळशाच्या तोंडावर जांभूळ ठेवले तरी तो म्हणतो, जरा आत ढकला ना' अशी अवस्था आहे. निवडणुकीच्या वेळी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावायचा नाही आणि मग निवडून आलेले घाणेरडे टोणगे उरावर बसले, की पाच वर्षे हाय हाय करत बसायचे, या मनोवृत्तीला काय म्हणावे बरे मला तर वाटते, की एकतर लोकशाहीची किंमत आपल्याला समजलेली नाही किंवा 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या आत्ममग्नतेतून बाहेरच यायचे नाही. ब्रिटनची लोकशाही जास्त मुरलेली आहे. दुसरे महायुद्ध जिंकून देणार्‍या चर्चिलला नंतरच्या निवडणुकीत ब्रिटीश मतदार सहजतेने घरी बसवतात. अकरा वर्षे 'पोलादी महिला' म्हणून पंतप्रधान राहिलेल्या मार्गारेट थॅचर एकेदिवशी आपणहून सत्ता सोडतात आणि दुसर्‍या दिवसापासून बाजारात पिशवी घेऊन सहजतेने भाजी आणायला जातात. तिथेही लोक त्यांना 'हाय मॅगी' एवढेच अभिवादन करून आपल्या कामाकडे वळतात. खरंच कौतुक आहे. हे चित्र दिसलंय का कधी आपल्याकडे\nतुमच्या लेखनातून पराभूत मानसिकतेचा पारंपरिक भारतीय सूर आळवला गेला आहे. समाज म्हणून आपली ताकद ओळखायची नाही आणि 'कृष्णदेवा जन्म घ्या हो आता' असा धावा करत बसायचे. कृष्ण कशाला धावून येईल आपल्या मदतीला तोही निराश झाला असेल. ज्या समाजाला आपणहून जागरूक राहायचे नाही त्याच्या मदतीला त्याने तरी का धावायचे तोही निराश झाला असेल. ज्या समाजाला आपणहून जागरूक राहायचे नाही त्याच्या मदतीला त्याने तरी का धावायचे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजकारणी आणि जनतेच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. महाराष्ट्र काही मागास राज्य नाही आणि इथल्या मतदारांना अशिक्षित म्हणता येत नाही तरीही घराणेशाहीचा विजय होतो. नवरा-बायको-मुलगा-मुलगी-पुतण्या-भाचा सगळेजण विविध पदांवर सत्ता उपभोगू लागतात. यांच्या जहागिर्‍या तयार होतात आणि दुसरीकडे लाखो शेतकरी कर्जाच्या बोजाखाली आत्महत्या करतात.\nसमाजात चीड आणि उद्रेक निर्माण होत नाही तोवर क्रांतिकारक जन्माला येत नाहीत. याबाबतीत तुमची भावनाविवशता मौजेची वाटते. तरीपण तुमचा टाहो सत्याच्या कसोटीवर घासून बघूया.\n१) भारतात फ्रेंच राज्यक्रांती होणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती मध्यमवर्गाने घडवली होती. भारतातील् मध्यमवर्ग आत्मतृप्त आणि चंगळवादात गुरफटलेला आहे.\n२) भारतात रशियन क्रांती होणार नाही कारण गरीब शेतकरी व कामगार हा वर्ग मोडून पडला आहे.\n३) भारतात हिटलरसारखा हुकूमशहा होणार नाही कारण ते आपल्या लोकशाही तत्वाच्या विरुद्ध आहे आणि आपल्याला कुणालाच तसे होणे आवडणार नाही.\n४) भारतीय समाज एकजिनसी नाही. विविध जाती-धर्माच्या गुंत्यात, स्वार्थ आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत तो एकदिश (युनिडायरेक्शनल) नाही तर विकेंद्रित (स्कॅटर्ड) वाटचाल करतो आहे. म्हणजेच सामाजिक क्रांतीलाही पोषक स्थिती नाही.\nमग बदल घडवण्यासाठी काय काय करता येईल उपक्रमी मित्र यावर का बोलत नाहीत उपक्रमी मित्र यावर का बोलत नाहीत की हा विषय याआधी चर्वण करून झाला आहे\nयाने काय साध्य झाले\nभारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे\nभगतसिंग आणि उधमसिंग यांच्या शौर्याबद्दल माझ्या मनात आदरभाव आहे आणि मला त्यांचा अभिमानही वाटतो. पण दोन चार ब्रिटिश अधिकार्‍यांची हत्या झाल्याने इतर ब्रिटिशांना धडा मिळाला आणि तो शिकल्यामुळे दुसरा कोणीही इंग्रज अधिकारी व्हायला तयार झाला नाही असे काही घडले नाही. भारतीय राजकारणी, उद्योगपती वगैरेंच्या बाबतीत ते घडेल असे आपल्याला कां वाटते समजा तसे झाले आणि राजकारणी व उद्योगपती नाहीसे होऊन गेले तर देशाचा कारभार आपल्या आप व्यवस्थितपणे चालणार आहे काय\nभगतसिंग वगैरेंच्या शौर्याने तात्कालिन परिणाम झाले नसले तरीही भारतीय समाजाच्या मानसिकतेत स्वातंत्र्यलढ्याबद्दल आत्मविश्वासाचे प्रमाण निश्चितच वाढले असणार.\nप्रस्तुत लेखात मांडलेल्या समस्यांसाठी अशी कृत्ये फायदेशीर (तात्कालीन व दुरगामी) ठरू शकतील का या साशंकतेशी सहमत आहे.\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nनितिन थत्ते [23 Jun 2010 रोजी 11:45 वा.]\nयोगप्रभूंच्या म्हणण्याशी सहमत आहे. पण पुढे जाऊन मी काही म्हणू इच्छितो.\n१) भारतात फ्रेंच राज्यक्रांती होणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती मध्यमवर्गाने घडवली होती. भारतातील् मध्यमवर्ग आत्मतृप्त आणि चंगळवादात गुरफटलेला आहे.\nएवढेच नाही तर दुसरा कोणी काहीही आंदोलन करू पहात असेल तर \"कोणतेही आंदोलन हे समाजविकासाच्या विरोधी असते\" असा बुद्धिभेद करण्यात मध्यमवर्ग आघाडीवर आहे.\n२) भारतात रशियन क्रांती होणार नाही कारण गरीब शेतकरी व कामगार हा वर्ग मोडून पडला आहे.\nकुठलीही क्रांती मध्यमवर्गच करीत असतो. १७-१८ व्या शतकातली भांडवलशाही क्रांतीही तत्कालीन मध्यमवर्गानेच केली होती तसेच रशियन क्रांतीबाबतही आहे. क्रांती करणारा लेनिन व त्याचे साथी मध्यमवर्गीयच होते. पण मध्यमवर्गच उदासीन झाल्यामुळे क्रांती होत नाही.\nआणि उद्योगपतींना धडा वगैरे शिकवण्याच्या कसल्या गोष्टी करता उद्योगपती हेच देशाच्या विकासाचे प्राईम मूव्हर असतात असे आपल्याला समाजधुरीणांकडून गेली १८ वर्षे ११ महिने सांगितले जात नाहीये का उद्योगपती हेच देशाच्या विकासाचे प्राईम मूव्हर असतात असे आपल्याला समाजधुरीणांकडून गेली १८ वर्षे ११ महिने सांगितले जात नाहीये का उलट त्यांना त्यांच्या (नफा कमावण्याच्या) उद्योगात सरकारी नियंत्रणांचा जाच नसावा असेही आपण ऐकत आलो आहोत.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nदेशातील अनेक क्षेत्रात क्रांतीकारक बदल होण्याची आवश्यकता आहे, हे मान्य. हे बदल एकदम घडण्यासाठी क्रांती व्हावी ही अपेक्षा मात्र अवास्तव आहे. सकारात्मक बदलांकडेही लक्ष दिले जावे (उदा. माहितीचा अधिकार) व तशाप्रकारचे बदल व्हावेत दबावगट निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा ठेवणे योग्य आहे.\nउद्योगपती हेच देशाच्या विकासाचे प्राईम मूव्हर असतात असे आपल्याला समाजधुरीणांकडून गेली १८ वर्षे ११ महिने सांगितले जात नाहीये का उलट त्यांना त्यांच्या (नफा कमावण्याच्या) उद्योगात सरकारी नियंत्रणांचा जाच नसावा असेही आपण ऐकत आलो आहोत.\nया नफा कमावण्याच्या उद्योगात नियमन कमी झाल्याने विकासदर वाढला आहे. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या लोकांची संख्या कमी होत आहे. 'नफा कमावण्याच्या' उद्योगात नियंत्रण कमी करण्याचे धोरण बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहे. (उदा. देशात पसरलेले फोनचे जाळे. ) योग्य ठिकाणी नियंत्रण असावे व उद्योग कमीत कमी नियंत्रणासाठी प्रयत्नशील असतील हे खरेच आहे. असे प्रयत्न व व्यापक सामाजिक हित यांच्यातील संघर्ष (समाजधुरीण कुठलेही विचार मांडत असले तरीही) नेहमीच होत राहणार.\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nनक्षल् क्रान्ति करतिल् का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3465", "date_download": "2018-04-23T19:32:44Z", "digest": "sha1:KGJBHXHWPPWYMZFI53WXFWPQCX5FF6SV", "length": 10952, "nlines": 73, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुरुषोत्तम करंडक २०११, पुणे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुरुषोत्तम करंडक २०११, पुणे.\nगेल्या गुरुवारी मझ्या जळगावच्या बहीणीचा फोन आला, तीच्या टिम सोबत या शनिवारी ती पुण्याला येणार होती . प्रसंग होता पुण्यातील भरत नाट्य मंदिरात होण्यार्‍या \"पुरुषोत्तम करंडक २०११\" चा. मागच्या वर्षी जळगावात झालेल्या या स्पर्ध्येत त्यांचा तिसरा क्रमांक आला होता. या स्पर्धेचा पुणे स्तरावरील आयोजनाचा आणि उत्साहाचा अनुभव मिळावा म्हणुन पुण्यातील आयोजकांकडुन त्याना खास निमंत्रण होतं.\nपुरूषोत्तम करंडक - आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १९६३ पासुन महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यात दरवर्षी आयोजीत करण्यात येते. मगील काही वर्षांपसुन ही स्पर्धा कोल्हापुर, औरंगाबाद, जळगाव, मुंबई शरांतही घेण्यात येते.\nपुणे विद्यापीठ अंतर्गत येणारी कॉलेज तसेच पुण्यातील इतर विद्यापीठ या स्पर्धेत आपली दरवर्षी नाटके सादर करतात. ऑगस्ट महिन्यात झालेल्या प्रथमिक फेरीतुन निवडलेल्या ९ एकांकीका या दोन दिवसात पुण्यातील भरत नाट्य मंदिरात सादर करण्यात येणार होत्या.\nअप्रतीम सादरीकरण, सुक्ष्म नेपथ्य, आत्मविश्वासाने परिपुर्ण अभिनय असलेल्या एकाहुन एक सरस एकांकिका पाहायला मिळाल्या.. दिलेल्या ठराविक वेळत स्पर्धेत सहभाग घेणारे कलाकार स्वतः सगळं करतात. संगीत, लाईट, स्टेज लावणे अशा सगळ्या गोष्टी स्वतः विद्यार्थी करतात . तरुणाईनि तुडुंब भरलेल्या उत्साही पण तितक्याच शीस्तबद्ध वातावरणात तर त्या एकांकिका बघतांना मन अगदी भांबावुन गेलं होतं..\nजवळ जवळ एक दीड महिन्यानंतर मिळालेला मोकळा सप्ताहंत याहून अधिक चांगल्या रीतिने कुठे घालवताच आला नसता. हे दोन दिवस आपण अगदी वेगळ्याच विश्वात असल्याचा अनुभव झाला. महाविद्यालयीन काळात ज्या गोष्टी अनुभवायच्या राहुन गेल्या, त्या माझ्या यादीतील काही गोष्टी या दोन दिवसात अगदी मनसोक्त अनुभवायला मिळाल्या.\nघुस घुस घुस घुस घुसतय कोण......................... एम आय टी शीवाय आहे कोण\nअरे घुस घुस घुस घुस घुसतय कोण.................. एम आय टी शीवाय आहे कोण\nआम्ही सगळे................. माहान आहोत\nबाकि सगळे ...............लाहान आहेत\nआणि म्हणुनच, सी ओ ई पी\nसी ओ ई पी\nसी ओ ई पी\nचल रे स्वप्निल ...........लढ\nचल गं केतकि ............फाईट\nउगीचच एक विचार मनात येउन गेला हे सर्व अनुभवायला जरा उशीर झालाय का कदाचित काहि वर्षां आधी हे सर्व पहायला मिळालं असतं तर... मग वाट्लं अरे आत्ता अनुभवायला मिळ्तय तेच काही कमी आहे का कदाचित काहि वर्षां आधी हे सर्व पहायला मिळालं असतं तर... मग वाट्लं अरे आत्ता अनुभवायला मिळ्तय तेच काही कमी आहे का खरच कोलेज सोडल्यानंतर अश्या वतारणाशी संपर्क येण्याची आशाच संपली होती. ऑफिसध्ये वयस्कर लोकंबरोबर काम करता करता आपणही अजुन तरुणच आहोत याचा जणु विसरच पडला होता. दोन दिवस त्या उत्साही वातावरणात राहुन आपल्याच तरुणपणाचा नव्याने साक्षात्कार झाल्यासारखं वाटतय.\nपण एक विचार जो मनात आधीपासुनच होता, तो आज अधीक पक्का झाला \"ईच्छा असेल तर वयाच्या कुठ्लयाही क्षणी आपण हवं ते एन्जॉय करु शकतो\". अगदीच काही अपवाद सोडले तर..\nछान. काही कारणांमुळे असे बरेच काही करायचे, अनुभवायचे राहून जात असते याची रुखरुख वाटते खरी. तरी उशीरा का होईना पण तुम्हाला कॉलेजच्या वातावरणाची मनसोक्त मजा लुटता आली हे छान झाले. सीओईपीच्या घोषणा जबरदस्त आहेत. :-)\nपण जरा करंडकातील एकांकिकांबद्दलही लिहा की. :-)\nप्रफुल् चौधरी [21 Sep 2011 रोजी 04:12 वा.]\nप्रतिसाद वाचुन् खुप् आनंद झाला..\nउपक्रम वरील् माझे पहिलेच पोस्ट असल्याने प्रतिसादाची अगदि वाट् बघत बसलो होतो म्हटल तरी चालेल्.. :-)\nवेळ मिळाला की प्रयत्न करील एकांकिकांबद्दलही लीहायचा..\nत्या वातावरणात जोष असतो खरे.\nनाटकांबाबतही लिहा अशी माझी विनंती जोडतो.\nईच्छा असेल तर वयाच्या कुठ्लयाही क्षणी आपण हवं ते एन्जॉय करु शकतो\n तुम्हाला आनंदात रहाण्यासाठी शुभेच्छा\nहिरमोड करायचा हेतू नाही मात्र उपक्रम हे 'माहितीपर' लेखनाला व चर्चेला वाहिलेले संकेतस्थळ आहे. इथे ललित लेखन चालत नाही. म्हणून प्रतिसाद कमी असतील कदाचित\nअसो. तुमच्याकडून विविध विषयांवर चर्चा अथवा माहितीपर लेखनाची वाट बघतो आहोतच. शुभेच्छा\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5511934501439739222&title='Okinawa's%20Expansion%20In%20Maharashtra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:33:20Z", "digest": "sha1:W4H3LHDU2WDP5FN2COKNWLRO4BHRVX5I", "length": 8724, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ओकिनावा’चा महाराष्ट्रात विस्तार", "raw_content": "\nमुंबई : ओकिनावा ऑटोटेक या भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन कंपनीने मात्रोश्री मोटर्सच्या डीलरशिपखाली महाराष्ट्रात संगमनेर येथे आपले शोरूम सुरू केले आहे. या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी कृषी आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.\nया शोरूममध्ये ‘ओकिनावा’च्या ई-वाहनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे आणि ई-वाहनांच्या विविध फायद्यांबाबत जागरूकता पसरविणे हा त्यांचा उद्देश आहे. या शोरूममध्ये ‘ओकिनावा’ने अलीकडे सादर केलेल्या रिज आणि प्रेज गाड्या विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या शोरूमद्वारे ‘ओकिनावा’च्या राज्यातील एकूण शोरूम्सची संख्या २० झाली आहे.\nहे शोरूम शहरातील महत्त्वाच्या भागात असून, त्यात उत्तमरित्या प्रशिक्षित आणि जाणकार कर्मचारी नेमले आहेत. ‘ओकिनावा’च्या उत्पादनांबद्दल किंवा एकूणच विद्युत वाहनांबद्दल खरेदी करणाऱ्यांच्या शंकांचे निरसन हे कर्मचारी करू शकतील.\n‘ओकिनावा’चे व्यवस्थापकीय संचालक जीतेंदर शर्मा म्हणाले, ‘ई-वाहनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या आणि ई-स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना ही वाहने सहज उपलब्ध करून देण्याच्या ‘ओकिनावा’च्या व्हिजनला अनुसरूनच हे शोरूम उघडण्यात आले आहे. आमच्या वाहनांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर शोरूम्सचे आणि फ्रँचाइजचे नेटवर्क विकसित करणे आणि अधिकाधिक ग्राहकांना ‘ओकिनावा’ची वाहने सहज उपलब्ध करून देणे हे अधिकच महत्त्वपूर्ण झाले आहे.’\nभारतात विद्युत वाहन क्रांती सुरू करण्याच्या बाबतीत ‘ओकिनावा’ आघाडीवर आहे. ही कंपनी अशा स्कूटर सादर करते, ज्या एकाच वेळी परफॉर्मन्स, आराम, सुरक्षा, बचत आणि त्याचबरोबर पर्यावरणीय सुरक्षा प्रदान करते. या कंपनीचा उद्देश भारतातील विविध शहरांमध्ये आणखीन शोरूम्स आणि डीलरशिप सुरू करून स्थानिक डीलर्सशी चांगले संबंध प्रस्थापित करून आपल्या उत्पादनाचा प्रसार करणे हा आहे.\nग्रंथ तुमच्या दारी ‘कठोर शिक्षेमुळे योग्य तो संदेश’ अंगणवाडी सेविकांसाठी मेळावा नगर जिल्ह्यातली पहिली ग्लोबल क्लासरूम सुरु अण्णा हजारे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/dhangar-community-disappointed-government-38223", "date_download": "2018-04-23T19:29:35Z", "digest": "sha1:V4EQAMK4YJSB4ZOQFTE7BKGJSDJFD3LX", "length": 19169, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhangar Community disappointed with government आरक्षणप्रश्‍नी धनगर समाज फडणवीस सरकारवर नाराज | eSakal", "raw_content": "\nआरक्षणप्रश्‍नी धनगर समाज फडणवीस सरकारवर नाराज\nप्रवीण जाधव ः सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 3 एप्रिल 2017\nपंतप्रधान मोदींनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास नकार दिल्याचे वृत्त काही ऑनलाइन माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर झळकले. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारविरूद्ध रान उठले\nसातारा - धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाने मांडलेली भूमिका व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासदारांच्या बैठकीतील कथित वक्तव्यावरून सोशल मीडियावर केंद्र व राज्य शासनाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याबरोबर आगामी निवडणुकीत सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातही मंत्रिमंडळात व खासदार असलेल्या समाजातील नेत्यांविरूद्ध नाराजीचा सूर जास्त आहे.\nविधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाने पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली होती. त्यानंतर बारामती येथे उपोषणाला सुरवात झाली. त्या वेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे व महादेव जानकरांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. या वेळी श्री. फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण लागू करण्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते.\nभाजपचे सरकार येऊन अडीच वर्षे उलटली, तरी आश्‍वासनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. समाजाचा कोणताही नेता याबाबत आवाज उठवत नव्हता. अशा परिस्थितीत दहिवडी येथे मल्हार क्रांतीच्या माध्यमातून शासनाला धनगर आरक्षणाची आठवण करून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जमातीचा दाखला मागणी अर्जाचे अभिनव आंदोलन व मोर्चामुळे या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.\nसुप्रिया सुळेंनी उठविला आवाज\nदहिवडीतील आंदोलनाचा जोर वाढत असताना खासदार पद्मश्री विकास महात्मे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी ठोस निर्णय देण्याऐवजी नोव्हेंबरपर्यंत टीसने अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करावा, असे मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांकडून आले. त्यामुळे सरकारबद्दलची नाराजीची भावना वाढू लागली. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी चार दिवसांपूर्वी संसदेच्या पटलावर आरक्षणाच्या मुद्याची कोंडी फोडली. सत्तेवर आल्यावर पहिले काम धनगर आरक्षणाचे करणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सध्या त्याची काय स्थिती आहे, असा प्रश्‍न त्यांनी संसदेत उपस्थित केला. त्यावर आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम यांनी दिलेल्या उत्तराने ऐरणीवर आलेल्या आरक्षणाच्या मुद्यात ठिणगी पडली.\nधनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची शिफारस 1979 मध्ये राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली होती (खासदार शरद पवार मुख्यमंत्री असताना) मात्र, 1981 मध्ये हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. (बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना) त्यानंतर आतापर्यंत त्याबाबतचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाने दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही हा प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देताना श्री. आरोम यांनी धानोड समाज हा धनगर समाजापासून वेगळा असल्याने त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश करता येत नसल्याचे स्पष्ट सांगितले. राज्य शासनाने प्रस्ताव पाठविल्यावर विचार करू, अशी पुष्टी त्यांनी जोडली.\nसमाजाच्या मुख्य मागणीचीच आदिवासी मंत्र्यांनी हवा काढल्यामुळे असंतोषाची ठिणगी फुलायला लागली होती. त्यातच महाराष्ट्रातील खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास नकार दिल्याचे वृत्त काही ऑनलाइन माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर झळकले. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारविरूद्ध रान उठले. प्रमुख माध्यमांनी पंतप्रधान मोंदींच्या वक्तव्याचा मुद्दा फारसा फोकस केला नसला, तरी सोशल मीडियावरील या नाराजीची धग सरकार व त्यांच्या नेत्यांनाही जाणवली. त्यामुळेच पंतप्रधानांनी असे वक्तव्य केलेच नसल्याचे खुलासे करण्यात आले. मात्र, या खुलाशांना समाजाने गांभीर्याने घेतले नाही. नाराजीच्या पोस्ट सुरूच आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात धनगर आरक्षणाच्या आंदोलनाचा भडका उडण्याची शक्‍यता आहे.\nगेल्या दोन दिवसांपासून समाजातील विविध ग्रुपवर आक्रमक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामध्ये भाजप सरकारचा निषेध करण्याबरोबर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व आवाहन होत आहे. राज्य मंत्रिमंडळात असलेले समाजाचे दोन मंत्री व राज्यसभेतील खासदारांविरूद्ध नागरिकांचा रोष जास्त आहे. पदाचा राजीनामा देऊन त्यांनी बाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/2-boats-are-in-costgard-270350.html", "date_download": "2018-04-23T19:19:59Z", "digest": "sha1:33GONQW4Q3Z22OEI6KSSNLYAUIPMXCB6", "length": 11654, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोकणच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात 2 सुरक्षा बोटी", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकोकणच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात 2 सुरक्षा बोटी\nमहाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात दोन इंटरसेप्टर बोटी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा बंदरात, या दोन सुरक्षा बोटी तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झाल्या.\nउदय जाधव, रायगड, 20 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात दोन इंटरसेप्टर बोटी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा बंदरात, या दोन सुरक्षा बोटी तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झाल्या. त्यामुळे कोकणच्या समुद्र किनाऱ्याला आता सुरक्षा कवच मिळालंय.\nमुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईभोवती नौदल आणि तटरक्षक दलाने सुरक्षा कडे उभारले. पण मुंबईला लागूनच असलेला कोकणचा समुद्र किनारा मात्र तितका सुरक्षित नव्हता. आता सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात दोन सुरक्षा बोट तैनात करण्यात आल्या आहेत.\nभारतीय तटरक्षक दलात तैनात झालेल्या या सुरक्षा बोटींची वैशिष्ट्य काय आहेत, त्यावर नजर टाकूयात...\n- इंटरसेप्टर बोट सी-433 आणि सी-434\n- 27 मीटर लांब\n- 45 नॉटिकल मैल वेग\n- खोल समुद्रात 500 नॉटिकल मैलपर्यंत गस्त\n- अत्याधुनिक नेव्हीगेशन यंत्रणा\nसमुद्राच्या रक्षणासाठी तटरक्षक दलाला अजून सुरक्षा बोटींची आवश्यकता असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2006/08/blog-post_12.html", "date_download": "2018-04-23T19:49:32Z", "digest": "sha1:PLTFQZIWFTHK2ANLDDNPZKT23JOBNDT2", "length": 7973, "nlines": 156, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: धुकं", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nखरं सांगू का.... मला ना वर्तमानातच रमायला आवडतं. आता ठीक आहे पण पुढे काय होणार, असा विचार करणाऱ्या माणसांचा मला काहीसा रागही येतो. पुढे काय होणार ह्या विचाराने आताचा हा सुखाचा क्षण का वाया घालवायचा शिवाय तुम्ही जर fighter असाल तर तुमच्या हिम्मतीवर तुम्ही नक्कीच तुमचं भविष्य सुखमय करु शकता. ही कविता अगदी typical माझ्या nature ची कविता आहे.\nपण पुढे अंधार दाट\nकशाला हवी ती पर्वा\nधुकंही विरेल मग आपोआप\nपुढची वाटही विचारेल मग\nआता कुठल्या शिखरावर जायचं\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 4:04 AM\nकवितेचा आशय सुंदर आहे.\nकशाला हवी ती पर्वा\nविशेष आवडले. वर्तमानातील हिरवळ ही कल्पना सुरेख आहे.\nशैलेश, मनापासून आभार. आत्ताच तुझाही ब्लॉग दिसला....आरामात वाचून कळवते तुला.\nफ़क्त लिहिणं खरंच सोपं आहे. पण माझ्याबद्दल सांगायचं झालं तर गणपतीच्या कृपेनी माझं आयुष्य इतकं छान सुरु आहे ना. तसही भविष्याची काळजी करणं माझ्या स्वभावात नाही. मी आजसाठी जगते.\nतुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. पण माझं सुदैव आहे ते असंही म्हणू शकते.\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\nही वाट दूर जाते\nतू हवा..... तू हवा\nकुवेतमधे सहसा हिवाळ्यात पाऊस पडतो. अशाच एका आळस...\nनव्या दालनातलं पहिलं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR454", "date_download": "2018-04-23T19:02:28Z", "digest": "sha1:J6NQXT6PKUP7EIJ6CV6C3WAL5AKLNOE2", "length": 27307, "nlines": 72, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nयोगादा सत्संग मठाच्या शताब्दी स्मृत्यर्थ विशेष टपाल तिकीटाच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण\nयोगी परिवाराच्या सर्व महानुभावांनो, आज 7 मार्च आहे. बरोबर 65 वर्षांपूर्वी एक शरीर आमच्याजवळ राहिले आणि एका मर्यादित कक्षेत बंदिस्त झालेला आत्मा युगानुयुगांची श्रध्दा बनून विस्तारला.\nआज आपण 7 मार्चला एका विशेष प्रसंगी एकत्र आलो आहोत. मी श्री श्री माताजींना नमस्कार करतो कारण मला सांगण्यात आले आहे की, लॉसएंजिसमध्ये या कार्यक्रमात त्याही सहभागी झाल्या आहेत.\nजसे की स्वामीजी सांगत होते की, जगातील 95 टक्के लोक आपल्या मातृभाषेत योगीजींचे आत्मचरित्र वाचू शकता, पण यापेक्षा माझे या गोष्टीकडे अधिक लक्ष जाते की, जगातील एक माणूस ज्याला या देशाची काहीही माहिती नाही, येथील भाषेची माहिती नाही, त्याला तर फक्त हा एक वेष वाटतो, काय कारण असेल की तो ही ते वाचण्याकडे आकर्षित होत असेल काय कारण आहे की, प्रत्येक जण विचार करतो की मीच थोडासा प्रसाद वाटेन, आम्ही मंदिरात जातो तेव्हा जो काही थोडासा प्रसाद मिळतो तो घरी येऊन अगदी अल्प प्रमाणात का होईना पण जितके लोक असतील त्यांना वाटतो. हा प्रसाद माझा नाही आणि मी तो तयारही केलेला नाही. पण ही काही तरी पवित्र गोष्ट आहे मी वाटल्यास मला आनंद मिळतो.\nयोगीजींनी जे कार्य केले आहे ते आम्ही प्रसादाच्या रुपात आम्ही वाटत आलो आहोत तर आतील अध्यात्मिक सुखाची जाणीव होत आहे. त्याचवेळेला आपल्याकडे मुक्तीचा मार्ग वगैरेवर भरपूर चर्चा होत असते, एक असाही वर्ग आहे ज्यांची विचारधारा अशी आहे की याच आयुष्यात जे आहे ते आहे, उद्याचे कुणी पाहिलेय. काही असे लोक आहेत की जे मुक्तीचा मार्ग आणखी विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु योगींचा पूर्ण प्रवास आपण पाहतो तर तर तेथे मुक्तीच्या मार्गाची नव्हे तर अंतर्यात्रेची चर्चा होत आहे. आपण स्वत: किती अंर्तमुख होऊ शकतो, स्वमध्ये किती एकरुप, समाविष्ट होऊ शकतो. त्रुटीगत विस्‍तार हा एक स्वभाव असून अध्यात्म हा आपल्या स्वमध्ये जाण्याचा एक अमर्याद अनंत मंगलमय प्रवास आहे आणि हा प्रवास योग्य मार्गावर आणि योग्य वेगाने योग्य अंतिम स्थानी पोहचवण्यात आमचे ऋषी, मुनी, आचार्य, भगवती, तपस्वी यांनी अतिशय मोठे योगदान दिले आहे आणि वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ही परंपरा पुढे जात आली आहे.\nयोगीजींच्या आयुष्याचे वैशिष्टय, त्यांचे आयुष्य तर खूप कमी होते कदाचित हा ही एक अध्यात्मिक संकेत असेल. कधी कधी हठयोग्यांना वाईट ठरवले जाते, पंरतु ते हठयोगाच्या सकारात्मक पैलूंबाबत वेगवेगळे तर्क देऊन अत्यंत आक्रमकपणे त्याची व्याख्या निश्चित करत असत. परंतु प्रत्येकाला क्रिया योगाकडे जाण्यासाठी प्रेरित करत असत. योगाचे जितके प्रकार आहेत त्यात क्रिया योगने आपले स्थान निश्चित केले आहे, असे मी आता मानतो, ज्यामुळे आम्हाला आपल्या आत घेऊन जाण्यासाठी आत्मबलाची गरज असते. काही योग असे आहेत की, ज्यात शारिरीक बळाची गरज असते. क्रिया योग असा आहे की जिथे आत्मबलाची गरज असते. खूप कमी लोक आयुष्याचे उद्दिष्ट ठरवितात. योगीजी म्हणत असत की, रुग्णालयातील रुग्णाच्या बिछान्यावर मरावे अशी माझी इच्छा नाही. मी तर बूट घालून महाभारतीचे स्मरण करत त्या रुपात अंतिम निरोप घेईन, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जे भारत सोडून नमस्ते करुन पाश्चात्य जगाला संदेश देण्याचे स्वप्न घेऊन निघाले. परंतु, एक सेंकदही असा गेला नसेल ज्यात ते भारतमातेपासून वेगळे झालेले असतील.\nमी काल काशीत होतो, वाराणसीहून रात्रीच आलो आणि योगीजींच्या चरित्रात बुडून गेलो. वाराणसीत योगीजींचे बालपणातील भरपूर गोष्टी आहेत. शरीराने जन्म तर गोरखपूरमध्ये घेतला. परंतु बालपण वाराणसीत गेले. गंगा आणि तेथील साऱ्या परंपरा, त्‍या अध्यातिमक शहरांचा त्यांच्या मनावर जो परिणाम झाला होता ज्यांनी एक प्रकारे त्यांचे बालपण सजवले आणि घडवले, त्याही दिवशी ते आपल्या कर्तव्य पदावर कार्यरत होते. अमेरिकेतील भारताचे जे राजदूत होते त्यांच्या सन्‍मानार्थ कार्यक्रम सुरु होता आणि भारताच्या गौरव समारंभात ते व्याख्यान देत होते. त्याचवेळेला कपडे बदलायला वेळ लागणार नाही, इतक्या थोडया वेळात ते निघून गेले. जाता जाता त्यांचे जे अखेरचे शब्द होते मला वाटते तीच खरी देशभक्ती. “मानवता आध्यात्मिक आयुष्याच्या प्रवासाला कुठे घेऊन जाते”, हे त्याचे अखेरचे अद्‌भूत शब्द होते ते ही एका राजदूताच्या कार्यक्रमात, जो सरकारी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात योगीजी म्हणत आहेत की, जेथे गंगा, गुहा, जंगल, हिमालय आणि मानवी ईश्वरप्राप्तीचे स्वप्न पाहतो. म्हणजे पहा केवढी विसतारित कल्पना आहे. गुहा देखील ईश्वराचे स्वप्न पाहतात, जंगलही ईश्वराचे स्वप्न पाहते, गंगाही ईश्वराचे स्वप्न पाहते, फक्त मानवच नाही.\nमाझ्या शरीराने त्या मातृभूमीला स्पर्श केला याची मला धन्यता आहे. ज्या शरीरात ते विराजमान झाले होते त्या शरीरातून हे अखेरचे शब्द निघाले होते. मग तो आत्मा अंतिम प्रवासाला निघून गेला. मला असे वाटते की एकात्मभाव : आदी शंकराचार्य यांनी अद्वैत सिध्दांताची चर्चा केली आहे, असे मानत नाही. तो असे मानतो की ईश्वर माझ्यात आहे आणि मी ईश्वरात आहे, तोच अद्वैत आहे. आणि योगीजींनी एका कवितेतून हे अत्यंत सुंदर रितीने स्पष्ट केले आहे, तसे तर यात ती दिलेली नाही, परंतु जेव्हा मी त्या कवितेचा अर्थ लावतो आणि वाचतो तेव्हा अद्वैत सिध्दांताच्या ती अगदी जवळ आहे अशी माझी खात्री होते.\nत्यात योगीजी म्हणतात ब्रम्ह माझ्यात सामावले गेले आणि मी ब्रम्हात समावलो गेलो. हे अद्वैत सिध्दांताचेच एक सरळ स्वरुप आहे. ब्रम्ह माझ्यात सामावले गेले, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञै सर्वच्या सर्व एक झाले. जसे आपण म्हणतो ना की कर्ता आणि कर्म एक झाले की कार्यसिध्दी सहज होते. कर्त्याला क्रिया करावी लागत नाही आणि कर्म कर्त्याची प्रतिक्षा करत नाही. कर्ता आणि कर्म जेव्हा एकरुप होतात तेव्हा सिध्दीची एक विलक्षण अवस्था होते.\nत्याच प्रकारे योगीजी पुढे म्हणतात की, शांत, अखंड, रोमांच, नित्य नूतन शांती सदासर्वकाळ हवी आहे. म्हणजे कालची शांती आज कदाचित कामाला येणार नाही. मला आज नित्य नूतनी नवीन शांती हवी आहे आणि म्हणूनच स्वामीजींनी आपले शेवटचे शब्द उच्चारले होते “ओम शांती शांती” हे शब्द येतात. सर्व आशा आणि कल्पनांपेक्षाही वेगळा असा आनंद देणाऱ्या समाधीचा सर्वोच्च आनंद. त्या अवस्थेचे वर्णन योगीजींनी आपल्या एका समाधी कवितेत अत्यंत चपखल प्रकारे आपल्यासमोर सादर केले आहे आणि मला वाटते की योगीजींनी इतक्या सहजतेने स्वत:चे जीवन त्याप्रकारे जुळवून घेतले. पूर्ण योगीजींचे आयुष्य या दृष्टीने पाहिले पाहिजे, आपण हवेशिवाय राहू शकत नाही. हवा प्रत्येक क्षणी असते. आपण हात हलवतो तेव्हा हवा असे काही म्हणत नाही, जरा थांबा, मला इथे वाहू द्या. योगीजींनी अगदी त्याच प्रकारे आपले स्थान आपल्या अवतीभवती समाविष्ट करुन टाकले आहे की आम्‍हाला जाणीव होत असते. परंतु अडथळा कधीच येत नाही, असा विचार करतो की ठीक आहे, आज हे काम करु शकत नाही उद्या करुन टाकू. ही प्रतिक्ष करण्याची क्षमता, हे धैर्य फारच कमी व्यवस्था आणि परंपरांमध्ये पहायला मिळते. योगीजींनी संस्थेला इतकी लवचिकता प्रदान केली आहे की आज शताब्दी पूर्ण झाली, स्वत: तर या संस्थेला जन्म देऊन निघून गेले. परंतु ही एक चळवळ बनून गेली, अध्यात्मिक जाणीवेची निरंतर अवस्था बनली आणि कदाचित आता चौथी पिढी तीत सक्रीय असेल. याआधी तीन-चार पिढया गेल्या.\nपरंतु न भ्रम निर्माण झाला न लक्ष्यांतर झाले. संस्थेबद्दल मोह असेल, जर व्यवस्थाकेंद्री प्रक्रिया असेल तर व्यक्तीचे विचार प्रभाव वेळ याचा प्रभाव संस्थेवर असतो. परंतु जी चळवळ कालातीत असते, काळया मर्यादांमध्ये बंदिसत नसते, वेगवेगळया पिढया आल्या तरी न कधी व्यवस्थांमध्ये संघर्ष होतो न दुरावा येतो, हलक्याफुलक्या स्वरुपात आपले पवित्र कार्य त्या करत राहतात.\nयोगीजींचे एक मोठे योगदान असे आहे की, अशी व्यवस्था ते करुन गेले की ज्या व्यवस्थेत बंधन कसलेच नाही. जसे कुटुंबाला काही घटना नसते, तरीही कुटुंब चालत असते. योगीजींनी संस्थेची व्यवस्था अशी बनवली की ज्यात सहजतेने प्रक्रिया सुरु राहतील. ते बाहेर गेल्यावरही ती चालत राहिली आहे आणि आज त्यांचा आत्मिक आनंद घेत असतानाच आम्हीही ती चालवत आहोत. मला असे वाटते की हे खूप मोठे योगदान आहे. जग आज अर्थकारणाने प्रभावित आहे, तंत्रज्ञानाने प्रभावित आहे आणि त्यामुळे जगात ज्याला ज्या प्रकारचे ज्ञान आहे, त्याच तराजूत तो जगाला तोलून पाहतो. माझ्या समजशक्तीनुसार मी आपल्याबद्दल अंदाज बांधतो. जर माझी समज वेगळी असेल, तर मी काही वेगळा अंदाज करेन, विचार करण्याची क्षमता, स्वभाव आणि त्याच्या पर्यावरणाचा परिणाम त्यावर असतो. याचमुळे जगात भारताची तुलना केली जात असेल, तर ती लोकसंख्येच्या संदर्भात केली जात असेल, जीडीपीच्या संदर्भात केली जात असेल, रोजगारी-बेरोजगारीच्या संदर्भात होत असेल. जगाचे हे तेच तराजू आहे. परंतु जगाने ज्या तराजूने भारताला ओळखले नाही, भारताच्या ओळखीचा आणखी एक मापदंड आहे, एक तराजू आहे आणि तीच भारताची शक्ती आहे, ती आहे भारताचे अध्यात्म. देशाचे दुर्दैव हे आहे की काही लोक अध्यात्मालाच धर्म मानतात. धर्म, संप्रदाय यापेक्षा अध्यात्म खूप वेगळे आहे. आमचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की, भारताचे अध्यात्मिकरण हेच त्याचे सामर्थ्य आहे आणि ही प्रक्रिया सातत्याने सुरु राहिली पाहिजे. या अध्यात्माला जागतिक अवकाशावर पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या ऋषीमुनींनी केला आहे. माझ्या मते योग एक सरळ प्रवेशाचा मार्ग आहे. जगातील लोकांना तुम्ही “आत्मवत सर्वभूतेषु” समजावायला जाल, तर कुठे ताळमेळ बसणार नाही. एकीकडे जेथे खा, प्या आणि मजा करा याचीच चर्चा होत असते तेथे “त्येन तक्तेन भुन्जित:” असे म्हटले तर कुणाच्या गळी उतरणार नाही.\nपण मी जर त्यांना सांगितले की, तुम्ही नाक हातात धरुन थोडा वेळ असे बसा, तुम्हाला आराम वाटेल तर त्याला वाटते की चला सुरु करु या. त्यामुळे योग हाच आमच्या अध्यात्मिक प्रवासाचा पहिला प्रवेश मार्ग आहे. ज्याला अंत कुणी समजू नये, परंतु दुर्दैव हे आहे की धनाची स्वत:ची एक ताकद असते, धनवृत्तीही असते. त्यामुळे त्याचेही व्यापारीकरण होत आहे की इतक्या डॉलरमध्ये इतकी समाधी प्राप्त होईल..... काही लोकांनी योगालाच अंतिम मानले आहे.\nयोग अंतिम स्थान नाही. अंतिम स्थानावर जाण्यासाठी पहिले प्रवेशद्वार आहे. डोंगरावर गाडी चढवायची असेल, तर सुरुवातीला धक्के मारावे लागतात. गाडी बंद पडते परंतु एकदा ती सुरु झाली की वेग घेते. योगही असाच एक प्रवेशद्वार आहे एकदा प्रथम त्याला पकडून पुढे गेलो की तो चालवत राहतो. मग जास्ती प्रयत्न करावे लागत नाहीत. ती प्रक्रियाच आपल्याला पुढे घेऊन जाते जो क्रिया योग आहे.\nआमच्या देशात पुन्हा काशीची आठवण येणे स्वाभाविक आहे. कशा सहजतेने आमच्या संतांनी प्रत्येक गोष्टीला सहजतेने प्रस्तुत केले आहे. संत कबीरदास यांनी एक मजेदार गोष्ट सांगितली आहे, जी माझ्या मते योगीजींच्या जीवनाला पूर्ण लागू होते. त्यांनी म्हटले आहे की अवधूता युगन युगन हम योगी..... आवै ना जाये, मिटे ना कबहू, सबद अनाहत भोगी, कबीरदास म्हणतात की योगी तर युगानुयुगे राहतो. तो येत नाही की जात नाही. तो मरतही नाही. मला वाटते की आज आपण योगीजींच्या त्या आत्मिक स्वरुपाच्या साथीने एक सहप्रवासाची अनुभूती घेत आहोत. तेव्हा संत कबीरदास यांचे वचन तितकेच खरे आहे की योगी येत नाहीत आणि योगी जात नाहीत, ते तर आमच्याबरोबर असतात.\nत्या योगीजींना वंदन करुन आपल्या सानिध्यात या पवित्र वातावरणात काही क्षण घालवण्याचे भाग्य मला लाभले, मला खूप छान वाटले. पुन्हा एकदा योगीजींच्या त्या महान परंपरेला प्रणाम करुन सर्व संतांना प्रणाम करत आणि अध्यात्मिक प्रवास पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नागरीकाप्रती आदर व्यक्त करुन माझे भाषण संपवतो. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/registrations", "date_download": "2018-04-23T18:58:03Z", "digest": "sha1:WQBWI6DDTCFGHGTE5J2IDWO2EGCC6HXL", "length": 8084, "nlines": 167, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> नोंदणी\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतुम्ही सध्या लॉगइन नाही आहात.\nजर तुम्ही नोंदणीधारक वापरकर्ते नसाल, तर तुम्ही तुमचे खाते निर्माण करू शकता. कृपया नोंदणी या बटण वरती क्लिक करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127849\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR12", "date_download": "2018-04-23T19:01:34Z", "digest": "sha1:3RXZCZGMXQTBDYH4QGTKZHXYW7MA3P6C", "length": 3308, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदुसऱ्या दुतावासासाठी जमिनीच्या हस्तांतरणाला मान्यता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी दिल्लीतल्या द्वारका परिसरातल्या सेक्टर - 24 मधील 34.87 हेक्टर भूमीच्या हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली. ही जमीन दिल्ली विकास प्राधिकरणाकडून भूमी आणि विकास कार्यालयाला देण्यात येणार आहे. या भूमीचा वापर प्रस्तावित दुसऱ्या दुतावासाची इमारत बांधण्यासाठी करण्यात येणार आहे.\nसध्या चाणक्यपुरी येथे एक दुतावास इमारत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर राजदुतांसाठी जागा कमी पडत असल्याने आणखी एक दूतावास इमारत बांधण्याचा प्रस्ताव आला असून त्यासाठी द्वारका भागातील ही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4919745508549107502&title='Mahindra%20First'%20crosses%201%20million%20car%20service&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:22:18Z", "digest": "sha1:BQCFSPNZNV4QQHXNTRQKYOFMSK7MWBCZ", "length": 14102, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा फर्स्ट’ने पार केला १ दशलक्ष कार सेवेचा टप्पा", "raw_content": "\n‘महिंद्रा फर्स्ट’ने पार केला १ दशलक्ष कार सेवेचा टप्पा\nमुंबई : भारताची सर्वात मोठी मल्टी-ब्रॅंड कार सर्व्हिस वर्कशॉपची साखळी आणि १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्व्हिसेसने ‘एक दशलक्ष कार्सनां सर्व्हिस' देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.\n‘यू आर इन वन मिलियन कार कॅम्प’ सर्व फ्रेंचाइजमध्ये ११ डिसेंबर २०१७ ते १२ जानेवारी २०१८ दरम्यान सुरू राहणार आहे. मोहिमेत एमएफसी सर्व्हिस कार्यशाळेत ३६० अंश कार चेकअपसहित इतर सेवा सवलतीच्या दरात मिळणार आहेत. काही आकर्षक बक्षिसे जसे आंतरराष्ट्रीय ट्रिप्स किंवा फ्री सर्व्हिस पॅकेज या काळात ग्राहक जिंकू शकणार आहेत.\nदेशातील कार्सची एकूण अंदाजित संख्या ३१.३ दशलक्ष असून ती २०२०पर्यंत ४४.७ दशलक्ष इतकी वाढण्याची शक्यता आहे. ज्यातील ३६ टक्के गाड्यांचे वय ४ ते ८ वर्षे असेल. भारतातील गाड्यांच्या देखभालीची गरज ओरीजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्स (ओइएम) डीलर्सच्या कार्यशाळेमार्फत दिली जाते. ज्याचा बाजारपेठेतील एकंदर वाटा ३२ टक्के आहे, स्वतंत्र गॅरेजेसचा (आयजी) ६४ टक्के वाटा आहे आणि बाकीचा संघटीत मल्टी-ब्रॅंड आउटलेट्सकडे (एमबीओ) आहे. संघटीत एमबीओ बाजारपेठ २०२०पर्यंत दुप्पट होणे अपेक्षित आहे. एमएफसी सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. ज्यामध्ये विविध ब्रॅंड्सच्या कार्संना सर्व्हिससाठी क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील.\n‘हा मैलाचा टप्पा ‘महिंद्रा फर्स्ट चॉईस’साठी अभिमानाचा क्षण आहे,’ असे महिंद्रा समूहाचे आफ्टर-मार्केट सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह अध्यक्ष राजीव दुबे म्हणाले. ‘देशातील विखुरलेल्या कार सर्व्हिस क्षेत्रात पारदर्शकता आणण्याच्या हेतूने आम्ही आमचा प्रवास सुरू केला. ज्यामध्ये मूल्य विधान हे विश्वास आणि श्रेष्ठ ग्राहक अनुभवावर आधारित होते. या यशाने आम्हाला इंडियन वेहिकल आफ्टर मार्केट मध्ये सर्व्हिसचे नवीन बेंचमार्क्स निर्माण करायला प्रेरणा मिळेल,’ असे ते म्हणाले.\n‘ग्राहकांचे मूल्य विधान सुधारणे हे एमएफसी सर्व्हिसेसमध्ये आम्ही देऊ करत असलेल्या उपायांच्या केंद्रस्थानी आहे. आम्ही आमच्या फ्रॅंचाइजीबरोबर अगदी जवळून काम करतो जेणेकरून आमचे तंत्रज्ञ सर्व ब्रॅंड्स सर्व्हिस करण्यात आणि कार्यशाळेत वापरण्यात येणाऱ्या प्रक्रिया, स्पेअर्स, डायग्नोस्टिक टूल्स आणि वापरलेली उपकरणे यात कुशल असतील, ज्यामुळे कठोर दर्जा मानकांचे पालन केले जाते. सर्व ब्रॅंडच्या अधिकृत सेवा केंद्रांशी तुलना केल्यास ग्राहक आमच्या कार्यशाळेत २० टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात. एक दशलक्ष गाड्यांची सर्व्हिस हा मैलाचा टप्पा पार करणे हे सिद्ध करते की आमच्या प्रयत्नांची ग्राहकांकडून प्रशंसा होत आहे आणि ग्राहक त्याचे महत्व जाणतात,’ असे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायव्हीएस विजयकुमार म्हणाले.\n‘महिंद्रा फर्स्ट’मध्ये बॉडी रिपेअर्सपासून ते व्हील अलाईनमेंट आणि बॅलेन्सिंग ते ठराविक कालावधीनंतर देखभाल आणि मूल्यवर्धित उत्पादने आदींद्वारे संपूर्ण कार मेंटेनन्स आणि सर्व्हिस सोल्यूशन उपलब्ध आहेत. फ्रेंचाइज कार्यशाळांमध्ये कौशल्यसंपन्न तंत्रज्ञ आहेत जे सर्व गाड्यांच्या सर्व्हिसविषयक गरजा सांभाळू शकतात. खासकरून मारुती, हुंदाय, टाटा आणि महिंद्रा या गाड्यांच्या ज्यांचा बाजारातील अंदाजित हिस्सा ७९ टक्के आहे.\n२२ राज्यातील ३२८ फ्रेंचाइजी वर्कशॉपसहित एमएफसी ठामपणे आपल्या वॉरंटी बाहेरील गाड्यांच्या सेवादात्यांमध्ये २०१८पर्यंत पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवण्याच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. कंपनी ग्राहकांच्या अनुभवात डिजिटलायझेशनद्वारे सतत सुधारणा करत आहे आणि कारवर्क्झ ही कार सर्व्हिसिंग वर्कशॉप ऍग्रीगेटर सेवा आणली आहे. ग्राहकांचा कार्यशाळांमधील आकडा वाढवण्यासाठी विमा कंपन्या आणि फ्लीट ऑपरेटर्सबरोबर भागीदारीचा पर्यायदेखील कंपनी पडताळत आहे. देशभरात आपले जाळे १२०० कार्यशाळांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे.\nकंपनी आघाडीच्या विमा कंपन्यांद्वारे रोकड विरहीत विमा सुविधा आणि सुलभ बुकिंग सेवा देते. गाड्यांचे मालक कार्यशाळेत फोन करून किंवा संकेतस्थळावरून सर्व्हिस बुक करू शकतात. वेबसाईटवर कार डेंट एस्टीमेटर, रोडसाईड असिस्टन्स आणि वॉरंटी बियोंड वॉरंटी अशी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.\nTags: Mahindra First Choice ServicesMumbaiRajiv DubeyMFC Service Workshopमुंबईराजीव दुबेमहिंद्रा फर्स्ट चॉईस सर्व्हिसेसप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nडॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:35:01Z", "digest": "sha1:3GAMKGVERQHHXDH6YLTX7FOCW6YHCBUM", "length": 2973, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"क्रोएशिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"क्रोएशिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां क्रोएशिया: हाका जोडणी करतात\nप्रारूप:देश आँकड़े क्रोएशिया ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/क्रोएशिया\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/fir-against-salman-khan-and-shilpa-shetty-277831.html", "date_download": "2018-04-23T19:06:45Z", "digest": "sha1:CMAKY3JJM44KVD7C3ZZQYJPTIQMVX2LT", "length": 10827, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्यानं सलमान खान आणि शिल्पा शेट्टीवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nवाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्यानं सलमान खान आणि शिल्पा शेट्टीवर गुन्हा दाखल\nसलमान आणि शिल्पाने 'भंगी' या शब्दाचा वापर केल्याने नवीन रामचंद्र लाडी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\n23 डिसेंबर : बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि शिल्पा शेट्टीवर अनुसूचित जाती-जमातींच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान आणि शिल्पाने 'भंगी' या शब्दाचा वापर केल्याने नवीन रामचंद्र लाडी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवीन रामचंद्र लाडी हे नवीन रोजगार अगहरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महासचिव आणि अनुसूचित जाती-जमातींचे सदस्य आहेत.\nनवीन यांच्या वकीलानुसार, 'कतरीनासोबत सलमान खान एका टीव्ही शोमध्ये गेला होता. त्यात सलमान आणि शिल्पाने 'क्या मै भंगी जैसे दिखती हूं' अशा वाक्याचा वापर केला आणि अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांच्या भावना दुखावल्या.' म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखरं तर सलमान आणि शिल्पाचा हा व्हिडिओ जूना आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय गाजला आणि त्यांच्या याच व्हिडिओमुळे ते दोघेही चांगलेच वादात सापडले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: FRIsalman khanshilpa shettyगुन्हाशिल्पा शेट्टीसलमान खान\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2628-aamby-valley-auction-by-supreme-court", "date_download": "2018-04-23T19:03:45Z", "digest": "sha1:MCMJFGCTQ6BKBWDH745ZLIOAGLSBOOFO", "length": 6185, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सर्वोच्च न्यायालयाचा सहारा समूहाला दणका; अँबी व्हँलीचा लिलाव होणारच - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसर्वोच्च न्यायालयाचा सहारा समूहाला दणका; अँबी व्हँलीचा लिलाव होणारच\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला दणका दिला आहे. 10 आणि 11 ऑक्टोबरला अँबी व्हँलीचा लिलाव करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nसहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाने सांगितलेली 1500 कोटी रुपयांची रक्कम जमा न केल्याने न्यायालयाने लिलावाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nत्यामुळे मुंबईमध्ये अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत अधिक बोली लावणाऱ्या तीन जणांना 17 ऑक्टोबर रोजी ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल. त्यानंंतर सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला 16 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2018-04-23T18:58:09Z", "digest": "sha1:W3RE7IDPT57S7S3JRKVWCPJZOPIMGW5P", "length": 7024, "nlines": 13, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसाम्राज्यवाद हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसर्‍या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे.\nरोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी साम्राज्य ही जगातील एकेकाळची आघाडीची साम्राज्ये होती. युरोपीय राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यावाद लादला होता. त्यातून आशिया खंडात साम्राज्यवादास सुरूवात झाली. इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील कालिकत बंदरावर पोहचला. तेथील झामोरिन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या. प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्‍न केला, त्यामुळे त्यांना भारतात प्रबळ साम्राज्य निर्माण करता आले नाही. त्यांना केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशावरच समाधान मानावे लागले. पोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनीसुद्धा भारतात येवून व्यापाराला सुरूवात केली. पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले. इ.स. १६२५ पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरू केला. पण फ्रेंचांना केवळ चंद्रनगर, पॉन्डिचेरी, कराईकल, यानम व माहे हे प्रदेशच हस्तगत करण्यात यश मिळाले. इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मोगलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मोगल बादशहा जहांगीरकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सरदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे मोगल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140620000325/view", "date_download": "2018-04-23T19:28:29Z", "digest": "sha1:7FS4R3SE2E3ASALVH23DY7YVQZYF4UEL", "length": 15287, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय १२", "raw_content": "\nआत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय १२\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nनारद म्हणतात - राजा, जलंधरानें मोठ्या भक्तीनें माझी पूजा केली व हंसून मला म्हणाला ॥१॥\nहे ब्रह्मन् आपण कोठून आलांत विशेष काय काय पाहिलें विशेष काय काय पाहिलें येथें कोणत्या कार्याकरितां आलां, त्याची मला आज्ञा करा ॥२॥\nनारद म्हणतात - हे दैत्येंद्रा, मी सहज कैलासाला गेलों असतां तेथें पार्वतीसह शंकर बसलेले पाहिले ॥३॥\nतेथें दहा हजार योजनें कल्पवृक्षांचें वन आहे. शेंकडों कामधेनू आहेत व चिंतामणीचा सर्वत्र चकचकाट आहे ॥४॥\nतें पाहून मला मोठें आश्चर्य वाटलें, व अशी संपत्ति त्रैलोक्यांत सुद्धां असेल कीं नाहीं असे वाटलें ॥५॥\nतेव्हां तुझ्या ऐश्वर्याची मला आठवण झाली व तें पहावें म्हणून तुजकडे आलों ॥६॥\nही तुझी समृद्धि पाहिली पण ती स्त्रीरत्नाखेरीज आहे. तेव्हां मी विचार केला कीं, या त्रैलोक्यांत शंकरासारखा संपत्तिवान् दुसरा कोणी नाहीं ॥७॥\nतुझ्याजवळ अप्सरा - नागकन्या वगैरे पुष्कळ आहेत, तरी त्या पार्वतीच्या रुपाची बरोबरी खात्रीनें करणार नाहींत ॥८॥\nजिच्या लावण्यसमुद्रांत ब्रह्मदेव निमग्न होऊन धैर्यच्युत झाला अशा त्या पार्वतीची बरोबरी कोण करणार आहे \nमदनाचा नाश करणारा विरक्त असा शंकर असून तिच्या रुपाला भुलून तिच्या लावण्यरुपसमुद्रांत मासोळीप्रमाणें फिरत होता ॥१०॥\nपार्वतीचें रुप पाहून तशी स्त्री उत्पन्न करावी म्हणून ब्रह्मदेवानें पुनः पुनः स्त्रिया उत्पन्न केल्या. त्या अप्सरा झाल्या परंतु तशी एकही स्त्री झाली नाहीं ॥११॥\nअशा स्त्रीचा जो उपभोग घेणारा त्याचीच संपत्ति श्रेष्ठ आहे. तूं सर्व रत्नांच्या धनी आहेस, तरी तसें तुझें ऐश्वर्य नाहीं ॥१२॥\nयाप्रमाणें बोलून त्याचा निरोप घेऊन मी गेल्यानंतर पार्वतीच्या रुपाचें वर्णन त्यानें ऐकल्यामुळें तो कामज्वरानें पीडित झाला ॥१३॥\nनंतर विष्णूच्या मायेनें मोहित झाल्यामुळें त्यानें आपला दूत राहू याजला शंकराकडे पाठविलें ॥१४॥\nतो शुक्लपक्षींच्या चंद्राप्रमाणें तेजस्वी अशा कैलासाला गेला, तेव्हां त्याच्या काळ्या शरीरामुळें तो कैलास कृष्णपक्षींच्या चंद्राप्रमाणें भासूं लागला ॥१५॥\nनंदीनें शंकराला तो आल्याची खबर दिल्यावर तो आंत प्रवेश करिता झाला. शंकरांनीं त्यास भ्रूलतेनें बोलण्याची खूण करतांच तो बोलूं लागला ॥१६॥\nराहू म्हणतो - देव नाग ज्याची सेवा करितात, जो त्रैलोक्याचा व सर्व रत्नांचा स्वामी जलंधर त्याची तुम्हांला आज्ञा आहे; ती वृषध्वज शंकरा ऐका ॥१७॥\nतूं स्मशानांत राहणारा, अंगावर हाडकें बाळगणारा, दिगंबर ( नग्न ) असणारा, अशा तुला अशी सुंदर स्त्रीरत्न पार्वती कशी शोभेल \nमी सर्व रत्नांचा मालक आहें आणि पार्वती स्त्रियांत रत्न आहे; तेव्हां ती मलाच योग्य आहे, तुला भिक्षा मागून खाणाराला ती योग्य नाहीं ॥१९॥\nनारद म्हणतातः-- याप्रमाणें राहू बोलत आहे इतक्यांत शंकराच्या भुवयांमधून विजेसारखा शब्द करणारा भयंकर पुरुष निघाला ॥२०॥\nत्याचें तोंड सिंहासारखें, जीभ बाहेर आलेली व लळलळ करणारी, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणें ज्याचे डोळे, मोठा उंच, केस उभे, शरीर कृश, भयंकर जसा दुसरा नारसिंहच ॥२१॥\nअसा तो पुरुष राहूला खाण्याकरितां धावला. तें पाहून राहू घाबरुन भयानें अति वेगानें बाहेर पळाला; तरी त्याला त्यानें धरिलें ॥२२॥\nहे राजा, तो राहू मोठ्यानें ओरडून शंकराला म्हणाला - देवा, मी शरण आलों; माझें रक्षण कर ॥२३॥\nमला ब्राह्मणाला खाण्यास हा आला आहे; त्या ब्राह्मण राहूचें हें भाषण ऐकून शंकर म्हणाले ॥२४॥\nतो राहूला धरुन खाणार इतक्यांत शंकरांनीं त्याचें निवारण केलें व म्हणाले - हा दूत दुसर्‍याचा चाकर आहे म्हणून हा वध करण्यास योग्य नाहीं ॥२५॥\nयाला सोड. असें ऐकतांच त्यानें राहूला आकाशांत फेकले. नंतर तो पुरुष शंकराची विनंति करुं लागला ॥२६॥\nपुरुष म्हणालाः-- मला फार भूक लागली आहे. मी भुकेनें व्याकुळ झालों आहें; मी काय खाऊं त्याची आज्ञा करा ॥२७॥\nशंकर म्हणालेः-- तूं आपल्या हातापायांचें मांस खा. नारद म्हणतात - शंकरांनीं अशी आज्ञा करितांच तो आपल्यालाच खाऊं लागला ॥२८॥\nहात पाय वगैरे सर्व मांस खाल्लें. फक्त मस्तक शेष राहिलें. तें पाहून शंकर प्रसन्न झाले ॥२९॥\nअसें घोर कर्म करणारा पुरुष पाहून विस्मय वाटून बोलले. शंकर म्हणतात - तूं कीर्तिमुख या नावांचा होऊन नेहमीं माझे दारांत रहा ॥३०॥\nतुझी प्रथम पूजा जे करणार नाहींत ते मला प्रिय होणार नाहींत. नारद म्हणतातः-- तेव्हांपासून देवाच्या दारांत कीर्तिमुख राहिला ॥३१॥\nजे अगोदर त्याची पूजा करणार नाहींत त्यांची पूजा निष्फळ होईल. त्यानें फेकलेला राहू त्याचे हातून सुटला तो बर्बर देशांत पडला ॥३२॥\nम्हणून राहू बर्बरदेशांत झालेला असें त्याचें नांव प्रसिद्ध झालें. नंतर राहूनें आपला पुन्हां जन्मच झाला असें मानलें व जलंधराजवळ येऊन सर्व हकीकत सांगितली ॥३३॥\nइति श्रीप. का. मा. द्वादशोऽध्यायः ॥१२॥\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T19:30:17Z", "digest": "sha1:DJEZJGJ4WDNFP37QETIS7T5UHI4Y6RVD", "length": 19496, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाळकृष्ण हरी कोल्हटकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(बाळ कोल्हटकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसप्टेंबर २५, इ.स. १९२६\nजून ३०, इ.स. १९९४\nबाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, (सप्टेंबर २५, इ.स. १९२६; सातारा, महाराष्ट्र - जून ३०, इ.स. १९९४) हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले[१]. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.\nकोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले[१]. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले[१].\nवाहतो ही दुर्वांची जुडी इ.स. १९६४ मराठी लेखन\nदुरितांचे तिमिर जावो मराठी लेखन\nदेव दीनाघरी धावला मराठी लेखन\nवेगळं व्हायचंय मला मराठी लेखन\nलहानपण देगा देवा मराठी लेखन\nदेणार्‍याचे हात हजारो मराठी लेखन\n↑ १.० १.१ १.२ एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर (मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह) (इंग्लिश मजकूर). ग्लोबल व्हीजन पब्लिशिंग हाउस. इ.स. २००७. पान क्रमांक ३३५. आय.एस.बी.एन. ८१८२२०२२१३ Check |isbn= value (सहाय्य).\n\"बाळ कोल्हटकर यांची गीते\" (मराठी मजकूर). आठवणीतली-गाणी.कॉम.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआर्योद्धारक नाटक मंडळी ·इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी ·कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी ·तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी ·बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर ·गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर ·माधवराव जोशी ·माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर ·राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर ·वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर ·वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे ·अमृतसिद्धी ·आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद ·संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप ·संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा ·संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा ·संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार ·संगीत पंडितराज जगन्नाथ ·पुण्यप्रभाव ·प्रेमसंन्यास ·संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा ·संगीत मदनाची मंजिरी ·संगीत मंदारमाला · संगीत मानापमान ·संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी ·राजसंन्यास ·लेकुरे उदंड जाहली ·संगीत वहिनी ·वासवदत्ता ·वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला ·वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम ·संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग ·संगीत संशयकल्लोळ ·सावित्री · सीतास्वयंवर ·संगीत सुवर्णतुला ·संगीत स्वयंवर ·संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी ·भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर ·प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर ·मास्तर भार्गवराम ·मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे ·वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले ·श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९९४ मधील मृत्यू\nइ.स. १९२६ मधील जन्म\nअवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/2-3-days-development-decisions-24321", "date_download": "2018-04-23T19:40:09Z", "digest": "sha1:CW3C2TVMWYTLAUTLMJEW37WNZV6KZU54", "length": 14916, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "2-3 days of development decisions विकास आराखड्याचा निर्णय 2-3 दिवसांत? | eSakal", "raw_content": "\nविकास आराखड्याचा निर्णय 2-3 दिवसांत\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nपुणे - शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजूर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे; तर विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे नगरविकास खात्यातील प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी \"सकाळ'ला सांगितले. त्यामुळे येत्या तीन दिवसांत विकास आराखडा मंजुरीचा निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nपुणे - शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजूर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे; तर विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे नगरविकास खात्यातील प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी \"सकाळ'ला सांगितले. त्यामुळे येत्या तीन दिवसांत विकास आराखडा मंजुरीचा निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nशहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा गेल्या गेल्या आठ-दहा वर्षांपासून रखडला आहे. त्याला मंजुरी केव्हा मिळते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेच्या अगोदर मेट्रो आणि विकास आराखड्याला मंजुरी मिळेल, असे भाजपश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी जाहीर केले होते. त्यानुसार मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे, तर आता विकास आराखडा येत्या तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, करीर यांनीही विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यात ते आराखड्याचा निर्णय जाहीर करणार का, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून त्यासाठीच्या कामांनाही शहरात सुरवात झाली आहे. मात्र, मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देणार का, याबाबत औत्सुक्‍य आहे. त्या निर्णयावर बांधकाम परवानेही रखडले आहेत. त्यामुळे विकास आराखड्याच्या मंजुरीबाबत मोठे कुतूहल आहे.\nदिलेल्या मुदतीत विकास आराखडा तयार केला नाही म्हणून राज्य सरकारने मार्च 2015 मध्ये विकास आराखडा महापालिकेकडून काढून घेतला. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि नगररचना खात्यातील सहसंचालक प्रकाश भुक्‍टे यांच्या समितीने सहा महिन्यांत विकास आराखडा तयार केला. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी राज्य सरकारकडे आराखडा सादर केला. त्यात सर्वसाधारण सभेने घातलेली 380 हून अधिक आरक्षणे त्यांनी रद्द केली. त्यानंतर विकास नियंत्रण नियमावलीही राज्य सरकारकडे सादर झाली.\nविकास आराखड्याची राज्य सरकारने छाननी केली. चार महिन्यांपूर्वी सुरवातीला भाजपच्या आमदारांची, तर नंतर सर्वच राजकीय पक्षांमधील खासदार-आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी विकास आराखड्याबाबत त्यांच्या सूचना घेतल्या होत्या. त्यानुसार अंतिम आराखडा लवकरच जाहीर करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी वारंवार व्यक्त केला होता.\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nकरवाढीच्या निषेधार्थ मुंढेविरोधात नाशिककर एकवटले,आंदोलनाद्वारे संताप\nनाशिक ः मालमत्ता करवाढीचे संकट आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील,...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/salim-khan-success-review-28544", "date_download": "2018-04-23T19:19:53Z", "digest": "sha1:YMDP33RBWSMYS52VW3ZVSNUSJSAHZWTQ", "length": 10870, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "salim khan success Review सलीम खान यांच्या यशाचा प्रवास | eSakal", "raw_content": "\nसलीम खान यांच्या यशाचा प्रवास\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nप्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. \"सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि त्रिशूल यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा प्रवास शनिवारी (ता. 4) संध्याकाळी 7 वाजता झी क्‍लासिक वाहिनीवरील \"माय लाइफ माय स्टोरी'मध्ये दाखविण्यात येणार आहे.\nप्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. \"सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि त्रिशूल यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा प्रवास शनिवारी (ता. 4) संध्याकाळी 7 वाजता झी क्‍लासिक वाहिनीवरील \"माय लाइफ माय स्टोरी'मध्ये दाखविण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर मुलगा सलमान खानसोबतचे त्यांचे संबंध आणि अन्य अनेक गोष्टींवर सलीम यांनी दिलखुलास गप्पा या शोमध्ये मारल्या आहेत.\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nअमीर खान आदिवासी तांड्यावर\nसंग्रामपूर(बुलढाणा): तालुक्यातील आदिवासी गाव सालवन येथे आज अभिनेता अमीर खान यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:27:34Z", "digest": "sha1:LRI7Q7UK4ETSLNPXKCUIEGGK2WWVDPUO", "length": 28439, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुणे महानगरपालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुणे महानगरपालिका संस्थेबद्दलचा मराठी विकिपीडिया वरील केवळ विश्वकोशीय लेख आहे. अधिक माहिती पुणे महानगरपालिका संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ नमूद केले असल्यास तेथे पाहावी अथवा येथे शोधावी\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).\nतसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.विकिपीडिया वाचक आणि संपादक सदस्यांनी नमुद अधिकृत संकेतस्थळ खरोखर अधिकृत आहे याची खात्री करण्यात दक्ष रहावे असे आवाहन आहे.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nसर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nपुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.\nमहापौर सौ.मुक्ता टिळक २०१७\nपुणे महानगरपालिकेतर्फे दिले जात असलेले पुरस्कार[संपादन]\n[ संदर्भ हवा ]\nपुणे म.न.पा. अधिकृत संकेतस्थळ\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१७ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1886", "date_download": "2018-04-23T19:37:28Z", "digest": "sha1:OYVXCYW5IS5EMOQUNCPQNVJHXLZME6AX", "length": 2261, "nlines": 47, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "२१०० स्क्वे. फु. कमर्शियल स्पेस नांदेड सिटी पुणे येथे भाड्याने देणे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\n२१०० स्क्वे. फु. कमर्शियल स्पेस नांदेड सिटी पुणे येथे भाड्याने देणे\nडेस्टिनेशन सेंटर नांदेड सिटी येथे २१०० स्क्वे. फु. कमर्शियल शॉप स्पेस भाड्याने देणे आहे.\nग्लोबल पंजाब हॉटेल समोर, सेकंड फ्लोअर .\nसंपर्क : मिलिंद पाटसकर ९०११०६०६७२\nसिंहगड रोड डेस्टिनेशन सेंटर नांदेड सिटी\n४११०४१ पुणे , Maharashtra\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha-manoranjan/sunil-sukathankar-questions-national-award-baahubali-40496", "date_download": "2018-04-23T19:37:30Z", "digest": "sha1:XTFJFLQDGIO24O7GBUVEXVCTYTCV5PGH", "length": 14659, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunil Sukathankar questions National Award for Baahubali 'बाहुबली' राष्ट्रीय पुरस्काराच्या स्तराचा नाही' | eSakal", "raw_content": "\n'बाहुबली' राष्ट्रीय पुरस्काराच्या स्तराचा नाही'\nसोमवार, 17 एप्रिल 2017\n'रूस्तम'साठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या वेळी अक्षयकुमार ऐवजी मनोज बाजपेयीला 'अलिगढ'मधील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे ते म्हणाले.\nनागपूर : लहानपणी आपण 'चंदा मामा'तील कथा वाचायचो, त्याप्रमाणेच 'बाहुबली'ची कथा होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कितीही वापर असला, व्हीएफएक्‍सवर चित्रीकरण झाले असेल तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा एवढा सर्वोत्कृष्ट चित्रपट तो मुळीच नाही, असे मत 'कासव' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी व्यक्त केले.\nएलएडी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित 'सिने मोंटाज'च्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी 'मातीतील कुस्ती' या लघुपटासाठी फिल्मफेअर व राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणारा लेखक-दिग्दर्शक प्रांतीक देशमुख, सिने मोंटाजचे अध्यक्ष राम तायडे, एलएडी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्‍यामला नायर यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय पुरस्कारांचा प्रवास अतिशय उत्तम पद्धतीने सुरू होता; पण गेल्यावर्षी 'बाहुबली'ची निवड झाल्यामुळे निराशा झाली. त्यामुळेच 'कासव'ला हा पुरस्कार मिळेल, अशीही आशा नव्हती. सुदैवाने आम्हाला सुवर्ण कमळ मिळाले, असे सुनील सुकथनकर म्हणाले.\nमात्र, त्याचवेळी 'रूस्तम'साठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांवरही ते प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतात. या वेळी अक्षयकुमार ऐवजी मनोज बाजपेयीला 'अलिगढ'मधील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे ते म्हणाले. 'सामाजिक' असे लेबल लावल्यामुळे अनेक चांगल्या चित्रपटांकडे प्रेक्षक वळत नाहीत; पण अशा चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते, तेव्हा मात्र आनंद होतो, अशी भावनाही ते व्यक्त करतात. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. अनुप कुमार यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती होती.\nप्रांतीक देशमुखचा विशेष सत्कार\nसहा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणारे सुनील सुकथनकर यांच्यासह वयाच्या पंचविशीत पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविणारा विदर्भाच्या मातीतील कलावंत प्रांतीक देशमुख याचाही विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी प्रांतीकचे आजोबा, वडील विवेक देशमुख आणि आई यांची उपस्थिती होती. फिल्मफेअर सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी अभिनेत्री विद्या बालनला नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो, तेव्हा ती दूर पळू लागली. त्याचवेळी शाहरुख, सलमान सारे लोक हसत होते. खाली वाकून नमस्कार करण्याची तिथे पद्धत नव्हती. पण मी विदर्भाचे संस्कार घेऊन गेलो होतो, असे प्रांतीक म्हणाला. माझे भाषण सोनम कपूर अतिशय उत्सुकतेने ऐकत होती, असेही तो म्हणाला. प्रांतीकचे अनुभव विभागीय आयुक्त मोबाईलच्या कॅमेरात टिपून घेत होते, हे विशेष.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\n\"सामना'मधील \"सख्या रे' नव्याने रसिकांच्या भेटीला\nमुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. \"लैला वो लैला', \"एक दो तीन', \"तम्मा तम्मा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/8", "date_download": "2018-04-23T19:28:28Z", "digest": "sha1:3U627YBLDTXWUM4CKPPLLSQFOQSGIABA", "length": 3785, "nlines": 63, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "स्थावर मालमत्ता- |", "raw_content": "\nफ्लॅट/अपार्टमेंट २/३ बीएचके फ्लॅट्‌स: \"सव्हाना हिल्स', पुणे India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज फर्निश्‍ड ऑफिस भाड्याने देणे पुणे India\nभाड्याने देणे-घेणे 2BHK On Rent. पुणे India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज Commercial Office on Lease/Rent पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट रेडीपझेशन फ्लॅट्‌स, फक्त २१.९ लाख\nफ्लॅट/अपार्टमेंट विकणे: २बीएचके पुणे India\nस्थावर मालमत्ता भाड्याने देणे: १/२ बीएचके पुणे India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज ऑफिस त्वरित विकणे. पुणे India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज ऑफिस भाड्याने देणे पुणे India\nस्थावर मालमत्ता रोहाऊस विकणे. पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट 2/3 बीएचके:'सव्हाना हिल्स', बावधन\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज धायरी (पुणे) मेन रोड ला शॉप / दुकान २१० स्क्वे. फु. भाड्याने देणे आहे पुणे India\nस्थावर मालमत्ता जमीन विकणे आहे पुणे India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज धायरी रोड टच ५० स्क्वे. फु. पर्यंत ऑफिस स्पेस कमर्शियल स्पेस भाड्याने देणे आहे. पुणे India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज डेस्टीनेशन सेंटर नांदेड सीटी येथे २१०० स्क्वे. फु पर्यंत ऑफिस स्पेस कमर्शियल स्पेस भाड्याने देणे आहे. पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:30:26Z", "digest": "sha1:P5HEC2ORAMQN3UJ3XIVICCMKBSIR2B4H", "length": 5084, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप लिओ अकरावा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपोप लिओ अकरावा (जून २, इ.स. १५३५:फ्लोरेंस, इटली - एप्रिल २७, इ.स. १६०५:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. हा फक्त २५ दिवस पोपपदावर होता.\nयाचे मूळ नाव अलेस्सांद्रो ओटाव्हियानो दि मेदिची असे होते.\nपोप क्लेमेंट आठवा पोप\nएप्रिल २, इ.स. १६०५ – एप्रिल २७, इ.स. १६०५ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५३५ मधील जन्म\nइ.स. १६०५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=108", "date_download": "2018-04-23T18:52:41Z", "digest": "sha1:J3AM2APPZHG3SJT37QSB6RONXFH2QLVK", "length": 4933, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#CWG2018 राष्ट्रकुल स्पर्धेत मधुरिकाची 'सुवर्ण' कामगिरी, मुंबईत जंगी स्वागत\nपुण्यात संघाची आजपासून 'चिंतन' बैठक\nकथुआ, उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सोलापूरात काँग्रेस पक्षाकडून कँडल मोर्चा\nपेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता\nराणी बागेतील पेंग्विनला लागली बोंबील माश्यांची चटक\nनाणारचा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही - राज ठाकरे\nकैलास गिरवाले यांचा मृत्यू\nमध्य रेल्वे उपनगरी सेवा झाली 165 वर्षांची..\nहिंसक आंदोलन करणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक..\n‘यंदा समाधानकारक पाऊस’, हवामान विभागाची माहिती\n#IPL2018 किंग्ज इलेव्हन पंजाबचा चार धावांनी विजय\n...अन् इमारत पत्त्यासारखी कोसळली\nनाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक,कार्यालयाची केली तोडफोड\nमुंबईच्या रस्त्यावर सचिनची बॅटिंग\nपवईत मासेमारीला विरोध केल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद\n‘नाणार प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणार’, शिवसेनेचा इशार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/05/26/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2018-04-23T19:06:34Z", "digest": "sha1:IMT4AVORF3SNMMOYT2PF3J2ZRA7QUVME", "length": 28529, "nlines": 487, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "सिगारेटपासून सुटका हवी आहे ? | Abstract India", "raw_content": "\nसिगारेटपासून सुटका हवी आहे \nव्यसनाच्या आहारी जाणे आणि त्यानंतर व्यसनाच्या आधीन होणे हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे. मग ते कुठलेही व्यसन असो.\nव्यसन या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट अपरिहार्यपणे करत राहावी लागणे. ती करत असताना विशेष आनंद होतोच असे नाही; पण ती केली नाही तर विलक्षण अस्वस्थता, कासाविशी आणि परिणामी दुःख होतेच होते. व्यसनाच्या आधीन गेलेल्याला त्यापासून वंचित राहिल्यामुळे मानसिक व नंतर शारीरिक त्रास होऊ लागतो. तो टाळण्यासाठी तो सतत व्यसनाच्या गुंगीमध्ये राहतो.\nतंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट (निकोटिन), दारू (अल्कोहोल) पासून मारिजुआना अर्थात हशीशसारख्या अमली पदार्थांचे व्यसन तरुण वयापासून सुरू होते. सुरवातीला मित्रांच्या संगतीचा परिणाम होऊन एक क्रेझ म्हणून किंवा तथाकथित यशस्वी सिनेतारकांची नक्कल म्हणून ही गोष्ट आयुष्यात शिरते. बेसावधपणात त्याची पाळेमुळे खोलवर रुजतात. खरे तर या सर्व व्यसनी पदार्थांचे सेवन हे आरोग्याला निर्विवादपणे घातक असते.\nनिसर्गात कुठलाही मनुष्येतर प्राणी या पदार्थाचे सेवन करू शकत नाही. शरीराला या पदार्थांची अजिबात गरज नसते. तरीही हे पदार्थ मनाला चटक लावतात. यांच्या सेवनाने होणाऱ्या विशिष्ट संवेदना सारख्या हव्याहव्याशा वाटू लागतात आणि माणसाचे मन त्यामध्ये अधिकाधिक गुरफटून जाते. व्यसनमुक्त राहण्यासाठी त्यापासून मुळातच लांब राहणे हे फार उत्तम. त्यासाठी लहानपणापासून मनावर झालेले संस्कार, आजूबाजूला नेहमी वावरणाऱ्या लोकांच्या सवयी, स्वास्स्थाविषयीची जागरूकता, भावनिक व्यसनरहित असणे हे सकस मानसिकतेचे लक्षण आहे.\nनैतिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक पातळीवरची कारणे त्यामागे असतात. मुळातच व्यसनापासून लांब असलेल्याला व्यसनाधीन न होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. खरा प्रश्‍न हा त्यामध्ये अडकलेल्यांचा असतो.\nसिगारेट, गुटखा, दारू यापैकी कुठलेही व्यसन असलेल्या व्यक्तीला हे पदार्थ स्वास्थ्याला हानिकारक आहेत हे नक्की माहीत असते. त्याचा अनुभवही अधूनमधून येत असतो. तरीही ती गोष्ट सोडता येत नाही. “कळते पण वळत नाही’ अशी स्थिती असते. अनेक जण दारू, सिगारेट सोडण्याचा वारंवार निश्‍चय करून, आपल्या जिवलगांना व्यसनमुक्त होण्याच्या आणाभाका देऊनही यातून बाहेर पडू शकत नाहीत. एकीकडे व्यसन वाढत जाते आणि त्याचबरोबर दुसरीकडे एखादी गोष्ट सोडू न शकल्याचे शल्य वाढत असते. त्यामुळे मनात खोलवर नैराश्‍य निर्माण होतं. निराशेच्या या गर्तेतून बाहेर येण्यासाठी मानसिक सामर्थ्याची गरज असते, आत्मविश्‍वास आणि जिद्दीची गरज असते.\nदारूमुक्त होण्याची मनापासून इच्छा असणाऱ्यांना दारूमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून मानसिक आधार दिला जातो. तसेच “ऍव्हरजन थेरपी’ दिली जाते. त्यामध्ये “डायसल्फिराम’सारखी औषधे दिली जातात. या औषधांचे शरीरात जोपर्यंत अस्तित्व असते तोपर्यंत दारू प्राशन केल्यास प्रचंड शारीरिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे दारूपासून लांब राहण्यास मदत होते.\nकाही दिवस व्यसनमुक्त राहिल्यानंतर त्यापासून कायमचे मुक्त होण्यासाठी मात्र दीर्घकालीन निर्धारच लागतो. दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती एका विशिष्ट क्षणाची वाट पाहत असतात. ज्या क्षणी त्यांना “किक बसते’, त्या क्षणी मेंदूवर झालेल्या रासायनिक परिणामांमुळे त्यांचे वास्तवाशी असलेले भान सुटते. आयुष्यातल्या सर्व दुःखांचा काही काळासाठी विसर पडतो.\nथोड्या काळासाठी एका आभासित जगतामध्ये मनाचा संचार असतो. त्याचे आकर्षण असल्यामुळेच माणसे दारूच्या आहारी जातात. कालांतराने तो क्षण येण्यासाठी लागणारी दारूची अथवा अमली पदार्थाची मात्रा वाढत जाते आणि शरीरावर त्याचे विघातक परिणाम होतात. कुठल्याही व्यसनातून खऱ्या अर्थाने मुक्त होण्यासाठी सजग आत्मपरीक्षणाची गरज असते. अनेक कलाकार मानसिक ताण कमी करण्यासाठी सिगारेट ओढत असतात.\nवस्तुतः सिगारेट हे केवळ निमित्त (आणि स्टाइल) असते. ती ओढत असताना तणाव निर्माण करणारे विचार, भावना थांबतात अशी मनाची धारणा असते. ही धारणाच तणावमुक्तीचे काही क्षण देते; पण याची जाणीव न झाल्यामुळे सिगारेटमुळेच ताण कमी झाल्याचा आभास होतो. वास्तविकपणे सिगारेट पिताना मन दुसरीकडेच असते. आध्यात्मिक परिभाषेत हे सिगारेटचे आलंबन तोडणे गरजेचे असते. संपूर्ण जाणीव निर्माण झाल्याशिवाय सिगारेटचा फोलपणा कळणे अवघड असते. त्यासाठी झेन तत्त्वज्ञानात सांगितल्या जाणाऱ्या पुढील तंत्राचा वापर व्यसन खंडित करू शकतो.\nपहिली गोष्ट – सिगारेट सोडण्याचे आश्‍वासन स्वतःला किंवा दुसऱ्याला देऊ नये. ते पाळता न आल्याने येणाऱ्या नैराश्‍यातून जास्त व्यसनाधीनता येते.\nदुसरी गोष्ट – सिगारेट ओढताना पाचही इंद्रियांनी त्याचा परिपूर्ण आस्वाद घ्यायचा. बोटांना आणि ओठांना होणारा सिगारेटचा स्पर्श, जिभेला कळणारी चव, नाक, घसा आणि तोंडातून येणारा वास, डोळ्यांना दिसणारी धुराची वलये, कानाला ऐकू येणारा भुरक्‍याचा आणि लायटरचा आवाज संपूर्णपणे अनुभवायचा. त्या वेळी मन इतरत्र भरकटता कामा नये, विचाराधीन होता कामा नये.\nतिसरी गोष्ट – सिगारेट ओढण्याची संपूर्ण प्रक्रया एखाद्या क्रियाकर्माप्रमाणे मनोभावे आणि संथपणे करायची. त्यामध्ये कुठेही घाई करायची नाही.\nचौथी गोष्ट – प्रत्येक वेळी हाताला चटका बसेपर्यंत १००% सिगारेट ओढायची. थोटके टाकायची नाहीत.\nपाचवी गोष्ट – कधीही सिगारेट ओढावीशी वाटली तरी वरील प्रकारेच ओढायची. ज्या दिवशी ओढावीशी वाटणार नाही त्या दिवशी ओढायची नाही; पण भविष्यात ओढणार नाही, अशी प्रतिज्ञाही करायची नाही. संपूर्ण जाणीवेत केलेल्या कृतीने कुठल्याही पदार्थाची आसक्ती हळूहळू कमी होते.\nमाणूस सिगारेट सोडत नाही तर सिगारेटच माणसाला सोडते. या सोडण्यात सक्ती नसते, सोडण्याचे ओझे नसते. स्वतःच्या अनुभवाने येणाऱ्या परिपक्वतेने ते सहज घडून जाते.\nहेच तंत्र इतर पदार्थांनाही लागू पडते. दारूच्या बाबतीतही हे सर्व नियम लागू केले आणि पहिली किक बसल्यावर थांबले, की दारूवरचे प्रेम आटोक्‍यात राहून कालांतराने त्यापासूनही स्वतंत्र होता येते. मुळात व्यसन ही मानसिक गुलामगिरी आहे. चांगल्या गोष्टीचेही व्यसन जडू शकते.\nसतत काम केल्याशिवाय राहू न शकणाऱ्यांना वर्कोहोलिक संबोधले जाते. निवृत्तीनंतर स्वस्थ बसण्याचा त्यांना खूप त्रास होऊ शकतो. टी.व्ही. चे व्यसन तर थोड्या-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच असते. त्यात ऊर्जेचा आणि वेळेचा भरमसाट अपव्यय होतो. आनंद, स्वस्थता मिळविण्यासाठी सतत काहीतरी करावे लागणे ही खरी समस्या आहे. त्या करण्याने स्वतःचे व इतरांचे नुकसान न होणे सर्वांत महत्त्वाचे आहे.\n– डॉ. हिमांशु वझे\n← सत्तू, लाह्या आणि लोंब्या\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/9", "date_download": "2018-04-23T19:29:31Z", "digest": "sha1:AJUN3VR5XVNWBMXYGAL7EPYGQYHVYX3G", "length": 3009, "nlines": 64, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सेवा सुविधा- |", "raw_content": "\nसेवा सुविधा KnowMe Messenger: प्रिय मायबोलीकर, तुमच्यासाठी हा मेसेंजर. नक्की वापरून पहा :)\nव्यवसाय विषयक पाहिजेत : Food Delivery Partners पुणे India\nव्यवसाय विषयक उद्योजक होण्याची सुवर्ण संधी\nलॅंडस्केप डिझाईन स्विमिंग पुल सर्व्हिसेस पुणे India\nसेवा सुविधा फायनान्स सर्व्हिसेस आणि कंसल्टंसी India\nव्यवसाय विषयक उद्योजक बना, स्वयंरोजगार मिळवा\nव्यवसाय विषयक पैशांची चिंता नको\nव्यवसाय विषयक आर्थिक मजबूती मिळवा पुणे India\nव्यवसाय विषयक शेळीपालन व्यवसायात सहभाग पुणे India\nव्यवसाय विषयक व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5378779356801719235&title=Importance%20of%20Income&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:27:38Z", "digest": "sha1:C5Y4JPUVN5FYKPQE3DI73I7O7PVA5FDW", "length": 10753, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "महत्त्व ‘इन्कम’चे...", "raw_content": "\nशेअर बाजारात गुंतवणूक सुरू करतानाची तत्त्वे सांगणाऱ्या SMILE या शब्दाचे स्पष्टीकरण आपण पाहत आहोत. त्यातील ‘एस’ म्हणजे ‘सेफ्टी’ आणि ‘एम’ म्हणजे मार्केटॅबिलिटी हे आपण पाहिले. त्यातील ‘आय’ म्हणजे ‘इन्कम.’ त्याबद्दल आज पाहू या... ‘समृद्धीची वाट’ या सदरात...\nगुंतवणुकीसाठी विचार करीत असलेल्या SMILE या शब्दातील महत्त्वाचे असलेले तिसरे अक्षर म्हणजे I होय. ‘I’ म्हणजे इन्कम. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत खर्च करण्यासाठी प्रत्येकाला ‘इन्कम’ची गरज असते. नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे मिळवायला लागल्यापासून निवृत्तीनंतरही माणसाला सतत काही तरी उत्पन्नाची जरुरी असते. मिळालेल्या उत्पन्नातून आपण काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवतो. भविष्यकाळासाठी करावयाची बचत म्हणजे आजच्या उपभोगावर सोडलेले पाणी असते. राहण्यासाठी एक घर घेतल्यानंतर दुसरे घर घेण्यासाठी काही उत्पन्न वापरले, तर त्यावर भाडेस्वरूपात उत्पन्न मिळू शकते; पण हे उत्पन्न आवक रकमेपेक्षा जास्त असू शकत नाही. सोने, चांदी, दागिने यात बचत केली, तर त्यावर उत्पन्न मिळत नाही. बँका व कंपन्यांमध्ये मुदतठेवी ठेवल्या, तर त्यावर व्याजाचे उत्पन्न मिळते; पण हल्ली हे मिळणारे व्याज तुटपुंजे असते.\nयाउलट शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर त्यावर कंपनीकडून दर वर्षाला लाभांश मिळू शकतो. हल्ली कित्येक कंपन्या अंतरिम लाभांशही देतात. कंपनीच्या शेअर्सच्या भावाच्या तुलनेत मिळणाऱ्या लाभांशाच्या परताव्याची टक्केवारी कमी असते; पण ते एक खात्रीचे, चांगले उत्पन्न असते.लाभांशाचे हे उत्पन्न करमुक्त असते. शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून मिळणारे दुसरे उत्पन्न म्हणजे भाव वाढल्यानंतर शेअर्स विकले की होणारा भांडवली नफा. खरेदी केल्यापासून बारा महिन्यांच्या आत शेअर्सची विक्री केली, तर होणारा नफा करपात्र असतो. सध्या अशा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर १५ टक्के आहे. खरेदी केल्यापासून एक वर्षानंतर विक्री केली, तर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागत नाही. योग्य वेळी योग्य किमतीला खरेदी केली, तर कित्येकदा हे उत्पन्न प्रचंड मोठे असू शकते. म्हणूनच SMILEमधील ‘I’चे महत्त्व अनन्यसाधारण असेल.\n- डॉ. वसंत पटवर्धन\n(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होईल. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)\nशेअर्स निवडीत ‘लिक्विडिटी’ महत्त्वाची शेअर्स टप्प्याटप्प्याने घ्या... शेअर्सची हलवाहलवी लाभदायी विपणक क्षमता शेअर्स खरेदीसाठी अनुकूल स्थिती\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2010/08/24/280/", "date_download": "2018-04-23T19:06:18Z", "digest": "sha1:5WAIVPTBPGQZMWP6VLLSSAZPAP7LUG4K", "length": 21057, "nlines": 489, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "Abstract India", "raw_content": "\nमुगाचे वरण पचण्यास हलके, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे, कफदोष तसेच पित्तदोष शामक असते. तुरीच्या वरणात तूप घालून सेवन केले असता ते त्रिदोषांचे संतुलन करते. उडदाचे वरण गुणाने स्निग्ध, शुक्रधातूसाठी हितकर आणि वातदोषाचे शमन करणारे असते.\nभाताबरोबर वरण लागतेच. वरण-भात हे बाराही महिने कंटाळा न येता खाता येण्यासारखे अन्न आहे. भात बनविण्याचे जसे विविध प्रकार आहेत तसे वरणाच्याही अनेक पाककृती आयुर्वेदात दिलेल्या आहेत. वरण हा शब्द “वरान्न’ यावरून आलेला आहे. वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम. नावाप्रमाणेच वरण श्रेष्ठ अन्न होय. सर्वप्रथम वरण बनविण्याची सामान्य पद्धत सांगितली आहे,\nगृहीत्वा द्विदलं धान्यं पेषिण्या सुविपेषयेत्‌ तच्चूर्णे सतुषे क्षिप्त्‌वा निशादधिघृतानि च \nतथैव पिहितं स्थाप्य पश्‍चादद्दाली विनिर्हरेत्‌ चतुर्गुणोदके पक्‍त्वा तस्मिन्‌ रामठसैंधवे \nसाज्यां हरिद्रां क्षिप्त्‌वा यत्क्रियते तद्वरान्नकम्‌ \nज्या द्विदल धान्याचे वरण करायचे असेल ते धान्य किंचित भरडावे व त्याला किंचित तूप, हळद व दही चोपडून काही वेळ दडपून ठेवावे. नंतर उन्हात वाळवून कांडून घ्यावे व त्याची सडीक डाळ करावी.\nडाळीत चौपट पाणी घालून शिजवावी व शिजत आली की हिंगाची पूड, सैंधव, तूप व हळद हे पदार्थ घालून नीट घोटावे. शिजले की अग्नीवरून उतरावे.\nमुद्गसूपो लघुर्ग्राही कफपित्तहरो हिमः स्वादुर्नेत्र्यो अनिलहरः \nमुगाचे वरण पचण्यास हलके, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे, कफदोष तसेच पित्तदोष शामक असते. वीर्यानेंथंड असते. वातशामक असते, रुचकर असते आणि डोळ्यांसाठी हितकर असते.\nसूपश्‍चाढकिजो वातकरः श्‍लेष्महरो हिमः रुक्षः कषायो रुचिकृत्‌ साज्यो दोषत्रयप्रणुत्‌ रुक्षः कषायो रुचिकृत्‌ साज्यो दोषत्रयप्रणुत्‌ \nतुरीचे वरण रुचकर असते, कफशामक असते, वीर्याने थंड असते, गुणाने रुक्ष असते, म्हणून थोडे वातकर असते. मात्र तुरीच्या वरणात तूप घालून सेवन केले असता ते त्रिदोषांचे संतुलन करते.\nल्पबलः पाचनो दीपनो लघुः चक्षुष्यो बृंहणो वृष्यः पित्तश्‍लेष्मास्ररोगनुत्‌ चक्षुष्यो बृंहणो वृष्यः पित्तश्‍लेष्मास्ररोगनुत्‌ \nमटकीचे वरण पचण्यास हलके असते, अग्नीस प्रदीप्त करते, पचनास मदत करते, थोड्या प्रमाणात ताकद वाढविते, डोळ्यांसाठी हितकर असते, धातूंना वाढवते, शुक्रधातू वाढवते, पित्तदोष, कफदोष व रक्‍तरोगात हितावह असते.\nमसूरसूपः संग्राही शीतलो मधुरो लघुः कफपित्तास्रजित्‌ वर्ण्यो विषमज्वरनाशनः \nमसूराचे वरण वीर्याने थंड, चवीला गोड व पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, कफदोष, पित्तदोष व रक्‍तदोषात हितकर असते, वर्ण उजळवते, विषमज्वरात हितकर असते.\nमाषसूपश्‍च कुल्माषः स्निग्धो वृष्योऩिलापहः उष्णः संतर्पणो बल्यः सुस्वादु रुचिकारकः \nउडदाचे वरण गुणाने स्निग्ध, शुक्रधातूसाठी हितकर आणि वातदोषाचे शमन करणारे असते, धातूंची वृद्धी करते, कफ, पित्तदोष वाढवते व पचण्यास जड असते.\n– डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405\nfrom → अन्नयोग, अन्नयोग : वरण\nघरात ठेवा मंगलकलश – भाग – ५ →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=19", "date_download": "2018-04-23T19:38:10Z", "digest": "sha1:ZCMCNCCQY5KP53565TGAIYBULDMW5UPM", "length": 6860, "nlines": 146, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगेल्या महिन्यात भारतीय स्वतंत्रतादिनाला ६० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे भारतातील वाहिन्या स्वतंत्रतादिवस कसा साजरा करतात हे जवळजवळ तोंडपाठ झाले होते.\nअमेरिका इराकमधून माघार घेणार हे तर आता जवळजवळ नक्कीच आहे. तर इराक मधील दहशतखोरांना आणि पर्यायानी जगात सर्वत्र असलेल्या इस्लामी दहशतखोरांना यश मिळाल्यासारखं वाटेल हे ही प्राप्त आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळून आता साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षे हा प्रदीर्घ कालावधी आहे.\nअमेरिकेत सद्ध्या (इराक युद्ध, मिनिआपोलीस पूल वगैरे सोडल्यास) जी एक गोष्ट सातत्याने प्रकाशात येत आहे त्यावर सी एन एन ने एक बातमीपट तयार केला आहे. त्याचे नाव: \"मेड इन चायना\"\nहा \"फ्रेंडशीप डे\" काय प्रकार आहे\nहा फ्रेंडशीप डे काय प्रकार आहे\nहा करार नुकताच भारताच्या परराष्ट्र खात्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाला.\nएकूण वीस पानांचे हे कागदपत्र आहे.\nयात अनेक बबींचा तपशीलाने उल्लेख केलेला आहे.\nकरारातील महत्त्वाची कलमे अशी -\nउपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.\nउत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय\nलाल मशिद प्रकरण आणि मुशर्रफ\nइस्लामाबादेतील लाल मशिदीत चाललेल्या संघर्षाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/you-may-soon-recall-edit-messages-whatsapp-21439", "date_download": "2018-04-23T19:35:37Z", "digest": "sha1:3VHQSARSH5ECAUBZ6OCOBXR46SMYWWLA", "length": 11147, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "You may soon recall, edit messages on WhatsApp व्हॉट्सऍपवर आता मेसेज एडिट करण्याची सोय | eSakal", "raw_content": "\nव्हॉट्सऍपवर आता मेसेज एडिट करण्याची सोय\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nन्युयॉर्क - गृहिणींपासून ते ऑफिसच्या कामकाजाच्या मेसेजेसपर्यंत आजकाल सोय म्हणून व्हॉट्सऍपचा वापर चांगलाच वाढला आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची सख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे युजर्ससाठी सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सऍप नेहमीच करते. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय आपल्या युजर्सना उपलब्ध करून दिला होता. आता व्हॉट्सऍपवर लवकरच चुकून गेलेले मेसेज एडिट करण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.\nन्युयॉर्क - गृहिणींपासून ते ऑफिसच्या कामकाजाच्या मेसेजेसपर्यंत आजकाल सोय म्हणून व्हॉट्सऍपचा वापर चांगलाच वाढला आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची सख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे युजर्ससाठी सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सऍप नेहमीच करते. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय आपल्या युजर्सना उपलब्ध करून दिला होता. आता व्हॉट्सऍपवर लवकरच चुकून गेलेले मेसेज एडिट करण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.\nWABetaInfo या ट्विवटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फिचर्स युजर्सना देणार आहे. त्यामुळे, युजर्स ठराविक वेळेमध्ये पाठवलेले मेसेज डिलीट किंवा इडिट करु शकणार आहेत.\nसध्या मात्र यामध्ये जुना मेसेज एडिट करता येणार नाही.\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nअवसरी-पेठ घाट मृत्यूचा सापळा (व्हिडिओ)\nएक किलोमीटर घाट रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्याने धोका मंचर (पुणे): खेड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे झालेले आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी पेठ...\nधर्मग्रंथांचं डिजिटल रूप (कृपादान आवळे)\nसध्याच्या ऑनलाइन दुनियेत अनेक पुस्तकं ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होत असताना, धर्मग्रंथांचीही डिजिटल रूपं बघायला मिळत आहेत. बहुतेक सगळ्याच धर्मांशी...\nआता कसोटी चित्रपट प्रेक्षकांची\nया वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या वर्षी पुरस्कार समितीच्या प्रथम फेरीच्या विभागात एक परीक्षक म्हणून मी काम पाहिले. . या वर्षी ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2385", "date_download": "2018-04-23T19:28:12Z", "digest": "sha1:QFW2HF2PEQT6YABQ7KDXVZA7DIYEPSUF", "length": 53509, "nlines": 153, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार\n- ग्रंथ परिचय –\nबुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत\nभानामतीचे खेळ कोण करतो मृतात्मे – भुते खरी असतात का मृतात्मे – भुते खरी असतात का युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय शून्यातून वस्तु निर्मिती होते काय शून्यातून वस्तु निर्मिती होते काय पुनर्जन्म मानायचा का अतींद्रीय शक्ती असतात का देवदूत असतात काय गणपतीचा चमत्कार कसा होतो श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान\nया सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय असेल तर त्यांचे काय मत आहे असेल तर त्यांचे काय मत आहे भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे\nविज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय\nअशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘विज्ञान आणि बुद्धिवाद’ या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.\n६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तावनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण ते त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार किंवा ठरवणार त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.\nग्रंथाची शुद्ध विज्ञानवादी भूमिका -\nशुद्ध विज्ञानात 'दैवी शक्तीला' किंवा 'परमेश्वर' या व्यक्तीरुपी संकल्पनेला अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्याची नैसर्गिक उपपत्ती शोधते. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जड़वादी तत्वज्ञानावरही प्रहार करते. असे ते दुधारी शस्त्र आहे. अतिंद्रिय घटनांनी भौत विज्ञानाचे नियम पाळलेच पाहिजेत असा दुराग्रह का धरावा विश्वातली सर्व रहस्ये माहित नसताना जडवादी विचारवंतांनी आपली दुराग्रही मते पुन्हा तपासावीत, असा लेखकाचा उद्देश ग्रंथाचे संपूर्ण वाचन केले की लक्षात येतो.\nभानामतीच्या विविध केसेसची प्रत्यक्ष भेट देऊन केलेली छाननी, घटनांची अर्थपू्र्ण फोड, आक्षेप व प्रतिआक्षेप - त्यांची तर्कपुर्ण तपासणी, विरोधी विचारांच्या व्यक्तींचे तोकडेपण आदि गोष्टी ग्रंथ वाचनाच्या वेळी प्रकर्षाने जाणवातत.\nअभ्यासपुर्ण ओघवती भाषा व विज्ञाननिष्ठ विवेचन त्यामुळे लेखक आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा अनुभव येतो. ३५० पेक्षा जास्त संदर्भ व टिपणे यातून प्राचार्य गळतगे यांनी पाश्चात्य संशोधकांपासून ते भारतीय ऋषिमुनी, संत-महंतांचे दाखले ग्रंथाच्या पानोपानी दिले आहेत. इंग्रजी उताऱ्यांचे त्यांनी केलेले सोपे व अचुक भाषांतर वाचून थक्क व्हायला होते.\nया ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे. वैज्ञानिक सिद्धांतांचा बुरखा घेऊन श्रद्धास्थानांना थोतांड म्हणवणाऱ्या स्वयंनिर्मित समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे. खोटे लिहायचे व बोलायचे, सरळ सरळ फसवणे शक्य नसेल तर खोटे सुचवायचे हे तंत्र या विचारकांचे महत्वाचे शस्त्र आहे. हे तंत्र फक्त मराठी भाषिकातील संस्था व व्यक्ती वापरत नाहीत तर जगभरातील सर्वच रॅशनॅलिस्ट संस्था व व्यक्ती कशा व किती टोकाच्या थराला जाऊन वापरतात याची उदाहरणे या ग्रंथात अनेकवेळा वाचायला मिळतात.\nवैचारिक वाद घालताना प्रा. अद्वयानंदांचे नाव विकृतकरून लिहिणे, संतांचे चमत्कार खरे की खोटे यावर लिहिताना, रामऋष्ण परमहंसांची 'मिरगी झालेली व्यक्ती' अशी संभावना करणे, गळतग्यांची पुस्तके विकत घेणार नाही, वाचणार नाही पण त्यांनी आमची (प्रतिपक्षाची) पुस्तके विकत घेऊन वाचावीत आदि हुकूमशाही मनोवृत्तीची लक्षणे त्यांनी दाखवून दिलेली आहेत. अशा 'विवेकवादा'विरुद्ध गळतग्यांनी सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्याचे नाकारणारे नागपूरच्या डॉ.नी.र. वऱ्हाडपांड्यांना विवेकवादी समजायचे कि हटवादी\nप्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ग्रंथात 'नाडी ग्रंथ भविष्य' यास 'आकाश लखनाचा नुर्णायक पुरावा' असे म्हटले गेले आहे. त्यांनी स्वतः दक्षिण भारतात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन नाडी ग्रंथ अदभूत चमत्कार ठरतात यात संशय नाही असे म्हटले आहे. आपल्या अपत्यांची नावे ठेवण्यास आपण स्वतंत्र आहेत असे आपण समजतो. परंतु ती नेमकी नावे नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यात तंतोतंत येतात याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे काय नाव असेल हे अगोदरच ठरून गेलेले आहे.असे लक्षात येते. अगस्त्य आणि अन्य नाडी ग्रंथकर्त्यां महर्षींनी ती नावे व व्यक्तीचे भविष्य 'आकाशरुपी कॅनव्हास' वर अगोदरच ठरवून लिहिलेले जीवननाट्यपट वाचून ती सांगितली. म्हणजेच अगोदर ठरवून लिहिलेल्या नाटकाच्या कथानकाचा तो एक भाग आहे असे म्हणावे लागते.\n'नाडी ग्रंथ' - 'विश्व एक नाटक' असल्याचा तो सार्वजनिक पुरावा आहेत. त्यामुळे आकाश लेखनाच्या सत्यतेचा तो निर्णायक वैज्ञानिक पुरावा आहे, असे गळतगे यांचे प्रतिपादन आहे.\nविश्व हे एक नाटक वा चित्रपट असेल तर मानवाच्या इच्छा स्वात्रंत्र्याचा अर्थ कसा लावायचा आकाश लेखन हे निर्णायक सत्य असेल तर 'मानवाला इच्छा स्वातंत्र्य नाही' हे खरे नसून मानवाचे इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उलगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.\nम्हणजेच ज्याला सामान्य लोक 'स्वातंत्र्य' समजतात त्या ईश्वरी मायेच्या 'बंधनात' पडतात म्हणजेच आपले ईश्वरीय स्वातंत्र्य गमाऊन बसतात. अशा रीतीने पुण्य करण्याचे तथाकथित बंधन हे खरे अध्यात्मक 'स्वातंत्र्य' आहे. पाप करण्याचे तथाकथित सैतानाचे 'स्वातंत्र्य' हे खरे मायेचे 'बंधन' आहे.\nसंत रामदास स्वामींचे प्रयत्नवादाचे वचन -\nकेल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे \nयत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे\nआणि संत तुकारामांचे नियतीवादाचे वचन\n ते न चुके कल्पांती\nहोणार ते ते होऊन जाय \nतुका म्हणे स्वस्थ मन \nयेथे दोन्ही सत दोन परस्पर विरोध दृष्टीकोनाचे आहेत असे वरवर दिसत असले तरी दोघांनीही त्यासाठी ईश्वराची साक्ष काढली असल्याने तो विरोध वरवरता आहे हे स्पष्ट होते. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्व विरोध मावळतो.\nमागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव' हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.\nसंत ज्ञानेश्वरांच्या १२ व्या अध्यायातील ओवीचा दाखला देताना प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.\nविश्व हे गारुडाचा खेळ नसून ते खरे आहे हे समजले की 'चमत्कार' हे खरे आहेत हे कळते. (चमत्कार हे एकाच वेळी खरे व खोटे कसे पोट मथळा पृष्ठ- ३९९) विश्व हे नाटक आहे हे कळले की मानवाला ईश्वराहून वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खोटे हे कळते. विश्व हे नाट्य आहे हे ज्याला माहित नाही किंवा मान्य नाही अशा बुद्धिवादी लोकांच्या दृष्टीला स्वतःला वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खरे वाटते. मग त्यांना चमत्काराच्या नियमभंगाच्या उपपत्तीची समस्या सोडवता येत नाही व त्यामुळे चमत्कार नाकारायचा म्हणजेच ते खोटे म्हणण्याचा अर्थहीन आडमुठेपणा करावा लागतो.\nटोलनाक्यावर कर चुकवण्यासाठी रात्रभर अन्य मार्ग हुडकून फिरत पहाटे परत टोलनाक्यावरच येणाऱ्या गाडीवानासारखी अवस्था ब्रह्म विज्ञानाच्या कर्मर्सिद्धांतांची ओळख नसल्याने पाश्चात्य शास्त्रज्ञांची झाली आहे. अशा आडरानातील अंधाऱ्या रस्त्याने फिरणाऱ्या शास्त्रज्ञांचा प्रतिनिधी म्हणून लेडरमन यांचा उल्लेख करता येईल असे गळतगे प्रतिपादन करून पुढे म्हणतात, त्याच्या God Particle(1993) ग्रंथात त्यांनी अंतिम भौतिक कण हाच ईश्वर मानला जावा अशी त्यांची धारणा होते या शिवाय जॉन पोकलिंग हॉर्न यांचे Beyond Science(1996), आर पन रोज यांचे Emperor's New Mind(1987) ब्रायन एपलयार्ड यांचे Understanding the Present (1992) असे अनेक दाखले प्रा. गळतगे यांनी वानगी दाखल दिले आहेत.\nक्वांटम सिद्धांत पाश्चात्य विज्ञानाचा रुढ दृष्टीकोन मुळातच अपुरा असल्याचे दाखवून देतो. रूढ विज्ञानातून कार्यकारण भावाची कायमची हकालपट्टी करण्याची गरज सिद्ध करतो. डेव्हीड बोहम म्हणतात, अणुचे जेंव्हा कोणीही निरीक्षण करत नाही तेंव्हा त्याला कोणतेही गुणधर्म नसतात. म्हणजेच कोणाचेतरी पहाणे, पाहणारा किंवा त्याचे मन (Consciousness) प्रत्यक्षात अणू भौतिक रुपाने अस्तित्वात आणते. तात्पर्य अणुला 'वस्तुनिष्ठ' अस्तित्व नसून 'व्यक्तीनिष्ठ' अस्त्वित्व असते.\nअणु जड भौतिक नाही किंवा खरा नाही असा याचा अर्थ नसून अणूचा जडपणा (गुणधर्म )किंवा खरेपणा (अस्तित्व) हे मानवाच्या त्याला पहाण्याच्या मनामुळे प्राप्त होते असे क्वांटम सिद्धांता वरून सिद्ध होते. त्यामुळए भानामती, UFO, आदींना मानवी मनामुळे खरेपणा, अस्तित्व प्राप्त होते. ही उपपत्ती क्वांटम सिद्धांत ही उचलून धरतो.\nजे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा अंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणाऱ्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.\nपदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.\nग्रंथपरिचय – विंग कमांडर शशिकांत ओक\nलेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३९९. मो - ०९९०२००२५८६ .वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००.\nग्रंथ मोठा दिसतो. सहज ग्रंथालयात मिळाला तर नक्की वाचेन.\nबाकी नाडीसारख्या करमणूक-व्यवसायापेक्षा, \"देव\" व \"कर्मकांडा\"सारख्या मोठ्या संकल्पनांवर / प्रश्नांवर हे पुस्तक काय भुमिका घेते व कसा उहापोह करते हे वाचण्यास उत्सुक आहे.\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान\nवसंत सुधाकर लिमये [30 Mar 2010 रोजी 16:20 वा.]\nसंपूर्ण लेख वाचलेला नाही , वर वर चाळला.\nपुस्तकाचे स्कॅन केलेले पान वाचले.\nप्रा. गळतगेंनी सादर केलेले पुरावे कुठल्या जर्नलमधे वाचायला मिळतील ते कळावे.\nविज्ञानाला सगळ्या गोष्टी माहित आहेत असा दावा विज्ञानाचाही नाही.\nतसे असते तर विज्ञान हा प्रकार कायमचा थांबला नसता का\nपदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे.\nकाय प्रकार आहे ते लक्षात आले.\nसंपूर्ण लेख वाचलेला नाही, वर वर चाळला.\nकाय प्रकार आहे ते लक्षात आले.\nनिदान ग्रंथपरिचय पुर्ण वाचावा. ही माफक अपेक्षा आहे. नंतर आपली उत्सुकता वाढली तर संपुर्ण ग्रंथ वाचावा.\nबाबासाहेब जगताप [31 Mar 2010 रोजी 07:08 वा.]\n*या ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे.\nअंधश्रद्धेचे उच्चाटन ही गेल्या शंभर ते दिडशे वर्षापूर्वीपासून जोर धरत असलेली संकल्पना आहे. त्या आगोदरच्या शेकडो वर्षात सामान्यजनांना वैचारिक पंगू बनवण्याचे काम या असल्या चमत्काराच्या शिलेदारांनीच केले आहे. यांचे पितळ उघडे पाडून वैचारिकदृष्ट्या सामर्थ्य देण्याचेच काम सुधारकांनी केले आहे.\n*समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे.\nआजपर्यंत कुणाचा खोटारडेपणा पुढे आला हे सर्वांना माहित आहे. विकृती ही उपचाराच्या नावाखाली (भानामती काढणे वगैरे ) स्रियांवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये आहे. की अध्यात्मानुभव देण्याच्या नावाखाली स्वतःच्या शारिरीक लालसांची पूर्ती करणाऱ्यांमध्ये आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी.\n(असल्या काही कृत्यांची उदाहरणे दिली की आम्ही त्या गावचे नाहीच हे ही चमत्कारांचे समर्थक बिनधोकपणे ठोकून देण्यास कमी करत नाहीत.)\n*इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उ\tलगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.\nइच्छा स्वातंत्र्य हे विश्व नाटककाराचे आहे पण चांगल्या इच्छा (म्हणजे चमत्कारसमर्थकांना अनुकुल असलेल्याच) ह्याच इश्वराच्या कारणाने आहेत असे असेल तर जगातल्या वाईट इच्छांचे काय. की इश्वर यांच्यापूढे हतबल झाला आहे.\n*प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.\nजे करतो आहे ते इश्वरच करवून घेतो आहे. असे म्हणून काही बाबाबूवा भक्तांना मारझोड करतात. एक इच्छाधारी बाबा तर कड़कडून चावा घेतो आणि म्हणतो ये तो सब शंकरजी करवाते है. उद्या हे भामटे स्रियांचे विनयभंग आणि बलात्कारही इश्वराच्या नावावर खपवतील. कारण यांना पक्के माहीत आहे की इश्वर नावाची शक्ती नाहीच मग ती आपले काय बिघडवणार.\n*जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे.\nहे विधान म्हणजे उघडउघड थापेबाजी झाली. हे जर खरे असते तर विद्युतप्रवाह, प्रकाशाचा वेग, वेगवेगळ्या वायूंचे अस्तित्व त्यांचे गुणधर्म, रासायनिक, भौतिक व जैविक क्रियाप्रतिक्रियांचा उलगडा यांचे शोध शास्राला लागलेच नसते.\nजे डोळ्यांना दिसते तेच सत्य असे जर भौतिक शास्राने मानले असते तर त्यानेही या भामट्यांच्या पूर्वजांप्रमाणे पृथ्वीला केंद्रस्थानी सुर्यताऱ्यांना तिच्याभोवती फिरणारे असे मानले असते.\nएकूणच असली साहित्यसंपदा म्हणजे मरणप्रायअवस्थेतली भूते पून्हा जागीकरण्याचा व त्यातून स्वतःच्या मनोउड्डाणांना जगावर लादण्याचा प्रयत्न आहे.\nएका शब्दात निव्वळ भामटेपणा.\nप्रकाश घाटपांडे [31 Mar 2010 रोजी 08:39 वा.]\nबाबासाहेब भ्रमसेन व ठकसेन वाचताय ना\nबाबासाहेब यांचे बरेचसे विवेचन चर्चच्या लोकांनाही लागू होते असे दिसते. सध्या तरी चर्च म्हंटले की लोक आपापली मुलेबाळे सांभाळायला लागले आहेत असे दिसते.\nचर्च असो की आश्रम\nबाबासाहेब जगताप [02 Apr 2010 रोजी 07:54 वा.]\nगुंडोपंतांनी दिलेल्या दूव्यांवर चर्च मध्ये बोकाळलेल्या श्रध्दां()चा गैरफायदा घेणाऱ्या वर स्वतःला अलौकीक समजणाऱ्यां धर्मशासकांच्या कृत्यांचा पाढा वाचला. चर्च असो की आश्रम मुलाबाळांना संभाळायला हवेच. त्या आधी स्वतःच्या अविवेकी श्रध्दांनाही मुरड घालायला हवी. अशी मुरड घालून पून्हा पातकाच्या दहशती खाली वावरणे हे ही परवडणारे नाही. त्यासाठी अंतरंगात भिनलेल्या काही समजांना मूळापासून उखडून निर्भीड आयुष्य जगायला हवे.\nबाबासाहेब जगताप [31 Mar 2010 रोजी 09:53 वा.]\nधर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे. कारण या विषयांत मोक्ष,स्वर्ग, नरक,परलोक, परब्रह्म, परमात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म, तसेच अतीन्द्रिय अनुभव,भावातीत ध्यान, समाधी,साक्षात्कार,दृष्टान्त, अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत.त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे. पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे.बाबा,बुवा, बापू, महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत.त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो.ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो\nभ्रमसेन व ठकसेन वाचतांना वरील लेख न आठवलेला (वाचला असल्यास) उपक्रमी सापडणे कठीणच.\nएकूण हा भ्रमसेनाचाच अवतार दिसतो. कदाचित विश्वनाटककाराच्या पूढे काही एक न चालल्याने सुदैवाने त्यांचा ठकसेन झाला नाही. आजच्या अध्यात्म () युगात घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत की आजचा भ्रमसेन उद्याचा यशस्वी ठकसेन कधी होईल याचा नेम नसतो. आणि या बाबांच्या भक्तमंडळीत आपले बाबा आणि दूसरे बूवा यांच्यात भेद करण्याचीही विलक्षण हातोटी असते. जोपर्यंत कारनामे उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळे अध्यात्मगुरुच असतात. आणि या ठकसेनांच्या भक्ताच्या गर्दीत अनेक भ्रमसेन असतात ज्यांना की बाबांनी घातलेली लाथही कृपाप्रसादाप्रमाणे वाटते.\n त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का\nप्रा. गळतगे यांच्या ग्रंथपरीक्षणाच्या धाग्यात खालील प्रतिसाद थोडा अप्रस्तूत वाटेल पण वरील विचारांत त्याचा भाग आल्याने येथे डकवत आहे.\n{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील\nस्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का\n{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व.\nया उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो :\n...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.....\nज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे..\n{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते.\nनाडीग्रंथांबाबत मी \"नवसिद्धांताचा प्रवर्तक\" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत.\nआपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.\nनाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल.\nनाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक\" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे.\nभागाच्या वाचकांसाठी प्रतिक्रिया परत टाकली आहे. पुन्हा वाचणाऱ्यासाठी क्षमस्व.\nनाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/\nखुलासा: नव खोडायचे होते\nस्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का\nमला माझ्या प्रश्नात नव खोडायचे होते. विचारण्याचा उद्देश असा होता की जर कल्पना नवी नसेल पण कर्ता तिच्याशी प्रामाणिक असेल तर तो भ्रमसेन ठरेल का ते तसे न दिसून आल्याने कोणाचे गैरसमज झाले असतील तर क्षमस्व\nनव खोडण्यामुळे वरील प्रश्न असा दिसला असता -\nस्वतःशी प्रामाणिक, नवकल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का\nहा खुलासावजा उपप्रतिसाद केवळ वरील प्रतिसादासाठी दिलेला आहे. वरील प्रतिसाद इतरत्र दिसल्यास प्रत्येक ठिकाणी खुलासा देत जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/51-th-national-cross-country-championships-26370", "date_download": "2018-04-23T19:08:32Z", "digest": "sha1:EGV6N5AWGIG2CJSZMEE5ZEIVIV42QHD6", "length": 15701, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "51 th National cross country championships अन्याय झाल्यानंतर खेळाडूंचे गैरवर्तन | eSakal", "raw_content": "\nअन्याय झाल्यानंतर खेळाडूंचे गैरवर्तन\nनरेश शेळके - सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nनागपूर - भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या 51व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत वरिष्ठ गटात महाराष्ट्राच्या स्वाती गाढवे हिने आपले वर्चस्व सिद्ध केले. पण, तिच्या यशाला महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंवर झालेल्या अन्यायाचा आणि त्यानंतर त्याच खेळाडूंनी केलेल्या गैरवर्तनाचा काळा डाग लागला.\nनागपूर - भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या 51व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत वरिष्ठ गटात महाराष्ट्राच्या स्वाती गाढवे हिने आपले वर्चस्व सिद्ध केले. पण, तिच्या यशाला महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंवर झालेल्या अन्यायाचा आणि त्यानंतर त्याच खेळाडूंनी केलेल्या गैरवर्तनाचा काळा डाग लागला.\nभिलाई येथे रविवारी (ता. 15) ही शर्यत पार पडली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील सर्व खेळाडूंच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्‍स संघटनेने भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाकडे पाठविल्या होत्या. सर्वच खेळाडूंच्या जन्मतारखांच्या दाखल्यांची तपासणी एकदिवस आधी पूर्ण झाली होती. तपासणी झालेल्या सर्वांना त्यांचे \"चेस्ट नंबर' देण्यात आले होते. महाराष्ट्राच्या 20 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या 20 तसेच 18 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंचे \"चेस्ट नंबर' राखून ठेवण्यात आले होते. चौकशी केल्यावर एकाही खेळाडूने जन्मतारखेचा उल्लेख केला नसल्याचे कारण देण्यात आले. जन्मतारीख देण्याबाबत महाराष्ट्राला पुन्हा एकदा 14 तारखेला कळविल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.\nस्पर्धेच्या वेळेपर्यंत मुलांना चेस्ट नंबर मिळाले नसल्याचे निदर्शनास आल्यावर प्रशिक्षक रवींद्र टोंग यांनी प्रवेशिकांची छाननी करणाऱ्या व्यक्तीस याचे कारण विचारले. वेळ जाऊ लागल्यावर विनवणीही केली. मात्र, वरून आदेश असल्यामुळे नंबर रोखण्यात आल्याचे कारण देण्यात आले. ऍथलेटिक्‍स महासंघाचे सचिव सी. के. वॉल्सन यांनीदेखील तीच भूमिका घेताना महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंना प्रवेश नाकारला.\nकुमार खेळाडूंना प्रवेश नाकारण्यामागे ऍथलेटिक्‍स महासंघातील राजकारण असल्याची चर्चा स्पर्धा स्थळी सुरू होती. गेल्यावर्षी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वेची खेळाडू बदलून देण्याची मागणी उच्च अधिकाऱ्याचा फोन येऊनही डावलण्यात आली होती. त्याचाच वचपा अशा पद्धतीने काढल्याचे येथे दबक्‍या आवाजात बोलले जात होते.\nमहाराष्ट्राच्या कुमार धावपटूंसमोर शर्यत बघण्यापलीकडे काहीच उरले नव्हते. प्रत्यक्षात शर्यत सुरू झाल्यावर महाराष्ट्राचे चार धावपटू \"चेस्ट नंबर' न लावताच सहभागी झाल्याचे आढळून आले. प्रशिक्षकांनी प्रकरण चिघळू नये म्हणून शर्यतीचे सहा किलो मीटर अंतर संपल्यावर तीन धावपटूंना बाहेर काढले. चौथा धावपटू आघाडीवर असल्याने त्याला बाहेर काढणे कठिण होते. तोवर हा घोळ पंचांपर्यंत पोचला होता. अखेरीस शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात या खेळाडूलाही प्रशिक्षकांनी बाहेर काढले. त्याच क्षणी आयोजन समितीच्या सदस्याने त्या खेळाडूस पकडले. त्याला अधिकाऱ्यांकडे घेऊन जात असताना त्या खेळाडूने हिसका देऊन पळ काढला. त्यामुळे गोंधळात भर पडली होती. स्पर्धा सुरू असताना प्रारंभ रेषेवर एकही धावपटू नसल्याचा दावा पंचांनी केला, तर महाराष्ट्र प्रशिक्षकांनी धावपटू धावणार असल्याची आम्हाला कल्पना नव्हती असे सांगितले.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5405547901719391757&title=Antartika%20Photo%20Exhibition%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:34:08Z", "digest": "sha1:O5UI4I662DSLPE7ESA7N3YTIHLATRNSH", "length": 7323, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अंटार्क्टिकाचे विहंगम दर्शन छायाचित्रांमधून", "raw_content": "\nअंटार्क्टिकाचे विहंगम दर्शन छायाचित्रांमधून\nपुणे : अंटार्क्टिका खंडाबद्दल जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही. या बर्फाच्छादित खंडाचे, तिथल्या पेंग्विन्सचे तसेच तिथल्या बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचे सर्वांनाच आकर्षण वाटत आले आहे. याच अंटार्क्टिका खंडाबद्दल छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येणार आहे. मर्चंट नेव्हीचे कॅप्टन आणि उत्साही छायाचित्रकार विश्वास पटवर्धन यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या अंटार्क्टिकाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन १ ते ४ एप्रिल दरम्यान भरविण्यात येणार आहे.\nबालगंधर्व रंगमंदिर येथे भरविले जाणारे हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहील. या प्रदर्शनाचे उदघाटन अंटार्क्टिकमधील इंडियन रिसर्च बेसमध्ये १९९४ ते ९६ दरम्यान १५ महिने व्यतीत केलेल्या सुहास काणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खास छायाचित्रांसाठी दोन आठवड्यांची ही मोहीम करण्यात आली होती. जवळपास दोनशे छायाचित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. इच्छुकांना ती खरेदीदेखील करता येणार आहेत.\nया वेळी अंटार्क्टिकाबद्दल माहिती देणारी एक चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांसोबत आपला अनुभव कथन करणे हा यामागील हेतू आहे. त्यांचे हे येथील सहावे प्रदर्शन आहे.\nTags: PuneAntartikaPenguinsपुणेअंटार्क्टिकाबालगंधर्व रंगमंदिरसुहास काणेविश्वास पटवर्धनप्रेस रिलीज\nपुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’ वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन ‘अवयवदान हे महान कार्य’ ‘पालवी’तर्फे ११ ऑगस्ट ला ‘आम्ही प्रकाशबीजे’ महेश काळेंच्या स्वरांनी उजळली रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82-108032900016_1.html", "date_download": "2018-04-23T19:20:19Z", "digest": "sha1:EEZX5KPKYDMHKHR4A3MFRVBPGRCQEXKV", "length": 6512, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वयंभू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतो उद्गारला, आत एकदम अंधार कसा\nहा अंधार अनेक वर्षांपासनूचा.\nतो म्हणाला, हे अनैसर्गिक आहे.\nया काळात कधी प्रकाश इथे उगवलाच नही\nखूप उगवला जागोजाग उगवला\nपण तरीही हा अंधार कायमच होता\nकारण हा अंधार म्हणजे\nबोधकथा : सवयी सुटू शकत नाही\nमराठी कविता : नवरा\nमूर्खाला उपदेश केला तर..\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/stray-dogs-create-problems-in-pune-273411.html", "date_download": "2018-04-23T19:14:51Z", "digest": "sha1:RSDIDICLQZ6M45HVDLTWGAXKXBTWP5F4", "length": 11651, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; पालिकेचं दुर्लक्ष", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; पालिकेचं दुर्लक्ष\nरस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असतानाही केवळ दप्तर दिरंगाईमुळे या कुत्र्यांना पकडण्यासाठीच कंत्राट प्रलंबित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nपुणे, 02नोव्हेंबर: पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असतानाही केवळ दप्तर दिरंगाईमुळे या कुत्र्यांना पकडण्यासाठीच कंत्राट प्रलंबित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nगेल्या दीड महिन्यापासून हे कंत्राट न दिल्याने शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर तर वाढलाच त्याचबरोबर या कुत्र्यांकडून दररोज सरासरी 3 व्यक्तींवर हल्ला केल्या गेल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश गोरे यांना विचारला असता, कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे या दरम्यान होणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्यांसाठी जबाबदार कोण , असा प्रश्न उपस्थित करत या शहरातील नागरिक जीव मुठित धरून प्रवास करत आहेत.\nआता हे कंंत्राट कधी पास होतं आणि या कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/61Program/8PMKSY;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T18:58:20Z", "digest": "sha1:MTJIBDLMB5AGVBZV5JHVGWL2VRNTKP33", "length": 9127, "nlines": 176, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> कार्यक्रम >> प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nपंतप्रधान कृषी सिंचन योजनेची मार्गदर्शक तत्वे\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंतरविभागीय कार्यरत गट (IDWG) व जिल्हास्थरीय अंमलबजावणी समिती (DLIC) गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय\nPress Note- प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) अंतर्गत केंद्रिय अर्थसहाय्य व कर्जाचे वितरण.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR21", "date_download": "2018-04-23T19:19:36Z", "digest": "sha1:7ZUPBVQ3FBOEIIH2XEBFGPYKFNK54XCG", "length": 3812, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nउत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक विधिमंडळातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर\nउत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक मंडळातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला.\nमहाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांवरील सदस्यांची मुदत 5 डिसेंबर 2016 रोजी संपल्यामुळे या जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागाच्या शिक्षक आमदार पदासाठी तर अमरावती आणि नाशिक विभागात पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.\nविधिमंडळात सध्या असणारे विक्रम वसंत काळे (औरंगाबाद), नागो पुंडलिक गणार (नागपूर), रामनाथ दादा मोते (कोकण), रणजित विठ्ठलराव पाटील (अमरावती) आणि सुधीर भास्कर तांबे (नाशिक) हे सदस्य निवृत्त झाले आहेत.\nया निवडणुकीचा तपशिलवार कार्यक्रम 7 जानेवारी 2017 रोजी घोषित करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्राकात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121219230902/view", "date_download": "2018-04-23T19:29:35Z", "digest": "sha1:6MSVAD4QRCBHOKJRMPIK6OUZ467XFEFS", "length": 13756, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे - कलम ४६ ते ५१", "raw_content": "\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे|\nकलम ४६ ते ५१\nराज्य धोरणांची निदेशक तत्त्वे\nकलम ३६ ते ३९\nकलम ४० ते ४५\nकलम ४६ ते ५१\nराज्य धोरणांची निदेशक तत्त्वे - कलम ४६ ते ५१\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ४६ ते ५१\nअनुसूचित जाती , अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन .\n४६ . राज्य , जनतेतील दुर्बल घटक , आणि विशेषतः अनुसूचित जाती , अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील , आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील .\nपोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य .\n४७ . आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानील आणि विशेषतः मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील .\nकृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे .\n४८ . आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे यांकरता उपाययोजना करील .\n[ पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे ].\n[ ४८ क . राज्य हे , देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील . ]\nराष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण .\n४९ . [ संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित झालेले कलादृष्टया किंवा ऐतिहासिकदृष्टया कुतूहलविषय असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिति , लूट , विद्रुपण , नाश , स्थलांतरण , विल्हेवाट किंवा निर्यात यांपासून संरक्षण करणे , ही राज्याची जबाबदारी असेल .\nन्याययंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे .\n५० . राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याययंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील .\nआंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन .\n५१ . राज्य हे , ---\n( क ) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ;\n( ख ) राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ;\n( ग ) संघटिता जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची आबंधने याबद्दल आदरभावना जोपासण्यासाठी ; आणि\n( घ ) आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी , प्रयत्नशील राहील .\n५१ क . ( क ) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;\n( ख ) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे ;\n( ग ) भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे ;\n( घ ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे ;\n( ड ) धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे ; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे ;\n( च ) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ;\n( छ ) वने , सरोवरे , नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे , आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ;\n( ज ) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन , मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे ;\n( झ ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;\n( ञ ) राष्ट्र सतत , उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे .\n[ ( ट ) माता - पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा , यथास्थिति , पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे . ]\nही प्रत्येक भारतीय नागरिकाची कर्तव्ये असतील . ]\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-114022100015_1.html", "date_download": "2018-04-23T19:18:34Z", "digest": "sha1:LDNZGYZNJQ5BFDH7M5GORINQ3ND6U5R2", "length": 6275, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता : जगणं खूप सुंदर आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : जगणं खूप सुंदर आहे\nजगणं खूप सुंदर आहे\nएक फूल उमललं नाही\nम्हणून रोपाला तुडवू नका.\nसगळं मनासारखं होतं असं नाही\nसुटतो काही जणांचा हात नकळत\nपण धरलेले हात सोडू नका.\nमराठी कथा : सासू-सून\nसैराट special भुलाबाई चे गाने....\n|| एक कडू सत्य ||\nमराठी कथा : माणुसकी\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:34:00Z", "digest": "sha1:Z3VHHA6U454RFUNP6IOVOPG6UGQMCWBO", "length": 2909, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"धर्तरी\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"धर्तरी\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां धर्तरी: हाका जोडणी करतात\nमुखेल पान ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/8PromotionVacancy;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:08:15Z", "digest": "sha1:UTB2C7OLG3NBBIMZE72JR3GE4TBLNLC3", "length": 8673, "nlines": 176, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> आमच्याविषयी >> पदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nशासन निर्णय व परिपत्रके\nशासन निर्णय व परिपत्रके\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/disclaimer", "date_download": "2018-04-23T18:53:12Z", "digest": "sha1:XQDK733K2O5G5BD2GYLY67KPR47WB26C", "length": 9569, "nlines": 161, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> अस्वीकार करणे\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nजरी या संकेतस्थळावरील माहिती साठ्याबाबत, त्याची योग्यता प्राप्त करण्यासाठी कष्ट/सायास घेतले असले तरी सदर वाक्यरचना (माहितीतील) हे कायदयाचे विधान म्हणता येणार नाही. तसेच कायदा हेतूने वापरता येणार नाही. जलसंपदा विभाग माहिती साठयाची तंतोतंत योग्यता, पुर्णत्व / परिपुर्णता, उपयोगता, अथवा अन्य बाबतीत जबाबदारी घेत नाही. वापरकर्त्यांस असा सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी माहीती संबंधीत स्त्रोतांकडून व /किंवा शासन विभागाकडून पडताळावी तसेच संकेतस्थळावर पूरविलेल्या माहितीवर क्रिया करण्यापूर्वी योग्य तो व्यवसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करताना झालेला तत संबंधी खर्च, तोटा, अप्रत्यक्ष व प्रसंगवश तोटा, वापरताना/हाताळताना झालेले नुकसान खर्च अथवा माहितीचे वापरातील / वापरादरम्यान चे नुकसान जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन कोठल्याही परिस्थितीत देय होत नाही.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/36-cricket", "date_download": "2018-04-23T18:56:44Z", "digest": "sha1:NTIVTIH7ZYP2GSRVMYLKE5AD72T2ZU3R", "length": 3608, "nlines": 95, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "cricket - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n6 ते18 मार्च दरम्यान श्रीलंकेत रंगणाऱ्या 20-20 मालिकेत जुन्या खेळाडूनां विश्रांती\nअखेर स्टीव्ह स्मिथने सोडलं ऑस्ट्रेलियन टीमचं कर्णधारपद\nआयपीएलच्या अकराव्या सीझनसाठी खेळाडूंचा बंगळुरुत लिलाव\nइंस्टाग्रामवर क्रिस गेलचा पंजाबी डान्स\nक्रिकेट खेळण्याची संधी देण्याचं खोटं आश्वासन देऊन लूट करणारी टोळी गजाआड\nक्रिकेटच्या खेळाला काळीमा ; ऑस्ट्रेलियाने चेंडू कुरतडला\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nप्रणव धनावडेचा एक हजार धावांचा रेकॉर्ड नवी मुंबईच्या तनिष्क गवतेने मोडला\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nभारताची मालिका विजयाकडे वाटचाल\nभ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट\nमैदानावर वृद्धीमान साहाचं वादळ , अवघ्या 20 चेंडूंमध्ये ठोकलं शतक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR25", "date_download": "2018-04-23T19:18:48Z", "digest": "sha1:NRFQ4S3S2ZY4NXKQMHEOBQPWHFS2QFXY", "length": 2807, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांनी सचिवांच्या गटाकडून कृषी आणि संबंधित क्षेत्राशी निगडीत नवकल्पना जाणून घेतल्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गटाकडून कृषी आणि संबंधित क्षेत्राशी निगडीत नवीन कल्पनांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून जाणून घेतली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.\nप्रशासनामध्ये करावयाच्या बदलासंबंधी पंतप्रधान सध्या सचिवांच्या विविध गटांकडून नवनवीन कल्पना जाणून घेत आहेत. अशाप्रकारची एकूण नऊ सादरीकरणे होणार असून या मालिकेतील पाचवे सादरीकरण आज झले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/health/people-should-discuss-openly-on-aids-says-marathi-actors/", "date_download": "2018-04-23T19:37:22Z", "digest": "sha1:3UOLAFON4EQK7KRM2XUJIV3GE6IIT66G", "length": 18275, "nlines": 90, "source_domain": "www.india.com", "title": "People should discuss openly on AIDS says marathi actors | 'एड्स' विषयी नि:संकोचपणे बोलले पाहिजे, मराठी कलाकारांनी व्यक्त केले आपले मत - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nमालिका, चित्रपट व नाटक या प्रभावी माध्यमातून 'एड्स' सारख्या गंभीर विषयावर जनजागृती होऊ शकते का किंवा ती अधिकाधिक प्रमाणात होते असे वाटते का किंवा ती अधिकाधिक प्रमाणात होते असे वाटते का हे या दिग्गजांकडून जाणून घेतले आहे.\n'एड्स' विषयी नि:संकोचपणे बोलले पाहिजे, मराठी कलाकारांनी व्यक्त केले आपले मत\nआज १ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स जनजागृती दिन म्हणून जगभरात पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. या विषयावर निःसंकोचपणे बोलले जात नाही. याठीच मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका या सर्वाधिक पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या माध्मयातील, समाजातील सर्वच लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कलाकारांचे या विषयावरील मत जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. मालिका, चित्रपट व नाटक या प्रभावी माध्यमातून ‘एड्स’ सारख्या गंभीर विषयावर जनजागृती होऊ शकते का किंवा ती अधिकाधिक प्रमाणात होते असे वाटते का किंवा ती अधिकाधिक प्रमाणात होते असे वाटते का हे या दिग्गजांकडून जाणून घेतले आहे.\nया विषयावर घराघरात चर्चा घडायला हवी – शिल्पा नवलकर, लेखिका / अभिनेत्री\nखरं तर आपल्याकडे एड्स या विषयावरच मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे नाटक, सिनेमा किंवा मालिका या माध्यमाद्वारे जनजागृती हा दुसरा टप्पा झाला. आपल्या समाजात एड्स हा विषय ‘सेक्स’शी संबंधीतच समजला जातो, म्हणून कदाचित याबाबत कुठेच चर्चा होत नसते. पण एड्स होण्याची कारणं ही विविध आहेत. एड्स म्हणजे सेक्स असा टॅगच लावला गेलाय. समाजात या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. आज शाळांमध्ये ‘सेक्स एज्युकेशन’चा समावेश केला गेलाय. पण एड्स या विषयावर कमीच किंवा अपुर्ण माहितीच दिली जातेय. याबाबात संवाद घडायला हवा. आई-वडील आणि मुलांमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये. हा स्टिगमा काढला गेला पाहिजे. कलाकारांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास फार कमी कलाकृती या विषयावर तयार केल्या गेल्या आहेत. काही सिनेमा तयार झाले मात्र याची संख्या फार कमी आहे. सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमाद्वारे संदेश देता येत नाही, तर केवळ दाखवले जाते. शेवटी ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने समज घ्यायचा असतो.\nशालेय अभ्यासक्रमात हा विषय असला पाहिजे – अशोक शिंदे, अभिनेता\n‘एड्स’ या विकाराविषयी निश्चितच जनजागृतीची गरज आहे. ज्याप्रमाणे शालेय शिक्षणात सेक्स एज्युकेशन विषयी शिकवले जाते. त्याचप्रमाणे ‘एड्स जनजागृती’ हा विषय अभ्यासक्रमात असला पाहिजे. माननीय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे माझे मित्र आहेत. मी त्यांना खासगीत भेटून या विषयी सल्ला देणार आहे.इतरविषयांप्रमाणेच आरोग्य हा विषय महत्त्वाचा आहे. कलाकारांच्या दृष्टीकोनातून जर का बोलायचे झाले, तर सिनेमा बघितलंच जातो असे नाही. पण ज्या मालिका सध्या गाजत आहेत त्यामध्ये हा विषय दाखवला गेला तरी खूप मोठा फरक पडू शकतो. मराठी, हिंदीमध्ये या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. हिंदीमध्ये ‘फार मिलेंगे’ हा सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित केलेला चित्रपट २००४ साली येऊन गेला. मात्र सर्वानांच चित्रपट पहाता येतोच असे नाही. वृत्तपत्र किंवा वृत्त वाहिनी यांमध्येही हे विषय मांडले गेले पाहिजेत. मात्र शालेय अभ्यासक्रम हा सर्वात महत्त्वाचा उपाय आणि गरज आहे असे मला वाटते.\nतांत्रीक मर्यादांमुळे याविषयी मोकळेपणाने सांगता येत नाही – नम्रता गायकवाड, अभिनेत्री\nआपल्या भारतात खजुराहो सारखे शिल्प असुनही लैंगीग शिक्षणाच्या बाबतीत आपण मागास आहोत. लैंगिकतेबद्दल उघडपणे न बोलणे हे सभ्यतेशी जोडल्यापासून त्याकडे वेगळ्या पध्दतीने बघितले जाते. त्याच कारणामुळे लैंगीक अजारांबाबत जागरूकता नाही. एड्स हा त्यापैकीच एक रोग आहे. आज एड्स दिनानिमित्त तरी त्या बद्दल योग्यपद्धतीने जागरूकता निर्माण झाली पाहिजे. एड्स या विषयावर जाहिरात, चित्रपट या माध्यमातून अनेकदा प्रकाश टाकण्यात आला पण त्यालाही तांत्रीक मर्यादा असल्याने मोकळेपणाने प्रत्येक गोष्ट उलगडून सांगता येत नाही. अशावेळी एड्सबद्दल लोकांमध्ये असणारे अज्ञान सगळ्यात आधी दूर केले गेले पाहिजे. एड्स होण्याची कारणे, तो नेमका कशामुळे होतो. तो होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय, वेळोवेळी रक्ताची तपासणी करणे अशा पद्धतीने प्रत्येक नागरीकाला त्याबद्दल खबरदारीचे उपाय नीट समजावून सांगितले पाहिजे. ह्या एड्स दिनानिमित्ताने हे सगळं करण्यात आपण यशस्वी झालो तर भारतातून एड्स हद्दपार होईल यात शंका नाही.\nसरकारी जाहिरातींचा स्तर सुधारावा – सुव्रत जोशी, अभिनेता\nएड्स या विषयावरील चित्रपट, नाटक नक्कीच आताच्या काळात स्वीकारले जातील असं मला वाटतं. हा विषय स्वीकारला जावो अथवा न जावो पण यावरच जो टॅबो आहे तो जाणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण एड्स झालेल्या व्यक्तीला अत्यन्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःहून येऊन डॉक्टरला सांगून त्याची ट्रीटमेंट घेणं, आणि ट्रीटमेंट सुरु असताना त्याच्या घरच्यांचा आणि मित्रमंडळींचा सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. हे सर्व मला ठावूक असण्याचे कारण म्हणजे मी स्वतः ‘धूसर’ नावाची एक डॉक्यु-फिक्शन अशा चित्रपटात काम केलं होत. हा चित्रपट अनेक वर्षांपूर्वी प्रयास नावाची पुण्यात संस्था आहे जी ‘एड्स’ या विषयावरच काम करते, लोकांना मदत करते. त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा इतर समाजातील लोकांना त्यांनी स्वतःचा टॅबू घालवावा आणि एड्स झालेल्या व्यक्तीकडे कशा पद्धतीने बघावं तसेच एड्स झालेल्या व्यक्तीने स्वतःकडे कस बघावं या विषयावरच हा चित्रपट आधारित होता. त्यावेळी त्यात काम करणाऱ्या नटांची कार्यशाळाही मी घेतली होती. या चित्रपटाचा फॉर्म ज्याला आपण म्हणू तो आम्ही साधारण असा ठेवला होता, कारण मुळात दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो कि सामाजिक विषयावर चित्रपट करताना तो कुठेही प्रचारकी होता काम नये. कारण मला मूलतः असं वाटतं कि कलेचं म्हणजेच चित्रपटाचा, मालिका किंवा नाटकाच काम हे कोणत्याही प्रकारचा संदेश देणं हे नाही आहे. एखाद्या पद्धतीचा अनुभव देणं आणि त्या अनुभवातून आपल्या विचारात आणि आपल्या आत्म्यात आपल्या जाणिवांमध्ये काही वडील झाले तर उत्तम आहे. तर त्यामुळे आमचाही प्रयत्न कुठलाही संदेश देणं किंवा सामाजिक प्रचार करणं असा त्या चित्रपटामागचा हेतूच नव्हता. म्हणूच या चित्रपटाचा फॉर्मचा आम्ही असा ठेवला होता कि काही नट आहेत, जे कार्यशाळा करत आहेत आणि कार्यशाळा करताना ते एड्स झालेल्या व्यक्तींच्या जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांमध्ये स्वतःला ठेवून बघतात आणि ते प्रसंग एन-ऍक्ट करतायत. जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघतो त्यावेळी तुम्हालाच तुमचे एक व्यक्ती म्हणून डोळे उघडतात. तुमचे ज्ञानचक्षू उघडतात, वेगवेगळे विचार डोक्यात येतात ते काय या विषयावरच हा चित्रपट आधारित होता. त्यावेळी त्यात काम करणाऱ्या नटांची कार्यशाळाही मी घेतली होती. या चित्रपटाचा फॉर्म ज्याला आपण म्हणू तो आम्ही साधारण असा ठेवला होता, कारण मुळात दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो कि सामाजिक विषयावर चित्रपट करताना तो कुठेही प्रचारकी होता काम नये. कारण मला मूलतः असं वाटतं कि कलेचं म्हणजेच चित्रपटाचा, मालिका किंवा नाटकाच काम हे कोणत्याही प्रकारचा संदेश देणं हे नाही आहे. एखाद्या पद्धतीचा अनुभव देणं आणि त्या अनुभवातून आपल्या विचारात आणि आपल्या आत्म्यात आपल्या जाणिवांमध्ये काही वडील झाले तर उत्तम आहे. तर त्यामुळे आमचाही प्रयत्न कुठलाही संदेश देणं किंवा सामाजिक प्रचार करणं असा त्या चित्रपटामागचा हेतूच नव्हता. म्हणूच या चित्रपटाचा फॉर्मचा आम्ही असा ठेवला होता कि काही नट आहेत, जे कार्यशाळा करत आहेत आणि कार्यशाळा करताना ते एड्स झालेल्या व्यक्तींच्या जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांमध्ये स्वतःला ठेवून बघतात आणि ते प्रसंग एन-ऍक्ट करतायत. जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघतो त्यावेळी तुम्हालाच तुमचे एक व्यक्ती म्हणून डोळे उघडतात. तुमचे ज्ञानचक्षू उघडतात, वेगवेगळे विचार डोक्यात येतात ते काय असा त्याचा फॉर्म होता. तर अशा प्रकारचे काही साहित्य, चित्रपट, मालिका निर्माण झालं कि ज्यामुळे मला एड्स झालेल्या व्यक्तीचं, त्याच्या कुटुंबीयांचं अनुभव विश्व उलगडलं जावं असं वाटत. या व्यतिरिक्त सरकारी जाहिराती असतातच पण त्याचा स्तर सुधारावा कारण त्या अत्यन्त बटबटीत, घाणेरड्या पद्धतीने समोर येतं. ती सुधारली जावी अशी माझी मनोमन इच्छा आहे.\nगरमीमध्ये थंडावा देणारा AC आहे तुमच्यासाठी घातक, होतो याप्रकारचा त्रास\nया प्रकारच्या लोकांनी चुकूनही करू नये उपवास, त्यांच्या आरोग्यासाठी ठरेल घातक \nचप्पल वापरणे पायांसाठी ठरू शकते हानिकारक\nतापावर हे 14 घरगुती उपाय\n... यासाठी वाढदिवसाला केकवरील कँडल विझवत नाहीत \nअल्कोहल सेवन केल्याने वाढते तुमची स्मरणशक्ती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2018-04-23T18:59:56Z", "digest": "sha1:IOBQUSLWOQAPNSDQT5R3UID3FG5ILK6J", "length": 4710, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे\nवर्षे: १९८५ - १९८६ - १९८७ - १९८८ - १९८९ - १९९० - १९९१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nडिसेंबर २१ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.\nफेब्रुवारी १३ - कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\nएप्रिल २८ - हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.\nजून २७ - फ्रांसच्या गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.\nजुलै ३ - अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने ईराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.\nजुलै ६ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणाऱ्या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.\nजुलै ३१ - मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.\nऑगस्ट ८ - म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.\nऑगस्ट १० - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.\nऑगस्ट १७ - विमान अपघातात पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.\nजानेवारी १६ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.\nमार्च ८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.\nऑगस्ट १४ - आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.\nऑगस्ट १७ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4908370130867587409&title=Story%20of%20Merci%20Newme&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:31:42Z", "digest": "sha1:SAEO24OC76XQFD4DFF5VHVQKUOQ463LA", "length": 29614, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आसमानों में उड़ने की आशा...", "raw_content": "\nआसमानों में उड़ने की आशा...\n‘तुजऐसी नाही’ या मालिकेत आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या प्रेरणादायी गोष्टी वाचल्यात. या मालिकेच्या आजच्या शेवटच्या भागात गोष्ट आहे आसाममधल्या छोट्या खेड्यातल्या अशा एका मुलीची, की ‘शहरी मुलींच्या कर्तृत्वापुढे आपण नगण्य आहोत,’ ही भावना तिच्या डोक्यात पक्की बसलेली होती; मात्र एका सत्पुरुषाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तिनं स्वतःला घडवलं. आज ती पुण्यात एका नामवंत ठिकाणी फॅशन डिझायनर आहे... न्यूनगंडातून आत्मविश्वासाकडे झालेल्या तिच्या प्रवासाची ही गोष्ट आहे... ग्रामीण भागातल्या अनेक हुशार मुलींना प्रेरणा देईल अशी आणि शहरी मुलींनाही अभिमान वाटेल अशी...\n‘सेव्हन सिस्टर्स’मधलं आसाम म्हटलं, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर येतात ते चहाचे मळे... ईशान्येकडच्या काही राज्यांत मातृसत्ताक व्यवस्था असल्यानं तिथल्या स्त्रिया हाही एक विषय आपल्या (म्हणजे अन्य भारताच्या) कुतुहलाचा असतो; पण आजही त्या भागांच्या दुर्गमतेमुळे विकासाचे वारे तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचलेले नाहीत. विकास म्हणजे चकाचक मॉल किंवा फ्लायओव्हर्स हे इथं अभिप्रेत नाही... तर मुख्यत्वेकरून दळणवळणाची, संपर्काची साधी-सोपी साधनं, रोजगाराभिमुख शिक्षण, त्या शिक्षणामुळे मिळणारा रोजगार आणि त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेत खेळणारे पैसे या आनुषंगिक गोष्टी अभिप्रेत आहेत. अशा विकासामुळे मुख्य गोष्ट साध्य होते, ती म्हणजे आत्मविश्वासाची निर्मिती. आपण वेगळं काही तरी करू शकतो, आपल्यात तेवढी क्षमता आहे, हा आत्मविश्वास मनामध्ये तयार होण्याचं बळ हा विकास देतो. त्याच्या अभावामुळे या राज्यांतलं ‘टॅलेंट’ जगासमोर येण्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे; पण त्या ‘टॅलेंट’ला पुरेसं खतपाणी मिळालं, तर ते कसं झळकू शकतं, याचं उदाहरण म्हणजे मूळची आसाममधली असलेली नि सध्या पुण्यात फॅशन डिझायनर म्हणून काम करत असलेली मर्सी.\nया मर्सीची ओळख करून घेण्याआधी माहिती घेऊ या पुण्याजवळ दापोडीत राहणारे अरुण सरस्वते यांची. आपल्या आजच्या कथेची नायिका मर्सी पुण्यात या सरस्वतेंकडेच राहते. ७७ वर्षांचे अरुण सरस्वते निवृत्तीनंतर गेली काही वर्षं ईशान्येकडच्या राज्यांमध्ये काम करतात. तिथल्या शाळांमधल्या मुलांना गणित, विज्ञान शिकवतात. तिथल्या गावांत सौरऊर्जेचे दिवे बसवणं किंवा तत्सम प्रकारचे सामाजिक कार्यही निरपेक्ष भावनेनं करतात. त्यांनी पुण्यातलं स्वतःचं हजार स्क्वेअर फुटांचं घर आपल्या पश्चात आपल्याकडे घरकाम करणाऱ्या मावशींना देण्याचं इच्छापत्रही केलं आहे. (त्या संदर्भातल्या लेखासाठी इथं क्लिक करा.) तर हे अरुण सरस्वते हाफलांगमधल्या विश्व हिंदू परिषदेच्या विवेकानंद हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत. तिथं त्यांची मर्सीशी गाठ पडली. ती त्या वेळी ती १६-१७ वर्षांची होती. केहुराले न्यूमे हे नागा जमातीच्या असलेल्या मर्सीचं पूर्ण नाव. तिला आरा असंही म्हणत. मुलींच्या हॉस्टेलजवळच तिचं घर होतं. एक भाऊ, दोन बहिणी आणि आई-वडील असं तिचं कुटुंब. तिची आई दूरच्या एका खेड्यात शेतीवाडी करायची. तिचे वडील हाफलांगच्या कौन्सिलमध्ये माळीकाम करायचे. त्यांच्याकडे सुतारकाम, गवंडीकाम, बांबूकाम अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचं सुरेख कौशल्यही होतं. काही कामानिमित्तानं सरस्वते यांचा त्यांच्याशी संबंध आला. मर्सीही तेव्हा दहावीत होती. त्यामुळे तिच्या अभ्यासाचीही ते अधूनमधून चौकशी करत. ती अभ्यासात फार हुशार नव्हती; पण होती मात्र चुणचुणीत आणि ‘शार्प.’ दहावीची परीक्षा जवळ येऊनही तिच्या अभ्यासानं काही फारसा जोर घेतलेला सरस्वते यांना दिसला नाही. अभ्यासासंदर्भात त्यांनी काही विचारलं तर ‘मालूम नहीं’ हे तिचं उत्तर ठरलेलं असायचं. दहावीतली मुलं असलेल्या पुण्या-मुंबईतल्या घरांमधलं वातावरण नकळत त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेलं. त्यामुळे त्यांनी अखेर तिलाही मुलींच्या हॉस्टेलवर बोलावलं आणि तिथल्या बाकीच्या मुलींबरोबर ते तिचीही शिकवणी घेऊ लागले. तिची आकलनशक्ती चांगली होती. त्यामुळे तिची अभ्यासात प्रगती होऊ लागली, अशी आठवण सरस्वते यांनी सांगितली.\n‘मर्सीला पुण्यात कसं काय आणलंत, तिच्या आई-वडिलांनी तिला कसं काय पाठवलं,’ असं विचारल्यावर सरस्वतेंनी त्या संदर्भातल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. ‘मॅट्रिकनंतर तुम्ही कोण होणार, असा प्रश्न मी त्या मुलींना विचारायचो. त्यावर कोणी सांगायचं नोकरी करू, नोकरी नाही मिळाली तर लग्न करू. सर्वांत महत्त्वाकांक्षी कोणी असेल, तर त्यांचं उत्तर असायचं शिक्षिका बनू. त्यावर मी त्यांना सांगायचो, ‘शहरातल्या मुली डॉक्टर, इंजिनीअर, सायंटिस्ट बनण्याची स्वप्नं बघतात. मग तुम्ही तशी का नाही पाहत’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘त्या शहरातल्या मुली आहेत. त्या हुशार आहेत. आम्ही गावात राहतो. त्यांच्याएवढ्या आम्ही हुशार नाही. आम्ही त्यांच्याइतक्या मोठ्या कशा होणार’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘त्या शहरातल्या मुली आहेत. त्या हुशार आहेत. आम्ही गावात राहतो. त्यांच्याएवढ्या आम्ही हुशार नाही. आम्ही त्यांच्याइतक्या मोठ्या कशा होणार’ त्या मुलींचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्यातली आत्मविश्वासाची कमतरता, न्यूनगंड मला जाणवला. तेव्हा मला वाटलं, की आपण काही तरी करायला पाहिजे. त्यांचा न्यूनगंड कमी करायचा, तर त्यांना शहरी वातावरणात नेऊन तिथल्या मुला-मुलींसोबत मिसळू देणं गरजेचं आहे, असं मला प्रकर्षानं जाणवलं. म्हणून मी त्यांना सांगितलं, ‘तुम्ही शहरी मुलींपेक्षा जराही कमी नाही. तुमच्यापैकी कोणी माझ्याबरोबर येणार असेल, तर मी तुम्हाला पुण्याला घेऊन जाईन आणि काही दिवसांनी परत आणून सोडीन. हो-ना करता करता मर्सी आणि रेहूली या दोन मुली माझ्यासोबत यायला तयार झाल्या. त्यांच्या पालकांनीही परवानगी दिली. त्यामुळे माझा मार्ग मोकळा झाला. मी त्या दोघींना घेऊन पुण्यात आलो. त्यापैकी रेहुली काही दिवसांनी परत गेली. मर्सी मात्र माझ्याकडे राहिली आणि रुळलीही...’ अरुण सरस्वते सांगत होते.\nमर्सी आल्यानंतर तिला रूढ शिक्षण देण्यापेक्षा काही तरी कौशल्याधारित शिक्षण द्यावं, असा विचार सरस्वते दाम्पत्यानं केला. तिकडच्या मुलींना लग्नासाठी दोन अटी असतात. एक म्हणजे केस लांब असावे लागतात आणि विणकाम यावं लागतं. बराच काळ तिकडे राहिलेले असल्यानं सरस्वते यांना ते माहिती होतं. त्यामुळे तिच्याकडे विणकामाचं कौशल्य असेल असा अंदाज त्यांनी बांधला. शिवाय एक-दोन वेळा शिवणकामाचं तिचं कौशल्यही त्यांना दिसलं. म्हणूनच त्यांनी तिला चिंचवडच्या ‘इंडियन फॅशन अॅकॅडमी’मध्ये घातलं. तिथं तिनं हे शिक्षण घेतलं. नंतर ती काही काळ आसाममध्ये परत गेली होती. तिथं तिनं शिवणाचे क्लासेस आणि शिवणकाम सुरू केलं होतं. मात्र तिथं त्यावर उपजीविका करणं तिला कठीण जाऊ लागलं. कारण वेळेवर पैसे मिळण्याचं प्रमाण फार कमी होतं. शेवटी ती पुन्हा पुण्याला मामांकडे (अरुण सरस्वते) आली. मध्यंतरीच्या काळात तिनं कम्प्युटर कोर्स केला. टू-व्हीलर चालवायला शिकली आणि नोकरीच्या शोधात होती.\nऔंधमधलं ‘बंजाराज् – नॅचरल फॅब्रिक्स ऑफ इंडिया’ हे देशी नैसर्गिक धाग्यांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्त्रांसाठीचं नामवंत दालन. नीता देशपांडे या त्याच्या संस्थापक. त्यांनी मर्सीला त्यांच्याकडे कामाची संधी दिली. आज ती त्यांच्या डिझाइनची टीमची एक प्रमुख सदस्य आहे. अनेक उच्चभ्रू व्यक्ती त्यांच्या क्लायंट आहेत. अशा ग्राहकांशी चर्चा करून, त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार १०-१२ डिझायनर्सकडून हवे त्या डिझाइनचे कपडे तयार करून घेणं हे तिचं मुख्य काम. ते ती चांगल्या पद्धतीनं पार पाडते, असं देशपांडे म्हणतात. ‘गावाकडच्या मुली मुळातच ‘हार्डवर्किंग’ असतात. तशीच मर्सीही आहे. ती जुळवून घेणारी आहे आणि नवनवं शिकण्याचीही तिची इच्छा आहे. शिकण्यावर तिचा ‘फोकस’ होता. त्यामुळेच ट्रेनिंग आणि ग्रुमिंगनंतर ती आता चांगली तयार झाली आहे,’ असे कौतुकोद्गार देशपांडे यांनी काढले. अर्थात, ‘असं कौशल्य विकसित झाल्यानंतर अशा मुलींनी शहरातच राहणं आवश्यक आहे. कारण इथंच त्यांच्या कौशल्याचं मूल्य मिळतं,’ असं मतही देशपांडे यांनी व्यक्त केलं. त्यांचं मत ही वस्तुस्थिती आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलींवर सामाजिकदृष्ट्या अन्याय होतो, हे सिद्ध करणारीही आहे.\nदहा वर्षांपूर्वी आलेला ‘चक दे इंडिया’ चित्रपट बघितला असेल, तर त्यातला एक सीन आठवतोय का पाहा... महिलांच्या टीममध्ये निवड झालेल्या एक-एक खेळाडू आपापल्या राज्यांतून दिल्लीत दाखल होत होत्या. त्यात ईशान्येकडच्या राज्यांतल्याही दोन मुली होत्या. त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून त्या चिनी किंवा नेपाळी असल्याचं वाटत होतं. त्यामुळे त्यांना उद्देशून ‘मेहमानों का स्वागत है’ असं म्हटलं जातं. त्यावर त्या नाराज होतात. ‘अपने ही देश में मेहमान बनकर कोई खुश कैसे हो सकता है’ हे त्यांचे बोल खूप काही सांगून जाणारे होते. दशकभरानंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही. कारण मर्सीलाही अनेकदा ‘नेपाळी’ असं संबोधण्यात आलं आहे. तेव्हा वाईट वाटल्याचं आणि त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिल्याचंही सांगितलं.\nसरस्वते दाम्पत्यानं मर्सीला जीव लावला आणि तिनंही त्यांना. त्यामुळे ती त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनून गेली आहे, जणू काही त्यांची मानसकन्याच... (त्यांनी स्वतःच्या मुलीसारखंच तिलाही वाढवलं आणि त्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडून एकही पैसा घेतलेला नाही. केवळ सामाजिक भावनेनं आपण हे केल्याचं ते सांगतात.) वेळ पडल्यास आपली नोकरी सांभाळून जेवण करण्यापासून घरातली कोणतीही कामंही ती करते. अजून ती मराठी सुस्पष्ट बोलत नाही; पण तिला मराठी व्यवस्थित कळतं. ती मैत्रिणींबरोबर मराठी सिनेमा पाहायलाही जाते. वरणभात आणि वडापाव हे तिचे आवडीचे पदार्थ बनले आहेत. थोडक्यात काय, तर इथल्या विश्वात ती रममाण होऊन गेली आहे; पण ती आपलं घर विसरलेली नाही. लहान बहिणीच्या शिक्षणासाठी आणि अन्य कारणांसाठी अधून-मधून ती घरी पैसेही पाठवते. आठ-नऊ वर्षांपूर्वी सरस्वते यांना भेटलेली मर्सी जशी लाजरी-बुजरी होती, तशीच ती आजही आहे. फक्त परिस्थितीत खूप मोठा फरक पडला आहे. तेव्हाच्या तिच्या लाजण्यात भित्रेपणाची झाक होती; आज मात्र तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हसू दिसतं. तिनं कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. त्याचं तेज आजच्या तिच्या लाजण्यात नि हसण्यात दिसतं.\nया गोष्टीचं तात्पर्य काय, तर ‘गाँव की छोरी’सुद्धा आयुष्यात वेगळं काही तरी करून दाखवू शकते. गरज आहे फक्त प्रोत्साहनाची आणि तिला खुलू देण्यासाठी अनुकूल वातावरण विकसित करण्याची. त्या बाबतीत सरस्वते दाम्पत्याचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे. मर्सीसारख्या कितीतरी मुली केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातल्या प्रत्येक राज्यातल्या गावांमध्ये आजही आहेत. त्यांच्यातले गुण हेरून, त्यांना फुलू दिलं पाहिजे. ही त्या मुलींच्या आई-वडिलांची तर जबाबदारी आहेच; पण त्यांचे शिक्षक आणि त्यांच्याशी संबंधित समाजातल्या अन्य व्यक्तींचीही आहे. एकटे अरुण सरस्वते किंवा एकट्या नीता देशपांडे पुरेशा नाहीत, तर अशी अनेक उदाहरणं तयार झाली पाहिजेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केवळ सरकारी योजना न राहता ती पुढे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी को बढावा दो’ अशा प्रकारे लोकांच्या मनात विकसित झाली तर गावागावांतल्या अशा अनेक ‘मर्सी’ आपलं करिअर मनासारखं ‘डिझाइन’ करू शकतील... त्यांची ‘आसमानों में उड़ने की आशा’ मूर्त रूप धारण करू शकेल. तसं झालं तर कदाचित स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना शहरात येणंही आवश्यक राहणार नाही. यापुढेही अशाच प्रकारे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी मर्सीला शुभेच्छा\nसंपर्क : अरुण सरस्वते - ९४२३० ०२२१५\n(‘तुजऐसी नाही’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध असतील.)\n(मर्सीच्या प्रवासाची झलक आणि तिचं मनोगत सोबतच्या व्हिडिओत पाहा.)\nअखेर सुरुवात झाली... धडाडीनं सारथ्य करणारी मनाली व्याघ्रसखी ऋता\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22ejalseva/1AbtEjalseva/2helpdesklogin", "date_download": "2018-04-23T18:52:11Z", "digest": "sha1:H5D6QOT2FPE22JM6MY2OMMFW6LMMRLQ4", "length": 10641, "nlines": 180, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ई-जलसेवा >> ई-जलसेवा विषयी >> ई-जलसेवा मदत कक्ष\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआपण मागितलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये दिसत नसल्यास कदाचित Pop-Up Block झालेला असेल, Pop-Up unblock करण्यासाठी खालील प्रमाणे, आपल्या ब्राउझरच्या Pop-Up Blocker च्या सेटिंग मध्ये बदल करावेत.\n१)\tFirefox ब्राउझर करिता-\n☛ ब्राउझरच्या “Tool” मेनू वरती क्लिक करावे.\n☛ त्यानंतर “Option” मधील “Content” या बटणावरती क्लिक करावे.\n☛ शेवटी “Block Pop-Up Window” या पर्यायावरील खूण काढावी. (Uncheck)\n☛ पुन्हा आवश्यक माहितीच्या लिंक वरती क्लिक करावे. आपणास हवी असलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये उपलब्ध झालेली दिसेल.\n☛ अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा\n२)\tCrome ब्राउझर करिता-\n☛ ब्राउझरच्या स्क्रीनच्या उजव्या बाजुकडील “Bookmark” * च्या चिन्हाच्या बाजूस Pop-Up Blocker चा लाल रंगाचा क्रॉस दिसत असेल, त्यावर क्लिक करावे.\n☛ पुन्हा आवश्यक माहितीच्या लिंक वरती क्लिक करावे. आपणास हवी असलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये उपलब्ध झालेली दिसेल.\n☛ अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा\n☛ ब्राउझरच्या “Tool” मेनू वरती क्लिक करावे.\n☛ त्यामध्ये “Pop-Up Blocker” या टॅब अंतर्गत उपलब्ध असलेला “Always Allow Pop-Up from this site” हा पर्याय निवडावा.\n☛ आपणास हवी असलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये उपलब्ध झालेली दिसेल.\n☛ अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/upcoming", "date_download": "2018-04-23T19:29:15Z", "digest": "sha1:MVWEVHNWU5Y5ZICPVGKWGZZHD7WKBLJO", "length": 3484, "nlines": 59, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "आगामी कार्यक्रम- Upcoming programs, Events, Classes, Concerts |", "raw_content": "\nआगामी कार्यक्रम NATAK PUNE India\nसंगीत/नृत्य रहें ना रहें हम - पुणे - २ अॉक्टोबर २०१७ - सकाळी ८:३० ते ११:३० - अण्णाभाऊ साठे सभागृह Pune India\nनाटक/चित्रपट बॉस्टनमधे कलावैभव आणि कलाश्री प्रस्तुत नाट्यमहोत्सव Chelmsford United States\nसंगीत/नृत्य मराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा... पनवेल India\nनाटक/चित्रपट स्टॉकहोममध्ये सुवर्णकमळ विजेता 'कासव' चित्रपट बघण्याची संधी 111 45 Stockholm, Sweden\nमहाराष्ट्र मंडळ चला ग्रँड रॅपीडसला. बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७ Grand Rapids United States\nआगामी कार्यक्रम पुणे फुडफेस्टचा मिसळ महोत्सव पुणे India\nस्पर्धा/परिक्षा जिज्ञासा करीअर अ‍ॅकॅडमी, अहमदनगर अहमदनगर India\nनाटक/चित्रपट मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात \nमहाराष्ट्र मंडळ साहित्य आगामी मासिकासाठी India\nआगामी कार्यक्रम साहित्य आगामी मासिकासाठी India\nआगामी कार्यक्रम New-year-bash 2016\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-23T19:30:32Z", "digest": "sha1:2GPBELHYFO4BEQKK4VYFZXB45M3H7BHH", "length": 15186, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पावनखिंडीतील लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपावनखिंडीची लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड (घोडखिंड) येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथीदार घोडखिंडीत पोहोचले, त्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंती केली की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रूला तिथेच रोखून धरतील.एक एक मावळ्याने ५५-६० मुगल कापून काढले, अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील भल्या भल्या सेनापतींना पराभवाची चव चाखायला लावली. अफझलखानासारख्या मोठ्या सेनापतीचा वध केला. या सर्वांचा परिणाम म्हणून आदिलशाहीने विजापूरहून सिद्दी जौहरला सर्व शक्तीनिशी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यास सांगितले. तसेच त्यावेळेस आदिलशाहीने मोगलांशी संगनमत करून छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यास विनंती केली. सिद्दी जौहरने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऐवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसऱ्याच किल्ल्यावरून (विशाळगडावरून) जौहरचा सामना करायचे ठरले.\nआदिलशाही फौजेचे नेतृत्व सिद्दी जौहरकडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरून उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केले. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणी करण्यासाठी पाठवले होते. या भेटी दरम्यानच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्यासहित पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे कूच केले. जेव्हा जौहरला छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत याचा सुगावा लागला तेव्हा त्याने सिद्दी मसूदला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने छत्रपती शिवाजी महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची त्यांना जाणीव झाली व काही वेळातच ते गाठतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंती केली व जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफांनी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० मावळया सहित पुढे विशाळगडावर प्रयाण केले.\nखिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगडगोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अशा प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, गंग्या महार, बांदल, महाजी, रागोजी जाधव, मोरे ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूंच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधाऱ्यांना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. बाजीप्रभू जखमी झाले तरी कोणत्याही मावळ्याने त्याही परिस्थितीत आपली जागा सोडली नाही. काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला. मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले; जवळपास १४००० सैनिक मारले गेले. प्रत्येक मावळ्या ने ५५-६० मुगल कापून काढले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात.\nइकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंग्या नारायण मोरे याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.\nबाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. आजही आम्हाला त्या २५५ शूरवीर मावळ्यांचे नाव माहीत नाही हे दुर्दैव. छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाईत बलिदान देणाऱ्यांचे यथोचित मरणोत्तर सन्मान केले. बाजीप्रभूंच्या घरी स्वतः जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान प्रदान दिला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत सामावण्यात आले. इतरांनाही सेनेत पद देवून सर्वांचा गौरव केला. अशा अनेक शूरवीराच्या बलिदानातूनच स्वराज्य उभे राहिले\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१८ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://95mane.blogspot.com/2014/02/blog-post_5954.html", "date_download": "2018-04-23T19:21:40Z", "digest": "sha1:SL7MTWTCQ4L5JOFOMLKAPPPHWCADAP2D", "length": 16839, "nlines": 125, "source_domain": "95mane.blogspot.com", "title": "10 th,ICT", "raw_content": "\nआज दुपारी नाशिक जिल्ह्यातील भंडार द-यातील एका खेड्यातून फोन आला. एक प्रामाणिक कार्यकर्ता आदिवासी राजकारणाविषयी आपली खंत बोलून दाखवित होता. मला त्याच्या बोलण्यात बरेच तथ्थे वाटले. खरेच आज आदिवासी राजकारणाविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.मागिल ५० वर्षात आदिवासी राजकारणाने काय केले या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाहीत .कारण त्यांच्याकडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नाही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाहीत .कारण त्यांच्याकडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नाही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतले आणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतले आणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाहीत .बदलीसाठी अथवा सहेबासोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचे काम फक्त असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसते ; तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाहीत .बदलीसाठी अथवा सहेबासोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचे काम फक्त असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसते ; तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो जे समाजविरोधी आहे त्याचा तुम्ही धिक्कार केलाच पाहिजे.मागील ३० वर्षापासून मी राजकीय लोकांशी विवाद करतो आहे.मला आदिवासी राजकारणाविषयी अनेक प्रश्न पडतात. निर्भीडपणे मी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो.ते नाराज होतात. माझी उपेक्षा करतात. मला त्याची खंत नाही. आदिवासी मंत्री मागासवर्गीय समितीवर ब्राह्मण प्राध्यापकांची नेमणूक करतात. तेव्हा हे मंत्री व्यवस्थेचे किती गुलाम आहेत हेच त्यातून सिद्ध होते. त्यांना वाटते कि आदिवासी जनतेला काही कांदे कळत नाही. आपण काही केला तरी चालते.म्हणून आदिवासी जनतेनी हुशार झाले पाहिजे आणि या नेत्यांना धडा शिकविला पाहिजे.. ती वेळ आता जवळ अली आहे.एक निग्रो कवी आदिवासींच्या हक्काबद्दल सुंदरपणे बोलून जातो तो म्हणोत:\nआपण ठेवले प्राण त्या रात्री\nमतपत्रिकेच्य आधारे एखाद्या को-या कर्करीत नोटेसारखेआज दुपारी नाशिक जिल्ह्यातील भंडार द-यातील एका खेड्यातून फोन आला. एक प्रामाणिक कार्यकर्ता आदिवासी राजकारणाविषयी आपली खंत बोलून दाखवित होता. मला त्याच्या बोलण्यात बरेच तथ्थे वाटले. खरेच आज आदिवासी राजकारणाविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.मागिल ५० वर्षात आदिवासी राजकारणाने काय केले या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाहीत .कारण त्यांच्याकडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नाही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाहीत .कारण त्यांच्याकडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नाही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतले आणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतले आणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाहीत .बदलीसाठी अथवा सहेबासोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचे काम फक्त असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसते ; तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाहीत .बदलीसाठी अथवा सहेबासोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचे काम फक्त असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसते ; तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो जे समाजविरोधी आहे त्याचा तुम्ही धिक्कार केलाच पाहिजे.मागील ३० वर्षापासून मी राजकीय लोकांशी विवाद करतो आहे.मला आदिवासी राजकारणाविषयी अनेक प्रश्न पडतात. निर्भीडपणे मी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो.ते नाराज होतात. माझी उपेक्षा करतात. मला त्याची खंत नाही. आदिवासी मंत्री मागासवर्गीय समितीवर ब्राह्मण प्राध्यापकांची नेमणूक करतात. तेव्हा हे मंत्री व्यवस्थेचे किती गुलाम आहेत हेच त्यातून सिद्ध होते. त्यांना वाटते कि आदिवासी जनतेला काही कांदे कळत नाही. आपण काही केला तरी चालते.म्हणून आदिवासी जनतेनी हुशार झाले पाहिजे आणि या नेत्यांना धडा शिकविला पाहिजे.. ती वेळ आता जवळ अली आहे.एक निग्रो कवी आदिवासींच्या हक्काबद्दल सुंदरपणे बोलून जातो तो म्हणोत:\nआपण ठेवले प्राण त्या रात्री\nमतपत्रिकेच्य आधारे एखाद्या को-या कर्करीत नोटेसारखे\nकसे जगावे हे ठरविण्यासाठी\nत्या रात्री प्राण खर्ची घालून\nआज आपण तोट्यातच राहिलो\nकारण आपल्या लोकांना ठाऊकच नाही\nमतांचे मूल्य आणि त्याचीच किमत\nआपण मोजत आहोत आज \nकसे जगावे हे ठरविण्यासाठी\nत्या रात्री प्राण खर्ची घालून\nआज आपण तोट्यातच राहिलो\nकारण आपल्या लोकांना ठाऊकच नाही\nमतांचे मूल्य आणि त्याचीच किमत\nआपण मोजत आहोत आज \nआज दुपारी नाशिक जिल्ह्यातील भंडार द-यातील एका खेड्...\nआपण सत्याचे बोट धरून चालू ...... आपण सत्याचे बोट ध...\n\"स्वतःला अपमानित वाटेल असा पेहराव करू नका\" असे डॉ ...\nविनायक दामोदर सावरकरविकिपीडियातील इतिहासविषयक लेखा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahatribal.gov.in/1160/Commissionerate", "date_download": "2018-04-23T19:02:48Z", "digest": "sha1:OEVL576KSDEVRQE4MB6YZK67RMSWGSBZ", "length": 4381, "nlines": 75, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "आयुक्तालय-आदिवासी विभाग संचालनालय, महाराष्ट्र", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\nआदिवासी विकास आयुक्तालय , अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक\nरामचंद्र कुलकर्णी ,(भाप्रसे) ०२५३ २५७७५१०\n1 सहआयुक्त ( प्रशा) श्री. डी. के. पानमंद 0253 2574235\n2 उप आयुक्त(प्रशासन) अति. श्री. संदीप गोलाईत 0253 2574235\n3 उप आयुक्त ( वित्त) श्री. निलेश टी. राजूरकर 0253\n4 उपआयुक्त(शिक्षण-अति) श्री. अे. के. जाधव 0253 2575615\n5 सहा.आयुक्त ( शिक्षण) श्रीमती. पि एम पाटील\n6 सहा.प्र.अ.(बांधकाम) श्री. एस.पी.अहिरराव\n7 सहा. प्र.अ. ( प्रशासन) श्री. निलेश अहिरे\n8 सहा.प्र.अ. ( नियोजन) श्री. कमलाकर भामरे\n9 आहरण व संवितरण अधिकारी/DDO श्रीम.एस.एस.गायकवाड\n10 सहा.प्र.अ.( शिक्षण-अनु.) श्री. सुनील व्ही जगताप\n11 सहा.प्र.अ.( शाआशा/वगृ) श्री. डी सी जगदाळे\n12 सहा.प्र.अ. (शिष्यवृत्ती ) श्री. डी एस मोरे\n13 लेखा अधिकारी श्री.सुदीप साटम\n14 लेखा अधिकारी ( ऑ) श्री. अं. गं. बागुल\n15 राज्यस्तरीय समन्वयक श्री. अरुण सोनार\n16 मुख्य समन्वयक (वनकायदा) श्री.के.बी.धुर्वे\nएकूण दर्शक: १०५९०० आजचे दर्शक: ६\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/destroyed-army-surgical-strikes-pok-terror-pads-active-again-39739", "date_download": "2018-04-23T19:25:17Z", "digest": "sha1:KSWYFUMI7VUSJXSUJCLBTS4PNB5GNJAL", "length": 13972, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Destroyed by Army in surgical strikes, PoK terror pads active again 'सर्जिकल स्ट्राइक' झालेले दहशतवादी तळ सक्रिय | eSakal", "raw_content": "\n'सर्जिकल स्ट्राइक' झालेले दहशतवादी तळ सक्रिय\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nनवी शस्त्रे, नवे तंत्रज्ञान\nउरी हल्ल्यानंतर नियंत्रणरेषेनजीक दहशतवादी नवी रणनीती, शस्त्रे आणि तंत्रज्ञान वापरू लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची डोकेदुखी वाढली आहे. तसेच आता पूर्वीप्रमाणे दहशतवादी घुसखोरीसाठी उन्हाळ्याची प्रतीक्षा करत नसल्याचे समोर आले आहे. गिर्यारोहकांचे बूट आणि अत्याधुनिक कपडे परिधान करून ते हिवाळ्यातही घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. तसेच संपर्कासाठी ते रेडिओ सेट ब्लूटूथने मोबाईलशी जोडत आहेत. त्यामुळे लष्कराला या संदेशांचा शोध घेणे अवघड जात आहे, असे कालिता यांनी नमूद केले.\nनवी दिल्ली - उरीतील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने नष्ट केलेले पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त आहे. नियंत्रणरेषेनजीक हे तळ पुन्हा सुरू झाले असून, बर्फ वितळू लागल्याने हे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत.\nबारामुल्लातील लष्कराच्या 19 व्या तुकडीचे प्रमुख मेजर जनरल आर. पी. कालिता यांनी उरीच्या विरुद्ध दिशेला पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याच्या वृत्ताला एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला. उरीतील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते.\nया \"सर्जिकल स्ट्राइक'नंतर दहशतवाद्यांनी तेथून पलायन केले होते; मात्र हिवाळ्यात दहशतवादी पुन्हा तेथे आले आहेत. त्यांचे तळ पुन्हा सक्रिय झाले आहेत. उन्हाळ्यात बर्फ वितळू लागल्यानंतर पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करते. आता ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. उरी परिसरात नियंत्रणरेषेनजीक पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सध्या नऊ दहशतवादी तळ असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे, असे कालिता यांनी सांगितले.\nनवी शस्त्रे, नवे तंत्रज्ञान\nउरी हल्ल्यानंतर नियंत्रणरेषेनजीक दहशतवादी नवी रणनीती, शस्त्रे आणि तंत्रज्ञान वापरू लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची डोकेदुखी वाढली आहे. तसेच आता पूर्वीप्रमाणे दहशतवादी घुसखोरीसाठी उन्हाळ्याची प्रतीक्षा करत नसल्याचे समोर आले आहे. गिर्यारोहकांचे बूट आणि अत्याधुनिक कपडे परिधान करून ते हिवाळ्यातही घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. तसेच संपर्कासाठी ते रेडिओ सेट ब्लूटूथने मोबाईलशी जोडत आहेत. त्यामुळे लष्कराला या संदेशांचा शोध घेणे अवघड जात आहे, असे कालिता यांनी नमूद केले.\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/champion-league-football-competition-35488", "date_download": "2018-04-23T19:05:17Z", "digest": "sha1:ZEHADEKPNHTUGPN6JLKT7V5I2QLIFDEP", "length": 14009, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "champion league football competition मॅंचेस्टर सिटीला हरवून मोनॅको उपांत्यपूर्व फेरीत | eSakal", "raw_content": "\nमॅंचेस्टर सिटीला हरवून मोनॅको उपांत्यपूर्व फेरीत\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nमोनॅको - टेमोई बाकायोकाच्या शानदार हेडरच्या जोरावर मोनॅकोने मॅंचेस्टर सिटीचे आव्हान 3-1 असे मोडून काढत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nमोनॅको - टेमोई बाकायोकाच्या शानदार हेडरच्या जोरावर मोनॅकोने मॅंचेस्टर सिटीचे आव्हान 3-1 असे मोडून काढत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nइंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील उपउपांत्यपूर्व सामन्यात मोनॅको संघाला 3-5 असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, घरच्या मैदानावर त्यांनी आपला खेळ उंचावत पहिल्या पराभवातील गोल पिछाडीभरून काढत मॅंचेस्टरला दोन लढतीनंतर 6-6 असे रोखले. त्या वेळी मॅंचेस्टरला सामन्यात आलेले अपयश महागात पडले. घरच्या मैदानावर मोनॅकोला नवोदित क्‍येलिन एम्बापेने आठव्याच मिनिटाला गोल करून आघाडीवर नेले. त्यानंतर त्यांच्या फॅबिनोनेही गोल केला.\nउत्तरार्धात सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात 71 व्या मिनिटाला लेरॉय सॅनेने गोल करून मॅंचेस्टर सिटीचे आव्हान राखले. मात्र, सामना संपायला 13 मिनिटे असताना मोनॅकोच्या बाकायोने हेडवर गोल केला आणि सिटी संघाचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंग पावले.\nबार्सिलोनाकडून धक्कादायक पराभवानंतर पॅरिस सेंट जर्मेन्सचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर मोनॅकोने फ्रेंच संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत कायम ठेवले. उत्तरार्धात आम्ही चांगला खेळ केला, परंतु पूर्वार्धातील खेळ सुमार होता, असे मॅंचेस्टर सिटीचे प्रशिक्षक गॉर्डिला यांनी सांगितले. उत्तरार्धातील खेळ चांगला असला, तरी तो पुढील वाटचालीसाठी पुरेसा नव्हता, हेसुद्धा मान्य करावे लागेल. या स्पर्धेत खेळण्याइतका अनुभव आमच्या काही खेळाडूंकडे नव्हता, असेही मत गॉर्डिला यांनी मांडले. मोनॅको संघाच्या या विजयाचा शिल्पकार ठरलेला बाकायो उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यास बंदीमुळे मुकणार आहे.\nमाद्रिद - ऍटलेटिको माद्रिदने सलग चौथ्या मोसमात चॅंपियन्स लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील बायर लेवेर्कुसेनविरुद्धची गोलशून्य बरोबरी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. या बरोबरीमध्ये गोलरक्षक जान ओब्लाकचे गोलरक्षण मोलाचे ठरले. पहिल्या टप्प्यात ऍटलेटिकोने 4-2 असा विजय मिळवला होता. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात ओब्लाकने संघावर होणारे तीन गोल अडवले. सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठणे सोपे नाही, असे मत ओब्लाकने सामन्यानंतर व्यक्त केले.\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\n\"सामना'मधील \"सख्या रे' नव्याने रसिकांच्या भेटीला\nमुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. \"लैला वो लैला', \"एक दो तीन', \"तम्मा तम्मा...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\nपुण्यातील आयपीएल सामने हलवण्याची चिन्हे\nमुंबई - चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतू आता परत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T19:26:32Z", "digest": "sha1:L65XANKSL6R7GBWIV4ZDIV5HBVGXSRXW", "length": 3523, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँटिगोनस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअलेक्झांडर द ग्रेट याने नेमलेला फर्जियाचा राज्यपाल. याचा एक डोळा युद्धात कामी आल्याचे सांगितले जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१३ रोजी १२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/centre-should-seriously-think-about-welfare-jk-says-mehbooba-41736", "date_download": "2018-04-23T19:42:02Z", "digest": "sha1:IJPWGIMZXUAU7RYS7DVEIKNE5PB3LST6", "length": 12276, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Centre should seriously think about welfare of J&K, says Mehbooba पेटलेल्या काश्‍मीरवर चर्चा हाच उपाय: मेहबुबा | eSakal", "raw_content": "\nपेटलेल्या काश्‍मीरवर चर्चा हाच उपाय: मेहबुबा\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nकाश्‍मीरमधील परिस्थिती प्रथम नियंत्रणात आणणे आवश्‍यक आहे. दगडफेक व गोळीबार यांमध्ये शांतता चर्चा होऊ शकत नाही. आपण आपल्याच नागरिकांविरोधात फार काळ संघर्ष करु शकत नाही\nनवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांना राज्यामधील गंभीर परिस्थितीची माहिती देत मेहबुबा यांनी केंद्र सरकारने जम्मु काश्‍मीरच्या भल्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.\n\"जम्मु काश्‍मीरमधील समस्या सोडविण्यासंदर्भात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राबविलेल्या धोरणाचाच अवलंब केला जाईल, असे आश्‍वासन मोदीजी यांनी दिले. हे धोरण अर्थातच संघर्ष टाळणारे व संवादास उत्तेजन देणारे आहे. काश्‍मीरमधील परिस्थिती प्रथम नियंत्रणात आणणे आवश्‍यक आहे. दगडफेक व गोळीबार यांमध्ये शांतता चर्चा होऊ शकत नाही. आपण आपल्याच नागरिकांविरोधात फार काळ संघर्ष करु शकत नाही,'' असे मेहबुबा म्हणाल्या.\nराज्य सरकार हे काश्‍मीर खोऱ्यामधील दगडफेकीचे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही मेहबुबा यांनी यावेळी स्पष्ट केले. मेहबुबा यांचे दिवंगत पिता मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काश्‍मीरमधील दीर्घकालीन शांततेसाठी योजना मांडली असल्याचेही मेहबुबा यांनी यावेळी सांगितले.\nजम्मु काश्‍मीरमध्ये मेहबुबा यांचा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) व भारतीय जनता पक्ष (भाजप), या पक्षांचे संयुक्त सरकार आहे. मात्र राज्यामधील दगडफेकीचे आंदोलन हाताळण्यासंदर्भात दोन्ही पक्षांमधील मतभेद उघड झाले असून या पार्श्‍वभूमीवर मेहबुबा यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\n‘ऑरिक’ आता एका क्‍लिकवर\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T19:34:54Z", "digest": "sha1:3G5LKKQB5VJXIL43B5EER2V36WZDPHPU", "length": 3229, "nlines": 54, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"बेल्जियम\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"बेल्जियम\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां बेल्जियम: हाका जोडणी करतात\nप्रारूप:देश आँकड़े बेल्जियम ‎ (← जोडण्यो | बदल)\nAruba ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2018-04-23T18:56:33Z", "digest": "sha1:INEI76RQ3JAUNC7DTRYZABYLL2TSPJ7N", "length": 10690, "nlines": 14, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/मे २०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायस मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.\nमध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रुपांतर झाले. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सुरू झाला. इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली.\nभौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत (हिमालय), गंगेचे खोरे, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैरुत्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ अशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूरचे पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे पर्वत आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालामुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे. भारताला एकूण ७,५१७ किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किमी इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121220000407/view", "date_download": "2018-04-23T19:28:16Z", "digest": "sha1:44I7OGCK25TVD5UKFUAK5QNRMA7GHSZR", "length": 13339, "nlines": 105, "source_domain": "www.transliteral.org", "title": "राष्ट्रपती व उपराष्ट्रपती - कलम ६५ ते ६७", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|कार्यकारी यंत्रणा|\nकलम ६५ ते ६७\nकलम ५२ ते ५५\nकलम ५६ ते ६०\nकलम ६१ ते ६४\nकलम ६५ ते ६७\nकलम ६८ ते ७०\nकलम ७१ ते ७३\nकलम ७४ ते ७५\nकलम ७७ ते ७८\nराष्ट्रपती व उपराष्ट्रपती - कलम ६५ ते ६७\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ६५ ते ६७\nराष्ट्रपतीचे अधिकारपद निमित्तवशात् ‍ रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे .\n६५ . ( १ ) राष्ट्रपतीचा मृत्यू झाला , त्याने राजीनामा दिला किंवा त्यास दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा त्याचे अधिकारपद केव्हाही रिक्त झाल्यास असे रिक्त अधिकारपद भरण्याबाबत या प्रकरणात असलेल्या तरतुदींच्या अनुसार निवडून आलेला नवीन राष्ट्रपती आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करील .\n( २ ) जेव्हा अनुपस्थिती , आजार किंवा अन्य कोणतेही कारण यामुळे राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा , राष्ट्रपती आपला कार्यभार पुन्हा हाती घेईल त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती त्याची कार्ये पार पाडील .\n( ३ ) उपराष्ट्रपती ज्यावेळी अशाप्रकारे राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा त्याची कार्ये पार पाडत असेल त्या अवधीत व त्या अवधीच्या संबंधात त्यास राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व उन्मुक्ती असतील व संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा वित्तलब्धी , भत्ते व विशेषाधिकार यांना आणि जोपर्यंत त्या संबंधात याप्रमाणे तरतूद करण्यात येत नाही तोपर्यंत , दुसर्‍या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे वित्तलब्धी , भत्ते व विशेषाधिकार यांना , ते हक्कदार असेल .\n६६ . ( १ ) उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे [ एका निर्वाचकगणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल व तो निर्वाचकगण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेला असेल ] आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल .\n( २ ) उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला तर , तो उपराष्ट्रपती म्हणून आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल .\n( ३ ) कोणतीही व्यक्ती , ---\n( क ) भारताची नागरिक ,\n( ख ) पस्तीस वर्षे पूर्ण वयाची , आणि\n( ग ) राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त ,\nअसल्याखेरीज उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही .\n( ४ ) एखादी व्यक्ती भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अथवा उक्त सरकारांपैकी कोणाच्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकार्‍याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद धारण करत असेल तर , ती उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही .\nस्पष्टीकरण --- या अनुच्छेदाच्या प्रयोजनांकरता , केवळ एखादी व्यक्ती ही , संघराज्याचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल [ * * * ] आहे अथवा संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे , एवढयाच कारणाने ती एखादे लाभपद धारण करते , असे मानले जाणार नाही .\n६७ . उपराष्ट्रपती , ज्या दिनांकास आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते अधिकारपद धारण करील :\n( क ) उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल ;\n( ख ) राज्यसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या अधिकारपदावरुन दूर करता येईल ; पण या खंडाच्या प्रयोजनार्थ , कोणताही ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज तो मांडला जाणार नाही ;\n( ग ) उपराष्ट्रपती , त्याचा पदावधी संपला असला तरीही त्याचा उत्तराधिकारी स्वतःचे अधिकारपद ग्रहण करीपर्यंत पद धारण करणे चालू ठेवील .\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2018-04-23T19:04:06Z", "digest": "sha1:TQRMPZNSJDDS7ZT7GUJB2BVYE373CLN7", "length": 8182, "nlines": 15, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१४ - विकिपीडिया", "raw_content": "\nमंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे.\nहा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते साउथ पोल - ऐटकेन बेसिन या सद्ध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.\n१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरिक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टीभ्रमामुळे ते दिसतात असे स्पष्टिकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. पथ्वी वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर स्पिरिट व ऑपॉर्च्युनिटी ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षण याने (रोव्हर)[मराठी शब्द सुचवा] व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व लॅंडर[मराठी शब्द सुचवा] आहेत. फीनिक्स या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या गरम पाण्याच्या फवार्‍यांच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात होते. नासाच्या मार्स ग्लोबल सर्व्हेयरने केलेल्या निरिक्षणांतून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फ कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.\nहा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिची उंची तब्बल १६.४ किमी. आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी एक दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तीशाली दुर्बिणीतून सुध्दा दिसते. या दरीला मरिना दरी असे म्हणतात. मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सीयस तर विरुध्द भागाचे तापमान -१८० अंश सेल्सीयस असते. पुढे वाचा...\nLast edited on ८ ऑक्टोबर २०१४, at २१:००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-04-23T19:28:05Z", "digest": "sha1:XJ4NYC5ZZWILQ66KVPMSCO2GNZAPDOVM", "length": 30256, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मास्टर कृष्णराव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर\nमाधव उर्फ राजा फुलंब्रीकर, वीणा चिटको, अनुपमा सुभेदार\nशास्त्रीय गायक, संगीत नट, संगीतकार\nपुणे भारत गायन समाज\nअध्यक्ष व रागसंग्रहमाला लेखन\nसाहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णुदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक\nकृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित) (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील गायक-अभिनेते होते. भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.\n३ सन्मान व पुरस्कार\nमास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते इ.स. १९१० मध्ये मास्तर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वत: सवाईगंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते .\nआपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष - (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री - (गायक नट) भूमिकाही केल्या.\nगुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.\nनंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.\nमास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहाँ', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.\nसंगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.\nअखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.\nवंदे मातरम हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूंनी आधीच जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून तरी अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरमची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली.\nपुणे येथे ऑक्टोबर २०, इ.स. १९७४ रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.\nवीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली.\nमधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, मोहन कर्वे, आर.एन. करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैकी काही शिष्य होत.\n'संगीत कलानिधि' ही पदवी\nपद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप\nविष्णुदास भावे सुवर्ण पदक\nजालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.\nपुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.\nमसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला.\nमास्टर कृष्णराव (इंग्रजी मजकूर) विदागारातील आवृत्ती\nइंडिया नेट झोन संस्थळ(इंग्रजी मजकूर)\n७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइ.स. १८९८ मधील जन्म\nइ.स. १९७४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २०१७ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/article-254129.html", "date_download": "2018-04-23T19:14:00Z", "digest": "sha1:2Z623QN5AMXMFNPATOU4KXH7NHKI2OHV", "length": 9002, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कपिलच्या शोमध्ये अवतरली 'बेगम जान' विद्या बालन", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकपिलच्या शोमध्ये अवतरली 'बेगम जान' विद्या बालन\nकपिलच्या शोमध्ये अवतरली 'बेगम जान' विद्या बालन\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nफोटो गॅलरी 5 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nस्पोर्टस 1 week ago\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र 1 week ago\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nफोटो गॅलरी 1 week ago\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T19:01:40Z", "digest": "sha1:FWIEXDPABF5ZPBWTNXKMX2ILZ5MZD63O", "length": 25154, "nlines": 379, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ बंगलूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू राहुल द्रविड , संघाचा कर्णधार सुद्धा आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत.\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रंग\nदिपिका पदुकोन, कत्रिना कैफ, उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले.\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ\nविराट कोहली २०११ $ १,८००,०००\nसौरभ तिवारी २०११ $ १,६००,०००\nए.बी. डी व्हिलियर्स २०११ $ १,१००,०००\nविनय कुमार २०१२ $ १,०००,०००\nझहिर खान २०११ $ ९००,०००\nचेतेश्वर पुजारा २०११ $ ७००,०००\nडर्क नेन्स २०११ $ ६५०,०००\nक्रिस गेल २०१२ $ ६५०,०००\nतिलकरत्ने दिलशान २०११ $ ६५०,०००\nडॅनियल व्हेट्टोरी २०११ $ ५५०,०००\nअभिमन्यु मिथुन २०११ $ २६०,०००\nमुथिया मुरलीधरन २०१२ $ २२०,०००\nशार्ल लँगेवेल्ड्ट २०११ $ १४०,०००\nमोहम्मद कैफ २०११ $ १३०,०००\nअँड्रू मॅकडोनाल्ड २०१२ $ १००,०००\nलूक पोमर्सबाच २०११ $ ५०,०००\nरिली रोसोव २०११ $ २०,०००\nप्रबंधक आणि प्रशिक्षण चमूसंपादन करा\nसल्लागार - मार्टिन क्रोव\nसामने आणि निकालसंपादन करा\n१४ ४ १० ० २८.५७% ७th\n१६ ९ ७ ० ५६.२५% उप विजेते\n१६ ८ ८ ० ५०.००% तिसरे स्थान\n१६ १० ५ १ ६४.२८% उप विजेते\n६२ ३१ ३० १ ५०.००%\n१ १८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगळूर १४० धावांनी पराभव (धावफलक)\n२ २० एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nमार्क बाउचर ३९* (१९) (धावफलक)\n३ २६ एप्रिल राजस्थान रॉयल्स बंगळूर ७ गड्यांनी पराभव (धावफलक)\n४ २८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स बंगळूर १३ धावांनी पराभव (धावफलक)\n५ ३० एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली १० धावांनी पराभव (धावफलक)\n६ ३ मे डेक्कन चार्जर्स बंगळूर ३ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nप्रविण कुमार ३/२३ (४ षटके) (धावफलक)\n७ ५ मे किंग्स XI पंजाब बंगळूर ६ गड्यांनी पराभव (धावफलक)\n८ ८ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ५ धावांनी पराभव (धावफलक)\n९ १२ मे किंग्स XI पंजाब मोहाली ९ गड्यांनी पराभव (धावफलक)\n१० १७ मे राजस्थान रॉयल्स जयपूर ६५ धावांनी पराभव (धावफलक)\n११ १९ मे दिल्ली डेरडेव्हिल्स बंगळूर ५ गड्यांनी पराभव, सामनावीर –\nश्रीवत्स गोस्वामी ५२ (४२) (धावफलक)\n१२ २१ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १४ धावांनी विजय, सामनावीर –\nअनिल कुंबळे ३/१४ (४ षटके) (धावफलक)\n१३ २५ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ५ गडी राखुन विजय, सामनावीर –\nविनय कुमार ३/२७ (४ षटके) (धावफलक)\n१४ २८ मे मुंबई इंडियन्स बंगळूर ९ गड्यांनी पराभव (धावफलक)\n१ १८ एप्रिल राजस्थान रॉयल्स केप टाउन ७५ धावांनी विजयी, सामनावीर –\nराहुल द्रविड ६६ (४८) धावफलक\n२ २० एप्रिल चेन्नई सुपर किंग्स पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी पराभव धावफलक\n३ २२ एप्रिल डेक्कन चार्जर्स केप टाउन २४ धावांनी पराभव धावफलक\n४ २४ एप्रिल किंग्स XI पंजाब दर्बान ७ गड्यांनी पराभव धावफलक\n५ २६ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स पोर्ट एलिझाबेथ ६ गड्यांनी पराभव धावफलक\n६ २९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ५ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nमार्क बाउचर २५* (१३) धावफलक\n७ १ मे किंग्स XI पंजाब दर्बान ८ धावांनी विजयी धावफलक\n८ ३ मे मुंबई इंडियन्स जोहान्सबर्ग ९ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nजॉक कालिस ६९* (५९) and ०/२३ (४ षटके) धावफलक\n९ ७ मे राजस्थान रॉयल्स सेंच्युरियन ७ गड्यांनी पराभव धावफलक\n१० १० मे मुंबई इंडियन्स पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी पराभव धावफलक\n११ १२ मे कोलकाता नाईट रायडर्स सेंच्युरियन ६ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nरॉस टेलर ८१* (३३) धावफलक\n१२ १४ मे चेन्नई सुपर किंग्स दर्बान ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nरॉस टेलर ४६ (५०) धावफलक\n१३ १९ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जोहान्सबर्ग ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nजॉक कालिस ५८ (५६) and १/१७ (४ षटके) धावफलक\n१४ २१ मे डेक्कन चार्जर्स सेंच्युरियन १२ धावांनी विजयी, सामनावीर –\nमनिष पांडे ११४* (७३) धावफलक\nSemifinal २३ मे चेन्नई सुपर किंग्स जोहान्सबर्ग ६ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nमनिष पांडे ४८ (३५) धावफलक\nFinal २४ मे डेक्कन चार्जर्स जोहान्सबर्ग ६ धावांनी पराभव, सामनावीर –\nअनिल कुंबळे ४/१६ (४ षटके) धावफलक\n१ १४ मार्च कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गड्यांनी पराभव धावफलक\n२ १६ मार्च किंग्स XI पंजाब बंगलोर ८ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nजॉक कालिस ८९* (५५) and १/३९ (४ षटके) धावफलक\n३ १८ मार्च राजस्थान रॉयल्स बंगलोर १० गड्यांनी विजयी, सामनावीर –\nजॉक कालिस ४४* (३४) and २/२० (४ षटके) धावफलक\n४ २० मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nजॉक कालिस ६६* (५५) and १/३५ (४ षटके) धावफलक\n५ २३ मार्च चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ३६ धावांनी विजयी, सामनावीर –\nरॉबिन उतप्पा ६८* (३८) धावफलक\n६ २५ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स बंगलोर १७ धावांनी पराभव धावफलक\n७ ३१ मार्च चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ५ गड्यांनी पराभव धावफलक\n८ २ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nकेवीन पीटरसन ६६* (४४) and ०/८ (१ षटक) धावफलक\n९ ४ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ३७ धावांनी पराभव धावफलक\n१० ८ एप्रिल डेक्कन चार्जर्स बंगलोर ७ गड्यांनी पराभव धावफलक\n११ १० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगलोर ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nविनय कुमार ३/२३ (३ षटके) धावफलक\n१२ १२ एप्रिल डेक्कन चार्जर्स नागपुर १३ धावांनी पराभव धावफलक\n१३ १४ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ५ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nकेवीन पीटरसन ६२ (२९) धावफलक\n१४ १७ एप्रिल मुंबई इंडियन्स बंगलोर ५७ धावांनी पराभव धावफलक\nSemifinal २१ एप्रिल मुंबई इंडियन्स नवी मुंबई ३५ धावांनी पराभव\n३/४ Playoff २४ एप्रिल डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ९ गड्यांनी विजयी, सामनावीर –\nअनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)\n१ ९ एप्रिल कोची टस्कर्स केरला कोची ६ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०) धावफलक\n२ १२ एप्रिल मुंबई इंडियन्स बंगलोर ९ गड्यांनी पराभव धावफलक\n३ १४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३३ धावांनी पराभव धावफलक\n४ १६ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २१ धावांनी पराभव धावफलक\n५ १९ एप्रिल राजस्थान रॉयल्स बंगलोर अनिर्णित\n६ २२ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ९ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nक्रिस गेल १०२* (५५) and ०/९ (२ षटके) धावफलक\n७ २६ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ३ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nविराट कोहली ५६ (३८) धावफलक\n८ २९ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया बंगलोर २६ धावांनी विजयी, सामनावीर –\nविराट कोहली ६७ (४२) धावफलक\n९ ६ मे किंग्स XI पंजाब बंगलोर ८५ धावांनी विजयी, सामनावीर –\nक्रिस गेल १०७ (४९) and ३/२१ (४ षटके) धावफलक\n१० ८ मे कोची टस्कर्स केरला बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nक्रिस गेल ४४ (१६) and १/२६ (४ षटके) धावफलक\n११ ११ मे राजस्थान रॉयल्स जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nश्रीनाथ अरविंद ३/३४ (४ षटके) धावफलक\n१२ १४ मे कोलकाता नाईट रायडर्स बंगलोर ४ गडी राखुन विजयी(ड/लू), सामनावीर –\nक्रिस गेल ३८ (१२) and ०/११ (१ षटक) धावफलक\n१३ १७ मे किंग्स XI पंजाब धरमशाळा १११ धावांनी पराभव धावफलक\n१४ २२ मे चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर –\nक्रिस गेल ७५* (५०) and ०/२७ (३ षटके) धावफलक\n१ला पात्रता सामना २४ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई ६ गड्यांनी पराभव धावफलक\n२रा पात्रता सामना २७ मे मुंबई इंडियन्स चेन्नई ४३ धावांनी विजय, सामनावीर –\nक्रिस गेल ८९* (४७) and ०/११ (३ षटके) धावफलक\nअंतिम २८ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ५८ धावांनी पराभव धावफलक\n१ ७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स बंगलोर २० धावांनी विजयी, सामनावीर –\nए.बी. डी व्हिलियर्स ६४*(४२) धावफलक\n२ १० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगलोर ४२ धावांनी पराभव धावफलक\n३ १२ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ५ गड्यांनी पराभव धावफलक\n४ १५ एप्रिल राजस्थान रॉयल्स बंगलोर \n५ १७ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया बंगलोर \n६ २० एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली \n७ २३ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर \n८ २५ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स बंगलोर \n९ २८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता \n१० २ मे किंग्स XI पंजाब बंगलोर \n११ ६ मे डेक्कन चार्जर्स बंगलोर \n१२ ९ मे मुंबई इंडियन्स मुंबई \n१३ ११ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे \n१४ १४ मे मुंबई इंडियन्स बंगलोर \n१५ १७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली \n१६ २० मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद \nअधिकृत भारतीय प्रीमीयर लीग संकेतस्थळ\nअधिकृत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संकेतस्थळ\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १३:०५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/do-not-put-empty-space-filling-online-application-27392", "date_download": "2018-04-23T19:40:51Z", "digest": "sha1:X3UKXGU6KGITZOWMETIJ3KZOT2BI67Z4", "length": 14803, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not put empty space filling the online application ऑनलाइन अर्ज भरताना रिकाम्या जागा ठेवू नका; अन्यथा अर्ज होणार बाद | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन अर्ज भरताना रिकाम्या जागा ठेवू नका; अन्यथा अर्ज होणार बाद\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nजळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरताना तो रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र ती जागा रिक्त ठेवू नका. अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जळगाव तालुक्‍याचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.\nजळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरताना तो रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र ती जागा रिक्त ठेवू नका. अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जळगाव तालुक्‍याचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.\nपत्रकार संघाच्या कार्यालयात आज ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम उपस्थित होते.\nश्री. शर्मा म्हणाले, की या निवडणुकीत 27 जानेवारीपासून अर्ज भरणे सुरू होतील. ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट काढावी. त्याची नोटरी करून योग्य ती कागदपत्रे सोबत जोडून तो अर्ज सादर करावा.\nउमेदवारांना प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी धावपळ होते. ती वाचावी, यासाठी एकखिडकी योजना या निवडणुकीसाठी सुरू केली आहे. त्यात अर्ज दिल्यानंतर उमेदवारांना संबंधित परवानगी मिळेल.\nज्या ठिकाणी राखीव जागेवर निवडणूक लढवायची आहे त्या जागेवरील इच्छुक उमेदवाराने स्वतःच्या जातीचा दाखला सोबतच जोडणे आवश्‍यक आहे. दाखला तयार करण्यासाठी दिला असेल, तर त्याची पोच पावती सोबत लावावी. त्यावर दाखल्याचे प्रकरण पेडिंग असल्याबाबतचा संबंधित विभागाचा अभिप्राय आणावा.\nराजकीय प्रतिनिधींमध्ये विजय नारखेडे, गोपाळ पाटील, संजय भोळे, विनायक चव्हाण, भाऊसाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे, सुनील ठाकूर यांनी सहकार्य केले.\nशौचालय घरी असले पाहिजे\nजिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या घरी शौचालय असणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा, ग्रामसभेचा ठराव सोबत जोडणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवाराच्या घरी शौचालय असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव लागलीच मिळणार नाही. याबाबत उपस्थितांनी शंका उपस्थित केली. त्यावर श्री. शर्मा यांनी या मुद्याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवू, असे सांगितले.\nउमेदवारास दहा वाहनांचीच परवानगी\nप्रचार करताना कोणत्याही उमेदवाराला केवळ दहा वाहने वापरता येतील. त्यात तीन ते चार चारचाकी वाहने, इतर सहा वाहने दुचाकी असावीत. कोणता उमेदवार किती वाहने वापरतो, यावरही आचारसंहिता विभागाचे लक्ष असेल, असे श्री. शर्मा यांनी सांगितले.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/vehicle-tracking-to-be-introduced-in-st-274118.html", "date_download": "2018-04-23T19:15:25Z", "digest": "sha1:VETDBZXZBUYWECLAIXKLC2DKMMZCH5LV", "length": 11366, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एसटीमध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम आणण्याचा महामंडळाचा निर्णय", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nएसटीमध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम आणण्याचा महामंडळाचा निर्णय\nया नव्या तंत्रज्ञानामुळं एसटी प्रवाशांना थोडा दिलासा मिळू शकतो\n12 नोव्हेंबर: एसटी बस स्थानकावर किंवा डेपोत लोकांना एसटीची वाट पाहावी लागते. अनेकदा एसटी येतही नाही रद्द होते. त्यामुळे प्रवाशांना भरपून हाल सहन करावे लागतात. पण हे हाल कमी करण्यासाठी आता व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम एसटीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया नव्या तंत्रज्ञानामुळं एसटी प्रवाशांना थोडा दिलासा मिळू शकतो. तसंच दिवाळ्यात निघालेल्या एसटीची परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. एसटीने प्रवास करणारा प्रत्येक प्रवाशी तिची वाट पाहतो. असा एकही प्रवासी नाही ज्याने एसटीची वाट पाहिली नसेल. पण आता आपली एसटी नेमकी कुठे आहे आणि कधी पोहोचेल ते समजू शकणार आहे. महामंडळाच्या बैठकीत एसटीमध्ये व्ही टी एस म्हणजे व्हेनिकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे वेळापत्रक सुधारेल. तसंच दुर्गम भागात एसटी नेमकी कुठे आहे ते समजू शकेल, अपघात झाल्यास तुलनेत तातडीने माहिती मिळू शकेल. महामंडळाच्या या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित झालेत आणि अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या गेल्यात. पण तरी आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक राज्यातल्या एसटी महामंडळांनी याआधीच अशी प्रणाली बसवली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/testimonials/", "date_download": "2018-04-23T19:34:34Z", "digest": "sha1:HEK6O6DKC264RMZG7WUH2G4PV4ZBFX47", "length": 7340, "nlines": 126, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik मान्यवरांचे अभिप्राय – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nमाननीय खासदार शरद पवार\nसमाजातले दुर्बल घटक व मध्यमवर्गीय अशांची कर्जाची गरज सहजतेने भागवण्यासाठी नागरिक सहकारी बँकांची कामगिरी अत्यंत उपयुक्त मोलाची असते. हा अनुभव विश्वास सहकारी बँकेच्या कार्य पद्धतीवरून दिसून येतो.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष\nनवे उपक्रम राबवणारे विश्वासाचे हात. सामाजिक बांधिलकी जपणारे, आर्थिक पाठबळ देणारे, कोणीतरी पाठीवर थाप टाकणारे हे जाणवले. विश्वासचे नेतृत्व लाभलेली ही वेगळी बँक आहे.\nनाना पाटेकर- मराठी अभिनेता\nविश्वास बँकेत आल्यावर सामाजिक व सहकार शेत्रातील कामाची वैशिष्ठ्पूर्ण कामाची जाणीव झाली. तुमचे काम उत्तम आहे. तुमचा कर्मचारी वर्ग खूप छान आहे.\nबँकेचे नाव व अध्यक्षांचे नाव ही यात विश्वास असल्याने हा संगम झाला आहे व त्यामुळे बँक प्रगतीपथावर घोडदौड करीत आहे. खर्या अर्थाने सहकार क्षेत्र अपेक्षित कार्य बँकेकडून होत आहे.\nअध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=36", "date_download": "2018-04-23T18:58:20Z", "digest": "sha1:I42NZF3ZZLXR24HMXJQFG5V2EEFLTVSU", "length": 4851, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरेल्वेतील प्रवाशांची लूट थांबणार\nNEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर\n...म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले\nआता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ नवीन रंगात उपलब्ध\nबदलापूर: 200 किलो आम्ली पदार्थांचा साठा जप्त\nशमीसाठी आयपीएलचा मार्ग मोकळा\nराज ठाकरेंची ठाणे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक\nशिवसेना आमदार राजन साळवींना अटक\nअमेझॉनचे वेब ब्राऊजर लाँच\nकोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना जामीन\nखडसेंवरील आरोपांमुळे अंजली दमानिया अडचणीत\nआता फेसबुकवरुन करता येणार मोबाइल रिचार्ज\nसर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट डाऊन\nराष्ट्रवादीला राजकीय हेतूनं हत्याकांडात गोवलं – धनंजय मुंडे\nआता स्मार्टफोनवरुन हाताळता येणार व्हर्लपूलचे नवे एयर कंडिशनर्स\nन्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/beautiful-drama-advertise-41894", "date_download": "2018-04-23T19:03:44Z", "digest": "sha1:53XB2YAD5AZR4UBGQ3YTGUXWBTUALRXT", "length": 14929, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "beautiful drama advertise ‘त्यांच्या’मुळे नाटकांच्या जाहिराती सुंदर! | eSakal", "raw_content": "\n‘त्यांच्या’मुळे नाटकांच्या जाहिराती सुंदर\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nनाट्यगृहांमध्ये पंचवीस वर्षांपासून बाळकृष्ण कलाल यांची कलाकारी\nपुणे - अत्यंत वळणदार, सुबक अक्षरातील नाटकांच्या जाहिरातींचे फलक पाहून ‘किती सुंदर अक्षर आहे’ असे कौतुकाचे बोल आपूसकच निघतात. नाटकांचे जाहिरात फलक वळणदार अक्षरात तयार करण्याची किमया गेल्या २५ वर्षांपासून पेंटर बाळकृष्ण कलाल करत आहेत. अगदी ‘घाशीराम कोतवाल’ ते आजच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’पर्यंतच्या नाटकांच्या नावांचे फलक त्यांनी तयार केले असून, शहरातील प्रमुख नाट्यगृहांतील फलक तयार करण्याचे काम तेच करत आहेत.\nनाट्यगृहांमध्ये पंचवीस वर्षांपासून बाळकृष्ण कलाल यांची कलाकारी\nपुणे - अत्यंत वळणदार, सुबक अक्षरातील नाटकांच्या जाहिरातींचे फलक पाहून ‘किती सुंदर अक्षर आहे’ असे कौतुकाचे बोल आपूसकच निघतात. नाटकांचे जाहिरात फलक वळणदार अक्षरात तयार करण्याची किमया गेल्या २५ वर्षांपासून पेंटर बाळकृष्ण कलाल करत आहेत. अगदी ‘घाशीराम कोतवाल’ ते आजच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’पर्यंतच्या नाटकांच्या नावांचे फलक त्यांनी तयार केले असून, शहरातील प्रमुख नाट्यगृहांतील फलक तयार करण्याचे काम तेच करत आहेत.\nसोशल मीडिया, ग्राफिटी आणि डिजिटलच्या जमान्यात सुबक व सुंदर अक्षरांच्या दुनियेपासून युवा पिढी काहीशी दूरच आहे; पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बाळकृष्ण यांनी आपल्या याच वेगळेपणामुळे हा पारंपरिक व्यवसाय जिवंत ठेवला आहे. त्यांचे जाहिरात फलक पाहून कित्येक नाटकांना हाउसफुलचा बोर्ड लागला आहे. ‘ती फुलराणी’पासून ते ‘सही रे सही’ अन्‌ ‘सखाराम बाईंडर’ ते ‘अमर फोटो स्टुडिओ’ अशा नाटकांचा आणि त्यांच्या जाहिरातींचा प्रवास त्यांनी अनुभवला आहे. सध्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिरात ते नाटकांच्या जाहिरातींचे फलक तयार करतात. बाळकृष्ण हे थेट पत्र्याच्या फलकावर अक्षर रेखाटायला सुरवात करतात. त्यासाठी ते पूर्वतयारी करत नाहीत. इतक्‍या वर्षांत फलक तयार करण्याची किमया त्यांच्यात रुजल्यामुळे त्यांना आता काहीच अडचणी येत नाहीत.\nबाळकृष्ण हे दहावी शिकलेले. त्यांना जाहिरात फलक तयार करण्याचे शिक्षण आणि वारसा त्यांच्या मोठ्या बंधूंकडून मिळाला. त्यांच्या या कलेबाबत बाळकृष्ण म्हणाले, ‘‘माझे अक्षर चांगले असल्याने मला जाहिरात फलक तयार करण्याचे काम मिळाले. मी शनिवारी व रविवारी हे काम करतो. २५ वर्षांत अनेक नाटकांचे फलक तयार केले आहेत. आज प्रसिद्धीची माध्यमे बदलली आहेत. डिजिटल माध्यमाद्वारे जाहिराती तयार केल्या जातात. या जमान्यात जाहिरात फलकांचा आजही पारंपरिक प्रसिद्धीचा अवलंब होत असल्याचा आनंद आहे.’’\nमी गेल्या २५ वर्षांपासून रंगभूमीचा एक देदीप्यमान काळ अनुभवला आहे. नाटकांचा बदलत गेलेला प्रवाह अनुभवण्यासह प्रसिद्धीसाठीची डिजिटल माध्यमेही मी पाहिली आहेत; पण अजूनही या जाहिरात फलकांमुळे नाटकांच्या संयोजकांना जे समाधान मिळते ते खूपच वेगळे आहे. अनेक नामवंत नाट्यकर्मींना जवळून पाहिले आणि त्यांच्याशी ओळख झाली. त्यांचे कामही जवळून पाहता आले.\n- बाळकृष्ण कलाल, पेंटर\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42228799", "date_download": "2018-04-23T19:39:50Z", "digest": "sha1:MULIL6WKYJDFDREIGUAHF7CPU2AJ6J5H", "length": 21522, "nlines": 139, "source_domain": "www.bbc.com", "title": "संघर्षाचं दुसरं नाव होतं जयललिता - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसंघर्षाचं दुसरं नाव होतं जयललिता\nनीलेश धोत्रे बीबीसी मराठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nजयललिता यांचं निधन होऊन एक वर्ष झालं आहे. या एका वर्षात त्यांच्या पश्चात तामिळनाडूत काय काय घडलं आहे याची उजळणी इथं करण्याची गरज नाही. पण, त्यांची कमतरता तामिळनाडूच्या राजकारणात ठसठशीतपणे जाणवते.\nत्यांच्या पश्चात त्यांचा पक्ष आणि तामिळनाडूचं सरकार आजही सावरलेलं दिसत नाही. जयललिता जोपर्यंत होत्या तोपर्यंत अम्मा या एकमेव वलयाभोवती अख्खं तामिळनाडूचं राजकारण फिरत होतं.\nज्या ज्या क्षेत्रांत जयललिता यांनी पाऊल ठेवलं त्या त्या क्षेत्रांत त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्या. पण, त्यांचा हा जीवन प्रवास वाटतो तेवढा सोपा अजिबात नव्हता.\nबालपणापासूनच झाली संघर्षाची सुरुवात\nत्यांना खरं तर अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तरीही त्या एक आघाडीच्या अभिनेत्री झाल्या. त्यानंतर राजकारणी तर त्यांना नक्कीच व्हायचं नव्हतं. पण त्या लोकनेत्या झाल्या.\n'बाबरी' पाडण्याची 'रंगीत तालीम' 5 डिसेंबरला झाली होती का\nशशी कपूर का ठरले वेगळे अभिनेते\nम्हणूनच जयललिता या नावाला समानार्थी शब्द काय असेल तर तो संघर्ष हाच आहे. बालपणापासून ते शेवटपर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्षच करावा लागला.\nबालपणी आईचं प्रेम आणि वेळ मिळवण्यासाठी... तारुण्यात साथीदाराची साथ मिळवण्यासाठी... नंतर उत्तराधिकारी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी... राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी... आणि उतार वयात निर्दोष राहण्यासाठी... संघर्ष हा जलललिता यांच्या पाचवीलाच पुजला गेला होता.\nबालपणातच वडील गेल्यानं जयललिता यांच्या आई वेदावल्ली यांना सिनेमात काम करावं लागलं. त्याची परिणती आई आणि मुलीच्या ताटातुटीत झाली. म्हैसूरला आजी-आजोबांकडे राहणाऱ्या जयललिता यांच्या बालमनावर त्याचा मोठा परिणाम झाला.\nआईच्या सहवासासाठी त्या सतत आतुर असायच्या. पण आईची आणि त्यांची नियमित भेट कठीणच होत गेली. नंतर शिक्षणासाठी आईबरोबर चेन्नईत येण्याची संधी तर मिळाली, पण आईच्या कामामुळे तिचा सहवास जयललितांसाठी दुर्मिळच होता.\nगुजरात ग्राऊंड रिपोर्ट - 'दलितांची जीन्स आणि मिशी त्यांना खटकते'\n भाजप आणि संघाच्या जाळ्यात राहुल अडकतायत का\nएकलकोंड्या जयललिता यांनी स्वतःला अभ्यास आणि पुस्तकांच्या हवाली करून टाकलं. अभ्यासामध्ये त्या हुशार होत्या. यांना नोकरी करायची होती. खूप शिकायचं होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं.\nवाढलेल्या वयामुळे आई वेदावल्ली यांना सिनेमात काम मिळणं जवळपास बंद झालं होतं. घर चालवणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं. जयललिता यांचं शिक्षण सुरू होतं. अशात जयललिता यांना सिनेमाची ऑफर आली.\nजयललिता यांनी सिनेमात काम करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. आईला तसं स्पष्ट सांगितलं. पण आईनं मात्र तदागा लावला. कुटुंब आणि भावंडांची जबाबदारी पेलवण्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे हे सांगून मुलीची समजूत काढली. शेवटी जयललिता तयार झाल्या आणि त्यांनी सिनेमात काम करणं सुरू केलं.\nआईच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी बऱ्यापैकी वाटचाल सुरू केली. पण त्याच क्षणी त्यांचा तो आधार गळून पडला. आईचं निधन झालं. जयललिता पोरऱ्या झाल्या.\nआईचं प्रेम नाही आणि कुणाचा आधार नाही अशा स्थितीत जयललिता यांची गाठ तत्कालीन प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी पडली. १२५ पैकी तब्बल ४०पेक्षा जास्त सिनेमे जयललिता यांनी एमजीआर त्यांच्याबरोबर केले आहेत.\nसिनेमात काम करणं बंद केल्यानंतर खरंतर त्यांना आता एका हाऊसवाईफचं जीवन जगायचं होतं. पण, त्यांच्या वाट्याला ते आलंच नाही. एमजीआर यांनी त्यांना कधीच अधिकृत पत्नीचा दर्जा दिला नाही. पण तरीसुद्धा त्यांनी एमजीआर यांची पदोपदी साथ दिली.\nपुढे एमजीआर राजकारणात आले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्याबरोबर जयललिता यांचीसुद्धा राजकारणात एंट्री झाली. पण, त्यावेळीही त्यांना फार मानाचं स्थान नव्हतं. जयललिता यांचा संघर्ष सुरूच होता.\nअशात एमजीआर यांच्या मृत्यूनं त्यांना आणखी एक धक्का दिला. एमजीआर यांच्या पार्थिवाजवळ सुद्धा त्यांना बसू देण्यात आलं नाही. त्यांना तिथून अपमानित करून हाकलून देण्यात आलं.\nअधिकृत पत्नीचा दर्जा नाही, अधिकृत उत्तराधिकारी म्हणून निवड नाही आणि स्वतःचं असं कुणीच आधार देण्यासाठी जवळ नाही अशा स्थितीत सापडलेल्या जयललिता यांना स्वतःला टिकवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहणं भाग होतं. त्यांनी तेच केलं.\nअण्णा द्रमुक या त्यांच्या पक्षात त्यांनी स्वतःची जागा शोधण्याचा संघर्ष नव्यानं सुरू केला. अशातच एमजीआर यांच्या काही निष्ठावंतांनी जानकी रामचंद्रन (एमजीआर यांच्या पत्नी) यांना राजकारणात आणून जयललिता यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण, जयललिताच त्या आतापर्यंतच्या संघर्षात तावूनसुलाखून निघालेल्या. त्यांनीही कंबर कसली आणि स्वतःला झोकून दिलं.\nबेंगळुरूत काँग्रेसचं इंदिरा कॅन्टीन : अन्न पुरवा, मतं कमवा\nएक राजकारणी म्हणून ज्या ज्या काही खेळी खेळाव्या लागतात त्या त्या त्यांनी खेळल्या. मुळात गृहिणी असलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या जानकी रामचंद्रन यांचा जयललिला यांच्यापुढे टिकाव लागणं शक्यच नव्हतं.\n1989 ची निवडणूक निर्णायक ठरली. जयललिता यांच्या गटानं सर्वाधिक म्हणजे २७ जागा जिंकल्या आणि त्याच एमजीआर यांच्या उत्तराधिकारी आहेत हे सिद्ध केलं. परिणामी पक्षात पडलेली फूट मागे घेण्यात आली आणि सर्वांनी जयललिता यांच नेतृत्व मान्य केलं.\nआता जयललिता तामिळनाडू विधानसभेतल्या पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या बनल्या. इथूनच सुरू झाला त्यांचा राजकारणातला खरा संघर्ष. सत्तेत असलेल्या डीएमकेच्या आमदारांनी २५ मार्च १९८९ मध्ये विधानसभेतच जयललिता यांच्यावर हल्ला केला. त्यांची साडी फाडली.\nपरिणामी तत्कालीन मुख्यमंत्री आणि जयललिता यांचे एकेकाळचे सहकारी चित्रपट निर्माते करुणानिधी यांच्याशी त्याचं राजकीय वैर झालं. जे शेवटपर्यंत टिकलं. दोघांनी एकमेकांना भरपूर राजकीय त्रास दिला.\nसंघर्षानं शेवटपर्यंत पिच्छा पुरवला\nजयललिता यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तान्सी घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांनी त्यांचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवला.\nघनिष्ठ मैत्रीण शशिकला यांच्या मुलाच्या विवाहात केलेल्या खर्चामुळेसुद्धा त्या अडचणीत आल्या. त्यांच्या राजेशाही राहणीमानावरूनही त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या साड्या, दागिने आणि चपलांची चर्चा अनेक वेळा झाली.\nबेहिशेबी मालमत्ते प्रकरणी त्यांना शिक्षासुद्धा झाली. परिणामी मुख्यमंत्रिपद सोडावं लागतं. पण, त्याच वेळी त्यांची लोकप्रियता मात्र वाढतच होती. सुप्रिम कोर्टानं क्लीनचिट दिली. २०१६ मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांना सत्तेत कमबॅक केलं.\nएक-दोन आणि तर तब्बल पाच वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी राबवलेली अम्मा किचन, अम्मा मेडिकल, अम्मा स्टोअर या योजना कमालीच्या लोकप्रिय ठरल्या.\nमहिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली. त्यामुळेच आज तामिळनाडूमधल्या पेट्रोल पंपावर महिला पेट्रोल भरण्याचं काम करू शकत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठीसुद्धा त्यांनी महिला कमांडोंना नेमलं.\nएक अभिनेत्री ते लोकनेता हा प्रवास तसा त्यांच्यासाठी खूपच संघर्षमय होता. पण, त्यात त्यांना कायम साथ होती ती लोकांची. आधी पसंतीची अभिनेत्री म्हणून आणि नंतर लोकनेता म्हणून.\nअर्धशतक त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. पण, संघर्षानं शेवटपर्यंत अम्मांचा पिच्छा पुरवला.\nतुम्ही हे पाहिलं आहे का\nक्विझ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे\n'बाबरी' पाडण्याची 'रंगीत तालीम' 5 डिसेंबरला झाली होती का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘बेळगाव आता कर्नाटकातच पाहिजे’ असं का म्हणत आहेत काही मराठी तरुण\n'फास्टर फेणे'चा बंगाली भाऊ 'फेलूदा'\nगडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\nप्रेयसीच्या सततच्या मारहाणीमुळे तो गेला रुग्णालयात आणि ती खडी फोडायला\nपॅरिस करारासाठी अख्ख्या अमेरिकेचं योगदान देणार हा माणूस\n2019 मध्ये भाजपचा पराभव करणे हेच लक्ष्य : सीताराम येचुरी\nरेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करणाऱ्या प्रस्तावाला मोदींचा ‘लाल सिग्नल’\n...आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5372604465339083201&title=State-level%20Open%20Marathi%20Ekankikas%20Tournament%20at%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:28:25Z", "digest": "sha1:6YAVDWR6YTS6ZSEJMM5EEBCZHYWI3IV4", "length": 8901, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत घाणेकर स्मृती करंडक स्पर्धा", "raw_content": "\nरत्नागिरीत घाणेकर स्मृती करंडक स्पर्धा\nरत्नागिरी : नगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे ‘नटवर्य कै. शंकर घाणेकर स्मृती करंडक २०१८’ या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १७ ते १९ जानेवारी २०१८ या कालावधीत येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होतील.\nयात प्रथम येणाऱ्या २५ संघाना प्रधानान्ये प्रवेश दिला जाणार असून, ५०० रुपये प्रवेश शुल्क आणि ५०० रुपये अनामत रक्कम रोख अथवा धनादेश संस्थेच्या पत्त्यावर पाठवायचा आहे. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ आहे. एकांकिका सादर करण्यासाठी ४५ मिनिटांचा तसेच स्टेज लावणे व काढण्यासाठी प्रत्येकी १५ मिनिटे देण्यात येतील. सहभागी संघाला सादरीकरणानंतर एक हजार ५०० रुपयांचे मानधन दिले जाईल.\nस्पर्धेसाठी विविध प्रकारांत पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी २५ हजार, १५ हजार, १० हजार (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय) रुपये, उत्तेजनार्थ सात हजार आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उत्कृष्ट अभिनय स्त्री व पुरुषसाठी एक हजार ५००, एक हजार, ७००, उत्तेजनार्थ ५०० आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी, उत्कृष्ट संगीतासाठी, उत्कृष्ट प्रकशयोजनेसाठी एक हजार ५००, एक हजार, ७००, उत्तेजनार्थ ५०० आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम दोन क्रमांकाना एक हजार ५००, एक हजार याबरोबरच प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.\nदिवस : १७ ते १९ जानेवारी २०१८\nस्थळ : स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.\nसंस्थेचा पत्ता : अ.भा.म.ना.प. शाखा रत्नागिरी द्वारा विजय शांताराम साळवी, ‘सुशांत’ ६७१/जी, हिंदू कॉलनी, मारुती मंदिर, रत्नागिरी ४१५ ६१२\nअधिक माहितीसाठी संपर्क : विजय साळवी (९९२२३ ९६३१४), घनश्याम मगदूम (९९७५७ २६०१५)\nरमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या रत्नागिरीत ‘वात्सल्य स्नेह फाउंडेशन’ची स्थापना ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/residence-fire-danger-biogas-39631", "date_download": "2018-04-23T19:12:06Z", "digest": "sha1:7TLRBGLQJWDHT4DWBBIMQ22MOUUCN2HQ", "length": 16263, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "residence fire danger by biogas भांडेवाडीतील बायोगॅसमुळे वस्त्यांना आगीचा धोका | eSakal", "raw_content": "\nभांडेवाडीतील बायोगॅसमुळे वस्त्यांना आगीचा धोका\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nनागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आहेच, भविष्यात आगीत होरपळून मरण्याचीही वेळ त्यांच्यावर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nभांडेवाडी डम्पिंग यार्डमधील आग आजही कायम आहे. येथे दररोज 1100 टन कचरा साठविला जात आहे. मात्र, अद्याप येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कुठलेही ठोस धोरण किंवा पद्धतीबाबत महापालिका गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कचऱ्यावर प्रक्रियेचे केवळ प्रयोग सुरू असून भांडेवाडी महापालिकेने प्रयोगशाळाच केल्याचे चित्र आहे. त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याचा ढिगारा वाढत आहे. परिणामी या ढिगाऱ्यात बायोगॅस तयार होत असून यात पंचावन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिथेन गॅसची निर्मिती होत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी नमूद केले. मिथेन गॅस ज्वलनशील असल्याने वाढत्या कचऱ्यामुळे या ज्वलनशील वायू भविष्यात या परिसरातील वस्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात आतापर्यंत केवळ विषारी धुराने त्रस्त असलेल्या नागरिक, चिमुकले, महिला आगीत होरपळून निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. केवळ आगीवर पाणी मारून थातूरमातूर कार्यवाही करीत आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांना एखादवेळी मोठ्या दुर्घटनेत होरपळून मरण्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.\nमहापालिका आगीच्या मोठ्या घटनेत होरपळण्याची प्रतीक्षा करीत आहे का असा सवाल या परिसरातील प्रा. सचिन काळबांडे यांनी उपस्थित केला.\nभांडेवाडी, वाठोडा, पवनशक्तीनगर, अब्बूमियानगर, सावननगर, साहिलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, मेहरनगर या डम्पिंग यार्डनजीकच्या वस्त्यांत ज्वलनशील वायू पसरून आगीचा धोका आहे.\nडम्पिंग यार्डला दरवर्षी आग लागत असून, मोठ्या प्रमाणातून निघणारा धूर या परिसरातील नागरिक श्‍वसनाद्वारे शरीरात घेतात. डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीतून डायऑक्‍सिन्स व फ्युरेन्ससारख्या गॅसही निघत असून, त्यामुळे नागरिक, लहान मुले, महिलांना कॅन्सरचा धोका आहे. यकृत व शरीरातील मज्जासंस्थेवरही विपरित परिणाम होण्याची शक्‍यता पर्यावरणतज्ज्ञ कौस्तुभ चॅटर्जी यांनी व्यक्त केली.\nडम्पिंग यार्डमधील सततच्या आगीमुळे कार्बन मोनोक्‍साईड, नायट्रोजन मोनोक्‍साईड, सल्फर ऑक्‍साईड, हायड्रोक्‍साईड ऍसिड, पॉलि अएरोमॅटिक हायड्रोकार्बनसारखे विषारी वायू वातावरण पसरत आहेत. या वायूमुळे परिसरातील नागरिकांना दमा, डोळ्याचे आजार, खाज, गजकर्णासारखे आजार होण्याची शक्‍यता आहे. नायट्रोजन ऑक्‍साईड व सल्फर ऑक्‍साइड एकत्र आल्यास एसिड रेनची शक्‍यता आहे.\nडम्पिंग यार्डमधील सततच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे हायड्रंट लावण्याचा प्रस्ताव तयार करून प्रकल्प विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तत्काळ पाणी सुरू करून आगीवर मारा करता येईल.\n-डॉ. प्रदीप दासरकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) मनपा.\nमोठ्या प्रमाणात साठलेल्या कचऱ्यातून बायोगॅस तयार होत आहे. बायोगॅसमध्ये 55 टक्के मिथेन असून, ते ज्वलनशील आहे. त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आगीच्या घटना होत आहे.\n-कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/hot-water-116122200012_1.html", "date_download": "2018-04-23T19:17:57Z", "digest": "sha1:XTHITU2NFQWZDQQ3NOLQIXTEROC5WW5N", "length": 7784, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गरम पाणी पिण्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगरम पाणी पिण्याचे फायदे\nपाणी पिण्याचे खूप फायदे असतात विशेषत: गरम पाणी पिण्याचे….\nजर आपण त्वचेच्या समस्येने अस्वस्थ आहात किंवा त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरुन थकला असाल तर दररोज गरम पाणी पिणे सुरू करा त्यामुळे आपली त्वचा समस्येतून मुक्तता होईल आणि चेहराही उजाळेल.\nसकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्याल्याने पाचक समस्याही दूर होते.\nगरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ह्याने कफ और सर्दी लवकर दूर होतात.\nवजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.\nनेहमी तरुण दिसण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी गरम पाणी एका अतिशय चांगल्या औषधाचे काम करत.\nदमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी असते.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nवाढत वय आणि Sex\nकमजोर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या 4 टिप्सचा वापर\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/07/09/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-3/", "date_download": "2018-04-23T19:05:43Z", "digest": "sha1:NA4IH2IJG3FLGHOTNPFZSA6I5SB6QHQD", "length": 23934, "nlines": 509, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "अन्नयोग | Abstract India", "raw_content": "\nरोजच्या आहारात असाव्यात अशा बऱ्याचशा फळभाज्यांचे गुणधर्म आपण पाहिले. आज आपण प्रकृती व दोषांचा विचार करून मग सेवन कराव्या अशा काही भाज्यांची माहिती पाहणार आहोत.\nवृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च दीपनम्‌ \nअपित्तलं लघु क्षारं शुक्रलं ज्वरनाशनम्‌ \nवांगे चवीला गोड, स्वादिष्ट असले तरी गुणाने तीक्ष्ण असते, वीर्याने उष्ण असते, तसेच विपाकाने तिखट असते. पचायला हलके असले तरी क्षारयुक्‍त असते. थोड्या प्रमाणात खाल्ले तर पित्तकर नसते, शुक्रप्रवर्तक असते.\nवांगे तीक्ष्ण, उष्ण व विपाकाने तिखट असल्याने रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असते, असा वृद्धवैद्याधार आहे.\nनावाप्रमाणे मोठी असणारी ही भाजी मिरचीचाच एक प्रकार आहे. चवीला तिखट, कडवट असणारी ही भाजी पित्त-वातकर असते. शरीरात रुक्षता वाढविणारी असते. त्यामुळे वाताचा त्रास असणाऱ्यांनी, आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शक्‍यतो ही भाजी खाणे टाळणे उत्तम. त्वचाविकार असणाऱ्यांनी किंवा अंगावर पित्त उठण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीही ढोबळी मिरची नियमितपणे खाऊ नये.\nबाकुचीशिम्बिका रुक्षा वातला मधुरा गुरुः \nसरा कफकारी चाग्निदीपनी पित्तनाशिनी \nगवारीच्या शेंगा गुणाने रुक्ष, तसेच पचायला जड असतात. चवीला गोड असल्या तरी वातदोष वाढवणाऱ्या असतात. सारक असतात. कफ वाढवितात. कोवळ्या असताना योग्य प्रमाणात खाल्ल्या असता अग्निदीपन करतात व पित्तदोष कमी करतात.\nगवारीच्या शेंगा जून झाल्या असता अधिकाधिक कोरडेपणा वाढवणाऱ्या होतात. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले.\nघेवडा / फरस बी\nग्रामजा वातला रुच्या तुवरा मधुरा मता \nमुखप्रिया कण्ठशुद्धिकारिणी ग्राहिणी मता \nघेवडा वात वाढवतो. चवीला गोड-तुरट असून, रुचकर असतो. घेवड्याच्या कोवळ्या शेंगा कंठशुद्धी करण्यास मदत करतात. मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करतात. मात्र जून शेंगांमुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.\nवाताचा त्रास असणाऱ्यांनी घेवडा काळजीपूर्वक खावा.\nया भाज्यांचा ग्रंथात पक्का उल्लेख सापडत नाही, पण या भाज्यांच्या सेवनामुळे पोटात वायू धरतो, असा अनेकांचा अनुभव असतो. मूत्रासंबंधी काहीही तक्रार असताना या भाज्या अपथ्यकर ठरतात. आकार मोठा व्हावा म्हणून वापरली जाणारी खते, पानांना कीड लागू नये म्हणून वरून फवारली जाणारी रासायनिक द्रव्ये यांचा परिणाम या भाज्या धुतल्या, शिजवल्या तरी जाऊ शकत नाही. शिवाय या प्रकारच्या अनैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले कोबी, फ्लॉवर निःसत्त्वही असतात. म्हणून सहसा बाजारात मिळणारे मोठ्या आकाराचे व सहज कीड लागू शकणारे कोबी- फ्लॉवर अपथ्यकर समजावे लागतात.\nआजकाल मश्रूम खूप प्रचलित झाल्याचे दिसते. आयुर्वेदाच्या ग्रंथात मश्रूमला “भूमिछत्र’ म्हटलेले आहे.\nसर्वे संस्वेदजाः शीता दोषलाः पिच्छिलाश्‍च ते \nसर्व प्रकारचे मश्रूम दोषवर्धक, बुळबुळीत, चिकट असतात. ते पचायला जड असून त्यामुळे उलटी, जुलाब, ताप किंवा इतर कफविकार उत्पन्न होऊ शकतात. त्यातल्या त्यात स्वच्छ ठिकाणी उगवलेले मश्रूम थोडे कमी दोषकारक असतात. जमिनीवर, लाकडावर, झाडावर, तसेच गोमयाच्या ढिगावर मश्रूम उगवतात, असाही उल्लेख भावप्रकाशात आहे. काही मश्रूम विषारीही असतात. खाण्यास योग्य मश्रूम पारखून घेणे आवश्‍यक असते. कारण मश्रूममध्येही चिकटपणा, जाडपणा वेगवेगळा असतो.\nएकंदरच मश्रूममुळे ताकद मिळत असली तरी ते एक प्रकारचे जडान्न असल्याने अपथ्यकरच समजले जातात.\nशेवग्याच्या शेंगांची भाजी करण्याची पद्धत नसली तरी आमटीत, पिठल्यात शेवग्याच्या शेंगा टाकणे पथ्यकर असते.\nतुवरा स्वादु मधुरा कफपित्तज्वरक्षयान्‌ \nशेवग्याच्या शेंगांमुळे अग्नीचे दीपन होते. चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या शेंगांमुळे कफ-पित्तदोषाचे शमन होते. क्षयरोग, ताप, त्वचारोग, शूल, दमा, गुल्म वगैरे व्याधींमध्ये शेवग्याच्या शेंगा हितकर असतात.\nएकंदर वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी, जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे चांगले असते.\nशेवग्याच्या फुलांचीसुद्धा भाजी केली जाते. ती डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त असते.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nआत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405\nघेतले शरीर जाणुनी →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2012/09/13/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T19:11:10Z", "digest": "sha1:HJD55NCQWUMDVYMWLMHQ3XUVCS35XAJK", "length": 26624, "nlines": 479, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "नको भीती भाताची | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, असं सांगितलं जातं, परंतु भात खाणे वाईट नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. म्हणून पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.\nमधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, भात खाण्याने शरीर फुगते, वजन वाढते अशा प्रकारचा बराच प्रचार आतापर्यंत झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भात खाणे वाईट नाही. ग्लायसेमिक इंडेक्‍स (glycemic index – I) म्हणजे एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यावर दोन तासांमध्ये रक्‍तामध्ये साखर किती प्रमाणात वाढते, याची मोजणी असते. वेगवेगळ्या 233 प्रकारच्या तांदळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. अनेक प्रकारचे तांदूळ अस्तित्वात असतात. भातामुळे रक्‍तात वाढणारी साखर 48 ते 92 या गुणांमध्ये मोजली जाते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाच्या सेवनामुळे 68 ते 74 संख्येपर्यंत साखर वाढते (भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाचा जी.आय. 68 ते 74 आहे), तर सुवर्णा किंवा मसुरी या तांदळांच्या सेवनामुळे साखर वाढण्याचे प्रमाण 55 पेक्षा कमी आहे. हातसडीचा तांदूळ पचायला जरा जड असतो, पण त्यातून जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात. अन्यथा तो पॉलिश केलेल्या तांदळाप्रमाणेच काम करतो. तांदळात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे भात खाल्ल्यावर मनुष्याने हालचाल करणे म्हणजेच काम करणे आवश्‍यक असते. भात खाऊन नुसते बसून राहिले तर चांगले नसते, असेही निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र (International Rice Research Institute – IRRI) आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅंड या दोन्ही संस्थांनी मिळून केलेले आहे. या संशोधनात असे आढळले आहे, की दहा प्रजातींपासून केलेला भात सेवन केल्यास रक्‍तात साखर वाढण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. चीनमध्ये तयार होणार तांदळाचा जी. आय. 45 इतका कमी आहे, तर लाओसमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचा जी.आय. 92 आहे.\nग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नाचे पचन सावकाश होते व तो शरीरात सावकाश सावकाश जिरतो, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नापासून थोडी साखर शरीरात सोडली जाते. म्हणून अशा प्रकारचा तांदूळ खाल्ल्यास मधुमेहींसाठी कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याने खायला हरकत नाही, असा एकूण या संशोधनाचा निष्कर्ष निघाला. तसेही योग्य प्रमाणात तांदूळ-भात खाल्ला तर रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढत नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.\n“फॅमिली डॉक्‍टर’ व “सकाळ’च्या वाचकांना, तसेच फॅमिली डॉक्‍टरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्यांना आठवत असेल, की आयुर्वेदाने भात खाण्याची प्रशंसा वेळोवेळी केलेली आहे. ज्या ठिकाणी भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तेथे, तसेच भात हे मुख्य अन्न असलेल्या चीनमध्ये लोकांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसते. (चीनमधील तांदळाचा जी.आय. 45 इतका कमी आहे.) ज्या देशातील लोकांचे किंवा भारतातील ज्या प्रदेशातील लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे आरोग्य गहू वा इतर अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असलेले दिसते. भात खाणाऱ्यांचा सडसडीतपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. अनेक मंडळींना प्रत्यक्ष विचारल्यानंतर असे दिसून आले, की भात मुख्य अन्न असणाऱ्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा वगैरेंचे वजन कधीच मर्यादेच्या बाहेर नव्हते, त्यांना कधीही स्थूलत्वाचा त्रास झालेला नव्हता. मधुमेह वगैरे तर सोडाच, पण त्यांनी निरामय आरोग्य सांभाळत शंभरी पार केलेली होती.\nतीन महिने, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत केवळ तांदळाचे पदार्थ सेवन केल्यास आरोग्याचा लाभ होतो हे दाखवून दिले. दही-भात, ताक-भात, वरण-भात, डाळ-भात, मेतकूट-भात, गोड भात, तांदळाची भाकरी वगैरे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ खाता येतात. त्याबरोबर काही अंशी तांदळापासून बनविलेले पोहेसुद्धा खाता येतात. दही-पोहे खाणारी अनेक मंडळी असतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तांदळाच्या कण्यांचा उपमा खाता येतो. तांदळापासून पक्वान्ने बनवूनही खाता येतात. तेव्हा नुसता तांदूळ खायचा म्हटल्यावर आता माझे कसे होणार, याची चिंता करायचे कारण नसावे.\nसंतुलन पंचकर्म व शरीरातील पेशी शुद्ध करण्याच्या चिकित्सेच्या दरम्यान सर्व रोग्यांना (यात हृद्रोगी, मधुमेहाचे रोगीही अंतर्भूत आहेत) सकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या, दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भात देण्यात आला. एवढे करून कुणालाही कसलाही त्रास झाला नाही, कुणाचेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वाढले नाही, साखरही वाढली नाही, उलट कमी झाली. अर्थात रोग्यांच्या दिनक्रमात अंतर्स्नेहन, बाह्यस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती वगैरे उपचार, योग, संगीत वगैरेंचाही समावेश होता. त्यांची कुठल्याही प्रकारे उपासमार केली गेली नाही. त्यांच्या आहारात तांदळाचा समावेश होता.\nतांदूळ हे अधिक पाण्यावर उगवणारे पीक आहे. त्यातल्या त्यात साठ दिवसांत तयार होणारा तांदूळ पचायला अधिक सोपा असतो. तांदूळ भाजून घेऊन त्यापासून केलेला भात पचायला सोपा असतो व कुठलाही त्रास न होता त्यापासून सहज शक्‍ती मिळते. भात शिजवण्यासाठी वा डाळ-तांदळाची खिचडी बनवताना फारसे कौशल्य असण्याची गरज नसते.\nया सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर भात खाण्याचा प्रयोग करून पाहावा व प्रकृतीत सुधारणा अनुभवावी, आनंद मिळवावा.\nfrom → तांदूळ, पोहे, भात, मधुमेह, स्थूलत्व\n← तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/tamilnadu-truck-funny-accident-277553.html", "date_download": "2018-04-23T18:54:39Z", "digest": "sha1:R7AKX76ZVSGQBXX4JD7AHDS7DVQOFS6F", "length": 11547, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चालकाविनाच ट्रकचा 'घुमर डान्स', सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nचालकाविनाच ट्रकचा 'घुमर डान्स', सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nएक ट्रक चालकाविनाच महामार्गावार उलट्या दिशेनं गोल फिरत होता.\n20 डिसेंबर : तामिळनाडूमधल्या एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल होतोय. एक ट्रक चालकाविनाच महामार्गावार उलट्या दिशेनं गोल-गोल फिरत होता.\nघडलेली हकीकत अशी की, तामिळनाडूच्या महामार्गावर ट्रकला छोटासा अपघात झाला. यात समोरील चाक निकामे झाले. मात्र, त्याचवेळी ट्रक चालकाकडून चुकून रिव्हर्स गिअऱ टाकला गेला. त्यामुळे ट्रकने मागे येण्यास सुरुवात झाली. तेव्हाच चालकाचा ताबा सुटला आणि तो बाहेर फेकला गेला. आता ट्रकमध्ये चालकच नसल्यामुळे ट्रक सुसाट गिरट्या घालत होता. चालक आणि किनर ट्रकवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकात प्रयत्न करताय. किनर भला मोठा दगड घेऊन चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही ट्रक काही नाव थांबत नाही. इतर लोकंही या ट्रकवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना या ट्रकवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं होतं.\nचालक नसतानाही बराचवेळ ट्रक उलट्या दिशेनं कसा काय फिरत होता, याचं लोकांना राहून राहून कुतूहल वाटत होतं. म्हणून अनेकांनी या विचित्र अपघाताचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. काहींना तर हा ट्रकचा घुमर डान्स आहे असं म्हणून शेअर सोशल मीडियावर शेअर केला. अल्पवधीतच या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/everyday-difficult-war-against-tuberculosis-36633", "date_download": "2018-04-23T19:13:30Z", "digest": "sha1:NNPUIFTVUQ6ZIWCBSTQ2LFRSKLDN3TRZ", "length": 16984, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "everyday difficult war against tuberculosis क्षयाविरुद्धचे युद्ध दिवसेंदिवस कठीण | eSakal", "raw_content": "\nक्षयाविरुद्धचे युद्ध दिवसेंदिवस कठीण\nशुक्रवार, 24 मार्च 2017\n'ड्रग रेसिस्टन्स' रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक\n'ड्रग रेसिस्टन्स' रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक\nमुंबई - क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत \"टी.बी. हारेगा, देश जितेगा' ही चमकदार घोषणा आपण देत असलो, तरी तसा दृष्टिकोन आणि एखाद्या युद्धात आवश्‍यक असलेली चिकाटी आपल्याकडे नसल्याने औषधांना दाद न देणाऱ्या (ड्रग रेसिस्टन्स) क्षयाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, या रोगावर मात करणे अधिकाधिक कठीण होत आहे.\nक्षयरोगाचे बदलते स्वरूप शोधण्यासाठी, दर्जेदार आणि स्वस्त औषधांचे उत्पादन करण्यासाठी, ही औषधे रुग्णांपर्यंत पोचवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आवश्‍यक बांधिलकीच्या अभावामुळे क्षयाविरुद्धच्या युद्धात आपले युद्धकौशल्य कमी पडताना प्रत्ययाला येत आहे.\nदेशात क्षयाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. सरकारी अधिकारी याचे, \"इथे तपासणीच्या सुविधा असल्याने जास्तीत जास्त लोकांना क्षय होत असल्याचे उघड होते', असे तांत्रिक समर्थन करतात. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. तपासणीच्या सुविधा पुरेशा आणि अद्ययावत नाहीत. \"ड्रग रेसिस्टन्स' क्षयाचे निदान व्हायला वेळ लागतो. राज्यात अनेक ठिकाणी जीन एक्‍स्पर्ट मशिन दिल्या आहेत; मात्र त्यांचा फारसा वापर केलाच जात नाही. थुंकीची तपासणी आणि छातीचा एक्‍सरे या जुन्या पद्धतींद्वारेच आज क्षयाचे निदान केले जाते. अनेक देशांमध्ये एखाद्याला क्षय झाल्याची शंका आल्यास तत्काळ त्याची \"ड्रग रेसिस्ट्‌न्स' तपासणी करण्यात येते. मात्र, आपल्याकडे सर्वच रुग्णांसाठी ही निदान पद्धती वापरण्यात येत नाही, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्षयाचे निदान झाल्यानंतर रुग्णाची \"ड्रग रेसिस्टन्स' चाचणी होणे गरजेचे असते; परंतु ती न करताच उपचार सुरू केले जातात. उपचारांना रुग्ण प्रतिसाद देत नसेल, तरच त्याची ड्रग रेसिस्टन्स चाचणी करण्यात येते. ही परिस्थिती बदलण्याची आवश्‍यकता तज्ज्ञ व्यक्त करतात.\nलागण झाल्यानंतरच्या पहिल्याच टप्प्यात अनेक रुग्णांमध्ये ड्रग रेसिस्टन्स क्षयाची लक्षणे दिसत असल्याचे हिंदुजा रुग्णालयातील छातीविकारतज्ज्ञ डॉ. झरीर उडवाडिया यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. पहिल्याच टप्प्यात ड्रग रेसिस्टन्स क्षयरुग्ण आढळत असल्याने डॉक्‍टरही चक्रावले आहेत. त्यामुळे क्षयाच्या पहिल्याच चाचणीत \"ड्रग रेसिस्टन्स' चाचणीवर भर देण्याची आवश्‍यकता अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.\nक्षयाच्या \"ड्रग रेसिस्टन्स' या प्रकाराने डॉक्‍टरांसमोर आव्हान उभे केले आहे. या क्षयावर मोठ्या प्रमाणावर संशोधनाची आवश्‍यकता आहे. सध्या जगात \"ड्रग रेसिस्टन्स'च्या रुग्णांना परदेशात बेडाक्विलीन आणि डेलामीन ही औषधे देण्यात येतात; मात्र काहींच्या बाबतीत ती निरुपयोगी ठरतात. अशा रुग्णांसाठी वेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशनची किंवा औषधाची आवश्‍यकता आहे. भारतात आजही या दोन औषधांची \"ट्रायल' सुरू झालेली नाही; मात्र काही कागदपत्रांची पूर्तता केल्यास कोणत्याही देशातील रुग्णाला ही औषधे मिळू शकतात, असे \"मेडिसिन्स सायन्स फ्रॅंटियर्स' या संस्थेतील डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या या संस्थेच्या डॉक्‍टरांनी काही रुग्णांना ड्रग रेसिस्टन्ससाठी वेगवेगळ्या कॉम्बिनेशनची औषधे दिली असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली आहे.\n\"मेडिसिन्स सायन्स फ्रॅंटियर्स' ही संस्था गोवंडीतही काम करते. तेथील अनुभव असा आहे, की क्षयाचे निदान झाल्यानंतर रुग्ण सरकारी रुग्णालयात न जाता खासगी डॉक्‍टरकडे औषधोपचार घेतो. तेथे हजारो, लाखो रुपये खर्च होतात. मग हे रुग्ण औषधोपचार अर्धवट सोडतात. सुमारे 30 टक्के रुग्ण औषधोपचार अर्धवट सोडतात. परिणामी ते \"ड्रग रेसिस्टन्स' क्षयाला बळी पडतात.\nवर्ष मल्टि ड्रग रेसिस्टन्स रुग्ण एक्‍स्टेन्सिव्हली ड्रग रेसिस्टन्स रुग्ण\nदर वर्षी सुमारे एक लाख 30 हजार रुग्ण आढळतात.\nवर्ष रुग्ण एमडीआर एक्‍सडीआर\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2397", "date_download": "2018-04-23T19:35:37Z", "digest": "sha1:UTGQVRQK7PGSB2R4GRFEEFMAWPA3PYFU", "length": 9585, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संकल्पनांच्या स्पष्टीकरणाबाबत मदत हवी आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंकल्पनांच्या स्पष्टीकरणाबाबत मदत हवी आहे.\nएका अभ्यासाच्या संदर्भात खालील शब्द व संकल्पनांची व्याख्या, प्रतिशब्द (इंग्रजी व इतर मराठी), किंवा थोडक्यात स्पष्टीकरण अशा स्वरुपात माहिती हवी आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी.\nकार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद\nसंख्यात्मक व गुणात्मक आधारसामग्री (संशोधनाच्या संदर्भात)\nनितिन थत्ते [03 Apr 2010 रोजी 16:34 वा.]\nतुम्हाला नक्की काय हवे आहे ते कळले नाही.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nप्रकाश घाटपांडे [04 Apr 2010 रोजी 03:49 वा.]\nआपण मांडलेली कल्पना ही संकल्पना कोष ची आहे. यात शब्दाची व्युत्पत्ती ते व्यावहारिक अर्थ त्याच्या विविध छटा. जेव्हा एखादी गोष्ट व्याखे मधे बंदिस्त करता येत नाही त्यावेळी विस्ताराने सांगावी लागते.\nव्याखेमुळे एखादी संकल्पना बंदिस्त होते. तेव्हा त्याची व्याप्ती वाढवण्यासाठि संकल्पना कोषाची निर्मिती झाली आहे.\nबाबासाहेब जगताप [04 Apr 2010 रोजी 04:36 वा.]\nकार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद हे कोणत्या इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून मराठी वापरले जातात\nअभिवृद्धी या शब्दाचा अर्थ काय\nनितिन थत्ते [04 Apr 2010 रोजी 07:50 वा.]\nसंप्रेषणः याचा अर्थ ट्रान्समिशन असावा पण तो कॉम्प्रेशन् (दाबणे) या अर्थी वापरलेला पाहिला आहे (संप्रेषित नैसर्गिक वायू- कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस- सी एन जी)\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nपरिसंवाद = सिंपोसियम (\nअसा माझा अंदाज ठोकून देतो :-)\nमुक्तसुनीत [05 Apr 2010 रोजी 15:59 वा.]\n\"संप्रेषण\" = कम्युनिकेशन : पहा :\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nया शब्दांचे मराठीत रूढ असलेले अर्थ :\nसंप्रेषण=कम्युनिकेशन(उदा. विकास संप्रेषण--डेव्हलपमेन्ट ऑफ् कम्युनिकेशन) ; (२)रेकॉर्डिंग/पोस्टिंग (बँकेमध्ये नोंदल्या जाणार्‍या रकमा आणि आदेश); (३)सुधार(रेफरमेशन) उदा.बालसंप्रेषण गृह, रेफरमेटरी स्कूल.\nसंख्यात्मक व गुणात्मक आधारसामग्री (संशोधनाच्या संदर्भात)=क्वान्टिटिटिव्ह आणि क्वालिटिटिव्ह रिसर्च डेटा.\nसंज्ञापन तंत्रज्ञान=सिस्टिम ऑफ़ नॉमिनिक्लेचर=कम्युनिकेशन सायन्स=सिस्टिमॅटिक नेमिंग\nमानवी संज्ञापन सिद्धान्त=कम्युनिकेशन थिअरी\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [11 Apr 2010 रोजी 14:05 वा.]\nशब्दांचे अर्थ आणि माहितीपूर्ण प्रतिसादाच्या बाबतीत तुम्हाला तोड नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2991", "date_download": "2018-04-23T19:22:59Z", "digest": "sha1:GBFNHKN3CZDXSWWQJK3E5I7LUPETTO6X", "length": 15212, "nlines": 95, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लेखन स्पर्धा २०१० | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात. अशीच काहीशी अनास्था विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवरील सदस्यांची एकमेकांबद्दल असू शकते. या सार्‍या भिंती पाडून विविध संकेतस्थळावरील लेखकांचे, ब्लॉगर्सचे लेखन मराठी आंतरजालावर अधिक दूरवर पोचवावे अशी इच्छा मी-मराठी.नेट च्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती. यातून मी मराठीनेच पुढाकार का घेऊ नये असा विचार पुढे आला. याचा पहिला टप्पा म्हणून मीमराठी.नेट व मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे आंतरजालीय ललित-लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.\nसदर स्पर्धेसाठी प्रसिद्ध लेखक/समीक्षक श्री. शंकर सारडा, प्रसिद्ध पत्रकार श्री. प्रवीण टोकेकर, व श्री रामदास यांनी परीक्षक म्हणून काम करण्यास अनुमती दिली आहे. मी मराठी तर्फे आणि स्पर्धेच्या संयोजकांतर्फे या सर्वांचे आभार.\nस्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:\n* स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन जालावर पूर्वप्रकाशित असल्यास या पूर्वी प्रकाशित झालेल्या संस्थळाचा दुवा द्यावा.\n* एक लेखक एकाहून अधिक प्रवेशिका सादर करू शकतो.\n* लेखनाचा प्रकार हा ढोबळमानाने ललित लेखन असा ठेवण्यात आला आहे. यात स्वतंत्र कथा, लेख, प्रवासवर्णने, लेखक/पुस्तक/चित्रपट/नाटक इ.चा परिचय, या सार्या प्रकारचे लेखन अंतर्भूत होईल. यात अ-साहित्यिक वा विशिष्ट अभ्यास विषयाशी संबंधित तांत्रिक लिखाण स्वीकारले जाणार नाही. लेखन गद्य असावे स्वरूपात असणे आवश्यक आहे. तरीही स्पर्धेत कविता/कवि याबद्दलचे परिचय/आस्वाद लेखन स्वीकारले जाईल.\n* स्पर्धा १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१० या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे १ फेब्रुवारी २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.\n* स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध प्रकाशक ’मेहता पब्लिशिंग हाऊस’ तर्फे पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.\nप्रवेशिका सादर करण्याची पद्धत.\n१. लेखन स्पर्धा खुला असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.\n२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.\n३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप (स्पर्धा-)व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. या निरोपातच लेखकाचे मूळ नाव (स्पर्धेच्या निकालात मूळ नावाचीच घोषणा केली जाईल.), संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता (पारितोषिके पाठवण्यासाठी) देणे बंधनकारक आहे.\n४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व संचालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.\n५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.\n६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट चे संचालक मंडळ राखून ठेवत आहे.\n७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n८. निकालाबाबत मीमराठी.नेट च्या संचालक मंडळाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट व स्पर्धा-संयोजक बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\nस्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :\nडाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा.\nव तेथे असलेला \"लेखन स्पर्धा २०१०\" ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.\nनियम क्रमांक ७ आवडला नाही.\nअनेक लोक शेवटची तारीख लक्षात ठेऊन अनेक गोष्टी करतात ...\nउत्तम उपक्रम- आगे बढो\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nमराठी संकेतस्थळावरील लेखकायला प्रस्थापित साहित्याकडं आन\nप्रस्थापित साहित्य लेखकांना आंतरजालीय लेखकाला जोडायची आयडीया लय भारी.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं \nकुठलेही प्रकाशन त्यांचा फायदा नसल्यास काहीही करत नाही, हा अनुभव आहे. आणि त्यात काहीही गैर नाही.\nसदर स्पर्धेत मेहता प्रकाशनाचा फायदा काय, हे न कळल्याने, \"व्हॉट्स द कॅच\" असा एक प्रशन् उभा राहतो.\nकृपया उत्तर द्यावे ही अपेक्षा.\n|| लव्ह, टॉम, लव्ह. ||\nयेथे स्व: संपादनाची सोय उपलब्ध नाही आहे का \nकाही बदल करायचे असतील तर कोणाशी संपर्क साधावा लागेल \nलेखांसाठी स्वसंपादनाची सोय उपक्रमावर नाही. उपप्रतिसाद येईपर्यंत प्रतिसादांचे स्वसंपादन करता येते.\nकाही बदल करायचे असतील तर कोणाशी संपर्क साधावा लागेल \nशक्य असल्यास प्रतिसादातून सुचवावेत. संपादक वाचतीलच.\n\"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,\nबहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3882", "date_download": "2018-04-23T19:23:17Z", "digest": "sha1:ATQVKXI4JBKEDHABLJ27CVCBKWEFEX7L", "length": 6852, "nlines": 55, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नितीन गडकरी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय जनता पक्षाचे (खाण्याप्रमाणेच) बोलण्याचा धरबंद नसलेले विद्यमान अध्यक्ष श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांची तुलना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत केल्याने मोठाच गोंधळ माजला आहे. मुळात स्वामी विवेकानंद यांचे सर्वसमावेशक हिंदुत्त्व, 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे ख्रिश्चन-मुस्लिम बांधवांना शिकागोमध्ये उद्देशून भाषण, याचा मागमूसही भाजपा आणि संघाच्या आक्रमक हिंदुत्त्वात सापडत नाही. तरीही संघिष्ठांचा कोणताही कार्यक्रम शक्यतो विवेकानंदांचे स्मृतीपूजन करून होतो असे वाटते. मात्र गडकरींच्या या फ्रॉईडियन स्लिपमुळे विवेकानंदांबाबत भाजपाचा मुखवटा आणि चेहरा हा असा उघड झाला आहे.\nएकंदरीत गडकरींवर होणारे भ्रष्टाचाराचे व बेताल वक्तव्याचे आरोप पाहता त्यांना दूर सारणे योग्य ठरले असते. मात्र गडकरींना कायम ठेवून भाजपाने मोठी घोडचूक केली आहे असे वाटते. भाजपाशासित राज्यांमधील वखवखलेल्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत (येडियुरप्पा किंवा शिवसेनेचे राणे यांचे सरकार) काँग्रेसच्या थोड्याश्या कमी भ्रष्टाचाराचा मला तरी योग्य वाटतो.\nनितिन थत्ते [07 Nov 2012 रोजी 04:49 वा.]\nकुणाच्या खाण्याबद्दल कॊमेंट करणे समाजात अशिष्ट समजले जाते.\nमी नागपुरी वडाभाताबद्दल नाही तर सध्या चर्चेत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होतो. थोडक्यात पैसे खाणे.\nगडकर्‍यांनी विवेकानंदा बद्दल काहीही वाइट म्हणले नाही\nप्रसाद१९७१ [07 Nov 2012 रोजी 06:07 वा.]\nगडकरी फक्त उदाहरण देत होते की बुद्धीचा जसा वापर करु तसा माणुस बनतो. चांगला वापर केला तर संत व्हाल, वाईट केला तर दाऊद व्हाल. ह्यात काय चुक आहे\nभारतीय राजकारणी सुद्धा खुप बुद्धीमान आहेत पण त्यांची बुद्धी फक्त स्वार्थ साधण्यात वाया जाते.\nकॉंग्रेस ने वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे, आणि मीडियाच्या साथीमुळे तो साध्यही झाला आहे.\nविवेकानंदांची दाऊदशी तुलना केल्याने आम्हा हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.\nया अशा नाही त्या गोष्टींवरून दुखावल्या जाणार्‍या भावना असतील तर, सुरुळी करा भावनांची\nविश्वनाथ मेहेंदळे [17 Nov 2012 रोजी 12:17 वा.]\nज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्यापैकी किती जणांना कुठलाही संदर्भ न वापरता विवेकानंदांच्या कार्याबद्दल १० ओळी बोलता येतील \nआवाजकुणाचा [25 Nov 2012 रोजी 18:23 वा.]\nनाही.नक्कीच सांगता येणार नाही.परंतु स्वामी विवेकानंदांची तुलना दाऊदशी करता येत नाही याची समज जरूर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/vidhan-parishad-stop-36671", "date_download": "2018-04-23T19:24:08Z", "digest": "sha1:U3T6FI6NYM5PWFGQI7OSGTIAK77N7I23", "length": 12003, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidhan parishad stop सलग 11 व्या दिवशीही विधान परिषद ठप्प | eSakal", "raw_content": "\nसलग 11 व्या दिवशीही विधान परिषद ठप्प\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nमुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विधानसभा सदस्यांच्या निलंबनावरून गुरुवारी सलग अकराव्या दिवशी विरोधकांनी कामकाज रोखून धरले. सभागृह सुरू होताच \"दादागिरी नहीं चलेगी' अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अर्ध्या मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.\nमुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विधानसभा सदस्यांच्या निलंबनावरून गुरुवारी सलग अकराव्या दिवशी विरोधकांनी कामकाज रोखून धरले. सभागृह सुरू होताच \"दादागिरी नहीं चलेगी' अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अर्ध्या मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.\nराज्याचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला खरा; पण अद्याप त्यावर ना चर्चा झाली, ना तो मंजूर झाला. परिषदेच्या आजच्या कार्यक्रम पत्रिकेत तारांकित प्रश्नोत्तरे, अशासकीय विधेयके, 93 च्या सूचना, लक्षवेधी, सुधारणा विधेयके, सभागृह नेत्यांचे प्रस्ताव, विशेष उल्लेख, अर्धा तास चर्चा असे कामकाज होते. सभागृहाची बैठक आज दुपारी बारा वाजता सुरू झाली. उपसभापती माणिकराव ठाकरे त्यांच्या आसनाजवळ येताच विरोधी बाकावरील सदस्य मोकळ्या जागेत आले आणि घोषणा देऊ लागले. या वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, विधानसभेच्या 19 निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घ्या, अशा विरोधी सदस्यांच्या घोषणा होत्या. त्यांच्या घोषणा पाहून उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवार (ता. 24) दुपारपर्यंत सभागृह तहकूब केले.\nदरम्यान, विधान परिषदेचे कामकाज सुरळीत चालावे याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे; मात्र सत्ताधारी ही कोंडी फुटावी, यासाठी काहीच प्रयत्न करीत नसल्याची नाराजी व्यक्त करीत विधान परिषदेचे आमदार सभागृहाबाहेर चर्चा करीत होते.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/first-photos-of-virushka-reception-mumbai-278124.html", "date_download": "2018-04-23T18:51:59Z", "digest": "sha1:WKQJX3G56T4AXOXJHWYRUMSVWJV32MQX", "length": 11044, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'विरानुष्का'चं मुंबईत शाही रिसेप्शन ; क्रिकेटर, सेलिब्रिटींची हजेरी", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'विरानुष्का'चं मुंबईत शाही रिसेप्शन ; क्रिकेटर, सेलिब्रिटींची हजेरी\nमुंबईत सेंट रेजिस या पंचतारांकित हाॅटेलमध्ये रिसेप्शन सुरू झालंय. या रिसेप्शनला बाॅलिवूडसह टीम इंडियाचे खेळाडू हजर झाले आहे.\n26 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर भारतात परतले दिल्ली शाही रिसेप्शननंतर मुंबईतही रिसेप्शन सुरू झालंय. मुंबईत सेंट रेजिस या पंचतारांकित हाॅटेलमध्ये रिसेप्शन सुरू झालंय. या रिसेप्शनला बाॅलिवूडसह टीम इंडियाचे खेळाडू हजर झाले आहे.\nमुंबईतील सेंट रेजिस पंचतांकित हाॅटेलमध्ये रिसेप्शनला सुरुवात झालीये. या रिसेप्शनला अनुष्काने सब्यसाची ने डिझाईन केलेला गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केलाय. तरी विराटने इंडो- वेस्टर्न पॅटर्नमधील वेल्वेटचा कुर्ता आणि सिल्क पजामा परिधान केलाय.\nया रिसेप्शनला माजी क्रिकेटर संदीप पाटील आपल्या परिवारसह हजर झाले. आतापर्यंत सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग, आर अश्विन, चेतेश्‍वर पुजारा, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव पोहोचले आहे. तसंच सायना नेहवालही पोहोचली आहे. विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी आपल्या परिवारसह उपस्थित आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/banks-does-not-know-about-crop-insurance-deadline-increase-266391.html", "date_download": "2018-04-23T18:51:06Z", "digest": "sha1:FEZXVXMK3MAVIM22H4QJ62JF3Q2PEBXG", "length": 8518, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पीक विमा मुदतवाढीचा घोळ", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपीक विमा मुदतवाढीचा घोळ\nपीक विमा मुदतवाढीचा घोळ\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nकोते दाम्पत्यानं लावून दिली 1700 लग्न\nअब्दुल सत्तारांनी आपल्या मुलीचं लग्न केलं सामूहिक विवाह सोहळ्यात\n'सुभाष देसाईंचं मत वैयक्तिक'\nनाणारच्या रहिवाशांना काय वाटतं\n'मोदींच्या मनात दलितांना स्थान नाही'\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR30", "date_download": "2018-04-23T19:18:32Z", "digest": "sha1:W5CEBZ26IXDB5HSJK3Y3UP6KNCUVW6VB", "length": 23726, "nlines": 72, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nगुरु गोविंद सिंह महाराजांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ५ जानेवारी २०१७ रोजी बिहार, पटना येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण\nश्री पटना साहिब, गुरू दी नगरी विखे दशमेश पिता साहिब श्री गुरू गोविंद सिंह जी महाराज दे जन्‍म दिहाड़े ते गुरू साहिबान दी बख्‍शीश लेन आई साध-संगत, तुहाणु मैं जी आईयां आखदां हां इस पवित्र दिहाड़े ते मैं तुहाणु सारियां नू नवे साल दी लख-लख बधाईयां भी दिंदा हां\nआज आम्ही पटनासाहिबच्या या पवित्र धरतीवर हे प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी जमलो आहोत ही भाग्याची गोष्ट आहे. परंतु आज संपूर्ण जगात जिथे जिथे भारतीय राहतात, शीख समुदाय राहतो, जगातल्या सर्व देशांमध्ये भारत सरकारने आपल्या दूतावासांच्या माध्यमातून हा प्रकाशपर्व साजरा करण्याची योजना बनवली आहे, जेणेकरून फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाला याची जाणीव होईल की, ३५० वर्षांपूर्वी गुरु गोविंद सिंह महाराज या दिव्यात्माचा जन्म झाला ज्याने मानवतेला खूप मोठी प्रेरणा दिली. याचा परिचय संपूर्ण जगाला व्हावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.\nमी श्री. नितीशजी, सरकार, त्यांचे सर्व सहकारी आणि बिहारच्या जनतेला विशेष शुभेच्छा देतो कारण पटनासाहिब मध्ये या पर्वाचे एक विशेष महत्व आहे. भारतात एकता, अखंडता, सामाजिक सद्‌भावना, सर्वधर्म समभाव याचा प्रखर संदेश देण्याची ताकद या पटनासाहिब प्रकाशपर्व साजरा करण्यामध्ये आहे आणि म्हणूनच नितीशजींनी वैयक्तिक स्तरावर लक्ष देऊन स्वतः गांधी मैदानावर येवून, प्रत्येक गोष्टीची लक्षपूर्वक पाहणी करुन या भव्य समारोहाचे आयोजन केले आहे.\nकार्यक्रमाचे स्थळ जरी पटनासाहिब मध्ये असले तरी त्याची प्रेरणा संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला मिळणार आहे आणि म्हणूनच हे प्रकाशपर्व आपल्याला देखील मानवतेच्या कुठच्या मार्गावर चालले पाहिजे, आपले संस्कार काय आहेत, आपली मुल्ये काय आहेत, आपण मानवजातीला काय देवू शकतो यासर्व बाबींचे पुनःस्मरण करून नवी उमेद, उत्साह आणि उर्जेसोबत पुढे मार्गक्रमण करण्याची ही एक चांगली संधी आहे.\nगुरु गोविंद सिंह महाराज हे त्यागाची मूर्ती होते. आपण कल्पना करू शकतो ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांचे बलिदान पहिले आहे, आदर्श, मूल्य आणि मानवतेसाठी स्वतःच्या उपस्थितीत आपल्या मुलांचा बळी जतन पहिला आहे आणि त्यानंतरही त्यागाची पराकाष्टा बघा, गुरु गोविंद सिंह महाराज देखील या गुरु परंपरेला पुढे सुरु ठेवू शकत होते परंतू त्याची दूरदृष्टी बघा की त्यांनी ज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून गुरु ग्रंथ साहिबच्या प्रत्येक शब्दाला जीवन मंत्र मानून आपल्या सर्वांसाठी अखेरीला हेच सांगितले की, आता गुरु ग्रंथ साहिबच, त्यातला प्रत्येक शब्द, त्यातील प्रत्येक पान येणाऱ्या अनेक युगांपर्यंत आपल्याला प्रेरणा देत राहतील. हे देखील त्यांच्या त्यागाच्या उदाहरणाचा एक अंश होता; त्याहून ही पुढे जेव्हा पंच प्यारे आणि खालसा पंथाची रचना झाली त्यामध्ये देखील संपूर्ण भारताला जोडण्याचा प्रयत्न होता.\nजेंव्हा लोकं आदि शंकराचार्यांबद्दल चर्चा करतात तेव्हा सांगतात की, आदि शंकराचार्यांनी भारताच्या चारी कोपऱ्यांना मठाची स्थापना करून भारताच्या एकतेला बळकटी प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता. गुरु गोविंद साहब यांनी देखील त्याकाळी, भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये पंच प्यारे निवडून संपूर्ण भारताला खालसा परंपरेच्या माध्यमातून एकतेच्या सूत्रामध्ये बांधण्याचा एक अद्‌भूत प्रयत्न केला होता जो आज ही आपला वारसा आहे. मला नेहमीच मनापासून वाटते की, माझे यांच्यासोबत काहीतरी रक्ताचे नाते आहे कारण जे पहिले पंच प्यारे होते त्यांना हे सांगितले नव्हते की. तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला हे पद मिळेल, तुम्ही पुढे या. नाही, गुरु गोविंद सिंह यांचे कसोटीचे मानदंड देखील खूप उच्च असायचे. त्यांनी तर शीर कापण्याचे आमंत्रण दिले होते. या, तुमचे शीर तुमच्या धडापासून वेगळे केले जाईल त्या आधारे ठरविले जाईल की पुढे काय करायचे आहे. आपले शीर द्यायला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं पुढे आली, त्यामध्ये एक गुजरातच्या द्वारकेमधील शिंपी समजातील मुलगा देखील आला आणि त्याने पंच प्यारे मध्ये स्थान प्राप्त केले. गुरु गोविंद सिंह महाराजांनी त्याला आलिंगन दिले. गुरु गोविंद सिंह महाराजांनी पंच प्यारे खालसा परंपरा निर्माण तर केली त्यांच्या इच्छेप्रमाणे ती परंपरा चालू शकत होती, परंतु हा त्यांचा त्याग, त्यांचा मोठेपणा होता की, गुरु गोविंद सिंह महाराजांनी स्वतः ला देखील त्या बंधनांमध्ये बांधून घेतले, आणि त्यांनी सांगितले, हे जे पंच प्यारे आहेत, ही जी खालसा परंपरा आहे ती माझ्यासाठी देखील काय करायचे आहे, काय नाही करायचे, केव्हा करायचे, कसे करायचे याचा निर्णय घेईल.\nमला वाटते गुरु गोविंद सिंह महाराजांची याहून मोठ्या त्यागाची कल्पना कोणी करूच शकत नाही, जी व्यवस्था त्यांनी स्वतः उभारली, स्वतःच्या प्रेरणेतून जी व्यवस्था उभी केली, ती व्यवस्था त्यांनी स्वतः देखील शिरसावंद्य ठेवली आणि स्वतःला त्या व्यवस्थेला समर्पित केले आणि त्याच महानतेचा हा परिणाम आहे की, आज जेव्हा आपण साडे तीनशे वर्षापासून हे प्रकाशपर्व साजरा करत आहोत तेव्हा जगातील कोणत्याही कोपऱ्यात गेलो, शीख परंपरेशी जोडलेला कोणताही व्यक्ति असो तो तिथे नतमस्तक होतो, स्वतःला तिथे समर्पित करतो. गुरु गोविंद सिंह महाराजांनी जी परंपरा सुरु केली होती त्याचे तो पालन करतो.\nगुरु गोविंद सिंह महाराज एक स्वत: महान प्रेरणा आहेत जेव्हा आपण त्यांचे स्मरण करतो तेव्हा काही इतिहासकार त्यांचे शौर्य आणि वीरतेच्या पैलूचे दर्शन घडवतात. परंतू त्यांच्या विरतेसोबत जे त्यांचे धैर्य होते ते अद्‌भूत होते. ते संघर्ष करायचे पण त्याची त्यागाची पराकाष्टा अभूतपूर्व होती. ते समाजातील वाईट प्रवृतीविरुध लढायचे. गरीब, श्रीमंत, जातीवादाचे विष, या सर्वांविरुद्ध संघर्ष करून समजाला एकतेच्या सूत्रात बांधणे, सगळ्यांना समान वागणूक मिळावी यासाठी त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आग्रह धरला.\nसमाज सुधारक, वीरतेची प्रेरणा, त्याग आणि तपस्येची तपोभूमी मध्ये स्वतःला समर्पित करणारे व्यक्तिमत्व, सर्वगुणसंपन्न असे गुरु गोविंद सिंह महाराजांचे जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. आम्ही देखील सर्व धर्म समभावासह समाजातील सर्व वर्ग समान आहे, कोणी श्रीमंत कोणी गरीब नाही, कोणी आपले कोणी परके नाही; या महान मंत्राचे पालन करत आम्ही देखील देशात सर्वदूर हे आदर्श प्रस्थापित करु.\nदेशाची एकता मजबूत होईल, देशाची ताकद वाढेल, देश प्रगतीच्या नवीन उंची गाठेल. आम्हाला वीरता देखील हवी आहे, आम्हाला धैर्य देखील हवे आहे, आम्हाला पराक्रम देखील हवा आहे, आम्हाला त्याग आणि तपस्या देखील हवी आहे. ही संतुलित समाज व्यवस्था, गुरु गोविंद सिंह महाराजांचा प्रत्येक शब्द, जीवनातील प्रत्येक कार्यात आपल्याला प्रेरणा देतात आणि म्हणूनच या महान पवित्र आत्म्याला वंदन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.\nआज गुरु गोविंद सिंह महाराजांच्या त्याचं स्थानावर येऊन गुरु ग्रंथ साहिबना नमन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले, मला विश्वास आहे की, हे नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहील. नितीशजींनी येथे एका खूप महत्वपूर्ण गोष्टीला स्पर्श केला आहे. महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी, मी नितीशजींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. समाज परिवर्तनाचे कार्य खूप कठीण असते. ते करायला सुरवात करण्याची हिम्मत दाखवणे हे देखील कठीण काम आहे. असे असले तरी नाश मुक्ती साठी त्यांनी जे अभियान सुरु केले आहे, येणाऱ्या भावी पिढ्यांचे यापासून रक्षण व्हावे यासाठी त्यांनी जो विडा उचलला आहे त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.\nआणि मी देखील सर्व बिहार वासियांना, सर्व राजकीय पक्षांना, सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व लोकांना ही विनंती करतो की, हे केवळ सरकारचे काम नाही, हे केवळ नितीश कुमारांचे काम नाही, हे फक्त कोणत्या राजकीय पक्षाचे काम नाही; हे सर्व लोकांचे काम आहे. हे कार्य यशस्वी झाले तर बिहार देशासाठी प्रेरणा स्थान होईल. आणि मला विश्वास आहे की जो विडा नितीशजींनी उचलला आहे त्याच्यात नक्कीच यश मिळेल. येणाऱ्या पिढ्यांचे रक्षण करण्याचे कार्य केले म्हणून गुरु गोविंद सिंह महाराजांचे हे प्रकाशपर्व त्यांना आशिर्वाद देईल, त्यांना नवीन शक्ती प्रदान करेल. आणि मला विश्वास आहे की, बिहार देशाची एक महत्वपूर्ण शक्ती बनेल, देशाला पुढे न्यायला बिहारचे खूप मोठे योगदान असेल. कारण ही बिहारची भूमी आहे जिने गुरु गोविंद सिंह महाराजांपासून आता पर्यंत आणेल मोठे महापुरुष आपल्याला दिले आहेत. राजेंद्र बाबू आहेत. चंपारण्य सत्याग्रहाच्या कल्पनेची ही भूमी आहे. जयप्रकाश नारायण, कर्पूरी ठाकुर यांसारखे अगणित नररत्न या भूमीने भारतमातेच्या सेवेसाठी दिले आहेत. या अशा भूमीवर गुरु गोविंद सिंह महाराज आपल्या सर्वांसाठी अशी प्रेरणा आहेत जे एक नवीन आदर्श, नवीन प्रेरणा, नवीन शक्ती देतात. या संधीला, प्रकाशपर्वाला, ज्ञानाच्या प्रकाशाला जीवनभर आत्मसाद करण्याच्या संकल्पासह आपण हे प्रकाशपर्व साजरे करु या.\nजगभरात सर्वत्र भारत सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत दूतावासांच्या माध्यमातून हे प्रकाशपर्व साजरे केले जात आहे. संपूर्ण जगभरात गुरु गोविंद सिंह महाराजांचे स्मरण करणाऱ्या सर्व लोकांना अंतकरणापासून शुभेच्छा देतो. या प्रकाशपर्वाला भारतात तसेच भारताबाहेर खूप व्यापक स्वरुपात साजरे करण्याची योजना भारत सरकारने आखली आहे त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.\n१०० कोटी रुपये यासाठी खर्च केले आहेत. रेल्वेने आधी ४० कोटी रुपये खर्च करून या प्रकाशपर्व स्थायी व्यवस्था उभारल्या आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने देखील अंदाजे ४० कोटी रुपये खर्च करून अनेक योजना साकार करण्याच्या दिशेने कार्य केले आहे जेणेकरुन हे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यात देखील हे कार्य असेच सुरु राहील. मी पुन्हा एकदा याप्रसंगी, या पवित्र क्षणी येथे उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला मिळाले ही खर्च माझ्यासाठी भाग्याची बाब आहे.\nतुम्हा सर्वांना नमन करुन बोलतो जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/air-chief-marshal-fly-mig-25899", "date_download": "2018-04-23T19:41:40Z", "digest": "sha1:2TDCKUG5XZWQC24UOJENEIY3CHUWXK4W", "length": 6585, "nlines": 56, "source_domain": "www.esakal.com", "title": "air chief marshal to fly in mig हवाई दलप्रमुखांचे \"मिग'मधून उड्डाण | eSakal", "raw_content": "\nहवाई दलप्रमुखांचे \"मिग'मधून उड्डाण\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज \"मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.\nराजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. ते \"कॅट ए' श्रेणीचे अर्हताधारक असून, तीन हजार तासांपेक्षा जास्त काळ विमानोड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.\nनवी दिल्ली- हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज \"मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.\nराजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. ते \"कॅट ए' श्रेणीचे अर्हताधारक असून, तीन हजार तासांपेक्षा जास्त काळ विमानोड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.\n1999मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल संघर्षाच्या काळात लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते. हवाई दलाचे यापूर्वीचे प्रमुख एअरचीफ मार्शल अरूप राहा यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वदेशी बनावटीच्या \"तेजस' या विमानातून उड्डाण करूया विमानाच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली होती.\nउन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही\nयेवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला...\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nकाश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत\nपुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे....\nराजस्थानच्या चाहत्यांची शेन वॉर्नकडून माफी\nपुणे - चेन्नईविरुद्धच्या खराब खेळाबद्दल राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर शेन वॉर्न याने संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. चाहत्यांनी आशा सोडू नये, अशी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:27:38Z", "digest": "sha1:JE6AQUG5JQ27P26OK75CXETCFLKAASDK", "length": 3560, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवश्या मारुती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु.ल देशपांडे उद्यानाच्या बरोबर समोर असलेले हे एक प्राचीन मारुती मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक पिंपळाचा वृक्ष आहे. नवस पूर्ण करणारा मारुती अशी ख्याती असल्याकारणाने या मारुतीचे ’नवश्या मारुती’ असे नामकरण झाले. दर शनिवारी येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/many-cases-pending-court-magistrates-35360", "date_download": "2018-04-23T19:22:22Z", "digest": "sha1:XJEV6IQPG4BDCHAJ5NI4YROJEP6HYXIJ", "length": 14165, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Many of the cases pending in the Court of Magistrates दंडाधिकारी न्यायालयात अनेक खटले प्रलंबित | eSakal", "raw_content": "\nदंडाधिकारी न्यायालयात अनेक खटले प्रलंबित\nगुरुवार, 16 मार्च 2017\nमुंबई - फौजदारी दंडसंहितेनुसार दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची आकडेवारी मुख्य दंडाधिकाऱ्यांच्या निबंधकांनी सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कलम 156 अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार आहेत; मात्र पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसतील, तर \"एफआयआर' दाखल करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी द्यावेत यासाठी याचिका दाखल करण्याची तरतूद आहे; मात्र अशी याचिका दाखल केल्यानंतरही दोन वर्षे उलटल्यानंतर याचिका सुनावणीला येत नसल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nमुंबई - फौजदारी दंडसंहितेनुसार दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची आकडेवारी मुख्य दंडाधिकाऱ्यांच्या निबंधकांनी सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कलम 156 अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार आहेत; मात्र पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसतील, तर \"एफआयआर' दाखल करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी द्यावेत यासाठी याचिका दाखल करण्याची तरतूद आहे; मात्र अशी याचिका दाखल केल्यानंतरही दोन वर्षे उलटल्यानंतर याचिका सुनावणीला येत नसल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nनोवेक्‍स कम्युनिकेशन प्रा. लि.ने मुंबई आणि नवी मुंबई परिसरात विविध तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींवर गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याने नोवेक्‍सने दंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केल्या होत्या; मात्र त्यांची सुनावणी दोन वर्षांनंतरही होत नसल्याने वकील श्‍याम मारवाडी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यशराज फिल्म, झी म्युझिकची गाणी आणि हॉटेलांत संगीत वाजविण्यासाठी, तसेच वाद्यवृंदाचा कार्यक्रम ठेवण्यासाठी हॉटेलांकडे परवाना असणे गरजेचे असते. परवाने न घेताच हे संगीत वाजविण्यात येत असल्यामुळे हे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन असल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र पोलिस तक्रारी दाखल करून घेण्यास तयार नसल्याने त्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केल्या होत्या. 2015 मध्ये दाखल केलेल्या याचिका दोन वर्षांनंतरही सुनावणीसाठी येत नसल्याने तसेच इतका कालावधी उलटल्यानंतर पोलिस काय तपास करणार किंवा या कालावधीत या प्रकरणांचे पुरावे नष्ट होण्याचा प्रकार होण्याची शक्‍यता असल्याकडे वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर किती प्रकरणे प्रलंबित आहेत असे विचारत आकडेवारी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. नंतर सुनावणी तहकूब करण्यात आली.\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/7KnowledgeCenter/6Manuals;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:03:50Z", "digest": "sha1:XLRJDHEJMRHUTE7K6L4AET6I6HPVQIKL", "length": 13092, "nlines": 235, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ज्ञान केंद्र >> नियमपुस्तिका\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआंतरराज्य नदी तंटा अधिनियम १९५६\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र जलसंपत्ति नियमन प्राधिकरण\nसिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nवन संवर्धन कायदा १९८०\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम पी डब्ल्यू नियमपुस्तिका\nएम पी डब्लू लेखा संहिता\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखङा नियमपुस्तिका\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल १९९९\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nश्री. के. पी. बक्षी अहवाल- सेवा नियम पुर्नरचना\nमहिला तक्रार निवारण समिती अहवाल\nसहा अभियंता श्रेणी १\nसहा अभियंता श्रेणी २\nकनिष्ठ किंवा शाखा अभियंता\nसहा अभियंता श्रेणी २\nमुख्य अभियंता (वि व यां)\nसहा अभियंता श्रेणी २\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nब्रिटीश काळापासून पायाभूत सुविधांच्या निर्मीतीची कामे महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आलेले आहे. सदर खाते आता तीन भागात विभागले गेले आहे जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग. सद्यस्थितीत ते विभाग उत्तम पध्दतीने स्थिरस्थावर होऊन कार्यरत आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहीता, महाराष्ट्र सार्वजनिक कामे लेखा संहीत, महाराष्ट्र सिंचन संहिता, ओ ए डी मॅन्युअल, एनआयटलमेंट मॅन्युअल आणि एस डब्लुची मॅन्युअल हे या यंत्रणेद्वारे निर्मीलेले उत्तम अभिलेख आहेत.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127851\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ps.gadhinglaj.org/download/", "date_download": "2018-04-23T18:46:48Z", "digest": "sha1:ZSCZJDUF3AP7J2RKSSMSFESQ3EZIOHEU", "length": 5757, "nlines": 134, "source_domain": "ps.gadhinglaj.org", "title": "Download - Panchayat Samiti Gadhinglaj", "raw_content": "\nगडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nडिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.\nपंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.\nलिंगनूर क ll नेसरी\nपं. स. रचना व प्रशासन\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार…\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…\nलघु जल सिंचन उप विभाग क्र.५\nस्वच्छ भारत मिशन कक्ष.\nलघु जल सिंचन उपविभाग\nपंचायत समिती गडहिंग्लज माहिती पुस्तिका सन 2014/15 – Download PDF\nजल शासकीय विभाग तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती – Download PDF\nराष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्गदर्शक सूचना – Download PDF\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8/word", "date_download": "2018-04-23T19:23:34Z", "digest": "sha1:Y3GXDR7TADKHO22PKWNCIMK2EZ56VF3Q", "length": 8800, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - गणुदास", "raw_content": "\nएखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय\nश्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - प्रस्तावना\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - श्री सद्गुरु प्रार्थना\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - अनुक्रमणिका\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - पहिला सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - दुसरा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - तिसरा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - चवथा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सहावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सातवा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - आठवा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - नववा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - दहावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - अकरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - बारावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - तेरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - चौदावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - पंधरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सोळावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nजुळी मुले झाली असतां शांति करावी काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/chivachisauka-title-song-117050900016_1.html", "date_download": "2018-04-23T19:10:38Z", "digest": "sha1:OVUBVQYWH225ZRLYHXTNFCKJDDUWL7IQ", "length": 9435, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "...म्हणून खास आहे ‘चि. व. चि. सौं. का.’ चं शीर्षक गीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n...म्हणून खास आहे ‘चि. व. चि. सौं. का.’ चं शीर्षक गीत\nझी. स्टुडियोज प्रस्तुत आणि निखिल साने निर्मित ‘चि. व. चि. सौं. का.’ या चित्रपटाच्या ट्रेलरला तर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पण हल्ली या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आले आहे.\n“एक आहे चिरंजीव, एक आहे चि. सौं. का., श्री आणि सौ.च्या आधी, चि. व. चि. सौं. का...” असे गीताचे बोल आहे. पण यात एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे या गीतामध्ये कोणतेही वाद्य वापरण्यात आलेले नाही. यात वाद्यांचे आवाज तोंडाने काढलेले स्वर आहे. हे गाणं स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. आणि वाद्यांचा प्रयोग न करता तोंडातून वाद्यांचे आवाज काढणे हेच या गाण्याची विशेषता आहे.\nनरेंद्र भिडे यांनी या गीताला संगीत दिले असून परेश मोकाशी यांचे बोल आहे. गाण्याच्या चित्रीकरणात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पूर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष दिसून येत आहे.\nमधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी ही कथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. ‘चि. व चि. सौ. कां.’ हा सिनेमा 19 मे 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. >\n\"चिरंजीव' चा होतो \"श्री\" नी \"चि. सौ. कां.\" चे होते \"सौ\"\nकसे घडते हे ट्रान्सफॉरमेशन चला टायटल सॉंग मधे पाहू...\n'बॉईझ्' मधून सनीचे मराठीत पदार्पण\nडॉक्टरांवरील हल्ल्यांवर आधारीत गाण्याचे चित्रीकरण पूर्ण\nमहाराष्ट्राचा जयघोष करणारा 'एक आमचा बाणा'\nगणेश-अंबरची सुपरहिट जोडी 'अंड्या चा फंडा'द्वारे पुन्हा एकत्र...\nडॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांवर भाष्य करणारे गाणे लवकरच प्रदर्शित\nयावर अधिक वाचा :\nएक आहे चि. सौं. का.\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathikavitasangrah.in/2012/11/mi-tila-vicharal-mangesh-padgaonkar-marathi-kavita.html", "date_download": "2018-04-23T19:25:18Z", "digest": "sha1:W33CHD6VYVOQWLGDWGETVJ4AMQ4JC7CI", "length": 7791, "nlines": 209, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "Mi Tila Vicharal | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita - Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nतुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं\nत्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..\nतुमचं लग्न ठरवुन झालं\nसगळा मामला रोख होता,\nव्यवहार भलताच चोख होता..\nहे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं\nअसलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…\nते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nत्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,\nतेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,\nदेवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली\nत्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत\nपोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत\nजीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nचंद्र, सुर्य, तारे, वारे,\nआणि थरथरणाऱ्या हातांनी ,\nआधिच माझं अक्षर कापरं\nत्या दिवशी अधिकचं कापलं\nरक्ताचं तर सोडाच राव\nहातामधलं पेनसुद्धा होतं तापलं\nपत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,\nपाकिटावर तिकिट नव्हतं लावलं\nपत्रं तिला पोचलं तरिसुद्धा\nपोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,\nमाझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे\nगुणी पाखरु येउन बसलं\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……\nपुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,\nसंगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली\nमी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…\nतसा प्रत्येकजण नेक असतो,\nफ़रक मात्र एक असतो\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-lays-wafers-lays-chips-1658023/", "date_download": "2018-04-23T19:35:40Z", "digest": "sha1:64QNRVZN52LSAF42BPGIVAOWHUDZXPEC", "length": 20528, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on lays wafers Lays Chips | ब्रॅण्डनामा : लेयज् | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nअमेरिकेतील डॉरसेट ओहिओ प्रांतात हर्मन लेयज् एका बिस्किट कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असे.\nहा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी\nवापरून लगेच संपणाऱ्या उत्पादनांचाही एक वर्ग असतो. त्यातही पुन:पुन्हा ज्यांच्याकडे पावलं वळतात असे ब्रॅण्ड कमीच. अनेक उणिवा असूनही, खूप मोठय़ा प्रमाणावर विनोद होऊनही दर वेळेस नव्याने आपल्याला स्वत:कडे खेचणाऱ्या वर्गातला ब्रँड म्हणजे लेयज्. जगभरातील आबालवृद्धांना प्रिय असा हा ब्रॅण्ड. त्याची ही कहाणी.\nअमेरिकेतील डॉरसेट ओहिओ प्रांतात हर्मन लेयज् एका बिस्किट कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असे. जागतिक मंदीच्या काळात ती नोकरी गेली. मग त्याने अमेरिकेतील बॅरेट फूड या सुप्रसिद्ध कंपनीत बटाटा चिप्स विक्रेता म्हणून काम सुरू केले. आपल्या कारमध्ये चिप्सची पाकिटं भरून तो विक्री करत असे. दिवसागणिक वाढती विक्री आणि एकूणच या उत्पादनाला मिळणारा प्रतिसाद बघून त्याने या व्यवसायात उतरायचं ठरवलं. १०० अमेरिकन डॉलर्सचं कर्ज काढून आधी तो वितरक झाला. त्या दरम्यान आपला व्यवसाय वाढवत १९६१ मध्ये त्याने फ्रिटो नामक कंपनी लेयज्मध्ये सामील करून घेतली. फ्रिटो लेयज् हे पोटॅटो चिप्स क्षेत्रातलं एक मोठं समीकरण जुळलं. त्यानंतर लगेचच पेप्सिको कंपनीने फ्रिटो लेयज् कंपनी विकत घेतली आणि लेयज् या नावाखाली हा ब्रॅण्ड विकला जाऊ लागला.\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nबटाटा चिप्स या उत्पादनात स्वत:चं खास पाककौशल्य दाखवावं असं काही नाही. ठरलेल्या कृतीने चिप्स बनवणं आणि विकणं हा साधा व्यवहार, पण त्यातही जगभर पसरणारं ब्रॅण्डनेम तयार करण्यात लेयज् यशस्वी झालं, त्याची अनेक कारणं दाखवता येतात. १९९१ मध्ये त्यांनी आणलेला नवा अधिक क्रिस्पी फॉम्र्युला हे एक कारण. दुसरं म्हणजे जगातील महत्त्वाच्या देशात आपलं उत्पादन नेताना लेयज् त्या त्या खाद्यसंस्कृतीचा विचार करून काही प्रयोग करतं. उदाहरणच द्यायचं झालं तर भारतात क्लासिक सॉल्टेड, अमेरिकन स्टाइल क्रीम अ‍ॅण्ड ओनियन, स्पॅनिश टोमॅटो टॅन्गो हे प्रकार उपलब्ध करून देताना इंडियन मॅजिक मसालादेखील आवर्जून तयार केला जातो.\nयाशिवाय त्या त्या देशात तिथल्या लोकप्रिय पोटॅटो चिप्स ब्रॅण्डशी केलेली हातमिळवणी यामुळे आपलं साम्राज्य विस्तारणं लेयज्साठी सहज शक्य झालं आहे. युकेमध्ये ‘वॉकर्स’, ऑस्ट्रेलियात स्मिथ्स, इजिप्तमध्ये ‘चिप्सी’, व्हिएतनाममध्ये ‘पोका’, इस्रायलमध्ये ‘टापूचिप्स’, कोलंबियात ‘मार्गारिटा’ अशा असंख्य नावाने लेयज् खाल्लं जातं. ही नावं तिथल्या सुप्रसिद्ध चिप्स ब्रॅण्डची आहेत. त्यांच्याशी केलेल्या हातमिळवणीमुळे लेयज् हा ब्रॅण्ड जगभर पोहोचू शकला आहे. अलीकडच्या डाएट दक्ष मंडळींसाठी लोअर कॅलरी, बेक्ड, फॅट फ्री स्वरूपात लेयज् मिळतं. कितीही सोपस्कार केले तरी बटाटा आपलं काम करतोच. आपल्या तब्येतीसाठी, वाढत्या वजनासाठी हे चिप्स हानीकारक आहेत हे कितीही ओरडून सांगितलं तरी लेयज् खाणाऱ्यांची संख्या कायम आहे. कारण हा एक चस्का आहे. एक चिप तोंडात टाकून नंतर स्वत:वर संयम ठेवणारा योगी पुरुष विरळा\nयाच गोष्टीला समोर ठेवून टॅगलाइनमधून लेयज् आपल्याशी पैज लावते. ‘बेट्चा (बेट यू) कान्ट इट जस्ट वन’ ही टॅगलाइन लेयज् अनेक वर्षे सांभाळून आहे. बदलत्या जाहिरातीनुसार काही वेळा टॅगलाइन बदलते. ‘हर पल बनेगा मॅजिकल’ किंवा ‘लव्ह टू लव्ह इट’ असं जाहिरातीच्या माध्यमातून सैफ अली खान, महेंद्रसिंग धोनी किंवा अलीकडे रणबीर कपूर आपल्याला बजावत असतात.\nवास्तविक लेयज् पाकिटातील चिप्सच्या संख्येवर अतिरेकी विनोद झालेले आहेत. रविवार हा लेयज् पाकिटासारखा असतो. उघडताक्षणीच संपलेला किंवा लेयज् पाकिटातील हवा हे इतक्यांदा ट्रोल झाले आहेत. तरीही बालक, तरुण आणि वृद्ध अशा सर्व थरांतील मंडळी लेयज्ला पसंती देतात. काही ब्रॅण्ड दर्जापेक्षा सवयीचा भाग असतात. खाण्याचा फारच सुंदर अनुभव म्हणून कोणीही लेयज् विकत घेत नाही. ते फावला वेळ घालवण्याचे साधन किंवा भुकेची तात्पुरती सोय एवढय़ापुरतंच मर्यादित आहे; पण तरीही असंख्य चिप्सच्या जंजाळात मार्केटिंग आणि उपलब्धता या जोरावर लेयज् सवयीचा भाग बनले आहे. अगदी सहज रेल्वे, बस स्थानकांवर ते उपलब्ध होतं म्हणून सवयीचा भाग होतं इतकंच. हे पाकीट उघडताच हाताला लागणारे चिप्स आपल्याला तात्पुरत्या कुरकुरीतपणाची खात्री देतात. खायला सुरुवात करेकरेपर्यंत त्यांचं संपणं हुरहुर लावतं. त्यामुळे पाच किंवा दहा रुपयात इतकंच या व्यवहारापलीकडे पुन्हा नव्याने ते पाकीट घ्यायला आपण वळतो. ‘गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’ या ओळीत लेयज्ची खरी गंमत दडलेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइलॅस्टिक सोबतचा खेळ जिवावर, ८ वर्षांच्या मुलाला लागला गळफास\nमाझ्या वडिलांसोबत दारू का घेतोस असा जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nमुंबई- मांडवा रो-रो सेवेचा मुहूर्त टळला\nविदर्भात उष्णतेची लाट कायम\nउत्तर प्रदेशात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nकाबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/kk-minister-it-raid-266451.html", "date_download": "2018-04-23T19:03:32Z", "digest": "sha1:WTJLXUO7TPFHDZVNZ4KF4USDZ4C2B5XU", "length": 11327, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातचे काँग्रेस आमदार ठेवलेल्या हॉटेलवर आयकर विभागाची धाड", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगुजरातचे काँग्रेस आमदार ठेवलेल्या हॉटेलवर आयकर विभागाची धाड\nगुजरातचे 42 काँग्रेस आमदार ठेवलेल्या एलिग्टन या हॉटेलवर आयकर विभागाने छापे टाकलेत. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. केवळ सुडाच्या भावनेतून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.\nबंगळुरू : गुजरातचे 42 काँग्रेस आमदार ठेवलेल्या एलिग्टन या हॉटेलवर आयकर विभागाने छापे टाकलेत. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. आयकर विभागाने फक्त शिवकुमार यांचं हॉटेलच नाहीतर त्यांचं दिल्लीतलं घरावरही छापे टाकलेत. गुजराजमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी 8 ऑगस्टला मतदान होतंय. या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने अहमद पटेल मैदानात आहेत. पण त्यापूर्वीच काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामे दिल्याने पक्षाने खबरदारी म्हणून आपल्या सर्व आमदारांना कर्नाटकमध्ये सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलंय पण आयकर विभागाने त्या हॉटेलवरच छापे टाकलेत.\nदरम्यान, ही कारवाई सुडाच्या भावनेतून केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.\nदरम्यान, शिवकुमार यांच्या दिल्लीतल्या घरातून आयकर विभागाने 7.5 करोडची रोकड जप्त केलीय. तसंच या कारवाईचा गुजरातच्या निवडणुकीशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा आयकर विभागाने केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.luckscasino.com/mr/", "date_download": "2018-04-23T19:20:30Z", "digest": "sha1:QAZKIBHA22JSI62OJV57EBEEDAMPVD4G", "length": 20885, "nlines": 145, "source_domain": "www.luckscasino.com", "title": "Lucks Casino Mobile Slots & Phone Casino Online £$€200 Bonus\tLucks Casino Mobile Slots & Phone Casino Online £$€200 Bonus", "raw_content": "\nइंद्रधनुष्य श्रीमंती : KAREN £2500.00\nजंगल आत्मा: जंगली कॉल : David £1294.00\nआश्चर्याने थक्क झालेला दुसरा : Marc £832.50\n50एक्स बोनस रक्कम Wagering आधी मागे. वैध 90 पावती दिवस. मोफत पैसे ऑफर: वैध 7 पावती दिवस. आणि साइटवर विषय Lucks कॅसिनो पूर्ण बोनस धोरण.\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nरिअल प्ले माहिती डेमो\nMicrogaming आणि Progressplay नेटवर्क Lucks कॅसिनो जगातील सर्वात रोमांचक आणि शक्तिशाली जागतिक ऑनलाइन गेमिंग साइट एक करा ...\nLucks कॅसिनो Microgaming नेटवर्कवर प्रचंड बक्षिसे पूल जे jackpot नेटवर्क खेळ श्रेणी देते – आनंद घ्या ...\nLucks कॅसिनो अधिक गेम देते, 350+ …आणि प्ले फोन बिल सहजपणे करून वेतन अधिक रिअल रोख क्रिया ...\nआश्चर्यकारक जाहिराती Lucks नियमितपणे अद्ययावत पहा, मोफत आणि ठेव बोनस आज £ 5 मिळवा ...\nही जाहिरात अधीन आहे बोनस धोरण\nही जाहिरात अधीन आहे बोनस धोरण\nही जाहिरात अधीन आहे बोनस धोरण\nही जाहिरात अधीन आहे बोनस धोरण\nआपल्या खात्यात निधी | मोठी रोख ठेवा\nतो आपल्या आज खाते Lucks कॅसिनो आज फंड येथे आपल्या खात्यात निधी जमा करणे सोपे आहे आणि जमा शिल्लक आपण अनुमती देईल\nजंगली मोफत शीर्ष स्लॉट खेळ शेकडो वादन जा मोबाइल स्लॉट जवळजवळ ऑनलाइन टर्म समानार्थी झाला आहे\nआपण कुठे मोफत शीर्ष ऑनलाइन कॅसिनो गेम खेळू शकता Lucks कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे ऑनलाइन कॅसिनो बेटिंग जलद आहे\nऑनलाइन कॅसिनो आणि स्लॉट खेळ\nआपण तयार आहेत आपल्या कॅसिनो नशीब प्रयत्न with the UK's सर्वोत्तम स्लॉट ऑनलाइन & Real Money Games Jackpots\nआपण आता ऑनलाइन आपल्या सर्व आवडत्या स्लॉट खेळत पाउंड आणि गायन खेळ हजारो विजय प्राप्त करू शकता माहित आहे का या ऑनलाइन गायन कल कार्यवाही चालू आहे - आणि Lucks कॅसिनो नवीनतम ऑनलाइन जुगार क्लब वादळ उद्योग घेत आहे या ऑनलाइन गायन कल कार्यवाही चालू आहे - आणि Lucks कॅसिनो नवीनतम ऑनलाइन जुगार क्लब वादळ उद्योग घेत आहे मोफत £ $ € 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस सह प्रारंभ करा - प्रथम ठेव आणि रिअल ऑनलाइन सुख शोधण्यास स्वत: साठी गायन मनोरंजन\nत्यांच्या प्राधान्य मोबाइल डिव्हाइस वापरून, स्लॉट उत्साही आता लॉग इन करू शकता UK's newest mobile casino रिअल पैसे सर्वोत्तम ऑनलाइन बोनस आणि प्ले स्लॉट की मोठी रोख ऑनलाइन jackpot दाबा करण्यासाठी. वैकल्पिकरित्या, खेळाडू तसेच दोन्ही स्लॉट खेळत एक प्रकारचा जुगाराचा खेळ आनंद घेऊ शकता, blackjack, किंवा विनामूल्य ऑनलाइन त्यांच्या माउस आहे जेथे त्यांच्या पैसे टाकल्यावर आधी ते उत्तम जे शोधण्यास निर्विकार पर्यंत £ 200 ऑफर मध्ये आता प्ले करा\nफक्त Lucks कॅसिनो खेळाडूंना एक सदस्य म्हणून साइन अप करून पर्याय भरपूर दिले आहेत: फक्त नाही आहेत 70 मोबाइल स्लॉट आणि क्लासिक गायन नशीब शैली टेबल खेळ पर्यायांपैकी, खेळाडू देखील सनसनाटी मोबाइल गायन बोनस वर्षाव आहेत. आपल्या विनामूल्य वापरून ठिकाण बेट 200 प्रथम ठेव यावर ठेव बोनस, आणि कधी मोबाइल डिझाइन सर्वात मनोरंजक स्लॉट काही आनंद.\nरिअल पैसे प्ले करणे प्रारंभ करण्यासाठी सज्ज Lucks Casino's Mobile Phone Billing झटपट ठेवी करा आणि मोबाइल फोन क्रेडिट वापरून आणखी बोनस प्राप्त करण्यासाठी खेळाडू परवानगी देते. पर्यंत जमा सामना बोनस $€ £ 200 बोनस स्वागत is just the tip of the Lucks Casino bonus iceberg...And the best bit is that you'll never need to give out personal info (जसे की आपले बँक तपशील) आपण इच्छित नाही तर - किंवा या प्रकरणात एक आहे. आता अव्वल खेळ आणि स्लॉट आणि Lucks प्ले\nतुम्ही कसे शीर्ष स्लॉट साइट खेळत आहात हे सांगण्यासाठी\nFinding reliable and 'best fit' slots casino sites online can be a daunting task for both new players getting started with £200 free bonuses upon 1st deposit required bonuses as well as experienced mobile slots and फोन बिल चाहते मोबाइल गायन वेतन. Lucks कॅसिनो नाही फक्त ऑनलाइन सर्व सर्वोत्तम स्लॉट एक भव्य हाँटेल्सचे सौदे आहेत आणि वरच्या यूके गायन खेळ पण विश्वसनीय ग्राहक समर्थन आणि विजेते जलद हमी देते की जलद-देवून स्लॉट मशीन आणि सत्यापित रिअल पैसे आणल्या जातात.\nनमूद म्हणून, रिअल रोख खेळ आणि रिअल पैसे ऑनलाइन खेळण्यासाठी हजारो कमाई प्रत्यक्ष शक्यता आहे. Lucks कॅसिनो सदस्य अशा रोख लक्ष वेधुन सारखे लाइव्ह jackpots ऑनलाइन सर्वोत्तम स्लॉट विस्तृत अमर्यादित प्रवेश, छत्रिक, फॉक्स जिंकण्याची, थेट कॅसिनो जुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ आणि सोने कारखाना. उदाहरणार्थ नंतरचे एक संपत्ती-उत्पादन कारखाना त्याचे नाव जगणे ओळखले एक लोकप्रिय यूके स्लॉट आहे:\nऑनलाइन रोख जिंकण्यासाठी आमचे ध्येय कोण खेळाडू आमच्या एसएमएस गायन दूर चालणे शकते 6,000 नाणी wagered रक्कम x, या मोबाइल स्लॉट खेळ खेळाडू त्यांच्या गुंतवणुकीवर एक रोमांचक परत देणे निश्चित क्षमता आहे हे अर्थ. मुक्त आपल्या Lucks कॅसिनो स्वागत बोनस वापरून प्ले करा किंवा मोबाइल क्रेडिट वापरून जमा फोन बिल गायन वैशिष्ट्ये वेतन वापर. £ 15,000 पर्यंत जिंकून बेस खेळ jackpot पासून कसे स्पीन 1p म्हणून थोडे खर्च जेथे वेतन ओळ आवाज प्रति\nआपण अद्याप असल्यास ऑनलाइन बेटिंग आपल्या नशीब प्रयत्न, नंतर आपण खरोखर वर गहाळ झाले आहे काय माहित नाही. So it's just as well you ended up at Lucks Casino\nस्लॉट खेळ मोठा आकर्षण आहे तरी मोठ्या प्रमाणावरील ऑनलाइन jackpot विजय, आमच्या क्लासिक गायन टेबल खेळ नाही केले नाहीत नाही फक्त खेळाडू सापडेल फोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे ठेव देखील विनामूल्य खेळला जाऊ शकतो खेळ, तसेच क्लासिक Blackjack आणि निर्विकार बोनस खेळ म्हणून, पण ठेव बोनस खूप विनामूल्य या गेम खेळू करण्यासाठी वापरले जाऊ शकते स्वागत. मिळवा आमच्या सर्व ऑफर मदत आणि आज साइन अप मार्ग.\nथोडा कंटाळवाणा शोधू कोण मानक टेबल खेळ अनुभवी खेळाडू Lucks कॅसिनो रोमांचक गेमप्लेच्या ठेवणे विविध चढ बरेच आहे, हे लक्षात आनंद होईल: प्रीमियर एक प्रकारचा जुगाराचा खेळ निवडा (मानक किंवा डायमंड संस्करण), एक प्रकारचा जुगाराचा खेळ मास्टर, लुईझियाना डबल निर्विकार, किंवा अगदी प्रीमियर हाय-लो Blackjack आपल्या ऑनलाइन गायन जुगार जीवन अधिक मसाला जोडण्यासाठी Play एक प्रकारचा जुगाराचा खेळ गायन बोनस खेळ राहतात Lucks आज येथे.\nमोफत कॅसिनो ऑनलाईन बोनस ते असू पर्यंत वेडसर आहात सर्व काही ऑफर आहे\nथोडक्यात, की आपण नंतर आहोत काय अवलंबून आहे: आपण फक्त मोफत नवीन स्लॉट गेम खेळू शकता, जेथे एक शीर्ष कॅसिनो साइट शोधत आहात तर, नंतर आपण योग्य ठिकाणी असाल. नैसर्गिकरित्या, रिअल पैसे रंगणार आवश्यक आहे की काही खेळ आहेत, अशा मोठ्या प्रोग्रेसिव्ह jackpot स्लॉट म्हणून, त्यामुळे खेळाडू अनुभव मिळत नाही 100% ऑफर खळबळ. प्ले आमच्या आज उच्च-रेट स्मार्ट थेट गायन\nपण Lucks कॅसिनो येथे रिअल पैसे बेट अगदी ठेवून सुपर सोपे आहे: आपण करावे लागेल सर्व म्हणून थोडे £ 10 ठेवी करण्यासाठी आपल्या मोबाइल क्रेडिट वापरा, तो खरोखर त्यापेक्षा अधिक काही सोपे नाही: फक्त एक सदस्य होण्यासाठी नोंदणी, मुक्त बोनस मिळवण्यासाठी, आणि हातमाग सुरू. आणि हे करा - आपण एक बँक खाते आपण रिअल खेळू करण्यासाठी तयार असाल तेव्हा / तर गरज नाही. आता, Lucks कॅसिनो एक शीर्ष कॅसिनो साइटवर मानले जाते का तुला पाहत\nउत्तम अजूनही, रिअल पैसे जुगार खेळाडू फक्त £ 200 ठेव सामना स्वागत बोनस करार पेक्षा अधिक प्राप्त आहे: दैनिक गायन रोख सामना बोनस, टॉप-अप जाहिराती, तसेच नियमित स्पर्धा आणि बक्षीस giveaways खेळाडू नेहमी खूप अधिक प्रत्यक्षात जुगार करण्यासाठी मिळेल, याची खात्री. प्रारंभ सोपे स्लॉट फोन बिल पर्याय द्वारे द्या आणि आता बोर्डवर प्रत्येकजण सहभागी\nSo join the UK's newest online casino and अधिक बक्षिसे व्हीआयपी झाले ऑफर आज मोठा विजय\nकॉपीराइट सामग्री © 2018 नशीब कॅसिनो\nमोबाइल & ऑनलाइन कॅसिनो बोनस – मुख्यपृष्ठ\nमोबाइल कॅसिनो | झटपट विन स्लॉट ऑनलाइन\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | ते £ 200 अप, 100% Deposit Bonus\nऑनलाइन स्लॉट | £ 300K प्रोग्रेसिव्ह jackpots\nऑनलाइन कॅसिनो | £ 500 रोख मॅच बोनस\nऑनलाइन कॅसिनो फोन बिल | रिअल cashback £££\nOlorra व्यवस्थापन लिमिटेड कोण आहे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-108061200030_1.html", "date_download": "2018-04-23T19:20:01Z", "digest": "sha1:FKSQ2U7THWYM34XBMHWLNVTDDJ3Q4LNE", "length": 6373, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुहृद | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअचानक एखाद्या सुहृदानं मनाच्या दुखार्‍या तारेवर\nसर्व दु:खाचा निचरा होऊश्र\nमन इतकं खुलं, स्वच्छ होतं की,\nमराठी कविता : झूलाघर\nमराठी कविता : नवरा\nमराठी कविता : दारु काय गोष्ट आहे\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/citizen-will-choose-effective-corporator-42889", "date_download": "2018-04-23T19:30:11Z", "digest": "sha1:QAA2QCQCVKGLTFFHHXTQTX3JLRBUASXH", "length": 11741, "nlines": 81, "source_domain": "www.esakal.com", "title": "The citizen will choose effective corporator नागरिकच निवडणार \"प्रभावी नगरसेवक'! | eSakal", "raw_content": "\nनागरिकच निवडणार \"प्रभावी नगरसेवक'\nसोमवार, 1 मे 2017\nपुणे - प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी तुमचे नगरसेवक किती प्रयत्न करतात, महापालिकांच्या शाळांमधली गळती रोखण्यासाठी त्यांनी ठोस उपाय केले आहेत का, त्यांनी फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले आहेत का... या आणि अशा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे ज्या नागरिकांच्या प्रभागात मिळतील, तेथील नगरसेवक मानकरी ठरतील, \"सकाळ'च्या प्रभावी नगरसेवक पुरस्काराचे.\nपुणे - प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी तुमचे नगरसेवक किती प्रयत्न करतात, महापालिकांच्या शाळांमधली गळती रोखण्यासाठी त्यांनी ठोस उपाय केले आहेत का, त्यांनी फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले आहेत का... या आणि अशा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे ज्या नागरिकांच्या प्रभागात मिळतील, तेथील नगरसेवक मानकरी ठरतील, \"सकाळ'च्या प्रभावी नगरसेवक पुरस्काराचे.\nराज्याच्या विविध शहरांमध्ये जनसेवेची चांगली कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांना \"प्रभावी नगरसेवक पुरस्कार' देण्याची योजना \"सकाळ'ने पुण्यातील नगरसेवकांच्या स्नेहमेळाव्यात नुकतीच जाहीर केली. तटस्थ नागरिकांची एक समिती सात निकषांच्या आधारे नगरसेवकांच्या कामगिरीचे परिक्षण करेल. या निकषांप्रमाणे अधिक गुण मिळविणाऱ्या नगरसेवकांना \"प्रभावी नगरसेवक' पुरस्कार प्रदान करण्यात येईल. \"सकाळ'च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल.\nप्रभावी नगरसेवक पुरस्कारासाठीचे निकष -\n1) प्रभाग स्वच्छता -- प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी केलेले प्रयत्न\nअ) स्वच्छता उपक्रम -- नागरिकांनी कचरा रस्त्यावर फेकू नये, रस्ते आणि परिसर स्वच्छ राहण्यासाठी केलेले प्रयत्न\nब) कचऱ्याचे वर्गीकरण -- नागरिकांनी घरातच ओल्या आणि कोरड्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नगरसेवकांनी नागरिकांना प्रोत्साहित केले का किती नागरिकांनी आपापल्या सोसायट्या, वाडे किंवा घरांत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आहे \nक) कचरावेचकांचे प्रमाण -- घरोघर फिरून कचरा वेचणाऱ्यांच्या प्रमाणातील वाढ आणि नगरसेवकांचा त्यातील सहभाग\nड) प्रभाग पातळीवरील कचरा प्रक्रिया केंद्रे -- प्रभाग पातळीवरील कचरा प्रक्रिया केंद्रांना चालना देण्यासाठी झालेले प्रयत्न\nइ) सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती -- प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती, महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण, तसेच सशुल्क स्वच्छतागृहांचे प्रमाण\n2) वॉर्डस्तरीय निधीचा सुयोग्य वापर -- वॉर्ड किंवा प्रभागनिहाय निधीचा सुयोग्य वापर होतो आहे का, त्यातील पैसे व्यापक जनहितासाठी खर्च होत आहेत का \n3) सभागृहातील कामगिरी --\nअ) नगरसेवकांनी महापालिका सभांमध्ये विचारलेले लेखी प्रश्‍न\nब) नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती\nअ) महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासंदर्भात नगरसेवकांचे प्रयत्न\nब) विद्यार्थ्यांची संख्यावाढ झाली का, तसेच गळती कमी झाली का \nक) शाळांमधील स्वच्छतागृहांची, तसेच पाण्याची-देखभाल-दुरूस्तीची स्थिती कशी आहे \nअ) प्रभागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी केलेले प्रयत्न\nब) प्रभागातील पदपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले का \nक) प्रभागात सायकल ट्रॅक असल्यास त्यांची स्थिती\nड) प्रभागातील कोंडी सोडविण्यासाठी केलेले प्रयोग\n6) प्रभागातील सुविधा --\nअ) प्रभागातील ऍमेनिटी स्पेसचा सुयोग्य वापर झाला आहे का \nब) प्रभागातील पाणीपुरवठ्याची स्थिती\n7) नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा --\nनागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा नगरसेवकांकडून कसा केला जातो आहे \nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nअसिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर\nपुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/rane-not-visit-anyone-40199", "date_download": "2018-04-23T19:09:42Z", "digest": "sha1:CCAVW7QIQED4DQZWTQQ6V3NQSUCQBHQC", "length": 10221, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rane not visit anyone राणे कुणालाही भेटले नाहीत - माणिकराव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nराणे कुणालाही भेटले नाहीत - माणिकराव ठाकरे\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीविषयी मलाही प्रसारमाध्यमातूनच कळाले होते. त्यांच्याशी आज सकाळी बोलणे झाले. राणे हे अहमदाबादला गेले; मात्र कुणाला भेटले नाहीत. काही लोक मुद्दामहून त्यांच्याविषयी बातम्या पेरत आहेत. राणे हे नेते आहेत, ते जर कुणाला भेटले नाहीत असे सांगत असतील तर त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे, असे मत विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.\nशुक्रवारी (ता. 14) \"सकाळ' कार्यालयात \"काफी विथ सकाळ' उपक्रमाप्रसंगी त्यांनी या विषयावर मत व्यक्त केले. माणिकराव ठाकरे म्हणाले की, नारायण राणे हे अहमदाबादला गेले; मात्र ते हॉटेलमध्ये कुणाला भेटले नाहीत. काही लोक मुद्दामहून अशी माहिती पेरत आहेत. राणे हातचे राखून काही बोलत नाहीत. ते मुंबईत आल्यावर त्यांची भेट घेऊ. मला वाटते त्यांची काही नाराजी असेल.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-first-field-meeting-25324", "date_download": "2018-04-23T19:21:57Z", "digest": "sha1:5QRNMTFAHADAJTBNPJLP2EJMBAKDJYC3", "length": 15281, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal first field meeting महापालिकेची आज पहिली क्षेत्रसभा | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेची आज पहिली क्षेत्रसभा\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nसांगली - महापालिकेची पहिली क्षेत्रसभा उद्या (ता.१०) प्रभाग क्रमांक पाचमध्ये होत आहे. उपमहापौर विजय घाडगे आणि निर्मला जगदाळे यांच्या प्रभागातील ही सभा दुपारी साडेचार वाजता कुपवाडमधील आंबा चौकात होणार असून, कायद्यातील तरतुदीप्रमाणे होणारी राज्यातील पहिलीच क्षेत्रसभा म्हणता येईल. उपमहापौर गट आणि स्वाभिमानी आघाडीच्या वीस नगरसेवकांनी गेल्या महिन्यात क्षेत्रसभांची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून जानेवारीपासून क्षेत्रसभांना प्रारंभ केला आहे.\nसांगली - महापालिकेची पहिली क्षेत्रसभा उद्या (ता.१०) प्रभाग क्रमांक पाचमध्ये होत आहे. उपमहापौर विजय घाडगे आणि निर्मला जगदाळे यांच्या प्रभागातील ही सभा दुपारी साडेचार वाजता कुपवाडमधील आंबा चौकात होणार असून, कायद्यातील तरतुदीप्रमाणे होणारी राज्यातील पहिलीच क्षेत्रसभा म्हणता येईल. उपमहापौर गट आणि स्वाभिमानी आघाडीच्या वीस नगरसेवकांनी गेल्या महिन्यात क्षेत्रसभांची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून जानेवारीपासून क्षेत्रसभांना प्रारंभ केला आहे.\nउपमहापौर गटाने महापालिकेत भ्रष्टाचारविरोधी घेतलेल्या भूमिकेनंतर लोकांसमोर जायचा निर्णय घेतला आहे. क्षेत्रसभांची कायदेशीर तरतूद असूनही त्या घेतल्या जात नव्हत्या. याबाबत जिल्हा सुधार समितीने गतवर्षी आयुक्तांना नोटीस देऊन मागणी केली होती. समितीची ही भूमिका उपमहापौर गट आणि स्वाभिमानी आघाडीने पुढे नेत क्षेत्रसभांची स्वतःहून मागणी केली आहे. आयुक्तांनीही त्याला संमती दिली. यापुढे सर्वच प्रभागांमध्ये क्षेत्रसभा होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याचा प्रारंभ प्रभाग पाचपासून होत आहे. उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, उपमहापौर विजय घाडगे, सौ. निर्मला जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज ही माहिती दिली.\nते म्हणाले, ‘‘गेले चार दिवस संपूर्ण प्रभागात जनजागृती सुरू आहे. नगरसेवक म्हणून आम्ही अनेक प्रश्‍नांची आजवर सभागृहात आणि प्रशासनासमोर मांडणी केली आहे. मूलभूत सुविधा देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आणि प्रशासन लोकांसमोर जाऊन प्रश्‍नांची सोडवणूक करणार आहोत. नागरिकांनी समस्या मांडण्यासाठी आणि प्रश्‍न सोडवून घेण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. यातून झालेली कामे प्रकाशात येतील. प्रश्‍नांना तोंड फुटेल. अधिकारी आणि नागरिक आमनेसामने येऊन प्रश्‍नांची चर्चा करतील. शक्‍य त्या प्रश्‍नांचा जागेवरच निपटारा होईल. रखडलेल्या प्रश्‍नांची बाजू नागरिकांसमोर येईल. त्यातून नागरिकांची जागरूकता निर्माण होईल.’’\nपारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करीत आहोत. क्षेत्रसभा नागरिकांचा हक्क आहे. तो मिळवून देण्यासाठीही आम्हीच पुढाकार घेतला होता. अधिकार आणि कर्तव्ये याबाबत जागृती व्हावी. लोकांचा कारभारातला सहभाग वाढला तरच भ्रष्टाचारावर अंकुश ठेवता येईल. क्षेत्रसभा ही लोकसहभागाची चळवळ आहे. लोकांनी उपस्थित राहून जागरूक नागरिकत्वाची भूमिका पार पाडावी.\n- उपमहापौर विजय घाडगे, गटनेते शेखर माने\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nअसिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर\nपुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150421220143/view", "date_download": "2018-04-23T19:24:53Z", "digest": "sha1:WYAU4F2J2VJHJZ4TTIEYSPFM7TJ3IZXJ", "length": 13616, "nlines": 200, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nन झाली भावगीताची अजुनी पूर्ण अस्ताऊ,\nमधे तों सूर का थाम्बे कुठे ती गायिका जाऊ \nतकाके पाचुची झाडी, दिसे ही तृप्त आषाढीं;\n तिला ही भीति का खाऊ \nमिळेना साथही साधी, न रङगे राग आल्हादीं,\nकलेची सेविका नादी त्यजूनी जाय ही राऊ.\nजिवींची साद घालावी. कुणीही साथ ना द्यावी.\nन लाभे शान्ति योगाची, रसज्ञांची न टन्चाऊ \nमरे तों प्रीतिची सेवा करावी आणखी - देवा \nनिराशा मात्र लाधे वा \nजगाच्या विस्तृतारामीं विराजे चारुता नामी,\nपरी दग्धाश जीवाला गमे ही पेटली खाऊ.\nमिळेना नीच या ठायां जुळ्या जीवांस भेटाया,\nम्हणुनी स्वर्ग धुण्डाया ऊडी का मारिली ताऊ \nबरें, गा नन्दनोद्यानीं तुझ्या घ्येयासवें गाणीं,\nभवींची तेथ गार्‍हाणीं कशाला \nजरी मी या वनीं लक्षीं न थोडे बोलके पक्षी,\nतुझा तो सूर संरक्षीं मनीं मी - तोच तो गाऊं \nसमयपर अनुपालन सुनिश्चित किया जाए\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2018-04-23T18:59:16Z", "digest": "sha1:ZX36KOVC7H3XRW7SHMKX4B7IKQBYFISQ", "length": 25735, "nlines": 525, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८ - विकिपीडिया", "raw_content": "\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८\nविश्वकप खेळणारे संघसंपादन करा\nपापुआ न्यू गिनी (१५)\nमुख्य पान: १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८ - संघ\nपाकिस्तान ४ २ २ ० ० ० +१.८५९\nन्यूझीलंड ४ ३ २ १ ० ० +१.४०७\nमलेशिया २ ३ १ २ ० ० -१.४०३\nझिम्बाब्वे ० २ ० २ ० ० -१.६८\nमुहमद निक अज्रिल २८ (४३)\nआदिल रझा २९ /६ (१० षटके)\nउमर आमिन ३१ (२५)\nसरथ अनंथसिवम १/१३ (२ षटके)\nपाकिस्तान १० गडी राखून विजयी\nजोहोर क्रिकेट ऍकेडमी, जोहोर, मलेशिया\nपंच: मारैस एरस्मुस (द.आ.) आणि जी.ए. प्रथपकुमार (भा.)\nकोरे ऍन्डर्सन ८२ (९५)\nप्रिंस मस्वौरे ३/३७ (१०)\nडॅनिएल लँड्मन ५१ (७२)\nतिमोथ्य सौथी ५/११ (८.४)\nन्यूझीलंड ९८ धावांनी विजयी\nजोहोर क्रिकेट ऍकेडमी, जोहोर, मलेशिया\nट्रेंट बौल्ट २/२१ (८ षटके)\nअहमद शहजाद ३/३५ (१० षटके)\nपाकिस्तान २७ धावांनी विजयी\nS Khan ३/४१ (८.४ षटके)\nडॅनिएल लँड्मन ३/३४ (१० षटके)\nमलेशिया ४० धावांनी विजयी\nसर्वान राज २/१५ (४ षटके)\nट्रेंट बौल्ट ७/२० (८.१ षटके)\nन्यूझीलंड ८ गडी राखून विजयी\nजोहोर क्रिकेट ऍकेडमी, जोहोर, मलेशिया -\nभारत ४ २ २ ० ० ० +२.३६७\nदक्षिण आफ्रिका ४ ३ २ ० १ ० +१.०६६\nवेस्ट इंडीज २ २ १ ० २ ० -१.५०९\nपापुआ न्यू गिनी ० ३ ० ० २ ० -३.९५९\nतन्मय श्रीवास्तव ८३* (७६)\nजॉन रेव १/२५ (४)\nआल्फ्रेड अमिनी २६ (५३)\nभारत १९५ धावांनी विजयी\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nकिएरन पोवेल ५३ (५०)\nअब्राहम पियेनार ३/३६ (१०)\nरिली रोस्सौव ५८* (७४)\nशमर्ह ब्रूक्स ४/३९ (९)\nदक्षिण आफ्रिका ३ गडी राखून विजयी\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nवायने पर्नेल्ल २/२७ (८ षटके)\nप्रदीप संग्वान ५/४४ (१० षटके)\nभारत ६ गडी राखून विजयी\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nलो नौ ४/६३ (९.४ षटके)\nजेसोन डावेस ४/२५ (८ षटके)\nवेस्ट इंडीज १७६ धावांनी विजयी\nरॉयल सेलंगोर क्लब, कुलालंपूर, मलेशिया\nविल्लि गवेर २/३३ (४ षटके)\nजोनाथन वॅन्डिअर ४/२७ (१० षटके)\nदक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nऑस्ट्रेलिया ४ २ २ ० ० ० +२.४५\nश्रीलंका ४ २ २ ० ० ० +२.२४\nनेपाळ २ ३ १ ० २ ० -१.०२७\nनामिबिया ० ३ ० ० ३ ० -२.१\nमायकल हिल १२४ (७१)\nऍशले वॅन रूइ ३/२५ (५)\nडेविड बोथा ५६ (४६)\nस्टीवन स्मिथ ४/४१ (७)\nऑस्ट्रेलिया १४९ धावांनी विजयी\nपेनांग स्पोर्ट्स क्लब, पेनांग, मलेशिया\nसचिथ पथिरन ६२ (६०)\nअम्रित भट्टराइ ४/४२ (१०)\nमहेश छेत्रि ३९ (६९)\nसचिथ पथिरन ३/३२ (१०)\nश्रीलंका ६१ धावांनी विजयी\nपेनांग स्पोर्ट्स क्लब, पेनांग, मलेशिया\nपारस खडका ४/३२ (९.३ षटके)\nक्लाइव रोस ३/२१ (९ षटके)\nऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी\nयुनिवर्सिटि सैन्स मलेशिया, पेनांग, मलेशिया\nबेर्नार्ड स्चोल्ट्ज २/३२ (१० षटके)\nसचिथ पथिरन ४/३१ (१० षटके)\nश्रीलंका १६३ धावांनी विजयी\nयुनिवर्सिटि सैन्स मलेशिया, पेनांग, मलेशिया\nलौइस वॅन दर वेस्थुइजेन २/१७ (१० षटके)\nलौइस वॅन दर वेस्थुइजेन ६५(७५)\nग्यानेंद्र मल्ल २/३ (२ षटके)\nनेपाळ ३ धावांनी विजयी\nयुनिवर्सिटि सैन्स मलेशिया, पेनांग, मलेशिया\nपेनांग स्पोर्ट्स क्लब, पेनांग, मलेशिया\nइंग्लंड ४ २ २ ० ० ० +४.६२४\nबांगलादेश ४ २ २ ० ० ० +३.२४७\nबर्म्युडा २ ३ १ ० २ ० -२.२८५\nआयर्लंड ० ३ ० ० ३ ० -२.२६४\nख्रिस्टोफर डॉघेर्टी ३४ (६४)\nस्टीवन फिन्न ३/२१ (८)\nजेम्स टेलर ५२ (६३)\nइंग्लंड १० गडी राखून विजयी\nबयुएम्स ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nनासिर होस्सैन ८४ (९५)\nमलाची जोन्स २/६४ (१०)\nरोडनी ट्रॉट २० (३७)\nमो. सोहरावर्दि शुवो ४/९ (७.२)\nबांगलादेश १७८ धावांनी विजयी\nबयुएम्स ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nलिअम डॉसन ३/१५ (७ षटके)\nइंग्लंड १० गडी राखून विजयी\nरॉयल सेलंगोर क्लब, कुलालंपूर, मलेशिया\nजेम्स हॉल १/८ (५ षटके)\nमो. महमुदुल हसन ४/१७ (६.४ षटके)\nबांगलादेश ८ गडी राखून विजयी\nबयुएम्स ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nसामनावीर: मो. महमुदुल हसन\nजेम्स हॉल ३/४४ (१० षटके)\nख्रिस्टोफेर डग्लस ५/४० (१० षटके)\nबर्म्युडा २० धावांनी विजयी\nरॉयल सेलंगोर क्लब, कुलालंपूर, मलेशिया\nरॉयल सेलंगोर क्लब, कुलालंपूर, मलेशिया\nजेम्स टेलर ४१ (८८)\nअब्दुल्ल इक्बाल २९/३ (९ षटके)\nतरुवर कोहली ६३* (१११)\nटॉम वेस्ट्ली ३०/२ (६ षटके)\nभारत ७ गडी राखून विजयी\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nवायने पर्नेल्ल ५७ (५९)\nशुभाषिश रॉय ३१/२ (१० षटके)\nनासिर होस्सैन १७ (२०)\nवायने पर्नेल्ल ८/६ (५ षटके)\nदक्षिण आफ्रिका २०१ धावांनी विजयी\nबयुएम्स ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nउमेश करुनरथ्ना ३८/३ (८.५ षटके)\nसचिथ पथिरन ४२ (६३)\nनिकोलस बिअर्ड १५/३ (६ षटके)\nन्यूझीलंड ७९ धावांनी विजयी\nरॉयल सेलंगोर क्लब, कुलालंपूर, मलेशिया\nजेम्स पॅट्टिंसोन ३४ (५७)\nआदिल रझा २६/३ ( ८ षटके)\nजोश हज्लेवूड ३१/२ (५.५ षटके)\nपाकिस्तान ६ गडी राखून विजयी\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nविराट कोहली २/२७ (७ षटके)\nश्रीवत्स गोस्वामी ५१ (७६)\nतिमोथ्य सौथी ४/२९ (९ षटके)\nभारत ३ गडी राखून विजयी(ड-लू)\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nजे-जे स्मुट्स ५८ (८३)\nइमाद वासिम ३/४४ (१० षटके)\nयासीन वल्लि ४/२५ (८.३ षटके)\nदक्षिण आफ्रिका ९८ धावांनी विजयी(ड-लू)\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\nवायने पर्नेल्ल २/२१ (७.४ षटके)\nरिजा हेंद्रिक्स ३५ (४३)\nअजितेश अर्गल २/७ (५ षटके)\nभारत १२ धावांनी विजयी(ड-लू)\nकिन्रर ऍकेडमी ओवल, कुलालंपूर, मलेशिया\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक\nऑस्ट्रेलिया, १९८८ · दक्षिण आफ्रिका, १९९८ · न्यू झीलंड, २००० · श्रीलंका, २००२ · बांग्लादेश, २००४ · श्रीलंका, २००६ · मलेशिया, २००८ · न्यू झीलंड, २०१० · ऑस्ट्रेलिया, २०१२\nLast edited on २ सप्टेंबर २०१५, at २२:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/head-office-department/", "date_download": "2018-04-23T19:34:02Z", "digest": "sha1:MER5NLRPGSD22Q4ATOQYFJNGVXKJRRZY", "length": 12315, "nlines": 184, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik मुख्य कार्यालय व विभाग – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nमुख्य कार्यालय व विभाग\nस्वातंत्र्यवीर सावरकर नगर, गंगापूर रोड,\nनाशिक – ४२२ ०१३\n(०२५३) २३०५६०० ते २३०५६०४\nसकाळी – १०.०० ते संध्याकाळी – ६.००\nचेअरमन्स डेस्क (Chairman’s Desk)\nश्री. विश्वास जयदेव ठाकूर\nउच्चतम दर्जाची ग्राहकसेवा आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन ही विश्वास को-ऑप. बँकेची मूल्ये आहेत. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जलद सेवा देण्यासाठी विश्वास बँक सहकार बँकींग क्षेत्रात कायमच आघाडीवर आहे.\nसर्वसामान्य माणसाला पत मिळवून देणे आणि त्याला आर्थिकद्रुष्ट्या सबल करणे हाच मुख्य उद्देश सहकाराचा आहे. तोच ध्यास व्यवस्थापन प्रणालीत आम्ही जोपासत असतो. जबाबदार व व्यावसायिक व्यवस्थापन नीतीमान, स्पष्ट व पारदर्शी निर्णयप्रणाली, परिणामकारक देखरेख नियंत्रण या मूल्यांचा आदर करणार्‍या सुशासनाचा आम्ही स्वीकार केला आहे.संघटितपणा, सुसंवाद आणि विचार या त्रिसुत्रीतून विकासाचा मार्ग अधिक सुकर होतो आणि ह्या ध्येयानेच बँकेची वाटचाल सुरू आहे.\nमुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)\nडॉ. हरि विनायक कुलकर्णी\nसह मुख्य कार्यकारी अधिकारी (Joint-CEO)\nश्री. प्रसाद विजय पाटील\nअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Additional CEO)\nसौ. सारिका समीर देशपांडे\n1) मा. अध्यक्ष काया॑लय\nश्री. सुरेश भाऊराव वाघ\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पार्क, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nश्री. किशोर निवृत्ती त्रिभुवन, उपमहाप्रबंधक\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक डिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब, विश्वास कॉ-ऑप लि. समोर, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nश्री. रमेश भिका बागुल\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक\nडिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब, विश्वास कॉ-ऑप लि. समोर, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013.\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पाक॑, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nसौ. स्वप्नाली सतीष सावळे\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पाक॑, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nश्री. गणेश शशिकांत सोमवंशी\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पाक॑, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nकु. प्रभाती प्रकाश भांड\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पार्क, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nश्री. राजेंद्र हरीभाऊ जाधव\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पार्क, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nश्री. भूषण सुनिल भोसले\nविश्वास को. ऑप. बॅंक लि., नाशिक विश्वविश्वास पार्क, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 422 013\nसंगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.\nबँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/amaal-mallik-opens-twitter-feud-sonakshi-sinha-42198", "date_download": "2018-04-23T19:07:14Z", "digest": "sha1:4VXN2QDNZG4T47ETMOWD7E3Y3FUN4NNB", "length": 12322, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amaal Mallik OPENS UP on Twitter feud with Sonakshi Sinha मी गाणार नाही! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nहॉलीवूड रॉकस्टार जस्टिन बिबरची कॉन्सर्ट भारतात होतेय अन्‌ त्यात आपली \"दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा गाणार आहे हे समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या...\nवेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही त्याबाबत भरभरून बोलले नि काहींनी तिच्यावर टीका केली. इंडस्ट्रीतील काही गायकांना ही गोष्ट खटकली. गायक अरमान मलिक, कैलाश खेर, अमाल मलिक आदींनी त्याला विरोध केला.\nसोनाक्षी जस्टिनच्या कॉन्सर्टमध्ये गायली तर ती भारतातील मोठी गायिका आहे असा चुकीचा संदेश जाईल, असं रोखठोक विधान कैलाश खेरने केलंय.\nहॉलीवूड रॉकस्टार जस्टिन बिबरची कॉन्सर्ट भारतात होतेय अन्‌ त्यात आपली \"दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा गाणार आहे हे समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या...\nवेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही त्याबाबत भरभरून बोलले नि काहींनी तिच्यावर टीका केली. इंडस्ट्रीतील काही गायकांना ही गोष्ट खटकली. गायक अरमान मलिक, कैलाश खेर, अमाल मलिक आदींनी त्याला विरोध केला.\nसोनाक्षी जस्टिनच्या कॉन्सर्टमध्ये गायली तर ती भारतातील मोठी गायिका आहे असा चुकीचा संदेश जाईल, असं रोखठोक विधान कैलाश खेरने केलंय.\nअमाल मलिकने म्हटलंय की, अभिनेत्यांसारखाच सन्मान गायकांनाही मिळायला हवा आणि त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कॉन्सर्टविषयी काहीबाही ऐकून सोनाक्षीला स्पष्टीकरण करावंच लागलं. ती म्हणते, \"मी कॉन्सर्टमध्ये गाणार नाहीये. मी फक्त त्यांच्या संयोजकांशी त्याविषयी बोलणी केली होती; पण मीडियानेच कंडी पिकवली की मी गाणार आहे. त्यानंतरच्या माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी असं काहीही होत नसल्याचा खुलासाही केलाय. दुसरं म्हणजे मी अभिनेत्री असले तरी मला संगीताची खूप आवड आहे. मला परफॉर्म करायला नि गायला खूप आवडतं. जर कोणाला ही गोष्ट खटकत असेल तर बिबरच्याच भाषेत मी त्यांना सांगू झच्छिते की, \"दे कॅन लव्ह देमसेल्फ. ओव्हर ऍण्ड आऊट.'\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/modi-silent-district-banks-currency-ban-17511", "date_download": "2018-04-23T19:42:30Z", "digest": "sha1:HYN7SNFG4JC6VFHTUFMYNM2EHS2WLQGK", "length": 19652, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi silent district banks currency ban जिल्हा बॅंकांना नोटांबाबत मोदींचे मौन | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकांना नोटांबाबत मोदींचे मौन\nबुधवार, 23 नोव्हेंबर 2016\nशिवसेनेच्या शिष्टमंडळाला कोणतेही ठाम आश्‍वासन नाही\nनवी दिल्ली - जुन्या नोटा बदलण्यासाठी सहकारी व जिल्हा बॅंकांनाही मुभा द्यावी या शिवसेनेच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही. सहकारी बॅंकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय कोणत्या व्यवस्थेत व रचनेत बसवायचा याबाबत आपल्याला रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करावी लागेल. त्याअगोदर आपण काहीही शब्द देऊ शकत नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या भेटीनंतर विरोधकांनी संसद परिसरात उद्या (ता. 23) आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात शिवसेनेच्या सहभागाची शक्‍यता मावळल्यात जमा आहे.\nशिवसेनेच्या शिष्टमंडळाला कोणतेही ठाम आश्‍वासन नाही\nनवी दिल्ली - जुन्या नोटा बदलण्यासाठी सहकारी व जिल्हा बॅंकांनाही मुभा द्यावी या शिवसेनेच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही. सहकारी बॅंकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय कोणत्या व्यवस्थेत व रचनेत बसवायचा याबाबत आपल्याला रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करावी लागेल. त्याअगोदर आपण काहीही शब्द देऊ शकत नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या भेटीनंतर विरोधकांनी संसद परिसरात उद्या (ता. 23) आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात शिवसेनेच्या सहभागाची शक्‍यता मावळल्यात जमा आहे.\nशिवसेनेचे संसदीय गटनेते आनंदराव अडसूळ व संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज पंतप्रधानांच्या संसदेतील दालनात दुपारी बाराच्या सुमारास त्यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन दिले. 10 ते 15 मिनिटे ही बैठक चालली. नोटाबंदीचा मोदींचा निर्णय धाडसी व ऐतिहासिक असल्याचे शिवसेनेने पुन्हा नमूद केले आहे. आज गजानन कीर्तीकर, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, राजन विचारे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, कृपाल तुमाने हेही बैठकीत सहभागी होते. पंतप्रधानांनी शिवसेनेचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी रिझर्व्ह बॅंकेशी बोलू, एवढेच सांगितले. सहकारी बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करून काही मार्ग निघतो का, हे आपण पाहू, असे त्यांनी सांगितले. एका वरिष्ठ मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार या सहकारी बॅंकांच्या एकूणच कामकाज पद्धतीबाबत रिझर्व्ह बॅंकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अतिशय गंभीर व वास्तव शंका असल्याने सरसकट तशी परवानगी देता येणे शक्‍यच नसल्याचे दिसत आहे. अर्थात, ग्रामीण व दुर्गम भागांतील सरकारी बॅंकांचा दुष्काळ लक्षात घेता सहकारी बॅंकांबाबत काही पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्णय विचाराधीन असल्याचेही या मंत्र्यांनी सांगितले.\nअडसूळ यांनी सांगितले, की महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शेतकरी, गोरगरीब सामान्य माणूस सहकारी व जिल्हा बॅंकांमध्येच मुख्यतः आर्थिक व्यवहार करतो. नोटबंदी व नंतर जुन्या नोटा घेण्यास या बॅंकांना बंदी यामुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण अर्थकारणाच्या भल्यासाठी या बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना केली.\nमहाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे सहकारी व जिल्हा बॅंका आहेत. राज्यात 503 नागरी सहकारी बॅंकांच्या सहा हजार शाखा व 2800 एटीएम आहेत. त्यांची एकूण उलाढाल तीन हजार कोटींच्या पुढे आहे. 33 जिल्हा सहकारी बॅंका असून, त्यांच्या चार हजारपेक्षा जास्त शाखा आहेत. यात जन धन योजनेत चार लाख खाती उघडण्यात आली आहेत. सहकारी पतपेढ्यांची संख्या 18 हजार असून, त्यांच्या 23 हजार शाखा गावागावांत आहेत. यात सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल चालते. राज्याच्या ग्रामीण व निमशहरी भागांतील या सर्व सहकारी बॅंका व पतपेढ्यांची मिळून 38 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे ती नोटाबंदीमुळे ठप्प पडली आहे, असे या शिष्टमंडळाने मोदींना सांगितले.\nविरोधकांनी नोटाबंदीवरून मोदी यांच्या विरोधात उद्या पुकारलेल्या धरणे आंदोलनात शिवसेना दिसणार नाही, याचेही संकेत अडसूळ यांनी दिले. ते म्हणाले, यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर आम्ही सहभागी झालो ते सामान्यांच्या हालअपेष्टांना वाचा फोडण्यासाठी. जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी आम्ही तेव्हा गेलो होतो. याचा अर्थ शिवसेना विरोधी पक्षांच्या मागे दरवेळीच फरपटत जाईल असा नव्हे.\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर खुद्द पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्या जिवाला धोका असल्याची आशंका वारंवार डोकावताना दिसत असल्याचे निरीक्षण आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अडसूळ यांनी आज बोलताबोलता सांगितले की, शिवसेना ममता बॅनर्जी यांच्याबरोबर राष्ट्रपतींकडे गेली म्हणजे आम्ही त्यांच्या बाजूने थोडेच गेलो आहोत आम्ही जनुकीय रचनेनेच भाजपबरोबर उभे आहोत. त्यावर मोदी चटकन म्हणाले की, तुम्ही कोठे जाणार आणि तुमची साथ सोडून मी तरी कोठे जाणार आम्ही जनुकीय रचनेनेच भाजपबरोबर उभे आहोत. त्यावर मोदी चटकन म्हणाले की, तुम्ही कोठे जाणार आणि तुमची साथ सोडून मी तरी कोठे जाणार वर गेल्यावर मलादेखील बाळासाहेबांनाही उत्तर द्यावे लागणार आहेच ना वर गेल्यावर मलादेखील बाळासाहेबांनाही उत्तर द्यावे लागणार आहेच ना त्यांच्या या उद्गारानंतर बैठकीचा मूड काही मिनिटे गंभीर बनला.\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/bhavali-dharan-117102800012_1.html", "date_download": "2018-04-23T19:11:55Z", "digest": "sha1:FL76A7PBBXC723HM4VHZMX7MG6N6M7UP", "length": 10500, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भावली धरण | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुंबई-आग्रा महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. डोंगरांच्या मधोमध जलाशय असल्याने त्याचे सौंदर्य काही वेगळेच दिसते. जलाशयातील निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूस असणारा धबधबा क्षणात मोहून टाकतो… आणि इथूनच निसर्ग भ्रमंतीला खरी सुरुवात होते. रस्त्यावर थांबून छायाचित्र घेण्याचा मोह प्रत्येकाला होतो.\nडोंगरातून जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनाने पुढे जाताना पिवळी, जांभळी, केशरी रानफुले आपल्या स्वागतासाठी दुतर्फा जणू उभी असतात. काही ठिकाणी रानफुलांची पिवळीशार चादर डोंगराने पांघरलेली दिसते. निसर्गातील रंगोत्सव इथे पाहायला मिळतो. सभोवतीचा हिरवगार निसर्ग, दाट झाडी आणि डोंगरांमधून वाहणारे झरे पाहिल्यावर बाहेरचे विश्व क्षणभर विसरायला होते.\nनितळ पाण्याचे प्रवाह पाहिल्यावर आपल्यातले लहान मुल जागे होते आणि मनसोक्त डुंबावेसे वाटते. कपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य टिपण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यात तर हा निसर्ग वेडावणारा असतो. काही धबधब्यांकडे डोंगरावरील अरुंद वाटेवरून जावे लागते. याठिकाणी थोडी काळजी घेतलेली बरी. मात्र एकदा का खाली उतरून धबधब्याजवळ गेले की सभोवती दाट झाडी आणि समोर कोसळणारा धबधबा असा दुहेरी आंनद लुटता येतो.\nकुरुंगवाडीपर्यंतचा हा संपूर्ण सात किलोमीटरचा रस्ता पर्यटनाचा सुंदर अनुभव देतो. येथून भंडारदरा 37 किलोमीटर आणि टाकेद 25 किलोमीटर अंतरावर आहे. पडत्या पावसात तर डोंगरावरून कोसळणाऱ्या अनेक धबधब्यांचे दर्शन या भागात होते. पर्यटकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता असलेले निवास न्याहरी केंद्रदेखील येथे आहे.\nनिसर्गाचे प्रत्येक रुप आनंद देणारे आहे. त्याच्या सान्निध्यात एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो. निसर्गासोबतचे हे क्षण सुखावणारे आणि तेवढेच आठवणीत राहणारे असतात. त्याचा अनुभव घेण्यासाठी अशा ठिकाणी जरूर जावे. तुम्ही निश्चित म्हणाल….. खरंच ‘भावली’\nकसे जाल - वाहनाने मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीपासून 5 किलेामीटर. रेल्वेने इगतपुरीला येऊन रिक्शा किंवा टॅक्सीने भावलीपर्यंत जाता येते. कसारा रेल्वेस्थानकापासून भावली साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे.\nसिंहगड किल्ला आठ दिवस पर्यटकांसाठी बंद\nचिंब भटकंती: ब्रम्हगिरी पर्वत एक साहसी ट्रेक\nwaterfalls in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4912350401963515446&title=Dr.%20Patwardhan%20Ph.D%20Guide%20Of%20Mumbai%20University&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:19:18Z", "digest": "sha1:ZH5LRY5GETPB24EWSYBBCEE656SIYEKB", "length": 7286, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड", "raw_content": "\nडॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड\nरत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी गाइड म्हणून मान्यता मिळाली.\nएमफीलचे दोन विद्यार्थी, तर पीएचडीच्या चार विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करणार आहेत. सध्या मुंबई विद्यापीठातील एमफीलची रीना शेवाळे ही प्रथम विद्यार्थिनी प्रविष्ट झाली असून, ‘महात्मा फुले यांच्यावरील चारित्र्यात्मक नाटके’ या विषयावर डॉ. पटवर्धन मार्गदर्शन करत आहेत.\nडॉ. पटवर्धन यांचे अनेक शोधनिबंध मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा ‘पिंटी’ हा बालकथासंग्रह स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एमएच्या अभ्यासक्रमात बालकुमार साहित्य या अभ्यासपत्रिकेत समाविष्ट झाला आहे. यावर्षी बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना १७ फेब्रुवारीला कथा व निवेदन या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.\nलवकरच त्यांचा ‘चिंतनफुले’ हा ललितलेख संग्रह प्रकाशित होणार आहे. डॉ. पटवर्धन यांच्या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\nभविष्य घडवण्यासाठी ‘ती’ मुलं वाचतायत... मार्लेश्वरची डोंगरलेणी रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://english.bipinjoshi.org/keywords/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F.aspx", "date_download": "2018-04-23T19:29:22Z", "digest": "sha1:RIMSXJXYJDTK7VOJ3XBC4DXXXPQF7DEL", "length": 2552, "nlines": 31, "source_domain": "english.bipinjoshi.org", "title": "Ajapa Yoga | Kriya, Mantra, Pranayama, Mudra, Meditation", "raw_content": "\nब्लॉगींग टिप 10 : कायदेशीर आणि नैतिकतेची बंधने पाळा\nब्लॉगींग टिप 9 : ब्लॉगच्या नोंदींचा बॅकअप जरूर घ्या\nब्लॉगींग टिप 8 : नोंदी प्रकाशित करण्याचे वेळापत्रक असु द्या\nब्लॉगींग टिप 7 : प्रतिक्रिया देण्या-घेण्यात तारतम्य बाळगा\nब्लॉगींग टिप 6 : विजेटचा आणि जाहिरातींचा अतिवापर टाळा\nब्लॉगींग टिप 5 : तात्कालिक माहितीबरोबरच दिर्घजीवी माहिती द्या\nब्लॉगींग टिप 4 : ब्लॉगवर आपली ओळख जरूर द्या\nब्लॉगींग टिप 3 : नोंदींचा दर्जा नोंदींच्या संख्येपेक्षा महत्वाचा\nब्लॉगींग टिप 2 : ब्लॉग तुमच्यासाठी आहे तुम्ही ब्लॉगसाठी नाही हे लक्षात ठेवा\nब्लॉगींगची दहा वर्षे आणि दहा टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/shilpa-navalkar-117021300008_1.html", "date_download": "2018-04-23T19:07:04Z", "digest": "sha1:QHMTGZRK2SPSZU53DZOHXSE52KUDFM6T", "length": 10907, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिल्पा नवलकर साकारणार दुष्यंतची आई | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिल्पा नवलकर साकारणार दुष्यंतची आई\nएखादी विशिष्ट भूमिका करण्यासाठी कलाकाराची निवड केली जाते. शूटिंगही सुरू होतं.. पण, अचानक त्या कलाकाराची आयुष्याच्या रंगमंचावरूनच एक्झिट होते. सर्वांना दु:खद धक्का बसतो. पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीसारखं शूटिंग पुन्हा नव्या दमाने, नव्या कलाकाराला घेऊन सुरू होतं. पण, अशा घटनेनंतरचे ते सुरुवातीचे काही क्षण भावनांचा कल्लोळ माजवतात. अशाच एका काळजाला चटका लावून गेलेल्या अनुभवाविषयी अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी आपलं मन मोकळं केलं.\nस्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेल्या दुहेरी या मालिकेत एक चांगलाच ट्विस्ट येणार आहे. दुहेरीचा नायक दुष्यंत याच्या भूतकाळातलं एक मोठं सत्य बाहेर येणार आहे. दुष्यंत या व्यक्तिरेखेची आत्या हीच त्याची खरी आई असल्याचं सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे त्याच्या आत्याची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची निवड करण्यात आली होती. काही भागांचं शूटिंगही करण्यात आलं होतं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अश्विनी एकबोटेंच्या अकाली निधनामुळे त्यांची भूमिका आता शिल्पा नवलकर करणार आहेत. या भूमिकेविषयी आपला अनुभव शेअर करताना शिल्पा नवलकर म्हणाल्या की, ‘हा रोल जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्या रोलवर अश्विनीची छाप होती.\nती माझी खूप जुनी मैत्रीण होती. त्यामुळे तिला श्रद्धांजली देण्यासाठी मी हा रोल स्वीकारला. पण, माझ्या मनात कोणतीही तुलना आली नाही. कारण, मी आणि संपूर्ण टीमने हे मनातून काढून टाकलं होतं की हा रोल पूर्वी एक वेगळी अभिनेत्री करत होती. त्यामुळे संपूर्ण पाटी कोरी करून आम्ही नव्याने या भूमिकेला सुरुवात केली. मन घट्ट करून मी या भूमिकेसाठी मेकअपला बसले. मेकअप दादांनी मेकअपची सुरुवात करताना लावतात तसं बेसचं एक बोट माझ्या कपाळावर लावलं. ते बोट लागताक्षणीच माझ्याही नकळत माझे डोळे भरून वाहायला लागले. त्यामुळे मेकअपदादांना मी थोडा वेळ थांबायला सांगितलं. अश्विनीची त्यावेळी मला खूप आठवण आली. एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.’\n'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा'\nमोहक प्रेमाच्या आक्रमक कथेचा साक्षीदार 'तलाव'\nडॅनी सिंग गाणार मराठी रॅप\nनिशिकांत कामत साकारणार ‘फुगे’ चा खलनायक\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5623814834845344694&title=Karunashtake&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T19:22:00Z", "digest": "sha1:GFIIKE22SDL4SGHJCKCZOD3JVYLCTAPV", "length": 5897, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "करुणाष्टके - एक आकलन", "raw_content": "\nकरुणाष्टके - एक आकलन\nसमर्थ रामदासांनी रचलेल्या करुणाष्टकांवर अरुण गोडबोले यांनी केलेले भाष्य म्हणजे हे पुस्तक आहे. अनेकदा ही करुणाष्टके आपल्या आजूबाजूला कानावर पडतात; मात्र त्यावरील भाष्य ती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. समर्थरचित ३२ करुणाष्टाकांपैकी २२ करुणाष्टकांवरील भाष्य या पुस्तकात आहे.\n‘रामरूप’, ‘उदासीन हा काळ कोठे न कंठे’, ‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया’ अशा अनेक नेहमी कानावर पडणाऱ्या करुणाष्टकांची नवी ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना होते. रोजच्या व्यावहारिक जगातील उदाहरणांचा, अनुभवांचा वापर करीत गोडबोले यांनी करुणाष्टकांचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला आहे.\nप्रकाशक : कौशिक प्रकाशन\nकिंमत : १२६ रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: करुणाष्टकेअरुण गोडबोलेधार्मिककौशिक प्रकाशनKarunashtakeArun GodboleKaushik PrakashanBOI\n‘आयुष्यात यशस्वी होण्याचा ‘समर्थ-मंत्र’ अजरामर ‘गीत रामायण’ सिनेमाचे दिवस श्रीपाद वल्लभ महाभारत - पहिला इतिहास\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nडॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2018-04-23T18:53:49Z", "digest": "sha1:BAPZSREB6V57ZZ5ENUONHUCEVGVLVPAN", "length": 3937, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे\nवर्षे: १९०६ - १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी १६ - अर्नेस्ट शॅकल्टनच्या संघाने चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधला.\nएप्रिल १९ - जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.\nएप्रिल २७ - तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसर्‍याची हकालपट्टी. त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.\nजुलै १३ - कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.\nजुलै २५ - लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.\nजानेवारी ४ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक\nमार्च ११ - ज्युबिका मॅरिक, रचनाकार.\nएप्रिल २१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.\nमे १९ - निकोलस विंटन, शेकडो ज्यू मुलांना वाचवणारा रॉयल एर फोर्सचा लेफ्टनंट.\nमे ३० - जॉर्ज हेडली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\nजून ६ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.\nजुलै ३ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ.\nजुलै १८ - आंद्रेइ ग्रोमिको, सोवितेय संघाचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै १८ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.\nऑगस्ट ८ - बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर ३० - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ.\nजून १४ - अफोन्सो ऑगुस्तो मोरेरा पेना, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/dholtashe-producer-atul-tapkir-suicide-117051500002_1.html", "date_download": "2018-04-23T19:10:22Z", "digest": "sha1:SEH5WJIRGS52DY4R5XRF4AECL3TOSSEL", "length": 8259, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या\nचित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं. अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. अतुल तापकीर हे ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते आहेत. पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ढोल ताशा सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.\n'बॉईझ्' मधून सनीचे मराठीत पदार्पण\n‘संघर्षयात्रा’ 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार\nगुलशन देवय्या मांडणार मराठीत 'डाव'\nआमिर खानची 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी\n१७ व्या 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७' नाट्य सोहळ्यातील अंतिम ७ नाटकं जाहीर\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=20&p=4353&sid=45e39e55de42c763b0503f68c4a78203", "date_download": "2018-04-23T19:26:22Z", "digest": "sha1:EJ42XWIY6BP63K4B5E7UWRR46AHLQE4D", "length": 6191, "nlines": 175, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "चेन्नई एक्स्प्रेस रिव्ह्यू. - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान कॉलेज कट्टा\nयेथे हॉलिवुड,बॉलिवुड मध्ये प्रदर्शित झालेल्या नव्या,जुन्या कोणत्याही सिनेमावर चर्चा आपेक्षित आहे\nRe: चेन्नई एक्स्प्रेस रिव्ह्यू.\nबाह्यलिंक देण्या ऐवजी जर आपण आपला रिव्ह्यु देखिल सोबत पोस्ट केला असता तर अजून मजा आली असती\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nRe: चेन्नई एक्स्प्रेस रिव्ह्यू.\nखूप मस्त मज्जा आली.... Carry On.\nReturn to “हॉलिवुड/बॉलिवुड सिनेमे\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5226159740642418760&title=Lapvilas%20Tu%20Hirava%20Chafa&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:21:25Z", "digest": "sha1:LOE7ZHOSKLZBAF43BTCNWDSTEKLL2IV5", "length": 21575, "nlines": 166, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सुगंध त्याचा छपेल का?...", "raw_content": "\nसुगंध त्याचा छपेल का\nख्यातनाम व्हायोलिनवादक आणि ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाला असून, १४ डिसेंबरला, ग. दि. माडगूळकरांच्या स्मृतिदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या ‘गदिमां’नी लिहिलेल्या आणि प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का\nकाही दिवसांपूर्वी एका प्रभातसमयी एक सुवार्ता कानावर आली अन् गाणारं व्हायोलिन आणि काही सुमधुर गाणी दिवसभर कानामनात वाजत राहिली. ती सुवार्ता होती सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाल्याची.\nअण्णा अर्थात ग. दि. माडगूळकर आणि तात्या अर्थात प्रभाकर जोग ही दोन नावं अतिशय रसिकप्रिय रसिकांच्या हृदयाचा एक कप्पा या दोन व्यक्तींनी व्यापून टाकला आहे. गदिमा एक शब्दप्रभू आणि तात्या जोग हे साक्षात ‘स्वरप्रभाकर रसिकांच्या हृदयाचा एक कप्पा या दोन व्यक्तींनी व्यापून टाकला आहे. गदिमा एक शब्दप्रभू आणि तात्या जोग हे साक्षात ‘स्वरप्रभाकर’ १४ डिसेंबरला ‘गदिमां’च्या स्मृतिदिनी या सुवर्णकांचन क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य रसिकांना मिळणार आहे.\n२०१२ साली पुणे आकाशवाणीचा हीरक महोत्सव साजरा होत असताना ‘आकाशवाणी माझ्या मनी’ अशी मालिका सुरू केली होती. दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या मुलाखतीतून पुणे आकाशवाणीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. आम्हा उद्घोषकांवर या मालिकेची जबाबदारी दिली होती. आम्ही ज्येष्ठ मंडळींशी संपर्क साधून कार्यक्रम सादर करत होतो. वरिष्ठ उद्घोषक मंगेश वाघमारे आणि प्रभाकर जोग यांचा घनिष्ठ स्नेह मंगेश यांनी प्रभाकरतात्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं होतं. तात्यांना भेटायला मिळणार म्हणून मला किती आनंद झाला होता, हे शब्दांत व्यक्त करता येत नाही. ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला,’ हे गाणंच गुणगुणत राहावंसं वाटत होतं. मी वारंवार आकाशवाणीच्या मुख्य दरवाज्यापाशी जाऊन पाहत होते... तात्यांना कधी एकदा पाहीन असं झालं होतं... कारण त्यांच्या ‘गाणारं व्हायोलिन’च्या कॅसेट्स ऐकून आयुष्यातले कितीतरी क्षण मोहरले होते. त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी श्रोत्यांसाठी वाजवताना प्लेबॅक स्टुडिओ जणू स्वरांच्या हिरव्या चाफ्यानं सुगंधित व्हायचा...\nस्वरांचा सुगंध सर्वदूर पोहोचवणारे प्रभाकरतात्या आकाशवाणीत आले. मी भारावल्यासारखी पुढे झाले. त्यांना वाकून नमस्कार केला. ऐंशीच्या घरात असलेले गोरेपान तात्या, वार्धक्यामुळे आवाज क्षीण झालेला, पण कलेचं तेजोवलय लाभलेला चेहरा... आकाशवाणी पुणे केंद्राबद्दलच्या आठवणींत तात्या रंगून गेले होते. मंगेश त्यांच्याशी संवाद साधत होता. मी ध्वनिमुद्रण करत होते. आठवणींच्या सरींमध्ये गीत रामायणाची दमदार सर बरसल्याशिवाय राहील का ‘गदिमा, बाबूजी आणि पुणे आकाशवाणी... ते मंतरलेले दिवस आणि त्या आठवणी... मी कधीच विसरणार नाही...’\nतात्यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाल्याची सुवार्ता ऐकल्यावर ओठांवर याच ओळी आल्या...\nलपविलास तू हिरवा चाफा\nसुगंध त्याचा छपेल का\nप्रीत लपवुनी लपेल का\n‘गीतगंगा’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करताना वाटायचं, मालती पांडे यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही, ‘गदिमां’ना पाहायला मिळालं नाही, पण तात्यांना तर प्रत्यक्ष भेटायला मिळालं. त्यांनी केलेल्या गप्पा ऐकायला मिळाल्या. गंगाधर महांबरे यांनी आकाशवाणी पुणे केंद्रासाठी घेतलेल्या तात्यांच्या एका मुलाखतीत या गाण्याची जन्मकथा सांगितली होती. ‘लाखाची गोष्ट’ या राजाभाऊ परांजपे यांच्या चित्रपटासाठी ‘गदिमां’नी हे गीत लिहिलं होतं; पण चित्रपटातील तो प्रसंगच काढून टाकल्यामुळं हे गीतही काढून टाकलं गेलं. गाणं फार सुंदर झालं होतं. तात्यांचा एक मित्र जयसिंग सावंत यांनी ते गाणं जपून ठेवलं होतं.\nतात्यांचं नुकतंच लग्न झालेलं. त्यांच्या सौभाग्यवती नीला यांना आकाशवाणीवर गाणं सादर करायचं होतं. पहिलाच कार्यक्रम म्हणून त्यांनी तात्यांजवळ आग्रह धरला, की ‘तुम्ही स्वरबद्ध केलेली रचना मी गाणार. रेडिओवरचं पहिलं गीत तुमचंच हवं.’ मग काय ‘लपवलेला हिरवा चाफा’ तात्यांनी बाहेर काढला आणि त्याचा सुगंध रेडिओलहरींवरून सर्वदूर पसरला... नवपरिणितेचे सलज्ज भाव शब्दाशब्दांतून व्यक्त झाले...\nजवळ मने पण दूर शरीरे\nनयन लाजरे, चेहरे हसरे\nलपविलेस तू जाणून सारे\nरंग गालीचा छपेल का\nप्रीत लपवुनी लपेल का\nस्त्रीमनाचं नाजूक, अलवार गूज ‘गदिमां’सारख्या प्रज्ञावंत कवीनं जाणलंच, पण ते सप्तसुरांमध्ये गुंफण्याचं सुरेल काम प्रभाकरतात्यांनी केलं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं हे गीत ‘गदिमां’नी ऐकलं, तेव्हा ते म्हणाले ‘अरे जोगा, मी टाकून दिलेल्या गाण्याचं सोनं केलंस की रे\nपुढे मालती पांडे (बर्वे) यांच्या गोड आवाजात या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली आणि भावगीतांची अवघी दुनिया आणखीनच समृद्ध झाली. प्रीतीची हळुवार भावना ‘गदिमां’नी कशी शब्दबद्ध केली आहे बघा...\nक्षणात हसणे, क्षणात रुसणे\nउन्हात पाऊस, पुढे चांदणे\nहे प्रणयाचे देणे घेणे\nप्रीत लपवुनी लपेल का\n‘गदिमां’चे शब्द आणि मालतीबाईंच्या आवाजातला गोडवा प्रभाकर जोगांच्या संगीतरचनेमधून असा काही सुखावतो, की रसिकांच्या ओठांवर ‘अहाहा, क्या बात है’ अशी दाद नकळत उमटतेच. कवी संवेदनशील असतोच; पण गायक कलाकार आणि संगीतकार कवितेशी जेव्हा समरस होतात, संवेदनशील मनाच्या तारा जेव्हा सहज जुळतात, तेव्हाच अशी स्वरांनी मोहरलेली कविता रसिकांना आनंद देऊन जाते. आणखी एक गोष्ट, या सृजनक्षणांना साक्षी असतं ते कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य तृप्ती, समाधान, प्रेमाची पूर्ती आणि जीवन आनंदानं जगण्याची ऊर्मी या साऱ्या गोष्टी कलेद्वारे व्यक्त होत राहतात. एक सुंदर प्रेमगीत, भावगीतांच्या विश्वातलं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गदिमा, मालती पांडे आणि प्रभाकर जोगांचा हा ‘हिरवा चाफा...’ किती गोड भाव टिपले आहेत मालतीबाईंच्या सुरेल गळ्यानं आणि प्रभाकर जोगांच्या अपूर्व संगीतरचनेनं... ‘गदिमां’ची कविता जेव्हा तात्यांनी वाचली असेल, तेव्हा त्यांच्या मनातलं स्वरांचं चांदणं सप्तसुरांमधून असं बहरलं असेल ...\nपुरे बहाणे गंभीर होणे\nचोरा, तुझिया मनी चांदणे\nचोरही जाणे, चंद्रही जाणे\nकेली चोरी छपेल का\nप्रीत लपवुनी लपेल का\nही शब्द-सुरांची लपाछपी खेळणारे गदिमा आणि प्रभाकर जोग यांच्या कीर्तीचा सुगंध सदैव दरवळत राहणार आहे... तो छपेल कसा कारण मालतीबाईंच्या आवाजातलं हे भावगीत आकाशवाणीवरून वारंवार प्रसारित होत राहणार... रसिकांना रोमांचित करत राहणार...\nप्रभाकर जोग यांची सांगीतिक वाटचाल प्रदीर्घ आहे. त्याबद्दल पुन्हा कधी तरी. तूर्त गदिमा पुरस्काराच्या निमित्तानं हा ‘हिरवा चाफा’ पुन्हा एकदा स्मरणरंजनाचा आनंद देईल असा विश्वास वाटतो. एक सुविचार आहे ‘फुलाचा सुगंध दूरवर जाण्यासाठी वारा वाहणं आवश्यक असतं; पण कीर्तीचा सुगंध पसरण्यासाठी वाऱ्याचीही गरज नसते. तो आपोआप दाही दिशांना पसरतो.’ खरंय, प्रभाकर जोग यांच्यासारख्या गुणी संगीतकाराच्या कीर्तीचा सुगंध कधी छपेल का तो सदैव दरवळता राहणार तो सदैव दरवळता राहणार प्रभाकरतात्या एका मुलाखतीत म्हणाले होते ‘अनेक पुरस्कार मिळाले; पण ‘रसिकांनी दिलेली दाद’ हाच सर्वांत मोठा पुरस्कार.’ तात्या, गदिमा पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन प्रभाकरतात्या एका मुलाखतीत म्हणाले होते ‘अनेक पुरस्कार मिळाले; पण ‘रसिकांनी दिलेली दाद’ हाच सर्वांत मोठा पुरस्कार.’ तात्या, गदिमा पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन त्रिवार वंदन आणि आधुनिक वाल्मिकी, गीत रामायणकार ‘गदिमां’च्या स्मृतीला विनम्र अभिवादन\n- डॉ. प्रतिमा जगताप\nसंपर्क : ९४२२२ ९२३८४\n(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)\n(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)\nTags: Dr. Pratima JagtapKavita Swarani MoharlelyaBOIGadimaPrabhakar Jogग. दि. माडगूळकरप्रभाकर जोगगदिमा पुरस्कारलपविलास तू हिरवा चाफामालती पांडे-बर्वे\nलताबाईंनी गायले नसूनही अजरामर झालेल्या विरळा भावगीतांपैकी हे एकमालती पांडे,गदिमाव प्रभाकर जोग यांच्या असामान्य प्रतिभेचा हा लोभस आविष्कार व समर्पक रसग्रहणमालती पांडे,गदिमाव प्रभाकर जोग यांच्या असामान्य प्रतिभेचा हा लोभस आविष्कार व समर्पक रसग्रहण\n‘‘गदिमां’मुळे आयुष्य बदलले’ ‘आजही मी प्रेमगीतांना चाली देतो...’ प्रभू सोमनाथा... नाच रे मोरा... जोवरी हे जग, तोवरी गीतरामायण...\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/hitlargiri-country-abu-azami-18761", "date_download": "2018-04-23T19:26:52Z", "digest": "sha1:3BLZA3ODLAY3ZEPOWR6QJBITG34SYUWR", "length": 12228, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hitlargiri in country : Abu Azami देशात हिटलरगिरीचे वातावरण : अबू आझमी | eSakal", "raw_content": "\nदेशात हिटलरगिरीचे वातावरण : अबू आझमी\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nमुंबई - पश्‍चिम बंगालमध्ये लष्कराला तैनात करण्याच्या मुद्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा दर्शविला असून देशात हुकूमशाहीचे आणि हिटलरगिरीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप समाजावादी पक्षाने केला आहे.\nमुंबई - पश्‍चिम बंगालमध्ये लष्कराला तैनात करण्याच्या मुद्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा दर्शविला असून देशात हुकूमशाहीचे आणि हिटलरगिरीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप समाजावादी पक्षाने केला आहे.\nसमाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आझमी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, \"केंद्र सरकार इतरांवर लक्ष ठेवून आहे. देशामध्ये हुकूमशाही आणि हिटलरगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षालाही न विचारता स्वत:च निर्णय घेत आहेत.' तसेच 'ममता बॅनर्जी जे काही म्हणत आहेत ते अगदी खरे आहे. लोकशाहीमध्ये सरकार दुसऱ्यांचे ऐकून घेते आणि संसद अंतिम निर्णय घेते. बॅनर्जी यांचा राग योग्य आहे', असे आझमी पुढे म्हणाले.\nपश्‍चिम बंगालमध्ये टोल नाक्‍यांसह विविध ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर \"पश्‍चिम बंगालमध्ये लष्‌कराच्या मदतीने सरकार उलथविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना', असे म्हणत बॅनर्जी यांनी केंद्रावर आरोप केला आहे. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण देताना संबंधित राज्यातील पोलिसांना विश्‍वासात घेऊनच लष्कराला तैनात केले असून ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अशा पद्धतीने काही कालावधीसाठी लष्कराचे जवान तैनात केले जात असल्याचे सांगितले आहे.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bailable-warrant-oppose-ranjit-patil-14035", "date_download": "2018-04-23T19:27:10Z", "digest": "sha1:44ITPUSMTLHR6UA4HB2XH3HHPHTY6WWV", "length": 12085, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "bailable warrant oppose to ranjit patil रणजित पाटील यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट | eSakal", "raw_content": "\nरणजित पाटील यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nनागपूर - निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटीने दाखल केलेल्या अवमान याचिकेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दहा हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले.\nनागपूर - निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटीने दाखल केलेल्या अवमान याचिकेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दहा हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले.\nनिर्मल उज्ज्वल सोसायटीच्या सदस्यांसाठी निर्मलनगरी ही सदनिका योजना आहे. या योजनेत रस्त्यासाठी काही जागा सोडण्यात आली. यामुळे सोसायटीने टीडीआर/एफएसआयसाठी राज्याच्या नगररचना कायद्यातील कलम 47 अंतर्गत पालिकेकडे अर्ज केला. पालिकेने हा अर्ज फेटाळला. त्या विरोधात सोसायटीने मंत्रालयात अपील केले. त्यावर राज्यमंत्री पाटील यांनी ऑगस्ट-2015 मध्ये सुनावणी घेतली. मात्र, निर्णय प्रलंबित ठेवला. हिवाळी अधिवेशनाच्या काळात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना निवेदन दिले. त्यात प्रलंबित अपीलवर निर्णय घेण्याची विनंती केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. प्रलंबित अपिलावर दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला; परंतु दोन महिने उलटूनही अपील प्रलंबित राहिल्यामुळे अखेर अवमान याचिका दाखल करण्यात आली.\nन्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या समक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यांनी पाटील यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले. तथापि, पाटील यांनी वकिलामार्फत वा व्यक्तीश: हजेरी न लावल्यामुळे पाटील; तसेच नगरविकास विभागाचे सहायक संचालक आणि महापालिका यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.\nपीकविमा योजना शेतकऱ्यांना लुटणारी\nनागपूर - कर्जधारकांचा सक्‍तीने पीकविमा उतरविला जात असला तरी भरपाई मात्र मिळत नाही. या माध्यमातून पैसे लाटण्याचे काम विमा कंपन्यांकडून होत आहे,...\nसुभाष देसाईंच्या घोषणेवर नितेश राणेंचे ट्विट\nनाणार - नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची...\nदीक्षाने दिले सहा जणांना नवजीवन\nअमरावती - शिकण्यासवरण्याच्या वयात तिला आजाराने कवेत घेतले, बळावलेल्या आजारापुढे डॉक्‍टरांनी हात टेकले...\nज्येष्ठांसाठी राबणारे ‘यंग सिनिअर’\nनागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटुंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो ‘यंग सिनिअर्स’ पाहायला मिळतात. काही जण...\nआरटीईच्या दुसऱ्या सोडतीत अडीच हजार विद्यार्थ्यांची निवड\nनागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/solapur-oss-andolan-274659.html", "date_download": "2018-04-23T19:01:40Z", "digest": "sha1:M6VXIEB4UR565KIJ7V5ZMCH2Q5RSQMAF", "length": 13155, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोलापूर जिल्ह्यातही ऊस दराचं आंदोलन पेटलं...", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसोलापूर जिल्ह्यातही ऊस दराचं आंदोलन पेटलं...\nसोलापूर जिल्ह्यातही आता ऊस दराचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. ऊसदराच्या मागणीसाठी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील सोनके इथं लाकडाची ओंडकी जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. तर भाळवणीत एसटीची तोडफोड केली. माढा तालुक्यातही रस्त्यावर टायर जाळण्यात आले.\n19 नोव्हेंबर, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातही आता ऊस दराचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. ऊसदराच्या मागणीसाठी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील सोनके इथं लाकडाची ओंडकी जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. तर भाळवणीत एसटीची तोडफोड केली. माढा तालुक्यातही रस्त्यावर टायर जाळण्यात आले. 9 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषणही सुरू आहे. पण तरीही राज्याचे सहकारमंत्री आणि सोलापुरातले साखर कारखानदार सुभाष देशमुख हे आंदोलकांना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळेच हे आंदोलन उग्र होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय.\nराज्यकर्ते आणि साखर कारखानदारांचं साटंलोटं असल्यानेच सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न पेटला असून, वेळेत त्यावर तोडगा काढला गेला नाहीतर नगर जिल्ह्यासारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराच रविकांत तुपकर यांनी दिलाय.\nकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्ना मार्गी लागला पण सोलापूर जिल्ह्यात नेतेमंडळीच साखर कारखानदारांना पाठिशी घालत असल्यानेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. जिल्ह्यातले कारखानदार ऊसाला जास्त भाव द्यावा लागू नये, म्हणून रिकव्हरी कमी दाखवतात, काटा मारतात, हे सरकारही अशा साखर कारखानदारांना पाठिशी घालतंय. असंही रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.\nदरम्यान, काल परवाही आंदोलक शेतकऱ्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलनाचा प्रयत्न केला पण पोलिसांनी दडपशाही केल्याने आंदोलकांनी रक्ताची पिशवीच अंगावर फोडून सहकारमंत्र्यांच्या दारात रक्ताचा सडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही साखर कारखानदार असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख ऊस दराच्या प्रश्नावर कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: oss andolanravikant tupkarsolapursubhash deshmukhऊसदर आंदोलनसहकारमंत्री सुभाष देशमुखसोलापूर\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2006/08/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T19:49:09Z", "digest": "sha1:4MYY3SPXC5GTUJLXVYMVQ3SLOYTISQTD", "length": 6195, "nlines": 133, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: हरवलेला मी", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nस्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत\nजेव्हा तू बोलायचीस माझ्याशी\nकान माझे चक्क फितूरी करायचे\nमात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी\nअखंड उत्साही बडबड तुझी\nपण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा\nन्यायचा माझं मी पण पळवून\n'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'\n'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात\nसारखा हरवतो माझा मी'.\nतू टिंगल करायचीस माझी\nपण ते लाजरं खळीतलं हसू तुझं\nखरं खरं बोलायचं माझ्याशी\nसूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं\nअन तुझं गडबडीनं उठणं\nरेंगाळलेली किरणं गोळा करत\nमाझं उद्याची वाट पहाणं\n'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर\nओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर\nपाठमोरी डोळ्यात साठवलेली तू\nअन अजूनही हरवलेला मी\nअन अजूनही हरवलेला मी\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 11:08 PM\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\nही वाट दूर जाते\nतू हवा..... तू हवा\nकुवेतमधे सहसा हिवाळ्यात पाऊस पडतो. अशाच एका आळस...\nनव्या दालनातलं पहिलं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-vijay-naik-28838", "date_download": "2018-04-23T19:28:53Z", "digest": "sha1:5A75LOZ5P5ICYZ5MZEZV5PLXTU6DHPGF", "length": 21832, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical vijay naik हक्कानी यांनी आळवलेला मैत्रीचा राग | eSakal", "raw_content": "\nहक्कानी यांनी आळवलेला मैत्रीचा राग\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\n‘पाकिस्तानची निर्मिती होऊन जेमतेम सात महिने उलटले होते. त्या दिवसांत कराचीनजीक अरबी समुद्रकिनाऱ्यावर एका रम्य ठिकाणी पाकिस्तानचे ‘कायदेआझम’ बॅ. महंमद अली जीना व अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत पॉल ऑलिंग यांची भेट झाली. चहा झाल्यावर ते बीचवर फेरफटका मारू लागले. जीना म्हणाले, ‘‘भारत व पाकिस्तानच्या निकट संबंधांव्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार माझ्या मनात नाही. दोन्ही देशांचे संबंध अमेरिका व कॅनडासारखे हवेत.’’ हा संवाद हुसेन हक्कानी यांच्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर वाचावयास मिळतो.\n‘पाकिस्तानची निर्मिती होऊन जेमतेम सात महिने उलटले होते. त्या दिवसांत कराचीनजीक अरबी समुद्रकिनाऱ्यावर एका रम्य ठिकाणी पाकिस्तानचे ‘कायदेआझम’ बॅ. महंमद अली जीना व अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत पॉल ऑलिंग यांची भेट झाली. चहा झाल्यावर ते बीचवर फेरफटका मारू लागले. जीना म्हणाले, ‘‘भारत व पाकिस्तानच्या निकट संबंधांव्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार माझ्या मनात नाही. दोन्ही देशांचे संबंध अमेरिका व कॅनडासारखे हवेत.’’ हा संवाद हुसेन हक्कानी यांच्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर वाचावयास मिळतो.\nहक्कानी हे पाकिस्तानच्या तीन पंतप्रधानांचे (बेनझीर भुट्टो, नवाज शरीफ, असिफ अली झरदारी) आणि परवेझ मुशर्रफ यांचे सल्लागार. तसेच, श्रीलंका व अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत, लेखक व विचारवंत. रोडावलेल्या संबंधांना दोन्ही देश जबाबदार असल्याचे या पुस्तकात नमूद करून ते अधिक तणावग्रस्त होण्यास हक्कानी पाकिस्तानला जबाबदार मानतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर ‘‘इट हॅज बिन एस्पेशियली मेड टॅंगल्ड बाय पाकिस्तान्स नियर पॅथॉलॉजिकल ऑब्सेशन वुईथ इंडिया.’’ हक्कानी यांनी दोन्ही देशांच्या संबंधांच्या इतिहासाचा संक्षिप्त; पण अचूक आढावा या पुस्तकात घेतला असून, मैत्री वाढविल्यास पाकिस्तानला कसा लाभ होईल, हे पटविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.\n‘‘काश्‍मीरबाबत संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानने चालविलेला युक्तिवाद, भारताविरुद्धचा प्रचार, सार्वमताची मागणी यात आंतरराष्ट्रीय समुदायाला फारसे स्वारस्य उरलेले नाही, किंबहुना पाकिस्तानची शिष्टाई अपयशी ठरत आहे,’’ अशी टिप्पणी करून हक्कानी यांनी ते सोदाहरण स्पष्ट केले आहे.\n२०१५ मध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांनी राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना काश्‍मीरच्या वादाचा भावनात्मक उल्लेख केला. ‘‘१९४७ नंतर काश्‍मिरी जनतेच्या तीन पिढ्यांना पोकळ आश्‍वासने व क्रूर छळ हेच पाहावयास मिळाले,’’ असे ते म्हणाले. हक्कानी म्हणतात, की शरीफ यांचे विधान पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी ठळकपणे छापले. परंतु, जगात अन्यत्र त्याचा क्वचितच उल्लेख झाला. राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांपैकी काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करणारे शरीफ हे एकमेव होते.\n१९४८ मध्ये भारताने हा प्रश्‍न राष्ट्रसंघाकडे नेला, तेव्हा पाकिस्तानकडून होणाऱ्या सशस्त्र कारवाईबाबत तक्रार केली. त्या वेळी राष्ट्रसंघाच्या ५८ सदस्यांपैकी बव्हंशी सदस्य पाकिस्तानला अनुकूल होते. सुरक्षा समितीने तेव्हा ‘जम्मू काश्‍मीरमधील जनतेला स्वतःच्या भवितव्याबाबत निर्णय’ घेण्याचा अधिकार असून, सार्वमत घेण्याबाबत ठराव केला. समितीने तो १९५७ मध्ये संमत केला, तेव्हा सदस्यसंख्या ८२ झाली होती. काश्‍मीरप्रकरणी काहीही प्रगती झाली नाही, याचे कारण व्यूहात्मक विचार करून तो सोडविण्याऐवजी केवळ भावनात्मक स्वरूप दिले गेले. पाकिस्तानने चीनचे माजी अध्यक्ष जियांग झमीन यांच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केले. १९९६ मध्ये झमीन यांनी पाकिस्तान संसदेत केलेल्या भाषणात म्हटले होते, की काही प्रश्‍न सुटत नसतील, तर ते तात्पुरते बाजूला ठेवा म्हणजे, (भारताशी) संबंध प्रस्थापित करण्याआड ते येणार नाहीत. अशा बाबींकडे हक्कानी यांनी लक्ष वेधले आहे.\n१९७१च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. तेव्हापासून त्या देशाने दहशतवादाला प्रोत्साहन दिले. वस्तुतः कारगिलच्या युद्धापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी संबंध सुधारण्यासाठी ‘बसशिष्टाई’ केली. अशा काही संधी पाकिस्तानने सोडल्या. दहशतवादापासून पाकिस्तानला परावृत्त करण्यासाठी अमेरिकेने अनेकदा कानपिचक्‍या दिल्या, याचाही उल्लेख पुस्तकात आढळतो. उदा. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्‍लिंटन यांनी ऑक्‍टोबर २०११मध्ये पाकिस्तानला दिलेल्या भेटीत तेथील नेत्यांना सुनावले होते, की परसात साप पाळायचे व त्यांनी फक्त शेजाऱ्याला (भारताला) दंश करावा, अशी अपेक्षा ठेवायची, हे शक्‍य नाही. तत्पूर्वी, दोन दशके आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जेम्स बेकर (तृतीय) यांनी पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याचा इशारा दिला होता.\n‘‘भारत व पाकिस्तानदरम्यान मित्रत्वाची आशा कमी होत आहे, म्हणूनच जनता, व्यापार, सांस्कृतिक संबंध आदी पातळीवर वेगाने देवाणघेवाण वाढविण्याची गरज आहे,’’ असे हक्कानी सुचवितात. ‘‘दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत, तरी अणुयुद्ध हा पर्याय ठरू शकत नाही,’’ असे त्यांनी नमूद केले आहे. ‘‘पाकिस्तानात अभ्यासक्रमातून भारताविषयी द्वेष निर्माण करण्याचे काम कित्येक वर्षे चालू आहे. तसेच, अलीकडच्या काळात भारतातही भगव्या शक्ती अखंड भारताचा उल्लेख करीत असतात. दाऊद इब्राहिम, मसूद अजहर, हाफिज सईद या दहशतवाद्यांना पाकिस्तानात मिळणारे अभय व आश्रय, याबाबत भारतात संताप व्यक्त केला जातो.’’ याचा उल्लेख हक्कानी यांनी केला आहे. ‘‘जीना म्हणाले, तसे भारत-पाकिस्तानचे संबंध हे अमेरिका व कॅनडा यांच्याप्रमाणे होणे अशक्‍य असले, तरी दोन्ही देशांनी निव्वळ मित्र म्हणून का असू नये,’’ असा सवाल त्यांनी केला आहे.\nपाच प्रकरणांत विभागलेले हे पुस्तक भारत-पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक, इतिहासकार, विद्यार्थी व सामान्य वाचक आदींना उपयुक्त ठरावे.\nइंडिया व्हर्सेस पाकिस्तान- काश्‍मीर, टेररिझम, एन-बॉम्ब- व्हाय कान्ट वुई बी जस्ट फ्रेंड्‌स, लेखक - हुसेन हक्कानी\nप्रकाशक - जुगरनॉट बुक्‍स, दिल्ली.\nपाने - १७५, किंमत ः २९९ रुपये\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i111104094024/view", "date_download": "2018-04-23T19:15:31Z", "digest": "sha1:UWRQGEA3L6UVXVMVFIVXB6PZRNMYGORF", "length": 8169, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पूर्वार्चिकः - छन्द आर्चिकः - द्वितीयप्रपाठकः", "raw_content": "\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|सामवेदः|पूर्वार्चिकः|छन्द आर्चिकः - द्वितीयप्रपाठकः|\nछन्द आर्चिकः - द्वितीयप्रपाठकः\nछन्द आर्चिकः - द्वितीयप्रपाठकः\nपूर्वार्चिकः - छन्द आर्चिकः - द्वितीयप्रपाठकः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - प्रथमा दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - द्वितीया दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - तृतीया दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - चतुर्थी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - पञ्चमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - षष्ठी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - सप्तमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - अष्टमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - अष्टमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nद्वितीयप्रपाठकः - दशमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/cash-credit-loans/", "date_download": "2018-04-23T19:32:49Z", "digest": "sha1:KBC7HGG2CJTV7SIVPENLEZOIFCEUZII2", "length": 9573, "nlines": 140, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik कॅशक्रेडीट कर्ज – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nअर्जदार व्यक्ति/फर्म बँकेचे अ वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.\nकायद्याने मान्य असलेल्या कोणत्याही खरेदी-विक्री व्यवसाय करणार्‍या व्यापारास तसेच उत्पादन करून विक्री करणार्‍या उद्योगास भांडवली खर्चासाठी व खेळत्या भांडवलासाठी सदर कर्ज देण्यात येईल.\nकर्ज मर्यादा व दुरावा\nया योजना अंतर्गत कॅश क्रेडीट कर्ज मर्यादा स्थावर मिळकतीच्या तारणावर जास्तीत जास्त 80% देण्यात येईल.\nसदर कर्जासाठी स्टॉक मालापोटी दुरावा 40% राहिल व 60% पर्यंत किंवा संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार कर्ज उचल देण्यात येईल.\nभारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे संचालक मंडळ वेळोवेळी ठरविल त्याप्रमाणे व्याजाची आकारणी करण्यात येईल. सध्या 12% प्रमाणे व्याजदर राहील व दंडव्याज 2% आकारण्यात येईल.\nव्याजाची आकारणी मासिक पद्धतीने केली जाईल.\nदुकानासाठी 90 दिवसांचे आतील काळातील स्वतःचे मालकिचा शिल्लक स्टॉक\nदोन सक्षम सभासद असलेले जामिनदार\nकर्ज मंजुरीसाठी जादा तारण व जामिनदार घेणेचा अधिकार संचालक मंडळास राहिल.\nसदर कर्जाची मुदत एक वर्षांची राहील. मुदत वाढविण्याचा अगर कमी करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.\nविहीत नमुन्यातील अर्ज तपशीलवार माहितीसह.\nअर्जदार व जामिनदार व्यवसायिक असल्यास\nपासपोर्ट आकाराचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल झेरॉक्स्\nपॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स्\nशॉप Act लायसन्स् नुतनीकरण केलेले.\nमागील तीन वर्षांचे आर्थिक पत्रके (ताळेबंद नफा तोटा पत्रक, आयकर चालनासह सी.ए. सर्टिफाईड आवश्यक)\nइतर बँकेत असलेल्या चालू, बचत अथवा कर्ज खात्यांचे मागील एक वर्षाचे खाते उतारे.\nइतर बँकेचे 6 चेक्स्\nस्टॉक स्टेटमेंट, अद्यावत येणे-देणे याद्यांसही शिक्क्यानिशी\nकॅश क्रेडीट कर्ज असल्यास फर्मचा शिक्का आवश्यक\nअर्जदार भागीदार कंपनी/लिमिटेड कंपनी असल्यास त्याप्रमाणे फर्मचे/कंपनीचे कागदपत्र/ठराव\nचार्टर्ड अकौटंट यांचेकडून 5 ते 10 वर्षांचा तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट सही शिक्क्यानिशी आवश्यक\n← सोनेतारण कर्ज हप्तेबंदी कर्ज →\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2623-pitrupaksh-krow", "date_download": "2018-04-23T19:02:56Z", "digest": "sha1:GGFGB533RRK6CJ6IC6WY3FKNYGDBJIPU", "length": 6340, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पिंडाला कावळा शिवण्यासाठी मोजा दहा रुपये - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपिंडाला कावळा शिवण्यासाठी मोजा दहा रुपये\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nगणेशोत्सव पार पडल्यानंतर सुरु होतो तो पितृपक्ष. पितृपक्षात कावळ्याला अनन्यसाधारण महत्व असते. पितरांसाठी घास ठेवला जातो.\nकावळ्यानं चोचीनं या घासाला स्पर्श केला किंवा घास खाल्ला तर पितरांनी खाल्ला असा सर्वांचा समज असतो. पण, अनेकदा मुंबईसारख्या शहरात कावळेच दिसत नाहीत.\nकावळे असले तरीही ते या अन्नाला स्पर्श करत नाही. चातकासारखी त्यांची वाट पाहावी लागते. याचाच फायदा घेतला तो एका कावळेवाल्याने.\nपितरांसाठी ठेवलेल्या घासाला किंवा पिंडाला स्पर्श करुन देण्याचा अनोखा धंदा त्यानं सुरु केलाय. हातात कावळा पकडून तो पिंडाला चोच लावून देतो.\nपण, त्याची फी आहे एकदा चोच लावण्यासाठी दहा रुपये. हा व्हिडिओ कोणता आहे माहीत नाही, पण सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR288", "date_download": "2018-04-23T18:56:04Z", "digest": "sha1:YTNQXDRAVYH2AGUJSO5D26EZAPSFKHNX", "length": 5044, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक बँकाच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद,स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या सहाय्यक बँक, स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन करायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया (सहाय्यक बँका) कायदा 1959 आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद कायदा 1956 हे कायदे रद्द करणारे विधेयक संसदेत मांडण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nया विलीनीकरणामुळे कार्यविषयक क्षमता वृद्धिंगत होण्याबरोबरच निधी खर्चातही कपात होणार असून त्यामुळे पहिल्या वर्षात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आवर्ती बचत होणार आहे. सहाय्यक बँकाच्या ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जागतिक जाळ्याचा लाभ घेता येणार आहे.\n1955 च्या स्टेट बँक ऑफ इंडिया कायद्याच्या 35 व्या कलमानुसार होणाऱ्या या विलीनीकरणामुळे स्टेट बँक मजबूत होणार आहे. याबरोबरच जोखीम व्यवस्थापन उंचावण्याबरोबरच कोषागार विषयक कार्यही एकीकृत व्हायला मदत होणार आहे.\nस्टेट बँकेच्या सहाय्यक बँकांचे विलीनीकरण हे बँकिंग क्षेत्राच्या मजबुतीकरणाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. सरकारच्या इंद्रधनुष्य कृती आराखड्यानुसार हे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याबरोबरच या क्षेत्राची कार्यक्षमता आणि नफ्यातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.\nए.एस -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR42", "date_download": "2018-04-23T18:57:44Z", "digest": "sha1:TYYTY3CYYMKWXMEJ54L24QJ2IB36DA4L", "length": 4240, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजपानबरोबर ऊर्जा क्षेत्रातली भागीदारी, दोन्ही देशांच्या शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी महत्वाची – पियुष गोयल\nनवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या बऱ्याचश्या गोष्टी परदेशातून येत असल्यामुळे सौर ऊर्जा उपकरणे भारतातच कमी किमतीत निर्माण करण्यासाठी आवश्यक ढाचा निर्माण करण्यासाठी सरकार काम करत आहे, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाजवी दरात आणि दर्जेदार, अखंड ऊर्जा पुरवठा उपलब्ध होईल, असे गोयल यांनी सांगितले. जपानच्या व्यापार आणि उद्योग मंत्री हिरोशिगे सेको यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत आलेल्या जपानी शिष्टमंडळाशी द्विपक्षीय बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते.\nनवीकरणीय ऊर्जावृद्धि, औद्योगिक आणि वाणिज्यिक क्षेत्रात ऊर्जा सुरक्षिततेसाठी तांत्रिक सहकार्य वाढवणे यासह ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्याबाबत तंत्रविषयक चर्चा या दिवसभराच्या बैठकीत झाली.\nयेत्या 15 वर्षात भारताची ऊर्जेची गरज चौपट होणार असून, भारत जगातली एक मोठी ऊर्जा बाजारपेठ ठरणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात जपानसाठी व्यापाराच्या संधी खुल्या होतील आणि यातुनच दोन्ही देशांचा लाभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसप्रे -नि चि -दर्शना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T18:52:29Z", "digest": "sha1:F5UK4FWVZRPRIWDN2GG7VS7NKVTIYKXM", "length": 10126, "nlines": 118, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\n(ह्या ब्लॉगसाठी मला काहीही नाव सुचलं नाही.)\nआज सकाळी उठून आंघोळ केली आणि काही तरी नविन केल्याचा भास झाला. (हे साफ खोटं असलं, तरी पण सुरुवातीचं वाक्य म्हणून बरं आहे, नाही का (हे = नविन केल्याचा भास होणे हे. आंघोळीचं नव्हे.)) (त्याचं काय आहे, एक तर ब-याच दिवसांनी लिहायला घेतलंय, आणि वेळ पण रामराया जन्मला त्या टळटळीत दुपारच्या नंतरच्या तेराव्या तासाची आहे. (हे मात्र साफ... खरं आहे (हे = नविन केल्याचा भास होणे हे. आंघोळीचं नव्हे.)) (त्याचं काय आहे, एक तर ब-याच दिवसांनी लिहायला घेतलंय, आणि वेळ पण रामराया जन्मला त्या टळटळीत दुपारच्या नंतरच्या तेराव्या तासाची आहे. (हे मात्र साफ... खरं आहे) (मला रात्री जन्मलेली कोणी महान व्यक्ती आठवली नाही, आणि \"किर्र रात्र\" वगैरे लिहिलं असतं तर उगच हॉरर ब्लॉग आहे की काय असं वाटून काही लोकांनी सोडून दिला असता) (मला रात्री जन्मलेली कोणी महान व्यक्ती आठवली नाही, आणि \"किर्र रात्र\" वगैरे लिहिलं असतं तर उगच हॉरर ब्लॉग आहे की काय असं वाटून काही लोकांनी सोडून दिला असता (हल्ली ब्लॉग्सला वाचक मिळत नाहीत म्हणे (हल्ली ब्लॉग्सला वाचक मिळत नाहीत म्हणे (निदान आमच्या ब्लॉगला तरी (निदान आमच्या ब्लॉगला तरी))))... बरेच कंस झाले नाही का))))... बरेच कंस झाले नाही का (ह्या प्रश्नाचं उत्तर \"हो\" असं देणार असाल तर थांबा. (थांबा म्हणजे, ब्लॉग पूर्ण वाचून होई पर्यंत थांबा, वाचणं थांबवू नका. (म-हाटी लोकांची काही ग्यारंटी नाही, त्यातून पुणेकरांची तर मुळीच नाही.)))\n, हा ब्लॉग मी एक महीन्यापूर्वीच लिहिणार होतो. त्यावेळेस परीक्षा चालू होत्या ना (आम्हाला हा नसता टाईमपास अश्या भलत्यावेळीसच सुचायचा (आम्हाला हा नसता टाईमपास अश्या भलत्यावेळीसच सुचायचा) त्यामुळे एकीकडे स्वत:चा अभ्यास , दुसरीकडे डोळ्यात चिकार झोप, तिसरीकडे एकदम \"शंक्रोनाईझ\" झालेले ज्युनियर्स आणि वर्ग मित्र (ज्या दिवशी हे सगळं लिहावं असं सुचलं त्याच दिवशी पहाटे (हा कंस उगच घातलाय. ब-याच वेळात कंस झाले नाहीत म्हणून. (आता इथेही मला एक पी. जे. सुचलाय, ओळखा बघू कुठला) त्यामुळे एकीकडे स्वत:चा अभ्यास , दुसरीकडे डोळ्यात चिकार झोप, तिसरीकडे एकदम \"शंक्रोनाईझ\" झालेले ज्युनियर्स आणि वर्ग मित्र (ज्या दिवशी हे सगळं लिहावं असं सुचलं त्याच दिवशी पहाटे (हा कंस उगच घातलाय. ब-याच वेळात कंस झाले नाहीत म्हणून. (आता इथेही मला एक पी. जे. सुचलाय, ओळखा बघू कुठला (उत्तर: ब-याच वेळात = कृष्णाने वध केल्यापासून. खी: खी: खी:))) एका मित्राने एक जोक सांगितला: म्हणे \"खूप लोक एकदम शिंकले तर त्याला काय म्हणशील (उत्तर: ब-याच वेळात = कृष्णाने वध केल्यापासून. खी: खी: खी:))) एका मित्राने एक जोक सांगितला: म्हणे \"खूप लोक एकदम शिंकले तर त्याला काय म्हणशील .... सोप्पय (मी \"हरलो बुवा\" म्हणण्याचा सोपस्कार पार पाडल्यावर तो \"सोप्पय\" असं म्हणाला) शिंक्रोनाईझ\" ... तर तसच \"शंक्रोनाईझ\" म्हणजे \"सिंक्रोनाईझ\" होऊन \"शंका\" विचारणे होय.) अश्यात तो सुचलेला ब्लॉग लिहायचा राहूनच गेला. (बाय द वे, हे असं मधून-मधून ईंग्रजी शिंपडलेलं चालतं ना तुम्हाला (ह्या प्रश्नाचं उत्तर \"नाही\" असं देणार असाल तरी माझं काय जातंय (ह्या प्रश्नाचं उत्तर \"नाही\" असं देणार असाल तरी माझं काय जातंय डोंबल\nमला आता थोडी शंका यायला लागलीये, की नक्की मला त्या दिवशी काय नि किती सुचलं होतं कारण इन-मिन फक्त दोनच परिच्छेद भरलेले दिसताहेत मला कारण इन-मिन फक्त दोनच परिच्छेद भरलेले दिसताहेत मला (आणि हा तिसरा, त्यातलाही पहिला \"बळच\" आहे (खरं म्हणजे सगळा ब्लॉगच \"बळच\" आहे.)) खरा ब्लॉग कुठे सुरू होऊन कुठे संपतोय काही पत्ताच नाही. (एखाद्या ब्लॉग मध्ये त्याच ब्लॉग बद्दल बोललं की असंच होतं. (हा \"सेल्फ रेफरन्स\" पाहून ग्योडेल त्याच्या थडग्यातून नाचत नाचत उठेल (तुम्हाला तर्कशास्त्र येत नसेल तर \"ह्या\" कंसाच्या बाहेरील एक कंस सोडून द्या प्लीज.)))\nपण आता खरंच अतीच कंस झाले. गेले काही महिने ब-याच भावना मी अश्याच कंसात गच्च मिटून ठेवल्या होत्या. पण मित्रहो, माझ्याप्रमाणे तुम्हालाही एक दिवस कळेल, की कंसात फक्त नेपथ्य आणि पटकथा असते. खरी गम्मत तर बाहेरच असते, नाही का\n(माझ्या ब्लॉगचे शेवट आवडत नाहीत, असं काही जण म्हणाले होते मला एकदा... :)\n... काय भारी लिहीलय..(म्हणजे काहीच विषय नसताना..असं सगळे कंस लक्षात ठेवून लिहीणं अवघड आहे...(मलाच कळत नाहीय आता की मला शेवटी किती कंस पुर्ण करायचे आहेत...पण तू याच्यावर आख्खा ब्लॉग लिहीलास म्हणजे सहीच))असंच लिहीत जा.. (म्हणजे कंस टाकून नाही).. :D)\n शिन्क्रोनाईज आणि शंक्रोनाईज पण भारीय.. \nधन्यवाद बरं का :)\nकंसात फक्त नेपथ्य आणि पटकथा असते... avadala..\n(ह्या ब्लॉगसाठी मला काहीही नाव सुचलं नाही.) आज सका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/film-industry-under-threat-attitude-pahlaj-nihalani-ashoke-pandit-32197", "date_download": "2018-04-23T19:17:32Z", "digest": "sha1:I53GRPWQQ5UYQSIBRXV6BBE7JNXL2ZM3", "length": 12004, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Film industry is under a threat of this attitude of Pahlaj Nihalani: Ashoke Pandit सेन्सॉरच्या अध्यक्षांमुळेच चित्रपट उद्योग धोक्‍यात: पंडित | eSakal", "raw_content": "\nसेन्सॉरच्या अध्यक्षांमुळेच चित्रपट उद्योग धोक्‍यात: पंडित\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nनवी दिल्ली : प्रकाश झा निर्मित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्रीय चित्रपट प्रमाणिकरण मंडळाने (सेन्सॉर) परवानगी नाकारल्याने मंडळाचे सदस्य अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंडळाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांच्यामुळे चित्रपट उद्योग धोक्‍यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.\nनवी दिल्ली : प्रकाश झा निर्मित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्रीय चित्रपट प्रमाणिकरण मंडळाने (सेन्सॉर) परवानगी नाकारल्याने मंडळाचे सदस्य अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंडळाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांच्यामुळे चित्रपट उद्योग धोक्‍यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.\nनिर्माते प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्‍लिल संवाद आणि दृश्‍ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. दिग्दर्शिका श्रीवास्तव यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा महिलांच्या अधिकारांवर हल्ला असल्याची टीका केली आहे.\nया प्रकारावर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, \"बोर्डाच्या निर्णयाचा मी निषेध करतो. यामुळे चित्रपट निर्मात्यांचा आत्मविश्‍वास कमी होतो. पंकज निहलानी यांच्या अशा दृष्टिकोनामुळे चित्रपट उद्योग धोक्‍यात आला आहे.'\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/squad-against-encroachment-eradication-34371", "date_download": "2018-04-23T19:15:33Z", "digest": "sha1:ILHLGJFQUWYA5PP3LNS2QQY6FO7VS6T6", "length": 17408, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Squad up against encroachment eradication अतिक्रमण निर्मूलन पथकावरच हल्ला | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमण निर्मूलन पथकावरच हल्ला\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nकोल्हापूर - गंगावेस येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करणाऱ्या पथकावरच किशोर आयरेकर या वडा-पावच्या गाडीचालकाने हल्ला केला. या वेळी जेसीबीचालक शंकर गामा मराडे व मुकादम उमेश मोहिते यांना मारहाण करण्यात आली, तर कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली.\nया प्रकारानंतर शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करत आयरेकरवर फौजदारी दाखल करावी, तसेच तातडीने त्याचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली. मात्र महापालिकेच्या काही पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला.\nकोल्हापूर - गंगावेस येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करणाऱ्या पथकावरच किशोर आयरेकर या वडा-पावच्या गाडीचालकाने हल्ला केला. या वेळी जेसीबीचालक शंकर गामा मराडे व मुकादम उमेश मोहिते यांना मारहाण करण्यात आली, तर कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली.\nया प्रकारानंतर शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करत आयरेकरवर फौजदारी दाखल करावी, तसेच तातडीने त्याचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली. मात्र महापालिकेच्या काही पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला.\nमहापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाने आजपासून पुन्हा अतिक्रमण मोहीम हाती घेतली. सकाळी साडेदहाला पापाची तिकटी येथून कारवाईला सुरवात झाली. दिसेल ते अतिक्रमण काढत पंधरा ते वीस मिनिटांत हे पथक गंगावेस येथे आले. तेथे आयरेकर यांचे बाबा वडा सेंटर आहे. या सेंटरवर कारवाई करताना आयरेकर यांनी विरोध केला. जेसीबीचालकाने जेसीबी शटरवर घालताच आयरेकरने संतप्त होत चालकावरच हल्ला केला. आयरेकर याने जेसीबीवर चढून चालक शंकर मराडे यांना खाली खेचत त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली.\nयावेळी मुकादम उमेश मोहिते यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही मारहाण करण्यात आली. तसेच कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अर्वाच्च शिवीगाळ केली.\nअतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच मारहाण आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ झाल्यानंतरही त्या कर्मचाऱ्यांनाच माफी मागायला लावण्यात आली. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. अतिक्रमणाचा मुद्दा नगरसेवकच सभागृहात आणि वॉर्ड मिटिंगमध्ये काढतात आणि कारवाई करायला आले की मध्यस्थी करतात. अतिक्रमण असूनही काही अतिक्रमणधारकांची ही दादागिरी कर्मचाऱ्यांनी किती काळ सहन करायची कर्मचाऱ्यांनीच मार का खायचा, असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना चांगलेच सुनावले.\nअतिक्रमण काढायची ही पद्धत आहे का\nअतिक्रमण काढायची ही पद्धत आहे का अशी विचारणा करत आयरेकरने अतिक्रमण काढणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरवात केली. माझे शटर अतिक्रमणात येत नाही. तेच तुम्ही काढले आहे, असे म्हणत माझे झालेले नुकसान भरून द्या, असे म्हणत त्याने कनिष्ठ अभियंता कांबळे यांना शिवीगाळ केली.\nतरीही अतिक्रमण काढून घेण्याची मुभा\nएवढा प्रकार होऊनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आयरेकर याला अतिक्रमण काढून घेण्याची मुभा दिली. उद्यापर्यंत अतिक्रमण काढून घेतो, नुकसान करू नका. माझे नुकसान झाले आहे, असे म्हणत आयरेकर याने अतिक्रमण काढून घेण्याची मुदत मागितली. त्याला एक दिवसाची मुदत देण्यात आली.\nआयरेकर याने मारहाण केल्यानंतर कर्मचारीही संतप्त झाले. आयरेकरचे अतिक्रमण आताच्या आता आम्ही काढणार आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करणार, असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. काही काळ त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले. या वेळी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, नाना आयरेकर यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सहायक आयुक्त, सचिन खाडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले, आस्थापन अधिकारी विजय वणकुद्रे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nअसिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर\nपुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/salmans-naughty-nephew-aahils-video-now-viral-269991.html", "date_download": "2018-04-23T19:05:37Z", "digest": "sha1:EWLUC6MKQXZ574NGZKPYGMLOBGDXK4AX", "length": 9669, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "द्वाड भाचा आहिलच्या खोड्यांनी सलमान हैराण,व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nद्वाड भाचा आहिलच्या खोड्यांनी सलमान हैराण,व्हिडिओ व्हायरल\nत्याचा भाचाही त्याच्यासारखाच द्वाड आहे. तोही सल्लूमियाँची थट्टा करायला मागेपुढे पाहत नाही.\n16 सप्टेंबर : सलमान खान सध्या 'दबंग' टूरसाठी लंडनमध्ये आहे. पण तो तिथे एकटा नाहीय. त्याच्यासोबत त्याचं कुटुंबही आहे. मुख्य म्हणजे त्याचा लाडका भाचा आहिलही आहे.\nतिथल्या बिझी शेड्युलमधून सलमान आपल्या घरच्यांसाठी वेळ काढतो. आणि आहिलबरोबर धमाल करत असतो.\nत्याचा भाचाही त्याच्यासारखाच द्वाड आहे. तोही सल्लूमियाँची थट्टा करायला मागेपुढे पाहत नाही. त्या दोघांचा एक व्हिडिओ सलमाननंच शेअर केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/friends-become-more-important-than-family-as-we-age-research-262665.html", "date_download": "2018-04-23T19:09:11Z", "digest": "sha1:4XUM3LBB5OTTDU54PHNSLSR2HAYRJSNW", "length": 12243, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मैत्री माणसाला ठेवते आनंदी", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमैत्री माणसाला ठेवते आनंदी\nमिशिगन विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार वाढत्या वयासोबत माणसासाठी मित्र कुटुंबाहून जास्त महत्त्वाचे होत जातात.\n11 जून : मैत्री म्हणजे माणसाने कुटुंबापलिकडे बनवलेलं पहिलं आणि एकमेव नातं. माणसाला वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची अशी ही दोनच नाती . पण या दोनपैकी माणसाला जास्त महत्त्वाचं नात कुठलं याचं उत्तर आज आपल्याला मिळालंय. मिशिगन विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार वाढत्या वयासोबत माणसासाठी मित्र कुटुंबाहून जास्त महत्त्वाचे होत जातात.\nमिशिगन विद्यापीठाच्या विल्यम चॉपीकने या दोन नात्यांवर आधारित दोन सर्व्हे केले होते. माणसाच्या आनंदी असण्यावर आणि तब्येतीवर कशाचा जास्त परिणाम होतो हे शोधणारा पहिला सर्व्हे होता .त्याच्यानुसार मैत्री आणि कुटुंब या दोन नात्यांचा आनंदावर आणि तब्येतीवर प्रभाव पडतो . पण या दोनमध्ये जास्त प्रभावशाली नातं कुठलं हे शोधायला दुसरा सर्व्हे करण्यात आला .या सर्व्हेमध्ये मात्र मैत्री जिंकलीय.या दोन्ही सर्व्हेमध्ये एकूण 2,80,000लोकांनी भाग घेतला होता.\nमाणसाच्या आयुष्यावर त्याच्या मित्रांचा खूप परिणाम होत असतो. सर्व्हेनुसार जेव्हा मित्रांमुळे ताण-तणाव येतो तेव्हा लोक आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं.आणि जेव्हा मित्रांचा आधार असतो तेव्हा माणूस जास्त आनंदी असतो.\nपण मैत्री जास्त प्रभावशाली का असते कारण मैत्री ऐच्छिक असते.नातं टिकवायचं कुठलंही कम्पलशन मैत्रीत नसतं. तसंच वाढत्या वयासोबत माणूस त्याला आवडतात तितक्याच मित्रांशी संबंध ठेवत असतो,असं पर्सनल रिलेशनशिप्स या मासिकातील एका लेखात म्हटलंय.\nमित्र हे जगण्याला आधार असतात.म्हातारपणी सोबतीची काठी मित्र होतात. माणसाला छळणाऱ्या एकटेपणावर रामबाण इलाज म्हणजे मित्र.आणि एवढंच नाही तर या सर्व्हेनुसार आयुष्य निरोगी आणि जास्त जगायला मदत करणारी संजीवनी म्हणजे मैत्री.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \n हे उपाय करून पहा\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nतंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%86%E0%A4%88-115092300018_1.html", "date_download": "2018-04-23T19:19:44Z", "digest": "sha1:VTGORLJFB62746UWU3MMYKINACXA4NWE", "length": 7135, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगोड गोड पुरणपोळी वर\nसहन होत नसतेतिच्या पासून ताटातूट\nआपण बोललो तिखट तरीती लिमलेट ची गोळी\nन भांडता वाटून घ्यासांगत असते आई\nतात्पर्य कथा : प्रमोशन\nम्हातारपणाची काठी : तात्पर्य कथा\nकष्टाची कमाई : बोध कथा\nखूशखबर.. मातृत्व रजा होणार आठ महिन्यांची\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://radeshmukh.blogspot.com/2011/07/", "date_download": "2018-04-23T18:51:10Z", "digest": "sha1:3JPRPXR4ETS7H25CABR4G4RE2BFTBFN3", "length": 14895, "nlines": 40, "source_domain": "radeshmukh.blogspot.com", "title": "Rahul Deshmukh: July 2011", "raw_content": "\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग १\nमित्रानो , बालगंधर्व सिनेमा पहिल्यापासून मला त्यांच्याबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले.आपसूकच त्यांची माहिती मिळवण्यासाठी मी पुस्तके, गुगल, यु टूब,वर्तमान पत्रातील लेख, बालगंधर्वांची प्रदर्शनी मिळेल त्या ठिकाणी हजेरी लावू लागलो. पण मला इंटरनेट वर त्यांची खूप अल्प आणि अपुरी माहिती मिळाली, म्हणून स्वतःच त्यांच्याबद्दल जेवढी माहिती शक्य आहे ते लिहिण्याचा हा प्रयत्न. एखाद्या गोष्टीचे वेड लागल्यावर आपण जसे भारावून जातो तो अनुभव अश्या धकाधकीच्या जीवनात खूप दिवसांनी मिळाला.\nनारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म १८८८ साली पुण्यात झाला.मुळचे सांगली जिल्ह्यातील असलेले बालगंधर्व जन्माने पुणेकर होते.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका मैफिलीत गायलेले गाणे लो. टिळकांनी ऐकले आणि त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. नारायण रावांनी देखील पुढील आयुष्यात ती सार्थ ठरवली आणि संगीत नाटकात एक अजरामर इतिहास घडवला.\nनारायण राव आपल्या प्रेक्षाना नेहमी माय-बाप म्हणून संबोधित. बालगंधर्व नेहमी म्हणत ' माय -बाप रसिकांनो मला नेहमी 'बाल' च राहू द्या आणि माझी सतत संगीत शिकत राहायची इच्छा आहे.'\nउणेपुरे ८० वयोमान लाभलेल्या या संगीत नटसम्राटाला आयुष्यात मात्र जीवनातील अत्त्युच्य शिखर आणि विदारक दुख या दोन्हीशी सामना करावा लागला.नारायणरावांचे चरित्र अतिशय रंजक आणि १०० वर्षानंतर देखील कोणालाही प्रभावित करणारे आहे.\nनारायणरावांनी १९०५ साली 'किर्लोस्कर नाटक मंडळी' मध्ये प्रवेश केला. 'संगीत शांकुतल' नाटकाद्वारे त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले आणि रसिकांना अक्षरश: वेड लावले.\nनाटकात नारायणराव शंकुतला स्त्री पात्र करत .नारायणराव जन्मजात सुंदर... अभिनयातील नजाकतीचे दर्शन आपल्या स्त्री पत्राद्वारे रंगभूमीवर दाखवून रसिकांच्या हृदयात अढळ असे स्थान निर्माण केले. याच्या साथीला त्यांचा गोड गळा. नाटकातील पदे म्हणताना प्रत्त्येक शब्द हा अगदी साखरेच्या पाकात घोळून यावा तसा त्यांच्या गळ्यातून येत असे.संगीत नाटक आणि किर्लोस्कर नाटक मंडळी दोन्ही गोष्टींचा भरभराट होत होता. याला कारण नारायणरावांचे गाणे आणि अभिनय.पण पुढे नारायण रावांचा खर्च अवाजवी होऊ लागला आणि त्यात वाद होऊन नारायणराव , गोविंदपंत टेंबे व गणेश बोडस यांनी नाटक कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.१९१३ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत ढमढेरे बोळात 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना झाली.\n१९०६ ते १९३३ हा बालगंधर्वांचा आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ ठरलानारायणरावांची स्त्री पात्रे भलतीच लोकप्रिय होऊ लागली. सुभद्रा, शंकुतला,भामिनी, शारदा अशी भव्यदिव्य पात्रे तर 'एकाच प्याला' मधील जीर्ण साडीमधील सिंधू पाहून रसिक थक्क झाले. त्या काळात बालगंधर्व म्हणजे एक ' स्टाइल आयकोन ' बनले होते. बालगंधर्वांच्या भरजरी साड्या,नक्षीदार दागिने याची स्त्रीयांना भुरळ पडली नसती तर नवल.अगदी साबण,सौंदर्य प्रसाधने यावर देखील बालगंधर्वाचे चित्र असायचे.बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक स्वर्ग अनुभव असे.\nत्याला कारणही तसे असे.रंगमंचावर प्रकाश आणि रंगांची इतकी विलक्षण उधळण असे कि रसिक मायबापांचे डोळे दिपून जात असे. ज्या काळात सोने १० रुपये तोळा या भावात मिळत होते त्या काळात ७५ हजारांचे रंगमंच उभारून संगीत नाटक आणि रसिक मायबाप यांच्यावरील नारायणरावांच्या प्रेमाची जाणीव होते.\nनाटकाला येणाऱ्या रसिकवर उंची अत्तरांचा फवारा.रंगमंचावर सुंदर मखमली पडदे, मुलायम गालिचे,सिंहासन ,प्रकाशाचा लखलखाट. प्रत्तेक पात्राची वस्त्रे मखमली कापडाची. सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने, मुकुट.मंत्रमुग्ध होऊन जावे असा आवाज. तबला आणि सारंगीची अप्रतिम साथ.\nबालगंधर्वांनी 'अमजदखान थिरकांवा' यांना खास बोलावून जास्त मानधन देऊन नाटक कंपनी मध्ये ठेवले. सारंगी वर 'कादरबक्ष' असत. नाटकात हे दोघे असा काही जल्लोष उडवून देत कि बस.याच बरोबर हार्मोनियम वर हरिभाऊ देशपांडे असत.गंधर्व नाटक मंडळीचे नाटक मात्र नेहमी उशिरा सुरु होत आणि पहाटे उशिरापर्यंत चालत. बालगंधर्व स्वतःची रंगभूषा आणि वेशभूषा स्वतः करत.ते अगदी 2 - 4 तास चालत असे\nपडदा उघडण्या आधी 'नांदी' चे सूर कानावर पडत असत.' कालिदास कविराज रचित हे , गानी शाकुंतल रचितो......'आणि मग नाटकामधील अवीट गोडीची पदे.स्वयंवर नाटक जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा बालगंधर्व सलग ६-६ वेळा वन्स-मोर घेत. साहजिकच नाटक पहाटे ४.३० च्या आसपास संपत असे\nनाटक संपल्यावर सर्व रसिकांना पहाटे घुंगुर मास आणि गरम खिचडीचे जेवण मिळत असे\n(काय मंतरलेले दिवस होते ना ते. मला तर नुसत्या कल्पनेने शहारून जाते.पूर्वी पुण्यात दगडूशेठ ला संगीत महोत्सवाचे कार्यक्रम चालत कोतवाल चावडी ते समाधानच्या चौकात असत त्याची आठवण होते. आता नवीन नियमामुळे १० ला कार्यक्रम बंद करावा लागतो\nहे झाले नाटकाचे. पण नाटकातील कलाकारांची देखील खास देखभाल असे. गंधर्व नाटक कंपनीत साधारण १५० लोक होते. रोज १५० लोकांची पंगत असे. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाचे जेवण असे.तसेच नाटकाचे कपडे धुण्यासाठी परीट,न्हावी असे सर्व वेगळे. नारायण रावांचे स्वता:चे परीट,न्हावी खास वेगळे होते.नाटकाचे सामान एवढे होते कि नुसते ते दौराच्या ठिकाणी हलवायला रेल्वे च्या ६ बोगी लागत होत्या\nसाहजिकच एवढा सगळा लवाजम चालवायचा म्हणजे पैसे खर्च वाढला. त्यात नारायणरावांचा अवाजवी खर्च देखील नियंत्रणाबाहेर गेला.केवळ गालिच्यासाठी १६ सहस्त्र रुपये खर्ची पाडत. अर्थात नाटक कंपनी आणि बालगंधर्व यांच्यावर प्रेम करणारी माणसे होती आणि त्यामुळे या सर्व गोष्टी निभावून जात होत्या.पण गंधर्व नाटक मंडळी वर कर्ज वाढत होते\nबालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा असणारे अनेक धनिक रसिक चाहते होते. त्यातील एक म्हणजे शेठ लक्ष्मिचंद थेट कराची मधून.\nपुण्यातील पेरूची बाग म्हणजेच सध्याचे पुणे आकाशवाणी केंद्र. अनेक दिवस नारायण राव या जागेचे मालक होते हे अनेक जणाना ऐकून आश्चर्य वाटेल.\nनारायणराव आणि केशवराव भोसले यांनी मिळून एक संयुक्त मानापमान चा प्रयोग केला आणि त्याचे प्रवेशिका दर होते १०० रुपये. तरीदेखील सर्व प्रवेशिका संपल्या.यावरून बालगंधर्व किती लोकप्रिय होते याची प्रचीती येते.साधारण १९३१ च्या आसपास पहिला बोलपट आला आणि तिथून पुढे संगीत नाटकाला उतरती कळा लागली.\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग १\nआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5662597597022624220&title=Award%20for%20Cosmos%20E%20Solutions&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:23:48Z", "digest": "sha1:ZTF45VETLOK5ZVZG2RP27MHLX6SOJLVQ", "length": 8111, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कॉसमॉस ई सोल्यूशन्सला पुरस्कार", "raw_content": "\nकॉसमॉस ई सोल्यूशन्सला पुरस्कार\nपुणे : कॉसमॉस बँकेच्या स्वमालकीची उपकंपनी असलेल्या ‘कॉसमॉस ई सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला फायनान्शियल एक्सप्रेसतर्फे दिला जाणारा ‘एक्सप्रेस आय. टी. मोबिलिटी सोल्यूशन्स’ पुरस्कार मिळाला आहे. बेंगळुरु इथे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस उपस्थित होते.\n‘हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,’ असे कॉसमॉस ई सोल्यूशन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आरती ढोले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘कॉसमॉस ई सोल्यूशन्स नेहमीच सर्वोत्तम व विश्वासार्ह बँकिंग सोल्यूशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहे. मोबाइल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन बँकिंग आता बँकिंग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आले आहे. त्यामुळे कॉसमॉस ई सोल्यूशन्सने डोअरस्टेप बँकिंग सोल्यूशन्स प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा उपयोग टॅब बँकिंगद्वारे केला जाणार आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सेवा उपलब्ध होणार असून, बँकेला सर्व बँकिंग प्रक्रिया डिजिटल करता येणार आहेत.’\nया स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गुगलचे भारत व दक्षिण पूर्व अशियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन्, आय. आय. आय. आय. टी. बेंगळुरूचे संचालक प्रोफेसर सदगोपन्, नॅसकॉम प्रॉडक्ट कौन्सिलचे माजी अध्यक्ष रविराज गुरुराज, याहूचे माजी आर अँड डी विभागप्रमुख शरद शर्मा आणि भारतातील फेसबुक कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक उमंग बेदी यांनी काम पाहिले.\nTags: PuneCosmos BankCosmos E Solutions Pvt. Ltd.Financial ExpressAarti Dholeपुणेकॉसमॉस बँककॉसमॉस ई सोल्यूशन्सफायनान्शियल एक्सप्रेसआरती ढोलेप्रेस रिलीज\n‘कॉसमॉस’च्या आरती ढोले यांना बँकिंग फ्रंटियर्सचा राष्ट्रीय पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांची कॉसमॉस बँकेला सदिच्छा भेट कॉसमॉस बँकेला पुरस्कार प्रदान ‘रेरा’अंतर्गत उघडलेल्या खात्यांवर ‘कॉसमॉस’तर्फे व्याज कॉसमॉस बँकेला ७१ कोटी रुपये निव्वळ नफा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2018-04-23T18:58:31Z", "digest": "sha1:N7VSWWWWOGDDE7UKGZM55SKUYO67TD7Y", "length": 4861, "nlines": 13, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nतिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध हे म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व त्यांचे मित्रसैन्य (मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम) यांच्यामध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९२ या कालखंडात झडलेले युद्ध होते. हे युद्ध इंग्रज-म्हैसूर युद्धे मालिकेतील तिसरे युद्ध होते.\nभारतातील मराठे, हैदराबादचा निजाम आणि म्हैसूरचा टिपू सुलतान या प्रमुख सत्ताधीशांना भारतात युरोपियन सत्तांचे वाढते वर्चस्व मान्य नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेच्या मार्गातील हे प्रमुख सत्ताधीश अडथळे बनलेले होते म्हणूनच कॉर्नवॉलिसने त्यांना परस्परांपासून वेगळे ठेवण्याचे धोरण अवलंबिले होते. भारतातील प्रमुख तीनही सत्ताधीशांपैकी हैदराबादचा निजाम आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ब्रिटिशांच्या मैत्रीचा आधार घेऊ इच्छित होता. कॉर्नवॉलिसने त्यादृष्टीने निजामाशी एक गुप्त करार केला. त्या कराराचा भाग म्हणून निजामाने इ.स. १७८८ साली गुंटूर जिल्हा कंपनीला दिला. त्याबदल्यात कॉर्नवॉलिसने निजामाला हैदर अलीने त्याचा जिंकलेला प्रदेश परत मिळविण्यासाठी लष्करी मदत देऊ केली. टिपूला हे वृत्त कळाल्यावर टिपूने इंग्रजांवर दगाबाजीचा आरोप केला कारण मार्च, इ.स. १७८४ च्या मंगलोरच्या तहानुसार हा सर्व भूभाग म्हैसूर राज्याचा कायदेशीर प्रदेश आहे असे कंपनीने मान्य केले होते. कॉर्नवॉलिसचे कृत्य मंगलोर तहाचा भंग करणारे होते त्यामुळे टिपू आक्रमक झाला.\nइ.स. १७८९ मध्ये टिपूने तंजावरवर आक्रमण केले होते. ब्रिटिशांनी तंजावरला संरक्षण प्रदान केले असल्याने कॉर्नवॉलिसने टिपूविरूद्ध जानेवारी, इ.स. १७९० मध्ये युद्ध पुकारले आणि हैदराबादचा निजाम ब्रिटिशांचा वचनबद्ध मित्र असल्याने ब्रिटिशांच्या वतीने तोही युद्धात सामील झाला. पुढे वाचा...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/not-more-than-two-minutes-in-shower-for-indian-cricket-team-in-cape-town-118010400006_1.html", "date_download": "2018-04-23T19:04:02Z", "digest": "sha1:G6UXLXKU55VZVXZVNV4AON2AC35SZAWY", "length": 7864, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नका, खेळाडूंना सूचना | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नका, खेळाडूंना सूचना\nदक्षिण आफ्रिकेत दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्याची झळ आता केपटाऊनमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनाही सहन करावी लागत आहे. आंघोळीच्यावेळी दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नये, असे भारतीय खेळाडूंना हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nकेपटाऊनमधील पाणी टंचाईमुळे हॉटेल प्रशासनाने पाणी वाचवण्यासाठी काही नियम जारी केले आहेत. हे नियम अगदीच बंधनकारक नसले तरी हॉटेल प्रशासन त्यासाठी आग्रही आहे. सराव केल्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा हॉटेलवर परतले तेव्हा त्यांना याबद्दल सांगण्यात आले. आता\nकेपटाऊनमधील या समस्येशी भारतीय खेळाडू जळवून घेत आहेत.\nमित्रांसाठी कुक बनला सचिन\nविदर्भाला पहिलेच रणजी विजेतेपद\nटी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी\nविराट देशद्रोही, कारण विदेशात जाऊन लग्न केलं\nआयसीसीच्या क्रमवारीत पुजारा तिसऱ्या स्थानावर\nयावर अधिक वाचा :\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:34:11Z", "digest": "sha1:UJRO4SHWOMWNBOH54VIIHJMC2K2GC4DZ", "length": 2936, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"सर्बिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सर्बिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां सर्बिया: हाका जोडणी करतात\nप्रारूप:देश आँकड़े सर्बिया ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/purva-mhalgis-poem-saptarang-40304", "date_download": "2018-04-23T19:19:28Z", "digest": "sha1:62AQOWO7HHEMAJ2VOLTRTIJ654RDXBCP", "length": 10427, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "purva mhalgi's poem in saptarang अशी बोलते माझी कविता (पूर्वा म्हाळगी) | eSakal", "raw_content": "\nअशी बोलते माझी कविता (पूर्वा म्हाळगी)\nरविवार, 16 एप्रिल 2017\nआणि माझा जीव उमलतो...\nआणि माझा जीव रुणझुणतो...\nस्वप्नाळू शब्दांना उचलत तू म्हणतेस ः\nअन्‌ माझा जीव मोरपीस होतो...\nआणि माझा जीव उमलतो...\nआणि माझा जीव रुणझुणतो...\nस्वप्नाळू शब्दांना उचलत तू म्हणतेस ः\nअन्‌ माझा जीव मोरपीस होतो...\nआणि माझा जीव तुझ्यात नवाकोरा सापडतो...\n\"सामना'मधील \"सख्या रे' नव्याने रसिकांच्या भेटीला\nमुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. \"लैला वो लैला', \"एक दो तीन', \"तम्मा तम्मा...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\nसातारी ज्ञानशिदोरीने गडचिरोलीकर तृप्त\nसातारा - आयपीएस अधिकार म्हणजे करारी, मग त्याचे भले-बुरे अनुभव असतात. तरीही याच अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले तर निश्‍चित समाजात...\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\n'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/577", "date_download": "2018-04-23T19:36:48Z", "digest": "sha1:FHBJGUUYIYQB7POCGD7HVDKKDNSQEIBO", "length": 14923, "nlines": 78, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विठोबा कोणता खरा.? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपंढरपूरचा विठोबा तेव्हा खोटा ठरला होता, ( माढा,सोलापूर येथील विठोबा खरा की पंढरपूर येथील विठोबा खरा) याबाबत पंढरीनाथ सावंत यांचा दि.२२ जुलै मार्मिक च्या अंकातील एका लेखात त्यांचा एका इतिहास तज्ञाशी वाद होऊन ते या निष्कर्षावर आले की,विठोबाच्या पावलांवर एक हजार वर्षापासून भक्तमंडळी,वारकरी,डोकी घासतात,नारळ ठेवतात.अभिषेकांच पाणी माउलीच्या पायावर जातं,त्यात दही असते,त्यामुळे विठोबाची पावलं झिजून पार नाहीशी झालीत.आणि तीच खरी जी सध्याची पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे.ती खरी मानली पाहिजे.एखाद्या प्रश्नाच्या उत्तराने,ते उत्तर कितीही समाधानकारक असले तरी, समाधानी होईल तो उपक्रमी कसा आमचंही काही समाधान झालं नाही.म्हणून तो प्रश्न घेऊन आम्ही उपक्रमाच्या दरबारात हजर झालो.\" बेदरच्या बादशहाने,विठ्ठलाचे मंदिर उद्ध्वस्त केले,येथील मूर्ती विजयनगरला हालविण्यात आली.एवढेच नव्हे तर त्या जागेवर मशीद सुद्धा उभारण्यात आली होती.\" आणि पुढे चांगा केशव नावाच्या महाराने मंदिर उभे करण्यासाठी मदत मिळवली आणि ते मंदिर पुन्हा उभे राहिले.आमच्या वाचनात असेही आहे की,भानुदास महाराजांनीही ही मूर्ती कुठूनतरी पंढरपुरास आणलेली होती. (चू.भू.दे.घे.) असो, अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा असलेल्या,पांडुरंगाच्या स्थळ काळाची अदला,बदल होऊ शकते. किंवा नसेलही झाले. उपक्रमी काय म्हणतात \nअवांतर : ) देवशयनी आषाढी एकादशी पर्यंत हा विषय संपवावा,कारण त्या माउलीला आपल्याला फार मागणे मागायचे आहे,अर्थात न मागता देता तो देव असे म्हणतात.पण तरीही, आमचे उपक्रमी सुखात राहू दे,पाहिजे तिथे बक्कळ पाऊस होऊ दे.आणि येत्या वर्षात उपक्रमाच्या ध्येय-धोरणात शिथिलता येऊन इथे पुढच्या वर्षापर्यंत,कविता,ललित लेखनही दिसू दे. बोला \"पुंडलिक गवरदे हारी विठठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय \nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया संदर्भात डॉ. रा.चिं. ढेरे यांचा एक दीर्घ लेख मागे 'सकाळ' वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तो मी वाचला होता. सध्याची पंढरपूरची मूर्ती ही मूळ मूर्ती (तुकाराम काळी असलेली ) नव्हे. मूळमूर्ती माढा येथील देवळात आहे असे त्यांनी साधार सिद्ध केले होते. तो लेख मिळाला तर त्यातील महत्त्वाचा भाग येथे उद्धृत करीन. खूप काळ लोटल्याने आता लेखातील बारकावे (डीटेल्स) आठवत्त नाहीत.\nआपण दिलेली माहीती खूप चांगली आहे. धन्यवाद. बेदरच्या बादशाप्रमाणेच अफझलखानाने पण दहशत निर्माण करून शिवाजीला मैदानात आणायला म्हणून विठ्ठल मंदीरावर हल्ला केला होता, मुर्तीस काही केले का ते माहीत नाही. (तुळजापूरची भवानीमातेची मुर्ती मात्र भंग केली होती). पण त्याने पंढरपुरच्या देवळात गाय मारून गोमांस पुजार्‍याच्या तोंडात भरवले असे वाचल्याचे आठवते.\nमुर्तीबद्दल (मूळ की बदलेली हे) ऐतिहासीक उत्तर माहीत नाही पण तत्त्वज्ञानाचे उत्तर अनेकांनी सांगून ठेवले आहे:\n\"कानडाऊ विठठलू\" या गाण्यात ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात की \" क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणवूनी स्फुरताती बाहू, क्षेम देवू गेले तर मीची मी एकली...\"\nअर्थात, विठठलाला मिठी मारायला आतुर होवून गेलो आणि लक्षात आले की माझा मीच आहे ( म्हणजे विठ्ठल माझ्यातच आहे).\nचोखा मेळा: कांदा मुळा भाजी, हीच माझी विठाबाई, कशास जाऊ दूर इथेच माझे पंढरपूर\nसोयराबाई: अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग (तीला बिचारीला मंदीरात कधीच प्रवेश करता आला नाही असे ऐकले आहे, पण नक्की माहीत नाही)\nबाकी विठठलाची पाद्य पूजा आता बंद करावी आण ऐतिहासीक मुर्तीची झिज थांबवावी असे मात्र नक्की वाटते.\nस्वतःला विठुमाऊलीला वाहून घेतलेल्या कान्होपात्रेने त्यांना आदिलशाहा()कडे नेण्यात येत असताना विठूचरणी प्राण त्यागले.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.\n\"कानडाऊ विठठलू\" या गाण्यात ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात की \" क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणवूनी स्फुरताती बाहू, क्षेम देवू गेले तर मीची मी एकली...\"\nअर्थात, विठठलाला मिठी मारायला आतुर होवून गेलो आणि लक्षात आले की माझा मीच आहे ( म्हणजे विठ्ठल माझ्यातच आहे).\nसंपूर्ण अभंगच तसा आहे. पाया पडो गेले तंव पाऊलचि न दिसे . . . समोर की पाठीमोरा नकळे . . . म्हणजे काय काही असेल, पण मूर्ती अनित्य आहे हेही सूचित होत नाही का काही असेल, पण मूर्ती अनित्य आहे हेही सूचित होत नाही का झिजणे (आणि \"बदलणे\") हाच मूर्तीचा धर्म आहे.\nमाढाची माहिती हवी होती.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [23 Jul 2007 रोजी 12:04 वा.]\nमाढा,सोलापूर येथील विठोबाची कोणी माहिती दिली असती तर त्या तुलनेत पंढरपूरच्या विठोबाबद्दल अभंगातून काहीतरी शोधता आले असते.असो आपल्या उत्सुकतेबद्दल आभारी.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nडॉ. रा.चिं ढेरे यांचा लेख खूप वर्षांपूर्वी वाचला होता. त्यातील एकच गोष्ट स्मरते.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नामदेव,तुकाराम. रामदास इ.संतांच्या अभंगांत विठ्ठल मूर्तीचे जे वर्णन आहे ते माढा येथील मूर्तीशी जुळते.पंढरपूरच्या मूर्तीशी नाही. रामदास हे काही विठ्ठ्ल भक्त नव्हेत. पण ते एकदा पंढरपूरला गेले होते. त्यांच्या एका रचनेत आहे:\nविठोने शिरी वाहिला देवराणा | तयाचे मुखी नाम रे त्यासी जाणा||\nअर्थ असा की विठ्ठलाने ज्याला डोक्यावर घेतले त्या महादेवाच्या तोंडी ज्याचे नाव त्याला (रामाला ) ओळखा.(श्रीशंकर रामनामाचा जप करतात असे मानले जाते. रामरक्षेतही तसे आहे.) माढा येथील विठ्ठल मूर्तीच्या शिरावर शिवलिंग आहे. तोच रामदासांच्या वर्णनातील 'देवराणा'. असे डॉ.ढेरे यांचे म्हणणे आहे. आणखी काही पुरावे त्यांनी दिले आहेत पण आता आठवत नाहीत.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [01 Aug 2007 रोजी 11:27 वा.]\nश्रीविठ्ठलाच्या विविध वादांसाठी,आणि उत्तरांच्या समाधानासाठी श्रीविठ्ठल: एक महासमन्वय जरुर वाचावे.\n(यनावाला साहेबांनी सुचविल्यामुळे या पुस्तकाचा शोध घेता आला.त्यांचे पुन्हा एकदा आभार.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/focus-work-five-years-29994", "date_download": "2018-04-23T19:33:48Z", "digest": "sha1:4BVXANAEFD7CMFMIUTFP5JNJA6F4VT2P", "length": 12234, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Focus on the work of five years पाच वर्षांत केलेल्या कामांवर भर | eSakal", "raw_content": "\nपाच वर्षांत केलेल्या कामांवर भर\nशुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017\nपुणे - ‘कसबा पेठ- सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक १६ (ब) मधून महापालिकेची निवडणूक लढत असलेले भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारावर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवरच त्यांनी प्रचारात भर दिला आहे.\nपुणे - ‘कसबा पेठ- सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक १६ (ब) मधून महापालिकेची निवडणूक लढत असलेले भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारावर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवरच त्यांनी प्रचारात भर दिला आहे.\nमहापालिकेची निवडणूक ही आता केवळ १०-१२ दिवसांवर आली असल्याने प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याच्या दृष्टीने बिडकर प्रयत्नशील आहेत. आपल्या प्रभागातील १६ (ड) मधील भाजपचे उमेदवार योगेश समेळ आणि १६ (क) मधील उमेदवार वैशाली सोनवणे यांच्यासह एकत्रित प्रचाराची रणनीती त्यांनी आखली असून, सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज हे बिडकर यांचे बलस्थान आहे. कार्यकर्त्यांसोबत प्रचाराची पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी बिडकर यांनी शुक्रवार, ता. १० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता त्वष्टा कासार मंदिरात विशेष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन\nकेले आहे. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एका कार्यकर्त्याने व्यक्त केला.\nबिडकर हे स्वतः सर्व मतदारांपर्यंत पोचत आहेतच; पण प्रत्येक कार्यकर्त्यालाही प्रभागातील ठराविक परिसर वाटून देण्यात आला आहे. ‘परिसरातील सर्वच नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणी औक्षण करत आहे, तर कोणी साखर, पेढा देत विजयासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत,’ अशी माहिती प्रचारात पहिल्या दिवसापासून सक्रिय असलेल्या एका कार्यकर्त्याने दिली.\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2620-sachin-tendulkar-mission-24-mumbai-new-project", "date_download": "2018-04-23T19:04:18Z", "digest": "sha1:K45UQNN4QIUFQWVB7RGDETZO3XUZVRVC", "length": 7011, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सचिन तेंडुलकर करणार ‘त्या’ मुंबईकरांची मदत - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसचिन तेंडुलकर करणार ‘त्या’ मुंबईकरांची मदत\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची समाज कार्याच्या पीचवर दमदार बॅटिंग सुरु आहे. सचिन पुन्हा एकदा अशाच सामाजिक कार्याचा भाग म्हणून 'मिशन २४ मुंबई’ या प्रकल्पांतर्गत नवीन उपक्रम राबवणार आहे. मुंबईतल्या मानखुर्द, चेंबुर भागात सचिनच्या उपक्रमांर्गत सेवासुविधा पुरवण्यात येणार आहे. क्रिडांगणाची व्यवस्था, शाळेतील स्वच्छतागृह यासारख्या सेवासुविधांचा यात समावेश असणार आहे.\nसचिन तेंडुलकर यांच्या सासू अनाबेल मेहता यांची अपनालय ही संस्था आहे. या ‘अपनालय’ संस्थेच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर उपक्रम राबवणार आहे. या प्रकल्पासाठी विदेशातून आलेल्या तज्ञांची सुध्दा मदत घेण्यात येणार आहे.\nभारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सामाजिक संस्थांसाठी तो काम करत आहे. गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्यासाठी सचिन प्रयत्नशील आहे. खासदार निधीमधूनही त्याने अनेक उपक्रम राबवले आहेत. क्रिकेट अकॅडमी सुरु करण्याचा मानस असल्याचेही त्याने सांगितले आहे.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=162", "date_download": "2018-04-23T18:57:33Z", "digest": "sha1:CRB66AVZ46I4XMVJR6QSQGM3M3FJSC4T", "length": 8225, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘व्हॅलेंटाईन डे’ दिनीच नवऱ्याने असे कृत्य केले की समजल्यावर कुणालही हादरा बसेल\nसुनेने ऐकले नाही म्हणून सासऱ्याला संताप अनावर झाल्याने त्याने चाकू हातात घेतला अन्...\nपोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला\nसिगारेट पेटवायला काडेपेटी दिली नाही म्हणून संतापाच्या भरात तो नको ते करुन बसला\nराष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत - शरद पवार\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपची थेट ऑफर; 20 पेक्षा जास्त नगरसेवक लागले भाजपाच्या गळाला\n'हर हर महादेव'; देशभरात शिवभक्तांचा उत्साह\nज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड\nलोकांचे पैसे परत देण्यासाठी डीएसकेंनी लोकांपुढेच पसरली झोळी\nपोलीस खातं हे वर्णभेदावर चालतं; माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंचा घणाघाती आरोप\nबाळ चोरणाऱ्या महिलेच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद\nअंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट; एकनाथ खडसेंच्या बदनामी खटल्यात गुन्हा दाखल\nकोल्हापुरात चंद्रकांत पाटालांनी केलेला चमत्कार पाहून सगळ्यांनाच बसला आश्चर्यांचा धक्का\nहोय मी ज्योतिष आहे असे म्हणत चंद्रकांत पाटीलांनी केले मोठे भाकीत; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबतही केला गौप्यस्फोट\nआत्तापर्यत धमकीची सात पत्र मिळाली पण... पुणं सोडताना तुकाराम मुंडे झाले हळवे\n...म्हणून प्रणिती शिंदेनी चालवली सायकल\nसिंहगड इंस्टिट्युटच्या 22 महाविद्यालयांमध्ये नव्या प्रवेशांवर बंदी\nतीन वर्षांत केवळ 69 जागा, MPSC परीक्षार्थींचा मोर्चा\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42264888", "date_download": "2018-04-23T19:41:53Z", "digest": "sha1:H3YCL5TPVPTWD7LADDPQWTSUBINXFKZL", "length": 20016, "nlines": 146, "source_domain": "www.bbc.com", "title": "भारतानंही जेरुसलेमला मान्यता द्यावी - इस्राईलमधल्या मराठी ज्यूंची मागणी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nभारतानंही जेरुसलेमला मान्यता द्यावी - इस्राईलमधल्या मराठी ज्यूंची मागणी\nगणेश पोळ बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा शर्ली पालकर यांचा ठाण्यामध्ये जन्म झाला. त्या सध्या इस्राईलमध्ये राहतात\nइस्राईलच्या स्थापनेच्या वेळी जगभरातून ज्यू धर्मीय नव्या देशात स्थलांतरित झाले होते. त्यात भारतातून गेलेल्या ज्यूंची संख्या 50हजारांवर होती. ती संख्या वाढून आता 80 हजार झाली असेल. त्यात अनेक मराठी भाषिक ज्यू देखील आहेत.\nदरवर्षी इस्राईलमधले हे मराठी ज्यू महाराष्ट्र दिन साजरा करतात. जेरुसलेमवरून सध्या सुरू असलेल्या नव्या वादंगाबद्दल या मराठी ज्यूंना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला.\nजेरुसलेम हे शहर इस्राईल- पॅलेस्टाईन संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. पण आता अमेरिकेने आता जेरुसलेमला इस्राईलची अधिकृत राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात त्याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि जेरुसलेममध्येही हिंसाचार सुरू झाला आहे.\nट्रंप म्हणतात जेरुसलेम इस्राईलची राजधानी : पॅलेस्टाइन वादाला अमेरिकेची फोडणी\nजेरुसलेमच्या फंदात पडाल तर परिणामांना तयार राहा : अरब राष्ट्रांचा अमेरिकेला इशारा\nत्याबद्दल इथल्या मराठी ज्यूंना काय वाटतं, याविषयी आम्ही माहिती घेतली.\nट्रंपच्या निर्णयाचं स्वागत पण...\n\"अमेरिकेनं जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून घोषित केल्यानं आम्ही सर्व मराठी ज्यू लोक खूप आनंदी आहोत. जेरुसलेम ही इस्राईलची अगोदरपासून राजधानी असली तरी अमेरिकेच्या निर्णयामुळं काही महत्त्वाचे बदल होतील\", असं शर्ली पालकर यांना वाटतं.\nइस्राईलमध्ये गेदेरा शहरात राहणाऱ्या शर्ली पालकर मूळच्या ठाण्याच्या आहेत. ज्यू धर्मीय शर्ली यांचा जन्म ठाण्यामध्ये झाला. सध्या त्या इस्राईलच्या शिक्षण विभागात व्यवस्थापक म्हणून काम करतात.\n\"येत्या काळात जेरुसलेमला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. मला वैयक्तिक पातळीवर त्याची जास्त चिंता वाटते.\"\n\"2000 साली उसळलेला हिंसाचार आजही मला आठवतो. माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचा मुलगा सैन्यात आहे. या घडामोडीनंतर त्या आता मुलाच्या काळजीत आहेत,\" बीबीसी मराठीशी बोलताना शर्ली यांनी सांगितलं.\nजेरुसलेमचा वाद नेमका आहे तरी काय\nआता जेरुसलेमच इस्राईलची राजधानी : अमेरिका\nहा निर्णय इस्राईलच्या हिताचा असला तरी येत्या काही दिवसात जेरुसलेममध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता शर्ली पालकर यांनी व्यक्त केली.\n'जेरुसलेम हा संवेदनशील असल्यानं चिंता वाटते'\nशर्ली पालकर यांच्या आईलाही युद्धाच्या शक्यतेनं काळची वाटते.\n\"अमेरिकेनं जेरुसलेम ही इस्राईलची राजधानी म्हणून घोषित केल्याचं एका बाजूनं छान वाटतं. पण यामुळं युद्धाची टांगती तलवार कायम राहणार आहे,\" असं सिम्हा वासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\nइस्राईलमध्ये सर्व मुला-मुलींना लष्करी प्रशिक्षण सक्तीचं आहे.\nप्रतिमा मथळा सिम्हा वासकर (डावीकडून). सध्या त्या भारतभेटीवर आल्या असल्या तरी जेरुसलेमधील सुरक्षेबद्दल त्यांना काळजी वाटते.\n\"युद्धजन्य परिस्थितीत आमच्या मुलांना ताबडतोब लढाईसाठी जावं लागतं. 18 वर्षांची मुलगी जेव्हा पंधरा किलोची बॅग पाठीवर घेऊन लढायला जाते तेव्हा दु:खही होतं आणि अभिमानही वाटतो. देशाच्या सुरक्षा आणि प्रगतीसाठी त्यांचं काम महत्त्वाचं आहे,\" असं वासकर म्हणतात.\n1995 मध्ये अमेरिकन संसदेनं जेरुसलेम ही इस्राईलची राजधानी असल्याचा कायदा केला होता. पण या अगोदरच्या अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांनी जेरुसलेम इस्राईलची राजधानी घोषित करण्याचं टाळलं होतं.\n'आम्ही सर्व आव्हांनांसाठी तयार आहोत'\nइस्राईल स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून निर्माण झाल्यावर महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये राहणारे मराठी भाषिक ज्यू लोक इस्राईलला स्थलांतरित झाले. त्यापैकी नोआह मासिल हे जेरुसलेममध्ये स्थलांतरित झाले. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील 'तळा' या गावी झाला.\nपाहा व्हीडिओ - इस्राईल- पॅलेस्टाईन वादाचा इतिहास\nमासिल यांच्या मते, \"ट्रंप यांच्या निर्णयाचं मराठी ज्यू लोकांनी मनापासून स्वागत केलं आहे. जेरुसलेममध्ये सतत तणावाचं वातावरण असतं आणि यापुढे शहरातील तणाव आणि हिंसा वाढू शकते.\n\"पण आम्ही आणि आमचं सैन्य सर्व आव्हानांसाठी तयार आहोत,\" असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\"इस्राईल हा देश सर्व धर्माच्या लोकांसाठी खुला आहे. या ठिकाणी पॅलेस्टाईन आणि अरब लोक नोकऱ्या करतात, व्यवसाय करतात. पण ज्यू लोकांना इतर अरब देशात राहणंही अवघड आहे\", असं मासिल यांनी सांगितलं.\nप्रतिमा मथळा नोआह मासिल (डावीकडून दुसरे)\n\"इस्राईल आणि जेरुसलेमवर अनेक आक्रमणं झाली. हा देश खूप वेळा उद्ध्वस्त करण्यात आला, तरी पुन्हा उभा राहिला आहे. युरोप आणि अरब देशांत ज्यू लोकांचा छळ झाला. भारताने मात्र ज्यू लोकांना आश्रय दिला, त्यामुळं आम्ही भारताचे खूप ऋणी आहोत\", असं मासिल आवर्जून सांगतात.\n1947नंतर जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण आलं. 1948 साली अरब-इस्राईल युद्धानं या शहराचे दोन तुकडे झाले. त्यादरम्यान पश्चिम जेरुसलेमवर इस्राईलचा तर पूर्व जेरुसलेमवर जॉर्डनचा ताबा आला. 1967 मध्ये इस्राईल आणि अरब देशात दुसरं युद्ध झालं आणि पूर्व जेरुसलेमही इस्राईलनं जिंकून घेतलं.\nनोआह मासिल हे 'मायबोली' या नावानं त्रैमासिक चालवतात. \"भारतानंही पुढाकार घेऊन अमेरिकेपाठोपाठ जेरुसरलेमला इस्राईलची राजधानी घोषित करावी\", असं नोआह यांना वाटतं.\nया ठिकाणी भारताचा दूतावास स्थलांतरित करावा तसंच जेरुसलेममध्ये भारतानं सांस्कृतिक केंद्र सुरू करावं असंही मासिल यांना वाटतं.\nइस्राईलच्या एल-अल या एअरलाईन कंपनीत काम करणाऱ्या ओरेन बेंजामिन सांगतात, \"अमेरिकेनं उशिरा का होईना जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून घोषित केलं आहे. त्याप्रमाणं भारतानंही इस्राईलला पाठिंबा द्यावा\", असं ओरेन बेंजामिन (गडकर) यांनी बीबीसीला सांगितलं.\nओरेन मूळचे पुण्याचे. ते पुण्यात असताना नाना पेठेत राहायचे. त्यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं.\nप्रतिमा मथळा ओरेन बेंजामिन (उजवीकडे)\nया अगोदरही संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत भारतानं इस्राईलविरोधात मतदान केल्यानं आम्हा भारतीय ज्यू लोकांना वाईट वाटलं, असं बेंजामिन यांनी सांगितलं.\nट्रंप यांच्या घोषणेनंतर भारताच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवनीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.\n\"भारताचे पॅलेस्टाईन धोरण निष्पक्ष आणि कायम राहणार आहे. हे धोरण आमच्या हितसंबंधाना अनुसरून घेतलं आहे आणि भारताचं पॅलेस्टाईन धोरण तिसऱ्या देशाच्या निर्णयावर घेतलं जाणार नाही\", असं ते म्हणाले.\nट्रंप यांच्या अमेरिका प्रवेशबंदीच्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाकडून समर्थन\nभारताविषयी ओबामांनी सांगितलेल्या 11 गोष्टी\nजेरुसलेमचा वाद नेमका आहे तरी काय\nपाहा व्हीडिओ - इस्राईल- पॅलेस्टाईन वादाचा इतिहास\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘बेळगाव आता कर्नाटकातच पाहिजे’ असं का म्हणत आहेत काही मराठी तरुण\n'फास्टर फेणे'चा बंगाली भाऊ 'फेलूदा'\nगडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\nप्रेयसीच्या सततच्या मारहाणीमुळे तो गेला रुग्णालयात आणि ती खडी फोडायला\nपॅरिस करारासाठी अख्ख्या अमेरिकेचं योगदान देणार हा माणूस\n2019 मध्ये भाजपचा पराभव करणे हेच लक्ष्य : सीताराम येचुरी\nरेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करणाऱ्या प्रस्तावाला मोदींचा ‘लाल सिग्नल’\n...आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B8-111112900011_1.html", "date_download": "2018-04-23T18:58:06Z", "digest": "sha1:5XOZLEEZSLGOM7SMS26G2XCC6VJYZQN6", "length": 13200, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पैठणीचे नवरस | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपैठणी शब्द कानावर आल्यावर मनात उमटतो भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पांरपारिक प्रकार. पैठणीचा गर्भरेशमी जरीचा आणि काठ रूंद व ठसठशीत वेलबुट्टीचा पदर. संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखीच वेलबुट्टी असणे, हे तिचे खास वैशिष्टय विवाह प्रसंगी नववधूचा श्रृंगार व इतर मंगलकार्यात गृहलक्ष्मीचा साज पैठणीने संपन्न करण्याची परंपरा महाराष्ट्रात आजही दिसून येते.\nमराठी स्त्रीच्या सौदर्यांचा आविष्कार पैठणीमुळेच झाला.महाराष्ट्रायीन संस्कृतीत पैठणीचे महत्व हे स्त्रीच्या अस्तित्वाशी जोडले गेले आहे.आज महिला सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून पैठणी कडे बघितले जाते. जेथे मराठी स्त्रीच्या श्रृंगाराचा विषय निघतो तिथे सुरूवातच तिने नेसलेल्या पैठणीने होते. पैठणी महाराष्ट्रीयन स्त्रीच्या सौदर्यांच लेणं आहे, तीचं स्त्रीत्व जपणं आहे, तिची ओळख आहे, म्हणून ती आपल्या जीवन साथीला म्हणते राया मला एक तरी पैठणी घेऊन दया की, तिच्या कपाटात पैठणी असणे हीच तिची संपन्नता दर्शविते.\nसध्या दिल्ली येथील प्रगती मैदानात जागतिक व्यापार मेळा सुरू आहे. या दरम्यान प्रत्येक राज्यांना त्यांच्या-त्यांच्या राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन येथे घडवावे लागते. यावर्षी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाने पैठणी हा विषय घेऊन पैठणीचे नवरस सादर केले. उपस्थित दर्शकांनी गुलाबी थंडीत भरजरी पैठणीचा मनसोक्त आनंद लुटला.\nश्रुंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स, अद्भभुत, शांत अश्या नवरसाचे दर्शन मराठी स्त्री पैठणी नेसून कसे व्यक्त करते हे येथे दर्शविण्यात आले. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती राधिका रस्तोगी यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून सादर झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित दर्शकांनी टाळयांच्या गजराने तसेच प्रशंसनीय शब्दांनी प्रतिसाद दिला.\nया सांस्कृतिक कार्यक्रमात पैठणीचा जन्म, पैठणीचा उत्तरोत्तर विकास, पैठणीला मिळालेले राजाश्रय या सर्वाचा इतिहास नृत्य नाटिकाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. गेले दोन हजार वर्षे पवित्र गोदातीरी वसलेले पैठण हे कलेचे केंद्र म्हणून आजही त्याच अभिमानाने ओळखले जाते. पैठण नाववरूनच ‘पैठणी ’ हे नाव या महावस्त्राला मिळाले. पैठणच्या सातवाहन राज्याचा या कलेला राजाश्रय होता. - जुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रूंद असून तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत. हे सगळं नृत्य नाटयाच्या माध्यमाने बघत असताना प्रेक्षक अगदी भारावल्यासारखे होत होते.\nविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत पैठणीची परंपरागत शैली व उच्च दर्जा टिकून होता. नंतरच्या काळात लोकाभिरूचीत पालट होऊ लागला आणि पैठणीच्या परंपरागत शैलीमध्ये नवनवे आकृतिबंध निर्माण होत गेले. दोन हजार वर्षांपासून ते आजपर्यंतचे पैठणीचे बदलले रूपडे.\nआज पैठणी महावस्त्राने सलवार- कृर्ती , स्कट, टॉप इथपर्यंत नव्या फॅशनशी तिने जुळवून घेतले आहे. या सर्व बदलांना पैठणी या कार्यक्रमातून अतिशय सुंदररित्या दर्शविण्यात आले. जुन्या काळात पैठणी नेसून महिलेची दिनचर्या कशी असायची हेही दाखविण्यात आले. पैठणीवर फॅशन शो ही करण्यात आला तो उपस्थित दर्शकांना भावला देखील. दिल्लीकरांसह परदेशी लोकांनीही पैठणीचा मानाचा मुजरा स्वीकार केला.\nओठांभोवती काळपटपणा दूर करण्यासाठी उपाय\nहळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय\nनटण्याचे आकर्षण स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक\nकेसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/twins-117030400018_1.html", "date_download": "2018-04-23T18:47:55Z", "digest": "sha1:6QMYES7THUEUSZJJDC5UK6RTBTTMOUWI", "length": 10621, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जर गर्भात असतील जुळे तर हे 7 आहार आहे तुमच्यासाठी बेस्‍ट | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजर गर्भात असतील जुळे तर हे 7 आहार आहे तुमच्यासाठी बेस्‍ट\nजर तुमच्या गर्भात जुळे आहे तर आम्ही तुम्हाला येथे अशा आहाराची यादी देत आहे जे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. या अवस्थेत तुम्हाला काही सुपर फूड्सचे सेवन अवश्य करायला पाहिजे.\nगर्भवती महिलेला स्वस्थ आहाराचे सेवन करायला पाहिजे कारण तिच्या द्वारे घेण्यात आलेल्या आहारामुळे तिच्या पोटात असणार्‍या बाळाला पोषक तत्त्व मिळतात. मातेचा आहार जेवढा अधिक स्वस्थ असेल बाळही तेवढंच स्वस्थ राहील. त्याशिवाय गर्भावस्थे\nदरम्यान पोषक आहार घेतल्याने गर्भावस्थेशी निगडित बर्‍याच समस्या दूर होण्यास मदत मिळते. म्हणून तुम्ही जुळ्या बाळांची आई बनत असाल तर काही असे खाद्य पदार्थ आहे ज्यांना आपल्या आहारात नक्की सामील केले पाहिजे.\n1. नट्स (सुखे मेवे): नट्समध्ये व्हिटॅमिन्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स प्रचुर मात्रेत असल्यामुळे तुमच्या पोटात असलेल्या जुळ्यांना भरपूर पोषण मिळत.\n2. दूध: तुम्ही जुळ्या मुलांची आई बनत असाल किंवा एकाच बाळाची, दूध असा पदार्थ आहे ज्याचे सेवन गर्भवती महिलेने अवश्य करायला पाहिजे, कारण दुधात पोषक तत्त्व फार अधिक प्रमाणात असतात.\n3. दही: दहीमध्ये कॅल्शियम प्रचुर मात्रेत असत. जुळ्या मुलांची आई बनणार्‍या महिलेला अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते कारण मुलांचे हाड आणि दातांच्या विकासासाठी अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते.\n4.फिश: जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल आणि तुम्हाला फिशची अॅलर्जी नसेल तर अशी फिश ज्यात मरकरीची मात्रा कमी असेल, ते सेवन करू शकता कारण यात व्हिटॅमिन ई प्रचुर मात्रेत असत.\n5. चणा: काबुली चणा किंवा साध्या चण्यात प्रोटीन भरपूर मात्रेत असत. जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल तर तुम्हाला चण्याचे सेवन अवश्य करायला पाहिजे ज्याने तुमच्या बाळांच्या स्नायूंचा विकास योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळेल.\n6. अंडी: अंड्यात बरेच पोषक तत्त्व जसे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे जुळ्यांची वाढ होण्यास गर्भावस्थेत फार फायदा होतो.\n7. पालक: पालकामध्ये आयरन प्रचुर मात्रेत असत. पालक स्वस्थ रक्त कोशिकांच्या विकासात सहायक असत.\nमोदी आणि ट्रम्प जुळे भाऊ - लालू यादव\nसिगारेटहून जास्त खतरनाक आहे हे सुगंधित प्रोडक्ट..\nकेळीत असलेले औषधी गुण\nदही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी\nमूत्राचे सूत्र: थांबवू नका, करा\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:30:23Z", "digest": "sha1:E3YEVFXCJL2GRMEWBQZFQQJ5KTSSM25V", "length": 4037, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इराकचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्वीकार २२ जानेवारी २००८\nइराकचा ध्वज (अरबी:علم العراق) २२ जानेवारी २००८ रोजी स्वीकारला गेला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/daycare-or-hell-17938", "date_download": "2018-04-23T19:04:05Z", "digest": "sha1:PTX7TSMF2KOBRMC7JHU3JDMFX37LDH6Y", "length": 18436, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "daycare or hell? पाळणाघर की यातनाघर? (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 26 नोव्हेंबर 2016\nनवी मुंबईत खारघर येथे पाळणाघरात दहा महिन्यांच्या चिमुरडीला तेथील सेविकेने केलेली अमानुष मारहाण ही फक्‍त मारहाण म्हणून सोडून देता येणार नाही. ती एक भयानक विकृती आहे. या विकृतीच्या पायबंदासाठी आपण पालक म्हणून काय करणार आहोत\nनवी मुंबईत खारघर येथे पाळणाघरात दहा महिन्यांच्या चिमुरडीला तेथील सेविकेने केलेली अमानुष मारहाण ही फक्‍त मारहाण म्हणून सोडून देता येणार नाही. ती एक भयानक विकृती आहे. या विकृतीच्या पायबंदासाठी आपण पालक म्हणून काय करणार आहोत\nलहानग्या बाळाला काही तासांपुरते पाळणाघरात ठेवायचे आणि रोजीरोटीसाठी रवाना व्हायचे, हे आता शहरी जीवनाचे एक अटळ भागधेय होऊन बसले आहे. मुंबई-पुणे किंवा नागपूरसारख्या बेसुमार वाढीच्या शहरांमध्ये नोकरी- व्यवसाय करणारी जोडपी शेकड्याने आढळतील. शिकून सवरून नव्या उमेदींनिशी आणि स्वप्नांनिशी नवपरिणीत जोडप्यांनी संसाराची सुरवात केलेली असते. रोजची धावपळ विनातक्रार करत, हजार तडजोडी करत चुकतमाकत आपल्या आकांक्षांना फुलवत राहायचे, करिअर, संसार किंवा दोन्ही साधण्यासाठी अनेक नकोश्‍या घटकांकडे डोळेझाक करत जगत राहायचे, हा शहरीधर्म झाला आहे. या जोडप्यांनी कदाचित नुकतीच संसाराची घडी बसवायला प्रारंभ केलेला असतो. त्या नवख्या प्रयत्नांमध्येच कुठेतरी पाळणाघर नावाची एक अपरिहार्यता येते. लहान बाळांना पाळणाघरात ठेवणे, हा नाइलाज असतो. त्यासाठी अपराधगंड बाळगण्याची कुणालाही गरज नाही. नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांनीच मुलांना पाळणाघरात ठेवावे, असेही नाही. आपले पोर चार मुलांमध्ये रमले, खेळले तर त्याच्याच वाढीसाठी ते पोषक ठरेल, असाही एक विचार त्यामागे असतो. त्यात तथ्यदेखील आहेच. ही मूर्तिमंत निरागसता निगुतीने सांभाळणारी अनेक पाळणाघरे भरभरून वाहताना दिसतात, ते काही उगीच नाही; परंतु अशाच काही पाळणाघरांमध्ये सैतानाची अदृश्‍य पावले वावरत असतात, याची दरकार आपल्याला नसते. नवी मुंबईत खारघर येथे तीन दिवसांपूर्वी घडलेला प्रकार हे याचेच द्योतक मानावे लागेल. दहा महिन्यांच्या एका चिमुरडीला तेथील सेविकेने केलेली अमानुष मारहाण ही फक्‍त मारहाण म्हणून सोडून देता येणार नाही. ती एक भयानक विकृती आहे. त्या पाळणाघरात \"सीसीटीव्ही'ची सुविधा होती, म्हणून त्या सेविकेचा अमानुष अत्याचार त्यामुळे उघड तरी होऊ शकला. पाळणाघरातून मुलीला आणायला गेलेल्या त्या असहाय आईला जेव्हा आपली मुलगी जवळपास बेशुद्ध आणि जखमी आढळली, तेव्हा तिला धक्‍का बसणे साहजिकच होते. तथापि, दुपारी साडेचार वाजता पोलिस ठाण्यात गेलेल्या त्या आईची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारपर्यंत वेळ वाया का घालवला, हे मात्र अनाकलनीय आहे. तसा त्या आईचाच आरोप आहे. पुढील कारवाई यथावकाश होईलच; पण या विकृतीच्या पायबंदासाठी आपण पालक म्हणून काय करणार आहोत, हा सवाल नेहमीसारखा अनुत्तरितच राहणार आहे.\nस्त्रियांच्या कामाच्या ठिकाणीच योग्य त्या सुविधांसह पाळणाघर अनिवार्य असावे, असा रास्त आग्रह \"स्त्रीमुक्‍ती संघटना' गेली कित्येक वर्षे लावून धरते आहे; पण त्या मागणीला ना कधी राज्यकर्त्यांनी भीक घातली, ना खासगी क्षेत्राने. कामाच्या ठिकाणी पाळणाघर असेल तर आई काम सांभाळून निर्धास्तपणे मूलदेखील सांभाळू शकते, यामुळे उलट तिच्या कार्यक्षमतेत वाढच होते; पण हा पाळणाघरांचा नसता खर्च कोण करणार, हा ऱ्हस्व दृष्टिकोन आजवर घात करत आला. परिणामी, जागोजाग खासगी पाळणाघरांचे पेव फुटले. तेथील संचालिका प्रशिक्षित आहे काय, तेथे अन्य सोयीसुविधा कशा आहेत, ते नोंदणीकृत आहे काय, तेथील सेविकांचे मानसिक आरोग्य बरे आहे काय, आदी प्रश्‍नांचा धांडोळा घेत बसण्याकडे पालकांचाही कल नसतो. वास्तविक पाळणाघर ही अत्यंत गांभीर्याने चालवण्याची गोष्ट आहे.\nविकसित देशांमध्ये त्यासाठी कमालीचे कडक नियम आहेत. पालकांनी आपल्या हाती दिलेले लहानगे लेकरू ते येईपर्यंत यथाशक्‍ती सांभाळत राहाणे, एवढीच पाळणाघराची जबाबदारी नसते. त्याच चिमुकल्या वयात मानवी मेंदूची अफाट वेगात वाढ होत असते. भवतालामधूनच ते मूल सर्वच्यासर्व गोष्टी ग्रहण करीत असते. त्या गोष्टींचा भलाबुरा परिणाम त्यांच्यावर होत असतो. त्या सेविकेसारखी एखादी विकृत पालनकर्ती मिळाली, तर अशा लहानग्यांवर काय परिणाम होईल, हे सांगण्यास कुण्या मानसतज्ज्ञाची गरज नाही. पाळणाघराबद्दल मुलांना नेमके काय वाटते हे सांगणारा एक किस्सा पुरेसा बोलका आहे.\nएक चिमुकली मुलगी आपल्या आईला विचारते की, \"आई, तुझी पैशांनी भरलेली पर्स तू आपल्या पाळणाघरवाल्या मावशींकडे ठेवायला देशील का...'' या निरागस प्रश्‍नाला आई चटकन \"नाही', असे उत्तर देते. या उत्तरातून जे प्रश्‍नांचे मोहोळ त्या चिमुकलीच्या मनात घोंघावत असेल, त्यांची उत्तरे कोण नि कशी देणार\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nपुणे - पिंपळे सौदागर येथे प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र\nजुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे सौदागर \"ड \"क्षत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121219232023/view", "date_download": "2018-04-23T19:26:39Z", "digest": "sha1:5B3VPGU2S5C6CDAJULOBOJ27H5KN3EMR", "length": 12061, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "राष्ट्रपती व उपराष्ट्रपती - कलम ६१ ते ६४", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|कार्यकारी यंत्रणा|\nकलम ६१ ते ६४\nकलम ५२ ते ५५\nकलम ५६ ते ६०\nकलम ६१ ते ६४\nकलम ६५ ते ६७\nकलम ६८ ते ७०\nकलम ७१ ते ७३\nकलम ७४ ते ७५\nकलम ७७ ते ७८\nराष्ट्रपती व उपराष्ट्रपती - कलम ६१ ते ६४\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ६१ ते ६४\nराष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती .\n६१ . ( १ ) संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग लावावयाचा असेल तेव्हा , त्यासंबंधीचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येईल .\n( २ ) ( क ) असा दोषारोप करण्याचा प्रस्ताव एखाद्या ठरावात अंतर्भूत करुन , तो ठराव मांडण्याचा आपला उद्देश असल्याबद्दल त्या सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या किमान एक - चतुर्थांश सदस्यांनी स्वाक्षरित केलेली निदान चौदा दिवसांची लेखी नोटीस दिली गेल्यानंतर तो मांडला गेल्याखेरीज , आणि\n( ख ) असा ठराव त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन - तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने पारित करण्यात आल्याखेरीज , असा कोणताही दोषारोप केला जाणार नाही .\n( ३ ) संसदेच्या कोणत्याही सभागृहाने याप्रमाणे दोषारोप केल्यावर दुसरे सभागृह त्या दोषारोपाचे अन्वेषण करील किंवा करण्याची व्यवस्था करील आणि राष्ट्रपतीस अशा अन्वेषणाच्या वेळी हजर राहण्याचा व प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडण्याचा हक्क असेल .\n( ४ ) जर अन्वेषणान्ती , राष्ट्रपतीच्या विरुद्ध करण्यात आलेला दोषारोप सिद्ध झाला आहे , असे घोषित करणारा ठराव , ज्या सभागृहाने दोषारोपाचे अन्वेषण केले किंवा करण्याची व्यवस्था केली त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन - तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने पारित झाला तर , अशा ठरावाच्या परिणामी राष्ट्रपतीस , तो ठराव याप्रमाणे पारित झाल्याच्या दिनांकास व तेव्हापासून त्याच्या अधिकारपदावरुन दूर केले जाईल .\nराष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् ‍ रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी .\n६२ . ( १ ) राष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घ्यावयाची असेल तेव्हा , तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात येईल .\n( २ ) राष्ट्रपतीचा मृत्यू झाला . त्याने राजीनामा दिला किंवा त्यास दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा रिक्त होणारे त्याचे अधिकारपद भरण्याकरता , ते अधिकारपद रिक्त झाल्याच्या दिनांकानंतर शक्य तितक्या लवकर , आणि कोणत्याही परिस्थितीत त्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत , निवडणूक घेण्यात येईल आणि रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेली व्यक्ती , अनुच्छेद ५६ च्या तरतुदींना अधीन राहून आपले अधिकारपद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या पूर्ण अवधीपर्यंत , अधिकारपद धारण करण्यास हक्कदार असेल .\n६३ . भारताचा एक उपराष्ट्रपती असेल .\nउपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे .\n६४ . उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही :\nपरंतु , उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद ६५ खाली राष्ट्रपती म्हणून कार्य करील किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडील तेव्हा , अशा कोणत्याही कालावधीत तो राज्यसभेच्या सभापतिपदाची कर्तव्ये करणार नाही आणि राज्यसभेच्या सभापतीला अनुच्छेद ९७ खाली प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ता मिळण्यास हक्कदार असणार नाही .\nउद्गा . आज्ञार्थी रुप . ( व . ) आटोपा ; त्वरा करा . ( याची दुसरी रुपे येत नाहीत ). वले , आपणाला आणखी पुष्कळ काम आहे . वल्हा - ल्हे पहा .\nवि. ओले पहा .\nओली आग , ओलीकूस इ० पहा .\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150421023334/view", "date_download": "2018-04-23T19:30:31Z", "digest": "sha1:PWBFWGB7Y6N66WRHNLMWQHEWH7TXVMX4", "length": 14225, "nlines": 202, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - बुवा निस्सङग बैरागी श्मशा...", "raw_content": "\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - बुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nबुवा निस्सङग बैरागी श्मशानें धुण्डतों आम्ही,\nस्वगाने जाग आणूनी भुतांशी खेळतों आम्ही.\nजयाला ठार मारूनी जगत गाडूनिही टाकी,\nपहा सञ्जीवनी कानीं तयाच्या फङकतों आम्ही.\nऐथे स्वीकारितों प्रेमें जगाने टाकिलें जें तें,\nभरूनी मूठ धूलीने जगीं सन्तोषतों आम्ही.\nपडे घायाळ त्या लावूं सुखाने चुम्बनस्नेहें,\nजगाच्या प्रीतिदुक्खांना खुशीने सोसतों आम्ही.\nलिहूनी टाकिल्या गोष्ट - हृदींच्या जाहिराती या \nन वाचो वा कुणी वाचो न पर्वा ठेवितों आम्ही.\nशिवूंही ना शके जेथे जगींची तीव्र ही स्पर्धा,\nनर्भीचे भूतळीं चेण्डू स्थळीं त्या फेकितों आम्ही.\nमजेने स्थापुं निर्लज्जा तिला सन्मानुनी अडकीं,\nसुखारामीं सदा स्वामी कुठेही झोपतों आम्ही.\nअनिष्ठा सौख्यहारी ही प्रियेची - ना परी भीती \nकळे आम्हां, वळे आम्हां, स्वचिन्ता फेकितों आम्ही.\nगुरुत्वें आलिया येथे तुम्ही चेलेच व्हायाचे,\nपहा शिष्यत्व शिष्याचें परी सम्पदितों आम्ही.\nतुम्ही द्या अश्रुला अश्रू, तुम्हांला अर्पितों चावी.\nपुढे मारा सुरा वक्षीं, न त्याला गाठितों आम्ही.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410231036/view", "date_download": "2018-04-23T19:16:54Z", "digest": "sha1:JQAUZQCLEP2MW7CD7FMD3BZ4IKUHKECJ", "length": 10978, "nlines": 266, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पंचक", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\n[इंद्रवज्रा. गण त, त, ज, ग, ग.]\nकल्पांत तों देह चिरायु झाले ॥ मानी जसे वस्तिसि आजि आले ॥\nबोधं सदां निश्चळ वर्ततांही ॥ वर्तोनि देहीं परि तो विदेही ॥१॥\nजाया पशू पुत्र वसोनि गेहीं ॥ वर्तोनि० ॥२॥\nआलें विभागासि तयासि पाळी ॥ विनाशकाळीं न मरी कपाळीं ॥\nजाळी क्रिया ज्ञान-हुताश दाहीं ॥ वर्तो० ॥३॥\nदेहाकडे प्राचिन भोग लावी ॥ ब्रह्मांड-भांडोदर द्दश्य भावी ॥\nखेळे जसें वारिजपत्र डोहीं ॥ वर्तोनि० ॥४॥\nलोकीं दिसे वर्तत देहकामीं ॥ निरंकुशा त्याप्रति कोण नेमी ॥\nतो रंग नि:संग न बोलतांही ॥ वर्तोनि० ॥५॥\nस्त्री. Law पैतृक संपत्ति\nनैमित्तिक पूजा म्हणजे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/jokes-for-daysmile-please.html", "date_download": "2018-04-23T19:28:05Z", "digest": "sha1:BZU3CHUW7YLSKPGVGKSMH3ETDPO4OGKO", "length": 8504, "nlines": 160, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: Jokes.. for the day...Smile please..:)", "raw_content": "\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=54", "date_download": "2018-04-23T18:59:04Z", "digest": "sha1:LDEKIYE7FIOWUGRVB6Y7633KX6P66SON", "length": 5126, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n25 मेगापिक्सेल कॅमेरा, 6 जीबी रॅम: ओप्पोचं नवं व्हेरिएंट लॉन्च\nनेरळ माथेरान दरम्यान रेल्वे स्थानकांचे पालटले रुप\nआर्ची आणि परश्या येणार पुन्हा रसिकांच्या भेटीला\n#IPL2018 कोलकाता नाइट रायडर्सचा आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय\nचीनी युद्धनौकांच्या घुसखोरीचं 'अनोखं' स्वागत\nनाशिक: कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स\n'ई-आधार'साठी 'क्यूआर कोड'ची सुरुवात\nनीरव मोदीविरोधात इंटरपोल काढणार रेड कॉर्नर नोटीस\nलोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव द्या\nबस चालवताना मोबाईल हाताळणाऱ्यांना दंड\n‘15 वर्षांत करणार अमेठीचा कायापालट’, राहुल गांधींचं आश्वासन\n‘माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न’- प्रकाश आंबेडकर\nएमसीएला पाणीपुरवठा करण्यास हायकोर्टाची मनाई\n‘कठुआसारख्या घटना लज्जास्पद: राष्ट्रपतीची तिखट प्रतिक्रिया\nलोकलच्या लगेज डब्यात रंगली दारुपार्टी, व्हिडिओ व्हायरल\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज घोषणा\nमध्य प्रदेश: ट्रक नदीत कोसळून 25 जणांचा मृत्यू\nलोकलच्या टपावरचा प्रवास पडला महाग, ओव्हरहेड वायरला चिकटून तरुणाचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/police-demanded-100-rupees-notes-bribe-16045", "date_download": "2018-04-23T19:32:31Z", "digest": "sha1:SEUXR2UE3325LFEWXI3SWR6RT5HWONFK", "length": 12153, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "police demanded 100 rupees notes for bribe लाच घेण्यापूर्वीच केली शंभरच्या नोटांची मागणी ! | eSakal", "raw_content": "\nलाच घेण्यापूर्वीच केली शंभरच्या नोटांची मागणी \nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nबाळासाहेब भिकाजी बाबर असे लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. हिंगणी येथील दतात्रय बेडगे यांच्या मलीकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचा होता, त्यासाठी कृषी अधिकारी बाबर याने बेडगे यांच्याकडे अडीच हजारांची लाच मागितली होती.\nसोलापूर - जिल्हा परिषदेकडे कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी अडीच हजाराची लाच घेताना मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. लाच घेण्यापूर्वी अधिकाऱ्याने फक्‍त शंभरच्याच नोटा आणायच्या अशी ताकीद दिली होती.\nबाळासाहेब भिकाजी बाबर असे लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. हिंगणी येथील दतात्रय बेडगे यांच्या मलीकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचा होता, त्यासाठी कृषी अधिकारी बाबर याने बेडगे यांच्याकडे अडीच हजारांची लाच मागितली होती. याबाबत बेडगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार उपअधीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीच्या कृषी विभागात सापळा लावला. बेडगे यांच्याकडून अडीच हजाराची लाच घेताना बेडगे यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकेंद्र शासनाने मंगळवारी रात्री पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने कृषी अधिकारी बाबर याने लाच घेण्यासाठी फक्‍त शंभर रुपयांच्याच नोटा आणायच्या अशी ताकीद बेडगे यांना दिली होती. मागणीनुसार बाबर याने शंभर रुपयांच्या पंचवीस नोटा लाच म्हणून स्वीकारल्या.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nलोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ - शरद पवार\nमलवडी - पावसाचा थेंब न्‌ थेंब साठविल्याशिवाय माणची दुष्काळी तालुका ही ओळख बदलणार नाही. ही ओळख बदलण्याचा निर्णय माणवासीयांनी घेतला आहे. या लोकांच्या...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nसचिन, स्वप्नीलची \"मेट्रो'त विद्यार्थ्यांसोबत धमाल\nनागपूर - मराठीतील स्टार सचिन आणि स्वप्नील जोशी यांना एरवी दिवाणखान्यात टीव्हीवर बघून आनंद व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज चक्क त्यांच्यासोबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/personal-loans/", "date_download": "2018-04-23T19:32:10Z", "digest": "sha1:2CKIK425CVJ2EQLEZC3VRGVZWPDPSEEU", "length": 9339, "nlines": 138, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik वैयक्तिक कर्ज – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nकर्ज कोणास घेता येईल \nरू. 1,00,000/- असुरक्षित कर्जासाठी अर्जदार व जामिनदार ब वर्ग सभासद असावे.\nरू. 1,00,000/- च्या पुढील कर्जास अर्जदार व जामिनदार अ वर्ग भागधारक सभासद असावे.\nअर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.\nकर्जाची वैयक्तिक कमाल मर्यादा (विनातारण) रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार वेळोवेळी ठरविण्यात येईल. सध्या वैयक्तिक कर्जाची जास्तीत-जास्त रू. 5.00 लाख इतकी मर्यादा आहे.\nव्याजाचा दर व व्याज आकारणी\nविनातारणी कर्जासाठी द.सा.द.शे. 14% दराने व्याजाची आकारणी मासिक पद्धतीने करण्यात येईल. थकबाकीवर 2% दंडव्याज आकारण्यात येईल. मात्र सदर कर्जासाठी आकारणी मासिक पद्धतीने करण्यात येईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहील.\nसदर कर्जाची मुदत 1 ते 5 वर्षे राहील.\nकर्ज व्यवहार असमाधानकारक असल्यास (सलग 3 हप्ते थकविल्यास खाते एनपीए झाल्यास) संपूर्ण कर्जाची एकरकमी व्याजासह परतफेड करावी लागेल.\nविहीत नमुन्यातील अर्ज तपशीलवार माहितीसह.\nअर्जदार व जामिनदार कागदपत्रे\nपासपोर्ट आकारचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल प्रत\nपॅनकार्ड व आधार कार्ड प्रत\nनोकरी करीत असलेल्या ठिकाणचे आयडी कार्ड\nमागील 3 महिन्याचे पगार पत्रक फॉर्म नं. 16 सह\nपगार जमा होत असलेल्या बँकेचा खात्याचा व इतर बँकेत असलेल्या बचत अथवा कर्ज खात्यांचा मागील एक वर्षांचा खाते उतारा.\nअर्जदार यांचे पगार जमा होत असलेल्या बँकेचे 10 चेक्स्\nअर्जदार व जामिनदार व्यवसायिक असल्यास\nपासपोर्ट आकाराचे अद्यावत रंगीत फोटो\nअद्यावत लाईट बिल झेरॉक्स्\nपॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स्\nशॉप Act लायसन्स् नुतनीकरण केलेले.\nमागील तीन वर्षांचे आर्थिक पत्रके (ताळेबंद नफा तोटा पत्रक, आयकर चालनासह सी.ए. सर्टिफाईड आवश्यक)\nइतर बँकेत असलेल्या चालू, बचत अथवा कर्ज खात्यांचे मागील एक वर्षाचे खाते उतारे.\nअर्जदाराचे इतर बँकेचे 10 चेक्स्\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4946119244165634699&title=Sawai%20Gandharv%20Bhimsen%20Mahotsav%20at%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:25:26Z", "digest": "sha1:CY4ATAULZYIO6QV2K26HRJKVKUGZCWYL", "length": 17477, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ची सांगता", "raw_content": "\nभारलेल्या वातावरणात ‘सवाई’ची सांगता\nपुणे : पासष्टाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची रविवारी (१७ डिसेंबर) सांगता झाली. गायक आणि वादक यांनी एकत्रितपणे सुरांची बरसात करत रविवारचा दिवस रसभरीत केला. पद्मा शंकर यांच्या व्हायोलिनचा स्वर, त्यानंतर कुलकर्णी पितापुत्रांनी छेडलेल्या सरोदच्या तारा व अखेरीस सतारवादनाचा सात पिढ्यांचा वारसा लाभलेले शुजात खाँ यांनी चढविलेला स्वरसाज.... त्यात भर म्हणजे या तिन्ही सादरीकरणांच्या पुढे-मागे झालेले घरंदाज गायकीचे परफॉर्मन्सेस यांनी रसिकश्रोत्यांना अक्षरशः भारून टाकले.\nअखेरच्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक व राष्ट्रीय पुरस्कारविजेते महेश काळे यांच्या गायकीने झाली. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या महेश काळे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग ‘शुद्ध सारंग’मध्ये विलंबित झुमरा सादर केला. त्यानंतर तराणा आणि ‘बरस बीते हो तुम्हे धुंडत हूँ’ ही बंदिश त्यांनी गायली. तसेच ‘अवघे गरजे पंढरपूर’ या लोकप्रिय भजनाने रसिकांची वाहवा मिळविली. अखेरीस ‘अरुण किरणी’ हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गाणे त्यांनी ‘सवाई’ला अर्पण केले. शास्त्रीय संगीतातील तरुण चेहरा असलेले महेश काळे सादरीकरणानंतर श्रोत्यांसोबत सेल्फी घ्यायला विसरले नाहीत. त्यांच्या गायनास श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. निखिल फाटक (तबला), राजीव तांबे (हार्मोनियम), प्रल्हाद जाधव व पूजा कुलकर्णी (तानपुरा), प्रसाद जोशी (पखावज), रमाकांत परांजपे (व्हायोलिन) यांनी त्यांना साथसंगत केली.\nत्यानंतर प्रख्यात व्हायोलिनवादक व लालगुडी जयरामन यांच्या शिष्या पद्मा शंकर यांचे कर्नाटक संगीतातील सूरबद्ध व्हायोलिनवादन झाले. यंदाच्या महोत्सवातील व्हायोलिन वादनाची ही दुसरी वेळ होती. त्यांनी राग हंसध्वनीतील ‘वातापि गणपती भजेहं’ या आदितालातील रचनेने सादरीकरणास सुरुवात केली. त्यानंतर संत त्यागराज यांची राग चारुकेशीतील भक्तिरचना त्यांनी सादर केली. संत त्यागराज यांची रामाशी सुरू असलेला संवादवजा विनवणी असा त्याचा आशय होता. तसेच व्हायोलिनच्या तारांवर ‘माझे माहेर पंढरी’ हा मराठमोळा अभंग सादर करून त्यांनी वातावरण भक्तिरसाने भरून टाकले. माऊली टाकळकर यांनी टाळ वाजवीत त्यांना साथ दिली. अखेरीस राग मधुवंतीतील ‘तिल्लाना’देखील त्यांनी सादर केला. नीला वैद्य (तानपुरा), के. पार्थसारथी (मृदंग), जी. हरिहर शर्मा (खंजीरा) यांनी त्यांना साथसंगत केली. दरम्यान, मृदंगम् व खंजिरा यांच्यातील सवाल-जवाबासही प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली.\nव्हायोलिनच्या स्वरवर्षावानंतर प्रसिद्ध गायक सुधाकर चव्हाण यांनी राग भीमपलास छेडत स्वरमंचाचा ताबा घेतला. प्रभाकर पांडव (हार्मोनियम), नंदकिशोर ढोरे (तबला), गंभीरमहाराज अवचार (पखावज), संदीप गुरव, नामदेव शिंदे, अनिता सुळे व दशरथ चव्हाण (तानपुरा व स्वरसाथ) आणि सर्वेश बद्रायणी (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली.\nप्रसिद्ध सरोदवादक पं. राजन कुलकर्णी आणि त्यांचे पुत्र आणि शिष्य सारंग कुलकर्णी यांच्या सरोदवादनाने महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या द्वितीय सत्राला सुरुवात झाली. त्यांनी राग ‘वाचस्पती’ने वादनास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सादर केलेली द्रुत त्रितालातील बंदिशदेखील श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. सुरुवातीला हळुवारपणे चाललेल्या सरोदच्या स्वरांनी जसजसा वेग घेतला, तशी रसिकांमधून टाळ्यांच्या कडकडाटास सुरुवात झाली. पं. निशिकांत बडोदेकर (तबला), ओंकार दळवी (पखावज) यांनी त्यांना सुरेख साथसंगत केली. त्यांच्या रंगलेल्या सरोदवादनाच्या जुगलबंदीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.\nत्यानंतर किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक व पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व पं. आनंद भाटे यांचे सुरेल गायन झाले. एक गायक आणि एक वादक अशा वेळापत्रकामुळे रसिकांनाही विविधता अनुभवता आली. त्यांनी राग ‘यमन कल्याण’ सादर करून आरंभ केला. त्यानंतर मैफलीच्या अखेरीस त्यांनी सादर केलेल्या ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या भजनास श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. एवढेच नव्हे, तर त्यांचे गायन संपल्यावर सर्व रसिकांकडून उत्स्फूर्तपणे उभे राहून त्यांना मानवंदनादेखील मिळाली. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), विनय चित्राव व मुकुंद बाद्रायणी (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली.\nशेवटच्या दिवसातील तंतुवाद्यांच्या मालिकेतील सर्वोच्च बिंदू शेवटच्या टप्प्यातील यांच्या अप्रतिम सतारवादनाने गाठला. सादरीकरणाच्या अगदी प्रारंभीच आयोजकांचे आभार मानत असताना ‘श्रोते हेच खरे देव आहेत,’ असे म्हणत कलाकार म्हणून त्यांचा असलेला मोठेपणा त्यांनी दाखवून दिला. इमदाद खान यांच्या घराण्यातील सातव्या पिढीतील सतारवादक असलेले उस्ताद शुजात खाँ हे विलायत खाँ यांचे सुपुत्र आहेत. राग झिंझोटीच्या तारा छेडत सतारीवर त्यांची बोटे बेमालूमपणे फिरू लागली. आधी एकल वादन करत स्वरबरसात केल्यानंतर तबल्याच्या साथीने रसिकांना अक्षरशः मोहिनी घातली. मुकेश जाधव व अमित चौबे यांनी त्यांना तबल्यावर साथ केली. शेवटच्या टप्प्यात उस्ताद शुजात खाँ यांनी अमजद इस्लाम अमजद यांची ‘कहा आके रुकने थे ये रास्ते’ ही कविता सतारच्या साथीने गात रसिकांना मोहिनी घातली.\nपाच दिवस रंगलेल्या या महोत्सवाचा समारोप प्रथेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग ‘जोगकंस’ आपल्या गायनातून उलगडला. ‘जगत जननी भवतारिणी’ या भैरवीने त्यांनी समारोप केला. माधव मोडक (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), आरती ठाकूर-कुंडलकर, चेतना बनावत, डॉ. अतींद्र सरवडीकर, अश्विनी मोडक (तानपुरा व स्वरसाथ) यांनी त्यांना साथसंगत केली. त्यानंतर सवाई गंधर्वांच्या आवाजातील ध्वनिफीत ऐकवून महोत्सवाचा समारोप करण्यात आला.\n(महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या सादरीकरणाची झलक दर्शविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)\n‘विस्ताराने गायला जाणारा राग ऐकण्याचा सराव करायला हवा’ सवाई, बहुरंगी मेजवानी.. ‘सवाई’चा तिसरा दिवस तरुणांचा सूर ऐकू येणारी छायाचित्रे स्वराभिषेकाने रसिक मंत्रमुग्ध\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AD%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T19:27:50Z", "digest": "sha1:7HIZHDKNW5MLWBONU2GOGPHUIMQVHW6X", "length": 9395, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आनंदीबाई भट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआनंदीबाई भट तथा आनंदीबाई ओक या रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांच्या पत्‍नी होत्या.\nशंभर राजकारणे करतील असा आनंदीबाईंचा लौकिक होता.[ संदर्भ हवा ] त्यांनी रघुनाथरावांनी लिहिलेल्या पत्रात बदल करून ध चा मा करण्यासाठी त्यांना प्रसिद्धी आहे. आनंदीबाई कोपरगावला बंदिस्त असताना त्यांनी दिनचर्या लिहून ठेवली आहे, तीवरून आनंदीबाईंच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास मदत होते. त्यांच्या दिनचर्येवरून त्यांच्या अंतःकरणाची ऋजुता आणि मनाचा कणखरपणा दिसून येतो. नाना फडणविसांनी लादलेल्या जाचास कंटाळून लिहिलेल्या पत्रांत त्या आपला राग व्यक्त करताना रामायण-महाभारतातील दृष्टांत व दाखले देतात, यावरून त्यांचा वाचनाचा व्यासंग चांगला असल्याचे कळते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या तशा लिहिण्यातही हुशार होत्या हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून समजते. महत्त्वाची पत्रे त्या स्वतः लिहीत असत.\nआपले पुत्र दुसरे बाजीराव यांचा आचरटपणा आनंदीबाईंना पसंत नव्हता. त्यांनी लिहिले आहे, ’बाजीराव थोर झाले असता अद्याप मर्यादेची तर्‍हा नाही’.\nनाना फडणविसांना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी नानांची कान‍उघाडणी केली आहे. ते पत्र असे :-\nआम्ही होऊन (पत्र) पाठवावे, तर कारणाखेरीज आम्हास पत्र पाठवितात म्हणौन तुम्हीच हसाल, हा काळ समजोन पत्रे न पाठविली. हल्ली पत्राचे कारण की तुम्ही तीन पिढय़ांचे दौलतीतील फडणीस असौन दौलताची तो गती जाली ती जाली. हल्ली यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनी होऊ पाहते. तुमच्या चित्तातील उगीच अढी जात नाही, आणि ब्राह्मणी तो बुडत चालली या दौलतेत पूर्वी कारभारी जाले, त्यांनी ब्राह्मणी स्थापली व दौलतेची वृद्धी केली हा काळ प्रस्तुत श्रीसत्तेने आला या दौलतेत पूर्वी कारभारी जाले, त्यांनी ब्राह्मणी स्थापली व दौलतेची वृद्धी केली हा काळ प्रस्तुत श्रीसत्तेने आला इंग्रज बुंदेलखंडापर्यंत दोन कंपू आले, आणिकही मागून येणार. या बारीक मोठा विचार जो करणे तो तुम्हीच करणे.. त्यापक्षी दोन्ही गोष्टींचा आंदेशा करून ब्राह्मणपण राहे ते करणे.\nबारभाईंचा कारभार बाईंना पसंत नव्हता. सखारामबापूंना यासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात उपरोध आणि त्वेष भरला आहे. या पत्रात सखारामबापूंनी वृद्धापकाळी केलेल्या लग्नाबद्दल त्यांना टोमणा मारला आहे. ते पत्र असे :-\nहे कालचक्र विपरीत आहे. परंतु आम्हास हाच भरवसा आहे की, तुम्ही कालचक्रासही फिरवाल, हे जाणून तुम्हांस पत्र लिहिले आहे. तरी ब्राह्मणी दौलत नीट राहून हुजूराचाही संतोष राहून सर्व गोष्टी बर्‍या होतील त्या कराव्या, न केल्या जन्मभर चांगले केले, आणि शेवटी म्हातारपणी इंग्रजांच्या घरात ब्राह्मणी दौलत घातली हे अपेश येई तो अर्थ न करावा.. सारांश हाच की इंग्रजांच्या हाती ब्राह्मण न चालता, दौलतीचा बंदोबस्त होऊन यावा. विशेष लिहावे तरी तुमचे दशांशही आम्हास समजत नाही. परंतु यश अपेश याचे धनी तुम्ही.. आम्ही लिहून विशेष तो नाही, तुम्ही मोजीतही नाही, परंतु आकार दिसत चालला, यास्तव सूचना लिहिली आहे.\n‘नवी भावजय लाडकी केली तिचे नाव काय ठेवले व दुसरी करावयाची कधी हा मजकूर विशेष लिहिला होता त्याचे उत्तर काहीच आले नाही’.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2006/12/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T19:49:14Z", "digest": "sha1:IDYIVC6IK6PQXT4NOCH42V5NU46KPFSD", "length": 5104, "nlines": 121, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: ऐश्वर्या", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nसगळी सुखं हात जोडून उभी आहेत..... ख-या अर्थानं मी आज ऐश्वर्या आहे......... फ़क्त तुझ्यामुळे \nसोपान चढता हे सुखाचे\nनाही काही मज उणे\nआज बघ रे माझिया\nझोळी माझी तोकडी रे\nआभाळ तू ये पेलण्या\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 12:52 AM\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/fed-holds-interest-rates-steady-sets-stage-december-hike-15201", "date_download": "2018-04-23T19:31:41Z", "digest": "sha1:DEJ7M2K7UVYIQPFAJHOYWN3QH7ZTMM5X", "length": 12010, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fed holds interest rates steady, sets stage for December hike फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’च | eSakal", "raw_content": "\nफेडरल रिझर्व्हकडून व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’च\nगुरुवार, 3 नोव्हेंबर 2016\nअमेरिकन जॉब मार्केट व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्यानंतर व्याजदरवाढीचा मार्ग खुला होईल, असे फेडरल बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nवॉशिंग्टन: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार) पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल केले नसून, पुन्हा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदर पुन्हा एकदा शून्याच्या जवळपासच कायम ठेवले आहेत. यामुळे भारत आणि अन्य विकसनशील देशांना दिलासा मिळाला आहे. परंतु बैठक संपल्यानंतर जाहीर केलेल्या निवेदनात मात्र फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्ष्य जेनेट येलेन यांनी डिसेंबरमध्ये दरवाढीचे संकेत दिले आहेत.\nयू्एस फेड व्याजदर 0.5 टक्के कायम ठेवला आहे. शिवाय डिस्काउंट रेट 1 टक्के आणि फेड फंड रेंज 0.25-0.50 टक्क्यावर स्थिर ठेवण्यात आला आहे. फेडरल रिझर्व्हची पुढील बैठक 13-14 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे पुढील बैठकीत व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.\nअमेरिकन जॉब मार्केट व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्यानंतर व्याजदरवाढीचा मार्ग खुला होईल, असे फेडरल बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nशिवाय, फेडरल रिझर्व्हने सध्या जागतिक बाजारपेठेत मंदावलेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करत बाजारात जोखीम वाढत असल्याचे प्रतिपादन केले आहे. तसेच वर्षभर जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव कायम राहण्याचा अंदाज बँकेने व्यक्त केला होता. अमेरिकी अर्थव्यवस्था आता सुधारत आहे. परंतु हे चित्र किती काळ टिकून राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत बँकेच्या प्रमुख जेनेट येलेन यांनी व्यक्त केले.\nआगामी पाच वर्षांत कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल \nगुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य...\nसरकारी कर्जरोखे (सुधाकर कुलकर्णी)\nव्याजदर कमी होत असताना सरकारी कर्जरोखे (बॉंड्‌स) हा एक चांगला पर्याय उपलब्ध असतो. सरकार अशा कर्जरोख्यांची विक्री करून विविध प्रकल्पांसाठी दीर्घकालीन...\nकिम जोंग यांचा अण्वस्त्र परीक्षण न करण्याचा निर्णय ही आनंदाची बातमी - ट्रम्प\nवॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील...\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारांकडून पाठ थोपटून घेत महापालिका प्रशासनाने समान पाणीपुरवठा योजनेसाठी दोनशे कोटींचे कर्जरोखे घेतले; मात्र महापालिकेच्या...\nकृषी उत्पादनवाढीचा ‘पडीक’ स्रोत\nदेशात सध्या अडीच कोटी हेक्‍टर उपजाऊ जमीन पडीक आहे. ही जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बदल करण्याचे स्वागतार्ह पाऊल केंद्र सरकारने उचलले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/6waterplan/4Tapi;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:02:13Z", "digest": "sha1:DJUJBM2UCI42LWELWSNWDWHJXWCVRSZK", "length": 9903, "nlines": 193, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> जल आराखडा >> तापी\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतापी उपखोऱ्यांचे एकात्मिक राज्य जलआराखडे\nता-१ –दक्षिण तापी उपखोरे\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://radeshmukh.blogspot.com/2011/", "date_download": "2018-04-23T18:49:41Z", "digest": "sha1:R24RQQK36NR2XQFH3ZJ4DESOZVB3S7NY", "length": 30049, "nlines": 108, "source_domain": "radeshmukh.blogspot.com", "title": "Rahul Deshmukh: 2011", "raw_content": "\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग 3\nबालगंधर्व... मनस्वी कलावंत, प्रामाणिक करदाताही\nवैभव वझे : सकाळ वृत्तसेवा\nमुंबई - पद्मभूषण नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारचा प्राप्तिकर आणि करमणूक कर कधीही चुकवला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. 1 जून 1921 ते 1928 अखेर या 80 महिन्यांच्या आर्थिक नोंदींच्या एकत्रित नोंदीत बालगंधर्वांनी या काळात 12 हजार 648 रुपये 8 आणे प्राप्तिकर आणि 38 हजार 548 रुपये करमणूक करापोटी सरकारकडे भरले होते.\nबालगंधर्वांचे सख्खे बंधू आणि गंधर्व नाटक मंडळीचे व्यवस्थापक बापू उर्फ व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांच्या 1935 मधील रोजनिशीतील वरील नोंदी आहेत. वरील 80 महिन्यांत गंधर्व नाटक मंडळीला एकूण 11 लाख 1 हजार 326 रुपये 13 आणे उत्पन्न झाले होते. याच काळातील कर, भाडे, मानधन असा एकूण खर्च 8 लाख 59 हजार 800 रुपये 14 आणे झाला होता. त्यानंतर 1928 ते मे 1931 पर्यंतच्या 40 महिन्यांत गंधर्व नाटक मंडळीने सरकारकडे 10 हजार 239 रुपये प्राप्तिकर भरला होता.\nयासंदर्भात अधिक माहिती देताना व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांच्या कन्या आणि बालगंधर्वांच्या पुतणी नीलांबरी ऊर्फ नीलांबरी ज्ञानेश्‍वर बोरकर म्हणाल्या, माझे वडील गंधर्वा नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. कंपनीचा रोजचा खर्च तेच पाहायचे. तसेच बारीकसारीक नोंदी लिहून ठेवायचे. बालगंधर्वांचा स्वभाव दिलदार असल्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याची जबाबदारी बापूंवर असायची. 1935 नंतर गोहरबाई कर्नाटकी यांनी बापूंना व्यवस्थापक पदावरून दूर केले. पुढे बापू मळवली येथे स्थायिक झाले.\nबालगंधर्व यांच्यावरील चित्रपटाने वातावरण गंधर्वमय झाले असतानाच बालगंधर्वांच्या स्वभावाचे अनेक पैलू समोर येत आहेत. बालगंधर्वांच्या सचोटी आणि प्रामाणिकपणाचे गोडवे आजही गायले जातात. बालगंधर्व हे प्रामाणिक करदाते होते, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे.\nप्राप्तिकर विभाग दरवर्षी प्रामाणिक करदात्यांची यादी प्रसिद्ध करतो. त्यामध्ये कलावंतांची, खेळाडूंची तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली जातात; परंतु याच क्षेत्रांतील अनेक लोक प्राप्तिकराचा भरणा प्रामाणिकपणे करत नाहीत हे उघड झाले आहे. स्वतःची कंपनी आर्थिक अडचणीत असताना, तिची सतत फिरती सुरू असताना, कंपनीतील प्रत्येकाला सुग्रास भोजन, प्रत्येकाच्या कुटुंबीयांना सणासुदीला आहेर, नाटकासाठी केला जाणारा वारेमाप खर्च असे अनेक खर्च करतानाच बालगंधर्वांनी कधीही प्राप्तिकर चुकवला नाही, याची नोंद प्रत्येक कलावंताने घ्यायला हवी.\nव्यंकटेश उर्फ बापू राजहंस यांच्या रोजनिशीतील मजकूर\nतपशील 1 जून 1921 ते 1928 अखेर\nप्रवास खर्च, गाडीभाडे 28484.7.9\nछपाई व जाहिरात 33492.8.6\nड्रेस, धुलाई, सीनसिनरी 85513.14.6\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग २\nबालगंधर्वाच्या पहिल्या भागात आपण त्यांच्या संगीत नाटकाच्या सुरुवातीबद्दल बोललो. त्यालाच पुढे नेऊन काही नवीन गोष्टी येथे सांगत आहे.\nनारायणरावांची संगीत नाटके सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय होत होती तसतसे त्यांचे चाहते हजारोंच्या संख्येत वाढत होते. त्यांची कीर्ती दूरवर पोहोचली होती.\nत्या काळात आजच्या सारखी संपर्क माध्यमांची रेलचेल नव्हती तरीदेखील बालगंधर्वांचे चाहते महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश,कर्नाटक आणि तामिळनाडू इथपर्यंत पसरले होते.\nत्याबद्दलचा एक छोटा पुरावा म्हणून मी इथे एका गुजराथी ग्रामोफोन वरील मुखपृष्ट देत आहे.\nबालगंधर्वांची नाट्यगीते प्रचंड लोकप्रिय होत होती आणि म्हणूनच ग्रामोफोनच्या कंपनीने त्याची रेकॉर्ड काढली.त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे.\n( लक्षात घ्या १९१० साली ह्या सर्व गोष्टी घडत आहे. त्या काळात संगीत नाटकाला एवढी प्रतिष्ठा आणणे एक चमत्कारच म्हणावे लागेल)\nगंधर्व नाटक मंडळी चे अजून एक वैशिष्ट म्हणजे साथीला असणारे उस्ताद अहमद थिरकावा आणि मुल्लाजी कादरबक्ष. हे दोघे त्या काळातील सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाचे वादक होते.संगीत नाटकामध्ये या दोघांची जुगलबंदी हे देखील एक प्रमुख आकर्षण होते.अहमद थिरकावा या मुलाचे आडनाव थिरकावा हे नव्हते. तबल्यावरील हात असा काही चाले कि ते पाहून त्यांच्या गुरूने त्यांना 'थिरकावा' हे नाव बहाल केले.( म्हणजे वीज कडाडल्यावर जशी कंपने होतात तशी त्यांच्या बोटाने तबल्यावर होत )\nउस्ताद अहमद थिरकावा यांना भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब देखिल मिळाला होता. म्हणजे पहा. किती महान कलावंत होता हा.\nकादरबक्षांचे देखील असेच. सारंगी मध्ये त्यांचा हात धरणारा हिंदुस्थानात शोधून सापडणे अवघड. कादरबक्षांचे लवकर निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा मुलगा देखील गंधर्व नाटक मंडळी मध्ये सारंगी वाजवत असे. पण नंतर त्याने पुण्यात सारंगी वादनाच्या शिकवण्या सुरु केल्याची नोंद आढळते.\nबालगंधर्वांच्या नाटक मंडळीतील हि स्वर-मंजुषा बालगंधर्व रंगमादिरात आहे. आचार्य अत्रे ती यांनी खरेदी करून पुणे महानगर पालिकेस भेट म्हणून दिली.\nनाटकामध्ये पहिला मखमली पडदा हा गंधर्व नाटक मंडळीच्या नाटका मध्ये आला. बालगंधर्वांनी 'द्रोपदी' नाटकसाठी १.५ लाखाचे कर्ज घेऊन मयसभा उभी केली.\n( पुनश्च आठवण : या काळात सोन्याची किमत १० रुपये तोळा .\nकल्पना करा १.५ लाख केवळ रंगमंचासाठी.)\nमात्र हे नाटक रंगभूमीवर यशस्वी झाले नाही आणि गंधर्व कंपनी कर्जात बुडाली.सावकार पैशासाठी तगादा लाऊ लागले. रसिकांनी तेंव्हा १.५ लाखाची थैली करून दिली. पण बालगंधर्वांनी नम्रपणे नाकारून पुढे १० वर्षात ते कर्ज फेडले. स्वाभिमान म्हणा किंवा दुर्दम्य आत्मविश्वास.\nहे सांगायचा उद्देश असा कि त्या काळातील सर्वोत्तम लोक हे गंधर्व नाटक मंडळी मध्ये होते आणि गंधर्व नाटक मंडळी मध्ये काम करणे हे मोठे अभिमानाचे लक्षण मानत.\nहे सर्व मोठे पैसे खर्चून केवळ रसिक मायबाप डोळ्यासमोर ठेवून बालगंधर्वांनी एक संगीत पिढी घडवली.\nअत्तुच्य दर्जाच्या आदर्श अश्या संगीत नाटकाचा अनुभव घेण्याचे भाग्य मराठी रसिकांना बालगंधर्वमुळे मिळाले.खरच मराठी रसिक भाग्यवान आहेत.\nखरच खूप गोष्टी आहेत सांगायला पण आपली गोष्ट पुढे सरकणार नाही. तेंव्हा मी आता येथे थांबवतो आणि पुढच्या भागात नवीन घडामोडी टाकण्याचा प्रयत्न करतो.\nमला इंटरनेट, पुस्तके यातून बरेच संदर्भ , फाईल मिळत आहेत. मी त्यात येथे आट्याच करत आहे.\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग १\nमित्रानो , बालगंधर्व सिनेमा पहिल्यापासून मला त्यांच्याबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले.आपसूकच त्यांची माहिती मिळवण्यासाठी मी पुस्तके, गुगल, यु टूब,वर्तमान पत्रातील लेख, बालगंधर्वांची प्रदर्शनी मिळेल त्या ठिकाणी हजेरी लावू लागलो. पण मला इंटरनेट वर त्यांची खूप अल्प आणि अपुरी माहिती मिळाली, म्हणून स्वतःच त्यांच्याबद्दल जेवढी माहिती शक्य आहे ते लिहिण्याचा हा प्रयत्न. एखाद्या गोष्टीचे वेड लागल्यावर आपण जसे भारावून जातो तो अनुभव अश्या धकाधकीच्या जीवनात खूप दिवसांनी मिळाला.\nनारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म १८८८ साली पुण्यात झाला.मुळचे सांगली जिल्ह्यातील असलेले बालगंधर्व जन्माने पुणेकर होते.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका मैफिलीत गायलेले गाणे लो. टिळकांनी ऐकले आणि त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. नारायण रावांनी देखील पुढील आयुष्यात ती सार्थ ठरवली आणि संगीत नाटकात एक अजरामर इतिहास घडवला.\nनारायण राव आपल्या प्रेक्षाना नेहमी माय-बाप म्हणून संबोधित. बालगंधर्व नेहमी म्हणत ' माय -बाप रसिकांनो मला नेहमी 'बाल' च राहू द्या आणि माझी सतत संगीत शिकत राहायची इच्छा आहे.'\nउणेपुरे ८० वयोमान लाभलेल्या या संगीत नटसम्राटाला आयुष्यात मात्र जीवनातील अत्त्युच्य शिखर आणि विदारक दुख या दोन्हीशी सामना करावा लागला.नारायणरावांचे चरित्र अतिशय रंजक आणि १०० वर्षानंतर देखील कोणालाही प्रभावित करणारे आहे.\nनारायणरावांनी १९०५ साली 'किर्लोस्कर नाटक मंडळी' मध्ये प्रवेश केला. 'संगीत शांकुतल' नाटकाद्वारे त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले आणि रसिकांना अक्षरश: वेड लावले.\nनाटकात नारायणराव शंकुतला स्त्री पात्र करत .नारायणराव जन्मजात सुंदर... अभिनयातील नजाकतीचे दर्शन आपल्या स्त्री पत्राद्वारे रंगभूमीवर दाखवून रसिकांच्या हृदयात अढळ असे स्थान निर्माण केले. याच्या साथीला त्यांचा गोड गळा. नाटकातील पदे म्हणताना प्रत्त्येक शब्द हा अगदी साखरेच्या पाकात घोळून यावा तसा त्यांच्या गळ्यातून येत असे.संगीत नाटक आणि किर्लोस्कर नाटक मंडळी दोन्ही गोष्टींचा भरभराट होत होता. याला कारण नारायणरावांचे गाणे आणि अभिनय.पण पुढे नारायण रावांचा खर्च अवाजवी होऊ लागला आणि त्यात वाद होऊन नारायणराव , गोविंदपंत टेंबे व गणेश बोडस यांनी नाटक कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.१९१३ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत ढमढेरे बोळात 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना झाली.\n१९०६ ते १९३३ हा बालगंधर्वांचा आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ ठरलानारायणरावांची स्त्री पात्रे भलतीच लोकप्रिय होऊ लागली. सुभद्रा, शंकुतला,भामिनी, शारदा अशी भव्यदिव्य पात्रे तर 'एकाच प्याला' मधील जीर्ण साडीमधील सिंधू पाहून रसिक थक्क झाले. त्या काळात बालगंधर्व म्हणजे एक ' स्टाइल आयकोन ' बनले होते. बालगंधर्वांच्या भरजरी साड्या,नक्षीदार दागिने याची स्त्रीयांना भुरळ पडली नसती तर नवल.अगदी साबण,सौंदर्य प्रसाधने यावर देखील बालगंधर्वाचे चित्र असायचे.बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक स्वर्ग अनुभव असे.\nत्याला कारणही तसे असे.रंगमंचावर प्रकाश आणि रंगांची इतकी विलक्षण उधळण असे कि रसिक मायबापांचे डोळे दिपून जात असे. ज्या काळात सोने १० रुपये तोळा या भावात मिळत होते त्या काळात ७५ हजारांचे रंगमंच उभारून संगीत नाटक आणि रसिक मायबाप यांच्यावरील नारायणरावांच्या प्रेमाची जाणीव होते.\nनाटकाला येणाऱ्या रसिकवर उंची अत्तरांचा फवारा.रंगमंचावर सुंदर मखमली पडदे, मुलायम गालिचे,सिंहासन ,प्रकाशाचा लखलखाट. प्रत्तेक पात्राची वस्त्रे मखमली कापडाची. सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने, मुकुट.मंत्रमुग्ध होऊन जावे असा आवाज. तबला आणि सारंगीची अप्रतिम साथ.\nबालगंधर्वांनी 'अमजदखान थिरकांवा' यांना खास बोलावून जास्त मानधन देऊन नाटक कंपनी मध्ये ठेवले. सारंगी वर 'कादरबक्ष' असत. नाटकात हे दोघे असा काही जल्लोष उडवून देत कि बस.याच बरोबर हार्मोनियम वर हरिभाऊ देशपांडे असत.गंधर्व नाटक मंडळीचे नाटक मात्र नेहमी उशिरा सुरु होत आणि पहाटे उशिरापर्यंत चालत. बालगंधर्व स्वतःची रंगभूषा आणि वेशभूषा स्वतः करत.ते अगदी 2 - 4 तास चालत असे\nपडदा उघडण्या आधी 'नांदी' चे सूर कानावर पडत असत.' कालिदास कविराज रचित हे , गानी शाकुंतल रचितो......'आणि मग नाटकामधील अवीट गोडीची पदे.स्वयंवर नाटक जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा बालगंधर्व सलग ६-६ वेळा वन्स-मोर घेत. साहजिकच नाटक पहाटे ४.३० च्या आसपास संपत असे\nनाटक संपल्यावर सर्व रसिकांना पहाटे घुंगुर मास आणि गरम खिचडीचे जेवण मिळत असे\n(काय मंतरलेले दिवस होते ना ते. मला तर नुसत्या कल्पनेने शहारून जाते.पूर्वी पुण्यात दगडूशेठ ला संगीत महोत्सवाचे कार्यक्रम चालत कोतवाल चावडी ते समाधानच्या चौकात असत त्याची आठवण होते. आता नवीन नियमामुळे १० ला कार्यक्रम बंद करावा लागतो\nहे झाले नाटकाचे. पण नाटकातील कलाकारांची देखील खास देखभाल असे. गंधर्व नाटक कंपनीत साधारण १५० लोक होते. रोज १५० लोकांची पंगत असे. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाचे जेवण असे.तसेच नाटकाचे कपडे धुण्यासाठी परीट,न्हावी असे सर्व वेगळे. नारायण रावांचे स्वता:चे परीट,न्हावी खास वेगळे होते.नाटकाचे सामान एवढे होते कि नुसते ते दौराच्या ठिकाणी हलवायला रेल्वे च्या ६ बोगी लागत होत्या\nसाहजिकच एवढा सगळा लवाजम चालवायचा म्हणजे पैसे खर्च वाढला. त्यात नारायणरावांचा अवाजवी खर्च देखील नियंत्रणाबाहेर गेला.केवळ गालिच्यासाठी १६ सहस्त्र रुपये खर्ची पाडत. अर्थात नाटक कंपनी आणि बालगंधर्व यांच्यावर प्रेम करणारी माणसे होती आणि त्यामुळे या सर्व गोष्टी निभावून जात होत्या.पण गंधर्व नाटक मंडळी वर कर्ज वाढत होते\nबालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा असणारे अनेक धनिक रसिक चाहते होते. त्यातील एक म्हणजे शेठ लक्ष्मिचंद थेट कराची मधून.\nपुण्यातील पेरूची बाग म्हणजेच सध्याचे पुणे आकाशवाणी केंद्र. अनेक दिवस नारायण राव या जागेचे मालक होते हे अनेक जणाना ऐकून आश्चर्य वाटेल.\nनारायणराव आणि केशवराव भोसले यांनी मिळून एक संयुक्त मानापमान चा प्रयोग केला आणि त्याचे प्रवेशिका दर होते १०० रुपये. तरीदेखील सर्व प्रवेशिका संपल्या.यावरून बालगंधर्व किती लोकप्रिय होते याची प्रचीती येते.साधारण १९३१ च्या आसपास पहिला बोलपट आला आणि तिथून पुढे संगीत नाटकाला उतरती कळा लागली.\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग 3\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग २\nअसा बालगंधर्व आता न होणे - भाग १\nआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-life-114071800029_1.html", "date_download": "2018-04-23T19:01:37Z", "digest": "sha1:MASN3QUYPJMHFMDLVU4LAPCRJO7E2FZX", "length": 9686, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सेक्स लाईफची 18 सूत्रे! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसेक्स लाईफची 18 सूत्रे\n'वैवाहीक जीवन' यशस्वी होणे हे बहुतांश 'सेक्स लाईफ'वरही अवलंबून असते. ते फुलण्यासाठी प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही व उत्तेजित होणे गरजेचे आहे. त्यासाठीच सेक्स लाईफची ही 18 सुत्रे आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील. 1. डान्स करावा-\nआपल्या पार्टनरसोबत डान्स करावा. डान्स जमत नाही, हे कारण चालणार नाही. प्रेमात 'नाचना जरूरी है'. कारण नाचण्याने सेक्स अपील क्रिएट होत असते.\nडेली वर्क आऊट केल्याने बॉडी ही अधिक सेक्सी बनते. त्याने सेक्स ताकद वाढीस लागते. शरीर अधिक लवचीक होऊन कामसूत्रातील आसनं करून अधिक प्रणयानंद अनुभवू शकता.\nप्रत्येक प्रकाराचे म्युझिक सेक्स लाईफसाठी फायदेशीर ठरत असते. 'पार्टनर'सोबत सेक्स करताना म्युझिकच्या प्रत्येक रिदमची आपल्याला साथ असते. सेक्समध्ये मूड क्रिएट करण्याचे कार्य म्युझिक करत असते. गाण्यातील मर्मभेदी शब्द आपल्या मनातील सुप्त भावना भडकवण्याचे कार्य करतात.\nएकमेकांमध्ये दररोज किमान एक फॅंटेसी तरी शेअर करावी. त्यानंतर त्याच्यावर दोघांनी एक्सपेरीमेंट करावे. तेव्हा कुठे तुमच्या सेक्स लाईफला रंग चढायला सुरवात होईल.\nआपल्या पार्टनरकडून प्रत्येक वेळी सेक्शुअल प्लेजरची अपेक्षा करावी. त्यासाठी प्रणयात सेक्स अपील करणारा संवाद साधावा. या संवादाचा आपल्या सेक्स लाईफवर अनुकूल प्रभाव पडतो.\nघरातील माहोल पाहून आपल्या पार्टनरसोबत कॉम्प्यूटर किंवा टीव्हीवर सेक्स गेम्स खेळावे. अशा प्रकारचे गेम्स गेम स्टोर्समध्ये सहज उपलब्ध होतात. मात्र, गेम्स हे मस्तीने भरपूर व उत्तेजनेने ओतप्रोत भरलेले असावेत. आपल्यात उत्साह निर्माण करण्‍याचे सामर्थ्य या गेम्समध्ये पाहिजे.\nगोमुखासन हे मूळव्याधीवरील उपचार\nपावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे...\nया गोष्टी करतात अपोटिज सेक्सला आकर्षित\nलाल रंग करेल कर्करोगावर मात\nउत्तम झोपेसाठी या तीन वस्तू\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-water-supply-dam-full-water-12447", "date_download": "2018-04-23T19:10:15Z", "digest": "sha1:NLZO7HARZTS7I5QSSCR7O5KYSK6GV53E", "length": 12288, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai water supply Dam full of water मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब | eSakal", "raw_content": "\nमुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nअप्पर वैतरणा आणि भातसा ओसंडून वाहणार\nमुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव पुन्हा तुडुंब भरले आहेत. त्यांच्यामध्ये 99 टक्के पाणीसाठा झाला असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या (ता. 21) सकाळपर्यंत त्यांच्यामध्ये 100 टक्के पाणीसाठा होईल. अप्पर वैतरणा आणि भातसा धरण तर कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू शकतील. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी फक्त 11 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे.\nअप्पर वैतरणा आणि भातसा ओसंडून वाहणार\nमुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव पुन्हा तुडुंब भरले आहेत. त्यांच्यामध्ये 99 टक्के पाणीसाठा झाला असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या (ता. 21) सकाळपर्यंत त्यांच्यामध्ये 100 टक्के पाणीसाठा होईल. अप्पर वैतरणा आणि भातसा धरण तर कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू शकतील. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी फक्त 11 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे.\nपावसाने काही दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याच्या पातळीतही प्रचंड वाढ होऊ लागली आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्‍यकता असते. सध्या 14 लाख 36 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे इतर तलाव यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत, तर भातसा आणि अप्पर वैतरणा ही दोन्ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. भातसा धरणाची क्षमता सात लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर आहे, तर सध्या सात लाख आठ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. अप्पर वैतरणा धरणाची क्षमता दोन लाख 27 हजार दशलक्ष लिटर असून, सध्या दोन लाख 26 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.\nतलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)\nतलाव - क्षमता - सध्याचा पाणीसाठा\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nदिवसभरात उचलला तीस टन कचरा\nऔरंगाबाद - शहरात अद्यापही जागोजागी कचरा साचलेला असल्याने प्रशासनाकडून कचरा उचलण्याचे काम सुरूच आहे. शनिवारी पहिल्या दिवशी २० टन कचरा...\nपुण्यातील आयपीएल सामने हलवण्याची चिन्हे\nमुंबई - चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतू आता परत...\nनाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम\nवणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/train-117022300026_1.html", "date_download": "2018-04-23T18:52:56Z", "digest": "sha1:TDSBN3UEWGO3SCUJT7NNQQCOISTD5Z5B", "length": 16025, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुढीपाडव्यासाठी मध्य रेल्वे आठ विशेष रेल्वे गाड्या सोडणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुढीपाडव्यासाठी मध्य रेल्वे आठ विशेष रेल्वे गाड्या सोडणार\nगुढीपाडवा आणि जोडून आलेल्या सुट्यांचा विचार करत मध्य रेल्वेतर्फे मुंबई – गोवा – नागपूर आणि पुणे या ठिकाणहून आठ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 24 ते 28 मार्च या दरम्यान या गाड्या सुटणार असून यामध्ये पुणे – मडगावसाठी तीन विशेष गाड्या समावेश आहे. दरम्यान, सर्व गाड्या आरक्षीत असून 16 फेब्रुवारीपासून तिकिट आरक्षणास सुरुवात झाली आहे.\nयेत्या 28 मार्च (मंगळवार) रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्या त्याच्या आधी शनिवार आणि रविवार या जोडून सुट्टया आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने गुढीपाडव्यासाठी आठ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 24 ते 28 मार्च या दरम्यान या विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. या विशेष गाड्यांमध्ये पुणे – मडगावसाठी तीन गाड्यांचा समावेश आहे. या मध्ये 24 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पुण्याहून मडगावकडे विशेष गाडी प्रस्थान करणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मडगावला पोहचणार आहे. दुसरी गाडी 27 मार्चला सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी तर तिसरी गाडी 28 मार्चला रात्री आठ वाजता पुण्याहून मडगावकडे प्रस्थान करणार आहे. या तिनही गाड्या लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कनकवली, कुडाळ आणि थिविम येथे थांबे घेणार आहे.\nमुंबई – नागपूर- मुंबई ही विशेष गाडी 28 मार्चला रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मुंबईहून नागपूरला प्रस्थान करणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिर रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबे घेणार आहे.\nनागपूर – मडगाव विशेष गाडी 25 मार्चला दुपारी चार वाजता नागपूरहून प्रस्थान करणार आहे. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम येथे थांबे घेणार आहे. मडगाव – मुंबई विशेष गाडी 26 मार्च रोजी रात्री आठ वाजता मडगावहून मुंबईकडे प्रश्‍थान करेल. ही गाडी थिविम, कुडाला, कनकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे, दादर येथे थांबे घेणार आहे. मुंबई – नागपूर – मुंबई ही विशेष गाडी 28 मार्च रोजी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी वाजता मुंबईहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. ही गाडी 28मार्चला दुपारी तीन वाजता नागपूरला पोहचणार आहे. त्यानंतर, नागपूरहून संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबे घेणार आहे. मडगाव – नागपूर विशेष गाडी 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर, नागपूर – पुणे ही विशेष गाडी 26 मार्च रोजी सकाळी दहा वाजता नागपूरहून पुण्याला प्रस्थान करणार आहे.\nउन्हाळी सुट्टयांचे नियोजन सुरु…\nगुढीपाडवा आणि त्याला जोडून आलेल्या सुट्टया याचा विचार करता प्रवाशांना दर्जेदार सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे, त्यानुसार या गाड्यांसह अन्य ठिकाणीही जादा गाड्या सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून प्रशासनाच्या वतीने त्याबाबतचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. त्याशिवाय उन्हाळी सुट्टयांच्या काळातही प्रशासनाच्या वतीने विविध मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरु करण्यात आले आहे.\nलालू यादव यांची मागणी फेटाळली\nब्रम्हांडातील रहस्यांचा नासा करणार खुलासा\nराज्यात बलात्कार पीडित महिलांना केवळ तीन लाख नुकसान भरपाई का \n1000 ची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नाही- अर्थसचिव\nखडसेंनी आपला जवाब बदलला असा आरोप\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T19:28:02Z", "digest": "sha1:CU7ZB6FZZHCEISOOJC4O7AIRVBVJALI5", "length": 32684, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धोंडोपंत बाजीराव पेशवे - विकिपीडिया", "raw_content": "\n(दुसरे नानासाहेब पेशवे या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदुसरे बाजीराव हे तितकेसे शूर नसल्याने पुढे त्यांची सत्ता संपुष्टात आली. त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य क‍रू लागले.\nपुढे काही काळानंतर त्यांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. अल्पशा आजाराने बाजीरावांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र धोंडोपंत ऊर्फ नानासाहेब पेशवे झाले.\nनानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इंन्डिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इन्डिया कंपनीची परवानगी मिळत नाही तो पर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झाला.\nनानासाहेब बिठूरचा क्रांतिदलात सक्रिय सहभाग होता. पण इंग्रजांच्या सैन्यानेही बंड मोडायचा निश्चय केला होता. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच.\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nमराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान)\nशिवराज्याभिषेकपूर्व (इ.स. १६४० - १६७४)\nसोनोपंत डबीर · श्यामपंत कुलकर्णी रांझेकर · मोरोपंत पिंगळे\nशिवराज्याभिषेकोत्तर (इ.स. १६७४ - १७१२)\nमोरोपंत पिंगळे · मोरेश्वर पिंगळे · रामचंद्रपंत अमात्य · बहिरोजी पिंगळे · परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंतप्रतिनिधी)\nशाहूकाळापासून (इ.स. १७१२ - १८१८)\nबाळाजी विश्वनाथ भट · पहिला बाजीराव · बाळाजी बाजीराव · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nइ.स. १८२४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१८ रोजी १९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajinikanth-says-no-support-anyone-eleciton-36566", "date_download": "2018-04-23T19:11:03Z", "digest": "sha1:OGIPEI2KMUO22GPGDT4ZBNXJ3WFI73PI", "length": 11758, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajinikanth says no support to anyone in this eleciton रजनीकांतही संभ्रमात! कोणालाही पाठिंबा नाही | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 मार्च 2017\nमी म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे परिस्थिती निर्माण झालीच तर मी राजकारणात उतरू शकतो. मला राजकारणाची खोली माहीत आहे. अनेकांच्या खांद्यांवर पाय देऊन मला जावे लागेल. त्यामुळेच त्याबद्दल साशंक आहे, असे रजनीकांत म्हटले होते.\nचेन्नई : तमिळनाडूतील आर.के. नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला कोणालाच पाठिंबा नसल्याचे अभिनेते रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. अभिनेते असले तरी रजनीकांत यांचे मत जाणून घेण्यास त्यांचे चाहते, राजकीय कार्यकर्ते उत्सुक असतात. यावेळी मात्र रजनीकांत स्वतःच 'कन्फ्युज'\n\"आगामी निवडणुकांमध्ये माझा कोणालाही पाठिंबा नाही,\" असे 66 वर्षीय रजनीकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते असणाऱ्या रजनीकांत यांचा दक्षिणेतील जनमानसावर मोठा प्रभाव आहे. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष अनेक वर्षांपासून करीत आहेत.\nराजकीय घडामोडींवर रजनीकांत हे अनेकदा प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात. मात्र, या निवडणुकीबद्दल रजनीकांत स्वतःच संभ्रमात असल्याचे चित्र आहे.\nयापूर्वी, 2014 मध्ये आपण राजकारणात उतरण्यास घाबरत नाही, परंतु अशा निर्णयाचे परिणाम काय होतील याबाबत मी साशंक आहे. मी म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे परिस्थिती निर्माण झालीच तर मी राजकारणात उतरू शकतो. मला राजकारणाची खोली माहीत आहे. अनेकांच्या खांद्यांवर पाय देऊन मला जावे लागेल. त्यामुळेच त्याबद्दल साशंक आहे, असे रजनीकांत म्हटले होते.\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\n\"सामना'मधील \"सख्या रे' नव्याने रसिकांच्या भेटीला\nमुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. \"लैला वो लैला', \"एक दो तीन', \"तम्मा तम्मा...\nपुण्यातील आयपीएल सामने हलवण्याची चिन्हे\nमुंबई - चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतू आता परत...\nजुन्नर - बालिकेवरील अत्याचाराप्रकरणी निषेध\nजुन्नर (पुणे) : चार वर्षाच्या बालिकेस आमिष दाखवून तिच्यावर 26 वर्षीय तरुणाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेचा आज विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajnathsing-gave-advice-officers-41191", "date_download": "2018-04-23T19:26:32Z", "digest": "sha1:7BXXG2RJLEA2RBHZGOV6LIPR25I2LHDU", "length": 14073, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajnathsing gave Advice to the officers केवळ 'होयबा' होऊ नका: राजनाथसिंह | eSakal", "raw_content": "\nकेवळ 'होयबा' होऊ नका: राजनाथसिंह\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nनवी दिल्ली: चुकीचे आदेश दिल्यावर केवळ \"होयबा' म्हणून मान न हलविता त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कायम तटस्थ राहावे आणि निर्णय घेण्यात संकोच बाळगू नये, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले.\nनवी दिल्ली: चुकीचे आदेश दिल्यावर केवळ \"होयबा' म्हणून मान न हलविता त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कायम तटस्थ राहावे आणि निर्णय घेण्यात संकोच बाळगू नये, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले.\nलोकसेवा दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी राजनाथसिंह बोलत होते. \"आयएसआय' दर्जाचे व अन्य सरकारी सेवेतील अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. \"\"राजकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश दिले तर त्यांना नियम दाखविण्यास कचरू नये. तुम्ही कायद्याने चुकीचे आहात हे त्यांना ठामपणे सांगा. \" हॉं में हॉं ना मिलाएँ', असे सांगून चुकीच्या फायलींवर सह्या करू नका. तुमच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचा विश्‍वासघात करू नका,'' असे आवाहन त्यांनी केले.\n\"\"समाजात बदल घडवून आणण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करताना राजनाथसिंह म्हणाले, \"\"काम हे अधिकाऱ्यांना जबाबदारी, कर्तव्य व निःपक्षपातीपणाचे भान देते. प्रशासकीय सेवेत सत्ता आहे; पण या सत्तेमुळे मोठी जबाबदारी खांद्यावर येते हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. तुमच्याकडे तटस्थपणा नसेल तर तुमच्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.'' जे अधिकारी निर्णय घेणे टाळतात त्यांच्याविषयी बोलताना \"\"अशी मनोवस्था देशाच्या हिताला मारक असते,'' अशी टिप्पणी त्यांनी केली. गरज वाटत असेल तर तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा, मते मांडा; पण निर्णय घेण्यात कमी पडू नका, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला.\nलोकसेवा दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम सुरू होण्यास काही मिनिटांचा विलंब झाला. हा संदर्भ घेत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वक्तशीर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, \"\"प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कार्यक्रम 12 मिनिटे उशिरा सुरू झाला. तसेच कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतरही काही जण येत आहेत, हे पाहून याबद्दल मला खेद वाटतो. \"\"हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार होता. आम्ही पाच मिनिटे आधी पोचलो; पण कार्यक्रम नऊ वाजून 57 मिनिटांनी सुरू झाला. आपण निर्धारित वेळेपासून दूर जाऊ नये. आपण दिलेल्या शब्दांत काही त्रुटी आहेत का,'' असा प्रश्‍न त्यांनी केला.\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/06/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4-2/", "date_download": "2018-04-23T19:03:12Z", "digest": "sha1:MMGZBA2ID5L7SJIZM23W4C72XWQR6IYA", "length": 32106, "nlines": 501, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "स्किझोफ्रेनिया आणि विवाह | Abstract India", "raw_content": "\nस्किझोफ्रेनियामधून बाहेर पडणे शक्‍य आहे; पण त्यासाठी रुग्णाने व कुटुंबाने चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. विवाह हा त्यावरचा उपाय नव्हे. ……..\nस्किझोफ्रेनिया हा गंभीर आजार आहे. तो लवकर बरा होत नाही. सहजासहजी बरा होत नाही. पुन्हा पुन्हा उद्‌भवतो व दर वेळी व्यक्तिमत्त्वाची काही ना काही हानी होते. हा रोग पुढील पिढीत उतरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या सर्व घटकांचा विचार रुग्णाचे लग्न करण्यापूर्वी करावा. सर्वसामान्य जनतेमध्ये कुणालाही जन्मभरात केव्हातरी हा रोग होण्याची शक्‍यता असते एक टक्का. तर, हा रोग असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे केवळ सहवासाने हा रोग होण्याची शक्‍यता असते दोन टक्के.\nआणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी – विवाह ही काही ट्रीटमेंट नव्हे. “”याला स्किझोफ्रेनिया झाला आहे. याचे लग्न करून द्या. म्हणजे तो बरा होईल” ही भ्रामक, भोळसट, अज्ञानी कल्पना आहे. ती सोडून द्यावी. सेक्‍स न मिळाल्याने हा रोग झाला, ही कल्पना चुकीची आहे. विवाह म्हणजे ट्रीटमेंट नव्हे, तसेच सेक्‍स म्हणजे ट्रीटमेंट नव्हे. तरुण मुलीचा विवाह न होणे पालकांना दुःखदायक वाटते; पण या रोगाने ग्रस्त मुलीचे लग्न करून दिल्यानंतर सासरच्यांनी तिला परत पाठवून दिले तर ते जास्त दुःखदायक नाही का त्यात तिला मूल झाले असेल तर ही जबाबदारी कोणी घ्यायची\nवैद्यकीय मार्गदर्शक नियम आहे तो पुढीलप्रमाणे ः सर्व ट्रीटमेंट संपल्यानंतर काहीही लक्षणे नाहीत, रोग पुन्हा उद्‌भवला नाही, आणि अर्थपूर्ण काम केले, अशी दोन वर्षे गेली तर विवाह करण्याबद्दल विचार करावा.” आपल्या समाजपद्धतीत दोन वर्षे म्हणजे फार होतात, असे मानून काही डॉक्‍टर एक वर्षापर्यंत ही कालमर्यादा खाली आणतात. डॉक्‍टर म्हणजे रुग्णाच्या लग्नाच्या आड येणारा खलनायक नव्हे. हा रोगच अवघड आहे त्याला तो काय करणार तरी देखील रुग्णाचे लग्न करायचे असल्यास सर्व माहिती काहीही न लपविता, खोटे न बोलता, स्पष्टपणे द्यावी. समोरची पार्टी डॉक्‍टरला भेटू म्हणेल तर त्याला मान्यता द्यावी आणि खोटेनाटे बोलण्याची प्रेमळ सक्ती डॉक्‍टरवर करू नये. याउपर त्या दोघांना लग्न करायचे असल्यास ठीकच आहे. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची खरीखुरी जाणीव सर्वांना असावी, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.\nलग्नानंतर स्किझोफ्रेनिया झाला तर ते घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही. लग्नापूर्वी हा रोग होता, पण ही गोष्ट लग्नाच्या वेळी लपवून ठेवली. लग्नानंतर ती उघडकीस आली, असे घडले तर फसवणुकीचा दावा करता येतो. या रोगाबद्दल साधारणपणे न्यायालये गंभीर दृष्टिकोन ठेवतात. या रोगामुळे रुग्ण संसार करू शकत नाही, घर चालवू शकत नाही, वैवाहिक सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही, मुलाबाळांकडे पाहू शकत नाही, असे सिद्ध झाले तर घटस्फोट मिळू शकतो. पण रुग्णाची काळजी पुढे कोण घेणार, याबद्दलची खात्री पटवून द्यावी लागते. एकाच्या रोगामुळे दुसऱ्याची मानसिक यातना किंवा दुसऱ्याचे हाल, हा मुद्दाही आजकाल मांडला जातो. लग्नाचा हेतू साध्य होत नसेल तर ते लग्न निरर्थक होय, हे खरे; पण घटस्फोटित रुग्णाची पुढे सोय काय, हा प्रश्‍न राहतोच. स्वतःचा स्वार्थ बघायचा असेल तर हे सगळे मुद्दे खरे आहेत. पण, अगदी उघड मनोरुग्ण जोडीदाराबरोबर नेकीने आणि नेटाने संसार करणारी माणसेही प्रत्यही आढळतात. त्यांच्याकडे बघावे आणि आपला संसार चालवावा, हे बरे. समाधान आणि स्थैर्य हे विवाहाचे दोन अक्ष आहेत. आपल्याकडे आपण स्थैर्य मुख्य मानतो समाधान दुय्यम. याचे भान ठेवावे. म्हणजे मनाची काहिली नाहीशी होईल.\nडॉ. वेदकुमार वलिअप्पन यांनी सांगितलेला अनुभव तसा बोलका आहे. ते म्हणतात – “”मे २००२ मध्ये माझी मुलगी कॉलेजमध्ये असताना तिला आजाराचा पहिला तीव्र झटका आला. “कोणतीतरी अज्ञात शक्ती तिला त्रास देत आहे आणि एक दुसरा गट तिला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात तिचे पालकसुद्धा तिचं संरक्षण करू शकत नाहीत,’ असं ती म्हणू लागली. या भेटीत रेश्‍माला “सिझोफ्रेनिया’ हा आजार असल्याचं आम्हाला समजलं.\nवैद्यकीय सल्ला आणि धार्मिक मार्गदर्शन यामध्ये आमची घुसमट झाली. रेश्‍माला चेटकिणीनं झपाटलंय आणि आम्ही तिच्यावर काही औषधोपचार करू नये, हे मत मात्र मला पटलं नाही. तथापि जैवरासायनिक आणि हार्मोन्समधील असंतुलनामुळे हा आजार होतो, अशी माझी पक्की खात्री होत गेली. रेश्‍माच्या आईने सलोख्याने वातावरण निर्माण करत प्रार्थनेच्या माध्यमातून रेश्‍माला मानसिक व भावनिक आधार दिला. आजार उलटण्याच्या भीतीमुळे रेश्‍माच्या वर्तनातील प्रत्येक छोट्या बदलानं आमचे पाय जमिनीवर ठेवले.\nदरम्यान कोणीतरी आम्हाला स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन – “सा’ बद्दल सांगितलं आणि हा रेश्‍माच्या सकारात्मक सुधारणेतील एक कलाटणीचा क्षण ठरला. “सा’च्या साप्ताहिक बैठकांना उपस्थित राहणं आणि डेक्कन जिमखाना क्‍लबवरील नियमित व्यायाम करणं, या गोष्टी रेश्‍मा नेहमी करत असते. याचा एक मोठा सकारात्मक परिणाम होत आहे.\nआता ती चित्रं काढते, खेळ खेळते. विशेषतः स्व-मदतीबद्दलच्या पुस्तकांचं वाचन करते. आजारामुळे तिच्या कॉलेजच्या परीक्षेत खंड पडला होता. ती आता या परीक्षांना बसणार आहे. हळूहळू तिची औषधं डॉक्‍टरांनी कमी केली आहेत. रेश्‍माच्या मनःस्थितीत सातत्याने आणि निश्‍चित अशी सुधारणा होत आहे.\nया आजाराचा त्रास असलेल्या इतर व्यक्तींना ती जाऊन भेटत आहे आणि त्यांचा अनुभव समजावून घेऊन तिच्या परीने त्यांना “स्वकोशातून’ बाहेर पडण्यास मदत करत आहे. ब्लू क्रॉसच्या माध्यमातून ती भटक्‍या कुत्र्यांना मदत करते.\nसरतेशेवटी, औषधं, समुपदेशन, साचे कार्यक्रम आणि कुटुंब आणि मित्रांच्या आधार, यांच्या मदतीमुळे तिच्यातील “सकारात्मक लक्षणं’ चांगल्या प्रकारे नियंत्रित राहिली आहेत. तिची नकारात्मक लक्षणं जवळपास नाहीशी झाली आहेत. “सा’च्या अंतर्नाद कार्यक्रमात नृत्य, गायन आणि सूत्रसंचालनामध्ये ती आनंदाने भाग घेत असते. रेश्‍माने तिच्या मनःस्थितीचा स्वीकार केला आणि कार्यक्षमतेने परिस्थिती हाताळली.\nसत्त्वपरीक्षेच्या आणि संकटाच्या काळात जे जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”\nरुग्णाच्या कुटुंबीयांनी लक्षात ठेवावं असं काही\n“”आमच्या घरात स्किझोफ्रेनियाचा रुग्ण आहे. आम्ही त्याच्याशी कसे वागायचे, हे थोडक्‍यात सांगा.” अशी विनंती अनेक वेळा नातेवाईक करतात. त्याबाबतचा मंत्र अगदी सोपा आहे. इंग्रजी शब्द “सेफ’, स्पेलिंग एस-ए-एफ-ई या आद्याक्षरात तो मंत्र भरलेला आहे.\nएस – सेन्स ऑफ ह्यूमर. विनोदी वृत्ती किंवा हसरी वृत्ती. या रोगामुळे कुटुंबावर ताण येतो हे खरे आहे; पण म्हणून सतत रडका चेहरा ठेवू नका. लांब तोंडाने हिंडू नका. थोडे हसायला शिका. हसरे रहा. रुग्णाला हसू नका; पण स्वतःमधील कमतरतांबद्दल थोडे हलक्‍या मनाने पहा. घटनांमधील विरोध पाहायला शिका. त्याबद्दल थोडे हसायला शिका.\nए – अवेरनेस ऍण्ड ऍक्‍सेप्टन्स. जाणीव आणि स्वीकार. आपल्या घरात एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे हे जाणा व ते स्वीकारा. जास्त माहिती करून घ्या. किरकिर करू नका. तक्रार नको, विरोध नको. कारण विरोध म्हणजे अस्वीकार.\nएफ – फॅमिली रिसोर्सेस – इक्विटेबल डिस्ट्रिब्यूशन. कुटुंबाजवळ सामग्री किती आहे त्याचा अंदाज घ्या. वेळ, पैसा, शक्ती, जागा, प्रेम, ज्ञान व आपुलकी, या मूळ सामग्री. ज्याला त्याला योग्य प्रमाणात द्या. याच्या तोंडचा घास त्याला देऊ नका. प्रमाणशीर वाटप करा. नाहीतर ताण येईल. भांडणे होतील.\nई – एक्‍सपेक्‍टेशन, रिऍलिस्टिक. रुग्णाकडून किती अपेक्षा ठेवायची, याचा अगदी वास्तविक विचार करा. जेवढे शक्‍य आहे तेवढे करू घ्या. जास्त नको. नाही तर निराशा तुमच्या पदरी येईल. वास्तवाचे भान ठेवा.\nथोडक्‍यात काय, “सेफ’ रहा.\nमुलांमध्ये स्किझोफ्रेनिया उतरण्याची शक्‍यता\n– एक पालक (आई अथवा वडील) स्किझोफ्रेनिक असल्यास – दहा टक्के\n– दोन्ही पालक स्किझोफ्रेनिक असल्यास – चाळीस टक्के\n– पुतण्यांमध्ये – दोन ते तीन टक्के\n– भाच्यांमध्ये – चार टक्के\n– जुळी मुले – दोन वेगळ्या फलित बीजांपासून – पंधरा ते सतरा टक्के\n– जुळी मुले – एका फलित बीजापासून – चाळीस ते पंचाहत्तर टक्के\n– डॉ. उल्हास लुकतुके\nfrom → स्किझोफ्रेनिया आणि विवाह\n← रसक्रिया, घन आणि अवलेह\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2012/12/05/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-8/", "date_download": "2018-04-23T19:14:59Z", "digest": "sha1:DTJCKNEOYOEURJFYILNPJE2DMBDWBR4T", "length": 15325, "nlines": 472, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "आरोग्य सुभाषित | Abstract India", "raw_content": "\nसंकलन ः डॉ. सौ. वीणा तांबे\nतेनेष्टा बहवो यज्ञास्तेन दत्ता वसुन्धरा \nय सदा बह्मचारी स्यात्‌ येन धात्री प्ररोपिता \nआवळ्याचे झाड लावून त्याची जोपासना करणाऱ्याला अनेक यज्ञ केल्याचे, भूमिदान केल्याचे तसेच ब्रह्माचा अभ्यास केल्याचे पुण्य मिळते.\nआवळ्याच्या झाडाच्या छायेत चेतासंस्थेस फायदा होतो. आवळ्याच्या फळाचे तर अनेक फायदे होतात व शरीरातील शक्‍तिकेंद्रे सशक्‍त होतात. म्हणून अनेक यज्ञ करण्याचे फळ मिळते, असे म्हटले आहे.\nfrom → आरोग्य सुभाषित, आवळ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/congress-office-attack-275690.html", "date_download": "2018-04-23T19:17:30Z", "digest": "sha1:IDU7IHNGNMSDIZTC7K7L2AGWRLOSC2IX", "length": 11057, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमुंबईच्या काँग्रेस कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड\nकाँग्रेस प्रदेश कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड केलीय. सीएसटीजवळच्या कार्यालयात ही तोडफोड करण्यात आलीय. ही तोडफोड नेमकी कोणी केली हे अजून समजू शकलं नसलं तरी मनसेच्या कार्यकर्त्यांवरच संशय व्यक्त केला जातोय.\n01 नोव्हेंबर, मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड केलीय. सीएसटीजवळच्या आझाद मैदानाजवळील कार्यालयात ही तोडफोड करण्यात आलीय. त्यात ऑफिसमधील सर्व काचा फोडण्यात आल्यात. तसंच फर्निचरचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आलीय. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत काही अज्ञातांकडून ही तोडफोड करण्यात आलीय. पण ही तोडफोड नेमकी कोणी केली हे अजून समजू शकलं नसलं तरी मनसेच्या कार्यकर्त्यांवरच संशय व्यक्त केला जातोय. फेरीवाल्यांच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांच्यात उभा संघर्ष पेटलाय. याच वादातून हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय. पण त्याला अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हल्ला झाला त्यावेळी काँग्रेसच्या कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे या तोडफोडीत कोणीच जखमी झालेलं नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Congressकाँग्रेसच्या ऑफिसची तो़डफो़ड\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/work-home-facilityt-sbi-employees-34066", "date_download": "2018-04-23T19:32:16Z", "digest": "sha1:PEB7XYCLV52PYC3V4CBYNSMPMBGNJCBT", "length": 11383, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Work from home facilityt for SBI employees एसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा | eSakal", "raw_content": "\nएसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा\nबुधवार, 8 मार्च 2017\nघरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी होणाऱ्या प्रवासापासून सुटका मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाइल कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करता येणार आहे.\nमुंबई: स्टेट बॅंके ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करता यावे यासाठी \"वर्क फ्रॉम होम' योजना सुरू केली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. घरी बसून काम करताना बॅंकेच्या मोबाइल डिव्हाइसच्या माध्यमातून कर्मचारी बॅंकेच्या संपर्कात राहू शकणार आहेत.\nघरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी होणाऱ्या प्रवासापासून सुटका मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाइल कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करता येणार आहे. फॉरवर्ड क्रॉस-शेल, विपणन, सीआरएम, सोशल मिडिया मॅनेजमेंट, सेटलमेंट, तक्रार व्यवस्थापन आदी कामे कर्मचाऱ्यांना घरी बसून करता येणार आहेत. बॅंकेचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी सर्व सक्षम साधने आणि बॅंक सतत नियंत्रण ठेवेल, असे एसबीआयने मंगळवारी एका निवेदनातून जाहीर केले आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 268.5 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु. 213,729.79 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nशेअर बाजार आणि आर्थिक घडामोडींची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.sakalmoney.com ला भेट द्या.\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nनाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम\nवणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी...\nकारच्या धडकेत पोलिस शिपायी ठार\nनागपूर: पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एका शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर...\nमोहोळ कृषी कार्यालयात अनेक असुविधा\nमोहोळ - येथील तालुका कृषी कार्यालयाला अनेक समस्यानी घेरले आहे. विषेश म्हणजे तालुक्यातील 104 गावचा कारभार असणाऱ्या या कार्यालयात झेरॉक्स मिशन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/198-wine-shop-close-pimpri-chinchwad-38064", "date_download": "2018-04-23T19:39:42Z", "digest": "sha1:4QK65ST2NYEMNSEGDTGQOUU6CQDVFNFU", "length": 12858, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "198 wine shop close in pimpri chinchwad पिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने झाली बंद | eSakal", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने झाली बंद\nरविवार, 2 एप्रिल 2017\nपिंपरी - राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारपासून (ता. १) पिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने सील करून बंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.\nअनेक वाहनचालक दारू पिऊन वाहने चालविल्याने अपघात होतात. यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंतची दारूची सर्व दुकाने, परमीट रूम, बिअर शॉपी व देशी दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड शहरातही सुरू केली आहे.\nपिंपरी - राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारपासून (ता. १) पिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने सील करून बंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.\nअनेक वाहनचालक दारू पिऊन वाहने चालविल्याने अपघात होतात. यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंतची दारूची सर्व दुकाने, परमीट रूम, बिअर शॉपी व देशी दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड शहरातही सुरू केली आहे.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार खडकी ते चिंचवड या भागात महामार्गालगत असलेली ११३ दारूची दुकाने सील बंद करण्यात आली आहेत. तर चिंचवड ते देहूरोड या भागातील ४५ तर सांगवी ते वाकड या भागातील ४० दारूची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंद केली आहेत.\nबंद केलेल्या दारूच्या दुकानांचे परवाना मालकांच्या मागणीनुसार स्थलांतरित करून दिले जाणार आहेत. मात्र स्थलांतरित करतानाही परवाना देताना जसे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक असतात तशाच प्रकारचे परवाने आवश्‍यक आहेत. यामुळे नागरिकांनी जर योग्य कारण पुढे करीत हरकत घेतली तर नवीन दुकानांनाही स्थलांतरणाकरिता परवाना मिळणे मुश्‍कील आहे.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/12/22/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-23T18:50:42Z", "digest": "sha1:KEL6NY77L43K5QJIIUXNR4FHCFB4HHQ4", "length": 28805, "nlines": 490, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "व्यक्‍तिगत आरोग्य | Abstract India", "raw_content": "\n(डॉ. श्री. बालाजी तांबे.)\nरोज काही अंतर चालणे, व्यायाम, योग यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणे, तसेच स्वतःच्या शरीर-मनाकडे, स्वतःच्या चुकांकडे लक्ष देणे, ध्यानधारणेचा अभ्यास करणे किंवा आरोग्यसंगीत ऐकण्याचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समावेश करणे, या गोष्टीही व्यक्‍तिगत आरोग्यासाठी हितकर ठरतात….\nसामाजिक आरोग्य, सगळ्या गावाचे आरोग्य व्यक्तिगत आरोग्य असे शब्दप्रयोग प्रचारात असले तरी व्यक्‍तिगत आरोग्य हेच खरे महत्त्वाचे. वातावरण दूषित झाले किंवा सामाजिक आरोग्य बिघडले तर व्यक्‍तिगत आरोग्य बिघडते हे जरी खरे असले, तरीसुद्धा प्रयत्न व्हावा तो व्यक्‍तिगत आरोग्याचाच.\nशेवटी प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःचे आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर गावाचे आरोग्य वा संपूर्ण मानवजातीचे आरोग्य चांगले राहीलच. एक गोष्ट मात्र खरी, की व्यक्‍तिगत आरोग्यासाठी कितीही प्रयत्न केले पण सामाजिक घडी बिघडलेली असली, समाजात अस्वस्थतेचे वातावरण, भीती वा अनाचार, अत्याचार वगैरे सर्व प्रकार वाढलेले असले तर व्यक्‍तिगत आरोग्य टिकविणे कठीण होते.\nत्याचप्रमाणे नैतिकता सोडलेला समाज दुसऱ्याची काळजी करत नाही व मग सामुदायिक स्वच्छता पाळली जात नाही तसेच पर्यावरणाची काळजी घेतली जात नाही. पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे सुरू झालेल्या पृथ्वीच्या वा वातावरणाच्या विध्वंसामुळे व्यक्‍तिगत आरोग्य सांभाळणे कठीण होऊन बसते.\nपण प्रत्येकाने व्यक्‍तिगत आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते.\n“लवकर निजे लवकर उठे त्याला ऋद्धी सिद्धी भेटे’ या म्हणीनुसार व्यक्‍तिगत आरोग्याच्या अजेंड्यासाठी सर्वांत महत्त्वाचे सूत्र म्हणजे लवकर उठणे. लवकर उठले की लवकर झोपावेच लागते. अर्धे विकार शरीरातील वात-पित्ताच्या असंतुलनामुळे होतात व ते रात्रीच्या जागरणाने वाढतात.\nव्यक्‍तिगत आरोग्यासाठी दुसरा नियम म्हणजे वेळेवर जेवणे व प्रकृतीला मानवणारा आहार घेणे. कधीही विरोधाहार न करणे. प्रकृतीला मानवत नाही पण जिभेला आवडतात, अशा गोष्टी अगदी क्वचितच घ्याव्यात. अत्यंत उत्तम, जिभेला रुचणारे व प्रकृतीला आवडणारे अन्न असले तरी ते मर्यादेतच खावे. अशा प्रकारच्या नियमांचे पालन न केल्यास व्यक्‍तिगत आरोग्य नीट राहू शकत नाही.\nरोज काही अंतर चालणे, व्यायाम, योग यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणे, तसेच स्वतःच्या शरीर-मनाकडे, स्वतःच्या चुकांकडे लक्ष देणे, ध्यानधारणेचा अभ्यास करणे किंवा आरोग्यसंगीत ऐकण्याचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समावेश करणे. या गोष्टीही व्यक्‍तिगत आरोग्यासाठी हितकर ठरतात.\nजन्माला येतानाच मनुष्य पूर्वकर्मात जमवलेल्या सवयी, आरोग्य-अनारोग्य तर आणतोच, पण वाडवडिलांकडून तयार झालेल्या शारीरिक संकल्पनाही घेऊन येतो. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत गर्भवतीने काळजी घेतली तर बालकाला जन्माबरोबर येणारे अनेक त्रास टाळता येऊ शकतात अर्थात आरोग्यवान मूल जन्माला येते. बालकाच्या जन्मानंतर काही काळ त्याला बाळगुटी, अंगाला तेल लावणे, धुरी देणे वगैरे गोष्टी केल्या तर आयुष्यभर आरोग्य राहू शकते.\nविद्यार्थिदशेत असताना साधारण ८-१५ दिवसांतून एकदा सौम्य विरेचन घेऊन पोट साफ ठेवले तर पुढचे आरोग्य निरामय व्हायला मदत होऊ शकते.\nतारुण्यात येता येताच अनारोग्याच्या काही सवयी लागल्या व त्यातून एखादा रोग सुरू झाला तर व्यक्‍तिगत आरोग्य सांभाळणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसते. तरुणपणी शरीर व मन साधारणतः व्यक्‍तीच्या ताब्यात राहू शकत नाही. अशा वेळी चार दिवसांची मौजमजा आयुष्यभर त्रास देऊ शकते या सत्याकडे लक्ष ठेवावे. बऱ्याच वेळा संगतीमुळे कुठल्यातरी व्यसनाची सवय लागण्याची शक्‍यता असते. त्यापासून सावध राहण्याचा निर्णय करणे आवश्‍यक आहे.\nव्यक्‍तिगत आरोग्याचा कार्यक्रम बनवत असताना वयोमानानुसार प्रत्येकाचा आराखडा वेगळा असू शकतो. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण करणे, ती अबरचबर खात नाहीत याकडे लक्ष ठेवणे, सर्व धातू व मेंदूची वाढ होण्याच्या दृष्टीने त्यांचा आहार तयार करून त्यांना नीट जेवायला लावणे महत्त्वाचे असते.\nतारुण्यात काम वाढलेले असते, ताकत वाढवायची असते, स्नायूंना बळकटी व आकार द्यायचा असतो अशा वेळी त्या पद्धतीचा आहार व विहार होतो की नाही हे पाहणे आवश्‍यक असते. गृहस्थाश्रमाला सुरुवात झाल्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर असते त्या दृष्टीने आहारविहार ठरवावा लागतो.\nउघडी छाती ठेवून तारुण्याचे प्रदर्शन करावेसे वाटले तरी थंड हवा लागल्यामुळे सर्दी- खोकल्याने हैराण होणे आरोग्याच्या आराखड्यात बसत नाही. धाडशी वृत्ती असणे हा उत्तम गुण असला तरी पावसात भिजून थंडीवाऱ्यात हिंडण्यासारख्या स्वतःच्या कफकारक प्रकृतीला न मानवणाऱ्या गोष्टी करणे आरोग्याच्या आराखड्यात बसत नाही.\nउतारवयात हलका आहार व रात्री लवकर जेवण असा आराखडा तयार करणे व त्याबरोबरच सकाळ- संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जाणे, वेळोवेळी अंगाला अभ्यंग करणे, सहाही ऋतूंतील बदलानुसार आहारात बदल करणे वगैरे गोष्टी आराखड्यात समाविष्ट कराव्या लागतात.\nआराखडा संपूर्ण आरोग्याचा बनवायचा असला तर प्रत्येकाने मित्रमंडळी वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. मित्रपरिवार मोठा असावा, पण कोणा एकातच अडकून पडलेले नसावे. कोणा एकावाचून चालत नाही अशी मनोभावना निर्माण होणे आरोग्यासाठी चांगले नसते. इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे मनाला मिळणाऱ्या समाधानामुळेही आरोग्य चांगले राहायला मदत मिळते.\nसर्वांभूती परमेश्‍वर पाहून सगळीकडे विश्‍वशांती नांदावी अशी प्रार्थना करण्याने व्यक्‍तिगत आरोग्य नीट राहायला चालना मिळते तसेच यामुळे सामाजिक आरोग्य टिकवण्याचाही प्रयत्न होतो. देवावर श्रद्धा असो वा नसो, पण सार्वभौमिक सत्तेपुढे नतमस्तक होऊन शरण जाण्याची वा आपल्यापेक्षा अधिक ज्ञान असलेल्याकडून शिकण्याची मानसिकता तयार केल्यानेसुद्धा आरोग्य नीट राहू शकते. हेवेदावे, मत्सर, क्रोध यांना योग्य वेळी आळा न घातल्यास त्याचे पर्यवसान रोगात होऊ शकते.\nआरोग्याचा आराखडा तयार करत असताना केवळ एखादे टॉनिक घेणे वा कुठले तरी औषध घेणे एवढ्याच बाबींचा समावेश न करता स्वतःच्या आचरणाचे वा मानसिकतेचेही काही आराखडे तयार करावे लागतात.\nजन्मल्यापासून मृत्यूपर्यंत वयोमानाप्रमाणे योग्य त्या शारीरिक व मानसिक घटना घडत जाव्यात.\nऋतुमानाप्रमाणे करावी लागणारी कामे करता यावीत, ज्यासाठी जन्म झाला ते कार्य हातून घडत राहावे, चारचौघांना प्रेम देता यावे व आयुष्याच्या संध्याकाळचे दिवस समाधानाने व शांतीने जगता यावेत असे ज्यांना वाटत असेल त्यांनी व्यक्‍तिगत आरोग्याचा आराखडा तयार करणे अत्यंत आवश्‍यक आहे.\n– डॉ. श्री. बालाजी तांबे.\nfrom → व्यक्‍तिगत आरोग्य\nआरोग्याच्या प्रश्‍नांसाठी निसर्गोपचार →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR296", "date_download": "2018-04-23T19:19:22Z", "digest": "sha1:AU2P5HZUKFK37OQX5ZCC4SXRPZ5EGRIF", "length": 3105, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nगरिबांसाठी याचिका दाखल करणे आता अधिक सुलभ\nदेशातील मध्यम उत्पन्न गट तसेच अल्प उत्पन्न गटांना आता कायद्याची सेवा सुलभरित्या उपलब्ध होईल. सर्वोच्च न्यायालयानं मध्य उत्पन्न गट योजना सुरू केली आहे. ही स्वयंसहाय्यता योजना असून या योजनेअंतर्गत दरमहा 60 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कायद्याची सेवा उपलब्ध होणार आहे.\nया सेवेअंतर्गत अर्जदारांना सर्वोच्च न्यायालय मध्यम उत्पन्न गट कायदा सहाय्य सोसायटीला 500 रुपयांचं सेवाशुल्क द्यावं लागणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या मध्यमवर्गीयांना सर्वोच्च न्यायालयातील खर्चिक कायदेशीर कारवाई परवडत नाही त्यांना सोसायटीची सेवा अल्प दरात उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5190122246289629513&title=Tata%20Sky%20Launched%20Marathi%20Cinema&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:29:21Z", "digest": "sha1:GAVVJ75RIVRLWGN6GPDMIY7NAWWR5AQ5", "length": 8835, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "टाटा स्कायवर ‘मराठी सिनेमा’ सेवा", "raw_content": "\nटाटा स्कायवर ‘मराठी सिनेमा’ सेवा\nपुणे : मराठी सिनेमाप्रेमींना जाहिरातींच्या अडथळ्यांशिवाय आता विविध प्रकारचे मराठी सिनेमा,गाणी, नाटके एका बटणाच्या सहाय्याने पाहता येणार आहेत. टाटा स्कायने ‘मराठी सिनेमा’ ही नवीन सेवा सादर केली असून याचे उद्घाटन अभिनेता स्वप्नील जोशीच्या हस्ते करण्यात आले. या वेळी टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी आणि शेमरू एंटरटेनमेंट लिमिटेडचे हिरेन गाडा आदी मान्यवरही उपस्थित होते.\nअगदी अल्प शुल्कात टाटा स्काय सारख्या दर्जेदार, विश्वासार्ह कंपनीने मराठी सिनेमा, नाटके, गाणी असा खजिना या सेवेद्वारे उपलब्ध केल्याने मराठी रसिकांना ही सुवर्णसंधी आहे. घरबसल्या मराठी चित्रपटांचा,नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येईल, त्यामुळे या सेवेला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास स्वप्नील जोशी याने व्यक्त केला.\n‘प्रेक्षकांची प्रादेशिक सिनेमांची मागणी व स्वारस्य लक्षात घेऊनच आम्ही या सेवा सादर केल्या आहेत. मराठीतील सर्वोत्तम सिनेमे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हे नवे उत्पादन सादर केले आहे. शेमरूबरोबर भागीदारीत ही सेवा सादर करण्यात आली असून, याद्वारे ग्राहकांना एकशेवीसपेक्षा जास्त सिनेमे, पाचशे गाणी आणि सर्वोत्तम अशी नाटके पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना दिवसभरात जाहिरातींच्या कुठल्याही अडथळ्यांशिवाय तीन सिनेमे पाहता येतील, तसेच दर रविवारी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचाही आनंद घेता येणार आहे. ही सेवा १२०५ या क्रमांकावर उपलब्ध आहे’, असे टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरूण उन्नी यांनी सांगितले.\nया वेळी शेमरू एंटरटेन्मेंट लिमिटेडचे संचालक हिरेन गाडा म्हणाले ‘या सेवेसाठी शेमरूच्या विशेष आणि निवडक संग्रहातून संहिता व कार्यक्रम सादर केले जातील. सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. आमच्या नव्या सेवेचाही प्रेक्षक आनंद लुटतील असा आम्हाला विश्वास वाटतो’.\nTags: पुणेटाटा स्कायस्वप्नील जोशीअरुण उन्नीहिरेन गाडाशेमरूPuneTata SkySwapnil JoshiShemarooArun unniHiren Gadaप्रेस रिलीज\n‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन’ सुविधा दाखल ‘टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1915", "date_download": "2018-04-23T19:34:19Z", "digest": "sha1:I4JATSOXOW66AAJS3EXBYHRPA2JLTNHM", "length": 1880, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "३ बी एच के फ्लॅट भाड्याने हवा आहे. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\n३ बी एच के फ्लॅट भाड्याने हवा आहे.\nकोथरुड , शिवतीर्थ नगर येथे ३ बीएचके फ्लॅट ( कार पार्कींग सह )कुटूंबाला राहाण्यासाठी भाड्याने हवा आहे.\nकिचन ट्रॉलीज सह असल्यास उत्तम.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/7KnowledgeCenter/92Downloads;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:04:07Z", "digest": "sha1:PB5RINRDFMAMZFXSETXCLAEF2MRSSLVV", "length": 12368, "nlines": 248, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ज्ञान केंद्र >> डाऊनलोड\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआंतरराज्य नदी तंटा अधिनियम १९५६\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र जलसंपत्ति नियमन प्राधिकरण\nसिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nवन संवर्धन कायदा १९८०\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम पी डब्ल्यू नियमपुस्तिका\nएम पी डब्लू लेखा संहिता\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखङा नियमपुस्तिका\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल १९९९\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nश्री. के. पी. बक्षी अहवाल- सेवा नियम पुर्नरचना\nमहिला तक्रार निवारण समिती अहवाल\nसहा अभियंता श्रेणी १\nसहा अभियंता श्रेणी २\nकनिष्ठ किंवा शाखा अभियंता\nसहा अभियंता श्रेणी २\nमुख्य अभियंता (वि व यां)\nसहा अभियंता श्रेणी २\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nसकल फॉन्ट डाऊनलोड करण्याचा दुवा\nRTI स्वयंप्रेरणेने सादर करावयाची माहिती\nस्वयंप्रेरणेने सादर करावयाची माहिती प्रपत्र (Soft Copy)\nसंकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करण्याबाबतचे प्रपत्र\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127851\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR51", "date_download": "2018-04-23T18:51:43Z", "digest": "sha1:EQAWOSBIRSXQ6RMFNYX65USTWOK4JAHZ", "length": 3745, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरस्ते आणि महामार्ग वाहतूक\nदेशातले रस्ते सुरक्षित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि जनतेच्या सहभागाचे नितीन गडकरी यांचे आवाहन\nरस्ते सुरक्षिततेत नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असून, रहदारीचे नियम, रस्ते सुरक्षितता यासंदर्भात स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. रस्ते सुरक्षिततेसंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसमवेत नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. रस्ते सुरक्षिततेसंदर्भातल्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nरस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजनांबाबत, उपक्रमांबाबत या बैठकीत चर्चा झाली तसेच सादरीकरणही करण्यात आले.\nनऊ जानेवारीपासून सुरु झालेल्या रस्ता सुरक्षितता सप्ताहाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या बैठकीला 170 स्वयंसेवी संस्था उपस्थित होत्या.\nसप्रे -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sakshi-ranked-fifth-world-39626", "date_download": "2018-04-23T19:30:55Z", "digest": "sha1:ACUMJISVJTKR67IET2ZYHKPBUJTLUNNR", "length": 11049, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakshi ranked fifth in the world जागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर | eSakal", "raw_content": "\nजागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nनवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियातील अव्वल क्रमांकाचा मल्ल संदीप तोमर यांनी जागतिक कुस्ती क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. साक्षी पाचव्या, तर संदीप सातव्या स्थानी आहे. साक्षीने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत 58 किलो गटात ब्रॉंझपदक जिंकले होते. संदीपला पुरुष विभागात 57 किलो गटात सातवे स्थान आहे. 13 महिलांसह एकूण 24 आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल मल्ल पहिल्या दहा खेळाडूंत आहेत.\nऑलिंपिक आणि युरोपियन विजेता जॉर्जियाचा व्लादिमीर खिंचेगाशेविली (58 किलो), रशियाचा विश्‍वविजेता मगोमेद कुर्बानिलेव (70 किलो) आणि कॅनडाची ऑलिंपिक विजेती एरिका वेब (महिला 57 किलो) आपापल्या गटात अव्वल स्थानी आहेत.\nसाक्षी आणि संदीप यांनी आपापल्या गटात चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना हे मानांकन मिळाले आहे; मात्र हे स्थान टिकवण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, लग्नामुळे साक्षी आशियाई स्पर्धेत सहभागी झाली नाही, तर संदीप पुढील स्पर्धेसाठी कसून मेहनत घेत आहे. आमचे पुढील लक्ष ज्युनियर खेळाडूंवर आहे. मानांकन क्रमवारीत चांगले स्थान मिळण्याची त्यांच्यामध्येही क्षमता आहे, असे ब्रिजभूषण यांनी सांगितले.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%9B%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-115040900020_1.html", "date_download": "2018-04-23T19:18:16Z", "digest": "sha1:SJHMXNHCJXKQSNXQX3ARM66HBYIE47AP", "length": 10439, "nlines": 189, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "छे ती कुठे माझी मुलगी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nछे ती कुठे माझी मुलगी\nवडील होण्या इतपत जगात\nकोणताच प्रचंड आनंद नाही\nनि कन्या झाली तर कोणतचं सुख\nमुठ आवळून तू बोट धरतेस\nतो हरेक क्षण माझा खास होतो\nतुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत\nमला जग जिंकल्याचा भास होतो...\nकिंचाळणं जरी मधूर आहे\nमाझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं\nहे समाधान भरपूर आहे...\nनि त्याही पेक्षा खूप भाग्यवान\nज्या पित्याचे हात उरकती\nसर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...\nतो प्रश्नच मी उगारत नाही\nवडीलांचं मुलीवर प्रेम जास्त\nहे सत्यही मी झुगारत नाही...\nसंसारात रमण्या पेक्षा मी\nमुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो\nभावनांच्या खेळात आई नंतर\nमुलीचाच तर क्रम येतो...\nबाबा म्हणत माझ्या मुलीचे\nजसे नाजूक ओठ हलू लागतात\nसमाधानाची इवली इवली फुलं\nह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...\nदेवाकडे एवढचं मागणं आहे\nदिवसरात्र झिजणं, जागणं आहे...\nआनंदाचे अगणित क्षण तिच्या\nनाजूक हास्यात दडले आहेत\nतिला कायम हसतं ठेवण्यासाठी\nमलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...\nभाग्य ज्याला म्हणतात ते\nमाझ्या मुलीतच सापडलं आहे\nमाझ्या ग्रहांचे मन कदाचित\nतिच्याच पायांशी अडलं आहे...\nमुलगी सासरी जाण्याचा क्षण\nवडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते\nस्वतःच्या काळजा पासून दुरावणं\nजगातली सर्वात मोठी शिक्षा असते...\nआभाळा एवढं सुख काय ते\nतिचं प्रत्येक हास्य उधळतं...\nइतरांचे नशीब घेऊन येतात\nत्या बाबतीत मुली माहीर आहेत\nमुलगी म्हणजे धनाची पेटी\nहे सत्यही तसं जग जाहीर आहे...\nमुलींचे एक छान असतं\nमुलगी असण्याचा अभिमान असतो\nमान, शान व सन्मान असतो...\nछे ती कुठे माझी मुलगी\nती तर आहे श्वास माझा\nउद्या मनांवर राज्य करेल\nस्वप्नं नाही विश्वास माझा...\nमुलाचे सेक्स कारनामे पाहण्यासाठी वडिलांनी लावला स्पाय कॅमेरा\n‘इंडिया डॉटर’वरील बंदी टिकणार नाही : लेस्ली\nआई-वडिलांच्या भांडणाला वैतागून युवकाची आत्महत्या\nव्यथा : एका वृद्ध पित्याची..\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5386978543566033107&title=Sachin%20Satpute%20on%20Vaidnyanik%20Katta&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:34:12Z", "digest": "sha1:CFB2A7325KETPNPWOZOJJ34VQ7BBQQKU", "length": 7241, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वैज्ञानिक कट्ट्यावर सचिन सातपुते", "raw_content": "\nवैज्ञानिक कट्ट्यावर सचिन सातपुते\nपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर एमकेसीएलच्या ई-प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक सचिन सातपुते येणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा त्यांच्या गप्पांचा विषय असणार आहे. २४ मार्च रोजी दुपारी चार वाजता सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात हा वैज्ञानिक कट्टा भरणार आहे.\nकृत्रिम बुद्धीमत्ता आहे तरी काय आपल्या दैनंदिन वापरात आज ती कुठे आहे आपल्या दैनंदिन वापरात आज ती कुठे आहे आपण या यंत्रांची हुशारी कुठे वापरू शकतो आपण या यंत्रांची हुशारी कुठे वापरू शकतो त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि उपयोग कोणते त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि उपयोग कोणते आपल्यापैकी प्रत्येकाला ते हाताळता येऊ शकतात का आपल्यापैकी प्रत्येकाला ते हाताळता येऊ शकतात का नवीन तंत्रात नवीन पिढीला संधी काय आहेत, या बद्दल सचिन सातपुते बोलणार आहेत.\nहा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या कट्ट्यावर सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले.\nदिनांक : २४ मार्च २०१८, शनिवार\nवेळ : दुपारी चार\nठिकाण : मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र, सेनापती बापट रस्ता, पुणे\nTags: PuneMarathi Vidnyan ParishadMuktangan Vidnyan Shodhika KendraMaharashtra Knowledge Corporation Ltd.Sachin Satputeपुणेमराठी विज्ञान परिषदमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रमहाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडसचिन सातपुतेप्रेस रिलीज\nवैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. रत्नदीप जोशी ‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ मानवी संस्कृतीच्या अभ्यासात‘डीएनए’मोठी संधी ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=108", "date_download": "2018-04-23T18:49:19Z", "digest": "sha1:HM2AOV4S75MOFWR5VSS6HZFFOA2ICL65", "length": 7566, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार\nगौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीन कुमारला बंगळूरमधून अटक\nमुस्लिमविरोधी भावना व्यक्त केल्याने अनुष्काच्या 'परी'ला पाकिस्तानात बंदी\nप्रोव्हीडंट फंड सहजरित्या काढणे शक्य\nचिदंबरमना सीबीआयचा झटका; चेन्नई विमानतळावरुन कार्ती चिदंबरम यांना अटक\nभारताची पाकीस्तानवर कारवाई, रॉकेट-तोफांच्या सहाय्याने अनेक चौक्या उद्ध्वस्त\nछत्तीसगढ-तेलंगणा पोलिसांची संयुक्त कारवाई, 10 नक्षलवाद्यांचा खात्मा\n6 ते18 मार्च दरम्यान श्रीलंकेत रंगणाऱ्या 20-20 मालिकेत जुन्या खेळाडूनां विश्रांती\nदेशातील पहिली महिला ‘फ्लाइंग ऑफिसर’ अवनी, आकाशात घेतली नवी झेप\nकर्नाटकला झटका; अपघातग्रस्त कुटुंबाला 27 लाखाची नुकसान भरपाई\nशालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्मा करण्याची घोषणा\n'नीरव मोदी हे देशाबाहेर पळून गेलेले नाहीत', विजय अग्रवाल यांचा दावा\nपंजाब नॅशन बँकेतील घोटाळा, मेहुल चोकसींची संपत्ती जप्त\nघोटाळे बाजांविरूद्ध नेहमीच कारवाई करत आहोत आणि करत राहू - नरेंद्र मोदी\nआज सुप्रीम कोर्टात प्रिया प्रकाश वारियार खटल्यावर सुनावणी\nशंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन\nअश्लिल व्हिडीओ प्रसारीत करणारा व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन अखेर अटकेत\nराहुल गांधींनी मराठीतून दिल्या शिवजंयतीच्या शुभेच्छा\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5391381148744535915&title=Chand%20Jane%20Kahan%20Kho%20Gaya&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:24:02Z", "digest": "sha1:AUV37EFCZOSUOG5RIBRCKF4LOIIUW5QI", "length": 21517, "nlines": 154, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "चाँद जाने कहाँ खो गया...", "raw_content": "\nचाँद जाने कहाँ खो गया...\n१४ जानेवारी हा संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी संगीत दिलेले ‘चाँद जाने कहाँ खो गया’ हे गीत...\n चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून १४ जानेवारीचे वेगळेच महत्त्व आहे. या तारखेला १९१९मध्ये गीतकार कैफी आझमी यांचा जन्म झाला होता, तर १९२५मध्ये निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा जन्म झाला होता. आणि १९९१मध्ये याच तारखेला संगीतकार चित्रगुप्त यांचे निधन झाले होते. अलीकडच्या पिढीला या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यायची असेल, तर आमीर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाचे संगीतकार ‘आनंद-मिलिंद’ या संगीतकारांचे वडील म्हणजे संगीतकार चित्रगुप्त होय, अशी ओळख करून द्यावी लागेल.\nचित्रगुप्त यांचे पूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील करमैनी गावामध्ये १६ नोहेंबर १९१७ रोजी यांचा जन्म झाला. त्या दिवशी नेमकी ‘चित्रगुप्त पूजा’ हा बिहारमधील सण/उत्सव होता. म्हणून त्यांचे वडील जमुनाप्रसाद यांनी त्यांचे नाव चित्रगुप्त ठेवले बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील करमैनी गावामध्ये १६ नोहेंबर १९१७ रोजी यांचा जन्म झाला. त्या दिवशी नेमकी ‘चित्रगुप्त पूजा’ हा बिहारमधील सण/उत्सव होता. म्हणून त्यांचे वडील जमुनाप्रसाद यांनी त्यांचे नाव चित्रगुप्त ठेवले पाटणा विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषय घेऊन ते एमए झाले. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. विद्यार्थिदशेत असताना त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली.\nगायक बनण्याचे स्वप्न घेऊन ते १९४५ साली मुंबईला आले. भातखंडे संगीत विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. काही काळ संगीत अध्यापनाचे कामही केले. नंतर ते संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांचे सहायक म्हणून काम करू लागले. ‘मनचला’, ‘शौकीन’, ‘किस्मत’ या काही चित्रपटात त्यांनी गाणीही गायली; पण गायनापेक्षा संगीताकडे जास्त लक्ष देण्याचा सल्ला एस. एन. त्रिपाठींनी त्यांना दिला.\n१९५०पासून चित्रगुप्त स्वतंत्ररीत्या संगीत देऊ लागले. ‘हमारा घर’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट १९८०पर्यंतच्या आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत चित्रगुप्त यांनी सुमारे १०० चित्रपटांना संगीत दिले; पण तरीही अनेक चित्रपटप्रेमी त्यांना संगीतकार फार मान देत नाहीत. त्यामागे चित्रगुप्त यांचे एक दुर्दैव असे, की त्यांना संगीत देण्यासाठी जे चित्रपट मिळाले, ते पोशाखी, पौराणिक आणि देमार स्टंट चित्रपट होते. अशा प्रकारच्या दुय्यम किंवा तृतीय दर्जाच्या चित्रपटांनाही संगीत देताना चित्रगुप्त यांनी त्यांच्या परीने सुरेल संगीत देण्याचा प्रयत्न केला. तसेच ऑपेरा हाउस, बडा आदमी, आधी रात के बाद अशा काही चित्रपटांसाठी चित्रगुप्त यांनी शास्त्रोक्त संगीतावर आधारलेलीही गाणी दिली आहेत.\nगीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या पाठींब्यामुळे चित्रगुप्त यांचा मद्रासच्या ए. व्ही. एम. या चित्रसंस्थेत प्रवेश झाला. ‘भाभी’ या चित्रपटातील उत्तम गीतांमुळे त्यांना प्रथम दर्जाचे चित्रपट मिळू लागले. त्यामध्ये बरखा, कंगन, माँ-बाप, पतंग, सुहाग सिंदूर असे सामाजिक चित्रपट होते. त्या सुमारे १३ चित्रपटांतील गीतांनी लोकप्रियता मिळवलीच; पण त्याचबरोबर चित्रगुप्त यांना नाव, वैभव, ग्लॅमर, प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढे त्यांनी मजरूह आणि प्रेमधवन या गीतकारांचीही गीते सुंदर संगीतात गुंफून लोकप्रियता मिळवली.\nजाग दिले दिवाना..... (उंचे लोग), ये दुनिया पतंग (पतंग), मुझे दर्द दिल का पता न था (आकाशदीप), चल उड जा रे पंछी (भाभी), कोई बता दे (मैं चूप रहूँगी), लागी छूटे ना (काली टोपी लाल रुमाल), तेरी दुनिया से दूर (जबक) अशी चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधुर गीतांची मोठी यादी आहे.\nपरंतु चित्रगुप्त यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, तलत मेहमूद, मुकेश या गायकांपेक्षा महंमद रफी यांच्या आवाजाचाच जास्त वापर केलेला दिसून येतो. चित्रगुप्त यांनी संगीत दिलेल्यापैकी महंमद रफी यांनी गायलेल्या गीतांची संख्या २४८ आहे आणि त्यापैकी ११० सोलो अर्थात एकल गीते असून, १३८ द्वंद/युगलगीते आहेत. आणि गायिकांच्या बाबतीत असे दिसून येते, की लता मंगेशकर यांचाच आवाज त्यांनी बहुतेक वेळा वापरला होता.\nचित्रगुप्त यांनी संगीत दिलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, लोकांच्या स्मरणात आहेत, याचे कारण कमीत कमी वाद्यवृंद, हलकेफुलके संगीत, साध्या-सोप्या मधुर चाली ही त्यांच्या संगीताची वैशिष्ट्ये होती. त्यांना संगीतकार न मानणारेही त्यांची गाणी ऐकतात. त्यामुळे आज त्यांच्या पश्चात २८ वर्षांनंतरही त्यांची आठवण पुसली जात नाही.\nसंगीतकार चित्रगुप्त यांनी संगीत दिलेल्या ‘मैं चूप रहँगी’ या १९६२मधील चित्रपटातील हे एक मधुर द्वंद्वगीत पाहा काव्य राजेंद्रकृष्ण यांचे आहे. हे गीत अभिनेता सुनील दत्त आणि अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रित झालेले आहे.\nदोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करत असतात. एका चांदण्या रात्रीच्या शीतल वातावरणात दोघे एकमेकांना भेटतात. आणि अशा एकमेकांमध्ये हरवूनही जातात. आणि थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात येते, की आपल्या प्रेमाचा साक्षीदार असणारा चंद्र कोठेच दिसत नाही. आणि मग त्या दोघांचा एक प्रेमळ संवाद सुरू होतो. प्रश्न-उत्तर स्वरूपातून गीत फुलत जाते.\nचाँद जाने कहाँ खो गया\nतुमको चेहरे से पर्दा हटाना न था\n(अरेच्चा, हा) चंद्र कोठे हरवला/दडून बसला (हे प्रिये) तुझ्या चेहऱ्यावरील घुंघट/पडदा तू दूर करायला नको होतास. (कारण तुझ्या चेहऱ्याचे सौंदर्य बघून त्या सुंदर चंद्रालाही आपल्या सौंदर्यापेक्षा हे अप्रतिम लावण्य बघून आपले तोंड लपवावेसे वाटले असेल.)\nप्रियकराने असे म्हणताच प्रेयसी म्हणते -\nचाँदनी को ये क्या हो गया\nतुमको भी इस तरह मुस्कराना न था\n(अरे, तू चंद्राच्या गोष्टी करतोस पण ते बघ) चांदणीलाही हे काय झाले (कदाचित तुझ्या हास्यामुळे ती लाजली असावी म्हणूनच) तू अशा पद्धतीने हसायला नको होतेस.\nराजेंद्रकृष्ण यातून सांगतात, की आकाशात चंद्र व चांदणीहीचेही प्रेम फुलत आहे. आणि इकडे प्रेमाने आनंदित झालेला प्रियकर सभोवतालच्या वातावरणाबद्दल म्हणतो -\nप्यार कितना जवाँ रात कितनी हसीं\nआज चलते हुए थम गई है ज़मीं\n(आपले हे) तरुण प्रेम आणि ही सुंदर रात्र, येथे (अशा सुंदर वातावरणात) चालता चालता ही भूमी (जमीन) (एकाच जागी) थांबल्यासारखी वाटत आहे (म्हणजे हे सुंदर वातावरण बदलू नये.)\nयावर प्रियकराला ती सांगते, की\nआँख तारें झपकने लगे\nऐसा उल्फ़त का जादू जगाना न था\n(अरे) प्रेमाची अशी जादू तू जागवायला नको होतीस (की त्यामुळे) या चांदण्या डोळे झाकून घेऊ लागल्या आहेत (पापण्या मिटू लागल्या आहेत.)\nया प्रेमसंवादात आता ती म्हणते -\nप्यार में बेख़बर हम कहाँ आ गए\nमेरी आँखों में सपने से क्यूँ छा गए\n(अरे प्रिया) या प्रेमात आपण भान हरपून कोठे येऊन पोहोचलो (आणि तू) माझ्या नयनात स्वप्नाप्रमाणे का येऊन बसलास\nआपल्या प्रेमात पडलेली ‘ती’ जेव्हा प्रेमभराने असे प्रश्न विचारते, तेव्हा ‘तो’ही तिला सांगतो –\nदो दिलों की है मंज़िल यहाँ\nतुम न आते तो हमको भी आना न था\n(अग प्रिये आपण कोठे आलो, हे तू काय विचारतेस) दोन हृदयांचे/मनांचे प्रीतीचे एक ठिकाण असते ना, तेथेच आपण येऊन पोहोचलो आहोत (आणि या ठिकाणावर) तू न येतीस, (तू भेटली नसतीस) तर मलाही येववले नसते, मी आलो नसतो (अर्थातच तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावरही मी प्रेम करणे अशक्य आहे.)\nअत्यंत साधे शब्द, सोपा अर्थ, प्रेमाचा संवाद असलेले हे गाणे मधुर वाटते. कारण याची चाल, याचे संगीत आणि ते खुलवण्यासाठी असलेला मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा स्वर दोन्हीही गोड आवाजासाठी ओळखले जाणारे दोन्हीही गोड आवाजासाठी ओळखले जाणारे या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चंद्राने ज्या प्रेयसीला बघून आपले तोंड झाकून घ्यावे, अशी सौंदर्यवती कोण असेल या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चंद्राने ज्या प्रेयसीला बघून आपले तोंड झाकून घ्यावे, अशी सौंदर्यवती कोण असेल होय शालीन सौंदर्य असलेली मीनाकुमारी या गीताला ‘चार चाँद’ लावते. म्हणून तर सुनील दत्त म्हणतो, की आकाशीचा चंद्र गेला कोठे\nअशीच होती चित्रगुप्त यांची सुनहरी गीते\nमोबाइल : ८८८८८ ०१४४३\n(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)\n(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)\nजरा सामने तो आओ छलिये.. दिल पुकारे आ, रे, आ, रे.... मोहब्बत में पहला कदम रखनेवालो... बात बात में रुठो ना.... रहें ना रहें हम...\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1918", "date_download": "2018-04-23T19:30:14Z", "digest": "sha1:I23JA7BGA57HWXORMXCJXSHA6XBQ5IME", "length": 2444, "nlines": 50, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "रेकॉर्डेड मुलाखत शब्दांकित करायला लेखक हवेत. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nरेकॉर्डेड मुलाखत शब्दांकित करायला लेखक हवेत.\nमाझ्याकडे एक काम आहे. प्री-रेकॉर्डेड मुलाखतीवरुन सुमारे हजार-बाराशे शब्दांचे लेख मराठीत लिहायचे आहेत.\nमुलाखती व लेख कसा लिहायचा त्याचे स्पेसिमेन उपलब्ध आहे. मोबदला मिळेल.\nकोणी माबोकर या कामास उत्सुक असल्यास कृपया मला खालील इमेल आयडीवर संपर्क करा.\nफक्त घाई आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर संपर्क करावा.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/naryan-rane-meet-cm-fadanvis-274783.html", "date_download": "2018-04-23T19:19:03Z", "digest": "sha1:SUJHGJR6NCWGQ34JEBDYCYT3JQFJ74CY", "length": 11851, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत !", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत \nविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत पोहोचले आहे.\n20 नोव्हेंबर : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत पोहोचले आहे. मुख्यमंत्री फडणवीस लवकरच अमित शहा आणि दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं कळतंय.\nकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी स्वत: पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापनेनंतर राणेंनी भाजपसोबत घरोबा केला. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात राणेंचा सहभाग निश्चित समजला जातोय. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही. त्यातच विधानपरिषद निवडणूक होतेय.\nया निवडणुकीत नारायण राणे लढणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आज संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.\nया भेटीबाबत नारायण राणेंनी दुजोरा दिला असला तरी चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात ठेवलाय. लवकरच पत्रकार परिषद घेऊन राणे विधानपरिषद निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे असं कळतंय. काही दिवसांपूर्वीही राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm fadanvisnaryan raneनारायण राणेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaikranticollege.com/contents/View_News.php?md=NTk=", "date_download": "2018-04-23T18:51:28Z", "digest": "sha1:2GHYINCPKWEJVMAY5A74YFKS42KE7OUJ", "length": 1743, "nlines": 3, "source_domain": "www.jaikranticollege.com", "title": "Jaikranti College : News", "raw_content": "News Heading : * महाराष्ट्र शासनातर्फे महाविद्यालय गौरव\nमहाराष्ट्र शासनातर्फे ‘जयक्रांती महाविद्यलाचा’ गौरव\nराज्य शासनाच्या वतीने स्त्री – पुरुष समानता रुजवण्यासाठी ‘जागर जाणिवेचा’ हा उपक्रम राज्यातील सर्व महाविद्यलयात राबवण्यात आला होता. जयक्रांती महाविद्यालयाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबदल जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पुरस्कार दिला आहे. मुंबई येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार, प्राचार्या कुसुम पवार, अधीक्षक रामेश्वर स्वामी यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140725052259/view", "date_download": "2018-04-23T19:17:54Z", "digest": "sha1:G5KDA5L5VAWRKQE5K446Z767ZSJVF2RL", "length": 11210, "nlines": 123, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण २", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n( शंका :- ) “ तुझ्या ठिकाणीं ( दिसणारा ) कोप, चंद्रामधील अग्नीसारखा मला वाटतो. ”\nह्यासारख्या वाक्यांतलें उपमान ( चंद्रांतील अग्नि ) अत्यंत असंभवनीय असल्याने त्याचें ( नायिकागत कोपाशीं ) सादृश्य आहे असे मानणें शक्यच नाहीं; मग या वाक्यांत चमत्कार होणार तरी कशा-मुळें ” असे तुम्ही ( म्हणजे शंकाकार ) म्हणत असाल तर ( त्यावर आमचें उत्तर ) - ( ह्या ठिकाणीं ) कवीला ( ‘ चंद्रांतील अग्नि ’ असें दोन पदार्थांचें एकत्र मिळून होणारें ज्ञान झालेलें नसून ) चंद्र व अग्नि ह्या दोन पदार्थांचें वेगवेगळें सुटें ज्ञान ( प्रथम ) झालें; आणि मग त्यानें, त्या दोघांची मिळून आपल्या मर्जीप्रमाणें ‘ चंद्रामधील अग्नि ’ अशी, ज्या रूपाचा ( कधींही ) संभव असू शकत नाहीं अशा रूपानें, कल्पना केली. त्यामुळें आतां त्याच्याशीं नायिकेच्या कोपाच्या साम्याची कल्पना करायला हरकत नाही. “ ( केवळ ) कल्पनेनें निर्माण केलेलें, पण ( वस्तुत: ) खरें नसलेलें सादृश्य, चमत्कार करील तरी कसें ” असे तुम्ही ( म्हणजे शंकाकार ) म्हणत असाल तर ( त्यावर आमचें उत्तर ) - ( ह्या ठिकाणीं ) कवीला ( ‘ चंद्रांतील अग्नि ’ असें दोन पदार्थांचें एकत्र मिळून होणारें ज्ञान झालेलें नसून ) चंद्र व अग्नि ह्या दोन पदार्थांचें वेगवेगळें सुटें ज्ञान ( प्रथम ) झालें; आणि मग त्यानें, त्या दोघांची मिळून आपल्या मर्जीप्रमाणें ‘ चंद्रामधील अग्नि ’ अशी, ज्या रूपाचा ( कधींही ) संभव असू शकत नाहीं अशा रूपानें, कल्पना केली. त्यामुळें आतां त्याच्याशीं नायिकेच्या कोपाच्या साम्याची कल्पना करायला हरकत नाही. “ ( केवळ ) कल्पनेनें निर्माण केलेलें, पण ( वस्तुत: ) खरें नसलेलें सादृश्य, चमत्कार करील तरी कसें ” असें म्हणू नका. अत्यंत मऊ म्हणून मानलेल्या सोन्यानें जिचें शरीर बनविलें आहे, ( ब ) हिर्‍याच्या दातांच्या प्रभेनें जिनें भोंवतालचा अंधकार दूर केला आहे अशी सुंदरी ( एखाद्यानें ) भावनेच्या बळानें, स्वत:च्या पुढें उभी केली व तिला आलिं-गिले तर, त्याला त्यापासून आल्हाद झालेला आपण पाहतों ( च कीं ). उपमेच्या आमच्या लक्षणांत, ‘ उपमान व उपमेय हीं खरीं ( च ) असलीं पाहिजेत असे शब्द ( आम्ही ) घातले नसल्यानें, ( वरील वाक्यांतील कल्पित उपमानामुळें ) मुळीं सुद्धां बिघडणार नाहीं. आणि म्हणूनच-\n“ ( ह्या सुंदरीच्या ) गालावरून तिच्या स्तनप्रदेशावर पडलेली कुरळ्या केसांची बट, चंद्रमंदलावरून ( खालीं ) मेरु पर्वतापर्यंत लोंबणार्‍या सापासारखी दिसत आहे. ”\nयासारख्या श्लोकांत, विसंगत असें कांहींच नाहीं. दुसरे ( कांहीं ) लोक, “ ह्या श्लोकांतील कल्पित उपमेचें, ( ह्यांतील उपमेयाला ह्या कल्पित उपमानाखेरीज ) ‘ दुसरें उपमानच न मिळणें ’ हें फळ असल्यानें, ह्यांत ( उपमा नसून ) दुसराच ( कोणता तरी ) अलंकार आहे, ” असेम म्हणतात; पण तें बरोबर नाहीं; कारण यांतील सादृश्य चमत्कारजनक असल्यानें ह्यांतील अलंकाराचा उपमेंत समावेश करणें ( च ) योग्य आहे. ( आणि शिवाय ) “ खर्‍या उपमानानें निरूपित सादृश्य ” असे शब्द ( आम्ही ) लक्षणांत घातलेले नाहीत. आतां ‘ दुसरें उपमान न मिळणें ’ हे ह्यांतील अलंकाराचें फळ आहे, ( आणि म्हणूनच येथें दुसरा अलंकार मानावा ) असें म्हणत असाल तर, तें फळ ( उलट, ह्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची उपमा मानायला ) च अनुकूल प्रमाण आहे; ( ह्याला ) उपमेच्या बाहेर ठेवायला ( अनुकूल प्रमाण ) नाहीं.\nवनस्पतींच्या वर्गीकरणातील एखाद्या एककाचे अनुवृत्त प्रकाशनाच्या पद्धतीप्रमाणे बनविलेले व त्याबरोबरच त्याचे वर्णन दिलेले अथवा तत्पूर्वीच्या अनवृत्त प्रकाशनाचा व वर्णनाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ दिलेले प्रसिद्धीकरण.\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/privacyPolicy", "date_download": "2018-04-23T18:55:30Z", "digest": "sha1:K5EQNUDLBDPEYLLGAGENUG5DBHFJXGFS", "length": 11366, "nlines": 162, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> गुप्तता धोरण\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसर्वसाधारण नियमाप्रमाणे हे संकेतस्थळ स्वयंचलितरित्या कोणतीही व्यक्तिगत माहिती तुमच्याकडून घेत नाही. (नांव,दुरध्वनी क्र. अथवा डाक पत्ता इ.) हे संकेतस्थळ तुम्हाला व्यक्तिशः ओळखण्याचे आमच्या संस्थेला मुभा (स्वातंत्र्य) देते. जर हे संकेतस्थळ तुम्हास व्यक्तिगत माहिती देण्याबाबत विनंती करत असेल, तर तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या पुरेशा संरक्षणार्थ योग्य उपाययोजना केली असेल, तसेच हया माहिती संकलनाचे विशिष्ठ उद्देशाबाबत आपणास पूर्वसुचित केले जाईल. संकलीत केलेली कोठलीही व्यक्तिगत माहिती विंधानात नमूद कारण्यासाठीच वापरली जाईल व कोठल्याही खाजगी संस्थेशी या माहितीची देवाणघेवाण (समभाग/हस्तांतरण)केली जाणार नाही.\nया हे संकेतस्थळावर बिगर शासकीय संस्थेच्या जोडण्या असू शकतात की ज्याची माहिती संरक्षण व खाजगी कार्यक्रम /कार्यवहन हे आमच्यापेक्षा वेगळे असू शकते. इतर (संस्थांच्या) संकेतस्थळातील माहितीसाठ्याबाबत ही संस्था जबाबदार नाही, तसेच त्या (इतर) संस्थांच्या खाजगी सुचनांचा परामर्श घ्यावा असे आग्रहाचे प्रतिपादन आम्ही करतो. आमच्याकडे वापरकर्त्यांची विशिष्ठ माहिती उदा. इंटरनेट प्रोटोकाल स्थळे, उपभोक्त्याचे नाव, ब्राऊजर प्रकार,ऑपरेटींग सिस्टीम संकेतस्थळास भेट दिल्याचा दिनांक व वेळ व पाहण्यात आलेली पृष्ठे संकलीत/संग्रहात असू शकते. या स्वरुपाची माहिती आम्ही कोणत्याही परिस्थितीत (हे संकेतस्थळ तोडण्याच्या घटना घडल्याचे लक्षात येण्या व्यतिरिक्त) आमच्या संकेतस्थळास भेट देणा-या व्यक्तिस देत नाही. आम्ही वापरकर्ता व त्याची ब्राऊजिंग केलेल्या कामांचा शोध घेत नाही. (फक्त सेवा पुरवठा माहितीसाठयाचे बाबत कायदा संस्थापन संस्थांचे न्यायादेश आणले असल्यास तसा शोध घेतो).\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/6TenderNotice/1TenderNotices;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:01:58Z", "digest": "sha1:O5V3PKALGS6M7DBYB2A26SEGH276JTDT", "length": 9421, "nlines": 167, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> निविदा >> रुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nजलसंपदा विभागातील ३ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्व निविदा सुचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने पत्रादृवारे जलसंपदा विभागातील सर्व कार्यालयांना कळविले आहे. तसेच जलसंपदा विभागातील कार्यालये त्यांच्या निविदा सुचना https://wrd.maharashtra.gov.in या मुख्य संकेतस्थळावरील “निविदा >> निविदा सुचना” या टॅब अंतर्गत कशी अपलोड करु शकतील, याबाबतचे सविस्तर माहितीपत्र अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे या कार्यालयाने सर्व प्रादेशिक कार्यालयांना उपलब्ध करुन दिले आहे.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nनिविदा प्रसिदृधी विषयी शासनाचे पत्र\nनिविदा अपलोड करण्याविषयी कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे कार्यालयाचे पत्र दिनांक:१५/०९/२०१५\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/maharashtra/121-kokan-thane", "date_download": "2018-04-23T19:02:20Z", "digest": "sha1:KHOFHXNIKWPEGXLHWQDJKOFDED6VKHQS", "length": 6758, "nlines": 157, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nआता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर\nशिवसेना आमदार राजन साळवींना अटक\nनेरळ माथेरान दरम्यान रेल्वे स्थानकांचे पालटले रुप\nगुहागर नगरपंचायत निवडणूक; राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांना धक्का\nअन् ‘त्या’ने न्यायाधीशांसमोर पोटात चाकू खुपसला, रायगडमधील धक्कादायक घटना\nपेट्रोल भरुन झाला अन् बाईकने पेट घेतला\nकणकवलीत पुन्हा राणेंचं वर्चस्व\nउल्हासनगर सेक्शन-5मध्ये एका इमारतीत बिबट्याचा धुमाकूळ\nकर्णबधिर मुलींवर, केअर टेकरकडून लैंगिक अत्याचार\n...तर सेनेचे मंत्री राजीनामा देतील - रामदास कदम\nशरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्प ठिकाणी देणार भेट\nव्यसनमुक्तीच्या नावाखाली रुग्णांचा शारिरीक छळ; रायगडमधील धक्कादायक प्रकार\nनाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\nमहाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्टीय दर्जाचे नामांकन\nप्रियकराची हत्या आणि प्रियसीवर बलात्कार करणारा अटकेत\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/04/04/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-23T19:08:39Z", "digest": "sha1:CZ72CGQZQRJSBZNKFTR3NJKSHW35RHZ5", "length": 21140, "nlines": 475, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "मजबूत हाडांसाठी सूर्यप्रकाश | Abstract India", "raw_content": "\nव्हिटॅमिन्स आपल्या शरीरातल्या अनेक रासायनिक प्रक्रियांसाठी आवश्‍यक आहेत. त्यांचे दोन प्रकार. त्यांपैकी बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी, तर ए.डी.इ.के. ही तेलात किंवा चरबीत एकरूप होणारी. ड जीवनसत्त्वाचे विशेष म्हणजे ते त्वचेमध्ये सूर्यप्रकाशातल्या अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांमुळे तयार होते. आहारातून मिळते ते फार थोडे म्हणजे सुमारे 10% इतकेच. कॉडलिव्हर ऑइल, कोळंबी, अंड्याचा बलक, प्राण्याचे यकृत इत्यादींमध्ये भरपूर “ड’ जीवनसत्त्व असते. दुधात मात्र फारसे नसते. तसेच वनस्पतींमधील “ड’ जीवनसत्त्वही रासायनिक दृष्ट्या वेगळे असते. त्वचेखाली बनलेले तसेच आतड्यातून शोषलेले “ड’ जीवनसत्त्व नंतर यकृत आणि मूत्रपिंडात जाऊन कार्यकारी बनते. म्हणजेच या अवयवांची पुरेशी कार्यक्षमता त्यासाठी आवश्‍यक आहे. रक्तामध्ये “ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण 30 नॅनोग्रॅम/ मि.लि. यापेक्षा कमी असू नये.\n“ड’ जीवनसत्त्वामुळे शरीरात कॅल्शिअमचे संतुलन राखले जाते. कॅल्शिअम हे हाडांच्या ताकदीसाठी अत्यावश्‍यक आहेच. याखेरीज मज्जतंतूंमधील संज्ञावहन, स्नायूंचे आकुंचन, हृदयाचे स्पंदन, रक्त साकळणे, अन्नपचन, तसेच संप्रेरकांची कार्यक्षमता यासाठीही कॅल्शिअम अत्यावश्‍यक आहे. “ड’ जीवनसत्त्वही शरीरात संप्रेरकासारखे (हॉर्मोन) कार्य करते. शरीरातल्या सर्वच पेशींची वाढ होण्यासाठी आणि त्या कार्यक्षम होण्यासाठी “ड’ जीवनसत्त्व आवश्‍यक आहे. त्यामुळेच स्नायूंचीही ताकद राखली जाते. अशक्त स्नायूंमुळे धडपडून हाडे मोडण्याची शक्‍यता जास्त. या कमजोरीमुळे खाली सहजपणे बसता येत नाही. बसले तर उठता येत नाही. चालताना बदकासारखी छोटी फाकलेली पावले पडतात आणि तोल सांभाळता येत नाही. वयस्कर स्त्रियांमधली पाठदुखी अनेकदा अपुऱ्या “ड’ जीवनसत्त्वामुळे होते. “ड’ जीवनसत्त्व स्वाभाविक प्रतकारशक्तीला बलवान बनवते. त्यामुळे टीबी (क्षय) सारख्या जंतूंचा प्रतरोध होऊ शकतो. संग्रहणीसारख्या प्रतकारशक्तीच्या आजारातही त्याचे महत्त्व आहे. गुडघ्याच्या संधिवातात इ जीवनसत्त्वाने कूर्चेची कमी झीज होते. पुरेशा “ड’ जीवनसत्त्वामुळे आमवात (ऱ्हुमॅटॉइड संधिवात) होण्याची शक्‍यता कमी असते. आणि झाला तरी तो कमी तीव्रतेचा असतो. ब्लडप्रेशर, मधुमेह, भ्रमिष्टपणा (स्कीझोफ्रेनिया) आणि उदासीनता (डिप्रेशन) तसेच छाती, आतडे, प्रोस्टेट इत्यादींच्या कॅन्सरमध्येही “ड’ जीवन सत्त्वाची कमतरता, हे एक कारण मानले जाऊ लागले आहे.\nचेहरा आणि हात अर्धा तास सूर्य प्रकाशात राहिले तरच त्वचेखाली “ड’ जीवनसत्त्व बनण्याची प्रक्रया सुरू होते. त्यामुळे पुरेसा वेळ सूर्यप्रकाशात राहणे, हाच “ड’ जीवनसत्त्व मिळवण्याचा सर्वांत प्राकृतिक मार्ग आहे. सूर्यप्रकाशाची प्रत ढगाळ वातावरण आणि हवेच्या प्रदूषणामुळे कमी होते. सकाळी लवकरचा तसेच संध्याकाळचा सूर्यप्रकाशही यासाठी उपयोगाचा नाही. त्वचा काळसर असणे, अंगभर कपडे (बुरखा, घुंघट, रुमाल, ओढणी) घालणे, घर किंवा ऑफिसच्या बाहेर न पडणे यामुळे भर दुपारीसुद्धा आपल्यापैकी बहुतेकांना सूर्यप्रकाशाचा स्पर्शही होत नाही.\nfrom → \"ड' जीवनसत्त्व, आयुर्वेद, मजबूत हाडांसाठी, व्हिटॅमिन्स, सूर्यप्रकाश\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pganeshe123.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T19:07:59Z", "digest": "sha1:6CKL63CRYTFIJR4ZBCTBQ7L2R6XUO6QK", "length": 20633, "nlines": 35, "source_domain": "pganeshe123.blogspot.com", "title": "MEDIA", "raw_content": "\nशिवाजी म्हणतो.. असा शिवरायांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान किंवा अधीक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही. लहानपणी ‘शिवाजी म्हणतो..’ असा खेळ गमतीने खेळला जायचा. पण आज राजकीय व सामाजिक नेतेमंडळी निमित्त शोधून हाच खेळ जाणतेपणी खेळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे यांच्या खेळात स्वत: शिवाजी महाराज काहीच म्हणत नाहीत, ही मंडळीच सर्व काही आपल्याला हवं ते आणि हवं तसं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात उभ्या राहणा-या भव्य शिवस्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादावरून पुन्हा सुरू झालेल्या मोठय़ांच्या खेळाचा घेतलेला मागोवा.\nशिवाजी म्हणतो- खाली बसा.\nशिवाजी म्हणतो- उभे राहा.\nशिवाजी म्हणतो- चित्र काढा.\nशिवाजी म्हणतो- खो खो हसा.\nशिवाजी म्हणतो- अरबी समुद्रात माझं भव्य स्मारक बांधा..\nखरं तर यातलं काहीच शिवाजी महाराज स्वत: म्हणत नाहीत. स्वत:ला त्यांचे सरदार, वारसदार, गडकरी, फडकरी आणि चरित्रकार म्हणवणारेच त्यांच्या नावाने सारं काही म्हणत राहतात. मग कधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला, तर कधी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला शिवाजी महाराजांचं नाव दिलं जातं.\n.. आणि आता समुद्रमार्गे येणा-या शत्रूचा धोका सर्वप्रथम ओळखणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट समुद्रातच उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूदही (वास्तविक काही वर्षापूर्वी याच शिवस्मारकासाठी विलासराव सरकारकडून १०० कोटींची तरतूद जाहीर झाली होती.) केली आहे. अरबी समुद्रातलं हे शिवस्मारक समुद्राच्या अथांगतेशी स्पर्धा करेल, असं भव्यदिव्य करण्याची शासनाची इच्छा आहे. स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग मराठी मनामनांत पेरणा-या जाणत्या राजाची भव्य अश्वारूढ प्रतिमा शासनाला उभारायची आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा प्रत्येकाला स्वातंत्र्याचा संदेश देतो. तद्वतच शिवाजी महाराजांचा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची आठवण करून देणारा पुतळा शासनाला अरबी समुद्रात उभा करायचा आहे.\nपण हे भव्यदिव्य स्मारक उभारायला सुरुवात होण्याआधीच ते (नेहमीच्या प्रथेप्रमाणे) वादात सापडलं आहे. आणि या वादाला निमित्त झालं आहे, ते या स्मारकासाठी नेमण्यात येणा-या समितीचं अध्यक्षपद. शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणार असल्याचं कुणी तरी खोडसाळपणे म्हणालं आणि वादाला तोंड फुटलं. कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवतेजाने भारावून आयुष्यभर शिवगाथाच गायली असली, तरी त्यांनी ‘राजाशिवछत्रपती’ या कादंबरीच्या माध्यमातून स्वत:च्या म्हणजे ब्राह्मण समाजाच्या फायद्याचीच गाथा गायली, असा महाराष्ट्रातील बहुजन समाजातील पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या नेतेमंडळींचा आरोप आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचं नाव जाहीर झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ झाला. अगदी शिवस्मारकाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे असतील, तर ते स्मारक उखडून टाकण्याची भाषाही केली गेली.\nबाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात तापलेलं हे वातावरण बघून बाळासाहेबांनंतर त्यांना आदराचं स्थान देणा-या राज ठाकरेंनी या युद्धात उडी घेतली. आणि बाबासाहेबांच्या अंगाला हात लावाल, तर हजारो हात उठतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते विनायक मेटे, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर या मंडळींना दिला. आणि मग इशारे-प्रतिइशा-यांच्या फैरी दोन्ही पक्षांकडून झडतच राहिल्या. शेवटी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘या स्मारकाचं अध्यक्षपद माझ्याकडेच आहे’ असं जाहीर केलं, तेव्हाच दोन्हीकडच्या तोफा थंडावल्या. मात्र तोवर शिवस्मारकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्याच ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तोंड फुटलं होतं.\nछत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभं राहावं, असं खरं तर प्रत्येकाचंच मत आहे. पण या स्मारकासाठी स्थापण्यात येणा-या समितीत कोण कोण असणार, हा खरा वादाचा मुद्दा आहे. कारण शिवाजी महाराजांसंदर्भात काहीही असलं, तरी तिथे बाबासाहेब पुरंदरे असणार हे आता उघड सत्य आहे. पण तेच आजच्या बहुजन समाजाच्या नेत्यांना नको आहे. कारण बाबासाहेबांसारख्या केवळ शिवशाहीरानेच नाही, तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते आजचे निनाद बेडेकर अशा अनेकांनी मराठेशाहीचा खरा इतिहास दडवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. तेव्हा शिवस्मारकाच्या समितीत पुरंदरे नकोत, त्यांच्याऐवजी इतर जाणकारांचा विचार केला जावा, असं पुरुषोत्तम खेडेकर सारख्याचं म्हणणं आहे.\nशिवस्मारकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व विनायक मेटे यांच्यात तर चांगलाच वाद रंगला होता. पण ‘वास्तविक आपला या वादात काहीच संबंध नव्हता,’ असं सांगत विनायक मेटे म्हणतात, ‘माझा आग्रह फक्त शिवस्मारकासाठी आहे. कारण १९९०पासून ते शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर असल्यापासून पुन्हा नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यावरही मीच या स्मारकाचा पाठपुरावा करत आहे. हे स्मारक लवकरात लवकर व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे. मग त्या समितीत बाबासाहेब पुरंदरे असोत, नाही तर इतर कुणी. पण ते तज्ज्ञ असावेत\nपण बाबासाहेब कुठल्याही परिस्थितीत नको, असं बहुजन समाजातील बहुतेकांचं म्हणणं आहे. कारण पूर्वसुरींनी सांगितलेला खोटाच इतिहास त्यांनी रंगवला. त्याची माहिती देताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात,‘रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२मध्ये स्वराज्याची स्थापना झाल्यावर झालेली असतानाही बाबासाहेब व इतर ब्राह्मण इतिहासकार रामदासांना शिवाजी महाराजांचं गुरुपद देतात. जेणेकरून एका ब्राह्मणाने मराठा राजाला घडवलं, असं सा-यांना वाटावं. म्हणूनच बाबासाहेबांना आमचा विरोध आहे.’\nया वादाची आच पोहोचूनही बाबासाहेब मात्र आताच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या आरोपाबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. एवढंच नाही, तर रामदास-शिवाजी भेटीचा १६७२ पूर्वीचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नसतानाही पाच वर्षापूर्वी एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रामदासांचीच बाजू उचलून धरली होती. त्यात ते म्हणतात, ‘शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची १६७२ पूर्वी भेट झाली असल्याचे पुरावे मिळत नाही, हे मान्य आहे. पण कागद मिळत नाही, म्हणून तशी भेट झालीच नसल्याचं म्हणणं हे रामदास स्वामींवर अन्याय करण्यासारखं आहे.’\nविशेष म्हणजे याच संबंधात इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी नेमकं बाबासाहेबांच्या विरोधी मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, ‘शिवाजी महाराज व रामदासांच्या भेटीचे उल्लेख फक्त रामदासी पोथ्यांमध्येच आढळतात आणि या पोथ्या खूप नंतरच्या काळातल्या आहेत. त्यामुळे या पोथ्यांच्या खरेपणाविषयी शंका घ्यायला खूप वाव आहे.’\nएकोणिसाव्या-विसाव्या शतकात होऊन गेलेले बहुतांश इतिहास संशोधक ब्राह्मण होते आणि त्यांनी नेहमीच आपल्या सोयीचा इतिहास समाजाला सांगितला, असं म्हटलं जातं. बाबासाहेबही त्यांचीच री ओढत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा जोतिबा फुले यांनी १८६९मध्ये लावला. तर लोकमान्य टिळकांनी १८९६मध्ये शिवजयंतीला सुरुवात केली. तरीही बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्यासारखे इतिहास संशोधक शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनीच शोधून काढल्याचं सांगतात.\nआजवर सातत्याने असा सोयीचा इतिहास सांगत आल्यामुळेच बाबासाहेबांसारखे चरित्रकार सातत्याने वादात सापडतात आणि शिवस्मारकासारखा चांगला प्रकल्पही वादग्रस्त ठरतो. एवढंच नव्हे, तर बाबासाहेबांच्या अध्यक्षपदाच्या वादातून या प्रकल्पाकडे नाहक ब्राह्मण-ब्राह्मणेतर दृष्टिकोनातून पाह्यलं जात आहे. या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर असा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण होऊ नये म्हणूनच शरद पवारांनीही नुकतंच ‘शिवरायांचा इतिहास संभाजी ब्रिगेड ठरवणार काय युगपुरुषांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करू नका. छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असा संकुचित विचार रुजणे धोकादायक आहे’, अशा शब्दांत मराठा समाजाच्या नेत्यांना फटकारलं आहे.\nशिवस्मारक असं जाती-पातीच्य वादात सापडल्यामुळेच हे स्मारकच नको, असाही सूर लावला जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिरीष पारकर म्हणाले, ‘शिवस्मारक उभारण्यासाठी समुद्रात कोटय़वधी रुपये वाया घालवण्यापेक्षा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले चांगली डागडुजी करून जतन केले जावेत. तसेच या किल्ल्यावर मध्ययुगीन वास्तुकाम पुन्हा उभारावं, जेणेकरून पर्यटकांना पुन्हा शिवइतिहास अनुभवता येईल.’\nज्येष्ठ इतिहास संशोधक असलेल्या कोल्हापूरच्या डॉ. जयसिंगराव पवार यांनाही तसंच वाटतं. मात्र किल्ल्यांवर मध्ययुगीन इतिहास उभा करतानाच शिवरायांच्या पराक्रमाला साजेसं असं त्यांचं स्मारकही उभं राहिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.\nशिवरायांचा पराक्रम कालातीत आहे. तो त्यांनी उभारलेल्या, जतन केलेल्या गडकोटांच्या माध्यमातून अद्याप जिवंतही आहे. पण त्यांचं संपूर्ण जीवनदर्शन घडवणारं स्मारकही अत्यावश्यक आहे. मात्र या स्मारकाच्या निमित्ताने ‘शिवाजी म्हणतो..’सारखा खेळ मांडून जाती-जातीत फूट पाडणा-या पेंढा-यांना वेळीच आवरायला हवं.\nशिवाजी म्हणतो... मुकुंद कुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/05/01/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-04-23T18:58:06Z", "digest": "sha1:V5UKJFVC6FLIPDDOHGZ45FRMH3HKFAQ3", "length": 23958, "nlines": 486, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "विरुद्ध अन्नाचे प्रकार | Abstract India", "raw_content": "\n(डॉ. श्री बालाजी तांबे)\nगुणांनी विरुद्ध असलेल्या अन्नाव्यतिरिक्त मात्राविरुद्ध, देशविरुद्ध, दोषविरुद्ध, कालविरुद्ध असे विरुद्ध अन्नाचे विविध प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. ……..\nआयुर्वेदाने सांगितलेली विरुद्ध अन्नाची संकल्पना पाहताना गुणांनी विरुद्ध पदार्थ एकत्र करून खाण्याने काय त्रास होऊ शकतात हे आपण मागच्या वेळेला पाहिले. त्याहीपलिकडे विरुद्ध अन्नाचे आणखी काही प्रकार आहेत.\nसंयोगविरुद्ध – संयोग झाल्यानंतर एकमेकांना विरुद्ध ठरणारे अन्न या प्रमाणे होय,\nमध व तूप समान मात्रेत घेणे.\nमधाचा उष्णतेशी संयोग करणे म्हणजे मध गरम करणे.\nमध खाऊन वर लगेच गरम पाणी पिणे.\nबिब्बा व गरम पाणी एकत्र घेणे.\nदेशविरुद्ध – ज्या देशात आपण राहतो, त्या देशाला अनुरूप खाणे असावे. देशाविरुद्ध आहारही विरुद्ध अन्नात मोडतो. उदा. वाळवंट, कोरड्या हवेचे प्रदेश वगैरे वाताचे आधिक्‍य असणाऱ्या ठिकाणी वातशामक अन्न सेवन करण्याची तर कफप्रधान प्रदेशात, पाऊस पाणी भरपूर असणाऱ्या प्रदेशात कफशामक अन्न सेवन करण्याची आवश्‍यकता असते. या उलट म्हणजे कोरड्या हवेत रुक्ष, तीक्ष्ण अन्न सेवन करणे; दमट हवेत तेलकट, थंड अन्न सेवन करणे हे विरुद्ध अन्नात मोडते.\nगुजरात, राजस्थान या कोरड्या हवेत खाल्ले जाणारे पदार्थ, मुंबईसारख्या दमट हवेत खाणे योग्य नव्हे किंवा दक्षिण भारतात खाल्ले जाणारे आंबवलेले पदार्थ महाराष्ट्रात सर्रास खाणे योग्य नव्हे. चीजसारखी पचायला जड वस्तू थंड प्रदेशात पचवता आली तरी भारतासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात सातत्याने खाणे अयोग्यच होय.\nकाळविरुद्ध – जे हवामान, जो ऋतू सुरू आहे त्याला अनुकूल काय, प्रतिकूल काय याचा विचार न करता घेतलेला आहार काळविरुद्ध समजला जातो. उदा. पावसाळ्यात पचायला हलके, ताजे व वातशामक म्हणजे मधुर, आंबट, खारट चवीचे अन्न खाण्यास योग्य असते. त्याऐवजी पचायला जड, रुक्ष असे वातवर्धक अन्न खाणे कालविरुद्ध होय. शरद ऋतूत पित्त वाढलेले असताना तिखट, आंबट, तीक्ष्ण पदार्थ सेवन करणे कालविरुद्ध होय.\nअग्निविरुद्ध – आयुर्वेदाने आहार अग्निसापेक्ष, भूकसापेक्ष असावा असेही आवर्जून सांगितले आहे. मंद अग्नी असणाऱ्यांनी कमी प्रमाणात व पचायला हलके अन्न खाणे योग्य असते, तर तीक्ष्ण अग्नी असणाऱ्यांना जेव्हा जेव्हा व जितकी भूक लागेल तेवढे अन्न खाणे गरजेचे असते. हा विचार बाजूला ठेवून मोजून मापून जेवणे, नियमपूर्वक ठरवून जेवणे किंवा भूक नसतानाही भरपूर खाणे हे अग्निविरुद्ध आहे.\nमात्राविरुद्ध – मध व तूप समप्रमाणात एकत्र करून खाणे हे मात्रेमुळे विरुद्ध असते. या ठिकाणी मध व तूप औषधासह थोड्या प्रमाणात घ्यायचे असतानाही विषम प्रमाणात (कमी जास्ती प्रमाणात) घ्यायला पाहिजे असा अर्थ घ्यायची आवश्‍यकता नाही. उदा. सितोपलादी चूर्ण मध-तुपासह चाटायचे असते त्या वेळी मध व तूप अर्धा अर्धा चमचा घेण्याने विरुद्ध होत नाही, परंतु नुसते मध व तूप भोजन स्वरूपात म्हणजे मोठ्या प्रमाणात खायचे असेल तर ते समान मात्रेत नसावे.\nमध, तूप, पाणी, तेल, वसा (प्राण्याच्या मांसातून निघालेला स्निग्धांश) एकत्र करून पिणे विरुद्ध होय. म्हणजे मध, तूप व पाणी एकत्र करून पिणे वा तेल, तूप, मध व पाणी एकत्र करून पिणे विरुद्धान्न होय. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे पचायला जड समजले जाते परंतु एखाद्याला वर्षानुवर्षे रात्री दूध प्यायची सवय असली व त्यामुळे त्रास होत नसला तर ती सवय मोडणे “सात्म्यविरुद्ध’ ठरेल.\nदोषविरुद्ध – आयुर्वेदाने वातदोषाला काय अनुकूल, पित्तदोषासाठी काय हितकर, कफदोष असताना काय योग्य याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. निरोगी व्यक्‍तीने आपल्या प्रकृतीनुसार प्रमुख दोषाला काय अनुरूप आहे याचा विचार करायला हवा. तर रोगी व्यक्‍तीने वा असंतुलन झालेल्या व्यक्‍तीने असंतुलित दोषानुसार काय खावे, काय करावे, काय करणे टाळावे याचा विचार करायला हवा. हे जेव्हा केले जात नाही तेव्हा ते दोषविरुद्ध समजले जाते. उदा. वातप्रकृतीच्या व्यक्‍तीने पावटा, मटार, चवळी, चुरमुरे वगैरे खाणे, अतिप्रवास करणे दोषविरुद्ध होय.\nपित्तप्रकृतीच्या किंवा पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तीने ढोबळी मिरची, वांगे, अतिप्रमाणात तिखट, तेलकट अन्न खाणे, रात्री जागणे दोषविरुद्ध होय. कफप्रकृतीच्या किंवा कफविकार झालेल्या व्यक्‍तीने श्रीखंड, चीज, मिठाया खाणे, दुपारचे झोपणे हेही दोषविरुद्ध होय.\nयाशिवाय संस्काराविरुद्ध, विधिविरुद्ध वगैरे विरुद्ध अन्नाची आणखी काही उदाहरणे आयुर्वेदाने सांगितलेली आहेत.\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nfrom → आहार हेच औषध\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2616", "date_download": "2018-04-23T19:29:55Z", "digest": "sha1:AFMZ6357LHS76DPNNLP3PLDBIXJEYLFX", "length": 39568, "nlines": 142, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४\nसम्राट अशोक हा प्राचीन भारतात कल्याणकारी राज्यशासन मोजायचा मानदंडच होय. इतकेच नव्हे, तर प्रचंड क्षेत्र एका छत्राखाली आणणारा तो पहिला सम्राट होता. त्याचे साम्राज्य किती दूरदूरवर पसरले होते, त्याची साक्ष देणारे शिलालेख पूर्व-पश्चिमेकडे सुदूर सापडतात. शिलालेखांवरती सम्राटाची प्रशंसा अर्थातच अपेक्षित आहे. सम्राट कृतीमध्ये आदर्श असणार-नसणार, हे तर आलेच. परंतु अशा शिलालेखांमध्ये सम्राटाचे आदर्श काय होते, ते कळू शकते. अथवा वर्धिष्णू राज्यामधील प्रतिष्ठित लोकांच्या सम्राटाकडून काय अपेक्षा होत्या त्याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते. (\"आपण अमुक केले\" असा डंका कधी फायद्याचा असणार आहे त्याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते. (\"आपण अमुक केले\" असा डंका कधी फायद्याचा असणार आहे लोकांना त्या अमुक बाबतीत स्वारस्य असेल तरच.)\nअशोकाच्या शिलालेखांचे महत्त्व एका वेगळ्याच अभ्यासशाखेतही जाणवते. शिलालेखांचा प्राथमिक हेतू म्हणजे सुशिक्षित-साक्षरांना काही संदेश पोचवणे. अलंकारिक शैली असण्याचा हेतू दुय्यम. म्हणूनच प्राकृत भाषेच्या स्थानिक प्रकारांमध्ये लेखन झालेले दिसते. संशोधनासाठी ही साधनसामग्री अधिक \"थेट\" आहे. संस्कृत नाटकांमध्येही वेगवेगळ्या प्रकारची प्राकृत भाषा आपल्याला सापडते. परंतु त्यात लोकांच्या खर्‍याखुर्‍या वापरापेक्षा रूढ-अलंकारिक वापराचे संकेत होते. राजा-ब्राह्मण संस्कृतात बोलणार, उच्चवर्गीय स्त्रिया आणि राजा-ब्राह्मण सोडून अन्य पुरुष शौरसेनी प्राकृतात बोलणार, गाणी गाणार महाराष्ट्री प्राकृतात, शूद्र किंवा खलनायक बोलणार ते मागधी प्राकृतात. मग नायिका मगधातली असो, आणि शूद्र मध्यभारतातला असो - ती बोलणार शौरसेनी, तो बोलणार मागधी\nयेथे संदर्भासाठी अशोकाच्या शिलालेख क्रमांक ४च्या दोन आवृत्ती देत आहे - गिरनार (गुजरात) आणि धौली (उडिसा). यांच्यात प्राकृत भाषा भिन्न दिसते. मला तरी सध्या प्राकृतापेक्षा संस्कृत कळायला सोपे जाते. (खरे तर असा खूप लोकांचा अनुभव आहे. संस्कृतात अधिक विपुल साहित्य उपलब्ध आहे, आणि पठन-पाठन परंपरा अव्याहत आहे. प्राकृत ही जरी मराठीला अधिक \"जवळची\" - खापरपणजी नव्हे तर आजी लागते - तरी प्राकृत समजायला जड जाते.) म्हणून प्राकृताबरोबर संस्कृत\"छाया\" दिलेली आहे. शिवाय मराठी भाषांतरही दिलेले आहे.\nपाठ्य मला वुलनरच्या प्राकृत पाठ्यपुस्तकात मिळाले. (संदर्भ खाली दिलेला आहे.) मात्र छपाईत अनेक चुका असाव्या असे वाटते. शिवाय माझ्या संस्कृतछायेतही काही प्रामादिक प्रयोग आहेत. क्षमस्व.\nगिरनार शिलालेख [पश्चिम भारतातले प्राकृत] धौली शिलालेख [पूर्व भारतातले प्राकृत] संस्कृत छाया मराठी\nअतिकांतं अंतरं बहूनि वाससतानि वढितो एव प्राणारंभो विहिंसा च भूतानं ञातिसु असंप्रतिपत् ब्राह्मणस्रमणानं असंप्रतिपति अतिकंतं अंतलं बहूनि वस सतानि वढिते व पानालंभे विहिसा च भूतानं नातिसु असंप्रतिपति समनबाभनेसु संपटिपति अतिकंतं अंतलं बहूनि वस सतानि वढिते व पानालंभे विहिसा च भूतानं नातिसु असंप्रतिपति समनबाभनेसु संपटिपति अतिक्रान्तम् अन्तरंबहूनि वर्षशतानि वर्धितो एव प्राणारम्भो विहिंसा च भूतानां ज्ञातिषु असम्प्रतिपति ब्राह्मणश्रमणानां असंप्रतिपति: अतिक्रान्तम् अन्तरंबहूनि वर्षशतानि वर्धितो एव प्राणारम्भो विहिंसा च भूतानां ज्ञातिषु असम्प्रतिपति ब्राह्मणश्रमणानां असंप्रतिपति: गेल्या काळात शेकडो वर्षे प्राणहत्या, भूतमात्रांची हिंसा, ज्ञातींचा तसेच साधु(श्रमण)-ब्राह्मणांचा अ-सन्मान वाढतच चालला होता.\nत अज देवानं प्रियस प्रियदसिनो राञो धंमचरणेन भेरीघोसो अहो धंमघोसो विमानदसणा च हस्तिदसणा अगिखंधानि च अञानि च दिव्यानि रूपानि च दसयित्पा जनं से अज देवानं पियस पियदसिने लाजिने धंमचलनेन भेलिघोसं अहो धंमघोसं विमानदसनं हथीनि अगिकंधानि अंनानि च दिवियानि लूपानि दसयितु मुनिसानं से अज देवानं पियस पियदसिने लाजिने धंमचलनेन भेलिघोसं अहो धंमघोसं विमानदसनं हथीनि अगिकंधानि अंनानि च दिवियानि लूपानि दसयितु मुनिसानं तद् अद्य देवानां प्रियस्य प्रियदर्शिनो राज्ञो धर्माचरणेन भेरीघोषो अभवत् धर्मघोषः, विमानदर्शनात् च हस्तिदर्शनात्, अग्निस्कंधानि च अन्यानि दिव्यानि रूपाणि च दर्शयित्वा जनम् तद् अद्य देवानां प्रियस्य प्रियदर्शिनो राज्ञो धर्माचरणेन भेरीघोषो अभवत् धर्मघोषः, विमानदर्शनात् च हस्तिदर्शनात्, अग्निस्कंधानि च अन्यानि दिव्यानि रूपाणि च दर्शयित्वा जनम् तेव्हा आज देवांच्या आवडत्या प्रियदर्शी राजाच्या धर्माचरणाने धर्माचा घोष नगार्‍याच्या घोषासारखा झाला. विमानदर्शन [विमान म्हणजे देवळाचे उत्तुंग शिखर असावे], हत्तीदर्शन, अग्नि-स्कंध आणि अन्य दिव्य रूपे लोकांना दाखवून (घोष झाला).\nयारिसे बहूहि वाससतेहि न भूतपूवे तारिसे अज वढिते देवानं प्रियस प्रियदसिनो राञो धंमानुसस्टिया अनारंभो प्राणानं अविहिसा भूतानं ञातीनं संपटिपति (संप्रतिपति) ब्राह्मणसमणानं संपटिपति (संप्रतिपति) ब्राह्मणसमणानं संपटिपति (संप्रतिपति) मातरि पितरि सुस्रुसा थैरसुस्रुसा संप्रतिपति) मातरि पितरि सुस्रुसा थैरसुस्रुसा आदिसे बहूहि वससतेहि नो हूतपुलुवे तादिसे अज वढिते देवानं पियस पियदसिने लाजिने धंमानुसस्थिया अनालंभे पानानं अविहिसा भूतानं नातिसु संपटिपति समनबंभनेसु संपटिपति मातिपितुसुसूसा वुढसुसूसा आदिसे बहूहि वससतेहि नो हूतपुलुवे तादिसे अज वढिते देवानं पियस पियदसिने लाजिने धंमानुसस्थिया अनालंभे पानानं अविहिसा भूतानं नातिसु संपटिपति समनबंभनेसु संपटिपति मातिपितुसुसूसा वुढसुसूसा यादृशं बहूभि: वर्षशतै: न, तादृशं अद्य वर्धिता: देवानां प्रियस्य प्रियदर्शिनः राज्ञः धर्मानुशासनेन अनारम्भः प्राणानाम्, अविहिंसा भूतानां, ज्ञातीनां सम्प्रतिपति, ब्राह्मणश्रमणानां सम्प्रतिपति, मातरि-पितरि शुश्रूषा, स्थविर/वृद्धशुश्रूषा यादृशं बहूभि: वर्षशतै: न, तादृशं अद्य वर्धिता: देवानां प्रियस्य प्रियदर्शिनः राज्ञः धर्मानुशासनेन अनारम्भः प्राणानाम्, अविहिंसा भूतानां, ज्ञातीनां सम्प्रतिपति, ब्राह्मणश्रमणानां सम्प्रतिपति, मातरि-पितरि शुश्रूषा, स्थविर/वृद्धशुश्रूषा जसे अनेक शेकडो वर्षांसाठी नव्हते, असे आज देवांना प्रिय प्रियदर्शी राजाच्या धर्मानुशासनामुळे वाढलेले आहे - प्राणांची हत्या नाही, भूतमात्राबाबत अहिंसा, ज्ञातींचा आदर, श्रमण-ब्राह्मणांचा आदर, मातापित्यांची शुश्रूषा, वृद्धांची शुश्रूषा.\nएस अञे च बहुविधे धंमचरणे वढिते वढयिसति चेव देवानं प्रियो प्रियदसी राजा धंमचरणं इदं एस अंने च बहुविधे धंमचलने वढिते वढयिसति चेव देवानं पिये पियदसी लाजा धंमचलनं इदं एस अंने च बहुविधे धंमचलने वढिते वढयिसति चेव देवानं पिये पियदसी लाजा धंमचलनं इदं एतानि अन्यानि च बहुविधानि धर्माचरणानि वर्धितानि, वर्धयिष्यति चैव देवानां प्रियः प्रियदर्शी राजा धर्माचरणम् इदम् एतानि अन्यानि च बहुविधानि धर्माचरणानि वर्धितानि, वर्धयिष्यति चैव देवानां प्रियः प्रियदर्शी राजा धर्माचरणम् इदम् ही आणि बहुविध अन्य धर्माचरणे वाढलेली आहेत, आणि तसेच देवांना प्रिय प्रियदर्शी राजा हे धर्माचरण भविष्यातही वाढवेल.\nपुत्रा च पोत्रा च प्रपोत्रा च देवानं प्रियस प्रियदसिनो राञो वढयिसंति इदं धंमचरणं आव संवटकपा पुता पि च नतिपनति च देवानं पियस पियदसिने लाजिने पवढयिसंति येव धंमचलनं इमं आकपं पुता पि च नतिपनति च देवानं पियस पियदसिने लाजिने पवढयिसंति येव धंमचलनं इमं आकपं पुत्रा च पौत्रा च प्रपौत्रा च (नप्तृ-प्रनप्तारः च) देवानां प्रियस्य प्रियदर्शिनः [प्र]वर्धयिष्यन्ति [एव] इमं धर्माचरणं यावत् संवर्तकल्पात् [आ कल्पात्] पुत्रा च पौत्रा च प्रपौत्रा च (नप्तृ-प्रनप्तारः च) देवानां प्रियस्य प्रियदर्शिनः [प्र]वर्धयिष्यन्ति [एव] इमं धर्माचरणं यावत् संवर्तकल्पात् [आ कल्पात्] देवांना प्रिय प्रियदर्शी राजाचे पुत्र, नातू आणि पणतू कल्पांतापर्यंत हे धर्माचरण वाढवतील.\nधंमम्हि सीलम्हि तिस्टंतो धंमं अनुसासिसंति धंमसि सीलसि च चिठितु धंमं अनुसासिसंति धंमसि सीलसि च चिठितु धंमं अनुसासिसंति धर्मे शीले च तिष्ठन्तो धर्मम् अनुशासयिष्यन्ति धर्मे शीले च तिष्ठन्तो धर्मम् अनुशासयिष्यन्ति धर्मात आणि शीलात राहून धर्माचे अनुशासन करतील.\nएस हि सेस्टे कंमे य धंमानुसासनं एस हि सेठे कंमे या धंमानुसासना एतद् हि श्रेष्ठे कर्मणि यद् धर्मानुशासनम् एस हि सेठे कंमे या धंमानुसासना एतद् हि श्रेष्ठे कर्मणि यद् धर्मानुशासनम् हे धर्मानुशासनच श्रेष्ठ कर्म होय.\nधंमचरणे पि न भवति असीलस त इमम्हि अथम्हि वधी ( त इमम्हि अथम्हि वधी (वढी) अहीनी च साधु वढी) अहीनी च साधु धंमचलने पि च नो होति असीलस धंमचलने पि च नो होति असीलस से इमस अथस वढी अहीनी च साधु से इमस अथस वढी अहीनी च साधु धर्माचरणम् अपि न भवति अशीलस्य धर्माचरणम् अपि न भवति अशीलस्य तद् अस्य अर्थस्य वृद्धि: अहीना च साधु [च] तद् अस्य अर्थस्य वृद्धि: अहीना च साधु [च] शील नसलेल्याकडून धर्माचरणसुद्धा होऊ शकत नाही. म्हणून या हेतूची वृद्धी हीन नाही, सुयोग्य आहे.\nएताय अथाय इदं लेखापितं इमस अथस वढि युजंतु हीनि च मा लोचेतव्या द्वादसवासाभिसितेन देवानं प्रियेन प्रियदशिना राञा इदं लेखापितं द्वादसवासाभिसितेन देवानं प्रियेन प्रियदशिना राञा इदं लेखापितं एताये अठाये इयं लिखिते इमस अठस वढी युजंतू हीनि च मा लोचयिसू एताये अठाये इयं लिखिते इमस अठस वढी युजंतू हीनि च मा लोचयिसू दुवादसवसानि अभिसितस देवानं पियस पियदसिने लाजिने यं इध लिखिते दुवादसवसानि अभिसितस देवानं पियस पियदसिने लाजिने यं इध लिखिते एतस्मै अर्थाय इदं लिखितम् [लेखयितम् - एतस्मै अर्थाय इदं लिखितम् [लेखयितम् - संस्कृत रूप चुकले असावेसंस्कृत रूप चुकले असावे] अस्य अर्थस्य वृध्यै युजन्तु हीना च मा द्रष्टव्या ] अस्य अर्थस्य वृध्यै युजन्तु हीना च मा द्रष्टव्या द्वादशवर्षाभिषिक्तेन देवानां प्रियेण प्रियदर्सिना राज्ञा इदं लिखितम् द्वादशवर्षाभिषिक्तेन देवानां प्रियेण प्रियदर्सिना राज्ञा इदं लिखितम् या कारणासाठी हे लिहविले आहे. या अर्थाच्या वृद्धीस जुटावे, हीन मानू नये. अभिषिक्त होऊन बारा वर्षे झालेल्या देवांना प्रिय प्रियदर्शी राजाने हे लिहविले आहे.\n*लेखनात अशुद्ध/चुकलेली रूपे असल्यास सांगावे. खालील पहिल्या प्रतिसादात शुद्धिपत्र आहे, तिथे नोंद केली जाईल.\n** प्राकृत मूलपाठ्याचा स्रोत : Alfred C. Woolner. Introduction to Prakrit. मूळ प्रकाशनाची दुसरी आवृत्ती १९२८, पुनर्मुद्रण : मोतिलाल बनारसीदास प्रकाशन, दिल्ली १९९९\nवरील लेखात अनेक शब्द अशुद्ध असण्याची शक्यता आहे. या प्रतिसादात शुद्धरूपे दिली जातील. कृपा करून या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये. चुका सापडल्यास खरडवहीत सांगावे, मग मला हा प्रतिसाद संपादित करून नोंद करता येईल.\nया अर्थाच्या वृद्धीस जुटावे, हीन मानू नये.\nअशोकाच्या शिलालेखाचे भाषांतर दिल्याबद्दल धन्यवाद. शेवटच्या पंक्तींमध्ये (हे भाग तक्त्यानुसार का पाडले आहेत ते कळले नाही) राजाची प्रजेकडून अपेक्षा आहे परंतु ती न जुमानणार्‍यास होणार्‍या शिक्षेबद्दल शिलालेख काही सांगत नाही. यावरून, केवळ डंका पिटणे एवढाच उद्देश असावा का असे वाटते. असो.\nअहिंसेचा पाठपुरावा करणारा अशोक अपराध्यांना देण्यात येणार्‍या शिक्षांच्या बाबत अहिंसक नव्हता असे ऐकून आहे; म्हणूनच राज्य टिकले. चू. भू. दे. घे.\nअहिंसेचा पाठपुरावा करणारा अशोक अपराध्यांना देण्यात येणार्‍या शिक्षांच्या बाबत अहिंसक नव्हता असे ऐकून आहे; म्हणूनच राज्य टिकले.\nसत्तेवर आल्यावर पहिली आठ-दहा वर्षे तो सतत युद्धमान होता.(इ.स.पू. २७५ ते इ.स.पू. २६५,कलिंगाचे युद्ध इ.स.पू. २६५, बौद्ध धर्म परिवर्तन - इ. स.पू. २६०)\nअभिषेकानंतर १२ वर्षे म्हणजे हा शीलालेख इ.स.पू. २६३ सालचा असणार. तेव्हा तो बौद्ध नव्हता. म्हणून या शीलालेखात ब्राह्मण-श्रमणांच्या पंक्तीत बौद्ध भिक्खू दिसत नाहीत- असे वाटते.\nचंड अशोकाचा दराराच इतका असावा (त्याच्या क्रूरकृत्यांची कहाणी अशोकवंदनेप्रमाणे अगदीच वेगळी आहे - 'चंडगिरिका' हे पात्र पहा)की कुणाची टाप होती त्या आज्ञा न मानण्याची\nसत्तेवर आल्यावर पहिली आठ-दहा वर्षे तो सतत युद्धमान होता.(इ.स.पू. २७५ ते इ.स.पू. २६५,कलिंगाचे युद्ध इ.स.पू. २६५, बौद्ध धर्म परिवर्तन - इ. स.पू. २६०)\nअभिषेकानंतर १२ वर्षे म्हणजे हा शीलालेख इ.स.पू. २६३ सालचा असणार. तेव्हा तो बौद्ध नव्हता. म्हणून या शीलालेखात ब्राह्मण-श्रमणांच्या पंक्तीत बौद्ध भिक्खू दिसत नाहीत- असे वाटते.\nविकीवर सनावळ्या शोधल्या त्यात अशोकाचा राज्याभिषेक इ.स.पू.२७० असा आहे. त्यानंतर १२ वर्षे म्हणजे सुमारे इ.स.पू. २५८. अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला इ.स.पू. २६० मध्ये म्हणजे हा शिलालेख आला तेव्हा अशोक बौद्धच होता असे वाटते.\nगंमत म्हणजे अशोकाचा हा शिलालेख म्हणतो की त्याने बौद्ध धर्म इ.स.पू. २६४ मध्ये स्वीकारला. (सध्या मी गोंधळात आहे. पुन्हा वाचून प्रतिसाद बदलेन; पण मला वाटते की या शिलालेखाची निर्मिती करताना अशोक बौद्धच होता.)\nश्रमण ही संज्ञा जैन आणि बौद्ध भिख्खू दोघांनाही वापरली जात होती ना(\nमी विकिपिडिआवर वाचले की -२६४ नंतर कधीतरी त्याने स्वतःचा धर्म बदलला आणि -२६० मध्ये राज्याचा अधिकृत धर्म बदलला.\nमी विकिपिडिआवर वाचले की -२६४ नंतर कधीतरी त्याने स्वतःचा धर्म बदलला आणि -२६० मध्ये राज्याचा अधिकृत धर्म बदलला.\nतुम्ही म्हणता तसेच आहे.\nसत्तेवर आल्यावर पहिली आठ-दहा वर्षे तो सतत युद्धमान होता.(इ.स.पू. २७५ ते इ.स.पू. २६५,कलिंगाचे युद्ध इ.स.पू. २६५, बौद्ध धर्म परिवर्तन - इ. स.पू. २६०)\nअभिषेकानंतर १२ वर्षे म्हणजे हा शीलालेख इ.स.पू. २६३ सालचा असणार. तेव्हा तो बौद्ध नव्हता. म्हणून या शीलालेखात ब्राह्मण-श्रमणांच्या पंक्तीत बौद्ध भिक्खू दिसत नाहीत- असे वाटते.\n-या वाक्यांबाबत \"असे वाटते\" असे म्हटलेले आहे.\nविकीच्या सनावळ्या आणि इतर संस्थळावरील सनावळ्या यात थोडाफार फरक आहे. त्या कालाबद्दल अजूनही (माझीतरी )निश्चिती होत नाही. आणि वरील वाक्यांनंतर लिहीलेले वाक्य (दरार्‍यासंदर्भात) नक्कीच योग्य आहे असे वाटते. कारण असे समजले की त्याने उल्लिखित शीलालेख खरोखरच बौद्ध धर्म स्वीकारून शांततेचा मार्ग स्वीकारला असेल तरी जनतेच्या मनात त्या काळात (एक दोन वर्षे इतक्या कमी वेळात)त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल खात्री पटली असेल असे वाटत नाही.कदाचित म्हणूनच आपण धर्मशील झालो आहोत, आपण हिंसा सोडली आहे असे जनतेस वारंवार जाहीर करण्यासाठी आणि तिचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने हे शीलालेख साम्राज्यात ठिकठिकाणी खोदवले असावेत. -असे वाटते.;)\nप्राणांची हत्या नाही, भूतमात्राबाबत अहिंसा, ज्ञातींचा आदर, श्रमण-ब्राह्मणांचा आदर, मातापित्यांची शुश्रूषा, वृद्धांची शुश्रूषा.\nअशोकाचे राज्य प्रामुख्याने बौद्ध असले तरी श्रमण (जैन) आणि ब्राह्मणांना त्रास देणारे ठरू नये/नाही हे स्पष्ट करण्यासाठी हे उल्लेख असावेत. सत्ता अशोकाच्या मुलांकडेच राहील असेही दिसते. पणा त्यासाठी त्याच्या नंतरच्या पिढ्यांनी वरील आदर्शांचे आचरण करावे अशी अपेक्षा असावी किंवा जाहिरात असावी.\nमला आठवते त्याप्रमाणे अशोकाचे शिलालेख अशा ठिकाणी आहेत की ज्या अशोकाच्या राज्यातील दळणवळणाचे मुख्य रस्ते आणि सीमा असाव्यात. सीमेवरील लोकांना, प्रवाशांना अशोकाच्या राज्यविषयक धोरणांची माहिती व्हावी (थोडी जाहिरात, थोडा विश्वास, आणि थोडा धोरणीपणा) असे हेतू दिसतात.\nअभिजात संस्कृत भाषा ही ज्या एका विशिष्ठ वेदकालीन बोलीवरून \"घडवण्यात\" आली, बहुधा त्याच बोलीतून शौरसेनी जन्माला आली. गंगा-यमुनेचे खोरे हे तिचे जन्मस्थान. मागधी बोली ही आजच्या बिहार परिसरात बोलली जाणारी. शौरसेनी आणि मागधी यांच्यात उच्चार पद्धतीखेरीज फारसा फरक नाही. दुर्दैवाने निर्जीव शिलालेखातून आपल्याला उच्चार पद्धती समजत नाहीत (नक्की आघात कोठे होता).\nशेवटचे व्यंज्यन गाळण्याच्या महाराष्ट्रीच्या वैशिष्ठ्यामुळे बहुधा तिच्यावर \"गाणे गाण्यास योग्य\" असा शिक्का पडला असावा\nशिलालेख नेमके कधी (जसे वरचा शीलालेख बाराव्या वर्धापनदीना निमित्त असावा) व कशाकरता (कुठले नियम जनतेला कळावे) व कोणी (फक्त राजाच्या आदेशावरुन की ) व कशाकरता (कुठले नियम जनतेला कळावे) व कोणी (फक्त राजाच्या आदेशावरुन की ) केले पाहीजे याचे काही नियम होते का\nहटके संदेश देणारे उदा. दोन् नेहमी युद्ध करणार्‍या राज्यांच्या वेशीवर असलेल्या गावात मालकी सांगणारे शिलालेख, किंवा प्रजेला उद्देशुन काही नियम, कधी खेळांच्या स्पर्धा झाल्या असतील आंतर राज्य इ .\nअसे काही रोचक शिलालेख सापडले आहेत\nअशोकाच्या कोरीव लेखांचे वर्गीकरण\nअतिशय अभ्यासपूर्ण लेख. धन्यवाद.\nइतिहासकारांनी अशोकाचे कोरीव लेख (इनस्क्रिप्शन) तीन वर्गांत विभागिले आहेत:\n१. प्रमुख शिलालेख (मेजर रॉक ईडिक्ट)\nप्रमुख शिलालेख सर्वसामान्य जनतेला उद्देशून होते. अशोकाची धोरणे, विशेषतः त्याच्या धम्माची शिकवण, जनतेपर्यंत पोचवणे हा त्यांचा हेतू होता. उदा. पहिल्या प्रमुख शिलालेखात प्राणीहत्या करू नये असा आदेश दिला आहे. आणि प्रियदर्शी अशोकाच्या स्वयंपाकघरात ह्यापूर्वी दररोज शेकडो पशूंची मांसासाठी कत्तल होत असे. पण प्रस्तुत शिलालेख लिहिताना फक्त तीनच प्राण्यांची (२ मोर आणि एक हरीण) हत्या झालेली आहे. भविष्यात मात्र हे ३ प्राणीही मारले जाणार नाहीत, अशी ग्वाहीदेखील हा शिलालेख देतो.\n२. दुय्यम शिलालेख (मायनर रॉक ईडिक्ट)\nदुय्यम शिलालेख हे बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी होते.\n३. स्तंभलेख (पिलर ईडिक्ट)\nस्रोत: रोमिला थापर ह्यांचे 'अशोक अँड दी डिक्लाइन ऑफ़ मोर्याज़'. इथे थापरबाईंनी केलेला प्रमुख शिलालेखांचा अनुवाद त्यांना श्रेय न देता दिलेला आहे. ह्या अनुवादात त्यांना प्राध्यापक ए. एल बाशम ह्यांनी मदत केली होती. दुव्यावरील इतर शिलालेखांचे अनुवाद तपासलेले नाहीत. तेदेखील थापरबाईँच्या पुस्तकातूनच उचललेले असावेत.\nराजेशघासकडवी [06 Jul 2010 रोजी 09:15 वा.]\nमाझा भाषेचा अभ्यास नसल्याने संस्कृत - प्राकृत तुलना डोक्यावरून गेली. पण\nवर्धिष्णू राज्यामधील प्रतिष्ठित लोकांच्या सम्राटाकडून काय अपेक्षा होत्या त्याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते.\nहे आवडलं. या कल्पनांवर अधिक प्रकाश टाकलेला आवडेल.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nया घोषणापत्राचा काळ वेगळा आहे, काळानुसार संदर्भ वेगळे आहेत, पण काही ठळक बाबतीत सामांतर्यही दिसते आहे. मुख्यतः \"टोन\"मध्ये.\nसमान टोन पण कारणं वेगळी\nदोन्ही घोषणापत्रांचा उद्देस्श सारखा दिसत असला तरीही हे घोषणापत्र काढण्यामागं राणीचा उद्देश वेगळा होता.\n\"नेटीव्हज्\" आपाल्याला पुन्हा बम्कावु(१८५७) नये म्हणून, त्यांचा राग शांत करायला हे पत्रक काढलं होतं.\nअशोकानं कुणालाही घाबरायची गरज नसावी असं वाटतं.\nमूळ् लेख आणि प्रतिक्रिया (नेहमीप्रमाणेच)उत्तम आणी माहितीपूर्ण.\nरोचक माहिती. माहिती देण्यामागचे कष्ट जाणवतात.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5631913755643596902&title=Smartron's%20t%20Phone%20P&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:29:47Z", "digest": "sha1:XUA64HBFO6JSAZILNZ4DG35Y7MWLTATT", "length": 11178, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्मार्टरॉनचा टीफोन पी", "raw_content": "\nमुंबई : ‘स्मार्टरॉन’ या भारताच्या पहिल्या जागतिक तंत्रज्ञान ‘ओईएम’ व प्रिमिअर आयओटी ब्रँड असलेल्या कंपनीने ‘टीफोन पी’ हा त्यांचा किफायतशीर दरातील स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. आठ हजार रुपयांमध्ये दर्जात्मक वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला हा स्मार्टफोन फ्लॅश सेलच्या माध्यमातून १७ जानेवारी रोजी दुपारी बारानंतर स्टॉक संपेपर्यंत फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.\nटीफोन पी या स्मार्टफोनमध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. यामुळे एका चार्जमध्ये फोन दोन दिवसांपेक्षा अधिक काळपर्यंत चालतो. हा फोन एक आठवडाभर स्टँडबाय मोडवर चालू राहू शकतो. हा स्मार्टफोन ओटीजी फंक्शनच्या माध्यमातून स्मार्टफोन्स, स्मार्टबँड्स, स्पीकर्स अशी इतर डिव्हाइसेसदेखील चार्ज करतो. या स्मार्टफोनची रचना आकर्षक असून, ५.२ इंच एचडी डिस्प्ले आहे.\nया स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ ऑक्टा कोअर चिपसेट प्रोसेसरसोबत तीन जीबी रॅम आहे. हा स्मार्टफोन युजर्सना अँड्रॉईड एनवरील सर्वोत्तम कामगिरी देतो. या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज आहे (जे १२८ जीबीपर्यंत वाढवता येते) आणि फोनमधील ट्रॉनएक्स वैशिष्ट्यासह युजर्सना अतिरिक्त १००० जीबीचे फ्री टीक्लाऊड स्टोअरेज मिळते. ज्यामुळे युजर्सना डिवाईसमधून कोणताही डेटा डिलिट करण्याची गरज नाही. युजरचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी टीफोन पी या स्मार्टफोनमध्ये ऑटोफोकससह प्रगत १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि लो लाइट फ्लॅश व ब्युटिफिकेशन मोड्ससह पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहेत. टीफोन पीमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य युजर्सना त्यांच्या फोन्ससाठी जलद व खात्रीशीर अॅक्सेसची सुविधा देते आणि एका टॅपमध्ये फोटो काढण्याची किंवा कॉल्स घेण्याची सुविधा देते.\nटीफोन पी स्मार्टरॉनच्या ‘पॉवर्ड बाय ट्रॉनएक्सत्र’ प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आला आहे. हा प्रोग्राम आमच्या सर्व डिवाइस भागीदारांना टीक्लाऊड, टीकेअर व टीस्टोअर उपलब्ध करून देतो.\nया फोनबाबत बोलताना स्मार्टरॉनच्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष अमित बोनी म्हणाले, ‘बहुआयामी, सतत अग्रेसर असलेल्या आणि जगातील घडामोडींबाबत जागरुक असलेल्या भारतीय ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांना उद्देशूनच हा टीफोन पी दाखल करण्यात आला आहे. भारतीय ग्राहक कोणतीही तडजोड न करता किफायतशीर दरातील व सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त फोनचा शोध घेत असतो. आम्ही टीफोन पीमध्ये शक्ती व आकर्षकतेची भर केली आहे.’\nफ्लिपकार्टमधील मोबाइल्स विभागाचे वरिष्ठ संचालक अय्यप्पन राजगोपाल म्हणाले, ‘आम्हाला फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असणारा टीफोन पी दाखल करताना खूप आनंद होत आहे. तसेच आम्हाला आमच्या ग्राहकांना वाजवी दरातील सर्वोत्तम स्मार्टफोन देताना देखील खूप आनंद होत आहे. आम्ही ग्राहकांना अधिक नाविन्यपूर्ण, उच्च दर्जाची वैशिष्ट्ये आणि संपन्न अनुभव देणारे डिवाइस उपलब्ध करुन देण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते आमच्या ब्रँडशी कायमस्वरुपी संलग्न राहतील आणि या विभागातील बाजारपेठेमधील आमची अग्रेसर उपस्थिती कायम राहील.’\nTags: MumbaiSmartront Phone PFlipkartमुंबईस्मार्टरॉनटी फोन पीफ्लिपकार्टप्रेस रिलीज\n‘व्होडाफोन’, ‘फ्लिपकार्ट’तर्फे ९९९ रुपयांत स्मार्टफोन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nमहाश्रमदानात सहभागी होण्याचे आमिर खानचे आवाहन\nआवर्जून वाचावी अशी ‘रानबखर’\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/franking-facility/", "date_download": "2018-04-23T19:34:17Z", "digest": "sha1:6FLRHPO7RUGFCAGWPMAFGOC3XBHPHSOI", "length": 9471, "nlines": 117, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik फ्रँकिंग सुविधा – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nभारतीय स्टॅम्प कायद्यानुसार प्रत्येक दस्ताऐवजाचे मुद्रांक शुल्क ठरवून दिले आहे. आधीच्या दशकापर्यंत सुरक्षा प्रेसमध्ये मुद्रीत केलेल्या न्यायालयीन स्टॅम्पचा वापर करण्यात येत होता. पण आता सरकारने असे स्पष्ट केले आहे की, दस्तऐवजासाठी केवळ स्टॅम्प पेपर वापरण्याची गरज नाही. ते त्यासाठी फ्रॅकींग सुविधा वापरू शकतात.\nफ्रॅकींग म्हणजे दस्तांना कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सरकारकडे भरलेले मुद्रांक शुल्क होय. बॅकींग उद्योगात कर्जदाराकडून घेतलेल्या कर्ज कागदपत्रासाठी स्टॅम्प ड्युटीची आवश्यकता असते. जे प्रत्येक प्रकारच्या दस्तऐवजाकरीता त्याच्या प्रकारानुसार वेगळी असते.\nयापूर्वी कायदेशीर दस्तऐवजांकरीता केवळ न्यायालयीन स्टॅम्प वापरण्यात येत होते, तेव्हा या स्टॅम्पची खरेदी करण्यासाठी कर्जदार/ग्राहकांना स्टॅम्प वेंडरच्या कार्यालयात जाणे आवश्यक होते. बर्‍याच वेळी विशिष्ठ रक्कमेचे स्टॅम्प उपलब्ध होत नसत. आता फ्रॅकींगच्या सुविधेने या अडचणींवर मात केली आहे. शासनाने फ्रॅकींग रक्कमेवर मर्यादा घातली आहे. आता प्रतीदस्ताऐवज जास्तीत जास्त 5000/- चे फॅक्रींग करता येते.छोट्या रक्कमेच्या मुद्रांक शुल्काकरीता ग्राहकास स्टॅम्पवेंडरकडे जाण्याची गरज नाही यामुळे वेळ व खर्च वाचतो. आजकाल कर्जाच्या कागदपत्रांची फ्रॅकींग हा सरकारचा मुद्रांक शुल्क भरण्याचा एक सोपा मार्ग आहे. ग्राहकांसाठी हा खुप सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. आता कागदपत्र हे बँक तयार करून त्यावर फॅक्रींग केले जाते. विश्‍वास बँकेने केवळ त्याच्या ग्राहक/कर्जदारास नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठी ही फ्रॅकींग सुविधा दिली आहे. बँक या सेवेसाठी नाममात्र कमीशन घेते.\nरु. ५००० पर्यंत चे दस्तऐवज फ्रँकिंग करायचे असल्यास रु. 10/- प्रती दस्तऐवज इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.\nविश्वास बँकेच्या खालील शाखांमध्ये फ्रँकिंग सुविधा उपलब्ध आहे.\nएच.पी.टी. कॉलेज रोड शाखा\nसोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 6.00.\nपहिला व तिसरा व पाचवा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00.\nदुसरा व चौथा शनिवार व रविवार बंद.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-hardik-patel-agree-on-reservation-274907.html", "date_download": "2018-04-23T18:56:51Z", "digest": "sha1:ETKGIARK3ZWSWWJUEXYFOLLS5FZQYJ2S", "length": 11103, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल-हार्दिकचं एकमत", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल-हार्दिकचं एकमत\nपाटीदार समाजाच्या सगळ्या मागण्या काँग्रेसने मान्य केलं असल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे. पाटीदारांना ओबीसींइतकच आरक्षण द्यायचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे.\nअहमदाबाद, 22 नोव्हेंबर: पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांचं एकमत झालं असल्याची माहिती आज हार्दिक पटेलने दिली आहे. तो पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यामुळे आता काँग्रेससोबत हार्दिक पटेल जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nपाटीदार समाजाच्या सगळ्या मागण्या काँग्रेसने मान्य केलं असल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे. पाटीदारांना ओबीसींइतकच आरक्षण द्यायचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. तसंच काँग्रेस एक आयोगही स्थापन करणार आहे. तसंच भाजपशी लढाई करणं गरजेचं असल्याचंही हार्दिक म्हणाला. पण काँग्रेससोबत युती करण्याबाबत काही स्पष्ट ग्वाही त्याने दिली नाही. गुजरातमध्ये 8 आणि 13 डिसेंबरल\nत्यामुळे आता हार्दिक पटेल आणि पाटीदार समाज काँग्रेससोबत उभा राहतो का आणि तसंच याचा गुजरातच्या निवडणुकांवर परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mumbaihikers.com/modules/?r=events/view/%E0%A4%95-%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2018-04-23T19:13:06Z", "digest": "sha1:SUIB3G4VUU2KDW2A7HIJZVA4LYOOXA6C", "length": 4028, "nlines": 68, "source_domain": "mumbaihikers.com", "title": "कोथळीगड", "raw_content": "\nयेत्या १५ जुलै रोजी सह्याद्रीच्या दुर्गवाटा तर्फे कोथळीगड (अथवा पेठ) येथे एक दिवसाचा ट्रेक न्यायचे ठरले आहे. पुणे अथवा मुंबई मधून तुम्ही येऊ शकता. साधारणपणे या ट्रेक ची रूपरेषा अशी असेल\n=> सकाळी ५.४० ला पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर भेटणे.\n=> सिंहगड एक्सप्रेस ने कर्जत ला ८ पर्यंत पोचणे.\n=> मुंबईकर मित्र ८ वाजेपर्यंत कर्जतला पोचतील. त्यांच्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक,\n१) इंटरसिटी एक्सप्रेस ( छत्रपती शिवाजी टर्मिनस@ ६.४५, दादर@ ६.५६, ठाणे@ ७.१५, कर्जत@ ८.२० )\n२) S7 लोकल ( छत्रपती शिवाजी टर्मिनस@ ५.४०, दादर@ ५.५८, घाटकोपर@ ६.१५, मुलुंड@ ६.३१, ठाणे@ ६.३५, डोंबिवली@ ६.५७, कल्याण@ ७.०७, बदलापूर@ ७.२६, कर्जत@ ८.०० )\n=> कर्जत वरून एस टी बसने आंबवणेला जाणे.\n=> इथून ट्रेकची सुरवात होईल.\n=> साधारणपणे ३ तासात आपण किल्ल्यावर पोहोचू.\n=> मग जेवण करून थोडी विश्रांती घेऊन आपण परतीच्या प्रवासाला लागू.\n=> संध्याकाळी ५.३० च्या बसने परत कर्जत गाठणे.\n=> कर्जतला पोचल्यावर ट्रेक संपेल.\n=> २ लिटर पाणी\n=> पाउस असेल , म्हणून एखादी कोरड्या कपड्यांची जोडी ठेवावी.\n=> चांगले न घसरणारे बूट घालावेत. फ्लोटर्स, चपला अजिबात घालू नये.\n=> स्वतःची काही औषधे असतील तर ती आणावीत.\n=> भ्रमणध्वनी, कॅमेरा, इतर मौल्यवान गोष्टी आपापल्या जवाबदारीवर आणाव्यात.\n=> बिस्किटे, चिवडा असे खाद्यपदार्थ जवळ असतील तर चांगले.\n==>> या ट्रेकची फी: रुपये ४००/- (पुणेकर), रुपये ३५०/- (मुंबईकर)\n=> फी मध्ये वाहतूक खर्च तसेच चहा, न्याहारी, आवश्यक औषधे ई चा समावेश आहे.\nकेतन लिमये ( ८६९८००२५४९, ९०२८९८९६७० )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahatribal.gov.in/Site/Home/NewsEvent.aspx", "date_download": "2018-04-23T18:49:46Z", "digest": "sha1:QNEUS4OMT5QF3ERV453KD4WZKZ3OIRUX", "length": 2682, "nlines": 55, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\n1 वसतीगृह प्रवेश २०१७-१८ 23/06/2017\n3 एकलव्य निवासी शाळा पदभरती निकाल २०१७-१८ 08/03/2018\nएकूण दर्शक: १०५८९७ आजचे दर्शक: ३\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/55?page=2", "date_download": "2018-04-23T19:40:01Z", "digest": "sha1:IBO4BSGOGQYF2E5GJARIQD6LNRKE7AQT", "length": 9213, "nlines": 165, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपक्रम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nविकीपिडियावर गणिताच्या शाखा हा लेख आहे.\nसांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही.\nमराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही\nमी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.\nसंपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम\nपरवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी \"इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का\" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो\nह्या डूप्लिकेट आयडींचं काय कराव\nआंतरजालावरचा एक सदोदित ज्वलंत विषय म्हणजे डू.आयडी. (एकाच सदस्याने काढलेले एकाहून अधिक आयडी). असे डूप्लिकेट आयडी सोशल साइट्सना घातक असतात का\nविचारा वेळ द्या जरा\nतुम्हाला सर्वांना ती प्रसिद्ध गोष्ट माहीतच असेल. एकदा एक माणूस आपला कोट घालून चाललेला असतो. त्याला पाहून सूर्य व वारा यांच्यात पैज लागते, आपल्यापैकी कोण या माणसाच्या अंगावरून कोट काढून दाखवू शकेल याबाबत.\nआठवणी : भारत जोडो यात्रेच्या\nआज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन\n‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण\n» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.\nकेवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.\nमराठी संकेतस्थळांबाबत उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणार्‍या 'रोचक' चर्चा वाचून बरेच दिवस मनात वळवळत असलेला हा विषय प्रकाशात आणावासा वाटला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2017/04/03/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-23T19:13:31Z", "digest": "sha1:VJ3ULFACNMS6WIUPHDH5INH7GYNINGFW", "length": 11657, "nlines": 102, "source_domain": "eduponder.com", "title": "डिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य? | EduPonder", "raw_content": "\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nApril 3, 2017 Marathiएकस्टेप, डिजिटल शिक्षण, तंत्रज्ञान, शैक्षणिक साहित्यthefreemath\nतंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राचं रूपच बदलू लागलं आहे. दर्जेदार शालेय शिक्षण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी बरेच गट आणि संघटना कार्यरत आहेत. यूट्युब आणि वेगवेगळ्या संकेतस्थळांवर पुष्कळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहेच, परंतु इंटरनेट नसतानाही वापरता येतील असे एकस्टेप आणि कोलिब्रीसारखे नवीन शैक्षणिक प्लॅटफॉर्म (मंच) आता येत आहेत. जिथे इंटरनेट नाही किंवा असलं तरी भरवशाचं नाही, अशा ठिकाणीसुद्धा वर्गांमध्ये आणि वर्गाबाहेर मुलांना तंत्रज्ञान वापरून शिकणं शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात सरकारी आणि अनुदानित मिळून ६८,००० शाळा आहेत. यातल्या सुमारे ४५% शाळांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची तंत्रज्ञानविषयक (उदा. संगणक) सुविधा आहे. तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा सध्या ज्या गतीने वाढत आहेत, तो वेग असाच चांगला राहिला तर लवकरच सर्व शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध होतील. खूप आशादायी चित्र आहे हे.\nआजकाल महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिक्षकांनी स्वत:चा यूट्युब चॅनल किंवा संकेतस्थळ सुरू केल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र शासनातार्फेही लवकरच ‘मित्र’ नावाचं संकेतस्थळ आणि अॅप सुरू होत आहे. यात शिक्षकांना (एकस्टेप प्लॅटफॉर्म वापरून) शैक्षणिक साहित्य बनवता आणि वापरता येणार आहे. अशा नवीन साधनांचा वापर करून आपल्या भाषेत आणि आपल्याशी संबधित असलेलं दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण होणं महत्त्वाचं आहे.\nसध्या डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याबाबत खूप उत्सुकता, उत्साह आणि हौस दिसून येते. मात्र बराचसा कल आणि भर हा पाठ्यपुस्तके डिजिटाइझ करण्यावर दिसून येतो. यामुळे तंत्रज्ञानाने खुल्या केलेल्या संसाधनांचा पुरेसा आणि योग्य वापर होत नाही, असं वाटतं. मुलांकडे पुस्तकं असतातच. आजकाल ही पुस्तकं पीडीएफ स्वरूपात इंटरनेटवरही असतात. तीच गोष्ट फारसा बदल न करता पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे पाठ्यपुस्तकातून होणाऱ्या शिक्षणाला डिजिटल शिक्षणाने जोड द्यायला हवी, भर घालून ते समृद्ध करायला हवं आणि एकूणच शालेय शिक्षणाचा अनुभव व्यापक करायला हवा. उदाहरणार्थ, नाटक आणि चित्रपट ही माध्यमंच वेगळी आहेत आणि त्यामुळे त्यातली निर्मिती प्रक्रियाही वेगळी आहे आणि अर्थातच प्रेक्षकांना मिळणारी अनुभूतीही वेगळी आहे. त्याचप्रमाणे एखादा धडा आपण जेव्हा डिजिटल विश्वात नेतो, तेव्हा त्या माध्यमाची ताकद, क्षमता आपल्याला वापरता यायला हवी. दृकश्राव्यता, संवादात्मकता, आधीच्या क्लिकवर पुढच्या गोष्टी ठरविणे यासारख्या गोष्टींचा उपयोग करून घेता यायला हवा.\nपाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातलं संभाषण कौशल्याचं इथे उदाहरण दिलं आहे. मुलांनी संभाषण आणि चित्र अशी जोडी जुळवायची आहे. पुस्तकात असलेलीच वाक्यं आणि चित्रं स्कॅन करून स्क्रीनवर दाखविण्याऐवजी त्याच धर्तीवरची वेगळी वाक्ये देता येतील. उदा. “I’m sorry I broke the cup” सारखी “I’m sorry I broke the glass” किंवा “I’m sorry I spilled milk on the floor” किंवा “I’m sorry I left the tap open” यासारखी संवादकौशल्ये वाढविणारी वाक्यं देता येतील. ही वाक्यं रेकॉर्ड करून ऐकवता येतील आणि मुलांना स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करायची सोयही देता येईल, हे ओघानेच आलं. शिवाय चित्रांवर touch-points (बोट ठेवण्याच्या जागा) तयार करता येतील म्हणजे नळाच्या चित्रावर बोट ठेवल्यास ‘tap’ अशी अक्षरे दिसतील आणि त्याचा उच्चारही ऐकू येईल. भूगोलासारख्या विषयात असे संवादात्मक नकाशे खूप छान होतील. एखाद्या राज्यावर बोट ठेवलं, की त्या राज्याच्या भाषेत वाक्य ऐकू येईल आणि बाजूला त्या राज्याची विशेष माहितीही दिसेल. मुलं विज्ञानातले प्रयोग करताना किंवा गणिताचे प्रकल्प करत असताना त्याचं शूटिंग करून केलेले व्हिडिओ पण खूप उपयोगी आणि मनोरंजक ठरतात.\nजितके जास्त लोक अशा शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभागी होतील, तितकं चांगलं. बऱ्याचदा मोजक्या तज्ज्ञांपेक्षा सामान्य लोकांची फौज जास्त कामी येते. त्यातून दृष्टिकोनांचं वैविध्य, वेगवेगळ्या कल्पना आणि निर्मिती-संकल्पना पुढे येत जातात.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/nirupam-is-responsible-for-attack-on-me-273611.html", "date_download": "2018-04-23T19:11:25Z", "digest": "sha1:YLTPDJ76TEVO7W7OBGAQBBPAXGGMCIY6", "length": 12194, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला-सुशांत माळवदे", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nनिरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला-सुशांत माळवदे\nआयबीएनलोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा हल्ला ठरवून झाला असल्याचं माळवदे यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यामागे संजय निरूपम यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या इमारतीत आधीपासूनच लपवून ठेवले असल्याची माहिती सुशांत माळवदे यांनी दिली आहे\nमुंबई,04 नोव्हेंबर: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचा सनसनाटी आरोप मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदेंवर हल्ला केला होता.\nआयबीएनलोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा हल्ला ठरवून झाला असल्याचं माळवदे यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यामागे संजय निरूपम यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या इमारतीत आधीपासूनच लपवून ठेवले असल्याची माहिती सुशांत माळवदे यांनी दिली आहे.\nसुशांत माळवदे हे मालाड स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले होते त्यावेळी फेरीवाल्यांनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरच मनसे आणि फेरीवाले आणि मनसे पुन्हा आमनेसामने आलेत.\nसध्या मुंबईत मनसेची फेरीवाला विरोधी मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणाहून फेरीवाल्यांना मनसेने मुंबईत हटवले आहे.यातच काही दिवसांपूर्वी काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यावर सगळीकडूनच टीकेची झोड उठली होती. याआधीच मनसेनेही या हल्ल्यामागे निरूपम यांचा हात असल्याचा आरोप केला होता. माळवदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=144", "date_download": "2018-04-23T18:59:49Z", "digest": "sha1:25TJIUMMYXRAZHG5QKYCVULI7UIOI777", "length": 4821, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून मला 'तो' सिनेमा नाही मिळाला, देसी गर्लचा खुलासा\nघरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार\nघर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत\n#IPL2018 CSKचे पुढील सामने पुण्यात\nफिल्मी स्टाईलनं मोबाईलची चोरी\n#CWG2018 मेरी कोमला सुवर्ण\nपाण्याच्या समस्येवर सोशल माध्यमातून उपाययोजना; बुलडाण्यातील तरुणांचा संकल्प\nनवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात\nसीरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला\nनाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफूटवर\nबांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द\nठाण्यात आंबेडकर जयंतीचा उत्साह, शेकडो अनुयायांनी केले अभिवादन\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nनियंत्रण सुटल्याने महाकाय जहाजाची बंदराला धडक\n#IPL2018 पंजाबचे 19.2 ओवरमध्ये 155 धावा, सर्व गडी बाद\nअनिश भनवालाची वयाच्या 15व्या वर्षी सुवर्ण कामगिरी\nदिल्लीत एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/41?page=23", "date_download": "2018-04-23T19:34:23Z", "digest": "sha1:4N4XROPSPXZBW7BYQ2HWZXM6A2ST3RGL", "length": 9768, "nlines": 237, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य व साहित्यिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअाता तरी जागे व्हा\nजाता जाता काही -\n.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.\nवरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.\nकविंची माहीती हवी आहे.\nमी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे \nमराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)\nस्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक असल्याने कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे.\nपण मुंबईत आल्यावर एकाद्या परप्रांतीयाला जास्तच हक्क आणि फायदे\nमिळतात असे दिसून येते.\nमहासत्संगाच्या पहिल्या दिवशी राजपाठकांना बापूंशी काहीच बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी कैवल्य त्यांना भेटला. अंगात ताप असूनही ते आले. त्याही दिवशी बापूंची भेट अशक्य होती.\n\"आईये श्रीमान, आईये.... बसा आपण\" बापूंनी प्रेमभरानं त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. \"साधना तो चल रही है ना निरंतर चलनी चाहिये. साधना हीच प्रक्रिया माणसाचं जीवन उजळवते.\"\nमहिन्याभरात राजपाठक पुन्हा आलेले कैवल्यला दिसले. त्यांची सकाळची साधना झाल्यावर कैवल्य मुद्दाम त्यांना भेटायला आला. \"मंगल प्रभात, राजपाठक साहेब. काय म्हणताय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2007/02/crazy-ideas-2-simultaneity.html", "date_download": "2018-04-23T18:51:09Z", "digest": "sha1:II3RVCEQD4QMQBFFXWKFEOZ7ZZVQUDTG", "length": 9759, "nlines": 128, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nही कल्पना खरं म्हणजे मला खूप आधी सुचली होती, पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं ते एक दिवस बंटी बरोबर बोलताना. ह्यावेळेस मी ती तुमच्यापर्यंत कितपत ताकदीने पोहोचवू शकेन ह्याबद्दल थोडा साशंक आहे, बघूया.\nएका given instant ला जगात किती असंबद्ध आणि मजेदार गोष्टी घडत असतात ह्यावर विचार केलाय कधी असल्या घटना घडत असतील हे आपल्या गावीही नसतं ब-याच वेळा असल्या घटना घडत असतील हे आपल्या गावीही नसतं ब-याच वेळा जेव्हा आपल्या शेजारच्या गंप्याला तयार करून त्याची आई शाळेत पाठवत असेल, तेव्हा आफ्रीकेतील सोमालिया चा पंतप्रधान प्रातर्विधी उरकत असेल कदाचित जेव्हा आपल्या शेजारच्या गंप्याला तयार करून त्याची आई शाळेत पाठवत असेल, तेव्हा आफ्रीकेतील सोमालिया चा पंतप्रधान प्रातर्विधी उरकत असेल कदाचित आत्ता तुम्ही हा ब्लॉग वाचताय, तेव्हाच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, अशी आठवण काढणा-यांची लांबलचक साखळीही असेल किंबहुना. जेव्हा एके ठिकाणी काही निरागस पोरं लपंडाव खेळत असतील, तेव्हा दूर कुठेतरी बॉंब बनत असतील. एखादा माणूस मिटक्या मारत खात असेल, तेव्हा दुस-याला जुलाब झाले असतील. क्याय च्या क्याय गोष्टी घडू शकतात. निवांत संध्याकाळी एखादा शेतकरी शेतावरून दमून भागून घरी येवून निवांत पडला असेल, आणि त्याच वेळेस एखादा नोकरदार आपल्या कामाच्या deadlines संभाळण्यासाठी रात्रीचा दिवस करत असेल. मी हा ब्लॉग लिहायचा असं ठरवलं तेव्हा खूप भन्नाट गोष्टी सुचल्या होत्या, आता अजिबात आठवत नाहीयेत. comments मध्ये तुम्ही मुद्यावरून गोष्ट पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे\nह्या सगळ्यातून एक फार मस्तं कल्पना आली. (खरं म्हणजे उलटं झालं होतं. असो.) समजा एक मुलगा आहे, भारतात वाढला, शिकला. मग उच्च-शिक्षणासाठी/नोकरीसाठी युरोपात गेला. एक मुलगी आहे, जी अमेरीकेत वाढली, शिकली, आणि तीही अशीच युरोपात आली. आता ह्या दोघांची इथे गाठ पडली, लग्न बिग्न झालं. आणि सगळ्या घटनांचा लेखाजोखा ठेवणा-य़ा चित्रगुप्ताने केली एक मजा. त्याने ह्या दोघांना दिली एक वही. त्यात त्यांनी जगलेला प्रत्येक क्षण लिहिला होता, आणि त्यापुढे त्या दोघांनी त्या क्षणात काय केलं हे लिहिलेलं होतं. मस्तं चांदण्या रात्री त्या दोघांनी ती वही वाचायला सुरुवात केली. त्यांची पूर्वायुष्य इतकी disconnected होती की ती वही वाचताना जाम धमाल उडत होती.\n\"ए हे बघ, जेव्हा तू IMO मध्ये गणितं सोडवण्यात गर्क होतास, तेव्हा कशी मी मस्त ice-creams खात होते\".\n\"अजून मजा. आपण दोघांनीही ह्या दिवशी पांढरा t-shirt घातला होता. what a coincidence\n\"तू तिथे शेंबूड पुसत होतीस, आणि मी इथे बशीत नुकत्याच पडलेल्या गरमा-गरम भज्यांचा आस्वाद घेत होतो.\"\n\"जेव्हा तू तिथे Price Charming ची स्वप्नं रंगवत होतीस, तेव्हा असला कोणीतरी जगाच्या दुस-या टोकावर राहणारा बाबा आपला नवरा होईल ह्याची तुला इवलीशी तरी कल्पना होती का\n\"मी इकडे माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर छान मजा करत होते, आणि तू तिथे निवांत घोरत पडला होतास\nक्याय च्या क्याय. किती अनंत गमती घडू शकतात\nकधीतरी ह्या सगळ्या विचित्र चित्रामध्ये स्वत:ला रंगवून पहा. अजून सहस्र पटीने कमाल होईल.\nही सगळी कल्पनाच इतकी भन्नाट आहे, की मला पुढे काही सुचतंच नाहीये. बघा तुम्ही प्रयत्न करून\nखर म्हणजे माझ्या blog वरच्या cooment साठी धन्यवाद द्यायला आले होते मी :)\nहे असलच काहीस लीहायला सुचत होतं मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/special-show-on-triple-talaq-261723.html", "date_download": "2018-04-23T19:16:54Z", "digest": "sha1:OQVF4B2WT2I2MM3FL2HUIRV4GI5RVLIF", "length": 7845, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तलाकला तलाक कधी?", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/7KnowledgeCenter/912districtbooklet;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:00:54Z", "digest": "sha1:VMI6ZQ647OHJALH3DDKXAKW5OJBGNRI7", "length": 13936, "nlines": 271, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> ज्ञान केंद्र >> जिल्हा पुस्तिका\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआंतरराज्य नदी तंटा अधिनियम १९५६\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र जलसंपत्ति नियमन प्राधिकरण\nसिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nवन संवर्धन कायदा १९८०\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम पी डब्ल्यू नियमपुस्तिका\nएम पी डब्लू लेखा संहिता\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखङा नियमपुस्तिका\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल १९९९\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nश्री. के. पी. बक्षी अहवाल- सेवा नियम पुर्नरचना\nमहिला तक्रार निवारण समिती अहवाल\nसहा अभियंता श्रेणी १\nसहा अभियंता श्रेणी २\nकनिष्ठ किंवा शाखा अभियंता\nसहा अभियंता श्रेणी २\nमुख्य अभियंता (वि व यां)\nसहा अभियंता श्रेणी २\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nअ.क्र. जिल्हा वर्ष-२०१४ वर्ष-२०१५ वर्ष-२०१६ वर्ष-२०१७\n१ अहमदनगर -- पहा पहा --\n२ अकोला पहा पहा पहा पहा\n३ अमरावती पहा पहा पहा ---\n४ औरंगाबाद -- पहा पहा ---\n५ भंडारा पहा पहा पहा पहा\n६ बीड -- पहा पहा ---\n७ बुलढाणा पहा पहा पहा पहा\n८ चंद्रपुर पहा पहा पहा ---\n९ धुळे पहा पहा पहा पहा\n१० गडचिरोली पहा पहा पहा ---\n११ गोंदिया पहा पहा पहा ---\n१२ हिंगोली -- पहा पहा ---\n१३ जळगाव -- पहा पहा ---\n१४ जालना -- पहा पहा ---\n१५ कोल्हापुर -- पहा पहा ---\n१६ लातुर -- पहा पहा ---\n१७ मुंबई शहर -- -- -- --\n१८ मुंबई उपनगर -- -- -- --\n१९ नागपुर पहा पहा पहा पहा\n२० नांदेड पहा पहा पहा ---\n२१ नंदुरबार -- -- पहा ---\n२२ नाशिक -- पहा पहा ---\n२३ उस्मानाबाद -- पहा पहा ---\n२४ पालघर -- पहा पहा ---\n२५ परभणी -- पहा पहा ---\n२६ पुणे पहा पहा -- ---\n२७ रायगड पहा पहा पहा पहा\n२८ रत्नागिरी -- पहा पहा ---\n२९ सांगली पहा पहा पहा पहा\n३० सातारा पहा पहा पहा ---\n३१ सिंधूदुर्ग -- पहा पहा ---\n३२ सोलापूर पहा पहा पहा ---\n३३ ठाणे -- पहा पहा ---\n३४ वर्धा पहा पहा पहा पहा\n३५ वाशिम पहा पहा पहा ---\n३६ यवतमाळ पहा पहा -- ---\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/mahatma-gandhi-postage-stamp-41202", "date_download": "2018-04-23T19:28:33Z", "digest": "sha1:EZKFRL5PMFAAEECV6UZ77NMJOABSBXYJ", "length": 11720, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahatma gandhi postage stamp म. गांधींच्या टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री | eSakal", "raw_content": "\nम. गांधींच्या टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nलंडन: ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मिळ टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री झाली आहे. कोणत्याही भारतीय टपाल तिकिटाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.\nलंडन: ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मिळ टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री झाली आहे. कोणत्याही भारतीय टपाल तिकिटाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.\n1948 मध्ये गांधींचा चेहरा असलेले दहा रुपयांची टपाल तिकिटे वितरित करण्यात आले होते. गुलाबी, तपकिरी रंगाचे ही केवळ तेरा टपाल तिकिटे सध्या विविध संग्राहकांकडे आहेत. त्यातीच चार तिकिटांचा सेट ऑस्ट्रेलियातील खासगी तिकीट संग्राहकाने विकत घेतला. भारतीय टपाल तिकिटाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे ब्रिटनमधील \"स्टेनली गिब्बन्स' या लिलाव करणाऱ्या कंपनीने निवेदनात म्हटले आहे. यातील उर्वरित तिकिटे राणी एलिझाबेथ यांच्या मालकीच्या रॉयल संग्रहाकडे आहेत.\nनुकत्याच मार्च महिन्यात झालेल्या अन्य एका लिलावात भारतातील प्रसिद्ध \"चार आण्या'ची एक लाख दहा हजार पौंडांना विक्री झाली होती. या लिलावात एका टपाल तिकिटाला 9.5 डॉलर्स इतकी विक्रमी किंमत मिळाली होता. गेल्या काही वर्षांत भारतीय जुन्या वस्तूंना जगभरात मागणी वाढली असून त्याला मोठी किंमतही मिळत आहे. जगभरातील भारतीय तसेच वेगवेगळ्या देशांतील संग्राहक त्याची खरेदी करीत असल्याचेही कंपनीचे कार्यकारी संचालक केथ हेडल यांनी सांगितले.\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nकरवाढीच्या निषेधार्थ मुंढेविरोधात नाशिककर एकवटले,आंदोलनाद्वारे संताप\nनाशिक ः मालमत्ता करवाढीचे संकट आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील,...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nकारच्या धडकेत पोलिस शिपायी ठार\nनागपूर: पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एका शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर...\nमोहोळ कृषी कार्यालयात अनेक असुविधा\nमोहोळ - येथील तालुका कृषी कार्यालयाला अनेक समस्यानी घेरले आहे. विषेश म्हणजे तालुक्यातील 104 गावचा कारभार असणाऱ्या या कार्यालयात झेरॉक्स मिशन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/12/31/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8A%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-04-23T19:13:21Z", "digest": "sha1:DBJRWEQ4NXEUJDACN2VLGIMQSKDZ2SYI", "length": 27837, "nlines": 528, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "हिवाळ्यातील ऊब – आहार 2 | Abstract India", "raw_content": "\nहिवाळ्यातील ऊब – आहार 2\nडॉ. श्री बालाजी तांबे\nआयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.\nऋतुनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात.\nआहार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ऋतूनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात. मागच्या अंकात या पदार्थांचा उल्लेख केला होताच. आज आपण त्यांच्यापासून बनवलेल्या काही पाककृतींची माहिती घेणार आहोत.\nओली हळद व आंबेहळद यांचे लोणचे\nहळद उष्ण वीर्याची असते, कफदोष, वातदोष कमी करणारी, रक्‍त शुद्ध करणारी असते. आंबेहळद गुणाने हळदीसारखीच असते. ओली हळद, ओली आंबेहळद आणि आले यांचे मीठ व लिंबाच्या रसाबरोबर लोणचे करून ठेवता येते. हिवाळ्यात हे लोणचे खाल्ले असता पचन नीट राहते, शरीराला आवश्‍यक ती ऊबही मिळते.\nरक्‍ताभिसरण वाढवून शरीर उबदार राहण्यास मदत करणारे घरगुती औषध म्हणजे आले. आले पचनास मदत करते, अग्नीस प्रदीप्त करते, खोकला, सर्दी, दमा वगैरे त्रासात उपयोगी असते. आल्यापासून आलेपाक बनवून ठेवता येतो. हिवाळ्यात रोज सकाळी किंवा जेवणाअगोदर आलेपाक खाल्ला तर त्याने पचन सुधारण्यास आणि ऊब मिळण्यास चांगली मदत मिळते.\nआल्याचा रस काढावा, त्यात दोन किंवा तीन पट साखर घालावी, थोडे पाणी मिसळून पाक करावा. पाक तयार झाला की त्यात वरून केशर, वेलची, जायफळ, जायपत्री, लवंग यांचे चूर्ण घालावा. ताटात तापून त्याच्या वड्या पाडाव्यात व भरून ठेवाव्यात.\nअहळीव वीर्याने उष्ण व शरीरपोषक असतात. वातदोषाचे संतुलन व्हावे आणि कंबरेत ताकद यावी म्हणून हिवाळ्यात अहळिवाचे लाडू किंवा खीर खाणे चांगले असते. यातील इतर घटकद्रव्येही शक्‍तिवर्धक असतात.\nजायफळ पूड छोटा सपाट चमचा\nनारळाचा चव 100 ग्रॅम\n1. अहळीव पुरेशा नारळाच्या पाण्यात किंवा दुधात तीन-चार तास भिजवावे.\n2. बदाम, पिस्ते, काजू यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.\n3. फुगलेले अहळीव, नारळाचा चव व किसलेला गूळ जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे.\n4. शिजत आल्यावर सुक्‍या मेव्याची भरड व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून, थोडे गार झाल्यावर लाडू वळावेत.\nउत्तम प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडे, पर्यायाने सांधे व पाठीची मजबुती वाढवणारी आहे. खारीकसुद्धा वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारी तसेच स्नायू व हाडांचे पोषण करणारी आहे. यातील बाकीच्या बदाम, काजू, पिस्ते वगैरे गोष्टीही वीर्य-शक्‍तिवर्धक व जीवनशक्‍तिपोषक आहेत. या सगळ्या गोष्टी शरीरात सहज पचण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या जाण्यासाठी सुंठ, पिंपळी, केशरासारखी द्रव्येही यात घातलेली आहेत.\nकॅल्शियम व लोह पुरेशा प्रमाणात मिळावे, एकंदर स्टॅमिना टिकून राहावा व शरीरबांधा उत्तम राहावा यासाठी हे लाडू हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो.\nखारीक पूड 200 ग्रॅम\nसुंठ चूर्ण 25 ग्रॅम\nपिंपळी चूर्ण 25 ग्रॅम\nजायफळ चूर्ण 6 ग्रॅम (दोन चमचे)\nकेशर चूर्णअर्धा ग्रॅम (पाव चमचा)\nदूध25-30 मि.लि. (अंदाजे पाव कप)\nडिंकाचे फार मोठे खडे असल्यास, हलक्‍या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा. डिंकाचे खडे फार मोठे असल्यास तळताना आतमध्ये कच्चट राहतात व फार बारीक असल्यास जळून जातात.\nकाजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.\nलोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी, गार झाल्यावर मिक्‍सरमध्ये वा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावी.\nखोबरे किसून मंद आचेवर भाजूून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करून घ्यावे.\nलोखंडाच्या कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व गार झाल्यावर हातानेच जरासा कुस्करून घ्यावा.\nत्याच कढईत उरलेल्या तुपावर खारीक पूड भाजून घ्यावी.\nमोठ्या परातीत किंवा पातेल्यात तळलेला डिंक, खारीक, खोबरे, काजू-बदाम-चारोळी-पिस्त्याची भरड, खसखस, सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण, जायफळ चूर्ण एकत्र मिसळावे.\nजाड बुडाच्या पातेल्यात गूळ, साखर व दूध टाकावे व मंद आचेवर ठेवावे. गूळ विरघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले की आचेवरून खाली उतरवून त्यात केशराची पूड टाकावी व केशर नीट मिसळल्याची खात्री करून घ्यावी.\nयाप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून, गरम असतानाच लाडू बांधावेत.\nजवस प्रकृतीला उत्तम असतात. जवसाची चटणी करून आहारात समाविष्ट करता येते.\nजवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे (साधारण 5-2-2-2 प्रमाणात).\nजवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे व लाल सुक्‍या मिरच्या कढईत वेगवेगळे भाजून घ्यावे. शेंगदाण्याची साले काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात चवीनुसार मिरची, मीठ, साखर घालून मिक्‍सरमध्ये चटणी बनवून भरून ठेवावी व आवश्‍यकतेनुसार वापरावी.\nनागवेलीच्या पानांचा विडा बनवला जातो. विड्याची पाने उष्ण, पाचक, मुखशुद्धीकर, स्वर सुधारणारी असतात. त्यांचा त्रयोदशगुणी विडा बनवला तर तो पचनास मदत करतो, हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो. चुना, सुपारी, काथ, लवंग, जायपत्री, जायफळ, बदाम, वेलची, कापूर, केशर, कस्तुरी, कंकोळ, ओल्या नारळाचा कीस ही द्रव्ये टाकून बनवलेला त्रयोदशगुणी विडा जेवणानंतर खाण्यास उत्तम असतो.\nfrom → आलेपाक, आहार, आहारशास्त्र, ऊब, ऋतू, जवस, जीवनशैली, लाडू, हळद\n← ऊब आहाराची – 2\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T19:33:54Z", "digest": "sha1:42LEIMNF6LHMWWA6E3VT5P26SCAXXY6G", "length": 2848, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"चीन\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चीन\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां चीन: हाका जोडणी करतात\nयुआन-शृ-खाय् ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sanjay-leela-bhansalis-devdas-releasing-in-3d-262645.html", "date_download": "2018-04-23T19:05:20Z", "digest": "sha1:QTIKBHDCS3AQEPS3HHQH622DGD5PVECY", "length": 10704, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'देवदास' येतोय 3डीमध्ये!", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n2002 ला प्रदर्शित झालेला या चित्रपटाला या वर्षी प्रदर्शित होऊन 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं देवदास 3डीमध्ये रिलीज होतोय.\n11 जून : देवदासची कथा थिएटरच्या रुपेरी पडद्यावर कितीदा तरी साकारली गेलीय. पण संजय लीला भन्साळीच्या देवदासची बात काही औरच. 2002 ला प्रदर्शित झालेला या चित्रपटाला या वर्षी प्रदर्शित होऊन 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं देवदास 3डीमध्ये रिलीज होतोय.\nडोळे दिपवणारे भव्य-दिव्य सेट्स,ताल धरुन नाचायला लावणारे ,मन डोलावणारे 'डोला'सारखे डान्सेस ,आणि ऐकत रहावसं वाटणारं कर्णमधुर संगीत. सारंच थक्क करुन टाकणारं. आणि याच निमित्ताने संजय लीला भन्साळीचा देवदास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण यावेळी तो अजून भव्य असणारेय. त्याच्या रूपाला एक नवी चकाकी येणार आहे. ही चकाकी म्हणजे ३डीची चकाकी\nदेवदास 3डीत रिलीज होतोय.जगाला वेड लावणाऱ्या 3डी मार्केटमध्ये देवदास धडक देतोय. या 12 जुलैला तो रिलीज होतोय. 3डी मध्ये रिलीज करण्याआधी देवदासची प्रत्येक फ्रेम भन्साळी साहेबांनी नीट पाहिली आणि समाधान झाल्यावर त्यांनी 3डी मध्ये प्रदर्शित करायचा निर्णय घेतला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 3d3डीdevdasदेवदाससंजय लीला भंसाळी\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/police-do-not-want-house-stations-atmosphere-11220", "date_download": "2018-04-23T19:15:11Z", "digest": "sha1:RWXJ5YRKLHWBOEHNIO4TKG7ND6GUA5KQ", "length": 13120, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Police do not want to house the station's atmosphere ' 'पोलिस ठाण्याचे वातावरण घरात नको' | eSakal", "raw_content": "\n'पोलिस ठाण्याचे वातावरण घरात नको'\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nलातूर - पोलिसांना ताणतणाव काम करावे लागते हे खरे आहे. पण या ताणतणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ देवू नका. पोलिस ठाण्या सारखे वातावरण घरात ठेवू नका, असा सल्ला पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.\nलातूर - पोलिसांना ताणतणाव काम करावे लागते हे खरे आहे. पण या ताणतणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ देवू नका. पोलिस ठाण्या सारखे वातावरण घरात ठेवू नका, असा सल्ला पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.\nयेथे मंगळवारी (ता. 26) जिल्हा पोलिस दलाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, विकास नाईक, मिलिंद खोडवे, राजेंद्र उनवणे, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, नानासाहेब उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर उपस्थित होते.\nघरात गेल्यानंतर आपले वागणे बदलले पाहिजे. तुमच्याकडून कुटुंबाची चांगल्या वागणुकीची माफक अपेक्षा असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलासोबत मित्रत्वाचे नाते जपा. तरचे ते मोठे झाल्यानंतर तुमचे ऐकतील. शासनाने तुम्हाला सुट्ट्या दिल्या आहेत. त्याचा उपयोग इतरत्र न करता कुटुंबासोबत सहलीवर जाण्यासाठी करा. हे करीत असताना आपला मुलगा मुलगी कोणाच्या संगतीत आहे, यावर लक्ष ठेवा.\nतुमचे पाहूनच मुले वागत असतात. त्यामुळे तुम्हीच जर व्यसनी असाल तर मुलाकडून काय अपेक्षा करणार. मुलावर आतापासून लक्ष ठेवले तर ते हाताच्या बाहेर जाणार नाहीत. कुटुंबाच्या अडचणी समजून घ्याव्यात असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले. पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाते कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल. येत्या काळात तालुक्‍याच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह मेळावे घेण्यात येणार आहेत असे डॉ. राठोड म्हणाले. वडील पोलिस असले की ते आपल्याला वेळ देवू शकत नाहीत अशी प्रत्येकाची भावना असते. ती काढून टाकावी. खरे तर आपले वडील हे देशाची सेवा करीत असतात. आपली मान अभिमानाने उंच झाली पाहिजे, असे मत गुणवंत विद्यार्थिनी श्रुतिका भातलवंडे हिने व्यक्त केले. श्रीमती फड यांचेही भाषण झाले.\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली,...\nरेशन दुकानदारांना तूरडाळ विक्रीची पुन्हा सक्ती\nनाशिक - खरेदी करून ठेवलेली तूरडाळ खपवण्यासाठी रेशन दुकानदारांना पुन्हा एकदा तूरडाळ विक्रीची सक्ती...\n...‘टोकियो’ अभी दूर है...\nभारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले...\nमरना है, लेकिन करना है\nपुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिवाच्या कराराने सहभागी होत सोनेरी यश मिळविलेल्या राहुल आवारेला प्रशिक्षक काका पवार यांचे \"मरना है, लेकिन करना...\nकुस्तीत मराठमोळ्या राहुल आवारेला सुवर्णपदक\nगोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला एक मराठमोळ्या कुस्तीपटू राहुल आवारे याने सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. राहुलने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2010/05/blog-post_8199.html", "date_download": "2018-04-23T19:23:44Z", "digest": "sha1:IP63XBJGXRBVHZTRBWA4C5L3HBGW5Q6Y", "length": 6896, "nlines": 126, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....", "raw_content": "\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....\nमित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,\nभेटायच्या जागा चाट-रूम असतात,\nकट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,\nदिलखुलास शिवी कानी पडतच नाही,\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही\nदिसले कि हाय, जाताना बाय\nपण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,\nअशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,\nमुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही\nआज इथे उद्या तिथे.........कोणासाठी कोणी थांबणार नाही\nकोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,\nपण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,\nजाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही\n[शब्दच हल्ली अर्थ विसरतात,\nसंवेदनाच हल्ली बधीर होतात,\nभावनाच हल्ली बोथट होतात,\nअगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nमेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,\nअशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी\nहे गंधित वारे फिरणारे\nअजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा\nअता नको नवी पालवी नको हिरवे पान\nआता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे, क्षण क्षण ह...\nहसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही हसलो म्हणजे दुखीः न...\nजरा चुकीचे... जरा बरोबर......\nतुमको देखा आज फिर ...\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं\nनसतेस घरी तू जेव्हा\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....\nजेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....\nमनात दडले बरेच काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/festivals-of-chatra-month-113040800008_2.html", "date_download": "2018-04-23T18:52:29Z", "digest": "sha1:VWKXCDQJKRQLVK22EDCKQTKKI3DC4OLV", "length": 12010, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Gudhi Padwa in Marathi | चैत्रातील समस्त देवतांचे व्रत | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचैत्रातील समस्त देवतांचे व्रत\nईश्वर गणगौरी व्रत : चैत्र शु. प्रतिपदेपासून चैत्र व. तृतीयेपर्यंत रोज शिवगौरी यांची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. हे व्रत फक्त सुवासिनीसाठीच सांगितलेले आहे. फल - सौभाग्यप्राप्ती.\nकल्पादी तिथी : चैत्र शु. प्रतिपदा, पंचमी, वैशाख, शु. तृतीया, कार्तिक शु. सप्तमी, मार्गशीर्ष शु. नवमी, माघ शु. त्रयोदशी, फाल्गुन व तृतीया या कल्पारंभाच्या तिथी मानलेल्या असून त्या तिथीवर श्राद्ध केल्यास पितरांची तृप्ती होते, असे सांगितले आहे.\nवैयक्तिक कारणांमुळे राज परदेशात जाणार, गुढीपाडवा मेळावा रद्द\nयंदा दोन दिवस गुढीपाडवा\nगुढीपाडव्यासाठी मध्य रेल्वे आठ विशेष रेल्वे गाड्या सोडणार\nगुढीपाडवा स्पेशल : पुरणाच्या पोळीचा बेत...\nयावर अधिक वाचा :\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/question-answer-21457", "date_download": "2018-04-23T19:43:04Z", "digest": "sha1:2WYLQ453XTUR2W6W4KXGRW4H5E4EAVYX", "length": 19790, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "question & answer प्रश्नोत्तरे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nमी दर शुक्रवारी \"फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीची आवडीने वाट पाहते आणि सगळी वाचून काढते. त्यामुळे साध्या साध्या आजारांसाठी डॉक्‍टरांकडे जावे लागत नाही. तुम्ही सांगितलेले उपाय आठ दिवस केले तरी त्यामुळे खरोखरच पूर्ण बरे वाटते. त्यामुळे \"फॅमिली डॉक्‍टर'चा फार आधार वाटतो. माझा नातू आठ वर्षांचा आहे, तो खूप हुशार आहे. मात्र त्याला बाराही महिने रात्री झोपताना पंखा लागतो. याचा त्याला भविष्यात त्रास होईल असे वाटते. ही सवय कमी करण्यासाठी काय करता येईल\nमी दर शुक्रवारी \"फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीची आवडीने वाट पाहते आणि सगळी वाचून काढते. त्यामुळे साध्या साध्या आजारांसाठी डॉक्‍टरांकडे जावे लागत नाही. तुम्ही सांगितलेले उपाय आठ दिवस केले तरी त्यामुळे खरोखरच पूर्ण बरे वाटते. त्यामुळे \"फॅमिली डॉक्‍टर'चा फार आधार वाटतो. माझा नातू आठ वर्षांचा आहे, तो खूप हुशार आहे. मात्र त्याला बाराही महिने रात्री झोपताना पंखा लागतो. याचा त्याला भविष्यात त्रास होईल असे वाटते. ही सवय कमी करण्यासाठी काय करता येईल\nउत्तर - रात्री झोपताना अगदी डोक्‍यावर फार जोराने पंखा चालू ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. आयुर्वेदात \"निर्वात' ठिकाणी झोपावे असे सांगितलेले असल्याने किमान वाऱ्याचा झोत सरळ अंगावर येणार नाही अशी योजना करणे चांगले. यासाठी सीलिंग पंख्याऐवजी टेबल फॅन किंवा शेजारच्या भिंतीवर फॅन लावून तो डावी-उजवीकडे फिरत राहील अशी योजना करता येईल. मात्र मुळात नातवाला सतत पंख्याची गरज लागू नये यासाठी शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी आणि श्वासोच्छ्वास प्रक्रिया नीट होण्यासाठी काही उपाययोजना करता येईल. यादृष्टीने काही दिवस \"संतुलन पित्तशांती गोळ्या', \"ब्रॉंकोसॅन सिरप' देण्याचा उपयोग होईल. सकाळी च्यवनप्राश देण्याचा फायदा होईल.\nमाझे वय 28 वर्षे आहे. माझा उजवा कान दोन-तीन वर्षांपूर्वी फुटला होता. कान दुखत नाही, मात्र कानातून बारीक आवाज येतो. तसेच माझे केस खूप कोरडे झाले आहेत, गळत आहेत. गुडघ्यातून कटकट आवाजही येत आहे. हाडांची ताकद कायम राहावी यासाठी उपाय सुचवावा..... मंजूषा भंडारे\nउत्तर - हाडे, केस तसेच कानातील आवाज या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात. श्रवणासाठी कानाच्या आत जी यंत्रणा असते, त्यात बारीक तीन हाडांची साखळी असते. एकंदर हाडांची ताकद कमी झाली तर त्याचा परिणाम केसांवर, कानांवर तसेच सांध्यांवर होऊ शकतो. हाडांची ताकद कायम राहावी यासाठी रोज दूध पिणे चांगले. चमचाभर खारीक पूड टाकून थोडे उकळून घेतलेल्या दुधात शतावरी कल्प मिसळून घेणे सर्वोत्तम होय. हाडांना, सांध्यांना ताकद मिळावी यासाठी घरी बनविलेले साजूक तूप पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान चार-पाच चमचे आहारात समाविष्ट करणे चांगले. हाडांना पोषक द्रव्यांपासून बनविलेल्या \"कॅल्सिसॅन', प्रवाळ पंचामृत या गोळ्या घेणे, गुडघ्यांना अधून मधून \"संतुलन शांती सिद्ध तेला'सारखे तेल लावणे चांगले. केसांना आठवड्यातून दोन-तीन वेळा \"संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल' लावणे, तसेच केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेला शांपू न वापरता शिकेकाई, रिठा, आवळा वगैरेंच्या मिश्रणाने किंवा तयार \"संतुलन सुकेशा' मिश्रणाने धुणे हे सुद्धा चांगले. कानामध्ये जंतुसंसर्ग नाही तसेच कानाच्या पडद्याला छेद नाही याची तज्ज्ञांकडून खात्री करून नंतर कानात \"संतुलन श्रुती तेला'चे दोन-तीन थेंब टाकणेही फायदेशीर ठरेल.\nआम्ही घरातील सर्व जण \"फॅमिली डॉक्‍टर' तसेच साम टीव्हीवरील माहितीनुसार आहार, विहार, औषधोपचार तसेच संतुलनची औषधे घेतो. याचा चांगला परिणाम दिसून येतो आहे. माझी नात तीन वर्षांपेक्षा थोडी मोठी आहे. तिला संतुलनचे चैतन्य कल्प चालू आहे. पण ती बऱ्याच दिवसांपासून हाताची नखे तोंडात घालून कुरतडते, कितीही प्रयत्न केला तरी तिची सवय जात नाही. कृपया मार्गदर्शन करावे.... संपतराव धस\nउत्तर - नखे खाण्याची सवय ही शरीरात आवश्‍यक त्या पोषक तत्त्वांची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. \"संतुलन चैतन्य कल्प' देणे चांगलेच आहे, बरोबरीने शरीरातील रसरक्‍तादी धात्‌ूंचे पोषण होण्याच्या दृष्टीने च्यवनप्राश किंवा \"सॅनरोझ'सारखे रसायन देणे, \"कॅल्सिसॅन गोळ्या' देणे, रोज सकाळी पंचामृत देणे, रात्रभर भिजविलेले दोन-तीन बदाम उगाळून देणे हे उपाय करण्याचा फायदा होईल. लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना नियमित अभ्यंग करणेही फार गुणकारी असते. त्या दृष्टीने धातूंना पोषक द्रव्यांनी संस्कारित \"संतुलन बेबी मसाज तेल' वापरता येईल. या उपायांनी तिची सवय कमी होईलच, तरीही आवश्‍यकता वाटल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने नेमकी कमतरता शोधून काढून योग्य औषधे देणे श्रेयस्कर.\nमाझे वय 46 वर्षे आहे. आठ महिन्यांपासून माझ्या तळपायांची जळजळ होते आहे. रोज खोबरेल तेल चोळून लावल्यानंतरच झोप येते. या माझ्या समस्येवर उपाय सांगावा..... महादेव शेडगे\nउत्तर - तळपायांची जळजळ होणे हे एक लक्षण आहे. शरीरात उष्णता वाढलेली असणे, पायांपर्यंत रक्‍ताभिसरण व्यवस्थित न होणे, रक्‍तातील साखर वाढलेली असणे अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. तेव्हा नेमके निदान होण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्‍यक होय. बरोबरीने तळपायांना शतधौतघृत किंवा औषधांनी सिद्ध \"संतुलन पादाभ्यंग घृत' लावून दोन्ही तळपाय दहा-दहा मिनिटांसाठी शुद्ध काशाच्या वाटीने घासण्याचा उपयोग होईल.\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/88RTI/6FAQs;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:06:18Z", "digest": "sha1:MP2JR2TAB3ERTWTZBPRFT45S2EDEHXG4", "length": 8757, "nlines": 174, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> माहिती अधिकार >> वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिदृध करावयाचे माहितीचे प्रपत्र\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार कायद्यावरील सामान्य प्रश्न व उत्तरे यांची मालिका असलेला अभिलेख म्हणजे FAQ\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T19:22:43Z", "digest": "sha1:HTWOBFY7PG5KW3RYGYZVAHDW6V37ES75", "length": 7785, "nlines": 78, "source_domain": "eduponder.com", "title": "शिकवणी | EduPonder", "raw_content": "\nJuly 22, 2016 Marathiकोचिंग क्लास, परीक्षा, शाळा, शिकवणीthefreemath\nभारतात शिकवणीला (कोचिंग क्लास) जाणाऱ्यांचे प्रमाण आणि या उद्योगातील पैशांचे आकडे पाहून माणूस अवाक् होतो. महानगरांमध्ये प्राथमिक शाळेतली ८७% तर माध्यमिक शाळेतली ९५% मुलं शिकवणीला जातात. ग्रामीण भागात सुमारे 30% मुलं शिकवणीला जातात. भारतातील कोचिंग क्लासचा उद्योग २०१५ मध्ये सुमारे ४० बिलियन डॉलर्सच्या (म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये) घरात असण्याचा अंदाज आहे. (हे आकडे ASSOCHAM – The Associated Chambers of Commerce & Industry of India – http://assocham.org/ यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहेत).\nजो करदाता माणूस आहे, तो स्वत:च्या उत्पन्नावर कर भरतो. या करातून सरकारला शिक्षणाच्या पुरेशा पायाभूत सुविधा पुरवता आलेल्या नाहीत. त्या पुरवता याव्यात म्हणून या करावर आणखी शिक्षणाचा ३% सेस कर भरतो. त्यानंतरही त्याने भरलेल्या पैशातून चालणाऱ्या सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठविण्यासारखी परिस्थिती नसल्याने खासगी शाळांच्या “वाढता वाढता वाढे” प्रकारच्या दरवर्षी वाढणाऱ्या फी भरतो. याच्यावर अजून हा पालक मुलांच्या शिकवणीसाठी किती पैसे खर्च करत असावा तर वरील सर्वेक्षणानुसार महानगरांमधले बहुतांशी पालक प्राथमिक शाळेच्या शिकवणीसाठी महिन्याला १००० ते ३००० रुपये खर्च करतात आणि माध्यमिक शाळेतल्या मुलांवर महिना ५००० किंवा अधिक रुपये शिकवणीवर खर्च होतो.\nपालकांनी पाण्यासारखा (खरं तर पाणी सुद्धा जपून वापरलं पाहिजे) पैसा खर्च करायचा आणि मुलांनी दिवसच्या दिवस बंदिस्त वर्गांमध्ये लांब चेहऱ्याने काढायचे, असं हे चित्र आहे. शाळेत जे शिकायचं (शिकायचं म्हणण्यापेक्षा माहीत करून घ्यायचं), तेच शिकवणीत पुन्हा घोकायचं. यात ना काही औत्सुक्य आहे, ना शिकण्याची उमेद-ऊर्जा आहे, ना कुठलं आव्हान आहे. दिवसा शाळेत आणि संध्याकाळी शिकवणीत चक्की पिसणाऱ्या मुलांना पुरेसं खेळायला मिळत नाही की कुठला छंद धड जोपासता येत नाही. यातून अभ्यास खूप चांगला येतो असंही नाही (मार्क मात्र वाढत असतील). स्वत:चा स्वत: अभ्यास करणं, स्वत: विचार करून प्रश्न सोडवणं, एका जागी एकट्याने एकाग्रतेने बसून काम करणं ही कौशल्ये शिकवणीमुळे शिकता येत नाहीत. त्याला स्वत:चा स्वत: अभ्यास करावा लागतो.\nकोचिंग क्लास हा असा सार्वत्रिक नियम होऊन बसण्यामागे बरीच कारणे आहेत. वाढती स्पर्धा, परीक्षाकेंद्री शिक्षण पद्धती, शाळांच्या दर्जाबद्दल पालकांच्या मनात असणारी शंका आणि पालकांना स्वत: वेळ आणि लक्ष देण्यापेक्षा क्लासला पाठवण्यात वाटणारी सोय अशी काही कारणं सहज दिसतात.\nशिक्षणातलं, मुलांच्या बालपणातलं आणि एकूणच आयुष्यातलं तथ्य शोधण्यापेक्षा केवळ पुढे जाण्याला फाजील महत्त्व आलेलं आहे. त्याचीच किंमत आपण मोजतो आहोत. हे भलेमोठे आकडे तेच सांगतात.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR67", "date_download": "2018-04-23T19:00:38Z", "digest": "sha1:KDOFJIWPYOPULMRHVQH3QPJR6DCANQZJ", "length": 3054, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात सचिवांच्या दोन गटांनी पंतप्रधानांसमोर आपल्या कल्पना सादर केल्या\nशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात सचिवांच्या दोन गटांनी आपल्या कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केल्या. केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nत्यामुळे या श्रुंखलेतल्या, प्रशासनाशी संबंधित सर्व नऊ संकल्पनांवर सादरीकरण झाले आहे.\nनव्या कल्पनांचा स्वीकार करण्यासाठी सरकारची भूमिका खुली असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. समग्र विचार सुरु ठेवून ठोस निष्पत्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी, सचिवांना केले.\nबीजी -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/niti-aayog-will-transform-agriculutre-sector-india-writes-j-f-patil-15219", "date_download": "2018-04-23T19:20:37Z", "digest": "sha1:OI7CJ2WEXV5LLN5PUQQV53S45LSXBRZW", "length": 21828, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "NITI Aayog will transform Agriculutre sector in India, writes J F Patil शेतीविकासाची प्रस्तावित 'नीती' | eSakal", "raw_content": "\nडॉ. जे. एफ. पाटील\nगुरुवार, 3 नोव्हेंबर 2016\nशेतीमध्ये क्रांती आणण्यासाठी आता 'नीती आयोग' सरसावला असून, त्या संदर्भातील व्यूहरचनाही प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापक विचारमंथन, व्यावहारिक व वास्तववादी प्रयत्नांच्या माध्यमातून त्याला आकार येऊ शकेल. शेतीची उत्पादकता, उत्पादन, लाभप्रदता वाढणे ही काळाची गरजच आहे.\nशेतीमध्ये क्रांती आणण्यासाठी आता 'नीती आयोग' सरसावला असून, त्या संदर्भातील व्यूहरचनाही प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापक विचारमंथन, व्यावहारिक व वास्तववादी प्रयत्नांच्या माध्यमातून त्याला आकार येऊ शकेल. शेतीची उत्पादकता, उत्पादन, लाभप्रदता वाढणे ही काळाची गरजच आहे.\nनीती आयोग देशाच्या शेतीमध्ये दुसरी क्रांती आणण्यासाठी कटिबद्ध झालेला दिसतो. शेती हा विषय घटक राज्यांच्या अधिकार व कार्यक्षेत्रात असल्यामुळे नीती आयोग आपला कार्यक्रम व धोरण आराखडा कार्यवाहीसाठी घटक राज्यांच्या कार्यवाही व्यवस्थेकडे सोपवणार असे दिसते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जाहीर आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर नीती आयोगाने भारतीय शेती मुक्त करण्यासाठी त्रिसूत्री व्यूहरचना प्रस्तावित केली आहे.\nआयोगाच्या मते 1) राज्य पातळीवर कृषी माल विपणन व्यवस्था सुधारणे, (2) जमीन खंडावर कसायला घेण्याच्या पद्धतीत बदल करणे, 3) जंगल सुधारणा - अशा तिहेरी सुधारणांमुळे (या सर्व बाबतीत घटक राज्यांनाच सुधारणा कराव्या लागतील.) भारतीय शेती व्यवस्था अधिक चैतन्यशील होऊन उच्चतर उत्पन्न वृद्धीदर गाठू शकेल.\nआयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी शेतीतील सुधारणांसाठी पंतप्रधान कार्यालयास एक सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्या सुधारणा राज्यांनी केल्यास शेतकऱ्यांना मोठे फायदे होतील, असे अपेक्षित आहे. सामान्य शेतकरी गरिबीच्या खाईतून बाहेर पडण्यास या नव्या शेती विकास प्रस्तावांचा हातभार लागेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांच्या आत दुपटीने वाढेल, असे अभिप्रेत आहे. आयोगाची भावना अशी आहे, की प्रस्तावित बदल राज्य सरकारे सहज व त्वरित कार्यवाहीत आणू शकतील.\nत्रिसूत्री व्यूहरचनेअंतर्गत घटकांचा विचार करता शेतीसंबंधी प्रस्तावित बदलातील प्रमुख मुद्दे साधारणतः पुढीलप्रमाणे आहेत.\n1) जमीन खंडाने देण्याच्या कायद्यात सुधारणा करताना केंद्रीय कायद्यांना सुसंगत बदल करणे. 2) कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात किमान 10 बदल करून सुधारित कायदा शेतकरी उत्पादकांच्या अधिक सोईचा करणे. 3) करार शेती कायदा सोपा करणे. 4) खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकतील अशी व्यवस्था. 4) शेतकऱ्यांना थेट ग्राहकास माल विकण्याचे स्वातंत्र्य. 5)\nकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्याचे एकच परवानापत्र देण्याची व्यवस्था. 6) एकबिंदू कर आकारणी (कर प्रपात परिणाम टाळण्यासाठी). 7) फळे व भाजीपाला यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या बाहेर ठेवणे. 8) कृषी उत्पादनावरील कर आकारणीचे वाजवीकरण. 9) ई-पद्धतीच्या (online) शेतमाल खरेदी - विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-नाम (Electronic national agricultural marketing) प्रोत्साहन. 10) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्यासाठी त्या बाजार क्षेत्रात व्यापाऱ्याचे प्रत्यक्ष दुकान असलेच पाहिजे, ही अट रद्द करणे.\nयेत्या काही दिवसांत नीती आयोग घटक राज्यांच्या कृषिमंत्री व कृषी खात्याच्या प्रमुख सचिवांशी चर्चा करणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला जाणार आहे.\nप्रस्तावित बदलांमुळे - 1) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ येत्या पाच वर्षांत होईल. 2) शेतकऱ्यांचे दारिद्य्र कमी होईल. 3) शेतमाल खरेदी - विक्रीची थेट पद्धत मध्यस्थ नष्ट करेल. 4) विपणन सुधारणेमुळे शेतीमाल व्यापारात खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील, त्यामुळे शेतमालाच्या किमती सुधारतील. 5) शेतमालाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवता येईल.\nखरा प्रश्‍न आहे तो शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उत्पादकता व उत्पादन वाढविण्याचा. त्यासाठी शेतमालाच्या किमती वाढणे, शेतीची लाभप्रदता वाढणे आवश्‍यक आहे. या प्रस्तावित धोरणात शेतीसाठी लागणाऱ्या आदानाच्या (पाणी, वीज, खते, बियाणे, औषधे व यंत्रे) किमती व उपलब्धतेसंबंधी, विपणनासंबंधी उल्लेख नाही. शेतमालाच्या (विशेषतः नाशवंत) सुयोग्य साठवणूक व्यवस्थेच्या विकासाचाही उल्लेख नाही. शेती उत्पादनासाठी वाजवी विमा व्यवस्थेबद्दलही विचार होण्याची गरज आहे. शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविण्याकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी जैविक परिचयाची सहकारी संघटन व्यवस्था सक्षम करावी लागेल. एकंदरीतच, प्रत्यक्ष जमिनीवर येऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून, फलदायी / उत्पादक उपाययोजना करण्यासाठी मंत्री व सचिव एवढ्याच पातळीला चर्चा करून चालणार नाही. उपक्रमशील शेतकरी, शेती अर्थतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी माल व्यापारी, कृषी पतपुरवठा, कृषी आदान व्यापारी यांच्या समन्वित राज्य मंडळाबरोबर (तसे तयार करणे आवश्‍यक आहे) चर्चा करून व्यवहार्य प्रस्ताव ठेवणे शहाणपणाचे ठरेल.\nप्रस्तावित व्यूहरचनेच्या अनुषंगाने काही अडचणीही लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली अडचण म्हणजे संघराज्यातील सर्व घटक राज्यांनी सुसंगत धोरण व कार्यक्रम प्राधान्याने राबवण्याची. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे तो शेती उत्पन्नावर अधिक प्रत्यक्ष कर आकारणीचा. प्रा. राज समितीचा कृषी धारणा कर (AHT) याबाबतीत लक्षात घेण्याची गरज आहे. नव्या धोरणातील जंगलविषयक सुधारणांचे स्वागत केले पाहिजे; पण त्यात वनवासी व आदिवासी लोकांच्या आर्थिक हक्कांना संरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे. कृषी माल विपणनाच्या बाबतीतील प्रस्तावित बदल वरकरणी शेती उत्पादकांना स्वातंत्र्य देणारे वाटले तरी त्याचा प्रत्यक्ष प्रभावी लाभ व्यापारी मध्यस्थच घेणार आणि शेतीचे भांडवलदारी 'व्यापारी'करण होणार, हाही धोका संभवतो. वाढीव किमतीचा लाभ उत्पादकाला नव्हे तर व्यापाऱ्यालाच अधिक होणार आणि तोही शेतकऱ्याच्या नावाने. या सर्व बाबींचा विचार करूनच धोरण ठरवायला हवे.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\nदिवसभरात उचलला तीस टन कचरा\nऔरंगाबाद - शहरात अद्यापही जागोजागी कचरा साचलेला असल्याने प्रशासनाकडून कचरा उचलण्याचे काम सुरूच आहे. शनिवारी पहिल्या दिवशी २० टन कचरा...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nपुण्यातील आयपीएल सामने हलवण्याची चिन्हे\nमुंबई - चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतू आता परत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/loans/", "date_download": "2018-04-23T19:34:43Z", "digest": "sha1:BXFOIPTKDDXUTDSYFQHBIFD7PVADAGXR", "length": 7193, "nlines": 142, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik कर्ज योजना – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\n(१ लाखासाठी) ५ वर्षे रु. २,३५०/- १४.००%\n(१ लाखासाठी) ७ वर्षे रु. १,९००/- १४.००%\n(१ लाखासाठी) १० वर्षे रु. १,६००/- १४.००%\nकॅश क्रेडिट कर्ज १ वर्ष —— १३.००%\nगाळा खरेदी (१ लाखासाठी) १० वर्षे रु. १,६००/- १४.००%\nघर खरेदी (१ लाखासाठी) १० वर्षे रु. १,५००/- १३.००%\nघर खरेदी (१ लाखासाठी) १५ वर्षे रु. १,३००/- १३.००%\n(५० हजारासाठी) ३ वर्षे रु. १,६७५/- १२.०० %\n(१ लाखासाठी) ५ वर्षे रु. २,२५०/- १२.०० %\n(१ लाखासाठी) ५ वर्षे रु. २,२५०/- १२.०० %\n(३ वर्षांचे आतील वाहनासाठी) ५ वर्षे रु. २,३५०/- १४.००%\nवैयक्तिक कर्ज (१ लाखासाठी)\nतारणी ५ वर्षे रु. २,३५०/- १४.००%\nविनातारणी ५ वर्षे रु. २,४५० /- १६.०० %\nटीप – वरील व्याजदर पूर्वकल्पनेशिवाय बदलता येऊ शकतात. कृपया व्यवहार करते वेळ खातरजमा करून घ्यावी.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/what-does-yoga-mean-117061500015_1.html", "date_download": "2018-04-23T19:13:26Z", "digest": "sha1:U6V6VMMLI6TDL26QMEL23MZJJBLS4WDQ", "length": 20522, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "योग म्हणजे नेमकं काय..? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयोग म्हणजे नेमकं काय..\nयोग संसारी,संन्यासी, तंत्रमार्गी सर्वांसाठी आहे. योग आदर्श जीवन प्रणाली आहे. योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे. फक्‍त योगोपचार म्हणजे योग नाही. अरण्यवास, दाढी वाढवणे,भगवे कपडे घालणे, चमत्कार , सिद्धी, शाप,यामुळे योगविद्या गूढ समजली जात होती. परंतु तशी ती नाही. शास्त्रज्ञांना प्रयोगासाठी प्रयोगशाळा लागते. व अनुभवायचं ते (ज्ञेय) व ती क्रिया साधायची हीच त्रिपुटी ती साधते म्हणजे खरा योग व ते साधणारा खरा योगी. तो निसंग असतो. अलिप्त असतो. तरीही तो कर्मयोगी ताबा मिळवून राजयोगी होतो. सर्व योगमार्गाचा समन्वय साधत योगेश्‍वर होतो. ते कधी ना कधी, कोणत्याही जन्मात होईल. सुरुवात आता आहोत तेथूनच करायची,उद्दिष्टप्रातीसाठी प्रयत्नयोग आचारयचा. ध्येयाकडे वाटचाल करायची.21 जूनला सर्वात मोठ्या दिवशी किमान निश्‍चय व प्रयत्न सुरु तर करूयात.\nयोग हा शब्द अत्यंत सहजपणे व चुकीच्या अर्थाने वापरला जातो. योग म्हणजे फक्‍त योगासने नाहीत. योग म्हणजे ध्यान नाही. योग म्हणजे हास्यक्‍लब मधील हसणे नाही. कृत्रिम रित्या केलेले संमोहन म्हणजेही योग नव्हे. योग म्हणजे नियमपालनही नाही. सध्या जे पेव फुटले ते म्हणजे योगाच्या प्रकारातील एकेक अंगाचे सादरीकरण व त्यालाच योग संबोधायचे. कुंडलिनी योगा, पॉवरयोगा असे परदेशातही प्रकार करतात. मुळात योग हाच योग्य शब्द आहे. योगा नव्हे. योग याचा अर्थ जोडणे. (युज धातू) आंग्लाळलेले. लोक योगाचा योगा हा चुकीचा उच्चार करतात व त्या आंग्लाळलेल्या चुकीची माहिती मर्यादित माहिती योग म्हणून इतरांना सांगतात.\nखरा योग व योगी फारच क्‍वचित, लाखात एखादाच असतो. आसने व प्राणायाम इ. मार्गाने रुग्णाला बरे करणाऱ्या पद्धतीला योगोपचार म्हणतात. जेथे फक्‍त आसने व प्राणायाम शिकवतात. त्या योगसंस्था योगशिक्षकही हे शिकवू शकतात. पण योगशिक्षक व योगगुरू यात फरक आहे. वर्षानुवर्षे मी योगासने प्राणायाम करतोय. म्हणून कोणीही बाबा योगगुरू होऊ शकत नाही. तो योगशिक्षकच राहतो. प्राणायामाने त्याचा चेहरा जरी तेजस्वी झाला तरी शिक्षक तो शिक्षकच. तो गुरू नव्हे. गुरू या शब्दाची व्याप्ती खूपच व्यापक मोठी आहे. उदाहरण द्यायचं तर अलीकडचे योगगुरू मनोहर हरकरे यांचं देता येईल. बाकी योगशिक्षकच म्हणावे लागतील.\nयोगाचे 5 प्रकारे वर्णन करता येईल.\nभक्‍तीयोग- कोणत्याही मानवनिर्मित दैवतावर अपरंपार श्रद्धा ठेवून केलेला योग म्हणजे भक्‍तीयोग. सर्व संत भक्‍तीयोगाचे आचरण करणारे होते. पांडुरंग हे दैवत व त्याची भक्‍ती हा उपाय करणारे संत भक्‍तीयोगाचे पालन करणारे होते. ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे भक्‍ती कुणाला जवळची वाटते. टाळ कुटून रामनाम, विठठल नाम घेतले की, एकादशीला रात्री जागून भजने म्हटली की, नियमित वारीला गेले की, चारीधाम यात्रा, नर्मदा, परिक्रमा केली की, भक्‍तीयोग साधता येत नाही. खरे भक्‍त फारच थोडे. बाकीचे भाकडभक्‍ती करणारेच जास्त. त्यांना भक्‍तीयोग साधता येत नाही. जमत त्याहून नाही. भक्‍ती योग सर्वात अवघड योग आहे. कांताभक्‍ती करणारे,पूर्ण समर्पण या हेतूने करणारे कदाचित भक्‍तीयोगाच्या पायरीपर्यंत पोचू शकतील. राजयोगी,हययोगी, ध्यानयोगी, भक्‍ती करतीलच असे नाही.\nकर्मयोग- गीतेत सांगितलेला गृहस्थाश्रमी माणसाने,सामान्यांनी आचरायचा योग हा कर्मयोग कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करीत आहे. ही शिकवण यातून मिळते. सामान्य लोक अपेक्षा ठेवनूच भलेबुरे कर्म करीत राहतात. त्याच एक चुकीचे तत्वज्ञान बनवतात. तो कर्मयोग नाही, निस्वार्थी निर्लेप, नि:स्पृह या वृत्तीने केलेले कर्म हा कर्मयोग तो करणारे कर्मयोगी उदा. कर्मवीर भाऊराव पाटील (रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक)\nराजयोग- मनावर ताबा ठेवून त्यातून साधना करणारे राजयोगाचे उपासक\nविवेकानंदांनी थोडा फार राजयोग आचरणात आणला पण त्याला हटयोगाची जोड दिली नाही. आहारविहार व्यायामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मृत्यू लवकर तीही 5/6 रोगांची शिकार झाल्यावर आला. पुराणातील जनक हा राजयोगी शुक जास्त समर्पक उदाहरण म्हणून सांगता येईल. अर्वाचिन काळात खरे राजयोगी म्हणून सांगणार कोणीी सांगता येणार नाही.\nज्ञानयोग- ज्ञानाच्या मार्गाने “मी’ ची जाणीव व त्यातून साधना करणारे ज्ञानयोगी सर्वात उत्तम उदाहरण ज्ञानेश्‍वर आपलं नाव सर्वार्थाने सार्थ करणारे ज्ञानेश्‍वर, निवृत्ती, सोपान व मुक्‍ता ही ज्ञानयोग्यांची उदाहरणे. या ज्ञानयोग्यांना संसाराची गरज नाही. ज्ञानसाधना करीत राहणे व अंर्तमुख होऊन जीव-शिवाची भेट घडविणे हे ज्ञानयोगाचे काम.\nहाही अवघड योग आहे. ज्याचा जसा स्वभाव तसा तो ज्ञानमार्गाची कास धरतो. सामान्यांसाठी हा मार्ग नाहीच. अ सामान्यासाठीच हा मार्ग.\nहटयोग- आसने व प्राणायाम यातून साधना करणारे मार्ग हटयोग व तो करणारा हटयोगी सामान्य फक्‍त आसने व प्राणायाममार्फत पोचतात. फारतर ध्यानापर्यंत समाधी अवस्था प्राप्त करणे दुर्मिळच.\nयोगाचे हे मार्ग आपले शिक्षण, क्षमता, योग्यता, स्वभाव आवड यावर माणसाने निवडायला हवेत. एका योगमार्गातून दुसऱ्या मार्गाकडे सहज जाताही येते. एकावेळी दोन योगमार्गही आचारता येतात. सुरुवात कुठुनही केली तरी अंतिमत: शरीर, मन या मार्गातून आत्मज्ञान मिळवले. हाच सर्व मार्गाचा शेवट आहे. पण तसे आत्मज्ञानी दुर्मिळच. पुन्हा अर्वाचित आत्मज्ञानी म्हणवणारे, स्वयंघोषित केलेले त्यांचे व्यावहारिक वर्तन, घोटाळे, कट, कारस्थाने याची सांगड घालताच येत नाही असे आत्मज्ञानी खरे योगी नाहीत. आत्मज्ञानीही नाहीत ते उत्तम संवाद साधतील, प्रवचने कितने करतील. लोकांच्या हृदयाला हात घालतील. पण तरीही त्यांना योग कळला असे म्हणता येणार नाही.बरेचजण पहिल्या पायरीवर अडतात. शरीरपातळीवर काही मनोपातळीपर्यंत येतात. आत्म्यापर्यंत तुरळक पोहचतात.\nयोग संसारी,संन्यासी, तंत्रमार्गी सर्वांसाठी आहे. योग आदर्श जीवन प्रणाली आहे. योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे. फक्‍त योगोपचार म्हणजे योग नाही. अरण्यवास, दाढी वाढवणे,भगवे कपडे घालणे, चमत्कार , सिद्धी, शाप,यामुळे योगविद्या गूढ समजली जात होती. परंतु तशी ती नाही. शास्त्रज्ञांना प्रयोगासाठी प्रयोगशाळा लागते. व अनुभवायचं ते (ज्ञेय) व ती क्रिया साधायची हीच त्रिपुटी ती साधते म्हणजे खरा योग व ते साधणारा खरा योगी. तो निसंग असतो. अलिप्त असतो. तरीही तो कर्मयोगी ताबा मिळवून राजयोगी होतो. सर्व योगमार्गाचा समन्वय साधत योगेश्‍वर होतो. ते कधी ना कधी, कोणत्याही जन्मात होईल. सुरुवात आता आहोत तेथूनच करायची, उद्दिष्टप्रातीसाठी प्रयत्नयोग आचारयचा. ध्येयाकडे वाटचाल करायची. 21 जूनला सर्वात मोठ्या दिवशी किमान निश्‍चय व प्रयत्न सुरु तर करूयात.\nसाभार – डॉ. वृंदा कार्येकर, स्त्रीरोगतज्ज्ञ\nSex Life : आनंदी सेक्स लाईफसाठी संमोहन करा\nआधुनिक काळातील निष्काम कर्मयोग\nयोगातून प्राप्त करा संमोहन शक्ती\nआज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR106", "date_download": "2018-04-23T19:03:37Z", "digest": "sha1:P7UOOOM2RIAYOEFO5TTPPICH24BUA3YP", "length": 3093, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधानांशी चर्चा\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.\nसर्वोच्च न्यायालयाने जल्लीकटूवर घातलेल्या बंदीवरही चर्चा झाली. जल्लीकटूच्या सांस्कृतिक महत्वाबाबत पंतप्रधानांनी कौतुक केले मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.\nराज्य सरकारने उचललेल्या सर्व पावलांना केंद्र पाठिंबा देणार आहे.\nदुष्काळसदृश स्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिले तसेच केंद्राचे पथक थोड्याच दिवसात पाठवले जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-115062000004_1.html", "date_download": "2018-04-23T19:14:21Z", "digest": "sha1:BGOZEAXBKKTV7XIUGJQJNGRD4LTZ4WOA", "length": 8218, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडे आग्रह धरून, योगाचे महत्त्व आणि माहात्म्य पटवून देऊन अखेर संपूर्ण विश्वाला योगामृताची देणगी तमाम भारतवासियांतर्फे वरदान म्हणून दिली. संयुक्त राष्ट्रसंघानेही मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या योगाला अखेर एक दिवस दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा योग दिन ठरविण्यात आला. भारतीय\nसंस्कृतीला ऋषिमुनींची मोठी परंपरा आहे. योगाच्या बाबतीत तर याची जन्मभूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. या योग दिनी भारतासह संपूर्ण जगभरातील शाळा-महाविद्यालातून योगाचे महत्त्व, उपक्रम व प्रत्यक्षिकातून सांगण्यात येणार आहे.\nजगभरातील अखिल मानवजातीच्या निरोगी शरीरासाठी, संस्कारक्षम व संतुलित मनासाठी आणि सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी भारताने अखिल विश्वाला दिलेली ही अमृतमय पर्वणीच म्हणावी लागेल.\nविश्वाचा त्रिमितीय नकाशा बनवण्यात संशोधकांना यश\nआजपर्यंत विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल\nतात्पर्य कथा - विश्वासघात\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR305", "date_download": "2018-04-23T18:56:46Z", "digest": "sha1:IBFPJ64AXY5NA2YSU2SALGFOUKXZOIZM", "length": 3423, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nअनुसूचित जातीतील हस्तकला कलाकारांच्या कल्याणासाठी सामंजस्य करार\nअनुसूचित जातीतील अंदाजे 12 लाख कलाकारांच्या आर्थिक विकासासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एकत्रित येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळा दरम्यान आज एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\nदेशातील अनुसूचित जातीतील कलाकारांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/sachin-good-leader-18258", "date_download": "2018-04-23T19:31:17Z", "digest": "sha1:IDLUXTJFHBHBQ3JRT2556TH3AW7TLBR4", "length": 13502, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sachin good leader 'सचिन कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता' | eSakal", "raw_content": "\n'सचिन कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता'\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nमुंबई - सचिन तेंडुलकर कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता आहे. कारण- एक पिढी त्याच्याबरोबर घडली आहे. नेतृत्वगुणांचे विविध कंगोरे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी उलगडले. तसेच कोणतीही गोष्ट स्वत: करण्यापेक्षा करवून घेणे अवघड असल्यानेच नेतृत्व हे महत्त्वाचे ठरत असते. याबाबतचे अनेक किस्से लेले यांनी या वेळी सांगितले.\nमुंबई - सचिन तेंडुलकर कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता आहे. कारण- एक पिढी त्याच्याबरोबर घडली आहे. नेतृत्वगुणांचे विविध कंगोरे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी उलगडले. तसेच कोणतीही गोष्ट स्वत: करण्यापेक्षा करवून घेणे अवघड असल्यानेच नेतृत्व हे महत्त्वाचे ठरत असते. याबाबतचे अनेक किस्से लेले यांनी या वेळी सांगितले.\nसुनंदन लेले यांनी आंतरराष्ट्रील क्रिकेट खेळाडूच्या नेतृत्वगुणांचे किस्से सांगत लीडरशिपची अनोखी कार्यशाळा यानिमित्ताने घेतली. सौरव गांगुलीपासून महेंद्र धोनीपर्यंतचे खेळाडू मोठे होण्यामागे त्यांच्यात असणारे असे कोणते गुण होते की ज्यामुळे ते वेगळे ठरत होते आणि त्यांचे नेतृत्व मान्य केले जात होते याबद्दल मुलांच्याच भाषेत संवाद साधत त्यांनी बहार आणली.\nनेतृत्च, गुणग्राहकता, अभिमान, आदर व सर्वोत्तम हे सर्व गुण नेतृत्व करताना कसे आवश्‍यक आहेत, याविषयी लेले यांनी क्रिकेटच्या महान खेळाडूंविषयीचे त्यांचे निरीक्षण सांगितले. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना लेले यांनी सांगितले की गांगुली त्याच्या कारकिर्दीत सेहवाग, झहीर, युवराज, हरभजन यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यांच्यावर विश्‍वास टाकून अनेक संधी दिल्याने हे खेळाडू बहरले. इम्रानखानला हिऱ्याची पारख होती. त्याने इंजमाम या खेळाडूला कुठेतरी खेड्यात खेळताना पाहिले आणि त्याला थेट वर्ल्ड कपला सगळ्यांचा विरोध असताना घेऊन गेला. पहिल्या चार मॅचमध्ये तो खेळला नाही; पण सेमी फायनल त्यानेच जिंकून दिली. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव वॉने तर त्याच्या टीमचा देशाभिमानच इतका जागवला की सलग कितीतरी सामने ते जिंकले होते.\nगाव-खेड्यांतून आलेल्या महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व सचिन तेंडुलकरपासून राहुल द्रविडपर्यंत सर्वांनीच मान्य केले. मैदानाबाहेर समोरून सचिन येत असेल तर धोनी बाजूला होत असे. विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचाही जाता जाता उल्लेख करताना लेले यांनी सांगितले की, विराटचा फिटनेस, अभ्यास एवढा आहे की त्याच्याबरोबरीने येण्यासाठी इतर खेळाडूंची खूप पळापळ होते.\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nनाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम\nवणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी...\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/travel", "date_download": "2018-04-23T19:29:01Z", "digest": "sha1:J43EHFVNK4VNXHATGFK2AXUHFIOKZWVR", "length": 3991, "nlines": 57, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "प्रवास- प्रवास, यात्रा सहल, प्रवासी कंपन्या, राहण्याची सोय, हॉटेल, लॉजींग Travel, Tours, Travel agents, Resorts, Hotels, Lodging and Boarding. |", "raw_content": "\nप्रवास, यात्रा सहल, प्रवासी कंपन्या, राहण्याची सोय, हॉटेल, लॉजींग\nयात्रा-सहल मदत हवी आहे - पर्यंतनाबद्दल माहिती हवी आहे. India\nयात्रा-सहल प्रत्येक रविवारी एक दिवसीय सहल\nप्रवास आमच्याकडे स्कॉर्पियो भाड्याने मिळेल.सहल कुठलीही असो : अष्टविनायक दर्शन, कोकण दर्शन, पुणे दर्शन (देहु, आळ॑दी शिर्डी, जेजुरी, बालाजी इ.) आणि कार्यालयीन प्रवास इ. साठी लग्नसराई,कुलदैवत दर्शन, घरातील अथवा नातेवाईकांचे शुभकार्य त्याच बरोबर सहल व पर्यटन ई. स हसनाबाद भोकरदन जालना India\nप्रवास साहित्य आगामी मासिकासाठी India\nप्रवास बाफना टूर्स - सहलीला जा\nयात्रा-सहल ग्रुप / अरेंज्ड / हनिमून टूर्स India\nहॉटेल्स / रिसॉर्टस हॉटेल कोकोनट, कुडाळ ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. India\nप्रवास एसी टुरिस्ट कार्स / १७ सिटर बसेस भाडयाने मिळतील पुणे India\nप्रवास कार ड्रायवर ऑन कॉल बेसिस इन पुणे पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3519", "date_download": "2018-04-23T19:40:32Z", "digest": "sha1:6FLAYNUJJ7AG2AV4FQ7AMVSO7O2CS6F6", "length": 30954, "nlines": 115, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दिवाळी अंक २०११: \"उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई\" | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिवाळी अंक २०११: \"उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई\"\nप्रियालींचा \"उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई\" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली किल्ला पर्यटनासाठी \"डिवेल्हप\" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले. पुतळ्याबरोबरच जयंती, हार, राजकारणी, लाउडस्पीकर आणि इतिहासकारांमध्ये वादही आलेच किल्ला पर्यटनासाठी \"डिवेल्हप\" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले. पुतळ्याबरोबरच जयंती, हार, राजकारणी, लाउडस्पीकर आणि इतिहासकारांमध्ये वादही आलेच सर्वात पहिल्या छायाचित्रामध्ये भव्य दरवाज्यासमोर ते छोटेसे देऊळ (कृ/ध मधे हलकेच रंग भरल्यासारखे) आणि समोर वाळलेल्या फांद्या हेच इतिहासाचे चित्र राहू द्यावे असे वाटत राहते. ते छायाचित्र खरोखर सुंदर आणि बोलके आहे.\nलेखात मोजक्या शब्दात वसई किल्ल्याची आणि गावाची छान ओळख मिळाली. एकदा जायलाच हवे. पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून लोकांनी मुघल प्रदेशात स्थलांतर केले, हे नंतरचा इतिहास पाहता अपवादच म्हणायचे. १८व्या शतकात मराठ्यांच्या आणि इतर सेनांच्या स्वार्‍यांना कंटाळून लोक मुघल प्रदेशातून इंग्रज आणि फ्रेंच वसाहतींच्या किल्ल्यात आश्रयाला जाऊ लागले\nलेखातल्या काही माहितीचे अधिक संदर्भ देता येतील का उदा. पोर्तुगीज प्रवासवर्णनाचा उल्लेख आहे - ते कोणते उदा. पोर्तुगीज प्रवासवर्णनाचा उल्लेख आहे - ते कोणते त्याचे इंग्रजी भाषांतर आहे का, हे पहायला आवडेल. अणजूरकर नाईकांचे पत्र कुठल्या संग्रहात छापलेले आहे का\nकाही वर्षांपूर्वी दापोली नजीक हर्णे-मुरूड ला गेले असता तिथल्या दुर्गादेवी मंदिरातही चिमाजी आप्पांनी आणलेली वसई चर्चातील घंटा पाहिली होती.\nएकूण किती घंटा उतरवून आणल्या होत्या याची माहिती आहे का\nप्रियालींना लेख दिल्याबद्दल धन्यवाद\nवसईची मोहीम हे पुस्तक भारतात घरी राहिले. माझ्याकडे उपलब्ध नसल्याने बरीचशी माहिती देऊ शकत नाही. :-( आठवणीत होती (अणजूरकर-नाईकांची अचूक वाक्ये नेटावरही मिळाली पण तीही केळकरांच्याच पुस्तकातील असल्याचे माहित होते) तेवढी दिली.\nपोर्तुगीज प्रवासवर्णनाचा संदर्भ येणारे पुस्तक लेखाखाली दिले आहे. गूगलबुक्सवरून ते उतरवून घेता येईल.\nपोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून लोकांनी मुघल प्रदेशात स्थलांतर केले, हे नंतरचा इतिहास पाहता अपवादच म्हणायचे. १८व्या शतकात मराठ्यांच्या आणि इतर सेनांच्या स्वार्‍यांना कंटाळून लोक मुघल प्रदेशातून इंग्रज आणि फ्रेंच वसाहतींच्या किल्ल्यात आश्रयाला जाऊ लागले\n:-). राजकारणात आणि समाजकारणात एकच एक शत्रू आणि एकच एक मित्र नसतो याचे उत्तम उदाहरण.\nकाही वर्षांपूर्वी दापोली नजीक हर्णे-मुरूड ला गेले असता तिथल्या दुर्गादेवी मंदिरातही चिमाजी आप्पांनी आणलेली वसई चर्चातील घंटा पाहिली होती.\nहो. मुरूडला तशी घंटा असल्याचे वाचले होते.\nअशा घंटा आजही वसईतील रमेदी* व इतर चर्चवर आढळतात. या चर्चेसचे स्थापत्यही जुने, पोर्तुगीज पद्धतीचे आहे. (आता त्यांची डागडुजी वगैरे झाल्याने बदलही झाले आहेत.) नेमक्या किती घंटा होत्या त्याची कल्पना नाही. किल्ला आणि अगदी जवळचा प्रदेश मिळून सात-आठ चर्चेस होती. त्यांच्या घंटा नक्कीच उतरवल्या गेल्या होत्या.\nकिल्ला पर्यटनासाठी \"डिवेल्हप\" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले. पुतळ्याबरोबरच जयंती, हार, राजकारणी, लाउडस्पीकर आणि इतिहासकारांमध्ये वादही आलेच\nआपल्या गैरजबाबदार वागण्याची शिक्षा किल्ल्याला देता कामा नये असे वाटते कारण किल्ला राखला नाही आणि उत्पन्न मिळवले नाही तर संवर्धन होणार नाही अशी भीती वाटते. पुरातत्वखात्याकडे तेवढे बजेट नसावे असे वाटते. चिमाजी आप्पांचा पुतळा तिथे आता १५-२० वर्षे आहे. वाद वगैरे होत असावे पण फार मोठे काही झालेले नाही. वसई हे मुंबईच्या जवळ असूनही दंगेधोपे होत असताना शांत असते. असे केले नाही तर प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्सच्या पुडक्यांऐवजी गर्दुल्ल्यांचे थवे किंवा इतर गुन्हे यासाठी ही पडिक वास्तु वापरली जाईल किंबहुना असे होत होते.\nमी भारतात असताना अनेक वर्षे या किल्ल्यात आम्ही जात नसू कारण तिथे जायला भीती वाटत असे. पुरातत्व खात्याने थोडे लक्ष देण्यास सुरुवात केल्यावर येथे होणार्‍या गैर प्रकारांना थोडा आळा बसला आहे. किल्ल्यात पाट्या लावाव्या, त्यावर इमारतींची माहिती द्यावी, इमारतींची डागडुजी व्हावी असे मला वाटते.\nवसईला अवश्य भेट द्या. वसईचं जुनं रुपडं आता बदललं आहे. तरीही नारळी,पोफळीच्या बागा, आंब्याची झाडं, कुठेतरी कानाकोपर्‍यात काही जुने पेशवाई काळातले वाडे दिसतील. वसई जवळ निर्मळ येथे शंकराचार्यांचे मंदिरही पाहण्यासारखे आहे.\nआणखी काही चित्रे येथे टाकते:\nबाकीची चित्रे, लेखात आणि जुन्या चर्चेत आहेतच.\nऐनवेळी माझ्या कॅमेरातील बॅटरी डिसचार्ज झाल्याने चित्रे घेता आली नाहीत पण या चित्रांव्यतिरिक्त अनेक रोचक वास्तु, मंदिरे किल्ल्यात आहेत.\nसॉरी, मी खाली संदर्भ पाहिले होते, तरी - यह आँखें हैं या बटन... :-)\nमित्र आणि शत्रू एकच नसतात हे खरेच. पण पोर्तुगीजांची साम्राज्यवादी शैली देखील वेगळीच होती, आणि इंग्रज आणि फ्रेंच सत्ता उदयास आल्यावर त्यांचा काळ संपत आला होता आणि त्यांच्या साम्राज्यवादाची शैलीही लयास जात होती, हे देखील तुमच्या वर्णनातून दिसते. इंग्रज स्वतःचे किल्ल्यांचे द्वार स्थानिक लोकांसाठी खुले ठेवत आणि त्यांना \"कॉस्मोपॉलिटन हेवन\" म्हणून जपत, म्हणून व्यापारी गटांकडून पाठिंबा मिळवणे त्यांना नंतर जास्त सोपे गेले. \"अंताजीच्या बखरीत\" कलकत्तेकर स्थानिक लोक इंग्रजांना आणि इतर युरोपीयांनाच मायबाप कसे समजू लागले याचे मस्त वर्णन आहे.\nलिस्बन मध्ये नदीतीरी पोर्तुगीज जलसाम्राज्याला वाहिलेले \"शोध\" म्हणून प्रचंड शिल्प आहे. जहाजाच्या आकाराचे शिल्प नदीकडे झेप घेताना दिसते, आणि भवताली जमीनीवर पोर्तुगलने एकेकाळी जिंकलेल्या देश-प्रदेशांचे नकाशे आहेत. मी तिथे गेले तेव्हा सूर्यास्ताची वेळ होती. जहाज सोनेरी दिसत होते, पण त्या नकाशावर फिरता फिरता, केवढे प्रचंड पसरलेले साम्राज्य किती लवकर आटले, हे पाहून वेळ तिथे जायची वेळ बरोबरच निवडली होती असे वाटून गेले अर्थात, गोवे, अँगोला, इ. अनेक वर्षे टिकून राहिले, पण कदाचित प्रवाहाला अपवाद म्हणूनच.\nधाग्यात छायाचित्रे आहेतच, म्हणून अजून दोन येथे लावते, होप दॅट इज ओके.\nतुम्ही आताच दिलेल्या छायाचित्रातली आर्च (मराठीत कसे म्हणायचे) पाहून लिस्बन च्या किल्ल्याची अचानक आठवण झाली. किल्ला भलामोठा, शहराच्या मध्यभागी डोंगरावर आहे, आणि वसईच्या क्लॉइस्टरवजा आर्चेस पेक्षा खूप रुंद, बसक्या आर्चेस आहेत. त्याच्या बरोबर पायथ्याशी एका गोवेंकर रेस्टोरंट मध्ये मी जेवले होते\nडागडुजी बद्दल तशी माझी तक्रार नाही. पण शासनाद्वारे एखादे स्थळ पर्यटनाच्या किंवा \"ऐतिहासिक महत्त्वाच्या\"वर्तुळात आणले म्हणजे त्याला राजकीय, राष्ट्रीय इतिहासाच्या चौकटीत बसवले जाते, आणि तेथील स्थानिक जीवन-स्मृतीशी त्याचे नाते टिकणे कठीण जाते. पण ही चर्चा आधीच्या धाग्यात झालीच आहे, त्यामुळे इथे पुन्हा तेच लिहीत नाही. तुमचा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या, आणि पुन्हा कोकणात फिरून यायची इच्छा बळावली आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद\nआर्च (मराठीत कसे म्हणायचे\nकमान म्हणतात बहुतेक. :-)\nलिस्बन मध्ये नदीतीरी पोर्तुगीज जलसाम्राज्याला वाहिलेले \"शोध\" म्हणून प्रचंड शिल्प आहे. जहाजाच्या आकाराचे शिल्प नदीकडे झेप घेताना दिसते, आणि भवताली जमीनीवर पोर्तुगलने एकेकाळी जिंकलेल्या देश-प्रदेशांचे नकाशे आहेत.\n फारच सुरेख फोटो आहे. खूप आवडला.\nकलकत्तेकर स्थानिक लोक इंग्रजांना आणि इतर युरोपीयांनाच मायबाप कसे समजू लागले याचे मस्त वर्णन आहे.\nकलकत्तेकर धनाढ्य व्यापारी आणि स्थानिक मुसलमान शासक यांच्यात फार कुरबुरी होत्या. इंग्रजांच्या मदतीने मुसलमानी सत्तेवर अंकुश ठेवणे सोपे होते आणि मुसलमानांपेक्षा इंग्रजांचे धार्मिक धोरण सैल होते याचा फायदा हिंदूंनी उठवला असे वाचले आहे.\nमहेश तेंडुलकरांच्या 'हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा' या पुस्तकात याचा सविस्तर उहापोह केला गेला आहे.\nपुन्हा पुण्याच्या भा इ स मंडळात गेले की तेंडुलकरांना विचारते. पुस्तकाच्या संदर्भाबद्दल धन्यवाद. त्यांची गडांबद्दलची पुस्तके माहित होती, हे नवीनच पाहिले.\nअणजूरकर नाईक आणि त्यांनी सतत २५ वर्षे केलेला पेशव्यांनी पोर्तुगीजांच्या वसईवर मोहीम आखावी यासाठीचा पाठपुरावा आणि प्रत्यक्ष लढाई याचा सविस्तर वृत्तांत अथवा वर्णन 'साष्टीची बखर' या पुस्तकात आहे. हे पुस्तक सध्या दुर्मीळ आहे पण नामांकित ग्रंथालयांतून ते जपून ठेवलेले असावे. या पुस्तकाच्या दीर्घ प्रस्तावनेत पाठारेप्रभु ज्ञातीविषयी मनोरंजक माहिती असून मुख्य पुस्तकात वसईची मोहीम फत्ते करण्यातला स्थानिकांचा सहभाग व निकड आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती याविषयी माहिती आढळते. मूळ मोडी लिपीतल्या नोंदींचे हे बाळबोधीतले लिप्यंतर आहे. मी पाहिलेल्या प्रतीत मूळ मोडीतल्या कागदांची छायाचित्रेही छापलेली होती.\nभा.इ.सं.मं. मध्ये १९३४-३५ च्या दरम्यान या विषयीचा लेख सादर केला गेला होता आणि त्यावरील चर्चेमध्ये पुस्तकातील माहितीच्या ऐतिहासिकतेविषयी आणि सत्यतेविषयी आक्षेप घेतले गेले होते जे प्रभू ज्ञातीतील अणजूरकरांच्या वंशजांना,आप्तांना आणि इतर व्यासंगी तज्ञांना पसंत पडले नव्हते. स्थानिकांचे श्रेय अव्हेरण्याचा प्रयत्न सतत होत आला आहे आणि भाइसंमं चे आक्षेप हा त्याच प्रयत्नाची नवी आवृत्ती आहे अशी भावना या मंडळींची झाली होती. हे सर्व प्रस्तावनेत मांडले आहे. प्रस्तावनादेखील थातुरमातुर स्वरूपाची न वाटता त्यातला व्यासंग जाणवला होता.\nजर हे पुस्तक पुन्हा हाताशी मिळू शकले तर अधिक ठाशीव काही लिहिता येईल.\n(कामाचे वाचन सोडून जालावर वेळ वाया घालवताना) गूगलून पाहिल्यावर याच वर्षी डिंपल प्रकाशन तर्फे साष्टीची बखर पुन्हा प्रकाशित झाली आहे असे दिसते. पण प्रस्तावना नवीन आहे का हे माहित नाही. मंडळात जुनी प्रत असावी.\nगेली काही वर्षे वसई मोहिमेच्या स्मरणार्थ उत्सव सुरू आहे असे दिसते.\nआणि शोधता शोधता हा लेख सापडला; तुम्ही उल्लेखिलेली चर्चा चालूच आहे असे दिसते. या सर्व प्रकरणाबद्दल माझे वाचन फारच कमी आहे, पण चर्चा आणि सामग्री रोचक वाटते. बखर वाचायला हवी, तिची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.\nअणजूरकर नाईक| कम्बख्त इश्क\nअणजूरकर नाईकांवर कालांतराने झालेले आरोप वरील उल्लेखलेल्या लोकसत्तेच्या लेखात आणि इतरत्रही वाचले आहेत. रेजीन डि'सिल्व्हांच्या लेखाचा समाचार घेणारे प्रतिसाद त्यापुढील लोकसत्तेच्या आवृत्तीत प्रकाशित झाले होते. तेही मिळाल्यास अवश्य वाचावे. हा लेख थोड्याशा आकसाने लिहिलेला आहे हे स्पष्ट दिसते परंतु 'हे धर्मयुद्ध नव्हते' असे त्यांचे म्हणणे थोडेसे पटणारे आहे कारण जर धर्माची इतकी काळजी असती तर पेशवे इतकी वर्षे दुर्लक्ष करून थांबले नसते आणि युद्धानंतर इतक्या स्वस्त अटी लादल्या नसत्या. पोर्तुगीजांचे उत्तर कोकणावरील वाढते वर्चस्व कमी करणे हाच मूळ उद्देश असावा.\nधर्मांतरित स्थानिकांचे असे आक्षेप अनेकदा ऐकू येतात. मागे मुरुडला गेल्यावर अशाच एका स्थानिकाने सिद्दीचा चांगुलपणा आणि मराठ्यांनी त्याच्याशी साधलेला दावा कसा चुकीचा होता त्यावर मला लेक्चर मारले होते. :-)\nवसईच्या किल्ल्याचे चांगले दर्शन खालील गाण्यात होईल.\nरेजिन् डी सिल्वा यांचा उपरोल्लेखित लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया दोन्ही वाचले होते. पण साष्टीच्या बखरीचा प्रभाव मनावर अधिक काळ आणि अधिक टिकला आहे. मुख्यत्वेकरून त्यातून मुंबई आणि लगतच्या प्रदेशाचा प्रगट झालेला भूगोल मनोरंजक वाटला होता. तसेच 'पेशव्यांच्या व्यापक अथवा अधिक महत्त्वाच्या(प्राधान्यक्रमाच्या) व्यूहरचनेमधले वसईचे स्थान' हा मुद्दाही मनात बरेच दिवस घोळत राहिला होता.\nमूळ लेख जसा उत्तम, तशीच चर्चाही माहितीपूर्ण. अधिकृत नोंदवण्यासाठी म्हणून माझ्याकडची माहिती इथे पुन्हा देतोय्.\n\"विजयानंतर मराठा सैन्याने पोर्तुगीजांच्या चर्चवरच्या घंटा उतरवल्या आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातील एक घंटा नाशिकच्या नारोशंकराच्या मंदिरात असून ती मराठी भाषेत “नारोशंकराची घंटा” या वाक्प्रचाराने प्रसिद्ध आहे. तर दुसरी घंटा अष्टविनायकांतील बल्लाळेश्वराच्या मंदिरात आहे.\"\nएक घंटा माझ्या फेवरिट ठिकाणी आहे, पुण्यापाशी बनेश्वर ह्या पेशवेकालीन मंदिरात.\n(नानासाहेबांनी १७५६ च्याआसपास मराठी सत्ता ही त्याकाळात कळसाला पोचली असताना पुणे परिसरातील अनेक मंदीरांचा जीर्णोद्धार् केला हे त्यातलेच एक )तिथे मंदिरात ह्याबद्दल् लिहिलेले आहे.\nबनेश्वर हे पुणे -सातारा रोट वर पुण्याबाहेर् ३५-४० किमीवर असणारे एक् सुंदर मंदिर आहे.\nभारतात क्वचिअतच आढळणारे पर्य्टकांना सुखावह होइल असे infrastructure तिथे आहे. जायला व्यवस्थित रस्ता, गेल्यावर मंदिराच्या भोवती सर्वत्र दाट स्थानिक् प्रजातीची झाडे(वनीकरण विभागाची) आणी त्यामधून् फिरावयास उत्तम असे फूटपाथ, मधे मधे बाकडे असे त्याचे स्वरूप आहे.\nअजून एक वसईची घंटा\nअरविंद कोल्हटकर [02 Nov 2011 रोजी 19:35 वा.]\nमी काही वर्षांपूर्वी वाईजवळ मेणवलीला गेलो असता नाना फडणिसांच्या वाडयामागील कृष्णेच्या घाटावर ह्या घंटेचे छायाचित्र घेतले. ही घंटा वसईहून आणण्यात आली आहे असे आम्हास सांगण्यात आले.\nअशीच अजून एक वसईची घंटा थेऊरच्या देवळात पाहिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI003.HTM", "date_download": "2018-04-23T19:37:27Z", "digest": "sha1:YDO6UVBRSCRZTB67JM65RCZIL37U4JM3", "length": 6122, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | लोक = Henkilöitä |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nमाझे कुटुंब इथे आहे.\nतो इथे आहे आणि ती इथे आहे.\nतुम्ही (दोघे / सर्व) इथे आहात.\nते सगळे इथे आहेत.\nअलझायमरशी लढण्यासाठी भाषांचा वापर करणे\nज्यांना मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राखायचे आहे त्यांनी भाषा शिकली पाहिजे. भाषा कौशल्य स्मृतिभ्रंशापासून संरक्षण करु शकते. असंख्य वैज्ञानिकांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. शिक्षणासाठी वय आडवे येत नाही. काय महत्त्वाचे आहे त्याचा मेंदू नियमितपणे वापर करतो. शब्दसंग्रह शिकताना मेंदूचे विविध भाग कार्यरत होतात. हे भाग महत्त्वाचे आकलनविषयक प्रक्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे, बहुभाषिक लोक अधिक जागृत असतात. त्यांची एकाग्रता देखील चांगली असते. तथापि, बहुभाषिकतेचे अतिरिक्त फायदे आहेत. बहुभाषिक लोक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यांना जलद निर्णय घेता येतात. कारण, त्यांचा मेंदू निवडण्यासाठी शिकलेला आहे. एका गोष्टीसाठी दोन संज्ञा हे त्याला नेहमी माहित असते. या संज्ञांसाठी व्यवहार्य पर्‍याय आहेत. त्यामुळे, बहुभाषिक लोक सतत निर्णय घेत असतात. अनेक गोष्टींदरम्यान निवडण्याची त्यांच्या मेंदूला सराव असतो. आणि या प्रशिक्षणाचा फायदा फक्त मेंदूच्या भाषण केंद्रालाच होत नाही. बहुभाषिकतेमुळे मेंदूच्या अनेक भागांना फायदा होतो. भाषा कौशल्याचा अर्थसुद्धा चांगले संज्ञानात्मक नियंत्रण ठेवणे हा आहे. अर्थात, भाषा कौशल्य स्मृतिभ्रंश प्रतिबंधित करणार नाही. तथापि, बहुभाषिक लोकांमध्ये रोग हळू पोहोचतो. आणि त्यांच्या मेंदूचा समतोल प्रभाव चांगला सक्षम वाटतो. भाषा शिकणार्‍यांमध्ये स्मृतिभ्रंश लक्षणे कमकुवत स्वरुपात दिसतात. संभ्रम आणि विसरभोळेपणा कमी गंभीर असतात. म्हणून, वयस्कर आणि तरुणांना भाषा संपादनापासून समान फायदा होतो. आणि, प्रत्येक भाषेबरोबर एक नवीन भाषा शिकण्यासाठी तो सोपे करतो. तर मग आपण सर्वांनी औषधाऐवजी शब्दकोशापर्यंत पोहोचले पाहिजे.\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTH/MRTH058.HTM", "date_download": "2018-04-23T19:32:38Z", "digest": "sha1:6WO7AGNNPK6M4XJAUJYIAX4BSRJA22NO", "length": 8351, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - थाय नवशिक्यांसाठी | भावना = ความรู้สึก |", "raw_content": "\nमला भीती वाटत आहे.\nमला भीती वाटत नाही.\nतुम्हांला भूक लागली आहे का\nतुम्हांला भूक लागलेली नाही का\nत्यांना तहान लागली आहे.\nत्यांना तहान लागलेली नाही.\nआपण जे अनुभवतो आणि विचार करतो ते भाषेच्या साह्याने प्रकट करतो. म्हणून आकलन हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु काहीवेळा प्रत्येकालाच समजायला हवे असे लोकांना वाटत नाही. अशा बाबींसाठी, त्यांनी गुप्त भाषेचा शोध लावला. हजारो वर्षांपासून गुप्त भाषेने लोकांना आकर्षित केले आहे. ज्युलिउस सिझर (Julius Caesar) याच्याकडे त्याची स्वतःची गुप्त भाषा होती. उदाहरणार्थ, तो त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक भागात सांकेतिक संदेश पाठवत असे. पाठवलेले सांकेतिक संदेश वाचण्यास त्याचे शत्रू असमर्थ होते. गुप्त भाषा म्हणजे दळणवळणाचे संरक्षण. गुप्त भाषेच्या साह्याने आपण इतरांपासून स्वतःला वेगळे करू शकता. आपण विशेष समूहामध्ये आहोत हे आपण दाखवून देतो. आपण गुप्त भाषेचा उपयोग का करतो यासाठी खूप कारणे आहेत. प्रेमी प्रेमपत्र नेहमी सांकेतिक भाषेत लिहितात. याखेरीज विशिष्ट उच्च व्यावसायिक समूहात त्यांच्या स्वत:च्या सांकेतिक भाषा होत्या. जादूगार, चोर आणि व्यापारी लोक यांच्यासाठी सांकेतिक भाषा होत्या. परंतु सांकेतिक भाषांचा उपयोग प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टासाठी होत होता. जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या वेळी सांकेतिक भाषा वापरल्या जात. लष्कर आणि गुप्तवार्ता संघटना यांच्याकडे स्वतःचे सांकेतिक भाषा तज्ञ होते. गुप्तलेखनशास्त्र हे संकेतनशास्त्र आहे. आधुनिक संकेत गणितातील किचकट सूत्रावर आधारित आहेत. परंतु त्यांचे विसंकेतन करणे खूप अवघड जाते. सांकेतिक भाषेशिवाय आपले जीवन अकल्पनीय आहे. सांकेतिक माहिती आज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. क्रेडिट कार्ड आणि ईमेल - सर्व काही सांकेतिक भाषेवर कार्य करतात. गमतीचा भाग म्हणजे, खासकरून लहान मुले सांकेतिक भाषेचा शोध लावतात. आपल्या मित्राबरोबर गुप्त भाषेत संदेशांची देवाणघेवाण करण्यास त्यांना आवडते. मुलांच्या विकासासाठीदेखील गुप्त भाषा उपयोगी ठरतात. ते कल्पनाशक्ती आणि भाषेविषयीची जाणीव यांना प्रेरणा देतात.\nContact book2 मराठी - थाय नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR308", "date_download": "2018-04-23T18:55:24Z", "digest": "sha1:HWGLQ4TGHI3VIPDXSHZYGQKKXESLKJQ5", "length": 4685, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपरवडणाऱ्या गृह प्रकल्पांमध्येच स्थावर मालमत्ता क्षेत्राचे भविष्य - एम. वैंकय्या नायडू\nपरवडणाऱ्या गृह प्रकल्पांमध्येच स्थावर मालमत्ता क्षेत्राचे भविष्य आहे यावर जोर देत गृह आणि शहर द्रारिद्रय निर्मूलन मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी आज स्थावर मालमत्ता विकासकांना विनंती केली की त्यांनी मोठ्या प्रमाणात परवडणारे प्रकल्प उभारावेत. ते आज नवी दिल्ली इथे स्थावर मालमत्ता क्षेत्रासंबंधातल्या एका परिषदेमध्ये बोलत होते.\nस्थावर मालमत्ता क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मागील दोन वर्षात या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले असून, 20 हून अधिक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना(शहर) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक 2 लाख 35 हजार रुपयांच्या केंद्रीय सहाय्यासाठी पात्र ठरतील.\nगृह आणि शहरी द्रारिद्रय निर्मूलन मंत्रालयाने आत्तापर्यंत शहरी गरीबांसाठी 16 लाख परवडणारी घरं बांधण्याला परवानगी दिली असून, यामध्ये 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. ज्यात 25 हजार कोटी रुपयांचे केंद्रीय सहाय्य असेल. यावेळी नायडू यांनी खाजगी विकासकांनी आत्तापर्यंत अशा प्रकारचे गृह प्रकल्प उभारले नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. खाजगी विकासकांनी आपला दृष्टीकोन बदलण्याची विनंती नायडू यांनी यावेळी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-23T19:01:57Z", "digest": "sha1:OGHWO7KZGXFSG54VMNCGM5UGWHOP3CBY", "length": 2445, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट ही दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे.\nv इंग्लंड पोर्ट एलिझाबेथ, मार्च १८८९\nकसोटी व ए.दि. गुणवत्ता\n५ (कसोटी), २ (एद) [१],[२]\nv पाकिस्तान at न्यूलँड्स, ३rd Test, २६,२७,२८ जानेवारी २००७ इ.स. २००७.\nशेवटचा बदल फेब्रुवारी ३ २००७\nप्रमुख क्रिकेट खेळाडुसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tulajabhavani-paid-darshan-pay-300-rupees-269989.html", "date_download": "2018-04-23T19:08:22Z", "digest": "sha1:SLQMLRHR6IZKNA3XAYRALPRWIY5DNHQM", "length": 11191, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुळजाभवानीचं पेड दर्शनही महागलं, मोजावे लागणार 300 रुपये !", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nतुळजाभवानीचं पेड दर्शनही महागलं, मोजावे लागणार 300 रुपये \n100 रूपयांऐवजी आता दर्शनासाठी 300 रूपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आलाय\n16 सप्टेंबर : उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानीच्या सशुल्क दर्शनात आता वाढ करण्यात आलीये. 100 रूपयांऐवजी आता दर्शनासाठी 300 रूपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आलाय. नवरात्र उत्सवाच्या काळासाठी ही दरवाढ करण्यात आलीय.\nनवरात्र उत्सवाच्या काळात म्हणजेच घटस्थापणे पासून आश्विन पोर्णिमे पर्यंत हे वाढीव दर आकारले जाणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे दर्शन मिळणार आहे. मंदिरात पुजाऱ्याकडून किंवा सुरक्षा रक्षकाकडून दर्शन देण्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्याला पर्याय म्हणून मंदिर समितीने आणि नुतून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी 100 रुपये देऊन पेड दर्शन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. अगदी कमी कालावधीत भाविकांनी ही त्याला उत्सुफुर्त आणि चांगला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद पाहता आता जिल्हाधिकारी यांनी नवरात्र उत्सवाच्या काळात ही 100 रुपयावरून 300 रुपये दरवाढ केली आहे. नवरात्र संपल्यानंतर पुन्हा हे दर 100 रुपय केले जाणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=72", "date_download": "2018-04-23T18:59:26Z", "digest": "sha1:MCNNILLHCLLCS4GME2KGPLIIMZ4IHBBH", "length": 4845, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचोरट्यांनी केला कहर; मंदिरातील देवच नेले चोरुन\nठाणेकर हैराण; टोलसाठी लांबच लांब रांगा\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘आम्रनैवेद्य’\nपुण्यातील आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार\nगांधींचं 'डाकघर' बनलंय 'निवासस्थान'\nमुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ\nरेल्वे फलाटावर हे काय सांगतोय यमराज\nबीडच्या डोंगराळ भागात आढळली ऐतिहासिक मूर्ती,मूर्तीजवळ फणा घालून बसलेला काळा नाग जाणून घ्या काय आहे रहस्य\nअक्षय्य तृतीयेला सराफाच्या बाजारात मोठी उलाढाल\nपेट्रोल भरुन झाला अन् बाईकने पेट घेतला\nकॅशच्या कमतरतेबाबत अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण\nप्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी\nनागपूर मेट्रोचं काम सुरु असताना आढळला धड नसलेला मृतदेह\nबेळगावात 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त\nप्रिया पुन्हा करणार घायाळ\nदोघांच्या भांडणात पोलिसाला दिली जीवे मारण्याचा धमकी\n#IPL2018 मुंबई इंडियन्सचा विजय\nविनित भोंडेने मारली बाजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/?page=8", "date_download": "2018-04-23T19:34:30Z", "digest": "sha1:6VAKTWRF6WDRTLUYB6EWP7B2AKGESEVJ", "length": 4992, "nlines": 89, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "Online marathi classifieds: मराठी छोट्या जाहिराती : Marathi Jahirati", "raw_content": "\n जाहिरात करण्यासाठी प्रवेश करा, किंवा विनामूल्य सभासद व्हा\nहॉटेल्स / रिसॉर्टस , यात्रा-सहल , प्रवास सोबत\nवधू पाहिजे , वर पाहिजे\nफ्लॅट/अपार्टमेंट, भाड्याने देणे-घेणे, जमीन, रूम-मेट\nसंगणक , लॅंडस्केप डिझाईन\nस्पर्धा/परिक्षा , नाटक/चित्रपट , प्रदर्शन , महाराष्ट्र मंडळ\nसल्ला/मार्गदर्शन, छंद-वर्ग, कोर्सेस, कोचिंग क्लासेस\nपुस्तकांची देव-घेव , मैत्री , हरवले-सापडले , बोलायचं राहिलंच\nसंगीत/नृत्य रहें ना रहें हम - पुणे - २ अॉक्टोबर २०१७ - सकाळी ८:३० ते ११:३० - अण्णाभाऊ साठे सभागृह Pune India\nनाटक/चित्रपट बॉस्टनमधे कलावैभव आणि कलाश्री प्रस्तुत नाट्यमहोत्सव Chelmsford United States\nनोकरी मुलांच्या होस्टेलसाठी पाहिजेत पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट २बीएचके त्वरित विकणे पुणे India\nनोकरी नामांकित रियल इस्टेट कंपनीस पाहिजेत पुणे India\nखरेदी-विक्री जुन्या दुमजली वाड्यामधील सामान विकणे शिरूर India\nस्थावर मालमत्ता बार्शीमध्ये एनए प्लॉट India\nनोकरी घरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. पुणे India\nज्योतिष्य/भविष्य हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून भुर्जपत्राद्वारे भविष्य\nनोकरी वस्त्रदालनासाठी पाहिजेत पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट १आरके १३लाख, १बीएचके १९ लाख, पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट विकणे:१/ २बीएचके: पुणे India\nस्थावर मालमत्ता इंडस्ट्रियल शेड भाड्याने पाहिजे पुणे India\nनोकरी मोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5430789422097469944&title=Utkarsh%20-%20Ek%20Samajik%20Janiv&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:28:44Z", "digest": "sha1:7C2IWO6EQRGLZ6NPG6UZUYEXIM3LJSK2", "length": 18907, "nlines": 143, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सायकलवरून ‘उत्कर्षा’कडे...", "raw_content": "\nखेड्यापाड्यात वाहतुकीची साधनं नसल्याने दूरवर पायपीट करणारी मुलं आजही आपल्याला बातम्यांतून भेटतात. अनेकदा त्यावर चर्चाही होते; पण ती समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची संख्या मात्र फार कमी असते. शहरात पडून असलेल्या सायकली दुरुस्त करून त्या अशा मुलांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम ‘उत्कर्ष – एक सामाजिक जाणीव’ या संवेदनशील तरुणांच्या ग्रुपने सुरू केलाय. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज पाहू या, अशा मुलांच्या उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या या ग्रुपविषयी...\nग्रामीण महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यात आजही अशी असंख्य खेडी आहेत, की ज्यांच्यापर्यंत दळणवळणाची साधनं पोहोचलेली नाहीत. त्यामुळे विकासाच्या संधींच्या उपलब्धतेवर मर्यादा येते. शिकण्यासाठी १०-१५ किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बरीच मुलं-मुली शाळा सोडून देतात. शोधायला गेलं, तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. तशा काही बातम्या वाचनात आल्या, तर त्यावर तात्पुरती चर्चा होते आणि नंतर विसरूनही जायला होतं; पण या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून, काही संवेदनशील तरुणांनी आपल्या पातळीवर तो सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘उत्कर्ष - एक सामाजिक जाणीव’ असं तरुणांच्या या ग्रुपचं नाव आहे. आता त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती घेऊ या.\nशहरात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सायकली पडून असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. वापरायला कुणी नाही म्हणून किंवा दुरुस्त करायला जास्त खर्च येत असल्याच्या कारणावरून त्या सायकली पडून असतात. अशा सायकली गोळा करून, दुरुस्त करून गरजू मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हा ग्रुप चालवतो. त्यासाठीचा खर्चही हा ग्रुपच करतो. लोकांनी आपल्याकडची सायकल या ग्रुपच्या प्रतिनिधीच्या ताब्यात दिली, की ती योग्य नि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचा पडताळाही सायकल देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.\nया अभिनव उपक्रमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच वैयक्तिक ओळखीतून, लोकसहभातून भरघोस प्रतिसाद मिळू लागला आहे. अनेक संवेदनशील नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावला. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबली आहे. त्यांना ही छोटीशी मदत एक उमेद देऊन जाते. आजवर ‘उत्कर्ष ग्रुप’ने सुमारे १५० सायकली जमा करून त्यांचे ठिकठिकाणी वाटप केले आहे.\nरायगड जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शिघ्रे, डोंगरी, वाफेघर या जिल्हा परिषद शाळांमध्ये, तसेच बदलापूरजवळील कासगांव आणि पुणे जिल्ह्यातल्या केतकवळे येथील शाळांमध्ये मिळून एकूण ६६ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. पुण्याजवळच्या भोसे (खेड तालुका) येथे हा ग्रुप २८ सायकली देणार आहे.\nया उपक्रमाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही या ग्रुपच्या माध्यमातून चालवले जातात. अनाथाश्रमातील मुलांची पावसाळी सहल, दिवाळीत नवीन कपड्यांचे वाटप, होळी व इतर सणांच्या निमित्ताने छोटे-मोठे उपक्रम राबविले जातात. आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मदत मिळवून दिली जाते.\nपुण्याजवळच्या केतकवळे येथील वैशाली काटकर ही मुलगी नुकतीच दहावी पास झाली; पण पुढचं शिक्षण तिला पैशांअभावी करता येणार नव्हतं. ही माहिती उत्कर्ष ग्रुपला कळताच या ग्रुपने भोर येथील अनंतराव थोपटे कॉलेजमध्ये तिला प्रवेश घेऊन दिला. तिची वर्षभराची फी ग्रुपच्या माध्यमातून भरण्यात आली. त्यासाठी चैतन्य ताम्हणकर यांनी ग्रुपला मोलाचे सहकार्य केले. ग्रुपचे योगेश महाजन यांनी ही माहिती दिली.\nप्रामाणिकपणा आणि सामाजिक काम करण्याची तळमळ असेल, तर अनेक लोक पाठीशी उभे राहतात, याचा अनुभव या ग्रुपला येतो आहे. या उपक्रमाला सोशल मीडिया आणि वैयक्तिक ओळखीतून खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्यांकडून या ग्रुपला सायकलींचे दान करण्यात आले. जुन्या सायकलींसोबतच दुबई, बहारिन, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथील काही जणांकडून नव्या कोऱ्या सायकलीही देण्यात आल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले या ग्रुपमधील सदस्यांचे परदेशातील काही मित्र या उपक्रमाला मदत करत आहेत.\nया उपक्रमाचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा टप्पा २३ जुलै २०१७ रोजी पार पडला. नाशिक जिल्ह्यातील मालेगावपासून १५ किलोमीटर अंतरावर रोझे, रोजवाळ आणि शेदुर्ली अशी तीन खेडेगावं आहेत. या खेड्यांतील मुले काही किलोमीटर अंतर पायी तुडवत दहिवाळ येथील शाळेत जात होती. या मुलांची अडचण लक्षात घेऊन तेथे ७० सायकलींचे वाटप करण्यात आले.\nया उपक्रमाला अनेकांचे हात लागले आहेत. नाशिकमधील हरिकृष्ण कुलकर्णी, संदीप जैन, ज्ञानेश्वर कराड व अजाबराव खैरनार या सर्वांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. गेले कित्येक महिने नाशिकच्या कानाकोपऱ्यात फिरून ही मंडळी सायकली जमा करत होती. या मोठ्या कार्यक्रमानंतर उत्कर्ष ग्रुपचा आत्मविश्वास वाढला आहे. ७० सायकली वेगवेगळ्या ठिकाणाहून जमवणं, मुंबई ते नाशिक आणि तिथून पुढे मालेगाव असं अंतर कापून एकाच दिवशी सायकलींचं वाटप करणं आव्हानात्मक होतं; पण स्थानिक लोकांनी उत्कर्ष ग्रुपच्या मेहनतीला मोठ्या आनंदाने मदत करून साथ दिली.\nअनेकदा प्रश्नांवर फक्त चर्चाच केली जाते. अनेकांना काही तरी करायची इच्छा असते; पण वाट सापडत नाही. एकट्या-दुकट्याने प्रश्न सुटत नाहीत, असं म्हणून आपणही त्याकडे दुर्लक्ष करत राहतो; पण अशी सगळी कारणं बाजूला सारून हे संवेदनशील तरुण एकत्र आले आणि त्यांनी हे कार्य सुरू केले आहे.\nया उत्कर्ष ग्रुपमध्ये योगेश महाजन, प्रसाद जोशी, यदु पाटील, विलास पाटील, रवींद्र पाटील, अजित तांबे, मयूरेश कापोटे, सचिन कुलकर्णी, नितीन शेंडगे, आरिफ काझी, संभाजी धुंबरे, संदीप भास्कर, तुषार दानवे, नीलेश पावर, दीपक भोई, जयेश चौधरी, सागर पाटील, संग्राम देशमुख, योगेश चौरे, विक्रम घाटगे, भारत साबळे, नचिकेत गुरव यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींच्या स्वप्नांना प्रत्यक्ष कृतीतून बळ देणाऱ्या या ग्रुपचं कौतुक तर करायला हवंच; पण समाजानं त्यांना सहकार्यही करायला हवं.\nयोगेश महाजन : ९०४९९ ५७५७३\nप्रसाद जोशी : ९८२३१ ९९९५३\n(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)\nहीच खरी ई श्व र seva...\nहे कार्य जोरात चालु राहो अशी मी देवाचरणी प्रर्थना करतो\nसचिन मिसाळ नाशिक About 108 Days ago\nअतिशय सुंदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मी पण या ग्रुप मधे सहभागी असून 3/4 उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. खरच एक सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि त्याची जाणीव होते हेच मोलाचे सहकार्य लाभले. जिवनाला एक दिशा मिळाली. धन्यवाद \"टिम उत्कर्ष \"\nस्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था पर्यावरणप्रेम जागवणारी ‘निसर्गवेध’ संवेदनशीलतेतून बहरतेय ‘स्नेहवन’ देणे सद्भावनेचे ‘जीवनदायिनी’च्या जीवितासाठी झटणारी संस्था\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/two-day-15-thousand-bs-iii-bike-sale-257255.html", "date_download": "2018-04-23T18:47:02Z", "digest": "sha1:XGTU3TWBAPBTB5UXWS27J7YE4WBBW5JR", "length": 11281, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन दिवसात 15 हजार बीएस-3 गाड्या विक्री", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nदोन दिवसात 15 हजार बीएस-3 गाड्या विक्री\nगेल्या दोन दिवसात जवळपास राज्यात 15 हजारापेक्षा जास्त दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्रमी विक्री झालीय\n01 एप्रिल : बीएस-3 गाड्यांवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातल्यानंतर गेल्या दोन दिवसांत बंपर विक्री झालीये. दोन दिवसात 15 हजार बीएस थ्री गाड्यांची विक्री झाल्याची नोंद झालीये.\nदोन दिवसाच्या बंपर सूटनंतर आता त्या गाड्यांमधून बंपर प्रदूषण होणार नाही का असा सवाल सोशल मीडियावर विचारला जाऊ लागलाय. एवढंच नाही तर अशा प्रदूषणकारी गाड्या भंगारात न काढता त्यांचा नोटाबंदीसारखा निकाल का लावला अशीही जोरदार चर्चा रंगलीय.\nह्या चर्चेला कारण आहे ते गेल्या दोन दिवसात जवळपास राज्यात 15 हजारापेक्षा जास्त दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्रमी विक्री झालीय. ह्या सगळ्या गाड्यांमध्ये बीएस थ्री इंजिन आहे आणि ह्या गाड्यांवर प्रदूषणकारी म्हणून सुप्रीम कोर्टाने बंदी आणलीय. अगोदरच शहरं प्रदूषणाच्या विळख्यात असताना या गाड्यांमुळे त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जातेय.\n50 हजारपेक्षा जास्त गाड्यांची विक्री\nराज्यात जवळपास 5 पट वाहनांची विक्री, एकट्या मुंबईत 400 टक्क्यानं वाढ\nमुंबईत रोज 250 बाईक्सची नोंद होते\nमात्र काल रात्री 9 पर्यंत बाईक्सची 1288 बाईक्सची नोंद\nमुंबईत रोज 100 कारची नोंदणी होते\nकाल 250 कारची नोंद, 173 टक्के वाढ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/1660844/planning-for-a-long-vacation-here-are-top-10-destinations-for-a-great-vacation-in-india-in-2018/", "date_download": "2018-04-23T19:31:38Z", "digest": "sha1:MA3CY3HSQYWYJNC4DG2DQOT2MZQQONFP", "length": 13194, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: planning for a long vacation here are Top 10 destinations for a great vacation in India in 2018 | यंदाच्या सुट्टीत ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nयंदाच्या सुट्टीत ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या\nयंदाच्या सुट्टीत ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या\nरोजच्या कामाचा वाढता व्याप आणि धकाधकीचं आयुष्य या साऱ्यातून उसंत मिळाल्यावर गर्दीपासून दूर जाण्यालाच अनेकांचं प्राधान्य असतं. पण, मग नेमकं जायचं कुठे हा प्रश्नसुद्धा अनेकांच्याच मना घर करु लागतो. प्रत्येक ठिकाणी असणारं वातावरण आणि पर्यटनासाठी तिथे उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी सुविधा या गोष्टीसुद्धा अनेकजण ध्यानात घेत फिरायला जाण्यासाठीची ही ठिकाणं निवडतात. तुमचाही असाच घोळ होतोय का नेमकं कुठे जायचं याच पेचात तुम्हीही पडला आहा का नेमकं कुठे जायचं याच पेचात तुम्हीही पडला आहा का जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण आता आपण नजर टाकणार आहोत, भारतातील काही सुरेख अशा पर्यटन स्थळांवर जी पाहून यंदाच्या सुट्टीसाठी कुठे जायचं हे तुम्ही नक्कीच ठरवाल...\nनवी दिल्ली- देशाच्या राजधानीत फिरण्याचं सुख एकदा तरी अनुभवावं असंच आहे. मुघल पद्धतीच्या काही इमारती आणि स्थापत्यशास्त्राचं सुरेख उदाहरण पाहण्याची संधी या शहरात फेरफटका मारताना मिळते. इथे खरेदी करणाऱ्यांचीही चंगळ असते. (छाया सौजन्य- David Castor/Wikimedia Commons)\nगोवा- पार्टी करण्यासाठी नेहमीच तयार असणाऱ्या मंडळींसाठी गोवा हा कधीही उत्तम पर्याय ठरतो. इथे आल्यावर एका वेगळ्याच माहोलात आल्याची अनुभूती आपल्याला झाल्यावाचून राहात नाही. अश्वेम, अरंबोळ, मोर्जिम असे सुरेख समुद्रकिनारे आणि जुने चर्च पाहता गोव्यातील निरव शांतता अनेकदा पर्यटकांना हवीहवीशी वाटते. (छाया सौजन्य- Amit Chakravarty)\nजयपूर- 'गुलाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि सुरेख अशा राजवाड्यांचं सौंदर्यही पाहायला मिळतं. सिटी पॅलेस, हवा महल अशा राजेशाही थाट असणाऱ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपण एका वेगळ्याच दुनियेत वावरत असल्याचा भास होतो. (छाया सौजन्य- A.Savin/Wikimedia Common)\nमनाली- डोंगर, दऱ्यांमध्ये असणाऱ्या एका सुरेख आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी स्वत:लाच नव्याने भेटण्याची संधी मनालीमध्ये आल्यावर मिळते. इथे जणू निसर्गाच्या बहुविध लिलाच पाहायला मिळतात. (छाया सौजन्य- thewanderer7562/Wikimedia Common)\nमुंबई- शहरी धकाधकीचा कितीही त्रास झाला तरीही मुंबई ही स्वप्ननगरी एकदातरी जवळून पाहण्याची इच्छा अनेकांच्याच मनात घर करुन असते. कधीही न थकणाऱ्या आणि असंख्य लोकांना आपलंसं करणाऱ्या या शहराची बात काही औरच. (छाया सौजन्य- Prashant Nadkar)\nकोची- निसर्गाच्या सानिध्ध्यासोबतच एका अनोख्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या ठिकाणाविषयी अनेकांनाच उत्सुकता असते. मुळात निसर्गसौंदर्यासाठीच कोची ओळखलं जातं. (छाया सौजन्य- koonankurish2/Wikimedia Common)\nउदयपूर- पूर्वेकडील व्हेनिस म्हणून ओळखलं जाणारं भारतातील एक ठिकाण म्हणजे उदयपूर. इथल्या थाटाविषयी वेगळं काही सांगण्यापेक्षा थेट तिथे जाऊन त्याविषयीचा अनुभव घेणंच कधीही उत्तम. (छाया सौजन्य- Leela Palace website)\nजैसलमेर- वाळवंटातही प्रेमाची अनुभूती करुन देणारं एक ठिकाण म्हणजे जैसलमेर. बाराव्या शतकातील किल्ले आणि तितक्याच जुन्या आणि रेखीव हवेल्यांसाठी जैसलमेर प्रसिद्ध आहे. (छाया सौजन्य- honzasoukup/Wikimedia Common)\nबंगळुरू- भारतात गार्डन सिटी किंवा सिलीकॉन व्हॅली या नावानेही बंगळुरू प्रसिद्ध आहे. आयटी कंपन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहराची स्वत:ची अशीसुद्धा एक वेगळी ओळख आहे. (छाया सौजन्य- Vr.Bengaluru/Wikimedia Common)\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4833760435673026572&title=Publication%20Ceremony%20of%20'Suratwala%20Kutumbachi%20Sangharsh%20Gatha'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:24:40Z", "digest": "sha1:EW4PGP5OZVEAVDXIVKJDGQSE7DPWBY74", "length": 7456, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "\n‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन\nपुणे : सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन २२ डिसेंबरला करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंपकलाल सुरतवाला भूषविणार आहेत. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी त्यांच्या आई वडिलांची कथा या पुस्तकाद्वारे मांडली आहे.\nया कार्यक्रमादरम्यान ‘रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘सुरतवाला फाउंडेशन’तर्फे चार लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप होणार आहे. ही शिष्यवृत्ती शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मिळून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येते. या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे.\nया प्रसंगी नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, शांतीलाल बाबुभाई सुरतवाला, दिनेश हरिलाल सुरतवाला, जतीन धनसुखलाल सुरतवाला, जगमोहन रंगीलदास सुरतवाला (रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट) उपस्थित राहणार आहेत.\nपुस्तक प्रकाशन समारंभाविषयी :\nदिवस : शुक्रवार, २२ डिसेंबर २०१७\nवेळ : सायंकाळी पाच वाजता\nस्थळ : पत्रकार भवन, पुणे\n‘थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स’मधून साकारली शिवसृष्टी ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410204950/view", "date_download": "2018-04-23T19:18:53Z", "digest": "sha1:PXIKT67FYR7RVJXIS27I7DIU557HOEIG", "length": 21062, "nlines": 351, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ५७६ ते ५८०", "raw_content": "\nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ५७६ ते ५८०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ५७६ ते ५८०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ५७६ ते ५८०\nपद ५७६. [चा. सदर. ज्ञानेवावर]\nॐ नमो जय जय जी सद्नुरु ज्ञानदेवा ॥ध्रु०॥\nकलीमाजीं विषयी जन ॥ बहुत जाहले अज्ञान ॥\nयास्तव मूर्तिंमंत ज्ञान ॥ देवरूपें अवतरसी ॥१॥\nज्ञानदेव हीं अक्षरें ॥ अक्षरातीत परें ॥\nस्मरणें तरती नर पामरें ॥ दुस्तरतर हा भवसिंधू ॥२॥\nकृष्णाद्रीहुनि चिद्नंगा ॥ गीता आली हे कलियुगा ॥\nपावन करावया जगा ॥ श्रवणें पठणें मुमुक्षां ॥३॥\nदेशभाषा प्राकृत वाणी ॥ टीका ज्ञानेश्वरी करुनी ॥\nप्रबोधले भाविक ज्ञानी ॥ झाले अर्थावबोधें ॥४॥\nजैसी हिर्‍याची हिरकणी ॥ द्दष्टीं न पडे दुजेपणी ॥\nगीता ज्ञानेश्वरी कोणी ॥ भिन्न न म्हणावी तैसी ॥५॥\nअगाध महिमा वर्णूं कैसा ॥ वेद बोले पशू म्हैसा ॥\nगेले पूर्वज आणिले सहसा ॥ श्राद्धीं ब्राह्मणाचें ॥६॥\nऐसा माहाराज योगी ॥ ज्ञानदेव तूं कलयुगीं ॥\nपूर्ण निजानंद रंगीं ॥ अभंग रंगें रंगसी ॥७॥\nजाणावे संत केवळ ब्रह्ममूर्ति ॥ संशय न धरावा चित्तीं ॥\nब्रह्मविद ते ब्रह्मचि होती ॥ ऐसें श्रुती बोलती ॥ध्र०॥\nब्रह्मनिर्गुण निर्वीकार ॥ लीलाविग्रही साचार ॥\nजैसें गोठुनियां नीर ॥ गाररुपें संचलें ॥१॥\nसोनें सोनेंपणा उणें ॥ नाहीं झालें होतां उणें ॥\nकिंवा पट तो तंतूविणें ॥ श्रवणें कोणी ऐकिला ॥२॥\nनामरूपाचा गोंधळ ॥ अवघा कल्पनेचा खेळ ॥\nउदकीं तरंग कल्लोळ ॥ वाच्यारंभण मात्र तें ॥३॥\nनामरूपा बोळवण ॥ आत्मप्रत्ययें आपण ॥\nनिजानंदीं जे संलग्न ॥ सहज पूर्ण ब्रह्म ते ॥४॥\nजैसें सैंधव सिंधूसंगें ॥ तैसे रंगले निजरंगें ॥\nअनुभव विद्वज्जन प्रसंगें ॥ निजप्रत्ययें जाणती ॥५॥\nऐसी रंगमूर्ति म्यां देखिली ॥ध्रु०॥\nहरीचीं चरणतळें गोंमटीं ॥ सुरंग रंग दाही बोटीं ॥\nदोही भागीं वर्तुळ घोटीं ॥ निळीमा शोभे साजिरी ॥१॥\nपोठरीया जानु जघनी ॥ मकरस्तंभ उपमा सानी ॥\nपीतां बरें सौदामिनी ॥ मंद जाहल्या चिद्योमी ॥२॥\nकटीं मेखळा कटिसूत्न ॥ क्षुद्र घंटिकांचें यत्र ॥\nनेती शब्दें उठती मंत्र ॥ नगमोच्चारें सर्वदां ॥३॥\nनाभीं जन्मे चतुरानन ॥ जदरीं त्रिवळीं समसमान ॥\nह्रदयीं श्रीवत्सलांछन ॥ महिमा मोठी न वर्णवे ॥४॥\nकंठीं श्रीतुलशी वनमाळा ॥ पदेकें एकावळीं गळां ॥\nकौस्तुभतेज नभमंडळा ॥ अगणित शोभा पातली ॥५॥\nबाहूमंडित वीरकंकणें ॥ शंखचक्रांकित भूषणें ॥\nअनुपम मुद्रिकांचें लेणें ॥ दशांगुलीं विलसतसे ॥६॥\nझळके तेजखी हनुवटी ॥ प्रवाळशोभा दोहीं ओठीं ॥\nदशनीं दीप्ती झळके मोठी ॥ सस्मित वदनीं बोलतां ॥७॥\nनासिक सुरेख अति सुंदर ॥ विशाळ नेत्र कमळाकार ॥\nव्यंकट भृकुटींचा आकार ॥ केशर भाळीं रेखिलें ॥८॥\nश्रवणीं कुंडलांचा ढाळ ॥ दोहीं गल्लकीं झळाळ ॥\nकोटी सूर्याचा उजाळ ॥ तमाळनीळ निजंगीं ॥९॥\nतीर्थ व्रतें जप तप ध्यानें ॥ आणि हठयोग धूम्रमानें ॥\nनलभे फळ तें भगवध्यानें ॥ प्राप्त होय निश्चयें ॥१०॥\nध्यानयोगें भवभय जाय ॥ कृष्णस्मरणें परमोत्साह ॥\nनिजानंद पूर्ण होय ॥ सर्व रंगीं समाम्यें ॥११॥\nऐसी तुझी कीर्ति म्यां ऐकिली ॥ध्रु०॥\nस्मरतां नाम तुझें उफराटें ॥ केवळ वाल्मिक तें चोरटें ॥\nपावन केलें कौतुक मोठें ॥ भवसंकट वारुनी ॥१॥\nगणिका पक्षीं याच्या मिषें ॥ अजामिळ तो पुत्रोद्देशें ॥\nनाम घेतां त्वां जगदिशें ॥ पावन केलें दोघांसी ॥२॥\nपशू गजेंद्राकारणें ॥ उडि घालुनि नारायणें ॥\nवनचर जळचरही उद्धरणें ॥ संदर्शनें दोघांसी ॥३॥\nदैत्यें गांजितां प्रर्‍हाद ॥ करुनि असूरांचा उच्छेद ॥\nभक्तवत्सल हें ब्रीद ॥ साच केलें आपुलें ॥४॥\nनाना प्रसंगीं दौपदी ॥ संरक्षिली पदोपदीं ॥\nपांडवांचें न्यून कधीं ॥ पडों दिलें त्वां नाहीं ॥५॥\nयुद्धिं पक्षिणीचिं पिलें ॥ पडतां तुजला बोभायिलें ॥\nतेव्हां गजघंटे खालें ॥ त्वां वांचविलें गोविंदा ॥६॥\nभक्ता पुंडरिकासाठीं ॥ उभें राहुनि भीमातटीं ॥\nसमपद समकर ठेवुवि कटीं ॥ वाळुवंटीं तिष्ठसी ॥७॥\nहिंसक व्याध अगाध जीवांतें ॥ विंधुनि बाणें भक्षी त्यांतें ॥\nउद्धरिलें त्वां कमळाकांतें ॥ हें आमुतें जाणवलें ॥८॥\nदुर्बळ सुदामा ब्राह्मण ॥ तीन मुष्टी पोहे कण ॥\nभक्षुनि संतोषें आपण ॥ सुवर्णनगरी वोपिली ॥९॥\nअगणित निजभक्त उद्धरिले ॥ त्याचें परिमित कवणें धरिलें ॥\nमाझेविषयीं काय झालें ॥ उपेक्षिलें कां देवा ॥१०॥\nकिंवा कोठें गुंतलासी ॥ किंवा आहेसि दूरदेशीं ॥\nकिंवा भय वाटे मानसीं ॥ दुर्धर मार्ग न चालवे ॥११॥\nपतीतपावन दीनबंधु ॥ अनाथनाथ करुणासिंधु ॥\nऐसा वर्णितां अगाधु ॥ महिमा बोलीं न बोलवे ॥१२॥\nनिजानंदें वेदश्रुती ॥ गाती पुराणें जर्जती ॥\nनेती नेती शब्दें ह्मणती ॥ सहज पूर्ण निजरंगा ॥१३॥\nजिवलग बंधु निजभक्त भगवंताचे ॥ध्रु०॥\nयेर येरां परस्परें ॥ भावें भजती परमादरें ॥\nनाहीं त्रिभुवनीं दूसरें ॥ ऐसे सोयरे कोण्ही ॥१॥\nएकमेका गौरविती ॥ तेणें वाढें परम प्रीती ॥\nजीव प्राण घेती देती ॥ अंतीं एक एकाचे ॥२॥\nमोक्ष लक्ष्मी देउनि भक्त ॥ देवं केले जीवन्मुक्त ॥\nभाक्त जीवपणीं विरक्त ॥ अन्य शरणागत झालें ॥३॥\nदेव निजांपों निर्गुण ॥ भक्तांकारणें सगुण ॥\nहोउनि कानीं सांगे खुण ॥ मी काढितों चिल्लष्टें ॥४॥\nत्याचा अनुभव म्हणाल कैसा ॥ तरि तो ज्याचा त्यासचि पुसा ॥\nनिजानंद रंगों सहसा ॥ नाहीं भेदभावना ॥६॥\nखाता शेष, बही शेष\nस्त्री. पुस्तक ई शिल्लक\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5342-light-cigarette-pune", "date_download": "2018-04-23T19:06:57Z", "digest": "sha1:UBMVLTNSYIAUQ6FIIXQEIGG3IDBQULZI", "length": 6932, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सिगारेट पेटवायला काडेपेटी दिली नाही म्हणून संतापाच्या भरात तो नको ते करुन बसला - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसिगारेट पेटवायला काडेपेटी दिली नाही म्हणून संतापाच्या भरात तो नको ते करुन बसला\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुण्यातील कॅम्प भागात फुटपाथवर राहणाऱ्या कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आलं असून हत्या सिगारेट पेटवायला काडेपेटी दिली नाही म्हणून झाल्याचं समोर आलंय.\nया प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रॉबीन अँथोनी लाझरस नावाच्या एकवीस वर्षांच्या तरुणाला अटक केलीय, तो एका BPO मध्ये काम करत असल्याचंही समोर आलंय.\nएक फेब्रुवारीला रात्री उशीरा तो दारुच्या नशेत गाडीवर जात होता. त्याची गाडी लष्कर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर बंद पडली. त्यानंतर त्याने सिगारेट पेटवण्यासाठी रस्त्याच्या कडेला तंबूमध्ये झोपलेल्या कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांना उठवून त्यांच्याकडे काडेपेटी मागितली.\nमात्र, बाली यांनी काडेपेटी देण्यास नकार दिल्याने चिडून रॉबीन लाझरसने फुटपाथच्या कडेला असलेली सिमेंटची वीट बाली यांच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये 65 वर्षीय बालींचा मृत्यू झाला.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/54?page=7", "date_download": "2018-04-23T19:33:25Z", "digest": "sha1:TKYOKCUQSPN3ETWRT7256QQYHF7F3Q4W", "length": 8239, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सामाजिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nफार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव\nध्यान: मनावरील कंपने, स्पंदने वा ‘घन अथवा ऋण’ चालना कि ऊर्जा\nध्यान: मनावरील कंपने, स्पंदने वा ‘घन अथवा ऋण’ चालना कि ऊर्जा\nएकावेळी अनेक संकेतस्थळांवर लेख प्रकाशित करावा की नाही ह्यावर सदस्यांनी निया मधल्या लाकडी पाट्या या लेखात केलेली चर्चा येथे हलवली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मूळ लेखातील श्री.\nअसली क्या है, नकली क्या है ...\nइंग्लंडचा ड्यूक ऑफ एडिनबरो, प्रिन्स चार्लस् यांची सुंदर पत्नी, प्रिन्सेस् डायना ऑफ वेल्सचा 30 ऑगस्ट 1997 रोजी पॅरिस जवळील एका बोगद्यात चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार अपघातात मृत्यू झाला.\n'सुसंस्कृत' या शब्दाचा अर्थ 'ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत' असा मानला जातो.\nकिरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य\n'डॉन'मधे आज ही बातमी वाचली. भारतातील एकमेव युरेनियमच्या खाणीभोवतालच्या गावांमधे पाण्यातून रेडीयोअ‍ॅक्टीव्ह पदार्थांचा प्रादुर्भाव आरोग्यावर होऊ लागला आहे असे बातमीतील रिपोर्ट नमूद करतो.\nरिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक\nरिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे.\nपुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी होणार नाही किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी खाते आणि अतिक्रम\nउपक्रमावारती गेल्या काही दिवसात अध्यात्म, दैववाद, आस्तिक, नास्तिक, श्रद्धा इत्यादी विषयांवर बरीच चर्चा चालू आहे.\n (एक निव्वळ अनाकर्षक शीर्षक)\nभारतामध्ये पोर्नोग्राफीला बंदी आहे पण पॉर्नस्टारच्या वावरावर बंदी नाही. याचाच फायदा घेऊन सोनी टिव्ही वाल्यांनी बिगबॉस मध्ये सनी लिओनला निमंत्रित केले. वृत्तवाहिन्यांनी (नेहमीप्रमाणे) याचा सवंग प्रचार केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chinmaye.com/2017/06/12/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T18:56:06Z", "digest": "sha1:I7A2XQ6SE3FUPBKWZBT7PLAKB6QDCYFI", "length": 12195, "nlines": 126, "source_domain": "chinmaye.com", "title": "मुरांबा – एकदा जरूर चाखावा | Chinmaye", "raw_content": "\nमुरांबा – एकदा जरूर चाखावा\nसचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत आई-बाबा म्हणून … अमेय वाघ पंचविशीच्या आसपासचा मुलगा आणि मिथिला पालकरचे पदार्पण होणारी सून म्हणून … हे कास्टिंगच इतकं आवडलं की चित्रपट पाहायचा हे तेव्हाच ठरवलं होतं … मुरांबा ही म्हणाल तर एका मुलाची गोष्ट आहे … म्हणाल तर कुटुंबाची आणि म्हणाल तर आजच्या वडील-मुलगा नात्याची आणि ही एक टिपिकल गोष्ट नाही त्यामुळे हा एक रिफ्रेशिंग सिनेमा असेल अशी अपेक्षा ट्रेलर आणि इंटरनेटवरील प्रमोशन पाहून झाली …\nही एका प्रेमाची गोष्ट तर आहेच … पण त्या प्रेमावर सध्या एका वादळाचे सावट आहे … म्हणजे ही एका ब्रेकपची गोष्ट आहे … एका सुखवस्तू कुटुंबातला एकुलता एक मुलगा … आई-वडीलांनी दिलेलं स्वातंत्र्य आणि वडीलांचा मित्र म्हणून संवाद साधण्याचा प्रयत्न पहिल्या भागातच आपल्यापर्यंत पोहोचतो … धारवाडला फक्त दहावीपर्यंत शिकलेली आई आणि तिच्या जुन्या धारणा … पण तरीही आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंड या नात्याला तिने मनापासून स्वीकारलं आहे … आलोकची गर्लफ्रेंड इंदू म्हणजे इंद्रायणी आता देशमुख कुटुंबाची सदस्य आहे … आणि मग अचानक आलोकचं ब्रेकअपबद्दल सांगणं … ते ऐकून आईचं भांबावून जाणं … वडीलांची भूमिका न घेता मित्र म्हणून नक्की काय घडलं आहे हे समजून घेण्याचा बाबांचा प्रयत्न या कथानकात हा चित्रपट मुरत जातो.\nसचिन खेडेकरचा अभिनय फारच छान … बापाची उदाहरणे टिपिकल असतात असं आलोक म्हणतो … त्यालाही हा बाप खिलाडूपणे घेतो … इथं संवाद जरा टिपिकल झालेत हे मात्र खटकते … पण मुलाच्या बाबतीत एवढा सजग आणि समजून घेणारा बाप … त्याच्या कामाचं मार्गी लागत नाही … तो कुठंही टिकत नाही ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेत नाही हेही विसंगत वाटतं कारण त्यासाठी त्याने पुढे केलेलं कारण फारच तकलादू आहे. ब्रेकअप नंतर आलोक आणि इंदूला इच्छेविरुद्ध जेवायला नेऊन बोलायला लावणं आणि त्यावेळी झालेले टिपिकल विनोद यातही चित्रपट मंदावतो … चिन्मयी सुमीत ही खमकी, स्वतंत्र मत आणि भूमिका असलेली आई असली पाहिजे … तिला असं गावंढळ केलेलं… थोडी बिचारी केलेलं आवडलं नाही … तरीही हे दोन्ही कलाकार त्यांना जे पात्र साकारायचं आहे ते छान साकारतात … त्यांचा अभिनयच आपल्याला त्यांच्याशी जोडतो …\nआलोकची भूमिका अमेय वाघने छान साकारली आहे फक्त काही ठिकाणी त्यातला कैवल्य जागा होतो … मिथिला पालकर एकदम फ्रेश चेहरा म्हणून समोर येतो … इंदू … तिचं तिच्या कामावरचं प्रेम … आपल्या जोडीदाराने त्याच्या क्षमतेला साजेसा पल्ला गाठावा … अल्पसंतुष्ट राहू नये … आपला कम्फर्ट झोन सोडावा हे तिला मनापासून वाटतं … पण ती पेचात सापडते कारण काही कटू गोष्टी तिला आलोकला त्याच्या भल्यासाठी सांगाव्या लागतात … ही घालमेलही मिथिला उत्तम प्रकारे उभी करते.\nदिगदर्शनात वैभव नार्वेकरचा स्तुत्य प्रयत्न …. हृषीकेश सौरभ जसराजचं संगीत वेगळ्या धाटणीचं आणि कथेला ताकद देणारं … मिलिंद जोगचं छायाचित्रण तांत्रिक दृष्टीने चांगलं पण काही वेगळे रंग, दृश्य भाषा समोर न आणणारं … संवाद नक्कीच अजून चांगले लिहीता आले असते …\nआलोक आणि इंदू परत एकत्र येणार काया ब्रेकअपच्या मुळाशी कोणते मनोव्यापार आहेत हे चित्रपटाच्या शेवटी उलटगडत जाते … दोन तास आठ मिनिटांचा हा चित्रपट करमणूक करतो आणि एकदा हा मुरांबा चाखून पाहायलाच पाहिजे सचिन-चिन्मयी-अमेय आणि मिथिला साठी …\nएक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवते व बाहुबली पाहिल्यानंतर जेव्हा चि व चि सौ का पाहिला आणि आता मुरांबा पाहिला तेव्हा पुन्हा अजूनच प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मराठी सिनेमा फारच टीव्ही नाटकाच्या अंगाने जातोय अजूनही … हे दृश्य अनुभवाचे माध्यम आहे … संवादाचे नव्हे … चित्रांच्या भाषेच्या शब्दसंपदेनेच तो सजवायला हवा. सिनेमा हा एक दृश्य अविष्कार आहे हे विसरून चालणार नाही …\n← गाण्यांत गुंफलेल्या आठवणी – 1\nThanks for writing this… काही मुद्द्यांबाबत मतभिन्नता असू शकते आपल्यात. पण आवर्जून दखल घेऊन प्रतिक्रिया लिहिली हे फार मोलाचं आहे माझ्यासाठी. धन्यवाद इतक्या सविस्तर रसग्रहणासाठी.\nबाबासाहेब: बालपण आणि शिक्षण\nबाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:28:13Z", "digest": "sha1:3JHO4F3LJTJ36VMUNIXJFR5GWM7F2PVC", "length": 11516, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किर्लोस्कर संगीत मंडळी - विकिपीडिया", "raw_content": "\n(किर्लोस्कर नाटक मंडळी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वतः बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होत.\nया कलावंतांनी किर्लोस्कर संगीत मंडळीली या संस्थेतर्फे अनेक चांगली नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यक्षेत्रात किर्लोस्करांनी नवेनवे प्रयोग केले. पूर्वी विष्णुदासी परंपरेने नाटकातील प्रयोग होत असत. पण ही पद्धत बदलून त्यांनी सूत्रधार, परिपार्श्वक आणि नटी ही संस्कृत नाटकाची परंपरा मराठी रंगभूमीवर आणली. तसेच नाटकातल्या दर्जेदार संगीतामुळे उच्चवर्गाचा ओढा नाटकाकडे वाढला. त्यावेळी नाटक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना समाजात चांगले स्थान नसे पण दर्जेदार नाटके देऊन समाजाचा हा समज बदलावा यासाठी किर्लोस्करांनी प्रयत्न केले.\nआर्योद्धारक नाटक मंडळी ·इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी ·कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी ·तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी ·बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर ·गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर ·माधवराव जोशी ·माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर ·राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर ·वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर ·वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे ·अमृतसिद्धी ·आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद ·संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप ·संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा ·संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा ·संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार ·संगीत पंडितराज जगन्नाथ ·पुण्यप्रभाव ·प्रेमसंन्यास ·संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा ·संगीत मदनाची मंजिरी ·संगीत मंदारमाला · संगीत मानापमान ·संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी ·राजसंन्यास ·लेकुरे उदंड जाहली ·संगीत वहिनी ·वासवदत्ता ·वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला ·वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम ·संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग ·संगीत संशयकल्लोळ ·सावित्री · सीतास्वयंवर ·संगीत सुवर्णतुला ·संगीत स्वयंवर ·संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी ·भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर ·प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर ·मास्तर भार्गवराम ·मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे ·वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले ·श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१७ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/27?page=11", "date_download": "2018-04-23T19:21:12Z", "digest": "sha1:UWHWVC5WXWXB2EWDDWELJOKBZQU7LE5E", "length": 10291, "nlines": 261, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हे संकेतस्थळ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय\nमराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय\nएखादा लेख नाकरल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले.\n\"मी समर्थन करतो\" विषयी.\nमाझ्या \"मी समर्थन करतो\" या चर्चाप्रस्तावाविषयी कुणाला\n१. सुधारणा सुचवायची असल्यास\n२. आक्षेप घ्यावयाचा असल्यास\n३. सही करण्याखेरिजही आणखी काही लिहायचे असल्यास\nकृपया इथे लिहून प्रतिसाद द्यावा.\nउपक्रमावर लेख का गायब होत आहेत विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे\nखरडवही संबंधात उपक्रमाचे काही नियम आहेत का की इथे कुणीही कुणाच्याही खरडवहीत काहीही खरडू शकतो\nएखाद्या व्यक्तिने आपल्या खरडवहीत काहीही लिहू नये असे वाटत असेल तर त्यावर काही उपाय आहे का\n'उपक्रम' - काल, आज आणि उद्या\nउपक्रम हे संकेतस्थळ सुरु होऊन आता दोनएक महिने होतील. पहिल्यापहिल्यांदा उपक्रम या स्थळाकडे 'मनोगत' ची प्रतिकृती या उत्सुकतेनेच पाहिले जात असे.\nअाता तरी जागे व्हा\nजाता जाता काही -\n.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.\nवरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.\nउपक्रम गंभीर होते आहे.\nमी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=126", "date_download": "2018-04-23T18:50:07Z", "digest": "sha1:QYJN6BH5A3GIPIM75LCQP2T7CVLCZMAV", "length": 7771, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिल्लीत प्रथमच साजरी झाली शिवजयंती\nनवी मुंबई विमानतळाचे भूमीपूजन करताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाची सुरुवात\nविमान कोसळून 66 प्रवाशांचा मृत्यू\nअखरे DSK आणि त्यांच्या पत्नीला दिल्लीतून अटक\nगैरवर्तणूक केल्यामुळे शाळेतून काढले; विद्यार्थाने उचलले टोकाचे पाऊल\nआपल्या दिलखेच अदांनी सगळ्यांना घायाळ करुन सोशल मिडियावर व्हायरल झालेली ‘ती’ तरुणी बनली “नॅशनल क्रश”\nतिकीट निरीक्षकाच्या धाडसामुळे बचावला युवक; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद\n…म्हणून शेतकऱ्याने शेतात लावला सनी लिओनीचा बिकीनीतील फोटो; याला म्हणतात आयडीयाची कल्पना\nनऊवारी साडी नेसून मराठमोळ्या तरुणीचा अनोखा विक्रम\nबांधकाम व्यायसायिक डीएसकेंना पत्नीसह अटक\nबुलेट ट्रेनच्या मार्गात ठाणे-विरार खाडीतून भुयारी मार्ग नेण्यात येणार असल्याने मोठा अडथळा दूर\nदहशतवादी हल्ल्यात गर्भवती महिलेची प्रसुती; जवानांना दिले धन्यवाद\nहावडा एक्सप्रेसच्या पेंट्रीकारमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल\nदहशतवाद्यांच्या चकमकीत मुस्लिम जवान शहीद झाल्यानंतर ओवैसी म्हणतात देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा\n‘त्या’ वक्तव्यानंतर भागवत अडचणीत\nहेअर बॅंडमुळे महिलेने गमावला जीव\nभारतीय लष्कराला सैन्य तयार करण्यासाठी सहाते सात महिने लागतील पण, राज्यघटनेनं परवानगी दिल्यास संघ तीन दिवसात सैन्य उभारेल - मोहन भागवत\nमॉस्को शहराबाहेर रशियाचं विमान कोसळल; अपघातात 71 प्रवासी ठार झाल्याची भीती\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR72", "date_download": "2018-04-23T19:03:20Z", "digest": "sha1:XPGDXEAE24NKMI227TFSBLXIVGVC6IS7", "length": 3436, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांतर्फे लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराला सलाम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनाचे औचित्य साधत, भारतीय लष्कराचे शौर्य आणि त्यांच्या अमुल्य सेवेबद्दल त्यांना सलाम केला.\n“सर्व सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना लष्कर दिनाच्या शुभेच्छा. भारतीय लष्कराचे शौर्य आणि त्यांच्या अमुल्य सेवेबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो.\nआपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे असो की, नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचा बचाव करणे असो, भारतीय लष्कराने नेहमीच सर्व आघाड्यांवर नेतृत्व केले आहे.\nआपल्या लष्कराने केलेल्या सर्व बलिदानांचे आपण नेहमी गर्वाने स्मरण ठेवले पाहिजे. १२५ कोटी भारतीयांना आपले आयुष्य शांततेत जगता यावे यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची जोखीम स्वीकारली आहे.” असे पंतप्रधांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2016/01/", "date_download": "2018-04-23T18:57:51Z", "digest": "sha1:NTSNQ56NXPQ3DKGCIWEZJL5BY2ZHLW2N", "length": 6337, "nlines": 80, "source_domain": "eduponder.com", "title": "January | 2016 | EduPonder", "raw_content": "\nJanuary 26, 2016 Marathiगणतंत्र, देशप्रेम, नागरिक, प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिनthefreemath\n१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मुलं शाळेत जाऊन झेंडावंदन करतात. राष्ट्रभक्तीपर गाणी म्हणतात. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही होतात आणि काही शाळा स्वच्छता अभियान किंवा वृक्षारोपणासारखे विधायक कार्यक्रम पण घेतात. बऱ्याच शाळांमध्ये झेंडावंदनाला उपस्थिती सक्तीची केलेली असते. मुलांनी सक्तीने झेंडावंदन करावं किंवा शिक्षा टाळण्यासाठी देशाबद्दल प्रेम, आदर व्यक्त करावा; यात काय अर्थ आहे खरं तर, स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्र दिवस ही नवी कर्मकांडे होऊन बसणार नाहीत, याबद्दल आपण दक्ष असायला हवं. पण आपला प्रवास विरुद्ध दिशेने होतो आहे का, अशी शंका येते.\nशाळेमध्ये देशप्रेमाची ओळख आणि जाणीव करून देणं चांगलंच आहे. त्या निमित्ताने भारतीयत्व, भारतीय मूल्ये, सामाजिक एकसंधता अशा जाणिवा जोपासल्या जातात. पण देशप्रेम म्हणजे काही सर्व आजारांवरचा उपाय नाही आणि आंधळं किंवा सक्तीचं देशप्रेम तर अजिबातच नाही. आधुनिक काळात देशप्रेमाचा अर्थ म्हणजे चांगला नागरिक असणं, या देशाच्या कायद्यांबद्दल आदर असणं, स्वत:बरोबरच दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची जाणीव असणं, न्याय्य व्यवस्थेसाठी प्रयत्न करणं असा शिकवता यायला हवा. या दिवसांना शाळांमध्ये अशा चर्चा घडवून आणल्या तर फारच उत्तम. नाहीतर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत अशा प्रतीकांमध्येच हे दिवस अडकून राहतील.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/who-is-the-janak-of-ganesh-festival-lokmanya-tilak-or-bhau-rangari-267122.html", "date_download": "2018-04-23T19:00:07Z", "digest": "sha1:YVE4RJ6L5AHLD4Z4NT4EFWJP4WWCRXSD", "length": 18143, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेशोत्सवाचे जनक कोण टिळक की रंगारी ?", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगणेशोत्सवाचे जनक कोण टिळक की रंगारी \nभाऊ रंगारी यांनी 126 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याचा प्रचार,प्रसार केला म्हणून रंगारी हे जनक आणि टिळक हे प्रचार, प्रसारक असा दावा भाऊ रंगारी ट्रस्टचच्या विश्वस्तांनी घेतलाय म्हणूनच हे 125वं नाही तर 126 वं वर्ष आहे असाही दावा केला गेलाय.\nअद्वैत मेहता, प्रतिनिधी, पुणे\nयंदा सार्वजनिक गणेश उत्सवाचं 125 वं वर्ष साजरे करण्यावरून पुण्यात जोरदार वाद पेटलाय. मुळात यंदा 126 वं वर्ष असताना 125 वं म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष का याला आक्षेप घेतला गेलाय आणि या आक्षेपाच्या अंतरंगात वादाचं मूळ दडलंय. कारण भाऊ रंगारी यांनी 126 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याचा प्रचार,प्रसार केला म्हणून रंगारी हे जनक आणि टिळक हे प्रचार, प्रसारक असा दावा भाऊ रंगारी ट्रस्टचच्या विश्वस्तांनी घेतलाय म्हणूनच हे 125वं नाही तर 126 वं वर्ष आहे असाही दावा केला गेलाय.\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी वाद नको म्हणून बोधचिन्हातून लोकमान्यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला पण यामुळं वाद शमण्याऐवजी चिघळला. लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी या दोघांचाही फोटो असावा, टिळकांना विरोध नाही अशी भूमिका भाऊ रंगारी ट्रस्टनं घेत महापौर याच टिळकांची अवहेलना करत आहेत. राजकारण आणत आहेत म्हणून निशाणा साधला.\nदुसरीकडे शिवसेनेसह पुणेकरामंधेही महापौरांच्या भूमिकेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत चौफेर टीका सुरू झाल्यानं मुक्ता टिळक यांना सारवासारव करावी लागली. जाहिराती आणि फ्लेक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या फोटोंचा समावेश आहे,लोगो मधून फोटो वगळला हा गैरसमज आहे अशी मखलाशी करावी लागली. दीपक टिळक यांनी ब्रिटिशांविरोधात सार्वजनिक गणेशउत्सवाद्वारे लोकांची एकजूट करण्यामागे टिळकांचं योगदान होतं आणि हे सर्व जाणतात त्यामुळे हा वाद दुर्दैवी, कारण आहे. सांगत जनक कोण या वादात पडायचं नाही पण टिळकांनी अनेकांना सोबत घेऊन गणेश उत्सव व्यापक केला. बोधचिन्हाचा मुद्दा छोटा असला तरी टिळकांचा फोटो हटवणे चूक असल्याचं सांगितलं.\nखरं तर इतक्या वर्षानंतर हा वाद कशासाठी हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण कागदपत्रे, केसरीतील अग्रलेख, रंगारी यांचं मृत्यूपत्र यातून नवीन पुराव्यांचा आधार घेत आम्ही हा दावा करत आहोत असं म्हणणं भाऊ रंगारी मंडळाच्या विश्वस्त, कार्यकर्त्यांचं आहे. यामागे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादाचं राजकारण आहे अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे पण उघड कुणी बोलत नाही. समाजमाध्यमात या विषयावर जोरदार वाद,चर्चा रंगले असताना कोर्टातही हे प्रकरण पोहोचलंय. यंदा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय शिवाय तो शासन स्तरावर होतोय त्यामुळे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे,मुख्यमंत्री फडणवीस या वादावर काय भूमिका घेतात याकडेही पुण्यातील गणेश मंडळांचे लक्ष लागलंय.\nअनेक सुजाण नागरिकांना या वादापेक्षा पुणे पालिका उत्सवावर 2 कोटींचा करत असलेला खर्च, गणेश उत्सवाला येत असलेलं बाजारू स्वरूप, वाढतं ध्वनी प्रदूषण, 24 तासांपेक्षा जास्त वेळ चालणारी विसर्जन मिरवणूक,त्यात दारू पिऊन रोम्बा सोम्बा डान्स करणारे काही घटक, वर्गणीच्या नावे खंडणी मागणारे असामाजिक घटक याबद्दल चिंता वाटतेय पण डीडे डाॅल्बी, ढोल ताशांच्या दणदणाटामध्ये ,गरमागरम राजकीय वाद चर्चांमध्ये नागरिकांना विचारतो कोण\nपुण्यातला गणेश उत्सव वैभवशाली आहे. पारंपरिक पद्धतीने सामाजिक,राजकीय देखाव्याद्वारे प्रबोधन करत, लोकोपयोगी सामाजिक पर्यावरण पूरक उपक्रम राबवत आनंद आणि ऊर्जा निर्माण करणारा लोकोत्सव म्हणून त्याचं आगळं स्थान आहे. या निमित्ताने अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना व्यासपीठ मिळतं. शाडूच्या मूर्ती बनवण्यापासून, नदीत विसर्जन न करता हौदात विसर्जन करण्याकडे वाढलेला कल यामुळे चांगले पायंडे पडत आहेत, जागृती होतेय.\nउत्सवाची ही दुसरी सकारात्मक बाजू महत्वाची असली तरी जातीय तेढ न वाढवता चर्चेतून समन्वयाने वाद सोडवले पाहिजेत हेही महत्वाचं आहे. मुळात लोकांना एकत्र आणणारा उत्सव लोकांमध्ये फूट पाडणारा ठरू नये याची जबाबदार सर्वांची आहे. 125 वर्ष पूर्ण होत असताना उत्सवातील बाजारूपणा, नकारात्मक गोष्टी दूर करत वर्षभर ऊर्जा पुरवणारा हा 10 दिवसांचा उत्सव कोणतंही विघ्न न येता पार पडावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे.कोणतंही गालबोट न लागता उत्सव पार पडू दे हीच प्रार्थना सुखकर्त्याकडे, बुद्धीची देवता असलेल्या गणेशाकडे करूया...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: punepune ganpati festivalगणेशोत्सवपुणेभाऊ रंगारीलोकमान्य टिळक\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-will-launch-the-saubhagya-yojana-benifits-270680.html", "date_download": "2018-04-23T18:59:27Z", "digest": "sha1:L6ZKWW72OQU3TT4DTZRONMMWPXSV3MIB", "length": 13091, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सौभाग्य योजनेतून मिळणार मोफत वीज कनेक्शनसह एलईडी बल्ब,पंखे आणि बॅटरी !", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसौभाग्य योजनेतून मिळणार मोफत वीज कनेक्शनसह एलईडी बल्ब,पंखे आणि बॅटरी \nही योजना 2019 च्या निवडणुकीच्या पहिले पूर्ण केली जाणार आहे. सौभाग्य योजनेवर 16 हजार कोटी खर्च होणार आहे.\n25 सप्टेंबर : केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिलाय. गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सौभाग्य योजना लाँच केली आहे.\nभाजपच्या कार्यकारिणी बैठकीच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ही योजना 2019 च्या निवडणुकीच्या पहिले पूर्ण केली जाणार आहे. सौभाग्य योजनेवर 16 हजार कोटी खर्च होणार आहे. पण या योजनेतून शहरं आणि गावांमधील गरिबांना सौभाग्य योजनेचा फायदा होणार आहे. गरिबांचा स्वप्न हेच सरकारचं स्वप्न आहे असा नारा यावेळी मोदींनी दिला. तसंच मागील वर्षी याच दिवशी गरीब कल्याण वर्ष सुरू करण्यात आले होते. याअंतर्गत 30 कोटी गरिबांची बँक खाती उघडण्यात आलीये असंही मोदी म्हणाले.\n\"मी सुद्धा कंदिलाच्या उजेडाखाली अभ्यास केला\"\nमी सुद्धा कंदिलाच्या उजेडाखाली अभ्यास केलाय. आज सुद्धा चार कोटी मुलं कंदिलाच्या उजेडात अभ्यास करताय. सौभाग्य योजनेतून सरकार गरिबांना मोफत वीज कनेक्शन पुरवणार आहे.\nएलईडी लाईट, एक पंखा आणि एक बॅटरी मिळणार\nया योजनेतून देशातील तीन गरीब जनतेला याचा फायदा होणार आहे. योजनेअंतर्गत मोफत कनेक्शनसह पाच एलईटी बल्ब, एक पंखा आणि एक बॅटरी दिली जाणार आहे अशी घोषणाही मोदींनी केली.\nग्रामीण भागात 14 कोटी खर्च\nग्रामीण भागात या योजनेअंतर्गत 14025 कोटी खर्च होणार आहे. तर शहरी भागात 1732 कोटी खर्च होणार आहे. यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. सरकार पाच वर्ष वीजच्या देखभालीचा खर्च उचलणार आहे अशी माहितीही मोदींनी दिली.\nया राज्यातील लोकांना मिळणार मदत\nपंतप्रधान सहज वीज हर घर योजना (सौभाग्य) अंतर्गत बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, पूर्वोत्तर राज्य आणि राजस्थानमधील प्रत्येक घरात वीज पुरवली जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2017/01/", "date_download": "2018-04-23T18:59:32Z", "digest": "sha1:MMSFXSE74TAF2J6KZR4DDEXGT5ZSMLTK", "length": 9429, "nlines": 82, "source_domain": "eduponder.com", "title": "January | 2017 | EduPonder", "raw_content": "\nJanuary 8, 2017 Marathiखर्च, मानके, व्हाउचर, शिक्षण, संकल्पना आणि कौशल्येthefreemath\nगेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार भारत सरकार शालेय शिक्षणावर वर्षाला ४२,००० कोटी रुपये खर्च करतं. यातला मुख्य खर्च शिक्षकांच्या पगारावर होतो आणि जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार भारतात सरकारी शाळांमध्ये रोज २५% शिक्षक अनुपस्थित असतात. या अनुपस्थितीमुळे वर्षाला ८,००० कोटी रुपयांचं नुकसान होतं. याखेरीज भारतातील कोचिंग क्लासचा उद्योग २०१५ मध्ये सुमारे अडीच लाख कोटी रुपये घरात असण्याचा अंदाज आहे. महानगरांमध्ये प्राथमिक शाळेतली ८७% तर माध्यमिक शाळेतली ९५% मुलं शिकवणीला जातात. ग्रामीण भागात सुमारे 30% मुलं शिकवणीला जातात. या सगळ्यात खाजगी शाळांवर (पालकांचा) होणारा खर्च धरलेलाच नाही इतका सगळा खर्च करून शेवटी मुलं काय आणि किती शिकतात, हा प्रश्न उरलाच आहे. ‘प्रथम’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून वारंवार हे दिसून आलं आहे, की ग्रामीण भारतात पाचवीतल्या ५०% मुलांना दुसरीच्या पातळीची कौशल्येही येत नाहीत.\nखरं तर, सरकारने पुरवठादारांवर (शिक्षक, संस्था) पैसा खर्च करायचं बंद करून थेट विद्यार्थ्यांवर करावा आणि त्यासाठी व्हाउचर पद्धत स्वीकारावी, ही मागणी जोर धरते आहे. सरकार प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर जेवढा खर्च करतं तेवढ्या रकमेची प्रत्येक पालकाला व्हाउचर द्यावीत आणि त्यांनी आपल्या पाल्याला कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा, असं या मागणीचं स्वरूप आहे. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं, की पालकांनी मुलांना कुठेही शिकवावं. सरकारी शाळेत, खाजगी शाळेत, शिकवणीत, घरी – कुठेही. सरकारने मुलं शाळेत जातात का, हे तपासण्याऐवजी मुलं शिकतात का, एवढंच बघावं. मुलांचं ‘शिक्षण’ होतं आहे ना, ते बघण्याची मानके तयार करावीत आणि विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचं काम फक्त करावं. कुठल्या विद्यार्थ्याने, कुठल्या विषयात, कोणत्या संकल्पना आणि कौशल्ये आत्मसात केली आहेत, तेवढंच सांगावं. याला वयाचं बंधन आणि इयत्तेच्या चौकटी असण्याचीही गरज नाही. उदाहरणार्थ, एखादी १० वर्षांची मुलगी गणितात पाचव्या, भाषेत तिसऱ्या आणि गायनात सातव्या पातळीला असू शकते.\n‘मुलं शाळेत जातात का, कितवीत आहेत’ असा विचार करण्याऐवजी ‘मुलं काय काय शिकली’ यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यात सध्याच्या अभ्यासक्रमात नसलेल्याही बऱ्याच विषया-कौशल्यांचा अंतर्भाव करता येईल.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR310", "date_download": "2018-04-23T18:54:41Z", "digest": "sha1:AKO5LXJ6SPWFKNQK3SKBZ3BMZ3U5LZ5M", "length": 3163, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2016\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने 3 ते 9 डिसेंबर 2016 या कालावधीत आयोजित केलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2016च्या निकालांच्या आधारे खाली नमूद केलेल्या अनुक्रमांचे उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि इतर सेवेसाठीच्या (गट अ आणि ब) व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.\nया उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी 20 मार्च 2017 रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. ही चाचणी, केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शहाजहां मार्ग, नवी दिल्ली-110069 येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची विस्तृत यादी http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलबध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-04-23T19:30:46Z", "digest": "sha1:PTNOIP7HGOLJRIQ7DKCPA7QY6KEM3URN", "length": 4166, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमोक्ष म्हणजे ब्रम्हप्राप्ति आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष असे म्हणतात.\nसंदर्भ : विचार सागर रहस्य ग्रंथ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१७ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR116", "date_download": "2018-04-23T18:59:02Z", "digest": "sha1:E6JEVWE446ALIZYTKUBAMPWHKCVFGHGR", "length": 3942, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n“नमामि गंगे” प्रकल्पासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची मदत\nजलस्रोत, नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवित मंत्रालयाच्या वतीने गंगा नदी स्वच्छतेचा राष्ट्रीय कार्यक्रम “नमामि गंगे” साठी कॉर्पोरेट क्षेत्राची मदत घेण्यात येत असून त्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.\nया कार्यशाळेत सार्वजनिक क्षेत्रातील विविध संस्था, बँका यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सामाजिक दायित्व म्हणून कॉर्पोरेट संस्थांनी ठेवलेला राखीव निधी “ नमामि गंगे” साठी वापरण्यासाठी या संस्था तयार आहेत. “ नमामि गंगे” प्रकल्पामध्ये सर्वांनीच उत्सुकता दाखवली आहे.\nया कार्यशाळेत महारत्न, नवरत्न आणि इतर सार्वजनिक संस्था, ओएनजीसी, कोल इंडिया, भेल, गेल, सेल, एनटीपीसी, ऑईल इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यासह 20 पेक्षा जास्त बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्रीय वित्त मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या “ स्वच्छ गंगा निधी” ला सामाजिक दायित्व अंतर्गत निधी देता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/child-drama-competition-20252", "date_download": "2018-04-23T19:12:52Z", "digest": "sha1:4WQ66NPDAFBZ7IIALZWAZTHO5DJSPPAX", "length": 13632, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "child drama competition हेल्पिंग हॅंड्‌स, अन्‌ अंधश्रद्धेवर प्रहार! | eSakal", "raw_content": "\nहेल्पिंग हॅंड्‌स, अन्‌ अंधश्रद्धेवर प्रहार\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे येथे सुरू असलेल्या चौदाव्या राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या माध्यमातून छोट्या उस्तादांचा नाट्यजल्लोष अनुभवायला मिळत आहे.\nस्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी एकूण चार बालनाट्ये सादर झाली. त्यातून शाळेतील गरजू मित्र-मैत्रिणींना मदतीचा हात द्या, मोलाच्या क्षणांचे व्यवस्थापन करा आणि शालेय वयातच अंधश्रद्धा जाणून घेताना त्याचा समूळ नाश करा, असा सल्ला त्यांनी दिला. राजर्षी शाहू स्मारक भवनात गुरुवार (ता.१५) पर्यंत ही फेरी रंगणार असून, एकूण ३६ प्रयोग सादर होणार आहेत.\nकोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे येथे सुरू असलेल्या चौदाव्या राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या माध्यमातून छोट्या उस्तादांचा नाट्यजल्लोष अनुभवायला मिळत आहे.\nस्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी एकूण चार बालनाट्ये सादर झाली. त्यातून शाळेतील गरजू मित्र-मैत्रिणींना मदतीचा हात द्या, मोलाच्या क्षणांचे व्यवस्थापन करा आणि शालेय वयातच अंधश्रद्धा जाणून घेताना त्याचा समूळ नाश करा, असा सल्ला त्यांनी दिला. राजर्षी शाहू स्मारक भवनात गुरुवार (ता.१५) पर्यंत ही फेरी रंगणार असून, एकूण ३६ प्रयोग सादर होणार आहेत.\nआज ‘त्या चौघी’ (अण्णा भाऊ साठे स्कूल, आजरा), ‘म्या बी शंकर हाय’ (बाबा वर्दम थिएटर, कुडाळ), ‘खेळता खेळता’ (बहुरूपी कलामंच, कोल्हापूर), ‘मोल क्षणांचे’ (बापूसाहेब खवाटे हायस्कूल, अंकली) हे चार नाट्यप्रयोग सादर झाले. दरम्यान, स्पर्धेतील सर्वाधिक प्रयोग उद्या (ता. १३) सादर होणार असून, सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत स्पर्धा सुरू राहील. अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी स्पर्धेतील प्रयोग आवर्जून व्हावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.\nसकाळी दहा वाजता - ‘धाकटी बहीण’ (सिटी हायस्कूल, सांगली) सव्वाअकरा वाजता - ‘सिंहगडला जेव्हा जाग येते’ (डॉ. बापट शिक्षण मंदिर, सांगली)\nदुपारी साडेबारा वाजता - ‘पाणी रे पाणी’ (ग्रीन व्हॅली स्कूल, पेठवडगाव) पावणेदोन वाजता - ‘रंग सावल्यांचे’ (गोसालिया हायस्कूल, माधवनगर) दुपारी तीन वाजता - ‘पाहुणी’ (पुरोहित कन्या प्रशाला, सांगली)\nसव्वाचार वाजता - ‘नवे गोकुळ’ (मोहिनी बर्वे शाळा, सांगली)\nसायंकाळी साडेपाच वाजता - ‘शोध सत्याचा’ (कोकण कला अकादमी, लांजा) पावणेसात वाजता - ‘थेंबाचे टपाल’ (थोरात अकादमी, सांगली)\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140725055500/view", "date_download": "2018-04-23T19:31:43Z", "digest": "sha1:SGUUNCALPALEYPCNLEC5SJFC4NG5UXYW", "length": 13851, "nlines": 123, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १३", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n( आतां ) अप्पय दीक्षितांनीं ह्याच उपमाप्रकरणांत जें म्हटलें आहे कीं-\n“ धर्मलुप्ता, वाक्य, समास व तद्धित व तद्धित ह्या तीन ठिकाणीं होत असलेली आम्हीं दाखविली; पण ती द्विर्भावाच्या ठिकाणींही दिसून येते. उदाहरणार्थ, ‘ पटुपटुर्देवदत्त: ’ ( देवदत्त चतुर पुरुषासारखा दिसतो. ) ह्या ठिकाणीं, “ प्रकारे गुणवचनस्य ” ह्या सूत्राप्रमाणें, सादृश्य या अर्थीं पटु ह्या शब्दाचा\n ( व ‘पटु’ चा अर्थ ‘ पटु ’ सारखा हा आहे ) ” ह्या त्यांच्या म्हणण्यांत कांहींच अर्थ नाहीं. कारण कीं , ह्या ठिकाणीं ‘ पटुपटु: ’ ह्यांतील सादृश्यवाचकाचाही लोप झाला असल्यानें, वाचकधर्मलुप्तेच्या प्रका-रांत हा आणखी एक प्रकार घालणेंच योग्य होईल. धर्मलुप्तेचाच आणखी एक प्रकार आहे, असें म्हणणें योग्य होणार नाहीं. धर्मलुप्ता म्हणजे केवळ धर्मलोप असलेली उपमा ” हाच अर्थ सांगणें अप्पय दीक्षितांना इष्ट आहे. ( हें उघड आहे. ) असें नाहीं मानलें तर, एकलुप्ता उपमा ह्याचा अर्थ द्विलुंप्ता असाहि घ्यावा लागेल; आणि मग त्या तिन्ही लुप्ता उपमानां निराळें सांगणें जुळणार नाही. आतां त्यांच्या बाजूनें कुणी म्हणतील कीं, “ पटुपटु: हा पटु शब्दाचा झालेला द्विर्भाव ( पुनरावृत्ति ) हाच सादृश्याचा वाचक असल्यानें, ह्या ठिकाणीं वाचकलोप मुळींच नाहीं; फक्त येथें धर्मलोपच आहे. ” पण त्यांना तसें म्हणतां येणारे नाहीं. कारण कीं, द्विर्भावाला सादृश्याचें वाचक म्हणणें, हें भाष्यकार पतंजल, कैय्यट वगैरेंच्या विरुद्ध आहे. कैय्यटानें, ‘ प्रकारे गुणवचनस्य ’ ह्या सूत्रावरील पतंजलीच्या महाभाष्यामधून ‘ सिद्धं तु० ’ हे प्रारंभींचे शब्द घेऊन, त्यावर विवरण करतांना म्हटलें आहे कीं, ‘ द्विर्वजन म्हणजे द्विर्भाव ह्याची जी प्रकृति म्हणजे मूळ ( पटु ) शब्द त्याला ( शास्त्रीय परिभाषेंत ) स्थानी म्हणतात. [ म्हणजे पटुपटु: ह्या द्विर्भावाची प्रकृति म्हणजे मूळ शब्द पहिला पटु ह्यालाच स्थानी म्हणावें. ] ( आतां सूत्रांतील ‘ गुण ’ हा शब्द सूत्रांतील प्रकार शब्दाचें विशेषण आहे का दुसर्‍या कशाचें विशेषण आहे, असा प्रश्र उपस्थित करून, स्वत: कैय्यटच त्याचें उत्तर देतो. ) ह्या ( वरील ) स्थानीचेंच, ‘ गुण ’ हा शब्द विशेषण आहे असें मानलें पाहिजे ( म्हणजे गुण ‘ हें पटु’ चें विशेषण मानलें पाहिजे. ) गुण शब्दाला सूत्रांतील प्रकार ह्या शब्दांचे विशेषण मानतां येणार नाहीं. कारण कीं, प्रकार म्हणजे सादृश्य, हें स्वभावत:च गुणरूप आहे; म्हणून त्याला गुणवाचक सादृश्य असें म्हणण्यांत कांहींच स्वारस्य नाहीं. प्रकार म्हणजे ( येथें ) सादृश्य, नेहमींच सर्वत्र गुण-स्वरूप असल्यानें, त्याला गुण हें विशेषण न लावलें तर तें जाति किंवा क्तिया होईल अशी व्यभिचाराची, मुळींच भीति नाहीं. तेव्हां गुणवचनस्य ह्या पदाचा, द्विर्भावांतील मूळ ( प्रकृति ) शब्दाशीं संबंध जोडावा व “ गुणवाचक म्हणूण जो शब्द ( प्रसिद्ध ) असेल त्याचाच, सादृश्य हा अर्थ दाखवावयाचा असतांना ( प्रकारे ) द्विर्भाव करावा , ” असा सूत्राचा अर्थ करावा. [ कैय्यटाच्या वरील विवरणांत ‘ सादृश्ये द्योत्ये ’ असे शब्द आले आहेत. ‘ सादृश्ये वाच्ये ’ असे शब्द आले नाहींत. यावरून ( जगन्नाथाचा ) निष्कर्ष असा कीं, कैय्यटाच्या मतें, द्विर्भाव हा सादृश्याचा द्योतक आहे, वाचक नाहीं. अर्थात्‍ वरील द्विर्भावाच्या उदाहरणांत, वाचक लोप सरळच झाला. तेव्हां अप्पय दीक्षितांनीं केवळ धर्मलोपाचें म्हणून हें\nउदाहरण न देतां, वाचकधर्ममल्लप्तेचें म्हणून हें उदाहरण द्यायला पाहिजे होतें. ] ह्याच प्रसंगानें, चित्रमीमांसकारांनी ( म्ह० अप्पय दीक्षितांनी ) आणखी असेंही म्हटलें आहे कीं,\n“ ज्याची भक्ति करणार्‍या माणसांचा संसारही मोक्षसदृश होतो, त्या शंकराला न भजणारा माणूस जगांत पेंढयाच्या माणसासारखाच आहे.’ ह्या श्लोकांत, ‘ अपवर्गति ’ ह्यांतील क्किप्‍ प्रत्ययाचा व चञ्चा ह्यांतील कन् चा लोप झाला असल्यानें, दोन्हीही रूपांत, ( म्हणजे अपवर्गति व चञ्चा ह्या रूपांत वाचकधर्मलुप्ता उपमा आहे. ”\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121219220601/view", "date_download": "2018-04-23T19:25:08Z", "digest": "sha1:XMZZCOCYHUDC32IXHIH2NUBUVNGB75FB", "length": 7283, "nlines": 87, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्वातंत्र्याचा हक्क - कलम २०, २१", "raw_content": "\nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|मूलभूत हक्क|स्वातंत्र्याचा हक्क|\nस्वातंत्र्याचा हक्क - कलम २०, २१\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nअपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण .\n२० . ( १ ) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही . तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही .\n( २ ) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही .\n( ३ ) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही .\nजीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण .\n२१ . कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही .\n[ शिक्षणाचा हक्क .\n२१ क . राज्य , सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी , राज्यास विधिद्वारा निर्धारित करता येईल अशा रीतीने , मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील . ]\nभरणा रकमचा वर्गीकृत गोषवारा\nएखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2007/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T19:47:03Z", "digest": "sha1:XCNX5MVHEZXUSJ5GZDU6LE6ETT2UDVJZ", "length": 5572, "nlines": 121, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: असेच काही घडून यावे", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nअसेच काही घडून यावे\nनिवांत संध्या हवा नशीली\nअसे बहाणे मिळून यावे\nखट्याळ लाटा गळ्यात गाणी\nअसे तराणे जुळून यावे\nभल्या पहाटे कधी तरी तू\nलपून यावे, जपून यावे\nतरंग माझ्या मनी उठावे\nअसेच काही घडून यावे\nगुलाब गाली फुलून यावे\nदवापरी मी टिपून घ्यावे\nसवाल सारे विरून जावे\nअसेच काही घडून यावे\nतुझ्या सवे या फितूर गात्री\nनवेच गाणे सजून यावे\nपुन्हा पुन्हा मी जगून घ्यावे\nअसेच काही घडून यावे\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 3:15 AM\nपुन्हा एकदा 'अवि'स्मरणीय कविता\nतुझ्या कविता गुणगुणायची सवय लागत चाललीये\nमनातल्या मनात वाचुन समाधान होतच नाही अजीबात :)\nतुमच्या सगळ्याच कविता छान आहेत :-) पण नवरस विशेष आवडली.\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\nअसेच काही घडून यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTR/MRTR004.HTM", "date_download": "2018-04-23T19:35:18Z", "digest": "sha1:X4PA3TSUUOTTHTJZXITFNWV4H6V27ECF", "length": 6295, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - तुर्की नवशिक्यांसाठी | कुटुंबीय = Aile |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > तुर्की > अनुक्रमणिका\nआम्ही एक कुटुंब आहोत.\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत. ही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nContact book2 मराठी - तुर्की नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T18:59:39Z", "digest": "sha1:P3SOW2CKIKL62PPQUF2T2J34UXOVPOZG", "length": 219474, "nlines": 490, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाला मुखपृष्ठ सदर लेख होण्यासाठी मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे त्याला नोंदवण्यात आले आहे. मुखपृष्ठावरील सदर लेख हे विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख असतात व त्यांच्यातील परिपूर्णता विकीपीडियावरील इतर सदस्यांकडून तपासली जाते व मगच ते विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर झळकतात.\nआपणही या लेखासंबंधी प्रतिक्रिया देऊ व सुधारणा सुचवू शकता. कृपया या लेखावर येथे प्रतिक्रिया द्या.\nक्रिकेट हा क्रिकेट मैदानावर प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड-लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.\nगोलंदाज शॉन पोलॉक व फलंदाज मायकल हसी. पाढंऱ्या रंगाची खेळपट्टी दिसत आहे.\nबदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी\nक्रिकेट चेंडू, क्रिकेट बॅट,\n१९०० उन्हाळी ऑलिंपिक केवळ\nप्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील [गोलंदाज] खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसर्‍या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर (खेळपट्टीच्या या क्षेत्राला क्रिज म्हणतात.) क्रिजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला गोलंदाजाजवळ क्रिजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने टाकतो.\nफलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धतीसंपादन करा\nत्रिफळाचीत : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो..\nपायचीत : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो.\nझेलबाद : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो.\nधावचीत : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला धावचीत असे म्हणतात.\nधावा मिळवण्याच्या पद्धतीसंपादन करा\nधावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून सीमारेषेपार करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला पोहोचून. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला धावचीत असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन पंच पार पाडतात.\nक्रिकेटचे कायदे करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे ट्वेंटी२० (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते कसोटी क्रिकेट (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपुर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरुन खेळले जाते, परंतू मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणार्‍या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी कॉर्क पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात. क्रिकेटची उत्पत्ती कधी झाली हे अनिश्चित असले तरीही, सर्वप्रथम १६व्या शतकात दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या नोंदी केल्या गेल्या. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारामुळे क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला, आणि पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९व्या शतकाच्या मध्यावर खेळवला गेला. क्रिकेट नियामक मंडळ-आयसीसीचे १०० हून अधिक सभासद आहेत, त्यापैकी १० पूर्ण सभासद आहेत जे कसोटी क्रिकेट खेळतात. ऑस्ट्रेलेशिया, ब्रिटन, भारतीय उपखंड, दक्षिणी आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतंत्रपणे आयोजन आणि खेळल्या जाणार्‍या, महिला क्रिकेटने सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे.\n\"क्रिकेट\" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्त्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला creckett म्हटले जात असे.[१] जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्त्रोत आहे, cricc किंवा cryce म्हणजेच crutch किंवा काठी.[२] प्रसिद्ध लेखक सॅम्युएल जॉन्सनच्या शब्दकोशामध्ये, त्याने \"cryce, Saxon, a stick\" वरुन क्रिकेट हा शब्द तयार केला.[३] जून्या फ्रेंच भाषेत, criquet ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते.[२] दक्षिण-पुर्व इंग्लंड आणि बुरुंडी किंवा बूर्गान्यच्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लँडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरुन, असे दिसते की हे नाव मिडल डच वरुन घेण्यात आले असावे[४] krick(-e), म्हणजे बाक असलेली काठी.[२] आणखी एक संभाव्य स्त्रोत म्हणजे मिडल डच शब्द krickstoel, म्हणजे चर्च मध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचा स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पुर्वी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते.[५] बॉन विद्यापीठातील युरोपीय भाषांचे तज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकी साठी वापरला जाणारा वाक्प्रचार met de (krik ket)sen (अर्थात, \"काठीसह पाठलाग\") ह्यावरुन \"cricket\" हा शब्द घेतला गेला असावा.[६] डॉ गिलमेइस्टर यांच्या मते फक्त नावच नाही तर हा खेळच मूळतः फ्लेमिश आहे.[७]\nमुख्य पान: क्रिकेटचा इतिहास\nक्रिकेटची सुरवात १३०१ च्या सुरवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५०च्या सुमारास creckettचा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे. सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी फ्री स्कूल ऑग गिलफोर्डचा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, \"hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at creckett and other plaies.\"[३][८]\nफ्रान्सिस कोटेस, द यंग क्रिकेटर, १७६८\nक्रिकेट हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतू १६११ मधील काही संदर्भ[३] असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.[९] १६२४ मध्ये, जॅस्पर व्हिनॉल नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.[१०] १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारुपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जावू लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्स मध्ये उच्च गटासाठी \"ग्रेट क्रिकेट मॅच\" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जूना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.[११]\n१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वत:चे \"निवडक XI\" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या आर्टिलरी मैदानावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या एक गडी प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६०च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी उत्क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणार्‍या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या \"हॉकी स्टीक\"च्या आकाराच्या बॅट ऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये हॅम्ब्लेडॉन क्लबची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) ची निर्मिती व जुने लॉर्ड्स मैदान खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्र बिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि क्रिकेटच्या नियमांचा पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि पायचीतचा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले.\nपरदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणार्‍या जहाजावर, १८५९\n१९व्या शतकात अंडरआर्म गोलंदाजीची जागा आधी राउंडआर्म आणि नंतर ओव्हरआर्म गोलंदाजीने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काउंटी स्तरावरच्या खेळ संघटना काउंटी क्लब तयार करु लागल्या आणि १८३९ मध्ये ससेक्सची स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु झाली. त्याचदरम्यान ब्रिटीश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौर्‍यावर गेला.\nपरदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काउंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..[१२] १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट ग्रेस, ज्याने त्याच्या दिर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरवात १८६५ मध्ये केली.\nकसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे.\n१८७६-७७ मध्ये, इंग्लंडचा संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली द ॲशेसला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरवात केली.\nपहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही \"गोल्डन एज ऑफ क्रिकेट\" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतू ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काउंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले.\nयुद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन, आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसर्‍या जगातिक महायुद्धाआधी वेस्ट इंडीज, भारत आणि न्यूझीलंड आणि महायुद्धानंतर पाकिस्तान, [श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि बांगलादेश ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.\n१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काउंट्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला.\nहॉकी आणि फुटबॉल सारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपुर्ण जगात खेळले जातात, परंतू क्रिकेट हा मुख्यत: एके काळी ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पुर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटीशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मुळ धरु शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे स्थित ब्रिटीशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणार्‍या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला.\nनियम आणि खेळसंपादन करा\nमुख्य पान: क्रिकेटचे नियम\nक्रिकेट हा प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान बॅट आणि चेंडूने खेळला जाणारा खेळ आहे.[१३][१४] एक संघ धावा करण्याचा प्रयत्नात फलंदाजी करतो, तर दुसरा संघ गोलंदाजी आणि धावा रोखण्यासोबतच फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडू अडवतो. प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करणे हे खेळाचे उद्दीष्ट असते. क्रिकेटच्या काही प्रकारांमध्ये, सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करणे गरजेचे असे, अन्यथा असा सामना अनिर्णित राहतो.\nक्रिकेट सामना ज्या कालावधीत विभागला जातो त्याला डाव (innings) असे म्हणतात. सामन्याच्या आधीच ठरवले जाते की प्रत्येक संघाला प्रत्येकी एक किंवा दोन डाव आहेत. डावा दरम्यान एक संघ क्षेत्ररक्षण करतो आणि दुसरा फलंदाजी. प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अदलाबदली करतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मैदानावर असतात, परंतू फलंदाजी करणार्‍या संघातील एकावेळी फक्त दोन फलंदाज मैदानावर असतात. फलंदाजीची क्रमवारी बहुतेकदा सामना सुरु होण्याच्या अगदी सुरवातीला जाहीर केली जाते, परंतू ती पून्हा बदलली जावू शकते.\nसामना सुरु होण्या आधी एका संघाचा कर्णधार (जो स्वत: सुद्धा त्या संघातील एक खेळाडू असतो) नाणेफेक करतो, नाणेफेक जिंकणारा कर्णधाराला आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार असतो.\nक्रिकेटचे मैदान हे बहुदा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते. मैदानाच्या मधोमध आयताकृती खेळपट्टी असते. खेळाच्या मैदानाच्या कडा सीमारेषेने अंकित केलेल्या असतात. ही सीमारेषा म्हणजे कुंपण, स्टँडचा भाग, एक दोर किंवा रंगवलेली रेषा असते\nखेळपट्टीच्या दोन्ही टोकांना लाकडी लक्ष्य असते ज्याला यष्टी असे म्हणतात; दोन टोकांच्या यष्ट्यांमध्ये २२ यार्ड (२० मी)चे अंतर असते. खेळपट्टी रंगवलेल्या रेषांनी अंकित केलेली असते: यष्ट्यांच्या रेषेत गोलंदाजी क्रिस, आणि त्याच्यापुढे चार फुटांवर (१२२ सेंमी) फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिस. यष्ट्यांच्या संचामध्ये तीन उभ्या यष्टी आणि त्यावर दोन लहान आडव्या बेल्स असतात. कमीत कमी एक बेल पडल्यानंतर किंवा एखादी यष्टी पडल्यानंतर (बहुतेकदा चेंडूमुळे, किंवा फलंदाजाचा हात, कपडे किंवा एखादी गोष्ट लागून) गडी बाद होतो. परंतू चेंडू लागूनही जर बेल किंवा यष्टी पडली नाही तर तो बाद ठरवला जात नाही.\nकोणत्याही वेळेस प्रत्येक फलंदाज एका बाजूच्या विकेटचे (यष्ट्यांचे) मालकत्व करत असतो (तो ज्या यष्ट्यांच्या जवळ असेल त्या) आणि प्रत्यक्षात फलंदाजी करताना सोडून, जेव्हा फलंदाज त्याच्या जागी असतो, तेव्हा तो सुरक्षित असतो. म्हणजेच त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा बॅट, तो पॉपिंग क्रिजच्या आत असताना मैदानाला टेकलेली असते. जर तो त्याच्या क्रिसच्या बाहेर असेल आणि चेंडू जिवंत असताना त्याच्याकडील यष्ट्या पडल्या तर तो बाद होतो, परंतू दुसरा फलंदाज सुरक्षित असतो.[१५]\nदोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिसच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रीसमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.\nक्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.\nमैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रीसच्या बाजूला स्क्वेयर लेगजवळ दुसरा.\nदोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिसच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रीसमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.\nक्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.\nमैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रीसच्या बाजूला स्क्वेयर लेगजवळ दुसरा. गोलंदाज सहसा यष्ट्यांच्या काही यार्ड (मीटर) मागे जातो, पुन्हा यष्ट्यांकडे धावत येतो (ह्याला रन-अप म्हणतात) आणि गोलंदाजी क्रीस मध्ये पोहोचल्यावर हात वर करुन (ओव्हर आर्म) चेंडू सोडतो करतो. (चेंडू सोडण्याआधी जर तो क्रीसच्या पुढे गेला, किंवा कोपरातून हात जास्त वाकवला, तर तो चेंडू नो बॉल ठरवला जातो, अशा चेंडूवर फलंदाज बाद होत नाही आणि फलंदाजी करणार्‍या संघअला एक अतिरिक्त धाव मिळते. जर चेंडू यष्ट्यांच्या फलंदाजाच्या समोरुन तो जिथे पोहोचू शकणार नाही अशा प्रकारे खूप दूरुन किंवा फलंदाजाच्या अगदी मागून किंवा फलंदाजाच्या डोक्यावरुन यष्ट्यांच्या पलिकडे गेल्यास त्याला वाईड म्हटले जाते, आणि फलंदाजी करणार्‍या संघाला एक अतिरिक्त धाव दिली जाते.) चेंडू अशा प्रकारे टाकला जातो, ज्यायोगे तो खेळपट्टीवर टप्पा घेईल किंवा अगदी क्रीस मध्ये टप्पा पडेल अशा बेताने (यॉर्कर), किंवा टप्पा न पडता क्रीसच्या पलिकडे जाईल (फुल टॉस), अशा प्रकारे चेंडू टाकला जावू शकतो.\nनो बॉल किंवा वाईड हे चेंडू षटकातील सहा चेंडूंमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.\nचेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवणे आणि बॅटने टोलवण्याचा प्रयत्न फलंदाज करतो. (ह्या मध्ये बॅटचे हँडल किंवा दांडा आणि ग्लोव्हजचा समावेश असतो.) जर गोलंदाज, यष्ट्या उखडण्यात यशस्वी झाला तर फलंदाज बाद होतो आणि त्याला त्रिफळाचीत असे म्हणतात. जर फलंदाजाला बॅटने चेंडू अडवता आला नाही, परंतू जर शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा अडथळा निर्माण होऊन, चेंडू यष्ट्यांवर जाण्यापासून अडवला गेला तर फलंदाज पायचीत, किंवा \"एलबीडब्लू\" म्हणून बाद होवू शकतो.\nजर फलंदाजाने चेंडू व्यवस्थित टोलावला आणि चेंडूचा टप्पा न पडता क्षेत्ररक्षकाने तो थेट झेलला तर फलंदाज झेलबाद होतो. जर चेंडू गोलंदाजाचेच झेलला तर त्यास कॉट अँड बोल्ड म्हणतात; तर यष्टीरक्षकाने झेलला तर, कॉट बिहाईंड किंवा यष्ट्यांमागे झेलबाद असे म्हणतात.\nजर फलंदाज चेंडू टोलवण्यात यशस्वी झाला आणि त्याचा झेल घेतला गेला नाही, तर दोन्ही फलंदाज मिळून त्यांच्या संघासाठी धावा जमावण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या लांबीइतके धावून आपापल्या जागा बदलतात आणि विरुद्ध क्रीसच्या आत आपल्या बॅट टेकवतात. दोन्ही फलंदाजांनी यशस्वीपणे आपले स्थान बदलून, क्रीसच्या आत बॅट मैदानाला टेकवल्यानंतर एक धाव मिळते. फलंदाज एक किंवा दोन धावा काढण्याचा प्रयत्न करु शकतो तसेच तो एकही धाव न काढण्याचा पर्यायही स्वीकारु शकतो. धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद होण्याचा धोका असतो. जर क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने चेंडू पकडून फलंदाजी करणारे फलंदाज क्रिसच्या आत येण्याआधी यष्ट्या उध्वस्त करण्यात यश मिळवले, तर फलंदज धावचीत होतो. काही वेळा फलंदाज धावायला सुरवात करतात, आणि विचार बदलून पुन्हा मूळ जागी परतू शकतात.\nजर फलंदाजाने टोलावलेला चेंडू टप्पा न पडता थेट सीमारेषेपार गेला तर त्याला षट्कार म्हणतात, आणि फलंदाजी करणार्‍या संघाच्या खात्यात सहा धावा जमा होतात. जर चेंडू मैदानाला स्पर्श करुन सीमारेषेपार गेला तर त्याला चौकार म्हणतात, ज्याबद्दल फलंदाजाला चार धावा मिळतात. अशा वेळी चेंडू सीमारेषेपार जाण्याआधी फलंदाजाने धावण्यास सुरवात केलेली असू शकते, परंतू चेंडू सीमारेषेपार गेल्याने, त्या धावा मोजल्या जात नाहीत.\nफलंदाजा चेंडू टोलावू शकला नाही तरीही तो अतिरिक्त धावांसाठी प्रयत्न करु शकतो : त्याला बाय म्हणतात. जर चेंडू त्याच्या अंगाला लागून गेला तर त्याला लेग बाय म्हणतात.\nगोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज टोलावू शकला नाही आणि जर तो त्याच्या क्रीसच्या बाहेर आला, तर यष्टिरक्षक चेंडू पकडून यष्टी उडवू शकतो, त्यास यष्टीचीत असे म्हणतात.\nनो बॉल खेळून फलंदाज दंडापेक्षा अधिक धावा वसूल करण्याचा पर्याय निवडू शकतो. जर त्याने असे केले तर तो केवळ धावचीत बाद होवू शकतो.\nफलंदाजाने धावा मिळवणे थांबविल्यानंतर चेंडू मृत होतो, आणि तो गोलंदाजाकडे गोलंदाजीसाठी पून्हा दिला जातो. जेव्हा तो रन अप घेण्यास चालू करतो तेव्हाच चेंडू पून्हा जिवंत झाला असे मानले जाते. फलंदाजांनी आपल्या जागा बदलल्या तरीही षटक पूर्ण होईपर्यंत गोलंदाज एकाच बाजूला गोलंदाजी करु शकतो.[१६]\nफलंदाज बाद न होता, त्याच्या डावामधून स्वतःच्या इच्छेने निवृत्त होवू शकतो.\nबाद झालेल्या फलंदाज तात्काळ मैदानातून बाहेर जातो, आणि त्याची जागा त्याच्याच संघातील दुसरा फलंदाज घेतो. मात्र, यष्ट्या पडल्या किंवा झेल घेतला गेला, तरीही फलंदाज प्रत्यक्षात तो पर्यंत बाद होत नाही जो पर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचांकडे निर्णयासाठी दाद मागत नाही. पंचांकडे दाद मागण्यासाठी गोलंदाज परंपरागत \"How's that\" (हाऊज दॅट) किंवा \"Howzat\" (हाऊझॅट) म्हणून दाद मागतात. (अनेकदा जरी फलंदाज अपीलाची गरज न वाटता मैदानातून निघून जातात). काही सामन्यांमध्ये, विशेषत: कसोटी सामन्यांमध्ये कोणताही संघ डीआरएस वापरून तिसर्‍या पंचाकडे दाद मागण्याची विनंती करतात, ज्यामध्ये टीव्ही रिप्ले तसेच हॉक-आय, हॉट-स्पॉट आणि स्निकोमीटर ह्या घटकांचा समावेश होतो.\nगोलंदाजाने सहा वेळा चेंडू फेकल्यानंतर त्याचे षटक पूर्ण होते, त्याच्या जागी त्याच्या संघातील दुसरा नियुक्त गोलंदाज गोलंदाजी करतो, आणि आधीचा गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे स्थान घेतो. फलंदाज आपल्याच स्थानावर राहतात, आणि नवीन गोलंदाज दुसर्‍या बाजूने गोलंदाजी करण्यात सुरवात करतो, त्यामुळे स्ट्रायकर आणि नॉन-स्ट्रायकर यांच्या भूमिका विरुद्ध होतात. यष्टीरक्षक आणि दोन्ही पंच नेहमी आपली स्थाने बदलतात आणि अनेक क्षेत्ररक्षकसुद्धा तसे करतात आणि खेळ पुढे सुरु राहतो. एका डावात गोलंदाज एकापेक्षा जास्त षटके टाकू शकतो, परंतू त्याला दोन षटके सलग टाकण्याची मुभा नसते.\nडाव तेव्हा संपतो जेव्हा फलंदाज करणार्‍या संघाचे ११ पैकी १० फलंदाज बाद होतात (सर्वबाद – एक फलंदाज मात्र नेहमी \"नाबाद\" राहतो), किंवा निर्धारित षटके खेळून पूर्ण होतात, किंवा फलंदाजी करणारा संघ त्यांचा डाव पुरेशा धावा असल्याने घोषित करतो.\nसामन्याच्या स्वरुपावरुन डाव आणि षटकांची संख्या ठरते. मर्यादित षटके नसलेल्या सामन्यात पंच, ठराविक वेळेपर्यंत सामना चालू ठेवण्या ऐवजी (दुसर्‍या संघाने वेळ वाया घालवू नये साठी) दिवसाच्या शेवटच्या सत्रात किती षटके टाकली जावे हे ठरवतात.\nसर्व डाव पूर्ण झाल्यानंतर सामना संपतो. अपुर्‍या सुर्यप्रकाशामुळे किंवा खराब वातावरणामुळे पंच एखादा सामना थांबवू शकतात. परंतू सहसा सामना तेव्हा संपतो जेव्हा एक संघ त्याचा एक किंवा दोन्ही डाव पूर्ण करतो, आणि दुसर्‍या संघाकडे त्यांच्यापेक्षा जास्त धावा असतात. चार-डावांच्या सामन्यामध्ये शेवटच्या संघाला कधीकधी दुसरा डाव खेळण्याचीही गरज नसते, तेव्हा सदर संघाने डावाने विजय मिळवला असे म्हणतात. जर विजेत्या संघाचा डाव पूर्ण झाला नसेल, आणि अजूनही उदाहरणार्थ पाच फलंदाज नाबाद आहेत किंवा त्यांनी फलंदाजीच केलेली नाही तर असा संघ \"पाच गडी राखून विजयी\" मानला जातो. जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला आणि दुसर्‍या संघापेक्षा ५० धावा कमी करु शकला, तर विजेता संघ \"५० धावांनी विजयी\" झाला असे म्हटले जाते. दोन्ही संघांनचे डाव पूर्ण झाले आणि त्यांच्या धावा सुद्धा समान असतील तर अशा दुर्मिळ वेळी बरोबरी झाली असे म्हणतात.\nजे सामने मर्यादित षटकांचे नसतात, ते सामने अनिर्णित राहण्याचीही शक्यता असते. सहसा सामन्याची वेळ संपते परंतू कमी धावा असलेल्या संघाचे काही फलंदाज बाद होणे अजूनही बाकी असते तेव्हा सामना अनिर्णितावस्थेत संपतो. ह्याचा सरळ प्रभाव पडतो तो संघांच्या डावपेचांवर. जेव्हा संघाने पुरेशा धावा जमवलेल्या असतात आणि प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे अशी आशा असते, तेव्हा तो संघ डाव घोषित करतो. त्यांना सामना अनिर्णित होणे टाळायचे असते. परंतू ह्यामध्ये दुसरा संघ पुरेशा धावा करुन विजय मिळवण्याचा धोकासुद्धा असतो.\nधावपट्टी, यष्टी आणि क्रिससंपादन करा\nमुख्य पाने: खेळपट्टी, विकेट, व पॉपिंग क्रीस\nहेही बघा: यष्टी (क्रिकेट)आणि बेल्स (क्रिकेट)\nक्रिकेटचा खेळ गवताळ क्रिकेट मैदानावर खेळला जातो.[१७] क्रिकेटच्या नियमांमध्ये मैदानाचा ठराविक आकार किंवा मापाबद्दल निर्देश नाहीत,[१८] परंतू, सहसा ते लंबगोलाकार असते. मैदानाच्या मधोमध एक आयताकार पट्टी असते, जी खेळपट्टी म्हणून ओळखली जाते.[१७]\nखेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग १० फूट (३.० मी) रुंद असतो. खेळपट्टीवर असलेले लहान गवत जसजसा सामना पुढे जातो तसतसे कमी होत जाते. त्याच प्रमाणे क्रिकेट मॅट सारख्या कृत्रिम पृष्ठभागावर सुद्धा खेळले जावू शकते. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना, २२ यार्ड (२० मी) अंतरावर, लाकडी लक्ष्य ठेवलेले असते, ज्याला विकेट असे म्हणतात. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघासाठी हे एक लक्ष्य असते आणि फलंदाजी करणारा संघ, धावा जमवण्यासाठी विकेटचे रक्षण करतो.\nयष्टी, बेल्स आणि क्रिससंपादन करा\nतीन यष्ट्या असलेली विकेट. ही मैदानामध्ये ठोकली जाते आणि त्याच्या वरती दोन बेल्स ठेवल्या जातात.\nखेळपट्टीवरील प्रत्येक विकेटमध्ये एका सरळ रेषेत उभ्या केलेल्या तीन लाकडी यष्ट्यांचा समावेश असतो. त्यांच्या डोक्यावरती दोन लाकडी बेल्स ठेवल्या जातात; बेल्स धरुन विकेटची एकूण उंची २८.५ इंच (७२० मिमी) असते आणि तीन यष्ट्यांची, त्यांच्या मधील छोटी जागा धरुन एकूण रुंदी असते ९ इंच (२३० मिमी).\nदोन्ही बाजूच्या विकेटच्या सभोवती चार रेघांनी आखलेल्या क्षेत्राला क्रीस असे म्हणतात, हे फलंदाजासाठी \"सुरक्षित क्षेत्र\" असते आणि ते गोलंदाजीची मर्यादा निश्चित करते. ह्यांना \"पॉपिंग\" (किंवा फलंदाजी) क्रीस, गोलंदाजी क्रीस आणि दोन \"परतीचे (रिटर्न)\" क्रिस असे म्हणतात.\nयष्ट्या गोलंदाजी क्रीसच्या रेषेत अशा प्रकारे ठेवलेल्या असतात ज्यायोगे दोन टोकांच्या गोलंदाजी क्रीसमधील अंतर २२ यार्ड (२० मी) असेल. गोलंदाजी क्रीज ८ फूट ८ इंच (२.६४ मी) लांब असते, आणि मधली यष्टी अगदी मधोमध उभा केलेला असतो. पॉपिंग क्रीसची लांबीसुद्धा तितकीच असते, आणि ती गोलंदजी क्रीसला समांतर आणि यष्ट्यांच्या समोर ४ फूट (१.२ मी) अंतरावर आखलेली असते. परतीची किंवा रिटर्न क्रीस इतर दोन क्रीसच्या काटकोनात असते; त्या पॉपिंग क्रीजच्या दोन्ही शेवटाला चिकटून असतात आणि गोलंदाजी क्रीसच्या टोकांना जोडून कमीत ८ फूट (२.४ मी) मापाच्या असतात.\nगोलंदाजीवेळी चेंडू सोडताना गोलंदाचा मागचा पाय दोन क्रीसच्या मध्ये आणि पुढच्या पायाचा किमान थोडासा भाग पॉपिंग क्रीसच्या आत असणे गरजेचे असते. गोलंदाजाने हा नियम मोडल्यास पंच तो चेंडू \"नो बॉल\" ठरवतात, आणि फलंदाजी संघाला एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त चेंडू बहाल केला जातो.\nफलंदाजाच्या दृष्टीने पॉपिंग क्रीसचे महत्त्व असे आहे की, त्यामुळे त्याच्या सुरक्षित क्षेत्राची मर्यादा स्पष्ट होते. तो त्याच्या \"क्रीस बाहेर\" असल्यास यष्टिचीत किंवा धावचीत होवू शकतो.\nबॅट आणि चेंडूसंपादन करा\nमुख्य पाने: क्रिकेट बॅट व क्रिकेट चेंडू\nतीन भिन्न प्रकारचे क्रिकेट चेंडू:\nवापरलेला सफेद चेंडू. सफेद चेंडू मुख्यत्वे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वापरला जातो, विशेषतः सामने प्रकाशझोतात रात्री खेळवले जातात तेव्हा. (डावीकडे).\nवापरलेला लाल चेंडू. लाल चेंडू कसोटी क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेट आणि इतर काही क्रिकेट प्रकारांमध्ये वापरला जातो. (मध्य).\nवापरलेला गुलाबी चेंडू. गुलाबी चेंडू अलिकडच्या काळात प्रकाशझोतात खेळवल्या जाणार्‍या कसोटी सामन्यांसाठी वापरला जावू लागला आले. (उजवीकडे).\nतीनही चेंडू सारख्याच आकाराचे आहेत.\nखेळाचे मुख्य सार आहे, गोलंदाज खेळपट्टीवरील त्याच्या बाजूने दुसर्‍या बाजूला बॅट घेवून \"स्ट्राईकवर\" असलेल्या फलंदाजाकडे गोलंदाजी करतो.\nबॅट ही (सहसा सफेद विलो वृक्षाच्या) लाकडापासून बनवली जाते आणि ज्याचा आकार वर गोलाकार दांडा जोडलेल्या पात्यासारखा असतो. पात्याची रुंदी कमाल ४.२५ इंच (१०८ मिमी) इतकी तर एकूण लांबी कमाल ३८ इंच (९७० मिमी) इतकी असते.\nचेंडू हा शिवण असलेला जाड कातड्याचा आणि गोलाकार असतो, ज्याचा घेर ९ इंच (२३० मिमी) इतका असतो. ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पर्यंत वेग असलेल्या चेंडूच्या टणकपणा हा चिंतेचा विषय असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी फलंदाज विविध संरक्षक साधने वापरतात, जसे पॅड्स (नडगी आणि गुडघे यांच्या संरक्षणासाठी), फलंदाजी ग्लोव्हज् हातांसाठी, हेल्मेट डोक्याच्या संरक्षणासाठी आणि बॉक्स पँटच्या आतमध्ये (गुप्त भागाच्या संरक्षणासाठी). काही फलंदाज शर्ट आणि पँटच्या आतमध्ये जास्तीचे पॅड्स वापरतात जसे मांडीचे पॅड्स, हाताचे पॅड्स, बरगडी रक्षक आणि खांद्याचे पॅड्स. चेंडूला \"शिवण\" असते: चेंडूचे कातडी आवरण, दोरी आणि आतील कॉर्कला जोडण्यासाठी टाक्यांच्या सहा ओळी असतात. नवीन चेंडूवरील शिवण ही व्यवस्थित दिसते त्यामुळे जास्त अंदाज येवू न देता चेंडू पुढे टाकण्यास गोलंदाजाला मदत होते. क्रिकेट सामना सुरु असताता, चेंडूची गुणवत्ता इतकी खालावत जाते की एका क्षणी तो न वापरता येण्याजोगासुद्धा होतो आणि ह्या दरम्यान चेंडूची हालचाल बदलत जाते, आणि त्याचा प्रभाव सामन्यावर पडतो. त्यामुळे खेळाडू चेंडूचे भौतिक गुणधर्म बदलून त्याचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला लकाकी आणणे आणि घामाने किंवा थुंकीने तो ओला करणे वैध आहे. कधी कधी चेंडू स्विंग करण्यासाठी जाणूनबुजून एकाच बाजूला लकाकी सुद्धा आणता येते, परंतू चेंडूवर आणखी कोणती गोष्ट घासणे, चेंडूच्या आवरणावर ओरखाडणे किंवा चेंडूची शिवण उसवणे हे अवैध आहे.\nपंच आणि स्कोअरकिपरसंपादन करा\nमुख्य पाने: पंच (क्रिकेट) व स्कोअरकीपर\nमैदानावरील खेळाच्या नियमनाची कामगिरी दोन पंच पाहतात. त्यामधील एक गोलंदाजी टोकाकडे विकेटच्या मागे उभा राहतो, आणि दुसरा \"स्क्वेअर लेग\" स्थानावर उभा असतो, हे स्थान \"स्ट्राईक\"वर असलेल्या फलंदाजाच्या १५-२० मीटरवर असते. पंचांचे मुख्य काम असते ते विविध बाबींवर निर्णय देण्याचे. जसे चेंडू योग्य रितीने टाकला गेला आहे का (तो नो किंवा वाईड नाही), जेव्हा धाव काढली जाते, आणि फलंदाज बाद झाला आहे की नाही (ह्यासाठी क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने पंचांकडे सहसा हाऊज दॅट म्हणून अपील करणे गरजेचे असते). मध्यांतर केव्हा होईल हे सुद्धा पंच निश्चित करतात. तसेच खेळण्यासाठी परिस्थिती योग्य आहे किंवा नाही आणि खेळाडूंसाठी ओलसर खेळपट्टी किंवा अपुरा सुर्यप्रकाश ह्या सारख्या घातक परिस्थितीमध्ये खेळ थांबवणे किंवा रद्द करणे हे सुद्धा पंचांच्या हातात असते.\nमैदानाबाहेर आणि ज्या सामन्यांचे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण होते, त्या सामन्यांमध्ये सहसा तिसरे पंच असतात. ज्या निर्णयांसाठी ध्वनीचित्रफितीच्या (व्हिडीओ) पुराव्याची गरज असते अशा वेळी ते निर्णय घेतात. संपूर्ण आयसीसी सदस्य असलेल्या दोन संघांमधील आंतरराष्ट्रीय कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात तिसरे पंच असणे अनिवार्य आहे. ह्या सामन्यांमध्ये सामनाधिकारीसुद्धा असतात. खेळ क्रिकेटच्या नियमांनुसार चालू आहे का हे पाहणे त्यांचे काम असते.\nधावा आणि सामन्याच्या इतर तपशीलाची माहिती ठेवणे, हे दोन अधिकृत (प्रत्येक संघाचे प्रतिनिधीत्व करणारा एक) स्कोअरकीपरचे काम असते. पंचांनी हातांनी केलेल्या निर्देशांनुसार स्कोअरकीपर आपले काम करतात. जसे पंच तर्जनी वर करून फलंदाज बाद असल्याचे दर्शवतात; दोन्ही हात वर करुन ते फलंदाजाने षट्कार मारल्याचे दाखवतात. क्रिकेटच्या नियमांनुसार धावांच्या नोंदणीकरता स्कोअरकीपर असणे गरजेचे आहे; धावांच्या मोजणीशिवाय ते खेळा संबंधित लक्षणीय प्रमाणात अतिरिक्त तपशीलसुद्धा नोंदवतात.\nडाव (एक किंवा अनेक) ही फलंदाजी संघाच्या सामूहिक कामगिरीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.[१९] काहीवेळा फलंदाजी संघाचे सर्व अकरा सदस्य फलंदाजी करु शकतात, परंतू विविध कारणांमुळे ते सर्वच जण तसे करु शकत नाहीत. प्रत्येक संघ एक किंवा दोन डाव खेळेल हे सामन्याच्या प्रकारावरुन ठरते.\nगोलंदाजाचे मुख्य लक्ष्य हे, क्षेत्ररक्षकांच्या मदतीने फलंदाजांना बाद करणे हे असते. फलंदाज जेव्हा बाद होतो, तेव्हा \"आऊट\" म्हणतात, म्हणजेच त्याला मैदाना सोडावे लागते आणि त्याची जागा त्याच्या संघातील दुसरा फलंदाज घेतो. जेव्हा सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद होतात, तेव्हा सर्व संघ बाद होतो आणि डाव संपतो. शेवटच्या बाद न झालेल्या फलंदाजाला, एकट्याने फलंदाजी चालू ठेवण्यास परवानगी नसते, त्यासाठी कमीत कमी दोन फलंदाज मैदानात असणे गरजेचे असते. ह्या फलंदाजाला \"नाबाद\" असे म्हणतात.\nडाव लवकर संपण्याची तीन कारणे असू शकतात: फलंदाजी संघाच्या कर्णधाराने डाव \"घोषित\" केल्यास, फलंदाजी संघाने त्यांचे लक्ष्य गाठून सामना जिंकल्यास, किंवा खराब हवामानामुळे किंवा वेळ संपल्याने सामना संपल्यास. ह्या सर्व परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन फलंदाज \"नाबाद\" राहून डाव संपतो. ह्याला अपवाद एकच, जेव्हा एखादा गडी बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर येण्याआधी डाव घोषित झाल्यास.\nमर्यादित षटकांच्या सामन्यात, दोन फलंदाज \"नाबाद\" असतील, परंतू शेवटचे निर्धारित षटक टाकून झाले असल्यास डाव संपतो.\nमुख्य पान: षटक (क्रिकेट)\nगोलंदाज एकामागोमाग एक असा सहा वेळा चेंडू फेकतो, सहा चेंडूंच्या ह्या संचाला षटक असे म्हणतात. इंग्रजीमध्ये षटकाला Over असे म्हणतात कारण सहा चेंडू फेकून झाल्यानंतर पंच \"Over\" असे म्हणतात. एक षटक पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने त्याच संघातील दुसरा गोलंदाज षटकाची सुरवात करतो, तसेच क्षेत्ररक्षणाच्या बाजू सुद्धा बदलल्या जातात, परंतू फलंदाज आपापल्या जागीच राहतात. एकच गोलंदाज लागोपाठ दोन षटके टाकू शकत नाही, परंतू तो गोलंदाज एकाच बाजूने एक वगळून एक अशी अनेक षटके टाकू शकतो. षटक पूर्ण झाल्यानंतर फलंदाज आपली जागा बदलत नाही त्यामुळे पुढच्या षटकामध्ये स्ट्रायकर फलंदाज आपोआप नॉन-स्ट्रायकरच्या भूमिकेत जातो आणि तसेच उलटपक्षी होते. (कधीकधी दोघांपैकी एक फलंदाज दूसर्‍यापेक्षा फलंदाजीत बलशाली असतो, तेव्हा तो शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरुन तो पुढच्या षटकामध्ये \"स्ट्राईक\"वर राहू शकेल.) षटक संपल्यानंतर पंच सुद्धा आपल्या जागा बदलतात त्यामुळे स्क्वेअर लेग जवळील पंच आता नॉनस्ट्राईकरच्या टोकाला विकेटच्या मागे उभा राहतो आणि त्याची जागा नॉनस्ट्राईकरवरचा दुसरा पंच घेतो.\nकसोटी क्रिकेट मध्ये एक गोलंदाज कितीही षटके टाकू शकतो तर मर्यादित षटकांच्या सामन्यात, प्रत्येक गोलंदाज टाकू शकणार्‍या षटकांवरसुद्धा मर्यादा असते.\nप्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. खेळाडूच्या प्राथमिक कौशल्यावरुन त्या खेळाडूला तज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज म्हटले जाते. एका संतूलित संघात सहसा पाच किंवा सहा तज्ञ फलंदाज आणि चार किंवा पाच तज्ञ गोलंदाज असतात. क्षेत्रक्षणाच्या विशिष्ट आणि महत्त्वाच्या जागेमुळे प्रत्येक संघात एक तज्ञ यष्टिरक्षक असतो. प्रत्येक संघाचे नेतृत्व एक कर्णधार करतो. फलंदाजीची क्रमवारी निश्चित करणे, क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवणे, गोलंदाज बदलणे, खेळाची रणनीती ठरवणे ही कर्णधाराची जबाबदारी असते.\nजो खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्हीत पारंगत असतो त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात. जो क्रिकेटपटू फलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्ये पारंगत असतो त्याला \"यष्टिरक्षक फलंदाज\", आणि काही वेळा अष्टपैलूसुद्धा म्हटले जाते. खरे अष्टपैलू अभावानेच आढळतात कारण बहुतेक खेळाडू हे एकतर फलंदाजी किंवा गोलदाजीवरच लक्ष केंद्रित करतात.\nपाकिस्तानचा तेजगती गोलंदाज शोएब अख्तर, ह्याच्या नावावर सर्वात जलद ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम आहे.[२०]\nगोलंदाज \"धाव किंवा रन-अप\" घेऊन आपल्या गोलंदाजी क्रीस पर्यंत पोहोचतो. काही गोलंदाज अगदी मंद गतीने गोलंदाजी करतात त्यामुळे त्यांना चेंडूफेक करण्याआधी अगदी थोडे अंतर धावावे लागते. तेज गोलंदाजांना चेंडू वेगाने टाकण्यासाठी जास्त मोठी आणि जोरात धाव घ्यावी लागते.\nसहसा गोलंदाज चेंडूचा टप्पा खेळपट्टीवर टाकतो ज्यामुळे चेंडू उसळून फलंदाजाकडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी पॉपिंग क्रिझच्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला नो-बॉल म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला वाईड चेंडू म्हणतात. वाईड अथवा नो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो.\nगोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो.\nतेजगती गोलंदाज ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करतात आणि काही वेळा ते फलंदाजाला पराभूत करण्यासाठी केवळ वेगावर अवलंबून राहतात, कारण वेगाने आलेल्या चेंडूला प्रतिसाद देण्यासाठी फलंदाकडे फारच कमी वेळ असतो. तर काही तेजगती गोलंदाज वेळ आणि कपट या दोहोंचे मिश्रण करत गोलंदाजी करतात. काही गोलंदाज चेंडू हवेत वळविण्यासाठी (स्विंग) चेंडूच्या शिवणीचा वापर करतात. ह्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजाला फसवून चेंडू टोलवण्याच्या टायमिंग मध्ये गल्लत करण्यास भाग पाडू शकते, ज्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या किंवा स्लीप मधील फलंदाजाच्या हातात जावू शकतो किंवा यष्ट्यांवर आदळून फलंदाज बाद होवू शकतो.\nदुसर्‍या प्रकारच्या गोलंदाजीला \"फिरकी\" गोलंदाजी म्हणतात. ज्यामध्ये गोलंदाज तुलनेने कमी वेगात गोलंदाजी करतो आणि चेंडू वळवून गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजाला अशा गोलंदाजीपासून खूप सावध राहावे लागते कारण सहसा असे चेंडू बरेचदा त्याच्या अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीत आणि तो जाळ्यात अडकून बाद होण्याची शक्यता असते.\nजलद आणि फिरकी गोलंदाजांच्या मध्ये असतात ते \"मध्यमगती गोलंदाज\" जे सक्तीने अचूकतेवर अवलंबून असतात. धावांच्या गतीला चाप बसवणे आणि फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा ह्यांचा मुख्य हेतू असतो.\nसर्व गोलंदाज त्यांच्या शैलीनुसार विभागले जातात. क्रिकेटच्या परिभाषेप्रमाणेच ही वर्गवारीसुद्धा अतिशय गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे, गोलंदाज LF म्हणजेच डावखुरा जलदगती किंवा LBG म्हणजेच उजव्या हाताने \"लेग ब्रेक\" आणि \"गुगली\" टाकणारा गोलंदाज आहे असे म्हटले जाते.\nगोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाज कोपर कोणत्याही कोनातून वाकवू शकतो, पण अगदी सरळ ठेवू शकत नाही. जर गोलंदाजाने बेकायदेशीरपणे कोपर सरळ केले तर स्क्वेअर लेग जवळचे पंच तो चेंडू नो-बॉल ठरवू शकतात: ह्याला चेंडू \"फेकणे\" असे म्हणतात, आणि तो उघडकीस आणणे कठीण असते. सध्याच्या नियमांप्रमाणे गोलंदाज कोपर जास्तीत जास्त १५ अंश कोनात वाकवू शकतात.\nमुख्य पान: क्षेत्ररक्षण (क्रिकेट)\nउजखोर्‍या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षकांची स्थाने\nक्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू एकत्रच मैदानावर उतरतात. त्यातील एक जण यष्टिरक्षक असतो जो स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या विकेटच्या मागे उभा राहतो. यष्टिरक्षण हे सहसा तज्ञाचे काम असते आणि त्याचे तो मुख्यत्वे फलंदाजाने न टोलवलेले चेंडू पकडतो, जेणे करुन बाईजमुळे अवांतर धावा जाणार नाहीत. तो खास बनवलेले ग्लोव्ह्ज वापरतो (क्षेत्ररक्षकांपैकी फक्त यष्टिरक्षकच ग्लोव्ह्ज वापरु शकतो), गुप्त भागावर बॉक्स, आणि पायांवर पॅड्स वापरतो. तो एकमेव क्षेत्ररक्षक असा असतो जो फलंदाजाला यष्टिचीत करु शकतो.\nसध्या गोलंदाजी करीत असलेल्या गोलंदाजाव्यतिरिक्त, इतर नऊ फलंदाज एका रणनीतीनुसार कर्णधार, मैदानावर विविध ठिकाणी उभे करतो.\nक्षेत्ररक्षकांपैकी कर्णधार हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो तो त्याने ठरवलेल्या रणनीतीनुसार कोण (आणि कशी) गोलंदाजी करेल हे ठरवतो; आणि गोलंदाजाच्या सल्ल्यानुसार क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी लावण्याची जबाबदारी त्याचीच असते.\nक्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये, जर क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडू घेण्याची परवानगी असते. सदर बदली खेळाडूला गोलंदाजी किंवा यष्टिरक्षण करण्याची मुभा नसते, तसेच तो कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत नाही. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानावर पुन्हा उतरण्यासाठी तंदरुस्त झाल्यास बदली खेळाडूला मैदान सोडावे लागते.\nइंग्लिश क्रिकेटपटू डब्लू. जी. ग्रेस १८८३ मध्ये फलंदाजीसाठी तयार होताना. त्याचे पॅड्स आणि बॅट हे आता वापरात असलेल्याशी जवळपास एकसारखे आहेत. ग्लोव्ह्जमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. बरेच नवे फलंदाज अनेक संरक्षक साधने वापरतात.\nकोणत्याही एका वेळी, मैदानावर दोन फलंदाज असतात. विकेट्स सुरक्षित करण्यासाठी आणि धावा काढण्यासाठी एक फलंदाज स्ट्राईकवर असतो. त्याचा साथीदार, जेथून गोलंदाजी केली जाते तेथे नॉन-स्ट्राईकवर असतो.\nअनिवार्य नसले तरीही, सहसा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने संघाचा कर्णधार फलंदाजीची क्रमवारी ठरवतो. ठरलेल्या क्रमवारीनुसर फलंदाज फलंदाजीस मैदानात उतरतात. पहिले दोन फलंदाज–\"सलामीवीर\"–सहसा नव्या ताज्या दमाच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रतिकूल चेंडूचा सामना करतात. संघातील सक्षम फलंदाज सहसा वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरतात, आणि संघातील गोलंदाज–जे विशेषत: कमी क्षमतेचे फलंदाज असतात (अपवाद वगळता)–शेवटी फलंदाजीस उतरतात. सुरवातीला जाहीर केलेली फलंदाजी क्रमवारी अनिवार्य नसते; जेव्हा गडी बाद होतो तेव्हा फलंदाजी न केलेला फलंदाज मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो.\nजर फलंदाज \"निवृत्त\" झाला (सहसा दुखापतीमुळे) आणि पुन्हा फलंदाजीस उतरला नाही, तर तो \"नाबाद\" समजला जातो आणि बाद झालेल्या फलंदाजांमध्ये मोजला जात नाही, परंतू त्याचा डाव संपला असल्यामुळे तो बाद असतो. बदली फलंदाजाची परवानगी नसते.\nएक तज्ञ फलंदाज अनेक \"फटके\" किंवा \"स्ट्रोक\" बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही परिस्थितीमध्ये वापरतो. त्याचा मुख्य उद्देश असतो तो बॅटच्या सपाट पृष्ठभागाने (ब्लेड) चेंडू व्यवस्थित टोलविणे. चेंडूने बॅटची कडा घेतली तर त्याला \"edge\" असे म्हणतात. फलंदाज नेहमीच चेंडू जोराने टोलावण्याचा प्रयत्न करत नाही. एक चांगला फलंदाज मनगट वळवून आणि फक्त चेंडू अडवून अशा ठिकाणी दिशा देतो जेथे क्षेत्ररक्षक नसतील आणि धाव घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज व्हिक्टर ट्रंपर, ड्राइव्ह करण्यासाठी पुढे येताना\nक्रिकेटमध्ये फटक्यांची मोठी विविधता आहे. ज्या मध्ये स्विंग करण्याची शैली आणि दिशेनुसार अनेक नावे आहेत: उदा., \"कट\", \"ड्राइव्ह\", \"हूक\", \"पुल\".\nजर चेंडू यष्ट्यांवर आदळणार नासे आणि धावा करण्याची सुद्धा संधी नसेल; अशा वेळी फलंदाजाला फटका खेळण्याची गरज नासते, तो चेंडू यष्टिरक्षकाकडे जाण्यासाठी सोडून देवू शकतो. त्याच प्रमाणे, चेंडू बॅटवर लागल्यानंतर त्याने धाव काढण्याचा प्रयत्न करायलाच हवा असेही नाही. त्याप्रमाणे तो चेंडू अडविण्यासाठी त्याच्या पायाचासुद्धा वापर करु शकतो, परंतू हे धोकादायक सुद्धा होवू शकते कारण त्यामुळे फलंदाज पायचीत होण्याची शक्यता असते.\nपूर्वी, फलंदाजाला दुखापत झाल्यास आणि तो धावा धावण्यासाठी तंदुरुस्त नसल्यास, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाचा कर्णधार फलंदाजाला धावक (रनर) घेण्यास परवानगी देवू शकत असे. क्षमता नसलेल्या फलंदाजाऐवजी धावा करणे हे धावकाचे एकमेव काम असे, आणि त्याला फलंदाजासारखाच वेश परिधान करणे आणि साधने वापरणे आवश्यक असे. ह्याचा गैरवापर होत आहे असे वाटल्या मुळे २०११ पासून आयसीसीने धावकाच्या वापरावर बंदी लादली.[२१]\nमुख्य पान: धाव (क्रिकेट)\nभारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०००० धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.[२२] कसोटी क्रिकेटमध्ये १४,००० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फटका मारताना वरील चित्रात तो दिसत आहे. २०१० मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत होता.\nउजखोरा फलंदाज, फलंदाजी करताना चेंडू ज्या ठिकाणी टोलावण्याचा प्रयत्न करतो. डावखोर्‍या फलंदाजासाठी ह्याच चित्राचे प्रतिबिंब असेल.\nस्ट्राईकवर असलेला फलंदाज (म्हणजेच \"स्ट्राइकर\") चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवतो, आणि धावा करण्यासाठी चेंडू बॅटने अशा प्रकारे टोलवतो जेणे करुन क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून परत करण्याआधी त्याच्याकडे आणि त्याच्या साथीदाराकडे खेळपट्टीच्या एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे धावण्यासाठी पुरेसा वेळ असेल. धावेची नोंद होण्यासाठी दोन्ही फलंदाजांच्या हातातील बॅट किंवा शरिराचा एखादा भाग क्रिसमध्ये असावा लागतो. (फलंदाज धावताना त्यांची बॅट घेऊनच धावतात). प्रत्येक पूर्ण धाव धावसंख्येमध्ये भर घालते.\nचेंडू एकदा टोलवून एका पेक्षा जास्त धावा करणे शक्य असते: एक ते तीन धावांइतके फटके जास्त मारले जातात, परंतू मैदानाच्या आकारामुळे चार किंवा जास्त धावा करणे अवघड असते. ही उणीव भरुन काढण्यासाठी, चेंडू जमिनीला लागून किंवा टप्पे पडून सीमारेषेपर्यंत टोलवल्यास चार धावा (चौकार) दिल्या जातात आणि चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता सीमारेषेपार पोहोचल्यास सहा धावा (षट्कार) दिल्या जातात. ह्या वेळी फलंदाजांनी धाव घेणे गरजेचे नसते.\nकसोटी आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज, ब्रायन लाराच्या नावावर आहे.\nपाच धावांचे फटके फार दूर्मिळ असतात, त्यासाठी सहसा क्षेत्ररक्षक चेंडू परत करत असताना झालेल्या \"ओव्हरथ्रो\" वर अवलंबून रहावे लागते. स्ट्राइकरने विषम अंकी धावा काढल्यास दोन्ही फलंदाज आपापल्या बाजू बदलतात, त्यामुळे नॉन-स्ट्राइकर फलंदाज आता स्ट्राइकर होतो. फक्त स्ट्राइकर फलंदाज वैयक्तिक धावा करुन शकतो, परंतू सर्व धावा संघाच्या धावसंख्येत मोजल्या जातात.\nधाव घेण्याचा निर्णय सहसा चेंडू कोणत्या कोठे गेला आहे हे व्यवस्थित पाहू शकणारा फलंदाज घेतो. त्यावेळी तो सहसा: \"येस\", \"नो\" आणि \"वेट\" अशा अर्थाचे संदेश देतो.\nधाव घेणे हा एक मोजूनमापून पत्करलेला धोकाच असतो कारण जर फलंदाज क्रिसमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने यष्ट्या उध्वस्त केल्या तर फलंदाज धावचीत होवू शकतो.\nसंघाची धावसंख्येचा अहवाल ही केलेल्या धावा आणि बाद झालेले फलंदाज अशा प्रकारे दिला जातो. उदाहरणार्थ, जर पाच फलंदाज बाद झाले आणि संघाची धावसंख्या २२४ धावा असेल, तर २२४ धावांवर ५ गडी बाद असे म्हटले जाते. (ह्याचा थोडक्यात \"पाच बाद २२४\" असे म्हटले जाते आणि २२४/५ किंवा ५/२२४ असे लिहीले जाते).\nमुख्य पान: अवांतर धावा (क्रिकेट)\nक्षेत्ररक्षण करणार्‍या संघांनी केलेल्या चुकांमुळे फलंदाजी करणार्‍या संघाला वाढीव धावा मिळतात त्यांना अवांतर धावा असे म्हणतात. खालील चार प्रकारे ह्या धावा दिल्या जातात:\nनो बॉल: नियम मोडण्याच्या दोन प्रसंगांमध्ये गोलंदाजाला एका अवांतर धावेचा दंड केला जातो (अ) हातांची चुकीची हालचाल करुन चेंडू फेकणे; (ब) पॉपिंग क्रिसच्या पुढे जावून गोलंदाजी करणे (ओव्हरस्टेपिंग); (क) रिटर्न क्रिसच्या बाहेर पाय राहणे. ह्या दंडात्मक धावेशिवाय, गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, गोलंदाजी करणार्‍या संघाने क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास तो चेंडू नो बॉल ठरवला जातो. खेळाच्या लहान प्रकारात (२०-२०, एकदिवसीय) फ्री-हिटचा नियम केला गेला आहे. पुढच्या पायाच्या नो-बॉल नंतरचा चेंडू हा फलंदाजासाठी फ्री-हीट असतो. ह्या चेंडूवर फलंदाजाला धावचीत सोडून इतर कोणत्याही प्रकाराने बाद होण्याची भिती नसते.\nवाईड: गोलंदाजाने फलंदाजाच्या कक्षेबाहेर चेंडू टाकल्यास एक अतिरिक्त धाव दिली जाते; नो-बॉल प्रमाणेच वाईड बॉल टाकल्यास गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. वाईड चेंडू जर सीमारेषे पार गेला, तर फलंदाजी करणार्‍या संघाला पाच धावा दिल्या जातात (वाईडसाठी एक आणि सीमारेषेपार चेंडू गेल्यामुळे चार).\nबाय: फलंदाज चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाजवळून मागे निघून गेला आणि फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाला तर अवांतर धाव दिली जाते (बायमुळे मिळणार्‍या धावांना प्रतिबंध करणे हा चांगल्या यष्टिरक्षकाचा एक गुण असतो).\nलेग बाय: चेंडू टोलावण्याचा प्रयत्न करताना, फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागून फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाल्यास अतिरिक्त धावा दिल्या जातात.\nगोलंदाजाने नो किंवा वाईड बॉल टाकल्यास, त्याच्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो आणि त्यामुळे फलंदाजी करणार्‍या संघाला अशा जास्तीच्या चेंडूवर अधिक धावा करण्याची संधी मिळते. बाय आणि लेग बाय ह्या चेंडूंवर धावा करण्यासाठी फलंदाजाला धावावे लागते (जर, चेंडू सीमारेषेपार गेला नाही तर) परंतू ह्या धावा फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये मोजल्या न जाता, संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये मोजल्या जातात.\nमुख्य पान: बाद (क्रिकेट)\nफलंदाज बाद होण्याचे एकूण ११ मार्ग आहेत: त्यापैकी पाच प्रकार हे सामान्य आहेत तर सहा अगदी दुर्मिळ. सामान्यतः बाद होण्याचे प्रकार आहेत \"त्रिफळाचीत\", \"झेलबाद\", \"पायचीत\" (lbw), \"धावचीत\", आणि (काहीश्या कमी वेळा) \"यष्टिचीत\". दुर्मिळ प्रकार आहेत \"हिट विकेट\", \"चेंडू दोन वेळा टोलावणे\", \"क्षेत्ररक्षणात अडथळा\", \"चेंडू हाताळणे \" आणि \"टाईम्ड आउट\" हे व्यवसायिक खेळांत जवळजवळ अज्ञात आहेत. अकरावा प्रकार – रिटायर्ड आउट – हा मैदानावरील बाद होण्यातला नसून उलट ज्यासाठी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला श्रेय दिले जात नाही.\nबाद होण्याची पद्धत जर स्पष्ट असेल (उदाहरणार्थ \"त्रिफळाचीत\" आणि बर्‍याचवेळा \"झेलबाद\") तर फलंदाज पंचांनी त्याला बाद देण्याची वाट न पाहता स्वेच्छेने मैदान सोडून बाहेर जातो. अन्यथा पंचांनी फलंदाजाला बाद देण्यासाठी, क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने (सहसा गोलंदाजाने), पंचांकडे \"अपील\" करणे गरजेचे असते. यासाठी ते \"हाउज दॅट\" किंवा संक्षिप्त स्वरुपात \"हाऊझॅट\" किंवा संक्षिप्त स्वरुपात \"हाऊझॅट\" असे विचारतात (किंवा ओरडतात). जर पंचांना अपील मान्य असेल तर पंच तर्जनी वर करुन \"आऊट\" असे विचारतात (किंवा ओरडतात). जर पंचांना अपील मान्य असेल तर पंच तर्जनी वर करुन \"आऊट\" असे म्हणतात. नाहीतर डोके नकारार्थी हलवून \"नॉट आऊट\" म्हणजेच नाबाद असे म्हणतात. जेव्हा फलंदाज बाद झाल्याचा दाव अस्पष्ट असतो तेव्हा सहसा जोरदार अपील केले जाते. अशी वेळ बहुदा पायचीत, धावचीत किंवा यष्टिचीत प्रकारामध्ये येते.\nझेल: जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबादाचे श्रेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांनाही दिले जाते.[२३]\nत्रिफळाचीत: जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या टोकावरील यष्टींना लागतो आणि कमीत कमी एक बेल जागेवरुन खाली पडते, तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. जर चेंडू यष्टींना लागला परंतू बेल पडल्या नाहीत तर फलंदाज नाबाद ठरतो. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते.[२४]\nपायचीत (lbw): जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताला न लागता फलंदाजाच्या पायावर, पॅड्सवर किंवा शरीरावर आदळतो तेव्हा पंच चेंडू यष्टींवर आदळला असता की नाही हे ठरवून फलंदाजाला बाद देऊ शकतो. हा नियम मुख्यतः फलंदाजाला चेंडू बॅट ऐवजी पायाने किंवा शरीराने अडवण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे. पायचीत होण्यासाठी, चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडणे किंवा फलंदाजाला लेग-स्टंपच्या रेषेबाहेर लागणे अपेक्षित नसते. तो ऑफ-यष्टीच्या बाहेर पडल्यास हरकत नसते.[२५]\nधावचीत: जेव्हा जवळचा फलंदाज त्याच्या क्रिसमध्ये नसेल, तेव्हा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील खेळाडूने जर चेंडू मारुन यष्टी उडवली तर त्याला धावचीत म्हणतात. ह्यासाठी चेंडू अचूकपणे यष्ट्यांवर मारावा लागतो, किंवा फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, सहसा तो यष्टीरक्षक किंवा यष्टीजवळच्या क्षेत्ररक्षकाकडे फेकावा लागतो. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात नसताना देखील \"धावचीत\" होवू शकतो; तो फक्त त्याच्या क्रिसबाहेर असणे गरजेचे असते.[२६]\nयष्टिचीत: चेंडु खेळतांना जेव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो, परंतू धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि चेंडू त्याला चकवून यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेव्हा यष्टीरक्षक त्याची यष्टी उडवतो तेव्हा, बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. [२७] गोलंदाज व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे श्रेय दिले जाते. नो बॉल वर फलंदाज धावचीत होवू शकतो परंतू यष्टीचीत होऊ शकत नाही.\nहिट विकेट: चेंडू खेळत असताना किंवा नुकत्याच टोलावलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, जर फलंदाजाने किंवा फलंदाजाने घातलेल्या कपडे, उपकरणे, बॅटने त्रिफळ्याला धक्का लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज बाद होतो.[२८]\nचेंडू दोन वेळा टोलावणे: हा प्रकार खूप दुर्लभ असून, धोकादायक खेळ आणि क्षेत्ररक्षकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सुरक्षा उपाय म्हणून अंमलात आणला गेला. कायदेशीररित्या जर चेंडू खेळल्यानंतर, यष्ट्यांवर जात असेल तरच फलंदाज दुसर्‍यांदा चेंडू अडवू शकतो. बाकीवेळा फलंदाजाला बाद ठरवले जाते.[२९]\nक्षेत्ररक्षणात अडथळा: हा सुद्धा एक दुर्लभ प्रकार आहे. जर फलंदाजाने मुद्दामच क्षेत्ररक्षकास अडथळा निर्माण केला (शारिरिकदृष्ट्या किंवा तोंडी) तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.[३०]\nचेंडू हाताळणे: फलंदाज हेतुपुरस्सर विकेट वाचवण्यासाठी चेंडूला हात लावू शकत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, की जेव्हा फलंदाजाने बॅट पकडलेली असते तेव्हा त्याचे ग्लोव्हज किंवा हात हे बॅटचा भाग असतात, त्यामुळे चेंडू ग्लोव्हजला लागून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यास फलंदाज झेलबाद होतो.[३१]\nटाईम्ड आउट: एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही..[३२]\nरिटायर्ड आउट: पंचांच्या परवानगी शिवाय एखादा फलंदाज बाद होण्याआधी निवृत्त होवू शकतो, त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.[३३]\nबहुतेक प्रकरणांमध्ये जेव्हा फलंदाज बाद होतो, तेव्हा तो स्ट्रायकर असतो. जर नॉन-स्ट्रायकर बाद झाला तर तो सहसा धावचीत किंवा क्षेत्ररक्षणाला अडथळा निर्माण केल्याने, चेंडू हाताळल्याने आणि टाईम्ड आऊट होवू शकतो.\nबाद झालेला नसतानाही फलंदाज मैदान सोडून जावू शकतो. जर फलंदाजाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला, तर तो तात्पुरता निवृत्त होतो आणि त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज फलंदाजीला येतो. हे रिटायर्ड हर्ट किंवा रिटायर्ड इल म्हणून नोंदवले जाते. निवृत्त झालेला फलंदाज नाबाद असतो आणि जर तो बरा झाला तर पुन्हा फलंदाजी करु शकतो. दुखापत झालेली नसतानाही फलंदाज निवृत्त झाल्यास त्याला रिटायर्ड आऊट म्हणून बाद दिले जाते; कोणाही खेळाडूला ह्याचे श्रेय दिले जात नाही. कोणताही फलंदाज नो बॉलवर त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत, यष्टीचीत किंवा हिट विकेट ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. तसेच वाईड चेंडूवर तो त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत, किंवा चेंडू दोन वेळा टोलावणे ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. यापैकी काही प्रकारांमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकलेला नसतानाही फलंदाज बाद होवू शकतो. स्ट्राईकवर नसलेला फलंदाज जर चेंडू टाकण्याआधी क्रिसच्या बाहेर गेला तर, गोलंदाज त्याला धावचीत करु शकतो, आणि फलंदाज क्षेत्ररक्षणात अडथळा आणि रिटायर्ड आउट या पद्धतीने केव्हाही बाद होवू शकतो. टाईम्ड आऊट हा प्रकार नैसर्गिरित्याच चेंडू न टाकता बाद होण्याचा असतो. बाकी सर्व प्रकारांमध्ये चेंडू टाकला गेल्यानंतरच फलंदाज बाद दिला जातो.\nमुख्य पान: डावाचा शेवट (क्रिकेट)\nएखाद्या डावाचा शेवट खालील प्रसंगी होतो:\nअकरा पैकी दहा फलंदाज बाद झाले; ह्याला संघ \"सर्वबाद\" झाला असे म्हणतात\nसंघातील फलंदाजी करु शकणारा फक्त एकच फलंदाज खेळण्यासाठी बाकी राहिला, एक किंवा जास्त फलंदाज दुखापतीमुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसतील; ह्यावेळी सुद्धा, संघ \"सर्वबाद\" झाला असे म्हणतात\nशेवटी फलंदाजी करणार्‍या संघाच्या विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण झाल्या\nनिर्धारित षटके टाकून झाली (एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, सहसा ५० आणि ट्वेंटी२० सामन्यात २० षटके)\nकर्णधाराने दोन किंवा जास्त फलंदाज नाबाद असतानाही डाव घोषित केला (हे सहसा एकदिवसीय सामन्यात लागू होत नाही)\nमुख्य पान: निकाल (क्रिकेट)\nजर शेवटी फलंदाजी करणारा संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी धावा करुन सर्वबाद झाला, तर तो संघ \" क्ष धावांनी पराभूत\" झाला असे म्हणतात. (येथे क्ष म्हणजे दोन्ही संघांच्या धावांमधील फरक). जर शेवटी फलंदाजी करणार्‍या संघाने विजयासाठी आवश्यक धावा केल्या, तर त्यास \" क्ष गडी राखून विजयी\" असे म्हणतात, जेथे क्ष म्हणजे इतके गडी बाद झाले नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने प्रतिस्पर्ध्याची धावसंख्या पार करताना फक्त सहा गडी गमावले तर तो संघ \"चार गडी राखून विजयी\" झाला असे म्हणतात.\nप्रत्येकी दोन डावांच्या सामन्यात, एका संघाच्या पहिल्या आणि दुसर्‍या डावाच्या एकत्र धावा ह्या, दुसर्‍या संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी असून शकतात. अशा वेळी जास्त धावसंख्या असणारा संघ एक डाव आणि क्ष धावांनी विजयी झाला असे म्हणतात, आणि त्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची गरज नसते. येथे क्ष म्हणजे दोन्ही संघांच्या एकून धावांमधील फरक असतो.\nजर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला, आणि दोन्ही संघांच्या धावा समान असतील, तर सामना बरोबरीत सुटला असे म्हणतात; हा निकाल दोन डावांच्या सामन्यात खूपच दूर्मिळ असा आहे. खेळाच्या पारंपारिक प्रकारात, जर सामन्यासाठी नेमून दिलेली वेळ कोणत्याही एका संघाने विजय मिळविण्याआधी संपली तर तो सामना अनिर्णित म्हणून घोषित केला जातो.\nजर सामना प्रत्येकी एका डावाचा असेल, तर सहसा प्रत्येक डावात टाकली जाणारी षटके निर्धारित केली जातात. ह्या सामन्यांना \"मर्यादित षटकांचे\" किंवा \"एकदिवसीय\" सामने म्हणतात, आणि बाद झालेले गडी विचारात न घेता, जास्त धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो, त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता नसते. जर अशा प्रकारचा सामना खराब हावामानामुळे काही काळ स्थगित झाला तर एका जटिल गणिती सुत्राने, ज्याला डकवर्थ-लुईस पद्धत असे म्हणतात, एक नवे लक्ष्य संघासमोर ठेवले जाते. जर आधीच मान्य केलेली षटके कोणत्याही संघाने पुर्ण केली नाहीत, आणि पाऊस किंवा खराब हवामानामुळे खेळ पुर्ववत सुरु होवू शकला नाही तर असा एकदिवसीय सामना सुद्धा \"निकाल नाही\" म्हणून घोषित केला जावू शकतो.\nक्रिकेट सामन्यांचे प्रकारसंपादन करा\nक्रिकेट हा एक बहुआयामी खेळ आहे, ज्यामध्ये अनेक प्रकार, खेळाचे विविध मानक आणि भूमिकांचे स्तर आणि सामना किती वेळ चालावा यासाठीची वेळ ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, वेळेनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एकावेळी एक ह्याप्रमाणे दोन डाव मिळतात आणि दुसरा आहे षटकांनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एक डावात मर्यादित षटके खेळावयास मिळतात. पहिल्या प्रकाराला प्रथम श्रेणी क्रिकेट असे म्हणतात, हे सामने तीन ते पाच दिवसाचे खेळवले जातात (\"अमर्याद वेळेच्या\" सामन्यांची उदाहरणे देखील आहेत); आणि दुसरा प्रकार आहे मर्यादित षटकांचे क्रिकेट कारण ह्या प्रकारात प्रत्येक संघाला ५० किंवा २० षटके गोलंदाजी करावी लागते, आणि ह्या सामन्यांचा कालावधी हा केवळ एका दिवसाचा असतो (खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे सामन्याची वेळ वाढवली जावू शकते.).\nविशेषतः, दोन-डावांच्या सामन्यांमध्ये खेळण्याची वेळ दर दिवशी कमीत कमी सहा तास इतकी असते. मर्यादित षटकांचे सामने सहसा सहा तास किंवा जास्तवेळ चालतात. प्रत्येक दिवशी औपचारिकरित्या सहसा काही अंतराने जेवण आणि चहासाठी तसेच अनौपचारिकपणे लहानसा विराम पेयांसाठी घेतला जातो. नवोदित क्रिकेटपटूंना एका दिवसापेक्षा जास्त चालणार्‍या सामन्यांमध्ये क्वचित खेळतात; ह्यांची विभागणी ढोबळमानाने दोन प्रकारांमध्ये केली जाते, डाव घोषित करता येण्याजोगे सामने, ज्यात निर्धारित जास्तीत जास्त वेळ किंवा सामन्याची निर्धारित एकूण षटके आणि फलंदाजी करणार्‍या संघ सर्वबाद झाला किंवा त्यांनी डाव घोषित केला; आणि मर्यादित षटकांचे सामने, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या डावासाठी षटके निर्धारित केली जातात. ज्यामध्ये ३० ते ६० षटकांचे आणि लोकप्रिय अशा २० षटकांच्या प्रकाराचा समावेश होतो. क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये इनडोअर क्रिकेट आणि गार्डन क्रिकेट हे अतिशय लोकप्रिय आहेत.\nऐतिहासिकदृष्ट्या, सिंगल विकेट क्रिकेट हा प्रकार खूपच यशस्वी ठरला आणि १८ व १९व्या शतकातील ह्यांचे सामने हे महत्त्वाचे सामने म्हणून पात्र ठरलेले आहेत. ह्या प्रकारामध्ये, प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात, आणि एका वेळी एकच फलंदाज मैदानावर असतो आणि त्याचा डाव संपेपर्यंत त्यालाच प्रत्येक चेंडूंचा सामना करावा लागतो. मर्यादित षटकांचे सामने सुरु झाल्यापासून सिंगल विकेट फारच कमी खेळला जातो.\nमुख्य लेख: कसोटी क्रिकेट\nजानेवारी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यानचा कसोटी सामना. काळ्या रंगाची विजार घातलेले पंच दिसत आहेत. कसोटी क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट आणि क्लब क्रिकेट ह्या तिन्ही प्रकारांमध्ये पारंपारिकरित्या सफेद गणवेश आणि लाला चेंडू वापरला जातो.\nकसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा सर्वोच्च स्तर आहे. कसोटी सामने हे आयसीसीसचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या संघांदरम्यान खेळवले जाणारे आंतरराष्ट्रीय सामने असतात.\n\"कसोटी सामने\" हा वाक्प्रचार खूप नंतर वापरात आला असला तरीही, १८७६-७७ ऑस्ट्रेलिया क्रिकेट मोसमात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या संघांदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले गेल्याचे मानले जाते. त्यानंतर आणखी आठ संघांनी कसोटीचा दर्जा प्राप्त केला: दक्षिण आफ्रिका (१८८९), वेस्ट इंडीज (१९२८), न्यूझीलंड (१९२९), भारत (१९३२), पाकिस्तान (१९५२), श्रीलंका (१९८२), झिम्बाब्वे (१९९२) आणि बांगलादेश (२०००). कसोटी संघांशी स्पर्धा करण्यात अपयशी ठरल्यामुळे २००६ मध्ये झिम्बाब्वेने कसोटी दर्जा स्थगित केला,[३४] आणि २०११ मध्ये तो पुन्हा घेण्यात आला.[३५]\nवेल्सचे खेळाडू इंग्लंडकडून खेळण्यास पात्र आहेत, परिणामतः तो इंग्लंड आणि वेल्स संघ आहे. तसेच वेस्ट इंडीज संघात कॅरेबियन बेटांवरील अनेक राज्यांचे खेळाडू आहेत, ज्यात मुख्यत: बार्बाडोस, गुयाना, जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, लीवर्ड बेटे आणि विंडवर्ड बेटे यांचा समावेश होतो.\nदोन संघांदरम्यान खेळवल्या जाणार्‍या कसोटी सामन्यांना \"मालिका\" असे म्हणतात. कसोटी सामना पाच दिवसांपर्यंत चालतो आणि एका मालिकेत साधारणत: तीन ते पाच सामने असतात. निर्धारित वेळेत जे कसोटी सामने पूर्ण होत नाहीत ते अनिर्णित म्हटले जातात. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सामना अनिर्णित राहण्याच्या शक्यतेमुळे शेवटी फलंदाजी करणारा आणि खूप मागे असणारा संघ बचावात्मक पावित्रा घेवून सामना वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याची लहानशी सुद्धा संधी देण्यापासून परावृत्त होतो.[३६]\n१८८२ पासून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या जास्तीत जास्त कसोटी मालिका द ॲशेस चषकासाठी खेळवल्या गेल्या. त्याशिवाय इतर चषकांसाठी खेळवल्या गेलेल्या द्विदेशीय मालिकांमध्ये पुढील मालिकांचा समावेश होतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दरम्यान विस्डेन चषक, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान फ्रँक वोरेल चषक, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावसकर चषक ह्यांचा समावेश होतो.\nमुख्य लेख: मर्यादित षटकांचे क्रिकेट\nहेही बघा: आंतरराष्ट्रीय एकदिवसीयआणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०\nवेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सर व्हिव्ह रिचर्ड्सला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मानले जाते.\nप्रथम श्रेणी कंट्री क्लब्स दरम्यान १९६३च्या मोसमात खेळवल्या गेलेल्या नॉकआऊट चषक स्वरुपात मर्यादित षटलकांचे क्रिकेट सुरु केले गेले. १९६९ मध्ये राष्ट्रीय लीग स्पर्धा सुरु करण्यात आल्या. ही संकल्पना हळूहळू क्रिकेट खेळणार्‍या इतर अग्रगणी देशांमध्ये रुजली गेली आणि पहिला मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना १९७१ मध्ये खेळवला गेला. १९७५ साली, पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आणल्या गेल्या ज्यामध्ये रंगीबेरंगी किट आणि सफेद चेंडूने खेळवले जाणारे प्रकाशझोतातील सामने ह्यांचा समावेश आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सर्रास खेळला जाणारा प्रकार म्हणजे \"एकदिवसीय सामना\". हा सामना सहसा एका दिवसात संपतो म्हणून त्याला तसे नाव दिले गेले आहे. एखाद्या सामन्यान खराब हवामानामुळे व्यत्यय आल्यास किंवा तो पुढे ढकलला गेल्यास दुसर्‍या दिवशी पुढे खेळवला जावू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्याचा मुख्य उद्देश म्हणजे परंपरागत अनिर्णितावस्थेत सामना न संपता निश्चित निकाल लावणे हा आहे. परंतू जर धावा एकसमान झाल्या तर सामना बरोबरीत सुटतो किंवा खराब हवामानामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपू शकतो. प्रत्येक संघ एक डाव खेळतो आणि त्यांना निर्धारित षटकांना तोंड द्यावे लागते, सहसा जास्तीत जास्त ५०. क्रिकेट विश्वचषक एकदिवसीय प्रकाराने खेळला जातो आणि २०१५ चा मागील विश्वचषक हा सह-यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पुढील विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये खेळवला जाईल.\nट्वेंटी२० हा मर्यादित षटकांचा नवीन प्रकार असून ह्याचा मुख्य उद्देश सामना अंदाजे तीन तासात पूर्ण करणे हा असून, तो सहसा सायंकाळच्या सत्रात खेळवला जातो. २००३ मध्ये जेव्हा ही संकल्पना इंग्लंडमध्ये उदयास आली तेव्हा त्याचा उद्देश हा कामगारांची संध्याकाळच्या वेळात करमणूक व्हावी हा होता. हा प्रकार व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी झाला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरवात झाली. पहिली ट्वेंटी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा २००७ मध्ये सुरु झाली आणि भारतीय संघाने ह्या स्पर्धेत विजय मिळवला. त्यामागोमागच्या स्पर्धा पाकिस्तान (२००९), इंग्लंड (२०१०), वेस्ट इंडीज (२०१२), श्रीलंका (२०१४) आणि वेस्ट इंडीज (२०१६) ह्या संघांनी जिंकल्या. पहिल्या आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२० स्पर्धेनंतर अनेट स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धांचा जन्म झाला. ह्यातील सर्वात पहिली होती भारतीय क्रिकेट लीग जी एक बंडखोर लीग मानली गेली कारण ह्या स्पर्धेला बीसीसीआयने मान्यता दिली नव्हती. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय प्रीमियर लीग नावाची स्वतःची एक वेगळी अधिकृत स्पर्धा सुरू केली. अधिकृत स्पर्धा खूपच यशस्वी झाली आणि ती आता दरवर्षी भरवली जाते. ज्यामध्ये जगभरातून अनेक खेळाडू आणि प्रेक्षक सहभागी होतात. याउलट भारतीय क्रिकेट लीग बंद करण्यात आली. भारतीय प्रीमियर लीगच्या यशानंतर जगभरात अनेक ठिकाणी स्थानिक स्पर्धा सुरु झाल्या. अलीकडे सुरु झालेल्या २०-२० चँपियन्स लीग स्पर्धेत विविध देशातील स्थानिक क्लबचे संघ सहभागी होतात. ह्या स्पर्धेत वरिष्ठ क्रिकेट संघ असलेल्या देशांतील अग्रमानांकीत स्थानिक संघ एकमेकांविरुद्ध लढतात.\nराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धासंपादन करा\nमुख्य लेख: प्रथम श्रेणी क्रिकेट\nयॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब १८७५ मध्ये. १८९३ मध्ये काउंटी चँपियनशीपचे पहिले विजेतेपद ह्या संघाला मिळाले.\nप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटचा अंतर्भाव होतो. ही संज्ञा सहसा आयसीसीचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या सर्वात वरच्या पातळीवरील स्थानिक क्रिकेटशी संदर्भात वापरली जाते, परंतू याला अपवाद आहेत. इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटचा बहुतांशी भाग हा काउंटी अजिंक्यपद स्पर्धा खेळणार्‍या १८ काउंटी क्लब्सद्वारा खेळला जातो. सदर संकल्पना ही १८व्या शतकापासून अस्तित्त्वात आहे परंतू स्पर्धेला अधिकृत दर्जा १८९० मध्ये देण्यात आला. ह्यातील सर्वात यशस्वी क्लब यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब हा आहे. त्यांनी मार्च २०१७ पर्यंत ३० विजेतेपदे मिळवली आहेत.\nऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रीय प्रथम श्रेणी स्पर्धा १८९२-९३ मध्ये शेफील्ड शील्डच्या रुपाने सुरु झाली. ऑस्ट्रेलियामधील प्रथम-श्रेणी संघ हे विविध राज्याचे प्रतिनिधीत्व करतात. न्यू साउथ वेल्स संघाने २०१४ पर्यंत एकूण ४५ विजेतेपदे मिळवली आहे.\nभारतात रणजी करंडक नावाने प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा १९३४ मध्ये सुरु झाली. २०१६-१७च्या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले होते. २०१६-१७ पर्यंत ४१ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ मुंबईचा होता.\nह्याशिवाय इतर ठिकाणी होणार्‍या स्पर्धा प्लंकेट शील्ड (न्यूझीलंड), करी चषक (दक्षिण आफ्रिका) आणि शेल चषक (वेस्ट इंडीज). ह्यापैकी काही स्पर्धा ह्या अलीकडेच अद्ययावत आणि नामांतरीत केल्या गेल्या आहेत.\nमर्यादित षटकांच्या स्थानिक स्पर्धेची सुरवात १९६३ साली इंग्लंडमधील जिलेट चषक ह्या नॉकआऊट स्पर्धेने झाली. देश सहसा नॉकआऊट आणि लीग ह्या दोन्ही स्वरूपात मर्यादित षटकांच्या हंगामी स्पर्धा आयोजित करतात. अलिकडच्या काळात, राष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे ज्या सहसा नॉकआऊट प्रकारे खेळवल्या जातात आणि काही ह्या लहान स्वरूपातील साखळी स्पर्धा आहेत.\nइंग्लंडमधील क्लब क्रिकेट सामन्याचा एक नमुना\nक्लब क्रिकेट हा क्रिकेट खेळाचा प्रामुख्याने हौशी, पण तरीही औपचारिक अशी स्पर्धा आहे, ज्यात संघ सहसा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या खेळतात. जरी क्रिकेटचे नियम पाळले जात असले तरी ह्या प्रकारांमध्ये अनेक विविधता आहेत.\nक्लब क्रिकेट मध्ये वारंवार साखळी किंवा चषक स्वरुपात स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामने वेळ किंवा षटकांच्या माध्यमातून निर्धारित केले जातात. मर्यादित षटकांचे सामने सहसा प्रत्येक डावात २० ते ६० षटकांपर्यंत सिमीत असतात. वेळेनुसार निर्धारित सामने हे पारंपारिक असले तरीही कमी प्रमाणात खेळले जातात. सामना संध्याकाळचे काही तास ते दोन दिवस इतकावेळ चालणारा असू शकतो. आधुनिक नाविन्यपूर्ण स्वरूपाची स्पर्धा ट्वेंटी२० स्वरूपाची आहे, ज्यात सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही लीग स्पर्धांचा समावेश आहे.\nखेळाच्या दर्जामध्ये अर्ध-व्यावसायिक ते कधीतरी एक मनोरंजन ह्यानुसार बदल होत राहतो आणि क्लब क्रिकेटचा आनंद एक स्पर्धात्मक सामाजिक घटक म्हणून घेतला जातो. अनेक क्लबचे पॅव्हिलियन किंवा क्लब हाऊस असलेले स्वतःचे मैदान असते, ज्यावर नियमितपणे खेळ खेळले जातात. काही क्लब हे भटके असतात जे इतर मैदाने वापरतात.\nव्यावसायिकतेच्या विविध पातळ्यांवर जगभरात अनेक लीग स्थापन झाल्या आहेत, ज्यापैकी सर्वात जुनी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील बर्मिंगहॅम अँड डिस्ट्रीक्ट प्रीमियर लीग ही १८८८ मध्ये स्थापन झाली.\nसामन्यांचे इतर प्रकारpसंपादन करा\nमुख्य लेख: क्रिकेटचे प्रकार\nजेर्व्हिस बे, ऑस्ट्रेलिया येथील सुरु असलेला एक फ्रेंच क्रिकेट सामना\nजगभरात क्रिकेट ह्या खेळाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये इनडोअर क्रिकेट, फ्रेंच क्रिकेट, बीच क्रिकेट, क्विक क्रिकेट, त्याशिवाय क्रिकेट पासून प्रेरणा घेऊन तयार केले गेलेले सर्व प्रकारचे पत्त्यांचे खेळ व बोर्ड गेम्स यांचा समावेश होतो. उपलब्ध असलेली साधने किंवा सहभागी खेळाडूंना त्याचा आनंद घेता यावा आणि सोप्या पद्धतीने खेळता यावा ह्याकरता खेळाचे नियम एकसारखे बदलत असतात.\nइनडोअर क्रिकेटचा शोध पहिल्यांदा १९७० साली लागला.[३७] हा बर्‍याच अंशी मैदानावर खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सारखाच आहे, फरक इतकार की येथे प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अनेक स्वतंत्र लीग स्पर्धा असलेला हा प्रकार युनायटेड किंग्डम मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणखी एक कमी खेळला जाणारा इनडोअर क्रिकेटचा प्रकार हा लहान जागेत, नरम चेंडूने आणि पॅड्सशिवाय खेळला जातो. हा प्रकार काही वर्षांनंतर शोधला गेला आणि तो जास्त करुन दक्षिण गोलार्धात खेळला जातो. त्याशिवाय ह्या प्रकाराच्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा खेळवल्या जातात, ज्यामध्ये विश्वचषक स्पर्धेचा सुद्धा समावेश होतो.\nयुके मध्ये, क्रिकेटचा गार्डन क्रिकेट प्रकार लोकप्रिय आहे. देशभरात हा खेळ प्रौढ आणि मुले उद्याने किंवा मैदानांवर खेळतात. ह्या खेळात क्रिकेट बॅट आणि चेंडूचा जरी वापर केला जात असला तरी पॅड किंवा ग्लोव्ह्जचा वापर होत नाही. खेळाचे नियम हे संघातील खेळाडू आणि जागेचा आकार ह्यानुसार बदलतात.\nउपनगरीय यार्ड किंवा वाहनांसाठीच्या रस्त्यांवर कुटूंबातील सदस्य आणि युवक बॅकयार्ड क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेट खेळतात आणि भारत व पाकिस्तानातील शहरांमध्ये त्यांच्या लांब अरुंद रस्त्यांवर मोजदाद ठेवता येणार नाहीत इतक्या प्रमाणात \"गल्ली क्रिकेट\" किंवा \"टेप बॉल क्रिकेट\" खेळले जाते. काही वेळा सुधारित नियम वापरले जातात: उदा. एक टप्पा पडलेला चेंडू एका क्षेत्ररक्षकाने हाताने झेलल्यास फलंदाज बाद होतो; किंवा जर कमी खेळाडू असतील तर सर्वजण आळीपाळीने गोलंदाजी आणि फलंदाजी करतात व इतर क्षेत्ररक्षण करतात. टेनिस चेंडू आणि घरच्या घरी तयार केलेल्या बॅट सहसा वापरल्या जातात, आणि यष्टी म्हणून अनेक गोष्टी वापरल्या जातात.\nक्विक क्रिकेट मध्ये, गोलंदाजाला गोलंदाजी करण्याआधी फलंदाज तयार होण्याची वाट पाहण्याची गरज नसते, त्यामुळे सामना खूप वेगात खेळला जातो, त्यामुळे त्याकडे लहान मुले आकर्षित होतात. हा प्रकार युके मध्ये शारिरिक शिक्षणाचा धडा म्हणून वापरला जातो. खेळाचा वेग अजून वाढविण्यासाठी आणि \"टिप अँड रन\" किंवा \"टिप्सी रन\" किंवा \"टिप्पी-गो\" यासारखे बदल केले जातात. याचा अर्थ चेंडूचा बॅटला चुकून किंवा जरासा स्पर्श झाला तरीही फलंदाजाला धाव घेणे गरजेचे असते. हा नियम, फलंदाजाचा चेंडूला अडवून धरण्याचा अधिकार काढून घेवून सामना वेगात पुढे जावा या हेतूने केला जातो.\nसामोआमध्ये क्रिकेटचा किलीकिटी प्रकार खेळला जातो, ज्यामध्ये हॉकी स्टीकच्या आकाराची बॅट वापरली जाते. मूळ इंग्लिश क्रिकेटमध्ये, हॉकी स्टीकऐवजी आधूनिक सरळ बॅट १७६०च्या सुमारास जेव्हा गोलंदाज चेंडू रोल किंवा घरंगळत टाकण्याऐवजी टप्पा टाकू लागले तेव्हापासून वापरात आली. एस्टोनियामध्ये हिवाळ्यात आईस क्रिकेट खेळण्यासाठी संघ एकत्र येतात. तेव्हा खेळ सामान्य उन्हाळी हवामानाऐवजी असह्य, हिवाळी वातावरणात खेळला जातो. याखेरीज इतर नियम हे प्रत्येकी-सहा-खेळाडूंच्या प्रकारासारखेच असतात.\nमुख्य लेख: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती , व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\nआयसीसी सभासद देश. (सर्वोच्च स्तरावरील) कसोटी खेळणारे देश नारिंगी रंगात; सहयोगी सदस्य देश पिवळ्या रंगात; संलग्न सदस्य देश जांभळ्या रंगात दाखविले आहेत.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती - क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना असून, त्याचे मुख्यालय दुबई मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली, त्यानंतर १९६५ मध्ये तिचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे झाले, आणि सध्याचे नाव १९८९ मध्ये घेतले गेले.\nआयसीसीचे एकूण १०४ सदस्य आहेत: १० संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात, २४ सहयोगी सदस्य, आणि ६० संलग्न सदस्य.[३८] क्रिकेट विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजिन आणि शासन ह्यासाठी आयसीसीस जबाबदार असते. हीच समिती सर्व अधिकृत कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी नियुक्त करते. प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय क्रिकेट मंडळ असते, जे देशात खेळल्या जाणार्‍या सामन्यांचे नियमन करते. राष्ट्रीय संघाची निवड करणे तसेच मायदेशातील आणि परदेशातील दौर्‍यांचे आयोजन करणे ही जबाबदारी सुद्धा क्रिकेट मंडळाकडे असते. वेस्ट इंडीजमध्ये ही कामे चार राष्ट्रीय आणि दोन बहुराष्ट्रीय सदस्यांनी बनलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळातर्फे केली जातात.\nमुख्य लेख: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश\nसंपूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. संपूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व संपूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, संपुर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यास पात्र असतात.[३९] वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर कॅरिबियन प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो.\nह्या तारखेपासून सदस्य [३९]\nइंग्लंड इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ १५ जुलै १९०९ ४ ४ २\nऑस्ट्रेलिया क्रिकेट ऑस्ट्रेलिया १५ जुलै १९०९ ३ २ ६\nझिम्बाब्वे झिम्बाब्वे क्रिकेट ६ जुलै १९९२ १० ११ १३\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट दक्षिण आफ्रिका १५ जुलै १९०९ २ १ ७\nन्यूझीलंड न्यूझीलंड क्रिकेट ३१ मे १९२६ ५ ५ १\nपाकिस्तान पाकिस्तान क्रिकेट मंडळ २८ जुलै १९५२ ६ ६ ३\nबांगलादेश बांगलादेश क्रिकेट मंडळ २६ जून २००० ९ ७ १०\nभारत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ३१ मे १९२६ १ ३ ५\nवेस्ट इंडीज वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ ३१ मे १९२६ ८ ९ ४\nश्रीलंका श्रीलंका क्रिकेट २१ जुलै १९८१ ७ ८ ८\n*१९ जुलै २०१७ पर्यंत अद्ययावत[४०]\nAमे १९६१ मध्ये निवृत्त, पुन्हा दाखल १० जुलै १९९१.\nअव्वल सहयोगी आणि संलग्न सदस्यसंपादन करा\nसर्व सहयोगी आणि संलग्न सदस्य कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नासतात, परंतू विश्व क्रिकेट लीगमधील त्यांच्या यशापयशावरून आयसीसी त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा देते. अव्वल सहा संघांना एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा मिळतो, ज्यामुळे ते पूर्ण सभासद सदस्य देशांशी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरतात. सध्या एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा असलेले सहयोगी आणि संलग्न संघ खालीलप्रमाणे आहेत.:\nअफगाणिस्तान अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ २००१[४१] १०\nकॅनडा क्रिकेट कॅनडा १९६८[३९] १६\nआयर्लंड क्रिकेट आयर्लंड १९९३[३९] ११\nकेनिया क्रिकेट केनिया १९८१[३९] १३\nनेदरलँड्स कोनिंक्लिज्के नेदरलँड्से क्रिकेट बाँड १९९६[३९] १२\nस्कॉटलंड क्रिकेट स्कॉटलंड १९९४[३९] १५\nविविध-खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेटसंपादन करा\nअजंता मेंडीस (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये पहिल्यांदा सहा बळी घेणारा क्रिकेटपटू\n१९०० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते, तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान एक दोन-दिवसीय सामना खेळवला गेला.[४२] १९९८ मध्ये, राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला, ह्यावेळी सामने प्रत्येकी ५०-षटकांचे खेळले गेले. दिल्ली येथे पार पडलेल्या २०१० राष्ट्रकुल खेळांमध्ये ट्वेंटी२० क्रिकेट समाविष्ट करण्याचे विचाराधीन होते, परंतू भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नव्हते, म्हणून ते ह्या खेळांत समाविष्ट केले गेले नाही.[४३]\nक्वांगचौ, चीन मधील २०१० आशियाई खेळांमध्ये [४४] आणि इंचॉन, दक्षिण कोरिया येथील २०१४ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळवले गेले.[४५] भारताने दोन्ही वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.[४६] यानंतर राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याबाबद पुन्हा विचारणा केली गेली. राष्ट्रकुल खेळ परिषदेने आयसीसीला २०१४ आणि २०१८ राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली परंतू आयसीसीने त्यास नकार दिला.[४७] २०१० मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामावून घेण्याची मान्यता दिली,[४८] परंतू मुख्यतः बीसीसीआयच्या विरोधामुळे, २०१३ मध्ये आयसीसीने जाहीर केले की त्यांचा असा अर्ज करण्याची कोणतीही इच्छा नाही.[४९] इएसपीएनच्या मते हा विरोध उत्पन्नाच्या होऊ शकणार्‍या तोट्यामुळे होता. एप्रिल २०१६ मध्ये आयसीसचे मुख्य अध्यक्ष डेव्ह रिचर्डसन म्हणाले की, ट्वेंटी२० क्रिकेटला २०२४ ऑलिंपिक खेळात सामील होण्याची संधी आहे, परंतू आयसीसीच्या सदस्यांनी आणि विशेषकरुन बीसीसीआयकडून आम्हाला खेळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठिंबा असणे आवश्यक आहे.[५०]\nमुख्य लेख: क्रिकेट आकडेवारी\nआयोजित क्रिकेटमध्ये इतर खळांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा केली जाते. प्रत्येक प्रकार वेगळा आहे आणि शक्य परिणाम हे तुलनेने लहान आहेत. व्यावसायिक स्तरावर, कसोटी, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात. परंतू कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाच एक प्रकार असल्याने खेळाडूंच्या प्रथम-श्रेणी आकडेवारीमध्ये कसोटी क्रिकेटचे आकडे मोजलेले असतात परंतू ह्याउलट तसे होत नाही. द गाईड टू क्रिकेट हे फ्रेड लिलीव्हाईट ह्याने संपादन केलेले क्रिकेट वार्षिक १८४९ ते त्याच्या मृत्यु १८६६ पर्यंत चालू होते. त्याला स्पर्धा म्हणून १८६४ साली इंग्लिश क्रिकेटपटू जॉन विस्डेन (१८२८-१८८४) ह्याने विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक सुरु केले. ते आजतागायत खंड न पडता दर वर्षी प्रकाशित होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात जास्त चाललेले क्रिकेट वार्षिक आहे.\nकाही पारंपारिक आकडेवारी ही क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाची आहे. मूलभूत फलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:\nडाव (I): फलंदाजाने प्रत्यक्षात फलंदाजी केलेले डाव.\nनाबाद (NO): फलंदाजी केलेल्या डावांच्या शेवटापर्यंत फलंदाज नाबाद राहिला.\nधावा (R): कारकिर्दीत काढलेल्या धावा.\nसर्वोत्कृष्ट धावसंख्या (HS/Best): एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वात जास्त धावा.\nफलंदाजीची सरासरी (Ave): एकूण धावा आणि फलंदाज किती डावांमध्ये बाद झाला आहे, ह्याचा भागाकार. Ave = R/[I-NO]\nशतके (100): कारकिर्दीतील १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केलेले डाव.\nअर्धशतके (50): कारकिर्दीतील ५० ते ९९ पर्यंत धावा केलेले डाव. (शतके ही अर्धशतकांमध्ये मोजली जात नाहीत).\nखेळलेले चेंडी (BF): नो बॉल धरून खेळलेले चेंडू (वाईड चेंडू मोजले जात नाहीत).\nस्ट्राईक रेट (SR): प्रति १०० चेंडूंतील धावा. (SR = [100 * R]/BF)\nधावगती (RR): षटकामागे फलंदाजाने (किंवा फलंदाजी करणार्‍या संघाने) केलेल्या धावा.\nमूलभूत गोलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:\nषटके (O): गोलंदाजाने गोलंदाजी केलेली षटके.\nचेंडू (B): गोलंदाजाने गोलंदाजी केलेले चेंडू. पारंपरिकरित्या षटके मोजली जात असत, परंतू पूर्वी पासून एका षटकांमधील चेंडूंची संख्या बदलत राहिली आहे त्यामुळे चेंडू मोजणे आकडेवारीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे.\nनिर्धाव षटके (M): गोलंदाजाने केलेली निर्धाव षटके (ज्या षटकांमध्ये एकही धाव दिली गेली नाही).\nधावा (R): दिलेल्या धावा.\nबळी (W): बाद केलेले गडी.\nनो बॉल (Nb): टाकलेले नो बॉल.\nवाईड (Wd): टाकलेले वाईड बॉल.\nगोलंदाजी सरासरी (Ave): प्रति बळी दिलेल्या धावा. (Ave = R/W)\nस्ट्राईक रेट (SR): प्रति बळी टाकलेले चेंडू. (SR = B/W)\nइकॉनॉमी रेट (Econ): प्रति षटक सरासरी धावा. (Econ = धावा/टाकलेली षटके).\nहेसुद्धा पाहा: स्कोअरिंग (क्रिकेट)\nसामन्याच्या आकडेवारीचा सारांश धावफलकावर मांडला जातो. धावफलकाच्या प्रसाराआधी, माणसे व्यवस्थित ठिकाणी बसून टॅली स्टीक वर खाचा करून धावा मोजत असत. सर्वात आधीचा ज्ञात धावफलक प्रॅट ह्या सेव्हनोक्स वाईन क्रिकेट क्लबचा स्कोररने १७७६ मध्ये छापला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा हा शोध सगळीकडे वापरला जाऊ लागला.[५१] १८४६ मध्ये पहिल्यांदाच धावफलक छापून लॉर्ड्सवर विकला गेला.[५२]\nधावफलकाच्या परिचयामुळे प्रेक्षकांना दिवसभराच्या खेळाचा मागोवा ठेवण्यासाठी मदत होवून क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. १८४८ मध्ये, फ्रेड लिलिव्हाईटने मैदानावर पोर्टेबल प्रिंटींग प्रेस वापरून अद्ययावर धावफलकांची छपाई केली. १८५८ मध्ये, केनिंग्टन ओव्हलने पहिला मोबाईल स्कोअरबॉक्स वापरात आणला, \"अ हाऊस ऑन रोलर्स विथ फिगर्स फॉर टेलिग्राफिंग ऑन इच साईड\". १८८१ मध्ये, मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वप्रथम धावफलक बसवण्यात आला. मैदानाच्या पश्चिमेकडे असलेल्या धावफलकावर फलंदाजाचे नाव आणि तो कसा बाद झाला हे दर्शवले जाते.[५१]\nदैनंदिन जीवनावरील प्रभावसंपादन करा\nइनप्रॉम्प्टु गेम ऑफ क्रिकेट इन सिडनी, ऑस्ट्रेलिया\nराष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणीच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशावर सुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषत: इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार \"दॅट्स नॉट क्रिकेट\" (अनफेअर (अयोग्य)), \"हॅड अ गुड इनिंग्स\", \"स्टीकी विकेट\", आणि \"बोल्ड ओव्हर\". तसेच क्रिकेटवरुन बरेच चित्रपट तयार केले गेले आहेत. \"ब्रॅडमन्स्क्यू\" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरुन रुढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते.[५३]\nकसोटी क्रिकेट खेळणार्‍या देशातील व्यक्तिंमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बर्‍याच प्रमाणात प्रसार झाला आहे.\nकला आणि लोकप्रिय संस्कृती मध्येसंपादन करा\nहेसुद्धा पाहा: कल्पित साहित्यामध्ये क्रिकेट\nविल्यम ब्लेक आणि जॉर्ज गॉर्डन बायरन ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या कामामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे.[५४] त्रिनिदाद मधील लेखक सी.एल्.आर. जेम्स यांनी लिहीलेले पुस्तक बियाँड अ बाऊंड्री (१९६३), हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते.[५५] कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक पी. जी. वुडहाऊस यांची १९०९ मधील कादंबरी, माईक नावाजलेली आहे.\nव्हिज्युअल आर्ट मधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये अल्बर्ट शेव्हालियर टेलरचे केंट व्हर्सेस लँकाशायर ॲट कँटरबरी (१९०७) आणि रसेल ड्रायसडेलचे द क्रिकेटर (१९४८), हे \"२० व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे.\"[५६] फ्रेंच प्रभाववादी कामीय पिसारोने १८९० मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौर्‍याची चित्र काढली होती.[५४] फ्रान्सिस बेकन, ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे.[५४] एक कॅरेबियन कलाकार वेंडी नाननची क्रिकेटची चित्रे [५७] १-३ मार्च २००७ रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या \"वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन\" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती.[५८].\nत्याशिवाय ईए स्पोर्ट्स क्रिकेट ०७ सारखे कित्येक क्रिकेट व्हिडीओ गेम्स प्रसिद्ध आहेत.[५९]\nइतर खेळांवरील प्रभावसंपादन करा\nटॉम विल्स, क्रिकेटर आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचा सहसंस्थापक\nक्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत.[६०] ऑफ सीजन मध्ये क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम विल्सला \"पाळावयाच्या नियमांसहित\" एक \"फूट-बॉल क्लब\" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी मेलबर्न फुटबॉल क्लब स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले.[६१] हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानावर खेळला जातो.\n१९व्या शतकात उशीरा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आणि ब्रुकलीन, न्यूयॉर्क येथील माजी क्रिकेटपटू हेन्री चाडविक हा \"बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते\" ह्यासाठी जबाबदार होता.[६२]\nकसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी\nएकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी\nकसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी\nएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी\nआंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी\nकोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या 'Fixed : Cash and Corruption in Cricket' या पुस्तकाचा ’फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या नावाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n↑ \"जॉन लीच, फ्रॉम लॅड्स टू लॉर्डस\" (इंग्रजी मजकूर). १८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य) गिल्डफोर्ड कोर्ट केस मध्ये तंतोतंत तारीख १७ जानेवारी १५९७ (ज्युलियन तारीख) नोंदवली गेली आहे, जे ग्रेग्रीयन वर्ष १५९८ आहे. १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ मिडल डच ही भाषा फ्लँडर कांऊटीमध्ये वापरात होती.\n↑ टेरी, डेव्हिड (२००८). \"सतराव्या शतकातील क्रिकेटचा खेळ: खेळाची पुनर्रचना\" (इंग्रजी मजकूर). स्पोर्ट्सलायब्ररी. १८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ गिलमेइस्टर यांच्या सिद्धांताचा सरांश जॉनी एडोज यांच्या द लँग्वेज ऑफ क्रिकेट ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे., ISBN 1-85754-270-3.\n↑ मॅककॅन, पान. xli.\n↑ द ऑस्ट्रेलियन इलेव्हन: द फर्स्ट ऑस्ट्रेलियन टीम, ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय. २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)\n↑ \"कायदा १ (खेळाडू)\". लॉज ऑफ क्रिकेट (इंग्रजी मजकूर). मेरिलिबॉन क्रिकेट क्लब. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ इस्टअवे, रॉब (२००४). व्हॉट इज अ गुगली: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड. ग्रेट ब्रिटन: रॉबसन वर्क्स. पान क्रमांक २४. आय.एस.बी.एन. 1-86105-629-X.\n↑ \"कायदा २८ (द विकेट इज डाऊन)\". लॉज ऑफ क्रिकेट (इंग्रजी मजकूर). मेरिलिबॉन क्रिकेट क्लब. २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी - लॉज ऑफ क्रिकेट: नियम २३. लॉर्ड्स.ओआरजी. २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ १७.० १७.१ \"क्रिकेट परिमाणे\". २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"नियम १९ (सीमारेषा)\". मेरिलिबॉन क्रिकेट क्लब. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम १२. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"सर्वात जलद गोलंदाजी\". गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स (इंग्रजी मजकूर). ३ फेब्रुवारी २०१३ रोजी पाहिले.\n↑ \"धावकाच्या नियमाचा गैरवापर होत आहे, आयसीसी\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"नोंदी / कसोटी, ए.दि. व टी२० यांच्या एकत्रित नोंदी / फलंदाजीतील नोंदी; कारकिर्दीतील सर्वाधिक धावा\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १७ नोव्हेंबर २०१३. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३२. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३०. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३६. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३८. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३९. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३५. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३४. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३७. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३३. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३१. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम २. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"झिम्बाब्वेचा कसोटी दर्जा रद्द\". बीबीसी स्पोर्ट. १८ जानेवारी २००६. १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर झिम्बाब्वेची बांगलादेशवर मात\". बीबीसी स्पोर्ट. ८ ऑगस्ट २०११. १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ इस्टअवे, रॉब, व्हॉट इज अ गुगली: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड (ॲनोव्हा, २००५), पान. १३४.\n↑ \"शॉर्टर, सिंपलर, सिलियर \" इन इएसपीएन क्रिकइन्फो, ७ सप्टेंबर २००७.\n↑ \"आयसीसी सदस्य, जागतिक नकाशा\". आयसीसी-क्रिकेट.कॉम (इंग्रजी मजकूर). १६ मार्च २०१७ रोजी पाहिले. .\n↑ ३९.० ३९.१ ३९.२ ३९.३ ३९.४ ३९.५ ३९.६ \"थोडक्यात इतिहास ...\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"आयसीसी क्रमवारी\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी मजकूर). आयसीसी डेव्हलपमेंट (इंटरनॅशनल) लिमीटेड. १६ मार्च २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"क्रिकइन्फो-इतर देश-संघ-अफगाणिस्तान\" (इंग्रजी मजकूर). क्रिकइन्फो. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ बुचनन, इयान (१९९३). \"१९०० खेळात क्रिकेट\". In मॅलन, बिल. जर्नल ऑफ ऑलिंपिक हिस्ट्री (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑलिंपिक हिस्टोरियन्स) १ (२): ४.\n↑ \"क्रिकेट २०१० खेळांमध्ये नाही\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २३ जानेवारी २००६. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"गुआंगझोऊ आशियाई खेळ\".\n↑ \"२०१४ आशियाई खेळ\".\n↑ \"भारत पुन्हा २०१४ आशियाई खेळांमध्ये नाही\".\n↑ \"आयसीसीचा २०१८ राष्ट्रकुल खेळात सहभागी न होण्याचा निर्णय\" (इंग्रजी मजकूर). रॉयटर्स. २४ जुलै २०१४. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"क्रिकेटला ऑलिंपिकची मान्यता\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १२ फेब्रुवारी २०१०. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ कैसर मोहम्मद अली (१ जुलै २०१३). \"बीसीसीआयचा क्रिकेटला ऑलिंपिक खेळ होऊ देण्याच्या योजनेला नकार\". डेली मेल (इंग्रजी मजकूर) (लंडन). १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ \"आयसीसी अध्यक्ष डेव्हिड रिचर्डसनची विश्व टी२०ची पहिली फेरी १८ संघांची आणि सुपर १२ फेज असण्याची इच्छा\" (इंग्रजी मजकूर). १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ ५१.० ५१.१ मॉर्टायमर, गेव्हिन (६ जून २०१३). अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट इन १०० ऑब्जेक्ट्स. सर्पेंट्स टेल. pp. ७६–७७. आय.एस.बी.एन. १८४६६८९४०६ Check |isbn= value (सहाय्य).\n↑ फ्लेचर, जेफ (जून १९९९). कॉलिन्स जेम क्रिकेट. हार्पर कॉलिन्स. पान क्रमांक २३४. आय.एस.बी.एन. ०००४७२३४०६ Check |isbn= value (सहाय्य).\n↑ सिंग, विकास (३० डिसेंबर २००३). \"पाँटिंग इन ब्रॅडमन्स्क्यू अवतार\". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी मजकूर). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ ५४.० ५४.१ ५४.२ स्मार्ट, अलास्टेर (२० जुलै २०१३). \"द आर्ट ऑफ क्रिकेट: इनफ टू लीव्ह यू स्टम्प्ड\", द टेलिग्राफ. १८ मार्च २०१७ रोजी पहिले.\n↑ रोजनगार्टन, फ्रँक. अर्बन रेव्हॉल्युशनरी: सी.एल्.आर. जेम्स अँड द स्ट्रगल फॉर न्यू सोसायटी. युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ मिसिसिप्पी, २००७. आयएसबीएन ८७-७२८९-०९६-७, पा. १३४\n↑ मीकॅम, स्टीव्ह (६ जून २००९). \"माँटमार्ट्रे, विथ युकॅलिप्टस\". सिडनी मॉर्निंग हेराल्ड (इंग्रजी मजकूर) (फेयरफॅक्स). ३१ ऑगस्ट २००९ रोजी पाहिले.\n↑ \"बीबीसी न्यूज – इन पिक्चर्स: कॅरेबियन क्रिकेट आर्ट, इन द मिडल \". १८ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ ** एफडीसी १०१ क्रिकेट: डॉन ऑफ न्यू वर्ल्ड. १ मार्च २००७ मध्ये प्रकाशित. अ लिटील पिस ऑफ आर्ट अँड हिस्ट्री फ्रॉम ब्लेचले पार्क पोस्ट ऑफिस, मिल्टन केन्स MK3 6EB, युके. http://www.bletchleycovers.com\n↑ ब्लेनी, जेफ्री (२०१०). अ गेम ऑफ अवर ओन: द ओरिजिन्स ऑफ ऑस्ट्रेलियन फुटबॉल. ब्लॅक आयएनसी. pp. १८६. आय.एस.बी.एन. १-८६३९५-३४७-७ Check |isbn= value (सहाय्य).\n↑ de Moore, Greg (२००८). टॉम विल्स: हीज स्पेक्टॅक्युलर राईज अँड ट्रॅजिक फॉल. ॲलन अँड अनविन. pp. ७७, ९३–९४. आय.एस.बी.एन. ९७८-१-७४१७५-४९९-५ Check |isbn= value (सहाय्य).\n↑ टायगिएल, ज्युल्स (२०००). पास्ट टाईम: बेसबॉल ॲज हिस्ट्री. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. pp. १६. आय.एस.बी.एन. ०१९५०८९५८८ Check |isbn= value (सहाय्य).\nसंदर्भ ग्रंथाची यादीसंपादन करा\nआल्थम, हॅरी (१९६२). अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट, व्हॉल्युम १ (ते १९१४). जॉर्ज ॲलन अँड अनविन.\nबिर्ले, डेरेक (१९९९). अ सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लिश क्रिकेट. ऑरम. आय.एस.बी.एन. १-८५४१०-७१०-० Check |isbn= value (सहाय्य).\nबॉवेन, रोलँड (१९७०). क्रिकेट: अ हिस्ट्री ऑफ इट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. एरे अँड स्पॉट्टीस्वूड.\nमेजर, जॉन (२००७). मोअर दॅन अ गेम. हार्परकॉलिन्स.\nमॅककॅन, टिम (२००४). ससेक्स क्रिकेट इन एटीन्थ सेंच्युरी. ससेक्स रेकॉर्ड सोसायटी.\nअंडरडाऊन, डेव्हिड (२०००). स्टार्ट ऑफ प्ले. ॲलन लेन.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)\n\"क्रिकेट\". ऑनलाइन एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका.\nLast edited on २४ एप्रिल २०१८, at ००:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2018-04-23T19:01:19Z", "digest": "sha1:O2T46O4BILLX62B4LPRAMET33W3ACLUG", "length": 4749, "nlines": 20, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nझीरो ए.डी. हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व वाइल्डफायर गेम्स हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे[१][२]. हा खेळ मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्स व लिनक्स यावर खेळता येतो.[३] हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. हा खेळ २००० सालापासून विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.[४]\nझीरो ए.डी. मध्ये वास्तव - काल डावपेच प्रकारातील खेळांचे तळ उभारणे, सैन्य प्रशिक्षित करणे, लढाई व तंत्रज्ञान शोध हे घटक आहेत. हा खेळ आर्थिक विकास व लढाया यांच्याशी संबंधित आहे. या खेळात प्रत्येक संस्क्रुतीसाठी विशिष्ट इमारती, सैनिक, नौका व युद्धनौका इत्यादी आहेत.\nअनेक-खेळाडू एकाचवेळी खेळण्याची सुविधाही या खेळात उपलब्ध असून त्यामध्ये केंद्रीय सर्व्हरविरहित असलेले आंतरजाल वापरले जाते.\nझीरो ए.डी. खेळाडूला अकरा प्राचीन संस्कृत्यांपैकी कोणतीही संस्कृती निवडण्याची मुभा देते. पुढच्या आवृत्त्यांमध्ये विकासकांनी जर्मेनिक, व्हॅन्डाल, हूण, डॅसियन, सर्मॅशियन, नंतरचे रोमन प्रजासत्ताक, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, सॅक्सन, पार्थियन साम्राज्य, गॉथ या संस्कृत्या उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.[५]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://95mane.blogspot.com/2016/07/with-dr.html", "date_download": "2018-04-23T19:20:45Z", "digest": "sha1:KUP6QLXCBWYDI76DKWJTZVPTFO5HIMUK", "length": 11994, "nlines": 110, "source_domain": "95mane.blogspot.com", "title": "10 th,ICT", "raw_content": "\nशर्यत अजून संपलेली नाही , कारण मी अजून जिंकलो नाही \" with Dr. Kumar Vishwas and 62 others.\nयशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू:-\nकल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू\nआपल्या वाट्याला आला तर.\n१) \"मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील \nAns:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)\n\"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल \n(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.\n२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..\n\"एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..\nAns:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर\nती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)\n३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू\nAns:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने. थोडी शक्कल लढवून पाहा..)\nतो उमेदवार म्हणाला - टी (\n(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल. पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित \n४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली\nया प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.\nAns :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)\nउमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही (का तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )\n५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात\nउभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल. कुणाला गाडीत बसवून घ्याल.\nAns:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं. आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..\n‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)\n६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.\n‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.\nउमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.\n\"असं का.. हीच जागा का. \nAns:- उमेदवाराने उत्तर दिले- \"सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.\nत्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.\n थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.\nनक्की शेयर करा आणि आपल्या मित्रांनाही वाचू दया\nशर्यत अजून संपलेली नाही , कारण मी अजून जिंकलो नाह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/women-sex-pleasure-tips-117030900019_1.html", "date_download": "2018-04-23T18:50:19Z", "digest": "sha1:SHVHYEOWPE25GRH7X6RYTOARKVUEXIEV", "length": 7715, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या 7 चुकांमुळे स्त्रियांना मिळत नाही प्लेझर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया 7 चुकांमुळे स्त्रियांना मिळत नाही प्लेझर\nअधिकश्या महिलांना ऑर्गेज्‍मचे प्लेझर मिळणे कठीण जातं कारण नकळत त्या अश्या काही चुका करतात ज्या प्लेझरमध्ये अडथळे टाकतात. बघू काही कारण:\nआपल्या शरीराप्रती सजग राहणे- स्वत:च्या शरीराप्रती अती सजग राहिल्यामुळे अनेकदा स्त्रिया त्या प्लेझरपर्यंत पोहचू पावत नाही. सेक्स दरम्यान त्या याबाबत विचार करत असतात की त्या सुंदर दिसत आहे की नाही किंवा दुर्गंध तर येत नाहीये, इत्यादी.\nक्लिटोरिस उत्तेजित न करणे- हे जाणून घ्या की क्लिटोरिस उत्तेजित केल्याने पेनिट्रेटिव सेक्स करताना उत्तेजना वाढते. म्हणून ऑर्गेज्‍म सुख मिळवू इच्छित असाल तर क्लिटरिससोबत फोरप्ले नक्की करा.\nलग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे, पण का\nसेक्स दरम्यान या 6 चुकांमुळे मूड जातं\nकरण जोहरने काय सांगितले आपल्या सेक्स लाईफबद्दल\nपहिल्या संभोगानंतर रक्त आलं नाही तरी...\nजाणून घ्या कोणती रास आहे आपली पर्फेक्ट सेक्स पार्टनर\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410233338/view", "date_download": "2018-04-23T19:17:14Z", "digest": "sha1:RJWB3RGD65GEBXX2AU5FBT7JWWQLY755", "length": 43268, "nlines": 404, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - उद्रारलहरी", "raw_content": "\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nतंतू तंतुपणें न जाणत पटा नामा रुपा नातळे ॥ माती नेणत त्या घटासि सहसा मातीस माती मिळे ॥\nकिंवा हेम नगासि जाणत नसे कल्पांत झाला तरी ॥ ब्रह्मीं विश्व तसें नसोनि विलसें प्रत्यक्ष भासें जरी ॥१॥\nभासे सर्प सर्व विवर्त रज्जुवरि तो रज्जूसि ठावा नसे ॥ स्थाणू स्थाणुपणें न जाणत नरा स्थागूव तो कीं असे ॥\nनेणे शक्तिरुपें स्वयेंभस्वरुपें ते शुक्तिका यापरी ॥ ब्रह्मीं विश्व मृगांबु जेविं विलसे या सूर्यरश्मीवरी ॥२॥\nकाष्ठें जेंगट ताडितां रव करी गर्जोनि उच्च स्वरें ॥ तैसे अल्पमती अहंकृति गुणें देताति प्रत्युत्तरें ॥\nभगवद्भक्त परापराध साहती सर्वात्मभावें सदां ॥ नोहे शब्द विखंड खंड करितां त्या हेमपात्रीं कदां ॥३॥\nएकीं एक असोनि मूख अपुलें भासे दुजें दर्पणीं ॥ वाटे सर्वहि पीतवर्ण नयनीं ज्याच्या असे कामिणी ॥\nअद्वैतीं जग द्वैत हें दिसतसे संकल्पयोगें जनां ॥ तात्पर्यार्थ असाच कीं गमतसे ज्याची जशी भावना ॥४॥\nझाला सिद्ध स्वयंभ दर्पण तवा एकाच लोहांतरीं ॥ विद्वद्दर्पण स्वप्रकाश-घन तो सम्मूख घेतां करीं ॥\nअज्ञानी नर तो तवा मलिन या संतप्त तापत्रयें ॥ श्रोत्रीं स्वानुभवी गुरू जरि मिळे तैं शुद्ध तोही स्वयें ॥५॥\nजरि पर पुरुषातें भोगणें स्वस्थ चित्तें ॥ तरि करिं शिर ध्यावें छेदुनीयां स्वहस्तें ॥\nविषवत्‌ विषयांतें मानुनी साधुसंगें ॥ हरिसि शरण जावें बुद्धिनें सानुरागें ॥६॥\nधेनुचें मन वत्स टाकुनि वना तें जाईना हो कदां ॥ ते सेवी तृण जीवना परि मनामध्यें वसें सर्वदां ॥\nतैसें चित्स्वरुपीं निमग्न मन हें होऊनियां तो मुनी ॥ लीलाविवहि दीनबंधु जगदुद्धारी दिसे या जनीं ॥७॥\nदेशांतरा कृपण ठेवुनि जाय ठेवणीं ॥ जैसा मनांत धन आठवितो क्षणोंक्षणीं ॥\nज्ञानी प्रपंच करिताति असेंच भासतें ॥ सच्चित्सुखीं सतत मानस तें विलासतें ॥८॥\nउडे वावडी वातवेगें आकाशीं ॥ असें सूत्र हातींच तें निश्वयेंसीं ॥\nतसें वर्ततां देह प्रारब्धयोग ॥ मुनींची मनें रगलां पूर्ण रगें ॥९॥\nजैशी शील पतिव्रता अवयवां झांकनि वर्ते जनों ॥ किंवा सोपडल्या दरिद्र अवघें द्रव्याढय जो तो वनीं ॥\nतैसे सज्जन आपुल्या गुणगणां जाणोनि आच्छादिती ॥ देहीं बाळ पिशाच्च उन्नत दशा दावोनिया वर्तती ॥१०॥\nपुष्पांची वनवाटिका जगरुपें शोभे विवित्राकृती ॥ नानारंग सुरंग जीवकुसमें देती अनेकद्रती ॥\nत्याहीमाजिं सुसेव्य दिव्य सुमनें मानें सुगबे भलीं ॥ झालीं धन्य स्विकारिलीं गुरुवरें तीं चित्पदीं शोमलीं ॥११॥\nपुण्याचें फळ सौख्य शाश्वत मना म्हावें असें आवडे ॥ पापावें फळ दु:ख लेश कवणा स्वप्नांतरीं नावडे ॥\nयत्नें दुष्कृत आचरोनि सुख हें कां इच्छिती पामरें ॥ पुण्याचा लवलेशहि न घडतां हें दु:ख वाटे पुरे ॥१२॥\nअहं देही ऐशा अनृत वचनें दोव घडती ॥ महत्पापें येणें येणें अधम नरकीं जीव बुडती ॥\nअहं ब्रह्मास्मी हें वचन वदतां सत्य वचनीं ॥ महत्पुण्यें येणें सुजन रमती सौख्यसदनीं ॥१३॥\nआत्मस्वरूप ह्रदयीं सम साम्य आहे ॥ अज्ञानही सतत जेथ समग्र राहे ॥\nजेथें निबीड तम तेथ रविप्रकाश ॥ आश्वर्य हें गमतसे मजला विशेष ॥१४॥\nकाष्ठीं अग्नि असोनि गुप्त न दिसे कोणासि कामा नये ॥ केल्या मंथन यज्ञ होमहवतें सर्वांसि कार्यासि ये ॥\nतैसा हा ह्रदयस्थ राम नकळे देहात्मबुद्धी जना ॥ सारासार विवेक पूर्ण करितां ये प्रत्यया सज्जना ॥१५॥\nगोहत्त्या शत एक विप्रवध तैं ऐसें श्रुती बोलती ॥ ब्रह्मत्या शत एक स्रीवध घडे तेव्हां करी त्यांप्रती ॥\nस्रीहत्या शत बाळवध तैं हें निश्वयें जाणिजे ॥ बाळेंही शत एक त्यासम मृषा वाक्यें मुखें बोलिजे ॥१६॥\nशब्दे मृत्यु मृगा गजासि स्परशें रूपें पतंगा घडे मीना मृत्यु रसें सुगंध कमळीं घेतां अली सांपडे ॥\nएकेकाविषयीं सहा धरुनियां हे पांचही नाडती ॥ जो या सेवित नित्य पंच विषयां त्य ची कसी हो गतीं ॥१७॥\nमाया मोह नदींत विश्व पुलिनीं मिश्रीत चिलार्करा ॥ दाहींचें निवडील तो चतुर हा इत्यर्थ झाला खरा ॥\nतेथें देह-भिमान मत्त गज हा कांहींच कामा नये ॥ मुंगीतें निरहंकृती निवडुनी घेईल हा निश्वयें ॥१८॥\nघटेमाजिं निनाद गंध सुमनीं माधुर्यता शर्करीं ॥ नेत्रा आंतिल बाहुली न निवडे ते शुभ्रता कर्पुरीं ॥\nकिंवा वायु नमीं सतेजपण हें मुक्ताफळीं निश्चयें ॥ विश्वीं राम तसा नये निवडितां तो जाणिजे प्रत्ययें ॥१९॥\nविष्णूजामात तीर्थं सकळहि उदरीं दिव्य रत्नावसौटा ॥ लक्ष्मी कन्या जयाची त्रिभुवन वदनीं कीर्तिचा घोष मोठा ॥\nतेथें जातां तृषार्ती चुळभरि जळही प्राप्त कोणासि नाहीं ॥ तैसा तो शब्द ज्ञानीं निजसुख दिसे लेशही तेथ कांहीं ॥२०॥\nभासे प्रत्यक्ष मिथ्या जग मृगजळ हें आणि अंतीं नसोनी ॥ यातें जो सत्य मानी नर मृगपशु तो मानवीही असोनी ॥\nराहू द्दष्ठी दिसेना रवि-शशि-ग्रहणीं तो कळे जेविं तैसा ॥ आत्मा सर्वत्र व्यापी नकळत अबळां तो अहे नाहिं ऐसा ॥२१॥\nभोंवे वक्र कुलालचक्र वरि त्या माजी बसे येउनी ॥ ते तेथूनि न हालतां दिसतसे भोंवे असी लोचनीं ॥\nप्रारब्धास्तव वर्तणें जनिं वनीं देहीं दिसे त्यापरी ॥ विद्वद्वर्य सदां सुनिश्वळ निजानंदें स्वरूपांतरीं ॥२२॥\nमिष्टान्नांत विषयप्रयोग जहाल्या ज्या नेणवे निश्वयें ॥ तेव्हां त्या क्षुधितास काय कळतें सेवील नि:सशयें ॥\nसंज्ञा होत तरीच ठाव अवघा टाकोनियां तो पळे ॥ तैसें या विषयांसि जाणुनि पुन्हा ज्ञानी तयां ना-तळे ॥२३॥\nज्ञानी पंडित वेदपाठक मुनी याज्ञीक हो ज्योतिषी ॥ संन्यासी वनि वानप्रस्थ अथवा शास्त्रज्ञ किंवा ऋषी ॥\nयोगी साधक ब्रह्मचर्य अगमीं मौनी समस्तांप्रती ॥ होतां संग अनर्थ मूळ वनिता सिद्धां बोले श्रुती ॥२४॥\nपव्कान्नीं मृत मक्षिका पडलिया तें अन्न भक्षी तया ॥ होती क्लेश विशेष वांतिसमयीं संत्रास कर्त्री क्रिया ॥\nस्वानंदामृत-भोजनी जरि पडे हे कल्पना-मक्षिका ॥ तेव्हां तो परमार्थ व्यर्थ ह्मणतां संदेह मानू नका ॥२५॥\nस्वस्थानी सहजें अहंकृतिबिजें ज्ञानाग्निनें भर्ज्लिलीं ॥ होती प्रस्तुत तीं निवारणसुधें जन्मांतरा वंचिलीं ॥\nपेरायासि अयोग्य तें कृषिबलें जाणोनियां नर्जिलीं ॥ ब्रह्मीभूत तरोनि तारक जनां होऊनियां संचिलीं ॥२६॥\nदावी दर्पण ज्यासि नापित तया भासे स्वरूप स्वयें ॥ याला केवळ तो तवा मलिन या पृष्ठीकडे निश्वयें ॥\nसांगे सर्व परोक्ष उत्तम कथा बोधोनि श्रो जना ॥ आंगें आपण बोधरूप नव्हतां विश्रांति कैंची मना ॥२७॥\nमोजी माप अमूप धान्य परि तें अंतीं रिकामें पडे ॥ वक्ता काय तसा प्रसण पडतां कामादिकां सांपडे ॥\nगोणी पूर्ण भरे सवेंचि रिचवे तेही पडे हों रिती ॥ श्रोत्यांच्या सहसा क्षणीक श्रवणीं तैशा वसात या स्थिती ॥२८॥\nस्वातीचा घत सुक्तिकेंत पडतां होताति मुक्ताफळें ॥ झालें वीष विशेष व्याल वदनीं तें कायकेलें जळें ॥\nसर्व ब्रह्म ह्यणोनि बोध करितां सच्छिष्य संबोधला ॥ दुष्कर्मीं नर वर्णसकर करी शिस्नोदरीं वेधला ॥२९॥\nशोभे वैराग्य भाग्यें उपरम समता भक्तिची प्रीति लागे ॥ सत्कर्मींही न भागे अबल जन तयां योग्य सन्मार्ग सांगे ॥\nषडैवरी दूरि मागें करुनि सदय जो ज्ञानि सच्छास्त्रयोगें ॥ झाला, चित्सौख्य रंगें त्रिभुवनविजयी ब्रह्मविद्वर्य आंगें ॥३०॥\nन होती हे कांहीं गुणमयी तयीं ब्रह्मचि असे ॥ तपापासूतीही जग ह्मणति वेदागम असे ॥\nसुवर्णापासूनी उपजत तदक्यें नग वसे ॥ पहातां ये रीती अवसरचि भेदा न गवसे ॥३१॥\nउपादान मातीच जैसी घटातें ॥ उपादान तंतुत्व जैसें पटातें ॥\nविना ब्रह्म येना जग प्रत्ययातें ॥ उपादान तें नेमिलें सत्य यातें ॥३२॥\nनगीं द्दष्टी मुष्टी कनक नुसतें सांपडतसे ॥ उपादानत्वें तें म्हणवुनिच ठायीं पडतसे ॥\nअसें सर्वावृत्ती चिदुदधि जग स्थान गवसे ॥ म्हणूनी ब्रह्मीं हें जग म्हणति वेदाऽगम असे ॥३३॥\nस्नानें पानें दोष गंगा निवारी ॥ कीर्णद्वारें इंदु संताप हारी ॥\nनाशी दैन्या कल्पितां कल्पलता ॥ सत्सगें या नाश पावे समस्तां ॥३४॥\nगिरिवर सह मेरू कज्जलें सिंधुपात्नीं ॥ सुरवर तरूशाखा लेखुनी भूपिपत्रीं ॥\nसतत लिहित आंगें शारदा आदि माया ॥ तरि तव गुणसीमा नेणवे रामराया ॥३५॥\nविमळ वाढविसी जरि सत्वरे ॥ तरिच पावसि पूर्ण महत्व रे ॥\nगुरुपदांबुज सत्वर सांपडे ॥ परम तत्व निजांगिंच सांपडे ॥३६॥\nदुर्योधनादि शिसुपालहि पापकारी ॥ वरें करुनि जगदीश तयांसि तारी ॥\nदेऊनियां स्वपद मुक्तिपदासि नेलें ॥ वैचित्र्य काय परि पावन भक्त केले ॥३७॥\nपिता राम माता विदेहात्मजा हो ॥ सखे बंधु माझे हरीभक्त पैं हो ॥\nकरी कर्म वेदोक्त तो मित्र जाणा ॥ तयाच्या बळें घाव घाली निशाणा ॥३८॥\nदासीस पुत्र दिधला जगदैक-पाळें ॥ श्रीपाद सेवना तया घडलें कपाळें ॥\nत्या वैभवेंकरुनि नारद वद्य झाला ॥ आत्माचि अद्वितीय तो गमला अजाला ॥३९॥\nकेलीं तीर्थ न पूर्वीं द्विजहि न पुजिले होमिलें द्रव्य नाहीं ॥ ध्यानें विध्युक्त पूजा निशि-दिनिं भजतीं नार्चिला देव तोही ॥\nदानें गो भूमिरत्नें फळ-जळ-वसंत नार्पिलों याचकांहीं ॥ ते दु:खी नित्य देहीं न चुकत पडती जन्मधाराप्रवाहीं ॥४०॥\nजनीं काननीं सागरीं पर्वताग्रीं ॥ अमित्नीं सुमित्रीं त्रिलोकीं समग्रीं ॥\nअवस्थात्रयीं वर्ततांही त्रितापा ॥ नुपेक्षी कदां पूर्व पुण्यप्रतापी ॥४१॥\nविद्याबळें विनयही अति मान्य लोकां ॥ ते बाह्म भूषण असे बरबें विलोका ॥\nनारायिला जरि हरी द्दढ अंतरीं हो ॥ शृंगारिली मृततनू परि ते खरी हो ॥४२॥\nया लोकिंचें जीवित साच नाहीं ॥ कां पापकर्मीं पडिजे प्रवाहीं ॥\nक्षणार्ध सौख्यासरिसेंच मागें ॥ अकल्प दु:खावह भोग लागे ॥४३॥\nमी देह माझीं धन पुत्र जाया ॥ हे वारि ओझें स्वपदासि जाया ॥\nउपाय सेवा गुरुराजवाची ॥ तारी भवाब्धींत दया जयाची ॥४४॥\nपरिस विनवणी हे सद्रुरु देवराया ॥ जळति सकळ कर्में आदरीं त्या उपाया ॥\nपुढति जनन मृत्यु सर्वयाही न लागो ॥ मन तव पदपद्मीं मी-पणेंवीण जागो ॥४५॥\nअष्टौपाळ किरीटि नित्य भिडतां ज्याचे पडीं दाटणी ॥ ब्रह्मा शंकर ध्यात नारद सदां शेष स्तची आननीं ॥\nयोगीही सनकांदि वंदिति शिरीं व्यासादि जे का मुनी ॥ तो हा भक्तपदें हरी निजकरें क्षाळी शिरीं वंदुनी ॥४६॥\nनिर्धारें रमतां मनादि करणां जो नाकळे तत्वता ॥ झाला तोचि सगणरूप जन एह लावावया सत्पथा ॥\nनंदाचे घरिचीं वळीत हरि हा वृंदावनीं गोधनें ॥ दभा दूरि असे कदां न गवसे तीर्थें तपें साधनें ॥४७॥\nसारासार विचार, नैश्वर असे तें, वारि सर्वापरी ॥ चित्तातें शमवूनि नित्य विवरीं श्रीसद्नुरूच्या घरी ॥\nतेव्हां दु:खनिवृति सौख्य भरिते अब्रह्मतेच्या शिरीं ॥ भावाभावविना निरंकुशपदीं साधाज्य ऐसें करी ॥४८॥\nकांता कांचन पुत्न मित्र दुहिता जामात माता पिता ॥ बंधू इतर पीशुनें बहुजणें संख्या नसे मोजितां ॥\nदेहांतीं सकळीक मायिक नरा सांडूनि येती घरा ॥ अतीं सोडविता नसे रघुविरावांतूनियां दूसरा ॥४९॥\nमिथ्या वाद घडे आंगी अहता जडे ॥ दोषी द्दष्टिपुढें समत्व न घडे वैराग्य तेंही बुडे ॥\nशांती सौख्य क्षमा दया उपरती सद्भाव तोही उडे ॥ ऐसा योग समस्त येउनि घडे सत्संगही नातुडे ॥५०॥\nसुखोर्मीच्या मेळें नुगळति जळें नेत्नकमळें ॥ गळा बाष्पें दाटे पुलक उठती सात्विक बळें ॥\nचळे कांपे देहीं नुपजती मनीं मोहपटळें ॥ गळे संसाराच्या स्मरति हरिचीं पादयुगुळें ॥५१॥\nकाया काय खरी मृगांबुलहरी हे स्वप्निंची सुंदरी ॥ आस्था कोण घरी खरीच दिसते हे जेविं वोडंबरीं ॥\nपाहे भर्तुहरी त्यजूनि अवघे वीरक्त चित्तांतरीं ॥ तूंही याचपरी करूनि भज रे कोदंड ज्याचे करीं ॥५२॥\nकैंचा मोक्ष अमोक्ष सर्व लटिका कैंचा मुळीं बंध हा ॥ कैचा रे जगडंब कोठुनि असे निर्माण नाहींच हा ॥\nस्वप्नांचा उगमार्थ काय वदसी मूढाप्रती भास हा ॥ निद्रा कारण जागृतीं न पहातां मानीं मनीं व्यर्थ हा ॥५३॥\nअहंकारा एकया धरुनि तुज तूं देह म्हणसी ॥ स्वरूपेंसी कैसी सद्दढ लटिकी भ्रांति धरिसी ॥\nजगद्यापी कृष्ण स्मरण करिं पां तूं कवण रे ॥ वृथा मोहें नोहे भ्रमित निजरूपा न विसरें ॥५४॥\nनभा अंभा तेजा क्षिति मरुत व्यापी निबिड जो ॥ स्वयें चाळी पाळी अखिल त्निगुणातीत पर जो ॥\nसरेना विस्तारें अज अमुप जो त्या न विसरें ॥ स्मरें सोहं तो मी शबल तनु हेमीं न ह्मण रे ॥५५॥\nस्वरूपा निर्लेपा सहज निज कां बा विपरसी ॥ अनित्या नि याचा सद्दढ अभिमानी ह्मणविसी ॥\nअहा ऐसा कैसा नवल लटिका मोह पडला ॥ असा देहीं मी हा ह्मणसि न दिसे लाज तुजला ॥५६॥\nअनंता नामाचा रघुविर जनांमाजि वसतो ॥ विवेकी लोकांला प्रकटचि मनामाजिं दिसतो ॥\nतनू पूरीं वर्ते पुरुषचि तया लागिं ह्मणती ॥ तया लक्षी जो तो तद्रुपचि पहा व्यर्थ शिणती ॥५७॥\nशिणावें काशाला जगदिश तरी बाह्यभितरीं ॥ तिहीं लोकांमध्यें सकळिक जिवां पालन करी ॥\nकळेना लक्षेना जंववरि जंववरि नसे ज्ञान पुरतें ॥ असारा त्यागावें तदुपरि पुढें काय उरतें ॥६०॥\nसायुज्यतेप्रति तनूसमवेत जो या ॥ हें काय़सें जड असे मजला त्वजाया ॥\nनाहीं जडीं विषमता निज चिद्रसाची ॥ पाणीच तें कठिण गार जसी न साची ॥६१॥\nविषय इंद्रिय बुद्वद-तोय मी ॥ ह्मणुनि जो स्वसुखीं स्थिर तो यमीं ॥\nन सलिलीं सलिलाकृति कामना ॥ इतर संयम त्या वरि काम ना ॥६२॥\nप्रियें कदां दु:खकरें न होती ॥ प्रयें मना व्याकुळता न देती ॥\nप्रियें बहू साम्य तयासि नाहीं ॥ तो प्रिय सर्वोत्तम एक पाहीं ॥६३॥\nभासें मिथ्यांबु जैसें दिनकर किरणीं कक्षितां साच नाहीं ॥\nचित्रें भिंतीबिनाहीं अणुहि परि नसें अन्यथा जाण कांहीं ॥ तैसा लोकत्रयींही रथुविर भरला साक्षि या चारि साही ॥\nपाहा प्रत्यक्ष येथें हरिविण दुसरें वागवी कोण दाही ॥६४॥\nगोपाळीं मन रातलें मग तयां अप्रीति कामीं सदां ॥ सौख्यें गोवळ. संगतीं विचरतां विक्षेप नाहीं कदां ॥\nमोक्षाची परि चाड सोडुनि निरापेक्षें सवेंरातलें ॥ स्वानंदीं रत सर्वदां अतिशयें नामामृतें मातलें ॥६५॥\nफलत्यागें वर्णाश्रम उचित कर्में द्दढ करीं ॥ निषेधें पैं काम्यें प्रतिकुल तुतें, चाड न धरी ॥\nअशा, स्त्रीची चर्या करुनि परधर्मीं विचरसी ॥ बलात्कारें कैसा प्रकट दिवसा रात्र करिसी ॥६६॥\nसर्वीं सर्वत्र वस्तू सम विषम नसें जंगमीं स्थावरीं हो ॥ तेथें हे रंग नाना विलसति असत, ऐक्यता अंतरीं हो ॥\nयाचा सिद्धांत ऐसा शुभ अशुभ क्रिये सारिख्या वर्णव्यक्ती ॥ झाल्या कर्मानुसारें विविध प्रकृति या मुणभेदें प्रयुक्ती ॥६७॥\nअनुभव नसतां हो शब्दब्रह्मेंकरूनी ॥ निरतिशय सुखातें पावले कोण ज्ञानी ॥\nसफलित तरु जैसा बिंबला पूर्ण डोहीं ॥ मधुर सफळ स्वादा पावला कोण पाही ॥६८॥\nस्वपति सन्निव वर्तत सुंदरी ॥ परि पती वचनें न धरी शिरीं ॥\nतदुपरी निगमागम जाण तो ॥ परि हरी भजनेंविण शीण तो ॥६९॥\nजंववरि मन रामीं रातलें पूर्ण पाहीं ॥ तंववरि प्रणवांगें साधनें व्यर्थ पाहीं ॥\nह्मणवुनि सकलांगें राघावातें भजावें ॥ ह्रदयकमळकोशीं रामरूपा भरावें ॥७०॥\nविशाळा त्या माळा द्दढ नरकपालादिक गळां ॥ कशा अग्निज्वाळा विषम निढळीं शांति बहळा ॥\nनिजांगी वेलाळा हिम अचळ बाळा निजकळा ॥ असा शंभू भोळा ह्रदयकळामाजिं कवळा ॥७१॥\nमाथा जान्हवि दिव्य लाघवि कळा भाळीं शशीची कळा ॥ कार्णीं कुंडल मुंडमाळ ह्रदयीं कंठीं विषें सोज्वळा ॥\nभस्माचा उधळा गजाजिना गळां वामें असे आबला ॥ आंगीं भूषित दीर्घ व्याळ दिसती जे वर्षती गारळा ॥७२॥\nकमल समल पंकावांचुनी उद्भवेना ॥ हिमकरहि कलंकी दोष त्याचा ढळेना ॥\nमुकल निकर बिंबीं अंवकारीं दिसेना ॥ अतुल मुख हरीचें तूलना हे घटेना ॥७३॥\nतुझ्या रंगणीं शांति विश्रांति पावे ॥ तुझ्या पादपद्मीं क्षमाही विसावे ॥\nसुखावे निजांगीं हे दयाहीफलासी ॥ निजानद तूं सद्नुरू चिद्विलासी ॥७४॥\nतुझ्या कामनें काम निष्काम वागे ॥ मनोमंदिरीं सत्य निर्वाण जागे ॥\nकृपावैभवें भक्त कैवल्यवासी ॥ निजानंद तूं सद्नरू चिद्विलासी ॥७५॥\nपदीं रंगलों चित्पदीं मी निवालों ॥ नदी सागरी यापरी पूर्ण झालों ॥\nअजत्वा प्रबोधूनियां द्वैत नेसी ॥ नजानंद तूं सद्नुरू चिद्विलासी ॥७६॥\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=162", "date_download": "2018-04-23T19:00:30Z", "digest": "sha1:4BOSSGDVLQLVQQRMUEIV66W6D5MXXG7T", "length": 5123, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकठुआ बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप\nशरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्प ठिकाणी देणार भेट\nमूर्तीवरील आभूषण, दानपेटीतील रक्कम पळवली; चोरटे कॅमेऱ्यात कैद\nसांगलीत तरुणाची पक्षी बचाव मोहिम\nनाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\nसोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nभारताची पदकांची लयलूट सुरूच, सीमा पुनियाला रौप्यपदक\nमराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nफक्त 3 महिन्यांत, डिग्री हातात; पुण्यात बोगस डिग्र्यांचा सुळसुळाट\nमध्य रेल्वे घेणार ड्रोनचा आधार\nरक्तपिपासू पॅथॉलॉजी लॅब संदर्भात जय महाराष्ट्रची विशेष बातमी\nबेस्टची धक्कादायक बातमी; 411 वाहने 'पीयूसी' विनाच \nपुणे लोकसभेची जागा लढविणार - अजित पवार\nएमआयटी कॉलेजच्या पर्यवेक्षक,प्राचार्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी\nसीडीआरप्रकरणी 13 अटकेत, तपासात महत्त्वाची बातमी समोर\nकावेरी हिसांचारावरुन रजनीकांत नाराज\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=38&t=395", "date_download": "2018-04-23T19:11:23Z", "digest": "sha1:KERSOJ5GXDTSFELTWXL6JOIBEQFEQGTE", "length": 5037, "nlines": 125, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "अण्णा हजारेंना शुभेच्छा! - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General शुभेच्छा विभाग\nयेथे सर्वप्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातिल\nप्रत्येकाच्या मनात भ्रष्टाचारा बद्दल चीड आहेच...पण विरोध दर्शवायला कुणी तरी पुढे यायलाच ह्वे होते....ते काम अण्णा हजारे यांनी केले...आणि एका क्रांतीला सुरुवात झाली...हजारेजी आगे बढो...हम तुम्हारे साथ है ही आपण ही आपल्या या इथे त्यांच्या कार्याला त्यांना शुभेच्छा देवुयात..\nReturn to “शुभेच्छा विभाग”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/parking-mafia-on-440-roads-in-mumbai/", "date_download": "2018-04-23T19:10:30Z", "digest": "sha1:XWTYLYWMGQLR22IQTA6W3CRTOZ3Z342H", "length": 17474, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबईच्या ४४० रस्त्यांवर पार्किंगमाफियांचे राज्य, शिवसेनेने केला भांडाफोड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n४८ तासांत २२ नक्षली ठार, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई\nअसर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा\nमहाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n‘एनएसएल शुगर्स’ कारखान्यावर टांगती तलवार, मालमत्ता विकून पैसे देण्याचे आदेश\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nबलात्कारातील आरोपीला फाशी; निर्णयाआधी काय संशोधन केले\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nदिव्यांग भिकाऱ्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर ४ महिने बलात्कार\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\n‘सेक्स ट्रिप’वर जाणाऱ्या व्यक्तीला ३३० वर्षांचा कारावास\nनग्न बंदूकधाऱ्याचा बेछूट गोळीबार, ४ ठार तर ४ जखमी\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\n– सिनेमा / नाटक\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nशिल्पा शिंदेने पोस्ट केली ‘ती’ लिंक; चाहते झाले नाराज\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nअस्खलित उर्दू उच्चारांसाठी मेघना गुलजारने थोपटली अमृताची पाठ\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\nउन्हाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुंबईच्या ४४० रस्त्यांवर पार्किंगमाफियांचे राज्य, शिवसेनेने केला भांडाफोड\nशहर आणि उपनगरातील तब्बल ४४० रस्त्यांवर पार्किंगमाफियांचेच राज्य सुरू आहे. सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अधिकारात पार्किंगची कंत्राटे दिली असून त्यात वाहनमालकांची लुटमार सुरू असल्याचे आज शिवसेनेने उघडकीस आणले. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाच्या ही बाब लक्षात आणून दिली.\nप्रभागांमध्ये पे ऍण्ड पार्किंगची सुविधा निर्माण करून देण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी ४४० रस्त्यांवर पार्किंगसाठी परवानगी दिली आहे. त्यावर सर्रास पार्किंगसाठी पावती फाडण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी विधी समितीमध्ये हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे दिली. शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी आज विधी समितीत पार्किंगमाफियांचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील ४४० रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क सुरू करण्यात आले आहेत. त्याचे अधिकार प्रत्येक विभागातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे, मात्र या पार्किंगचे नियंत्रण कोणामार्फत ठेवले जाते हेच समजत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पार्किंगचे फलक लावलेले नसतात. अशा ठिकाणी वाहने उभी करून त्यांच्याकडून हवे तेवढे शुल्क आकारले जाते, असा आरोपही त्यांनी केला.\nकंत्राटाची चौकशी केली जावी\nनगरसेवकांना छोटेसे काम करायचे असले तरी त्याकरिता ई-निविदा काढाव्या लागतात. मात्र आयुक्तांनी ही कंत्राटे कोणाला कशी दिली, याचे दरपत्रक काय याची माहिती द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली. या मुद्दय़ाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर समितीचे अध्यक्ष सुहास वाडकर यांनी याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलधारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nपुढीलगणपतीसाठी कोकणमार्गावर पोलिसांचा जागता पहारा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nअसर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा\n‘या’ पाकिस्तानी खेळाडुला हवीय हिंदुस्थानची मदत; केलं भावनिक आवाहन\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\n‘या’ पाकिस्तानी खेळाडुला हवीय हिंदुस्थानची मदत; केलं भावनिक आवाहन\nक्रिकेट खेळताना बॅट लागल्याने खेळाडूचा मृत्यू\nपंजाबच्या संघातून ‘गेल’ बाहेर, दिल्लीकरांची निराशा\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nपंढरपुरात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\nबीसीसीआयशी खोटं बोलला, शिक्षाही भोगला; आता आयपीएल गाजवतोय\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nआयपीएलला सट्ट्याचे ग्रहण, आठ बुकींना अटक\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\n६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-111121000012_1.html", "date_download": "2018-04-23T19:15:32Z", "digest": "sha1:7RJ7TXBTNYYY7TSRUJ4MA3NISAXV7FID", "length": 7432, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता प्रेम | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रेम तुझे न जाणीले मी न ही तुझ्या डोळ्यातले\nन ही तुझ्या स्पर्शातले\nडोळे तुझा निरोप देत राहीले\nमी ते स्वीकारले मौन पणे\nप्रतिसाद न देऊ शकले मी\nअजाण पण, अज्ञान पणे\nस्पर्शातुन न ही जाणीले मी\nमनोगत तुझे प्रेमाचे ते\nतरी ही स्पर्श करत आले\nतो ही किती अजाण पणे\nफक्त आहे दार्शनिक हे\nनसे ह्यात गंध कोणता\nतरी ही हे सुगंधीत असे\nएकच मागते देवा जवळी\nठेव ज्योत कायम ही\nमाझ्या अश्रुतुन ही पुष्प\nसुगंधित हे जग करी\nमाझ्या मागे माझ्या मागे.\nमराठी कविता : झूलाघर\n तीन महिन्यात होईल दुरूस्त\nमराठी कविता : नवरा\nजानेवारी 2015 मध्ये तुमचे प्रेमसंबंध कसे राहतील\nप्रभू येशू म्हणजे प्रेमाचा महासागर\nयावर अधिक वाचा :\nझूलाघर मातृ दिन आई\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/savings-account/", "date_download": "2018-04-23T19:32:39Z", "digest": "sha1:C5TZ6UZPEZTCFU2VOMMYE3HXBF6HMKJ5", "length": 7639, "nlines": 128, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik बचत खाते – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nबचत खाते उघडण्यासाठी फॉर्म\nकोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती, पात्र असलेली संस्था तसेच १८ वर्षांखालील लहान मुले (पालकत्वासहीत) बचत खाते उघडु शकते.\nकमीत कमी रक्कम रु. ५०० / – सह खाते उघडता येते.\nवैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / संरक्षणासह अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.\nसीटीएस चेक बुक सुविधा\nखातेवरील व्यवहारांची माहिती एस एम एस द्वारे\nरूपे डेबिट कार्ड सुविधा\nसर्व प्रकारचा कर भरणा (Tax)\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजना\nकिमान दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि अधिकृत कागदपत्रांपैकी एखादे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कागदपत्रे आवश्यक,\nनिवासाचा पुरावा* (आधार कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, अलीकडचे बँक खाते स्टेटमेंट, आयकर/ संपत्ती कर आकारणी आदेश, कायमस्वरूपी निवासाच्या पुराव्यासहित नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड लिव्ह अँड लायसन्स करार इ. )\nफोटोसहित ओळखपत्र* (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नामांकित कंपनीने दिलेले ओळखपत्र इ.)\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:28:53Z", "digest": "sha1:PP2VJEW7KDZBVIQBAQNNL3X6IT543C45", "length": 2903, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"ग्रेनेडा\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ग्रेनेडा\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां ग्रेनेडा: हाका जोडणी करतात\nप्रारूप:देश आँकड़े ग्रेनेडा ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sugarcane-price-increased-because-scarcity-18107", "date_download": "2018-04-23T19:18:25Z", "digest": "sha1:QW7SROVIO36Y262D534PBTR4EKA34CTY", "length": 16488, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane price increased because scarcity शेतकरी संघटनांमुळे नव्हे; टंचाईमुळे वाढली उसाची गोडी | eSakal", "raw_content": "\nशेतकरी संघटनांमुळे नव्हे; टंचाईमुळे वाढली उसाची गोडी\nज्ञानेश्वर रायते : सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nभवानीनगर - यंदाच्या हंगामात शेतकरी संघटनांच्या कृपेने नाही, तर उसाच्या टंचाईमुळे उत्पादकांना न मागता हप्ते जाहीर होऊ लागले आहेत. खासगी कारखान्यांच्या स्पर्धेत सहकारी कारखान्यांचा जीव गुदमरू लागल्याची टीकाही होऊ लागली आहे. कारण, काहीही असले तरी ऊस उत्पादकांच्या घामाला दाम मिळण्यासाठी कारखान्यातील स्पर्धा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.\nभवानीनगर - यंदाच्या हंगामात शेतकरी संघटनांच्या कृपेने नाही, तर उसाच्या टंचाईमुळे उत्पादकांना न मागता हप्ते जाहीर होऊ लागले आहेत. खासगी कारखान्यांच्या स्पर्धेत सहकारी कारखान्यांचा जीव गुदमरू लागल्याची टीकाही होऊ लागली आहे. कारण, काहीही असले तरी ऊस उत्पादकांच्या घामाला दाम मिळण्यासाठी कारखान्यातील स्पर्धा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.\nया वर्षी पहिल्या हप्त्याचा \"भाव' अजूनही फुटलेला नाही. पुणे जिल्ह्यातही सरकारी स्टाइलने एक बैठक पार पडली आणि शेतकरी संघटना स्टाइलने ती निष्फळही ठरली. प्रत्यक्षात आतापर्यंत हिरिरीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवत एकेरी भाषा वापरणाऱ्या शेतकरी संघटनांची बोलती बंद झाली आहे. कारण, मुख्यमंत्र्यांना काय वाटेल, याचीच चिंता या संघटनांना पडल्याने ऊस उत्पादक मात्र वाऱ्यावर आहेत. अशा स्थितीत यंदाचा कमी उसाचा हंगाम शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. या वर्षी उसाची कमतरता असल्याने बहुतेक सर्वच कारखान्यांनी \"गेटकेन' उसावर भिस्त ठेवली आहे. पुढील हंगामात सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळपक्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने फक्त यंदाचा हंगाम कसातरी पार पाडायचा, असा कारखान्यांचा विचार आहे. त्यामुळे एकापेक्षा एक सरस भाव कारखाने देऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचे पदाधिकारी एका आमदारासह इंदापूर तालुक्‍यात दोन-तीन दिवस तळ ठोकून आहेत. हे पदाधिकारी ऊस उत्पादकांची प्रत्यक्ष भेट घेऊन 2500 रुपयांहून अधिक पहिला हप्ता देऊ, असे आश्वासन देत आहेत. काही खासगी कारखान्यांनी फ्लेक्‍सही लावलेले आहेत. काही ठिकाणी कारखान्यांचे शेतकी अधिकारी शेतकऱ्यांना हप्त्याच्या पावत्या दाखवून ऊस कारखान्याकडे वळवित आहेत.\nया पळवापळवीत ऊस उत्पादकांना पहिल्यांदाच अनेक पर्याय मिळाल्याने जिथे अधिक हप्ता तिथे आपला ऊस, असे समीकरण मनाशी बांधून शेतकऱ्यांनी फड मोकळे करण्यास सुरवात केली आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांकडून उसाची वाढती मागणी पाहून पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने मात्र अस्वस्थ झाले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस सर्रास बाहेर जात असल्याने या हंगामातील प्रक्रिया खर्चात होणारी वाढ कशी रोखायची, हा प्रश्न कारखान्यांपुढे निर्माण झाला आहे.\nउसाच्या पळवापळवीची लागण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाली आहे. उसाच्या हप्त्याच्या वाढत्या स्पर्धेत कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जात असल्याने कारखान्याने अगोदर निश्‍चित केलेल्या 2400 रुपये हप्त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेण्याचे ठरविल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे. \"एफआरपी'पेक्षा अधिक हप्ता म्हणजे प्राप्तिकराची टांगती तलवार असल्याने सरकारने लवकर हस्तक्षेप केल्यास अधिकाधिक हप्ता कारखाने देऊ शकतात, असे मत या कारखान्याच्या एका ज्येष्ठ संचालकाने व्यक्त करत छत्रपती या हंगामात समाधानकारक भाव देणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, संचालकांनी यापूर्वी निश्‍चित केलेल्या 2400 रुपयांच्या हप्त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे या संचालकाने सांगितले. काही कारखाने 2500, 2550 रुपये पहिला हप्ता देण्याचे आमिष दाखवीत असल्याने कारखान्यास नंतर जाहीर करावयाची रक्कम आधीच जाहीर करावी लागेल, असे दिसते.\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nमैदानी खेळामध्ये सहभाग घ्या - माने\nवालचंदनगर (पुणे) : मैदानी स्पर्धेमुळे सर्वांगिण विकास होण्यास मोलाची मदत होत असल्याने मुला-मुलींनी मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन पुणे...\nमोहोळ कृषी कार्यालयात अनेक असुविधा\nमोहोळ - येथील तालुका कृषी कार्यालयाला अनेक समस्यानी घेरले आहे. विषेश म्हणजे तालुक्यातील 104 गावचा कारभार असणाऱ्या या कार्यालयात झेरॉक्स मिशन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2018-04-23T19:05:47Z", "digest": "sha1:2KNHL2SXKUSW5EPJRGRNB2G6YNI7SBIO", "length": 8529, "nlines": 76, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मे २४ - विकिपीडिया", "raw_content": "\nमे २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४४ वा किंवा लीप वर्षात १४५ वा दिवस असतो.\n<< मे २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४ ५ ६ ७\n८ ९ १० ११ १२ १३ १४\n१५ १६ १७ १८ १९ २० २१\n२२ २३ २४ २५ २६ २७ २८\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n११५३ - माल्कम चौथा स्कॉटलंडच्या राजेपदी.\n१२१८ - पाचव्या क्रुसेडचे एकरहून इजिप्तकडे प्रयाण.\n१२७६ - मॅग्नस लाडुलास स्वीडनच्या राजेपदी.\n१६२६ - पीटर मिनुईतने मॅनहॅटन विकत घेतले.\n१६८९ - इंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.\n१७८७ - अमेरिकेची संविधान सभा सुरू.\n१८२२ - पिचिंचाची लढाई - पेरूमध्ये अँतोनियो होजे दि सुकरने क्विटो स्वतंत्र केले.\n१८३० - साराह हेलचे मेरी हॅड ए लिटल लॅम्ब ही बालकविता प्रकाशित.\n१८४४ - सॅम्युएल मॉर्स याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.\n१८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल झकॅरी टेलरने मॉँन्टेरे जिंकले.\n१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने अलेक्झांड्रिया, व्हर्जिनीया जिंकले.\n१८८३ - १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.\n१९०० - दुसरे बोअर युद्ध - युनायटेड किंग्डमने ऑरेंज फ्री स्टेट बळकावले.\n१९१५ - पहिले महायुद्ध - इटलीने ऑस्ट्रिया व हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.\n१९४० - इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.\n१९४१ - दुसरे महायुद्ध - अटलांटिक समुद्रातील लढाईत जर्मनीच्या युद्धजहाज बिस्मार्कने युनायटेड किंग्डमची मानाची युद्धनौका एच.एम.एस. हूड बुडवली. १,४१५ खलाशी, सैनिक व अधिकारी मृत्युमुखी.\n१९५८ - वृत्तसंस्था युनायटेड प्रेस ईंटरनॅशनलची (यु.पी.आय.) स्थापना.\n१९६८ - पॅरिसमध्ये निदर्शने करणार्‍या विद्यार्थ्यांनी तेथील शेअरबाजाराला आग लावली.\n१९६८ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.\n१९७६ - लंडन ते वॉशिंग्टन डी.सी. ला कॉँकॉर्ड विमानाची सेवा सुरू.\n१९९१ - इस्रायेलने इथियोपियातील ज्यूंना इस्रायलला नेले.\n१९९३ - एरिट्रियाला इथियोपियापासून स्वातंत्र्य.\n१९९३ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.\n२००० - इस्रायेलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.\n१५ - ज्युलियस सीझर जर्मेनिकस, रोमन सेनापती\n१६८६ - गॅब्रियेल फॅरनहाइट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८१९ - व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.\n१८७० - यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.\n१८९९ - काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी, हिंदू-मुस्लिम ऐक्यवादी बंगाली मुस्लिम कवी.\n१९२४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार.\n१९४२ - अली बाकर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n११५३ - डेव्हिड पहिला, स्कॉटलंडचा राजा.\n१३५१ - अबु अल हसन अली, मोरोक्कोचा सुलतान.\n१५४३ - निकोलस कोपर्निकस, आद्य अंतरिक्षशास्त्रज्ञ.\n१९९५ - हॅरोल्ड विल्सन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१९९९ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.\n२००० - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.\nबर्म्युडा दिन - बर्म्युडा.\nराष्ट्र दिन - एरिट्रिया.\nबल्गेरियन शिक्षण व संस्कृती दिन - बल्गेरिया.\nस्लोव्हेकियन साहित्य दिन - बल्गेरिया.\nबीबीसी न्यूजवर मे २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमे २२ - मे २३ - मे २४ - मे २५ - मे २६ - (मे महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:30:44Z", "digest": "sha1:CY5HRYCG3U65FG2UBTB6RQSLHJGQ4H4P", "length": 12663, "nlines": 328, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कन्नड भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख कन्नड भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कन्नड (निःसंदिग्धीकरण).\nकर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश\nइसवी सनाच्या सहाव्या शतकात बदामी येथील मंदिरामध्ये लिहिला गेलेला कन्नड मजकूर\nकन्नड (किंवा कानडी) ही भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा सुमारे ३.८ कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील ४० आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो.\n५ हे सुद्धा पहा\nकन्‍नड किंवा कानडी भाषा (ಕನ್ನಡ) ही कर्नाटक राज्याची राजभाषा आहे ही एक द्रविड भाषाकुळातील भाषा आहे.\nमराठी अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ए ऎ ऐ ओ ऒ औ अं अः\nक ख ग घ ङ\nच छ ज झ ञ\nट ठ ड ढ ण\nत थ द ध न\nप फ ब भ म\nय र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ\nकानडी अंक कन्‍नड लिखाण कानडी उच्चार (देवनागरी लिपीमधे) मराठीतील अंक\n೪ ನಾಲ್ಕು नाल्कु ४\n೯ ಒಂಭತ್ತು ओंबत्तु ९\n೧೦ ಹತ್ತು हत्तु १०\n೦ ಸೊನ್ನೆ सोन्ने ०\n೨೦ ಇಪ್ಪತ್ತು इप्पत्तु २०\n೩೦ ಮೂವತ್ತು मूवत्तु ३०\n೪೦ ಮೂವತ್ತು नल्वत्तु ४०\n೫೦ ಐವತ್ತು ऐवत्तु ५०\n೬೦ ಅರವತ್ತು अरवत्तु ६०\n೭೦ ಎಪ್ಪತ್ತು एप्पत्तु ७०\n೮೦ ಎಂಬತ್ತು एम्बत्तु ८०\n೯೦ ತೊಂಬತ್ತು तोंबत्तु ९०\n೧೦೦ ನೂರು नूरु १००\n೧೦೦೦ ಸಾವಿರ साविर १०००\nಕನ್ನಡ ಶಬ್ದ(कन्‍नड शब्द) कन्नड शब्दाचा उच्चार ಮರಾಠೀ ಅರ್ಥ(मराठी अर्थवाचक शब्दाचे कन्नड लिपीत लिखाण) मराठीत अर्थ\nಮಾಡು माडु ಕರಾ करा\nಮೇಳ मेळा ಮೇಳ मेळा\nಕೆಳಗೆ केळगे ಖಾಲೀ खाली\nಪ್ರಾಣ प्राण ಜೀವ್ जीव\nಮೊಸರು मोसरु ದಹಿ दही\nಬೆಣ್ಣೆ बेण्णे ಲೋಣಿ लोणी\nತುಪ್ಪ तुप्पा ತೂಪ್ तूप\nನೀರು नीरु ಪಾಣಿ पाणी\nಅಂಗಡಿ अंगडी ದುಕಾನ್ दु्कान\nಸಂತೆ संते ಬಾಜಾರ್ बाजार\nತಾಯಿ तायि ಆಈ आई\nಅಣ್ಣ अण्णा ದಾದಾ दादा\nಅಪ್ಪ अप्पा ಬಾಬಾ बाबा\nತಲೆ तले ಡೊಕ डोके\nಕಣ್ಣುಗಳು कण्णुगळु ಡೊಳೆ डोळे\nಕಾಲು कालु ಪಾಯ पाय\nಅನ್ನ अन्ना ಭಾತ್ भात\nಅಕ್ಕಿ अक्की ತಾಂದುಳ್ तांदूळ\nತೊಂದರೆ/ಸಂಕಟ तोंदरे/संकटा ಸಂಕಟ್ संकट\nನಾಳೆ नाळे ಉದ್ಯಾ उद्या\nನಿನ್ನೆ निन्ने ಕಾಲ್ काल\nಆಮೇಲೆ/ನಂತರ आमेले/नंतरा ನಂತರ್ नंतर\nಅವಲಕ್ಕಿ अवलक्कि ಪೋಹೆ पोहे\nಜೋಳ जोळा ಜೊಂಧಳೆ जोंधळे\nಗೋಧಿ गोधि ಗಹು गहू\nತೊಗರಿ ಬೇಳೆ तोगरी बेळे ತುರಿಚಿ ಡಾಳ್ तुरीची डाळ\nಹೆಸರು ಬೇಳೆ हेसरु बेळे ಮುಗಾಚಿ ಡಾಳ್ मुगाचि डाळ्\nಉದ್ದಿನ ಬೇಳೆ उद्दिन बेळे ಉಡದಾಚಿ ಡಾಳ್ उडदाची डाळ\nಕಡಲೇ ಬೇಳೆ कडले बेळे ಚಣ್ಯಾಚಿ ಡಾಳ್ चण्याची डाळ\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/pankaja-munde-likes-home-ministry-40727", "date_download": "2018-04-23T19:10:39Z", "digest": "sha1:B2F6LDDY4FSN3MZUW4BO2L42TODSHVPY", "length": 14438, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pankaja Munde likes 'Home' ministry 'गृह' खातं माझं आवडतं -पंकजा मुंडे | eSakal", "raw_content": "\n'गृह' खातं माझं आवडतं -पंकजा मुंडे\nमहेश पांचाळ (सरकारनामा न्यूज ब्यूरो )\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nमुंबई- मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे विधान राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.\nमुंबई- मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे विधान राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.\nपंकजा मुंडे माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस निवासस्थानाच्या उद्घाटनावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करत असताना त्या गृहखातं आवडतं खातं असल्याचे बोलल्या. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर ग्रामविकास खाते सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिली नव्हती. मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शर्यतीत असलेल्या पक्षातील स्पर्धकाचे अप्रत्यक्ष पंख कापले होते. त्यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्या सारख्या नेत्यांना जागेवर स्थिर ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांना सध्या तरी यश आलेले आहे. 'चिक्की घोटाळयाचा' आरोप झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्न झाला होता. परंतू गोपीनाथ मुंडे यांचा वारस म्हणून पंकजा मुंडेंची ओळख निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांपुढे कोणताही निर्णय घेणे अवघड होऊन बसलेले आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याबाबत पंकजा मुंडे यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टोला लागावण्याचा प्रयत्न केला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत हुशारीने गृह खाते स्वताःकडे ठेवले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात मुख्यमंत्री पदावरील व्यक्तिने गृहमंत्री पद स्वताःकडे ठेवलेले नव्हते. इतकेच नव्हे तर शिवसेना-भाजप युतीच्या काळात सेनेचा मुख्यमंत्री होता परंतू गृहमंत्रीपद भाजपाच्या वाट्याला होते. गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या खात्याचा समर्थपणे कारभार करत भाजपाचा महाराष्ट्रामध्ये दबदबा निर्माण करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे वारसा हक्काने पंकजा यांनी गृहखात्याबाबत इच्छा व्यक्त करुन मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंधारण खाते पंकजा मुंडे यांच्या कडून राम शिंदे यांना दिले होते. त्यावेळी पंकजा नाराज झाल्या होत्या. मुख्यमंत्री पदावर असेपर्यंत गृह खाते स्वताःकडे ठेवणार असे फडणवीस यांनी खाजगीत बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पंकजा यांनी गृहमंत्री पदाबाबत मत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष दुखावण्याचा प्रयत्न केला आहे.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/8?page=8", "date_download": "2018-04-23T19:28:47Z", "digest": "sha1:3AYAAVLLLGBNA6TCN6AP4KVLYDEZPL53", "length": 6991, "nlines": 158, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तत्त्वज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवरिल शिर्षकाचे श्री मा.गो. वैद्य यांचे बौध्दीक पुस्तीकेच्या रुपाने माझ्या वाचनात आले तेही नागालॉन्ड मध्ये. आपल्या सुजाण मित्रांना ते आवडेल या प्रामाणीक हेतुने मी ते त्यांच्याच शब्दात साभार येथे देत आहे.\nगुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .\nगुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .\nशालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा.\nबहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात.\nचार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल\n\"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्\nभस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:\n'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला \"ऋणं कृत्वा घृतं पिबेत्\" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.\nकारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ७/७\nभाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश\nवर जे सांगितले गेले आहे, त्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपण ते स्वतंत्र निर्धारणशक्तीच्या (free willच्या) प्रश्नाला लागू करून बघू शकतो.\nकारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ६/७\nभाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2629-govind-pansare", "date_download": "2018-04-23T19:03:12Z", "digest": "sha1:3K7KIQHGO2TVDVPVQRCKWKAP76K667LG", "length": 6018, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कॉ. गोविंद पानसरेंच्या पतसंस्थेतील भारतीय कम्युनिष्ट पक्षात घोटाळा झाल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकॉ. गोविंद पानसरेंच्या पतसंस्थेतील भारतीय कम्युनिष्ट पक्षात घोटाळा झाल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकॉ. गोविंद पानसरेंच्या पतसंस्थेतील भाकपमध्ये म्हणजेच भारतीय कम्युनिष्ट पक्षात घोटाळा झाल्याचा आरोप सनातन संस्थेशी संलग्न असणाऱ्या हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.\nया पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्टच्या नावानं 45 लाख 51 हजारांची बेहिशेबी रक्कम ठेवली असल्याचा आरोप देखील करण्यात आला.\nया रकमेची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली नसून या काळ्या पैशाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2007/02/blog-post_10.html", "date_download": "2018-04-23T19:48:23Z", "digest": "sha1:GK6OZDZ2JKPGBQ7CTAOCIY2TSZX4NBGL", "length": 7284, "nlines": 173, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: विजेता", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nफेर धरुनी का अशी\nऊरी धडधड, श्वास अवघड\nबावरी मी का अशी\nसहज उत्तर मी दिले\nलाभले जे हसत खेळत\nआज मग का मी निरुत्तर\nआज का मी पांगळी\nका सुचेना मार्ग काही\nआज मी का वेगळी\nमाघार ना मी घेतली\nहार कधीही मानली ना\nबाजी हर जिंकेन मी\nसंघर्ष माझा मित्र आता\nरडविले मज हर घडी तू\nनाही विझणे हे अता\nताठ आहे, ताठ राहीन\nमी विजेता, मी विजेता.\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 11:57 PM\nतुमच्या कवितेतील आशयाशी साधर्म्य असणारा हा एक शेर पहा...\nझेलतो मस्तीत सार्‍या वादळांना\nजीवना मी तुला नाही भिणारा\nशैलेश श. खांडेकर said...\nना सहज मी कधी हारली\nहे खरे उत्तर आहे जगण्याला\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-108070700012_1.html", "date_download": "2018-04-23T19:18:52Z", "digest": "sha1:TSA6Q6UPDZSLNGAYCJRR5DJFCT5FBN4K", "length": 6770, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "संसार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसूर मिळता सुरात तुझ्या\nबनले जीवन गाणे सात सूर हे जुळवित गेले\nसरस बनले जीवन माझे\nह्या सुरातुन दोन सूर निर्मिले\nही दोन माझी छोटी बाळे\nत्यांच्या सुरात रमत गेले\nसुमधुर बनले गीत माझे\nहे माझे गीत तू ऐकावे\nसाथ तुझी, घेऊनी हे\nगीत बनावे कोरस रे\nहाथ तुझा हाती घेऊनी\nचालीन जीवन वाट रे\nतुझ्या सुरात देऊनी सूर माझे\nगाईन हे जीवन गाणे\nप्रकाश माझ्या जीवनात करी\nदेऊनी साथ माझी रे\nनिरोप द्या मला ‍अति प्रेमाने\nसार्थक करी माझे जीवन गाणे.\nबोधकथा : सवयी सुटू शकत नाही\nमराठी कविता : नवरा\nमूर्खाला उपदेश केला तर..\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR80", "date_download": "2018-04-23T18:56:23Z", "digest": "sha1:3V4SYZCZWC6KJEKPEE3I52R52DUAZGUP", "length": 3203, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसोन्याच्या दागिन्यांच्या हॉल मार्किंगसाठीच्या मानकात बीआयएसकडून सुधारणा\nसोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी भारतीय मानके विभागाने सुधारणा केली असून 1 जानेवारी 2017 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.\nहॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने आता 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट अशा तीन श्रेणींमध्ये उपलब्ध असतील.\nशुध्दतेबरोबरच कॅरेटची नोंदही आता दागिन्यांवर असेल. उदा. 22 कॅरेटच्या दागिन्यावर 916 बरोबर 22K अशीही नोंद असेल. 18 कॅरेट दागिन्यांवर 18K750 तर 14 कॅरेट दागिन्यावर 14K585 अशी नोंद असेल.\nसोन्याच्या दागिन्यावरील हॉलमार्कमध्ये आता भारतीय मानक विभागाचे चिन्ह, कॅरेट व शुध्दतेची नोंद, परीक्षण केंद्राचे ओळख चिन्ह आणि सोनाराचे ओळख चिन्ह अशा चार चिन्हांचा समावेश असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/07/19/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-23T19:19:12Z", "digest": "sha1:L7G4HTW7USX6WPAQBVP3PRLPUYWPKIYO", "length": 27073, "nlines": 505, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "उपचार दम्यावर! | Abstract India", "raw_content": "\nदमा अथवा अस्थमा ही रुग्णाला कासावीस करणारी श्‍वसनमार्गाची व्याधी आहे. पूर्वी प्रौढ वयात जास्त आढळून येणारा हा रोग सध्या मात्र सर्व वयोगटांतील माणसांमध्ये दिसून येत आहे व दम्याच्या रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.\nनिरोगी श्‍वसनसंस्था माणसाच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन (प्राणवायू) पुरवते व त्यावर शरीरसंस्थेच्या अनेक क्रिया अवलंबून असतात, तसेच श्‍वसनामुळे शरीरात ऑक्‍सिजन व कार्बन डाय ऑक्‍साईडची योग्य पातळी राखली जाते. यासाठी नाक, श्‍वसननलिका, फुफ्फुसे व आलव्हिओली आणि त्या भोवतीचे रक्तवाहिन्यांचे जाळे इ. श्‍वसनसंस्थेच्या सर्व रचनांमध्ये आकुंचन व प्रसरण क्रिया योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे, तसेच भोवतालच्या बरगड्या, छाती व पोटामधील पडदा आणि श्‍वासाबरोबर आत येणाऱ्या कणांना अडवण्यासाठी सिलियाचीही योग्य रीतीने हालचाल होणे आवश्‍यक ठरते.\nदम्याच्या रुग्णांमध्ये या श्‍वसनमार्गाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे (External or Internal factors) सूज असते व त्यामध्ये स्राव (Mucus) जमा होतो. यामुळे श्‍वसनमार्गाची नैसर्गिक रुंदी कमी होते, तसेच या मार्गातील स्नायू आकुंचन पावल्यामुळे (bronchospasm) श्‍वसनमार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे श्‍वासोश्‍वास करण्यास अडथळा निर्माण होतो.\n१) अनुवंशिकता, २) हवेचे प्रदूषण (धूळ, तंबाखू/ सिगारेटचा धूर, जळत्या लाकडांचा धूर, पेट्रोल/ डिझेलचा धूर, कारखान्यांचा धूर.) ३) कीटकनाशके, सेंट अथवा सुगंधी द्रव्यांचा वास, ४) केसाळ अथवा पिसे असणाऱ्या पाळीव प्राणी, पक्ष्यांचा सहवास, ५) सतत थंड व कोरड्या हवेत राहणे, ६) घरात अथवा आजूबाजूला दमटपणा व ओलसरपणा सतत असणे, ७) एखाद्या अन्नपदार्थाची (गहू, अंडे इ.) किंवा डबाबंद पदार्थात घातलेल्या एखाद्या घटकाची ऍलर्जी. ८) एखाद्या औषधाची ऍलर्जी, ९) सतत सर्दी, पडसे, सायनसचा त्रास असणे, १०) कारखान्यातील रासायनिक पदार्थांचा वास, कापसाचे कण, ११) फुलांचा वास अथवा परागकणांची ऍलर्जी, १२) सतत अपचनचा त्रास असणे, १३) अतिशय शारीरिक श्रम, १४) अत्याधिक मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, दडपशाहीमुळे भावनांचा कोंडमारा होणे, १५) शरीराची प्रतिकारशक्ती एकंदरीत कमी असणे.\nअर्थात वरीलपैकी कोणतेही कारण नसल्यामुळेसुद्धा दमा होऊ शकतो, तर वर सांगितलेल्या कोणत्याही कारणांमुळे शरीराची प्रतिक्रिया होते (श्‍वसनमार्ग आकुंचन पावणे) म्हणून दम्याला ठशरलींर्ळींश अळीुरू ऊळीशरीश असेही म्हटले जाते. म्हणून रुग्णाने थोडी जागरूकता ठेवून दम्याच्या लक्षणांपूर्वीचे कारण ओळखून त्या गोष्टीचा संपर्क टाळावा.\n१) श्‍वास घ्यायला अतिशय त्रास, धाप लागणे,\n३) छातीत जडपणा जाणवणे,\n४) छातीतून आवाज येणे (थहशशूळपस),\n५) बोलण्यास त्रास होणे,\n६) रुग्णास अशक्तपणा, बेचैनी जाणवून तो घाबराघुबरा होतो.\n७) झोपल्यावर त्रास वाढतो, तर बसल्यावर कमी होतो.\n८) कधी कधी सारख्या दम्यामुळे रुग्ण चिडचिडा होतो.\n९) चेहरा लाल होणे, मानेचे स्नायू ताठरणे, जीभ व नखे निळसर दिसणे ही घातक लक्षणे होत.\nदम्याचा ऍटॅक काही मिनिटांपासून काही तास ते काही दिवसांपर्यंत राहू शकतो. आहार, विहार, आजूबाजूच्या वातावरणाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय केले, तर दमा त्रासदायक ठरत नाही. मात्र ऍटॅक आल्यावर तातडीचे उपचार घेणेच योग्य ठरते. निसर्गोपचार व ऍक्‍युपंक्‍चरमुळे दम्याचा त्रास (ऍटॅक कमी होणे, सर्दी कमी प्रमाणात बाहेर पडणे, हुशारी वाटणे) निश्‍चितपणे कमी होऊ शकतो.\n१) सर्वप्रथम अतिशय सकस व पूरक आहार घ्यावा. जेणेकरून जीवनसत्त्वे व पूर्ण प्रथिनांची कमतरता भरून निघेल व शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.\n२) पोषक आहार एकाच वेळी पोट जड होईपर्यंत न घेता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसातून ४-५ वेळा घेणे. ८-१२-४-८ वाजता अशा दिवसाच्या आहाराचा आदर्श वेळ ठरतील. (आपल्या दिनक्रमानुसार यात थोडा बदल चालेल, मात्र रात्रीचे जेवण ८-८\n३) तळलेले पदार्थ व थंड पदार्थ, पाणी टाळावे. उलट कोमट पाणी दिवसभर घेतल्यास रुग्णास फायदाच होईल.\n४) कोमट दुधामध्ये मध (१ चमचा चहाचा) घालून घ्यावे.\n५) ७-८ तुळशीची पाने १/२ ग्लास पाण्यात घालून उकळावे. कोमट झाल्यावर प्यावे.\n६) अनुलोम – विलोम, भस्त्रिका प्राणायाम योग्य पद्धतीने हळूहळू करत ५ मिनिटांपर्यंत नियमित रोज केले तरी खूप फायदा होतो. उजव्या नाकपुडीतून हवा घेऊन डाव्या नाकपुडीने हवा सोडणे असे १-१० अंक मोजेपर्यंत करावे.\n७) सिद्धासन, भुजंगासन, सुप्त वज्रासन, मत्स्यासन, शवासन इ. आसने आधी नीट शिकून घेऊन करावीत. शिवमुद्राही १० मिनिटांपर्यंत करावी.\n८) काही ऍक्‍युप्रेशर बिंदूंनाही दाब देऊन फायदा होतो.\n९) ज्यांना शक्‍य असेल त्यांनी सकाळचे ऊन छातीवर व पाठीवर घ्यावे. (कडक ऊन नको) किंवा सोसवेल एवढ्या गरम कपड्याने छाती व पाठीकडची बाजू शेकावी.\n१०) गरम पाण्याचा वाफारा नियमित घेणे व गरम पाण्याच्या गुळण्या करणे यामुळे सुद्धा रुग्णांना खूप आराम मिळतो.\n११) आंघोळीच्या वेळी गरम पाण्याची (सोसवेल एवढेच) धार छातीवर व पाठीवर धरावी.\n१२) सोन्याचा व चांदीचा छोटासा पत्रा अथवा तुकडा घालून उकळलेले पाणी रुग्णास प्यायला द्यावे.\n१३) रुग्णाने मोकळ्या हवेत फिरून येणारी तरतरी अनुभवावी.\n१४) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार करून ताणतणावांपासून दूर राहावे. मनातील भावनांचा व मतांचा निचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने करावा.\n१५) दिवसातील ५ मिनिटे तरी भगवंताचे नामस्मरण जरूर करावे.\n१६) ज्या रुग्णांना तपकीर ओढण्याची, तंबाखू, पानमसाला खाण्याची व विडी/ सिगरेट ओढण्याची सवय असेल त्यांनी या गोष्टींपासून दूर राहावे.\n१७) आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळई इ. भाज्यांचा समावेश करावा.\nस्वतःचा विकास साधताना औद्योगिक क्रांती व त्यामधून गतिमान झालेल्या जीवनशैलीच्या दुष्परिणामांना सामोरे जाताना मानवाची दमछाक होऊ लागली आहे. तेव्हा निसर्ग नियमांनुसार आहार, विहार व स्वनियंत्रित जीवनशैलीकडे वळता आले तर आपण दम्याला नक्कीच दम देऊ शकू\nडॉ. आरती साठे, मुंबई\nfrom → उपचार दम्यावर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T19:29:44Z", "digest": "sha1:RIEB54A52FK3ULV4LHQ3NLH7YGS7RBMT", "length": 3831, "nlines": 58, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"युनायटेड किंगडम\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"युनायटेड किंगडम\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां युनायटेड किंगडम: हाका जोडणी करतात\nमेडावर,सर पीटर ब्रायन ‎ (← जोडण्यो | बदल)\nयूनाइटेड किंगडम (पुनर्निर्देशन पान) ‎ (← जोडण्यो | बदल)\nसंयुक्त राजशाही (पुनर्निर्देशन पान) ‎ (← जोडण्यो | बदल)\nप्रारूप:देश आँकड़े संयुक्त राजशाही ‎ (← जोडण्यो | बदल)\nस्कॉटलंड ‎ (← जोडण्यो | बदल)\nवेल्स ‎ (← जोडण्यो | बदल)\nउत्तर आयर्लंड ‎ (← जोडण्यो | बदल)\nWales ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/युनायटेड_किंगडम\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2016/02/", "date_download": "2018-04-23T19:04:39Z", "digest": "sha1:36JOKDBTHOYBUUCINOLVUT3EH2WV22NE", "length": 7808, "nlines": 82, "source_domain": "eduponder.com", "title": "February | 2016 | EduPonder", "raw_content": "\nबऱ्याच शहरांमध्ये गल्लोगल्लीच्या शाळांमधून अगदी पहिल्या इयत्तेपासून ते दहावीपर्यंत मुलं गणित आणि विज्ञानाच्या ऑलिंपियाड परीक्षेला बसत असतात. शाळांमधूनच हे फॉर्म्स घरी येतात. “सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन” ( www.sofworld.org )नामक दिल्लीची एक संस्था या परीक्षेची पुस्तकं विकून, परीक्षा फी घेऊन लाखो मुलांची अतिशय सामान्य पातळीची परीक्षा घेत असते. परीक्षा घ्यायला, पुस्तकं विकायला आणि बक्षिसांची खैरात करायला हरकत असायचं तसं काहीच कारण नाही. आक्षेप आहे, तो ‘राष्ट्रीय ऑलिंपियाड’ आणि ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड’ या नावाने अशा परीक्षा घेऊन दिशाभूल करण्याचा. उद्या दिल्लीत कुणी पोहोण्याच्या स्पर्धा आयोजित करून त्याला ऑलिम्पिक म्हणावं का किंवा मुंबईतल्या एखाद्या मासिकाने कथा स्पर्धा घेऊन विजेत्यांना द्यायच्या पुरस्काराला ‘ज्ञानपीठ’ म्हणावं का किंवा मुंबईतल्या एखाद्या मासिकाने कथा स्पर्धा घेऊन विजेत्यांना द्यायच्या पुरस्काराला ‘ज्ञानपीठ’ म्हणावं का यातून बऱ्याच मुलांच्या, पालकांच्या आणि शाळा-शिक्षकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे. आपली ८-१० वर्षांची मुलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये यश मिळवत आहेत, असा भ्रम निर्माण होतो आहे.\nज्या खरोखरच्या, अधिकृत ऑलिंपियाड परीक्षा आहेत, त्यांची माहिती http://olympiads.hbcse.tifr.res.in/ या संकेत स्थळावर मिळते. कोणतीही गणिताची किंवा विज्ञानाची ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड’ स्पर्धा भारतातून देता येत नाही. त्यासाठी भारतीय संघात निवड व्हावी लागते आणि परदेशी जावं लागतं. गणिताची ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड’ स्पर्धा भारतात आजवर फक्त एकदाच (१९९६ मध्ये) झाली होती. त्यामुळेच दरवर्षी भारतातून (आणि आपल्याच शहरातून) आपण ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड’ देत असू, तर आपल्याला नक्कीच कुणीतरी फसवतं आहे.\nतळटीप :- माझा मुलगा ९-१० वर्षांचा असताना एक पालक म्हणून माझाही असा गैरसमज झाला होता.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1750", "date_download": "2018-04-23T19:20:49Z", "digest": "sha1:XIZDJVQ5KWDLBDIIZVVJF2S3KHYXKYAH", "length": 97028, "nlines": 318, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नॅनोच्या निमित्ताने... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअखेर एकदा(ची) नॅनो प्रकट झाली. एका लाखात कार देण्याचे वचन पूर्ण करण्यात टाटांना यश मिळाले. या नॅनोसाठी अनेक राजकीय घडामोडी तर झाल्याच पण त्याच बरोबर तांत्रिक, सामाजिक घमोडीहि पुढे आल्या - येतील. आता नॅनो रस्त्यावर धावतील, मुळातच कमी वेगाच्या या गाडीला शहरात फिरवणे अजिबात कठीण नाहि कारण शहरात वाहतुकीचा वेग कमीच आहे. मात्र काहि काळाने जर प्रत्येकाकडे मोटार दिसु लागली तर त्यासाठी लागणारे रस्ते आपल्याकडे आहेत का तर ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारात्मक आहे.\nवाढती वाहने, वाढते प्रदुषण, वाढता इंधनाचा वापर, त्यामुळे खर्च होणारी क्रयशक्ती यांचा विचार केला तर ह्या वाढत्या मोटारी हे प्रगतीचे लक्षण समजावे का विनाशाचे जर आपण भरपूर मोटारी असणारे अमेरिकेसारखे देश बघितले, की असे दिसते की तिथे रस्ते अतिशय उत्तम आहेत. मात्र जर त्यांच्या इतिहासात डोकावले तर असे दिसून येते की ही परिस्थिती आधी नव्हती. अगदी अमेरिकेतही उत्तम रस्तेबांधणीवर खर्च करावा की लोहमार्गांवर याबद्दल अनेक विवाद झालेले आढळतात. अमेरिकेत हे रस्त्यांचे जाळे प्रत्यक्षात यायला ह्या मोटार \"लॉबी\"चे मोठे योगदान/दबाव आहे. आपल्या मोटारींच्या अखंड विक्रीची खात्री करण्यासाठी त्यांनी सरकारवर रस्त्यांचे असे जाळे करण्यासाठी मोठा दबाव आणला होता. हा दबाव इतका होता की चांगले रस्ते बनविण्यासाठी इतर पायाभुत सुविधांचा पैसा रस्त्यांकडे वळवला गेला. यामुळे आता अमेरिकेत परिस्थिती अशी आहे की बर्‍याच शहरांतून दुसर्‍या शहरांत जाण्यासाठी स्वतःची गाडी असणे अथवा विमानभाडे परवडणे हे दोनच पर्याय राहिले आहेत.\nअमेरिकेसारख्या तुलनेने कमी लोकसंख्येच्या श्रीमंत देशाला कदाचित हे परवडु शकेल. मात्र भारतातहि \"प्रगती\"चे मोजमाप हेच हवे का लांब पल्ल्यांचे उत्तम रस्ते हा पायाभुत सुविधेचा महत्त्वाचा भाग आहे हे नक्की पण रस्ते वाहतुक सुधारण्यासाठी जर रेल्वेच्या वाटणीचे पैसे वापरले जाणार असतील तर ते कितपत योग्य आहे लांब पल्ल्यांचे उत्तम रस्ते हा पायाभुत सुविधेचा महत्त्वाचा भाग आहे हे नक्की पण रस्ते वाहतुक सुधारण्यासाठी जर रेल्वेच्या वाटणीचे पैसे वापरले जाणार असतील तर ते कितपत योग्य आहे भारतात अजुन तरी रस्त्याची स्थिती चांगली नाहि. तसेच रेल्वे बजेट अजूनहि भरपूर आहे आणि दरवर्षी वाढत आहे. मात्र हे असेच राहिल असे वाटते का\nआता नॅनोसारख्या मोटारींच्या बाजारात येण्याने वाढणार्‍या स्पर्धेत मोटार उद्योगाला कमी किमतीत कार विकणे प्राप्त आहे. अश्या परिस्थितीत किंमत कमी असल्याने फायदा कमावण्यासाठी मोटार कंपन्यांना अधिकाधिक मोटारी विकणे प्राप्त आहे. लोक मोटारी तेव्हाच घेणार जेव्हा त्या चालवायला रस्ते, ठेवायला जागा आणि मुबलक इंधन असेल. म्हणजे अश्या मोटारी येण्याने रस्ते चांगले करण्यासाठी सरकारवर दबाव येईल हि चांगली गोष्ट आहे. मात्र रस्तेबांधणी ही फुकटात होत नाहि. तेव्हा सरकार कोणत्या पैशाने ही बांधणी करेल ह्याकडेहि लक्ष देणे गरजेचे आहे. जर हा पैसा रेल्वे, संरक्षण, आरोग्य अश्या खात्यांतून घेतला जाणार आसेल आणि चांगले रस्ते बांधले जाणार असतील तर ते कितपत फायदेशीर आहे\nतुम्हाला याबद्दल काय वाटते भारतासारख्या भरपुर लोकसंख्या असलेल्या देशात नॅनोसारख्या स्वस्त व छोट्या गाड्या येण्याने सर्वसाधारण फायदा आहे की त्यामुळे उलट अधिक बिकट प्रश्न निर्माण होतील भारतासारख्या भरपुर लोकसंख्या असलेल्या देशात नॅनोसारख्या स्वस्त व छोट्या गाड्या येण्याने सर्वसाधारण फायदा आहे की त्यामुळे उलट अधिक बिकट प्रश्न निर्माण होतील अश्या गाड्या येणे हे प्रगतीचे लक्षण वाटते का\nवाहनचालकाला मिळणारा स्वातंत्र्याचा सुखद अनुभव एकीकडे, रस्तेबांधणीमुळे सार्वजनिक खर्च रेल्वे/एस्टीकडून वळणे हे दुसरीकडे. खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय ही रस्सीखेच लोकशाही राज्यांमध्ये ताण उत्पन्न करणारी आहे. पण अपरिहार्य आहे.\nमाझे मत सार्वजनिक दळणवळण व्यवस्था मुबलक आणि सोयिस्कर व्हावी, असे आहे. वाटेल तेव्हा लवकर मिळणारी लोकलगाडी असेल, आणि (खचाखच न भरलेली) बस असेल तर घराबाहेर वाटेल तेव्हा मी पडू शकतो - वैयक्तिक हालचालीचे माझे स्वातंत्र्य शाबूत राहाते. अशा प्रकारे खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय असा विरोध काही राहातच नाही.\nपण असे होण्यासाठी बाजार तयार करणे कठिण आहे. तस्मात् मुबलक गाड्या->वाहातुक ठप्प->वाहनचालकांचा रोष->रेल्वेऐवजी रस्ते अंदाजपत्रकात अधिक असा क्रम होण्याची शक्यता अधिक आहे.\nकर्बवायू नियंत्रित ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर तह-कायदा होईल (जर), (तर) कर्बवायू-नियंत्रणासाठी खनिज-इंधनांची किंमत वाढवावी लागेल->गाड्या कमी चालतील->कामावर पोचण्यासाठी लोक बोंब करू लागतील->रेल्वे बांधणी होईल असाही क्रम असू शकतो. पण ही मुक्त बाजारपेठ नसून सरकारी धोरणाने बदललेली अर्ध-मुक्त बाजारपेठ आहे.\nरेल्वेबांधणीला ५-१० वर्षे लागतात त्यामुळे हा क्रम आचकेविचके देत बारगळूही शकेल. त्या ५-१० वर्षांत आंदोलनांमुळे कर्बवायू नियंत्रण करायचेच सरकार सोडून देईल, असेही होऊ शकेल.\n(आजही जगातील सर्व \"भांडवलशाही\" देशात अन्नधान्याची बाजारपेठ सरकारी धोरणाने अर्धमुक्त असते. त्यामुळे सरकारी नियंत्रण मान्य करणे-न-करणे लोकांना जाचक वाटते की गौरवाचे वाटते, याबद्दल नियम नाही.)\nखाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय\nखाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय या रस्सीखेचा(ची)शी सहमत आहे. भारतातील सध्याच्या आणि होऊ घातलेल्या महानगरांमध्ये लोकांना हवी असूनही सार्वजनिक सोय पुरी पडत नाही. जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे (उदा. मुंबई) तिथे तिला आणखी वाढवण्याचे, अधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न तितक्या जोमाने होत नाहीत. आणि जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावापुरतीच आहे (उदा. पुणे) तिथे ती सुधारण्याचे किंवा नवीन साधने (उदा. मेट्रो, लोकल इ.) निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे खाजगी स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सोय याबरोबरच सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता आणि इच्छाशक्ती हा एक निर्णायक फॅक्टर आहे.\nप्रकाश घाटपांडे [28 Mar 2009 रोजी 04:46 वा.]\nएक लाखात नॅनो हा चाणक्यने विषय मांडला होता त्याच चर्चेचा हा पुढील भाग आहे. सुनिल ने त्यावेळी एक गोम मांडली होती.\nमाझे मत सार्वजनिक दळणवळण व्यवस्था मुबलक आणि सोयिस्कर व्हावी, असे आहे. वाटेल तेव्हा लवकर मिळणारी लोकलगाडी असेल, आणि (खचाखच न भरलेली) बस असेल तर घराबाहेर वाटेल तेव्हा मी पडू शकतो - वैयक्तिक हालचालीचे माझे स्वातंत्र्य शाबूत राहाते. अशा प्रकारे खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय असा विरोध काही राहातच नाही.\nधनंजयने व्यक्त केलेले मत हे बहुसंख्यांचे (पुण्यातल्या) मत आहे. एका वाहनव्यवसायतील परिचिताला मी नॅनोमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतील असे सांगितल्यावर त्याने सांगितले की शासनाने खालील उपाय करावे.\n१) पार्किंग चार्जेस वाढवावेत\n२) पंधरा वर्षावरील गाड्या बाद कराव्यात\nम्हणजे एखाद्या गोष्टीची उपलब्धता सहज ठेवायची पण उपयुक्तता कठीण करायची असा पर्याय.\nमागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत असताना देखील हा व्यवसाय तोट्यात कसा जातो हे काही गणित कसा जातो हे काही गणित\nसार्वजनिक वाहातुक व्यवस्थेत मागणी-पुरवठा\nही नियंत्रित बाजारपेठ असल्यामुळे हा प्रकार दिसतो :\nमागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत असताना देखील हा व्यवसाय तोट्यात\nअनियंत्रित बाजारपेठेत किंमत वाढते, किंवा घटते. किंमत वाढली तर मागणी घटते, किंमत कमी झाली तर पुरवठा घटतो, अशा प्रकारे समतोल साधला जातो.\nमागणी जास्त व पुरवठा कमी असे असल्यामुळे अनियंत्रित बाजारपेठेत सार्वजनिक वाहातुकीची तिकिटे वाढतील.\n(उदाहरणार्थ - मुंबईत प्रथम श्रेणीच्या लोकलच्या डब्यातही खूप गर्दी असते. मागणी बघून रेल्वे विभाग पहिल्या वर्गाचे सर्व डबे असलेली लोकल सोडू लागेल, किंवा लोकलची तिकिटे भरमसाठ वाढवेल - म्हणजे लोकल भरभरून जाईल इतक्या लोकांना परवडेल, बाकीच्यांना परवडली नाही तर चालेल, इतकी तिकिटे वाढवेल. ज्यांना तिकिटे परवडणार नाही, ते लोक अंथरूण पाहून पाय पसरायला शिकतील, आणि लोकलमध्ये बसायलाच जाणार नाहीत - मागणी कमी होऊन पुरवठ्याशी समतोल होईल. शिवाय रेल्वे महामंडळ फायद्यात जाईल.)\nपरंतु सरकारला काही कारणासाठी (घटनेने सांगितलेली जबाबदारी म्हणून) सार्वजनिक वाहातुक इतकी महाग करायची नाही. त्यामुळे तिकिटाच्या किमतीवर नियंत्रण राहाते, आणि तिकीट स्वस्त राहाते. मग मागणीचा पुरवठ्याशी समतोल राखण्यासाठी किंमतीचा पासंग राहात नाही, आणि रेल्वे महामंडळही तोट्यात राहाते. तुम्ही म्हणता तसा असमतोल दिसतो. गणित हे असे आहे.\nफायद्यातील रेल्वे, तोट्यातील यस्ट्या\nमागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत असताना देखील हा व्यवसाय तोट्यात कसा जातो हे काही गणित कसा जातो हे काही गणित\nदुर्दैवाने हे गुणोत्तर सर्वत्र नसलं तरी बर्‍याच ठिकाणी आहे. मात्र गेले चार वर्षे रेल्वे फायद्यात आहेच की.\nशासनाने खालील उपाय करावे.\n१) पार्किंग चार्जेस वाढवावेत\n२) पंधरा वर्षावरील गाड्या बाद कराव्यात\nवरील उपाय म्हणजे लोकांना गाड्या घेऊ द्यायच्या मात्र वापरू द्यायच्या नहित असे झाले. त्यापेक्षा शासनाने रस्ते सुधारले, तिथे खर्च केला तरी चालेल असे वाटते. :-) चर्चा विषयात म्हटल्याप्रमाणे रस्ते सुधारणे हि गरजच आहे. मात्र ती गरज कशाच्या जोरावर भागवली जात आहे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अजुनहि भारतात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरली जाते. सार्वजनिक व्यवस्था सुधारली पाहिजे का की आता स्वस्तातील गाड्या आल्याने त्याची गरज नाहि असे सरकारला वाटेल\nखाली चाणक्य म्हणतात तसे जर गावातील मंडळी जर ती हळुहळु यस्टीची वाट बघायच्या ऐवजी गाड्या घेऊन जाऊ लागली तर त्यांचा वेळ नक्कीच वाचेल मात्र ते एकुणच समाज ढवळणारे ठरेल. यातुन सामाजिक प्रश्न निर्माण होतील का प्रश्नांना उत्तरे मिळतील\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\n>>दुर्दैवाने हे गुणोत्तर सर्वत्र नसलं तरी बर्‍याच ठिकाणी आहे. मात्र गेले चार वर्षे रेल्वे फायद्यात आहेच की.\nभारतीय रेल्वेची प्रवासी सेवा कायमच तोट्यात राहिली आहे. रेल्वेस जो काही नफा होतो तो संपूर्णपणे मालवाहतूकीतून होतो. त्या नफ्याचा वापर प्रवासी तिकिटांत सबसिडी देण्यासाठी होतो. म्हणून भारतात रेल्वे प्रवास स्वस्त आहे. गेले ४ वर्षं रेल्वे फायद्यात असण्याची कारणे वेगळी आहेत. लालूप्रसाद यादवांनी मालवाहतूकीमध्ये एका व्यागनमधे वजन वाहून नेण्यावर जी मर्यादा होती, ती वाढवली. कारण असंही बेकायदीशीर रीत्या व्यागन्समध्ये मर्यादेपेक्षाजास्त वजन भरलं जातच असे. आता निदान रेल्वेला त्याचे पैसे तरी मिळतात. पण हे सर्व करताना ब्रिटिशकालीन पूल हे वाढलेले लोड घेऊ शकतील की नाही, तसेच सध्या अस्तित्वात असलेले एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर ह्या वाढलेल्या लोडपुढे किती काळ टिकणार ही शंकाच आहे. तज्ञांच्या मते हा फक्त पायापुढचं पाहाण्याचा प्रकार आहे. याचा रेल्वेच्या सुरक्षिततेवर भविष्यकाळात विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु तोट्यात रेल्वे चालवण्यापेक्षा नफ्यातला पैसा वापरून सध्याचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे/नवीन उभारणे हे अधिक बरे असेही काही लोक म्हणतात. कसेही असले तरी रेल्वे मंत्र्यांनी सुरू केलेल्या काही योजना खरोखरच उत्तम आहेत. उदा. वर म्हटल्याप्रमाणे मालवाहतूकीची क्षमता वाढवणे, मालवाहतूकीचा वेग वाढवण्यासाठी तसेच नाशवंत मालाची वाहतूक लवकर व्हावी यासाठी प्रयत्न, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा, रेल्वे मालवाहतूकीसाठी खासगी कंपन्यांना परवानगी (ही आधी अर्थातच सरकारची आणि नंतर कॉन्कॉर या सरकारी कंपनीची मक्तेदारी होती) प्यासिंजरांसाठी गरीब-रथ (याच्याकडे भारतातील सर्व प्रवासी रेल्वे वाहातूक एयर-कंडिशन करण्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रयोग म्हणून पाहिलं जातं) वगैरे.\nनॅनोमुळे येणार्‍या मेगा समस्या\nशंभर कोटी लोकसंख्येच्या देशात दर वर्षी कांही लाख जास्तीच्या गाड्या आल्याने लगेच अमेरिकेतल्याप्रमाणे प्रत्येक माणसाकडे गाडी येणार नाही. नॅनो असो किंवा नसो, वाहतूक वाढतच जाणार आहे आणि त्यातून नव्या समस्या निर्माण होणार आहेतच. त्यातून जो तो आपापल्या परीने मार्ग काढत राहील. रस्त्यांवर होणारा खर्च सार्वजनिक तिजोरीतूनच होतो ही कल्पना आता जुनी झाली. युरोप अमेरिकेत बिल्ड, ऑपरेट, ट्रान्स्फर या तत्वावरच बहुतेक नवे रस्ते बांधले जातात. त्याची सुरुवात भारतात झाली आहे. तिला आधिक वेग येईल. संसाधने अमेरिकेतल्याप्रमाणे मुबलक असोत किंवा भारतातल्याप्रमाणे तुटपुंजी असोत, त्यांचा उपयोग कशासाठी करावयाचा यातली रस्सीखेच सगळीकडे चाललेली असते आणि दुर्दैवाने त्यात 'बळी तो कान पिळी' ही म्हण खरी ठरते. याच्याविरोधात लढे चालतात आणि त्या लढ्यात पुन्हा 'बळी तो कान पिळी' या म्हणीची वेगळी प्रचीती येते. हे असेच चालत राहणार आहे, नॅनोमुळे एकदम काही मोठा फरक पडणार आहे असे मला वाटत नाही.\nनितिन थत्ते [05 Apr 2009 रोजी 22:21 वा.]\nबी ओ टी तत्त्वावर बांधले गेलेले रस्ते, सध्यातरी तोट्यातच आहेत्. म्हणजे मुंबई पुणे हायवे हा सध्या जेवढा टोल घेतला जातो त्यात तोट्यातच् जातो. तो नफ्यात जाईल एवढा टोल लावला तर वाहनांची संख्या रोडावेल.\nनॅनो हे प्रगतीचे लक्षण आहे पण ते टाटाच्या तंत्रज्ञांसाठी. त्यांनी जे करून दाखवले ते निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र भारतातील सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने यात फारसे काही आहे असे वाटत नाही.\nमी जन्मल्यापासून पुण्यात आहे. तेव्हाच्या पुण्याच्या तुलनेत आता पुण्याला बकाल स्वरूप आले आहे. सर्व दिशांनी शहर वाढते आहे पण या वाढीला आवश्यक असणारी इन्प्फ्रस्ट्रक्चरल ग्रोथ जवळजवळ शून्य आहे. सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अर्थात पिएमटीने प्रवास करायचा म्हटला तरी अंगावर काटा येतो.\nमागच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक पाहिली, यावर्षी आपली बघतो आहे. दोन्हींमधील मूलभूत फरक धक्कादायक आहे. नेहेमीप्रमाणेच आपल्या कुठल्याही पक्षाने देशाला भेडसावणारे प्रश्न मांडलेले नाहीत. आणि आपल्याला भेडसावणार्‍या प्रश्नांची यादी मोठी आहे. लहान असताना गरिबी हटाव ची घोषणा ऐकली होती. गरीबी हटली पण ती घोषणा देणार्‍या नेत्यांची.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nनितिन थत्ते [05 Apr 2009 रोजी 22:27 वा.]\nसार्वजनिक दळणवळण व्यवस्था अर्थात पिएमटीने प्रवास करायचा म्हटला तरी अंगावर काटा येतो.\nपुण्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वाईट रहावी म्हणून हितसंबंधीय विशेष प्रयत्न करीत असण्याची शक्यता बरीच आहे.\nयाबाबत ऐकीव माहिती अशी की साई सर्विसचे मालक व सध्याचे एक खासदारकीचे उमेदवार आणि बजाज ऑटो या कंपनीत काही हितसंबंध गुंतलेले विद्यमान क्रिकेटमंत्री यांनी आपले हितसंबंध शाबूत राहावेत यासाठी गेली कित्येक वर्षे विशेष प्रयत्न केले आहेत.\nपुण्यातील रस्त्यांवर बजाजच्या सहा सीटरना परवानगी देणे... आणि दुचाक्यांचा, चारचाक्यांचा खप वाढवण्यासाठी बससर्विसची वाट लावणे ही अशा प्रयत्नांची उदाहरणे म्हणता येतील.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलहानपणी ९०% गाड्या फियाट किंवा एम्बॅसेडर असायच्या मग जीप. बाकी काँटेसा, एम्पाला, गॅझेल, हर्बी गोज बनानाज् (वोक्सवॅगन), मर्सेडीज, टोयोटा अगदी तुरळक इ इ की अश्या गाड्या दिसल्या की घरी किंवा मित्रांना सांगायची गोष्ट असायची अरे आज मी मर्सेडीज् पाहीली.\nमग आली खुली आर्थीक व्यवस्था व अनेक प्रकारच्या गाड्या.. पैसा दिसायला लागला म्हणुन आपण प्रगती म्हणू लागलो.\nआता त्यात एक नॅनो. टाटांनी स्वस्तातील गाडी केली म्हणून नक्की कौतुक आहे पण नॅनोला प्रगती म्हणता येईल असे वाटत नाही. जर वाहतूक व्यवस्था सुधारली म्हणजे रस्ते, सुरळीत वाहतूक, सुसज्ज सार्वजनीक व्यवस्था, कमी प्रदुषण, अपघाताच्या संख्येत घट झाली तरच प्रगती म्हणता येईल.\nसरकारकडे आधीच पैसा कमी आहे त्यामुळे इकडचा निधी सध्या तिकडे असे त्या त्या भागातील मतदारांकडे पाहून होईल :-( रस्ते विकास, उर्जानिर्मीती, पिण्याचे पाणी याकडे बराच निधी जाईल.\nरोड टॅक्स, वाहन नोंदणी शुल्क, वाहतूक परवाना इ इ सर्व शुल्क वाढवणे, सार्वजनीक वाहतूक व्यवस्था फायद्याची (चालवायला व लोकांना वापरायला दोन्ही दृष्ट्या) पर्याय लोकांना दिला तर कदाचित लोकं तिकडे वळतील.\nबाकी नॅनो चे दरवाजे काढून मागील सीट बदलून नव्या रुपात रिक्षा येतील का\nगेल्या काही वर्षांत मुंबईचे ट्रॅफिक इतके वाढले आहे की इमारतीखालील मोकळ्या जागांत जेथे मुले खेळत तेथे गाड्या खचाखच भरलेल्या दिसतात. कमी किंमतीत येणारी गाडी हे म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारी गाडी इतके ढोबळ वाक्य नसून एका कुटुंबाला एकाहून अधिक गाड्या परवडणे हे देखील आहे. अमेरिकन कुटुंबात सुमारे २-३ गाड्या सहज दिसून येतात कारण वाहतूकीची दुसरी सुविधा नसणे, चालण्याच्या अंतरात कामांची ठिकाणे नसणे आणि पर्यायी सुविधेची वाट बघण्याजोगे किंवा चालण्याजोगे हवामान नसणे इ. आहे.\nअमेरिकेत रस्तेबांधणी करताना रस्त्यांच्या मध्यभागी आणि दोन्ही बाजूंना मुबलक जागा ठेवलेली आढळते. भविष्यात रस्ते वाढवण्याची वेळ आली तर पंचाईत होऊ नये म्हणून ही सुविधा असते. भारतात इतका विचार करून रस्तेबांधणी केल्याचे सहसा दिसत नाही. (नवीन हायवेंवर असे होणे शक्य आहे.) याखेरीज, रस्त्यांच्या बाजूंनी वाढत जाणार्‍या टपर्‍या, झोपड्या इ. रस्तेबांधणी, रस्ते-रुंदीकरणाला अटकाव करतात असे दिसते.\nअमेरिकेत नवे रस्ते बांधायला घेतले की बर्‍याचदा रस्त्यांवर टोल लावून रस्त्याच्या वापराचे शुल्क भरावे लागते. सार्वजनिक तिजोरीतून रस्त्यांवर सतत खर्च करणे भारतात सरकारला झेपण्यासारखे आहे असे वाटत नाही.\nनॅनो आल्याने लगेच फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही परंतु नॅनो येण्याआधीच अनेक वर्षे फरक पडायला सुरूवात झाली आहे असे वाटते.\nरस्तेबांधणी नियोजनपूर्वक केली जावी यासाठी पुरेशी मार्गदर्शनपरच नव्हे तर बंधनकारक मानके भारतात उपल्ब्ध व लागू आहेत.\nखेरीज, रस्त्यांच्या बाजूंनी वाढत जाणार्‍या टपर्‍या, झोपड्या इ. रस्तेबांधणी, रस्ते-रुंदीकरणाला अटकाव करतात असे दिसते.\nहे निरीक्षण चपखल आहे.\nशिवाय सार्वजनिक तिजोरीतून रस्त्यांवर सतत खर्च करणे भारतात सरकारला झेपण्यासारखे आहे असे वाटत नाही.\nगेल्या काही वर्षांपासून भारतीय राजमार्गावरील सारे प्रकल्प बांधा - वापरा - हस्तांतरित करा याच आधारावर दिले जातात. कोल्हापुर शहरातील सारे रस्ते देखील देखरेख व रखरखावासाठी खाजगी कंपनीला तिजोरीवर प्रत्यक्ष ताण न पडता देवू करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा भारतातला हा पहिलाच प्रयोग असावा.\nरखरखाव आवडला. मस्त आहे, पण हा हिंदी की मराठी\n'देखभाल', 'निगा राखणे' टाळून वापरलेला 'रखरखाव' मराठी मानायला हरकत नसावी. हिन्दीत रेल्वेचा 'अनुसंरक्षण' हा गोड पर्याय आहे.\nब्रेकडाऊन मेंटेनंस साठी अनुनिगा व् प्रिव्हेंटीव्ह मेंटेनंससाठी अभिनिगा असे शब्द सुचताहेत.\nबांधा-वापरा-हस्तांतरीत करा ही एक वेगळी दिशा होती हे नक्की. पण सध्याची परिस्थिती बघता रस्तेबांधणी सरकारकडून असरकारी संस्थेकडे गेल्याने रस्त्यांची परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा व्यक्त झाली होती तसे झालेले दिसत नाहि. बिगर-सरकारी कंपन्यांनी बाधलेल्या रस्त्यांची देखरेख जवळपास शुन्य आहे. प्रचंड भ्रष्टाचार आहेच. ह्या कंपन्या आल्याने रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नसताना टोल मात्र नेमाने घेतले जातात.\nकाहिसे अवांतरः यात अजून एक प्रश्न म्हणजे जबरदस्तीचा. समजा मला मुंबईबाहेर पडायचे आहे तर टोल न भरता जाता येईल असा एकहि रस्ता नाहि. किंबहुना बर्‍याच मार्गांवर विविध कारणांसाठी एकापेक्षा अधिक टोल आहेत. अमेरिकेसारख्या ठिकाणी देखील तुम्हाला टोल-फ्री मार्ग निवडायचा पर्याय असतो.\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nअमेरिका आणि भारत यांची तुलना पटत नाही बॉ. प्रत्येक ठिकाणी कशा हवी हि तुलना हे दोन देश, तिथल्या देशवासियांच्या गरजा आणि सामाजिक जबाबदारीचे भान यात जमीन-आसमानाचा फरक आहे. तुलना बरोबरीच्यांसोबत सुद्धा हवी. पाकिस्तान सोबत करु, अमेरिका त्यांना जेवढी आर्थिक मदत देते तेवढी भारताला मिळते का\nमुद्दा अवांतर आहे. पण तुलेनेचे मुद्दे पटले नाहीत. मला टोल योग्यच वाटतात. भारतीयांची मानसिकता पाहता, जे फुकट मिळेल ते हवे आहेच. किंबहुना अमेरिकेतल्या अनेक दुकानांमधल्या एखादी गोष्ट काही दिवस वापरुन आवडली नाही म्हणून परत देण्याच्या योजनेचा नको तसा वापर करणारे भारतीय सुद्धा अनेक आहेत. वर आणि भारतात येऊन तेच लोक बढाया मारतात की आम्ही बघा बिझीनेस व्हिसावर गेलो होतो. सोनीचा नवा टिव्ही फुकट घेऊन पाहिला आणि येताना आवडला नाही म्हणून परत दिला. :)\nतशा तर भारतात न पटणार्‍या अनेक गोष्टी आहेत. नोकरदारांच्या खिशातुन कर रुपाने पैसा घेऊन हजारो कोटी रुपये एकवेळच्या कर्जमाफीसाठी करिता वापरणे हे बरोबर आहे अशाने लोकांना कर्ज बुडवण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे असे वाटत नाही\nबिगरसरकारी कंपन्यांनी बांधलेल्या रस्त्यांची देखरेख जवळपास शून्य आहे हे विधान पटत नाही. थोडाफार टोल दिला तरी चालेल पण वाहतुकीसाठी चांगला रस्ता मिळणे मला महत्त्वाचे वाटते. नुकताच पुणे नगर प्रवास चारचाकीने केला. जवळजवळ ९५ टक्के रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. (चौपदरीकरण होण्यापूर्वी हा पूर्ण प्रवास जीव मुठीत धरुन करावा लागला होता. रात्रीच्या अंधारात तर कल्पनाही करायला नको. पुणे सोलापूर रस्त्याचे देखील चौपदरीकरण लवकर होणे गरजेचे आहे. सर्वाधिक अपघात सध्या या रस्त्यावर होतात.) आणि यासाठी चाळीस, पन्नास रु. टोल भरावा लागत असला तरी तो परवडतो. त्याचे फायदे असे...\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित वाहतूक. चौपदरी रस्त्यामुळे केवळ आपल्या बाजूच्याच वाहनांकडे लक्ष द्यावे लागते. चालकाचे काम खूपच सोपे होते.\nभरपूर वेळ वाचतो. वेगवान प्रवास शक्य होतो.\nचांगल्या रस्त्यामुळे एकसलग वेग शक्य होतो. वाहनाकडून उत्तम मायलेज मिळते. इंधनाचा कार्यक्षम वापर होतो.\nएवढे फायदा असताना टोल का मान्य होऊ नये सरकारने टोल जरुर वसूल करावा असे मला वाटते. भारतासारख्या खंडप्राय देशात रस्त्यांचे चांगले जाळे उपलब्ध करुन देणे खर्चिक काम आहे. लोक जेव्हा चांगल्या रस्त्यांची अपेक्षा करतात तेव्हा त्यासाठी थोडेफार मूल्य देण्यास त्यांनी काकू करु नये असे वाटते.\nयाबाबतीत अमेरिकेशी तुलना नको या चाणक्यांच्या विधानाशीही सहमत. अमेरिकेत टोल नसलेल्या मार्गाचा पर्याय उपलब्ध असतो शिवाय काही ठिकाणी जास्त व्यक्ती प्रवास करत असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिकाही असतात. कित्येक गावात अजून रस्ते पोहोचले देखील नसताना अशा सुविधा भारतात देणे शक्य नसावे.\nपुणे सोलापूर रस्त्याचे देखील चौपदरीकरण लवकर होणे गरजेचे आहे.\nयाचे चौपदरीकरण लवकरच (येत्या ऑक्टोबरपासून) सुरू होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे याचे (सवलतधारी)विकासक 'टाटा'च आहेत.\nभारतात कदाचित टोल हा एकमेव असा प्रकार असावा जिथे दिलेल्या रोख रकमेची पावती नक्की दिली जाते. त्यामुळे एक प्रकारे टोल वसुलीच्या कारणाने ज्यांची सुटका पगाराच्या करातुन होते ते ही अप्रत्यक्षपणे कर देतात आणि उपभोग सुद्धा घेतात. खास करुन शेतकरी. सर्वात महत्वाचे म्हणजे हा सर्व व्यवहार पांढरा आहे.\nपुणे-मुंबई मार्ग हा कदाचित करणे अनिवार्य होते. पण आता पुणे कोल्हापूर हे अंतर (जवळपास २५० कि मी) कापायला स्वतःच्या गाडीने कमीत ३ तास लागतात जे पुर्वी कमीत कमी ५-६ तास होते. जाण्यायेण्याचा वाचणारा वेळ हा एकवेळच्या एका दिशेच्या प्रवासा इतका आहे. अर्थात याचे श्रेय नक्कीच वाजपेयींना आहे. पण विषयांतर टाळण्यासाठी तो मुद्दा विस्तारा विना इथेच थांबवतो आहे.\nअसाच आणखी एक प्रश्न : गावाच्या कमीचा खर्च गावकरी गावातील एका रस्त्यावर सुद्धा करु शकतात. पण तसे होते का\nआजही बां-वा-ह हीच रस्तेबांधणीची दिशा आहे. याकडून पुन्हा जुन्याच पद्धतीने रस्तेबांधणी कडे वळण्याचा निर्णय होण आजही बाकी आहे. या साठी करावी लागणारी गुंतवणूक सरकारी तिजोरीतून करणे म्हणजे पुन्हा करदात्यांचा पैसा वापरणे आहे. सरसकट करदात्यांच्या पैशाऐवजी रस्त्याचा वापर करणार्‍यांकडून टोल घेणे जास्त रास्त वाटते.\nबिगर-सरकारी कंपन्यांनी बाधलेल्या रस्त्यांची देखरेख जवळपास शुन्य आहे.\nकोणती सरकारी कंपनी रस्ते बांधते (राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण बनवत नाही, सुमारे ९८% वाहतूक यांच्याच अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवरून होते.). 'सरकार' रस्तेबांधणे करीत नसल्याने या-न-त्या मार्गाने कंत्राटदारच रस्तेबांधणी करत आले आहेत. बां-वा-ह मुळे किरकोळ कंत्राटदार या स्पर्धेतून बाहेर पडून मोठेच कंत्राटदार पात्र ठरतात. शिवाय पूर्वीदेखील देखरेखीची कंत्राटेच दिली जात असे वाटते.\nटोल मात्र नेमाने घेतले जातात.\nकाही कारणांनी रस्ता वापरायोग्य नसल्यास कंत्राटदाराला त्याच प्रमाणात दंड भरावा लागतो असे वाटते.\nअजून एक प्रश्न म्हणजे जबरदस्तीचा.\nकुठल्याही परिस्थितीत पैसा करदात्याचा किंवा वापर करणार्‍याचाच असणार आहे. खाजगी रस्ते नसल्याने ही एक प्रकारे जबरदस्ती आहे हे मान्य.\nविविध कारणांसाठी एकापेक्षा अधिक टोल आहेत.\nठोबळमानाने राजमार्गांवर (पुलांचा अपवाद वगळता) ७५ किमी नंतर टोलनाके असतात . कुठे* टोलनाका असावा, टोल किती असावा यावर सरकारी नियंत्रण असून ते दिल्या जाणार्‍या सुविधेच्या प्रमाणात ठरतात.\n* नाका 'नक्की' कुठे असावा हे सरकार/सरकारी संस्था ठरवत नाही, त्याची 'अप्रत्यक्ष' अनुमती मात्र देते.\nसवलतधारी ऐवजी विशेषाधिकार प्राप्त व्यक्ती व टोल ऐवजी शुल्क वाचावे.\nनॅनोमुळे अनेकांना देशहिताचे आणि देशाला भेडसावणार्‍या प्रश्नांचे विचार येत आहेत हे पाहून समाधान वाटते आहे. श्री. फोर्ड यांच्या पासून ते श्री. रतन टाटा यांच्या पर्यंत अनेकांनी जनमानसासाठी चारचाकी बनवण्याचे यशस्वी/अयशस्वी प्रयत्न केले आहेत. पण नॅनो इतके सामाजिक प्रश्नांची गांभिर्य कोणत्याच गाडीने निर्माण केले नाही. मला हे नॅनोचे यश वाटते.\nमला सुद्धा काही प्रश्न पडतात.\nटाटा मोटर्स म्हणजेच पुर्वाश्रमीची टाटा मोटर्स अँड लोकोमोटिव्ह लिमिटेड या कंपनीने वाहतूक व्यवस्थेसाठी सर्व प्रकारची वाहने बनवली आहेत. पण आज बस बनवण्याचा धंदा कोणत्याच कंपनीचा फारसा फायदेशीर चालत नाहीये. का सार्वजनीक वाहतूक व्यवस्था चांगली बनवण्याचे कर्तव्य कोणाचे सार्वजनीक वाहतूक व्यवस्था चांगली बनवण्याचे कर्तव्य कोणाचे भारतात सर्व समावेशक सार्वजनीक वाहतूक व्यवस्था खरच शक्य आहे का भारतात सर्व समावेशक सार्वजनीक वाहतूक व्यवस्था खरच शक्य आहे का गाव तिथे एसटी हे ब्रीदवाक्य आजच्या घडीला खरे आहे का\nएका वर्षात फक्त ५०००० नॅनो भारतासाठी बनणार आहेत जोवर गुजरातचा प्रकल्प सुरु होत नाही तोवर. याच वेळेला नॅनो व्यतिरिक्त इतर किती गाड्या एका वर्षात बनतील आणि विकल्या जातील त्या आजवर सुद्धा बनत आल्या आहेत आणि विकल्या गेल्या आहेत. त्या बद्दल कोणीच काहीच काळजी का व्यक्त करत नाही\nनॅनोची किंमत आता जाहिर झाली आहेच. त्याच किंमतीमध्ये सेकंड हँड चारचाक्या (नॅनो पेक्षा मोठ्या आणि जास्त प्रदुषण करणार्‍या) विकल्या जातात. मग ज्यांची एवढी किंमत देण्याची तयारी आहे ते नॅनोच घेतील का\nमला अमेरिकेसोबत तुलना आत्ता तरी पटत नाही. हि गाडी जेंव्हा म्हणजेच २०११ ला अमेरिकेत जाईल तेंव्हा ते प्रश्न चर्चिले जाणे योग्य वाटते.\nऋषिकेशने विचारलेले प्रश्न पत्रकारांनी रतन टाटांना विचारले होते आणि ते प्रातिनिधीक प्रश्नच आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे येथे मी देतो आहे.\nवाहतुकीचा प्रश्न: हा प्रश्न मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये बिकट होणे सहाजिक आहे. पण त्याच सोबत या मोठ्या शहरातल्या मोठ्या गाड्यांची जागा नॅनोने घेतल्यास अधिक जागा सहजच उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ठरवल्यास नॅनोमुळे जागा तयार होऊ शकते. निमशहरी भाग आणि ग्रामिण भाग, जिथे ही गाडे लोकांना घेणे आता शक्य आहे, आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुक नाहीये, तिथे नॅनो हे वरदान आहे. विचार करा, महाराष्ट्रातल्या अथवा भारतातल्या कोणत्याही ग्रामिण भागात जिथे लोकं दिवसातुन एका बसची वाट पाहतात, तिथे नॅनो गेली तर हे वरदान नाही का कि मुंबई पुणे एवढाच भारत, भारताची लोकसंख्या आणि सार्वजनीक वाहतुकव्यवस्था हा प्रश्न आहे\nप्रदुषण : परत तोच मुद्दा. जुन्या गाड्या बदला आणि नॅनो घ्या. प्रदुषण कमी करा. इंधन जास्त वापरा. पर्यायाने इंधनाची बचत आणि कमी प्रदुषण.\nमला नॅनोचा फायदा दिसतो तो म्हणजे भविष्यात भारताला मिळणारे परकिय चलन आणि जागतिक पातळीवर, जगातले सर्वात चांगले आणि तरीही स्वस्त उत्पादन भारतीय बनवू शकतात हा जगभर पोहोचवलेला संदेश असे वाटते. बाकी येणारा काळ या सगळ्याची उत्तरे देईलच.\nजागतिक पातळीवर, जगातले सर्वात चांगले आणि तरीही स्वस्त उत्पादन भारतीय बनवू शकतात हा जगभर पोहोचवलेला संदेश\nबाकी भारतात रुंद रस्ते बनण्याची प्रक्रिया सुरू झालीच आहे; तिला वेग आला तरी बरेच आहे.\nश्री. फोर्ड यांच्या पासून ते श्री. रतन टाटा यांच्या पर्यंत अनेकांनी... पण नॅनो इतके सामाजिक प्रश्नांची गांभिर्य कोणत्याच गाडीने निर्माण केले नाही. मला हे नॅनोचे यश वाटते.\nअसे नसावे. त्या प्रत्येक परिस्थितीत असेच प्रश्न उपस्थित झाले होते, असे वाटते. त्या सर्वांचेच यश म्हटल्यास म्हणावे.\nआणि प्रत्येक वेळा एखादे तंत्रज्ञान अतिशय स्वस्त होऊ घातले, (आणि बाकी तंत्रज्ञाने त्याच्या सापेक्ष महाग वाटू लागली) तर समाजात उलथापालथ होते.\nवाफेच्या बळावर चालणारी इंजिने जेम्स वॉटपूर्वीही होती, पण वॉटने ती त्या मानाने स्वस्त बनवली; शोभेची दारू आधीपासून होती पण मध्ये त्यापासून जड गोळे उडवायचे तंत्रज्ञान एका काळात त्या मानाने स्वस्त झाले (राजेराजवाड्यांना तरी), आणि खुद्द मॉडेल-टी फोर्ड - या सर्व तंत्रज्ञानाच्या किमती बदलल्याने समाजात खूप फरक पडला. फरक पडल्याचा इतिहास असल्यामुळे असे प्रश्न उपस्थित होणे रास्त आहे, असे मला वाटते.\nप्रश्न केवळ प्रदुषणाचा, इंधनाचा नाहिच. ते अनेक प्रश्नांपैकी एक आहेतच. नॅनो आल्याने त्यात काहि प्रमाणात वाढ होईल इतकेच. प्रश्न असा आहे की अश्या स्वस्तातील गाड्या आल्यावर सरकार सार्वजनिक वाहतुकीकडे / व्यवस्थेकडे दुर्लक्ष करू लागेल का आणि असल्यास ते कितपत योग्य वाटते हा आहे.\nमहाराष्ट्रातल्या अथवा भारतातल्या कोणत्याही ग्रामिण भागात जिथे लोकं दिवसातुन एका बसची वाट पाहतात, तिथे नॅनो गेली तर हे वरदान नाही का\nहं यातून त्या लोकांचा वेळ वाचेल. मात्र गावातील दिनक्रमाचा वेग बघता खरोखर माणशी १ अथवा कुटुंबात १ अश्या गाड्या गावागावात असण्याची गरज आहे का यात खरेच वरदान असण्यासारखे मला काहि वाटले नाहि. त्यापेक्षा दिवसात चार यस्ट्या पोचणे अधिक फायद्याचे वाटते.\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nहं यातून त्या लोकांचा वेळ वाचेल. मात्र गावातील दिनक्रमाचा वेग बघता खरोखर माणशी १ अथवा कुटुंबात १ अश्या गाड्या गावागावात असण्याची गरज आहे का यात खरेच वरदान असण्यासारखे मला काहि वाटले नाहि. त्यापेक्षा दिवसात चार यस्ट्या पोचणे अधिक फायद्याचे वाटते.\n किंबहुना असे ठरवणारे आपण कोण आणि दिवसाला ४ यस्ट्या पोहोचवायला कोणी सामान्य माणसाने अथवा कोण्या उद्योगपती विरोध केलेले ऐकले/वाचले नाही. तसेच ज्या दुर्गम गावात (लोकसंख्या फार कमी) तिथे यस्ट्या पाठवणे आणि त्यासाठी नोकरदार ठेवणे यस्टीला सुद्धा परवडले नाहीच. वर तो यांनी कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल लिहिले आहे. कोल्हापूर सारखे शहर/गाव, जिथे दरडोई उत्पन्न हे दशातल्या सर्वात जास्त उत्पन्नांपैकी आहे, भरपूर जागा उपलब्ध आहे आणि नव्याने तयार होणार्‍या पायाभुत सुविधा आहेत, अशा लोकांना जर हव्या त्या किंमतीत चांगले उत्पादन मिळाले तर विरोध का करायचा\nजाता जाता एक प्रश्न : बेसुमार संगणकांमुळे जो इलेक्ट्रॉनिक कचरा होतो आहे, सेलफोनच्या बॅटर्‍यांमुळे जो कचरा निर्माण होतो आहे, त्यामुळे जे प्रश्न निर्माण होत आहेत, होणार आहेत त्याची माहिती - चर्चा करुयात का\nनॅनोच्या काही माहित्यांपैकी एक माहिती अशी आहे की एका घरात एकच नॅनो घेतली जाईल याची काळजी घेतली जाणार आहे.\nइलेक्ट्रॉनिक कचरा - उत्तम चर्चाप्रस्ताव\nहा उत्तम चर्चाप्रस्ताव आहे. यावर वेगळा धागा सुरू करून अधिक चर्चा व्हावी.\nया प्रस्तावाला माझे समर्थन आहे.\nचर्चाविषय रोचक आहे. येऊ देत प्रस्ताव :)\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nनॅनोच्या काही माहित्यांपैकी एक माहिती अशी आहे की एका घरात एकच नॅनो घेतली जाईल याची काळजी घेतली जाणार आहे.\nम्हन्जे टाटा अजून जुन्या म्हन्जे ब्रेझनेव्हच्या युगात आहेत का \nत्या काळात हमालांनी २ रुपयापेक्शा जास्त मागू नये, असे इंदिराजी म्हनत होत्या. मनमोहनसिंगांनी नरसिंहरावाच्या कृपेने हमालीचा रेट अनलिमिटेड केला.\nआमचा एक हमाल बंधू आजकाल दोन नॅनो घेऊन एक स्वतःसाठी आनि एक फ्यामिलीसाटी वापरू शकतो. त्याच्य अभिव्यकतीवर गदा आननारे हे कोन \nकाळजी घेतात म्हने. रजनीशकडे ४० मर्सिडीज होत्या त्यावेळी कचर्‍याची समश्या सुचली नाही. आमच्या हमाल बंधूंकडे एकापेक्षा अधिक नॅनो आल्यातर चालले रेशनिंग करायला.\nसारी दुनिया का बोझ हम उठते है\nमूळच्या युक्रेनमधील मुलीशी बोलण्याचा प्रसंग आला.\nती सांगत होती, की युरोपमध्ये ती जेव्हा फिरली तेव्हा तेथली सार्वजनिक वाहतूकव्यवस्था इतकी चांगली होती, आणि स्टेशने चकचकीत, अगदी संगमरवर बसवलेली अशीही असतात आणि अत्यंत सुंदर. स्वच्छ ठेवतात. त्यामुळे तेथे सार्वजनिक वाहनांमधून जाताना अस्वच्छ असे वाटत नाही आणि त्यामुळे जायला काही वाटत नाही. (ती हे अमेरिकेच्या तुलनेत म्हणत होती).\nअमेरिकेतही आमच्या गावात सबवे आहे, पण तीही खूप स्वच्छ असतेच असे नाही.\nजेव्हा सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते, तेव्हा समाजाला वेगळा संदेश जातो - \"सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष केले तरी चालेल\", असा काही. शिवाय ज्याला आपल्याकडे नवीन रस्ते किंवा रस्त्यांचे रूंदीकरण असे संबोधले जाते, त्यासंबंधी माझ्या मनात तीव्र भावना आहेत. माझ्या मते सामान्य माणसाला पूर्णपणे किंवा अतिशय अंधारात ठेवून आज आपल्याकडे प्रकल्प केले जात आहेत. नॅनो नक्कीच यावी, तिची गरज आहे, समाजाच्या एका वर्गाला नॅनो नक्कीच हवी आहे आणि इतरांकडे लक्ष देताना ह्या वर्गाकडे दुर्लक्ष करू नये हे मान्य आहे. पण ते करीत असताना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी अतिशय वाईट ठेवून नक्की काय साधले जात आहे हे कळत नाही.\nजेव्हा सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते, तेव्हा समाजाला वेगळा संदेश जातो - \"सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष केले तरी चालेल\", असा काही.\nती हे अमेरिकेच्या तुलनेत म्हणत होती\nबाकी युक्रेनियन लोक भारतात पर्यटन कमी करतात वाटते ;)\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nसार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते म्हणजे नक्की काय या सार्वजनिक सोयी कोणत्या या सार्वजनिक सोयी कोणत्या हे नवे रस्ते कोणते हे नवे रस्ते कोणते\nसार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते\nमाझे वाक्य चुकले आहे - ते असे वाचावे: सार्वजनिक वाहतुकींच्या सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी किंवा रस्त्यांचे रूंदीकरण ..\nमाझा नवीन रस्त्यांवर सरळ सरळ आक्षेप नसेल, हे तुम्हाला बहुतेक पटावे. त्याच रस्त्यांवरून बस, एस्ट्या आदी वाहने जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना नुसताच विरोध करण्याचा प्रश्न येत नाही.\nपण जेव्हा शहरांमध्ये वाहने अधिक झाली म्हणून रस्ते रूंद केले जातात, त्या नावाखाली आहे त्या शहरांचे काँक्रिटीकरण अधिक केले जाते, पादचारी मार्ग (फुटपाथ) उठवले जातात, सलग फुटपाथ एकही आढळत नाही, असतील त्यांची उंची ही बाकीच्या रस्त्याहून अधिक असते, हे नवीन घडत असताना शहरवासीयांना अंधारात ठेवले जाते, किंवा समाजातील एका विवक्षित घटकाचीच सोय लावल्याचे दिसते तेव्हा नक्की प्रश्न पडतो की हे सर्व काय चालले आहे. नवीन रस्त्यांबाबतीतही तेच. शहरांत नवीन रस्त्यांचे (विशेषतः महामार्गांचे) जाळे हवेच असते. पण ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये जेव्हा ट्रेनने येणारे लोक बहुसंख्य आहेत तेव्हा त्यातील गाड्या आरामदायी करणे, स्टेशने सुधारणे इत्यादी कामांकडे पॉलिसी म्हणून अधिक लक्ष पुरवले जात नाही असे दिसते.\nहे नवीन घडत असताना शहरवासीयांना अंधारात ठेवले जाते.\nया वाक्याला आक्षेप आहे. बहुतेकदा, सार्वजनीक वाहतुकीच्या अथवा अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी नियोजन होत असताना नागरिकांकडून हरकती मागवल्या जातात. असे किती नागरिक आहेत जे हरकती नोंदवतात लता मंगेशकर एक आहेत. पण का ते ही जगजाहीर आहे.\nशहरवासीय अंधारात असतात हे अमान्य आहे. कदाचित ते दुर्लक्ष करतात असे म्हणा हवे तर. नाहीतर जोवर स्वतःच्या घराची जागा जात नाही अथवा स्वत:वर येत नाही तोवर झोपलेलेच असतात. फारतर सरकारला ४ शिव्या हासडतात. ज्यासाठी त्यांनी मतदान सुद्धा केलेले नसते.\nया वाक्याला आक्षेप आहे.\nआक्षेप बर्‍याच अंशी योग्य आहे. पण ही हरकत घेण्याची प्रक्रिया किती लोकाभिमुख असते किंवा त्याचा वापर कसा होतो याची कल्पना कोणास असली तर त्यांनी इथे द्यावी.\nशिवाय इथे माझ्या माहितीप्रमाणे नॅनोला विरोध केलेला नाही आणि नवीन शहरीकरणालाही सरधोपटपणे नाही. टाटांचे कौशल्य आणि व्यापारी दृष्टीची तर दादच द्यायला हवी. विरोध असल्यास तो बोटचेप्या किंवा तात्पुरत्या सोयी लावण्याच्या धोरणांनाच आहे. आणि अशी धोरणे लांबच्या पल्ल्यात योग्य न ठरणे याची जबाबदारी शेवटी कोण घेणार का तीही नागरिकांवरच तेव्हा टाकली जाणार\nपुण्यामध्ये मागील वर्षी नवीन नगर विकास आराखडा तयार केला होता..त्यावर जवळपास १५, ००० हरकती नोंदविल्या गेल्या होत्या. ही माहिती सकाळमधील बातम्यांवर आधारित आहे. त्या हरकती निकालात कशा काढल्या हे माहित नाही.\nता. कर्‍हाड जि. सातारा\nसार्वजनिक वहातूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून 'नॅनो' आणि इतर गाड्या रस्त्यांवर याव्यात हे फक्त काही लोकांच्याच फायद्याचं असेल. ऋषिकेशशी या मुद्द्यावर सहमत. निम्न-उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी सायकल आज खूप महाग झाली आहे, आणि त्यावर मात्र सवलतींचा वर्षाव होत नाही, अशी चर्चा अधूनमधून त्याच गटातल्या लोकांकडून कानावर येतं.\nसाधारण याच विषयावर मटामधे ही बातमी वाचली.\nवृत्तपत्रातील बातम्यांनुसार आता मारुती ८०० आणि ओम्नी व्हॅनचे उत्पादन बंद होत आहे. बंद होण्याचे कारण या गाड्या प्रदुषणाचे पुढचे निकष पुर्ण करु शकत नाहीत. मारुती ८०० आज पर्यंत (गेली २५ वर्षे) सामान्य लोकांची गाडी होती. गेल्या २५ वर्षात २७ लाख मारुती ८०० विकल्या गेल्या आहेत आणि ओम्नीचा आकडा सुद्धा काही लाखच असेल. अगदी आपण ३ लाख पकडू. म्हणजे पर्यावरणाला हानीकारक, नॅनोपेक्षा जास्त जागा व्यापणार्‍या अशा ३० लाख गाड्या भारतीय रस्त्यांवर आहेत. प्रदुषणाचे कारण देऊन या गाड्या निकालात काढल्या (आता पर्याय आहे म्हणून) तर किती जागा तयार होईल, किती प्रदुषण कमी होईल आणि नव्या गाड्या घ्यायच्या झाल्या तर अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल.\nउत्तराने निर्माण होणारे प्रश्न\nप्रदुषणाचे कारण देऊन या गाड्या निकालात काढल्या\nअसे झाले की या चर्चेमधे इथे धनंजय म्हणतात ते निर्माण होणारे प्रश्न आहेतच .. तेव्हा निकालात काढल्या म्हणजे जागा झाली असे म्हणता येईल का त्या ३० लाख गाड्याची विल्हेवाट कशी लावली जाणार आहे तेहि तितकेच महत्त्वाचे आहे.\nप्रदुषणहि कमी होईल ते वायु प्रदुषण.. अश्यावेळी वायुप्रदुषण कमी केले हा दावा करताना भुप्रदुषण वाढले त्याकडे सरकार लक्ष देत नाहि .. म्हणजेच एक प्रश्न निस्तरताना दुसरा निर्माण होणार नाहि हे सरकार बघत नाहि..\nमला मुळ चर्चेत हेच म्हणायचे होते की गाडी अवश्य यावी.. मात्र त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर परिणाम होणार नाहि याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nप्रश्न तर आहेतच... आणि त्या चर्चेत उत्पादन करणार्‍या कंपन्यांनीच विल्हेवाटीची जबाबदारी घ्यायला हवी असा सुद्धा सुर आहेच. गंमत हिच आहे की या आणि अशाच प्रकारच्या लाखो गाड्यांचे उत्पादन होताना, नॅनो येताना जे प्रश्न पडले आहेत ते का नाहीत पडत प्रदूषण करणार्‍या ३० लाख गाड्यांचे सुटे भाग कालांतराने मिळणे बंद होईलच. त्यावेळी काय प्रदूषण करणार्‍या ३० लाख गाड्यांचे सुटे भाग कालांतराने मिळणे बंद होईलच. त्यावेळी काय कदाचित मारुती सुझुकी त्यांची नवी स्वस्तातली गाडी काढताना याच गाड्या परत घेऊन हे प्रश्न निकाली काढेल कदाचित मारुती सुझुकी त्यांची नवी स्वस्तातली गाडी काढताना याच गाड्या परत घेऊन हे प्रश्न निकाली काढेल म्हणजे पर्यावरणाच मुद्दा निकाली आणि धंदा सुद्धा...\nसगळी काळजी सरकारने करावी हा मुद्दा पटत नाही बॉ. मुळात सरकार तयार करणार्‍या जनसामान्यांच्या निष्काळजी दृष्टीकोनामुळे आज असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. पण या सगळ्यात बदल करावा असे फक्त मुठभर लोकांना वाटते. जिथल्या लोकशाहीत क्रांतिकारकांना दहशवादी म्हटले जाते, तिथे काय अपेक्षा करणार प्रत्येकाला आपापले मतपेट्यांचे राजकारण करायचे आहे. काळजी त्या मतपेट्यांची असते.\nअवांतरः दाभोळ प्रकल्पाच्या बातम्या ऐकतो त्यावेळी सुद्धा असाच प्रश्न येतो, कि हा प्रकल्प वीज निर्मिती करतो की प्रश्न निर्मिती आता ऐन उन्हाळ्यात विमा नाही म्हणून विद्युत संच बंद आहेत. हा योगायोग म्हणावा की निवडणुकीचा परिणाम आता ऐन उन्हाळ्यात विमा नाही म्हणून विद्युत संच बंद आहेत. हा योगायोग म्हणावा की निवडणुकीचा परिणाम दाभोळ = राजकारण हे तर उघड आहे.\nप्रकाश घाटपांडे [03 Apr 2009 रोजी 16:18 वा.]\nविचार करा, महाराष्ट्रातल्या अथवा भारतातल्या कोणत्याही ग्रामिण भागात जिथे लोकं दिवसातुन एका बसची वाट पाहतात, तिथे नॅनो गेली तर हे वरदान नाही का\nब्रेड मिळत नाही तर हे लोक केक का खात नाहीत या फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी इतिहासात कुठेतरी वाचल्याचे आठवते. नॅनोचा ग्राहक वर्ग कुठला आहे या फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी इतिहासात कुठेतरी वाचल्याचे आठवते. नॅनोचा ग्राहक वर्ग कुठला आहे तिची कार्यक्षमता कुठल्या भुभागावर टिकणार आहे तिची कार्यक्षमता कुठल्या भुभागावर टिकणार आहे खेड्यातील रस्ते कसे\nग्रीन गॉबलिन [03 Apr 2009 रोजी 16:30 वा.]\nलोकांकडे कर्ज काढून गाड्या घ्यायला पैसे एकवेळ असतात हो पण पेट्रोल कर्ज काढून कुठे मिळतं पेट्रोल, गाडीचं सर्विसिंग, मेटेन्सन्स याचा खर्च नॅनो झाली म्हणून कमी होणार का पेट्रोल, गाडीचं सर्विसिंग, मेटेन्सन्स याचा खर्च नॅनो झाली म्हणून कमी होणार का आणि समजा झाला तरी इतका सगळा खर्च सार्वजनिक वाहतूक सोयीपेक्षा कमी असणार का\nकेक रोज खाता आला तरी पचायला नको का\nकेक रोज खाता आला तरी पचायला नको का\nहाच तरा खरा मुद्दा आहे. गाडी लाखाला आहे म्हणून घेतली असे किती जण करतील लाखात गाडी उपलब्ध आहे हीच सोय. बाकी नखरे हे नेहमी प्रमाणेच असणार आहेत. ते ज्याला परवडणार तोच गाडी घ्यायचा विचार करणार. उगाच आहेत लाख म्हणून घ्या नॅनो असे थोडेच होणार आहे लाखात गाडी उपलब्ध आहे हीच सोय. बाकी नखरे हे नेहमी प्रमाणेच असणार आहेत. ते ज्याला परवडणार तोच गाडी घ्यायचा विचार करणार. उगाच आहेत लाख म्हणून घ्या नॅनो असे थोडेच होणार आहे बाजारात एक स्वस्त आणि चांगला पर्याय उपलब्ध झाला हे सत्य आहे. याचा अर्थ प्रत्येकजण गरजा सोडून गाडी घेईल असे नाही.\nसार्वजनीक वाहतुकीच्या आनंदी आनंदाने दुचाकी हा परवडणारा, कमी जागा व्यापणारा पर्याय ही गरज बनली आहे. चारचाकी अजुन सुद्धा भारतात गरज नाहीये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3532", "date_download": "2018-04-23T19:20:25Z", "digest": "sha1:D3VW26ZRXVVTS4ZKGFIDHMS5643LFAST", "length": 39037, "nlines": 191, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली.\nआंतरजालावर भ्रमण करीत असतांना आणि गूगलमध्ये ’मराठी’ असा शोध घेत असतांना ’A Short Account of the Railways’ अशा नावाचे एका पुस्तकाचे नाव समोर आले. ह्या शोधामध्ये हे इंग्रजी पुस्तक कोठून शिरले अशा कुतूहलाने पुस्तक प्रत्यक्ष उघडले आणि असे आढळून आले की हे पुस्तक वस्तुत: मराठीत आहे. लॉर्डनर नावाच्या साहेबाच्या Railway Economy नामक पुस्तकातील काही मजकूराचे भाषांतर करून पुस्तक तयार करण्यात आले आहे. भाषान्तरकार कृष्णशास्त्री भाटवडेकर आणि मुद्रक गणपत कृष्णाजी असून Deccan Vernacular Society च्या विद्यमाने ते प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे प्रसिद्धिवर्ष १८५४ असे छापले आहे. (जिज्ञासूंना गूगल बुक्समधील हे पुस्तक http://tinyurl.com/3r6r3ja येथे पाहाता येईल.)\nहे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली. त्या प्रसंगानंतर एका वर्षाच्या आतबाहेरच हे पुस्तक छापण्यात आले. कोठल्याच बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा एतद्देशीय नेटिवांना चमत्कारासारखाच वाटत होता. ती आगगाडी कशी धावते आणि तिच्या मागची व्यवस्था कशी आहे हे सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगण्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिति झाली आहे\nआगगाडीचे एंजिन कसे काम करते येथपासून गाडीचे तिकीट कसे काढावे आणि गाडीतून सामान कसे घेऊन जावे हे बाळबोध पद्धतीने समजावून सांगितलेले वाचण्यास आज मोठी मौज येते पण त्या काळातील साधाभोळया प्रवाशांना सगळेच नवीन असणार ह्या वर्णनापैकी पुष्कळसे वर्णन नुकत्याच सुरू झालेल्या हिंदुस्तानी गाडयांना लागू दिसत नाही. ते इंग्लंड अथवा युरोपातील गाडयांबद्दल मुख्यत्वेकरून असावे असे दिसते. ह्या बाळबोध वर्णनामध्ये एकदोन मजेदार तपशील मिळतात. सर्व ठिकाणी ’गाडीची रांग’ असा शब्द train अशा अर्थाने वापरला आहे. गाडयांना ब्रेक लावून थांबवण्याची पद्धत नव्हती, त्याऐवजी गाडी स्टेशनात पोहोचण्याच्या अलीकडेच एंजिन आणि डबे ह्यामधील जोड काढून टाकून एंजिन वेगाने पुढे जाई आणि किल्लीवाला विशिष्ट स्थानी ते एंजिन पोहोचताच रूळ बदलून एंजिनाला शेडकडे पाठवी आणि लगेच किल्लीने रूळ पहिल्यासारखे करून त्यांवरून उरलेले डबे हळू वेगाने घरंगळत स्टेशनाकडे जात असे वर्णन आहे. शेडमध्ये एंजिनाच्या तोंडाची दिशा बदलण्यासाठी एका फिरत्या गोल प्लॅटफॉर्मवर एंजिनास आणून तो प्लॅटफॉर्म पुरेसा फिरवण्याची पद्धत होती. (अशी सोय मी फार वर्षांपूर्वी जुन्या MSM - Madras and Southern Maratha Railway च्या एका छोटया स्टेशनात पाहिल्याचे आठवते.) असे कित्येक मनोरंजक तपशील पुस्तक चाळल्यास वाचायला मिळतील.\nपुस्तकाच्या शेवटाशेवटाला १६ एप्रिल १८५३ च्या पहिल्या प्रवासी गाडीच्या बोरीबंदर-ठाणे फेरीचे वर्णन आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. (ह्या वर्णनाच्या शीर्षकात वर्ष १८५४ असे पडले आहे ती मुद्राराक्षसाची चूक आणि निष्काळजी प्रूफ़रीडिंग आहे असे दिसते.)\nपुस्तकात काही मनोरंजक चित्रे आहेत तीहि खाली देत आहे. प्रथम दोन पूल आहेत. पैकी पहिला कोणता असावा ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय़ वर उल्लेखिलेल्या पहिल्या पहिल्या प्रवासाच्या वर्णनात माहीम आणि शीवच्या पुलाचा एक ओझरता उल्लेख आहे तोच हा असेल काय वर उल्लेखिलेल्या पहिल्या पहिल्या प्रवासाच्या वर्णनात माहीम आणि शीवच्या पुलाचा एक ओझरता उल्लेख आहे तोच हा असेल काय तसे असेल तर शीवनंतरच्या खाडीवर तो असेल काय तसे असेल तर शीवनंतरच्या खाडीवर तो असेल काय अशी एक खाडी होती असे मी वृद्ध लोकांकडून ऐकल्याचे स्मरते. दुसरा पूल ठाण्यापलीकडचा खाडीवरील पूल दिसतो. मे १८५४ मध्ये गाडी कल्याणपर्यंत जाऊ लागली कारण खाडीवरचा २२ कमानींचा पूल बांधून तोपर्यंत पूर्ण झाला होता. पूल अद्याप उभा आहे पण लवकरच पाडला जाईल असे दिसते. (http://tinyurl.com/6z65yl6). ह्या पुलाचे सर्वत्र पाहायला मिळणारे चित्रच खाली देत आहे. हे चित्र पुस्तकातील नाही. सर्व ठिकाणी ह्या पुलाचे नाव Dapoorie Viaduct असे आढळते. हे नाव असे का असावे ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय\nत्यामध्ये तिसरे चित्र एका छोटया बोगद्याचे चित्र आहे. ठाणे-कल्याणमधील लोकलच्या रुळांवरचा एखादा बोगदा तो असावा काय कारण ठाण्यापर्यंतच्या प्रवासात बोगदा कोठेच असायचे कारण नाही.\nत्या नंतरची बोरीबंदर आणि भायखळा स्टेशनांची चित्रे मजेदार आहेत. आजच्या तेथील स्टेशनांशी त्यांचे काही नातेगोते असेल असे वाटत नाही.\nअखेरीस १८५३ मधल्या एंजिनाची दोन चित्रे आहेत. तेथेच तुलनेसाठी अलीकडच्या काळातील महाकाय वाफेच्या एंजिनाची दोन चित्रे जोडली आहेत.\nपुस्तकाच्या अखेरीस एप्रिल १८५३ ते मे १८५४ ह्या काळातील महिनेवार उतारू संख्या आणि तिकिटाचे उत्त्पन्न असा तक्ता दिला आहे. त्यावरून असा तर्क निघतो एका प्रवासाचे दरमाणशी तिकीट ४ ते ६ आणे असावे आणि प्रत्येक दिवशी सरासरीने १००० मुंबई ते ठाणे हे प्रवास होत असावेत म्हणजेच ५०० प्रवाशांची रोज वाहतूक होत असावी.\nठाण्याच्या खाडीवरील Dapoorie Viaduct\nप्रबोधनकार [12 Nov 2011 रोजी 06:33 वा.]\nलोहमार्ग (लोखंडी रस्ते) जाणाऱ्या गावांच्या प्रगतीबद्दल मूळ लेखकाचा अंदाज आज तंतोतंत खरा ठरला आहे.\nपुलंचे एक वाक्य आठवले \" जुनी संस्कृती नदीच्या काठाने वसली होती, नवी संस्कृती रुळांच्या काठाने वसते आहे \".\nकाही वर्षांपूर्वींपर्यंत श्री पटवर्धन नावाचे गृहस्थ टाइम्स् ऑफ् इंडिया मध्ये भारतीय रेल् वे विषयी माहितीपूर्ण पत्रे लिहीत. हे श्री पटवर्धन रेल् वे मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करून निवृत्त झालेले होते. (त्यांचेही नाव अरविंदच असावेसे आठवते. नक्की नाही.) त्यांचे एक पुस्तकही प्रसिद्ध झालेले होते. त्यांच्या लेखातून कितीतरी मनोरंजक माहिती, रेल् कथा प्रगट झालेल्या आहेत. जी आय पी रेल् वे वरील सध्याच्या शीव स्थानकास त्या काळी माहिम रोड असे नाव होते, कारण माहिम हा महत्त्वाचा आणि मोठा प्रांत होता. जी आय् पी रेल् मार्गावरून माहिम येथे जाण्याचा मार्ग म्हणून माहिम रोड. शीव येथे खाडी तर होतीच होती. माहिमची खाडी थेट आत कुर्ल्यापर्यंत असून ती माहिम बेटाला साष्टीपासून विभागत असे. शीव भागातल्या दलदलीत रेल् मार्ग कसा टाकला गेला त्याचीही सुरस कहाणी त्यांच्याच लेखातून वाचलेली होती. सांताक्रुझ् विमानतळाचा विस्तार करताना कुर्ला भागातला खूप मोठा दलदलीचा पट्टा बुजवला गेला तसेच पूर्वीच्या कल्पना थिएटरच्या आसपासची टेकडीही पाडण्यात आली.\nगेल्या दोनतीन शतकांतल्या मुंबईविषयीच्या पुस्तकांमध्ये न.र.फाटक,गंगाधर गाडगीळ,गोविंद माडगावकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय भायखळा येथील जिजामाता उद्यानातल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात जुने बाँबे गॅझेटीअर्स् ठेवलेले आहेत. या व्यतिरिक्त अ.का. प्रियोळकर यांनी लिहिलेल्या काही चरित्रग्रंथांतूनही आनउषंगिक माहिती मिळते. डेविड् अब्राहम यांच्यकिंग्रजी पुस्तकाचा 'ऐक मुंबई तुझी कहाणी'हा यशवंत रायकर() यांनी केलेला अनुवादही बरीच माहिती देतो.\nनितिन थत्ते [12 Nov 2011 रोजी 07:16 वा.]\nत्यांचे नाव जी डी पटवर्धन असे होतेसे वाटते.\nसाठच्या दशकापर्यंत सध्याच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील भाईंदरच्या खाडीवरचा पूल* नव्हता. त्यामुळे मुंबईहून डहाणू, पालघर सूरत वगैरे दिशेने जाणार्‍या एसटीच्या बसेस ठाणे - भिवंडी - वाडा - मनोर अशा मार्गाने जात असत. पूर्व दृतगती मार्गाला अहमदाबाद हायवे न म्हणता घोडबंदर मार्ग म्हणत असत. (ठाणे येथील सध्याचा घोडबंदर मार्ग वेगळा)\n*माझ्या वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार बीबीसीआय रेल्वेला (आताची प रे) स्पर्धा होऊ नये म्हणून तो पूल बांधला नव्हता.\n१)पश्चिम द्रुतगतिमार्ग नव्हता तेव्हा पश्चिम उपनगरांतून मुंबईबाहेर जाण्यासाठी एकच रस्ता उपलब्ध होता तो म्हणजे घोडबंदर रोड्. हा रस्ता माहिम कॉज् वे पासून सुरू होऊन ठाणे जिल्ह्यातल्या वसई खाडीवरच्या घोडबंदर ह्या प्रमुख गावावरून पुढे भिवंडी मार्गे जाई. पश्चिम रेल् वे च्या पश्चिम काठाने हा रस्ता बोरिवली रेल् वे स्थानकापर्यंत येई. या स्थानकाच्या उत्तरेला असलेल्या रेल् वे फाटकातून हा रस्ता पूर्वेला उतरे आणि पुढे घोडबंदरवरून ठाण्यापर्यंत जाई. या रस्त्याच्या बोरिवली स्थानकापर्यंतच्या पश्चिमेकडील भागाला आता स्वामी विवेकानंद मार्ग म्हणतात. पूर्वेकडील मार्ग अजूनही घोडबंदर मार्ग म्हणूनच ओळखला जातो.\nसध्या पश्चिम दृतगतिमार्गाला काही लोक अहमदाबाद रस्ता म्हणतात तर पूर्व दृतगतिमार्गाला काही लोक आग्रा किंवा नाशिक रस्ता म्हणतात. खरे तर संपूर्ण भारताच्या दृष्टीने पाहाता अहमदाबाद रस्त्याला पश्चिम महामार्ग म्हणणे काहीसे योग्य आहे कारण पुढे मुंबईबाहेरही तो पश्चिम भारतातूनच जातो पण पूर्व दृतगतिमार्ग मात्र मुंबईपुरताच पूर्वेकडे आहे. एन्.एच्.४,एन्.एच्.८,एन्.एच्.१७ वगैरे क्रमांक निदान मुंबईत तरी संदर्भहीन आहेत.\n२)ते नाव जी.डी.पटवर्धनच असावे. धन्यवाद.\nजुना घोडबंदर रोड = हल्लीचा एस्व्ही रोड (\nजुना घोडबंदर रोड = हल्लीचा एस्व्ही रोड (पश्चिम द्रुतगती महामार्ग नव्हे)\nपश्चिम द्रुतगती महामार्ग नंतर बांधला गेला. पुढे याचे नामकरण 'अली यावर जंग मार्ग' असे करण्यात आले.\nदरम्यान त्याकाळच्या मुंबईचा छान नकाशा विकीपिडीयावर आहे तो येथे देत आहे. यातही एक रस्ता रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडून जाताना दाखवला आहे. हाच एस्व्ही रोड झाला असावा\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nअशोक पाटील् [12 Nov 2011 रोजी 09:54 वा.]\n\"हे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली.\"\n~ A Short Account of the Railways या पुस्तकात जर १६ एप्रिल १८५३ अशी तारीख असेल तर मग एम्.पी.एस्.सी.; यु.पी.एस्.सी. अभ्यासक्रमासाठी नियत केलेल्या पुस्तकांतील (आणि तत्संबंधी अनेक मार्गदर्शनपर पुस्तकांतील) मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वे प्रवासाची दिलेली तारीख \"२२ एप्रिल १८५३\" ही निश्चितच चुकीची मानावी लागेल. परीक्षेला बसणारी हजारो मुले/मुली '२२' हीच तारीख गृहीत धरतात. [तपासणारे परीक्षकही हीच तारीख ग्राह्य धरत असणार.] असो.\nबाकी हे पुस्तक वाचताना मजा येत आहे हे नक्की. विशेषतः १८५३ च्या सुमारासही \"प्रवाश्यांनी डब्यात तंबाखू ओढू नये\" या बाबत दिलेली सक्त ताकीद. त्याविरूद्ध वर्तन करणार्‍याला होणारा वीस रुपयापर्यंतचा दंड. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यात पुरुषानी जाणे गैर मानले जाणे. मुंबई-ठाणे पहिल्या प्रवासाचे वेळी रेल्वेच्या आजुबाजूला बोरीबंदरपासून भायखळ्यांपर्यंत \"तमासगिरांनी दाटला होता\" आदी उल्लेख\nया निमित्ताने आठवले ते ज्या तीन \"आगीच्या गाड्यांनी\" ते २०-२२ मैलाचे अंतर \"ओढले\" त्यांची नावे 'साहिब, सिंध, सुलतान\" अशी ठेवण्यात आली होती. मात्र यामागच्या कारणाचा या पुस्तकात कुठे उल्लेख आलेला नाही. [अर्थात ते तितकेसे महत्त्वाचेही नाही म्हणा.]\n@ राही ~ \"ऐक मुंबई तुझी कहाणी\" चे अनुवादक पुरुषोत्तम धाक्रस आहेत. (ना.सी.फडके यांचा ललितमध्ये \"ठणठणपाळ\" सदर लिहिणारे जयवंत दळवी नसून पुरुषोत्तम धाक्रस हेच आहेत असा पक्का समज होता. जो दळवीनी कधी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.)\nआज प्रतिसाद पाठवा वर टिचकी मारताना अंमळ घाई होतेय् खरी. ते डेविड् अब्राहमही टाइम्स् ऑफ् इंडियाचे स्तंभलेखक डेविड् हेच ना; की दुसरे कोणी जुन्या हिंदी सिनेमांतल्या डेविड् नामक चरित्र अभिनेत्याचे नाव डेविड् अब्राहम् होते का \nअशोक पाटील् [12 Nov 2011 रोजी 12:20 वा.]\nपरत होय, राही. \"डेव्हिड अब्राहम\" म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेता जे 'डेव्हिड' या नावाने पडद्यावर वावरत. \"हिस्ट्री ऑफ बॉम्बे\" च्या लेखकाचे नाव आहे डेव्हिड एम्.डी.\nपण असो. चालायचेच, या किरकोळ चुका असतात स्मरणासंदर्भात. तुम्हाला ते तपशील आठवतात तेच महत्त्वाचे.\nनितिन थत्ते [13 Nov 2011 रोजी 04:28 वा.]\nहिंदी चरित्र अभिनेते डेव्हिड यांचे नाव डेव्हिड अब्राहम चौलकर (चेउलकर) होते.\nडापूरी व्हायाडक्ट - दापोडीचा पूल\nथोडे गूग्लून पाहिल्यावर असे आढळले की 'डापूरी व्हायाडक्ट' नावाने दिले गेलेले प्रकाशचित्र हे मूळ मुंबईतील पुलाचे नसून पुण्याच्या पुलाचे आहे. हा बोपोडी -दापोडी दरम्यानचा (हॅरिस ब्रिज) रेल्वेपूल असावा.\nदापोडीला इंग्रजांचे ठाणे होते आणि लॉर्ड एल्फिन्स्टन दापोडीतच रहात असे. तसेच १८५४ मध्ये पुण्याकडूनही मुंबईच्या दिशेने रेल्वे मार्गाची बांधणी सुरू झाली होती. [BB&CI (Bombay Baroda & Central Indian) ]\nमूळ ब्रिटिश म्युझियममधील या चित्राचे वर्णन 'मुंबईजवळील पूल' असे आहे. त्या चित्राचा कर्ता अज्ञात असल्याने तो पूल नक्की कुठे आहे ते ब्रिटिश म्युझियमला देखील पक्के माहित नाही. त्यांनीच त्यासंदर्भात विचारणा केलेली आहे. पण या अर्धवट माहितीचा संदर्भ घेऊन इतर सर्व ठिकाणी हा पूल (सध्याच्या) बृहन्मुंबईतच असावा असे नमूद केलेले आढळते. हा दुवा पहावा - http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/d/019pho0000254s3...\nएकाच पुलाचा आहे असे माझे मत झाले आहे.\n(ब्रिटिश म्युझियम, विकी , पॅनोरामियो.कॉम आणि लालम यांचे प्रकाशचित्रांबद्दल आभार.)\nनितिन थत्ते [13 Nov 2011 रोजी 06:23 वा.]\n(दापोडीचा पूल असल्याची) माहिती बरोबर असावी. दापुरी हे नावही बरेचसे जुळते.\nफोटो पाहिल्यावर ठाणे खाडीवरील पूलाला इतक्या कमानी कशा असा प्रश्न पडलाच होता. शिवाय सध्या खाडीवर जो पूल आहे (ठाणे आणि कळवा यांच्या मध्ये) त्यातला काही भाग तरी लोखंडी गर्डर्सचा आहे (पक्षी-खाली 'उघडा असलेला').\nहा पूल दापोडीचाच दिसतो आहे.\nअरविंद कोल्हटकर [13 Nov 2011 रोजी 19:51 वा.]\nविसुनानांचे म्हणणे अगदी योग्य दिसते. मलाहि तीच शंका आली होती कारण ठाणे-कल्याण परिसरात 'दापूरी' असे नाव पुलाला द्यावे असे कोणतेच ठिकाण नाही.\nसुदैवाने दोन्ही चित्रे एकाच ठिकाणाहून, म्हणजे मुंबईहून गाडी पुण्याकडे येतांना पुलाच्या पुण्याकडील शेवटाच्या उजव्या हाताकडच्या बाजूने घेतलेले दिसतात आणि त्यामुळे दोन्ही चित्रांची तुलना सहज करता येते. त्यांमध्ये पुढील गोष्टी अगदी मिळत्याजुळत्या आहेत.\n१) जुन्या चित्रात १४ कमानींनंतर आणि नव्या चित्रात १३ कमानींनंतर आधारासाठी टेकू म्हणून केलेले काही बांधकाम दिसते, जसे बांधकाम चर्चेसमधील भिंतीनाहि केलेले असते. नव्या चित्रात एक कमान कमी दिसते ह्याचे कारण ते अधिक पुढून घेतलेले आहे. सर्वात अलीकडची कमानहि त्यात अर्धीच घेतलेली आहे.\n२) टेकूच्या पलीकडे दूरच्या अंतरात दोन्ही चित्रात ८ कमानी दिसतात. नव्या चित्रात त्या सहज दिसतात, जुन्यामध्ये त्या काळजीपूर्वक मोजले तर दिसतात.\n३) पुलाचा कठडा दोन्ही चित्रात सारखाच दिसत आहे.\n४) कमानींच्या बांधकामाचे तपशीलहि जुळते आहेत.\nजवळजवळ सर्वत्र, छापील पुस्तकांमधे आणि इंटरनेट संस्थळांमध्ये, जुने चित्राचे वर्णन 'ठाण्याची खाडी ओलांडताना हिंदुस्तानातील पहिली आगगाडी' असे आढळते. ते चुकीचे आहे असे दिसते. रेल्वे खात्याचीहि तीच समजूत आहे असे दिसते. (पहा http://www.irfca.org/gallery/Trips/west-konkan/ngrail/\nमात्र जुन्या 'दापूरी' पुलाचे चालू नाव हॅरिस ब्रिज आहे हेहि बरोबर दिसत नाही. रेल्वे पुलाशेजारीच जो रस्त्याचा पूल आहे त्याचे हे नाव आहे. माझ्या तर्कानुसार हे नाव १८९०-९५ सालातील मुंबईचे गवर्नर लॉर्ड हॅरिस ह्यांच्यावरून दिलेले असावे. १८८५ साली छापण्यात आलेल्या पूना डिस्ट्रिक्ट गॅझेटीअर च्या पान १५६ वर ह्याचे त्रोटक वर्णन आहे. (पहा http://tinyurl.com/768ztbh). त्यानुसार हा पूल १८४२ साली बांधला गेला आणि तो काही पक्क्या बांधकामाचा आणि काही लाकडी होता. गॅझेटीअरमध्ये त्याला कोणतेहि नाव नाही, यद्यपि पुण्यातीलच वेलस्ली आणि फिट्झेराल्ड ह्या पुलांची नावे देण्यात आली आहेत. शक्यता अशी असावी की गवर्नर हॅरिसच्या काळात ह्या पुलाचे लाकडी काम बदलून सर्व पूल पक्क्या कामाचा करण्यात आला आणि त्याला हॅरिसचे नाव देण्यात आले.\n(अवांतर - हॅरिस ह्यांचे क्रिकेटप्रेम प्रसिद्ध होते. ते इंग्लिश क्रिकेट टीमचे एकेकाळी कॅप्टन होते. हिंदुस्तानातील त्यांची कारकीर्द विशेष यशस्वी ठरली नाही. त्यांच्या क्रिकेटप्रेमातून क्रिकेटचे 'हॅरिस शील्ड' मुंबईत सुरू झाले. पहा http://en.wikipedia.org/wiki/Lord_Harris.)\nसहमत आहे आणि क्षमस्व.\nवरील प्रतिसादाशी संपूर्णपणे सहमत आहे.\nशिवाय माझ्या वरील प्रतिसादात चुकून ब्रिटिश म्युझियम असा उल्लेख झालेला आहे. तो ब्रिटिश लायब्ररी असा वाचावा. क्षमस्व\nअशोक पाटील् [14 Nov 2011 रोजी 07:12 वा.]\nयाच पुलाला पुणेकर \"संगम\" पूल म्हणूनही ओळखतात काय कारण या नावाचाही उल्लेख एकदोन ठिकाणी वाचल्याचे/ऐकल्याचे स्मरते.\nनाही.. तो हा नव्हे\nविकीमॅपियावर \"दापोडी व्हायाडक्ट\" Coordinates: 18°34'29\"N 73°50'6\"E\nसंगम पूल मुळामुठेच्या संगमाजवळ आहे तर डापूरी व्हायाडक्ट बोपोडी-दापोडीच्या दरम्यान आहे. त्याबद्दल अधिक माहिती -\nजुने फोटो आहेत. वर्णनानुसार संगम पूल आज रस्त्यावरील पूल असला तरी १९२६ पूर्वी तो रेल्वेचाच पूल होता. :\nअशोक पाटील् [14 Nov 2011 रोजी 10:55 वा.]\nसुरेखच. दोन्ही ठिकाणांची माहिती आणि संबंधित छायाचित्रही पाहाण्यास मिळाली. देशाच्या प्रगतीबाबत झालेल्या घडामोडींचा ऐतिहासिक धांडोळा घेत असताना काहीवेळा फोटोज् चे महत्व शब्दांपेक्षा किती जास्त ठसते हे या धाग्यावरून समजून येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-astrology-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-116041800013_1.html", "date_download": "2018-04-23T19:00:04Z", "digest": "sha1:TDFYLVCWHDGGPGVIYWI5OESRIT3WMLQ7", "length": 11702, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्योतिषशास्त्र (Astrology) : पारंपरिक भविष्यवाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्योतिषशास्त्र (Astrology) : पारंपरिक भविष्यवाणी\nजातक. यालाच होराशास्त्र म्हणतात. यात वैयक्तिक फलांचा विचार आहे.\nमद्य जसे विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी मुरविण्याठी ठेवलेले असते, त्यात ते गुणधर्म असतात, त्याचप्रमाणे एका विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी माणूस जन्माला येतो. त्यात ते गुणधर्म असतात. ज्योतिषशास्त्र याहून जास्त कसलीही हमी देत नाही.-- कार्ल गुस्ताव युंग.\nमाणसाच्या जन्मकाळी ग्रहनक्षत्रांची स्थिती पाहून त्यावरुन त्याच्या पुढील आयुष्यात घडणार्‍या घटनांचे भविष्य वर्तविणे म्हणजे जातक.\nदिवस, महिना, वर्ष यांचा नक्की कालावधी ठरविणे, कोणत्या दिवशी कोणते ग्रह, नक्षत्र आकाशात कोठे असतील हे सांगण्यासाठी गणित विभाग सिद्धांत मांडतो. सिद्धांतानुसार दर दिवशी त्या वर्षात येणार्‍या स्पष्ट स्थितीची नोंद दाखविणारे पुस्तक म्हणजे पंचांग.\nतिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही पंचांगाची पाच अंगे होत.\nचंद्राची गती सूर्याहून जास्त असते त्यामुळे चंद्र पुढे जातो. त्या दोघांमध्ये 12 अंश अंतर पडण्यास जो काळ लागतो, त्यास तिथी म्हणतात. एका चांद्रमासात 30 तिथी होतात.\nमग चंद्रसूर्य पुन्हा एकत्र येतात. अर्धीतिथी म्हणजे करण. (6 अंश अंतर).\nसूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत एक वार.\nसंपूर्ण नभाचे, 800 कलांचा एक असे 27 भाग केले, त्या प्रत्येक भागास, आणि तो क्रमिण्यास चंद्रास लागणारा काळ त्यास नक्षत्र म्हणतात.\nचंद्रसूर्यांच्या भोगांची(क्रमिलेल्या अंतरांची) बेरीज करून त्यावरून 800 कला बेरीज होण्यास लागणारा काल म्हणजे योग होय.\nसाप्ताहिक राशीभविष्यफल 17 ते 23 एप्रिल 2016\nवर्ष 2016मध्ये शनीची साडेसाती\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nतळहातवरील भाग्यरेष (Fate Line) दाखवेल तुमचे भाग्य..\nयावर अधिक वाचा :\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2444", "date_download": "2018-04-23T19:39:11Z", "digest": "sha1:K5QBD6GNAQPMZA3DDPNZJSOBLOGFKTWT", "length": 10506, "nlines": 69, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आमचे ग्रह फिरले! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकायद्याचा वापर करून ज्योतिषशास्त्राची दडपशाही करण्याला माझा पूर्ण पाठिंबा होता. न्यायालयाला ते मान्य नाही. तुमचे मत काय\nहे प्रकरण पुन्हा न्यायप्रविष्ट करणे शक्य आहे काय इतर कोणी त्यासाठी उत्सुक आहे काय\nप्रकाश घाटपांडे [29 Apr 2010 रोजी 03:02 वा.]\nया प्रकरणाची सुरवात झाली याबाबत युजीसी आणि फलज्योतिष हे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद मधीलल् प्रकरण पहावे.\nभारतात अशा प्रकारची बंदी अशक्य आहे. जर बंदी आली तर ज्योतिषाचा धंदा दुप्पट होईल. याबाबत न्यायालयीन लढाई केवळ तांत्रिक बाब आहे.\nलॉर्ड बेंटिंक अधिक आशावादी होता.\nसध्या आपण प्रस्थापित आहोत. Of the people by the elite समाज मला चालेल. 'हजार फुले फुलू द्या' हे रडगाणे लूजर्स गातात.\nग्राहक संरक्षण कायद्यात ज्योतिषाचा समावेश का करू नये याचे उत्तर वरील दुव्यात सापडले नाही. असंतुष्ट जातकांना फसवणुकीविरुद्ध दाद मागण्याचा हक्क असावा. Counting the hits and ignoring the misses ही प्रथा मोडण्यासाठी अशा प्रसिद्धीचा उपयोग होईल.\nभारतात अशा प्रकारची बंदी अशक्य आहे. जर बंदी आली तर ज्योतिषाचा धंदा दुप्पट होईल.\nप्रकाशरावांशी या मुद्यासंदर्भात पूर्ण सहमत आहे. मुद्दा जर ज्योतिष्य हे शास्त्र नाही, त्याच्या मागे लागून स्वतःचे आयुष्य आणि कर्तुत्व कोणी गमावू नये असे असेल. तर त्याला उपाय लोकशिक्षण आहे. जर आपल्या (कुणाच्याही) ओळखीत जर कोणी असे असहाय्यतेमुळे करत असेल (अथवा असहाय्य नसतानाही) तर त्याला तसे करू नये हे सांगणे महत्वाचे.\nआज मटक्यावर बंदी आहे, आकडे लावण्यावर बंदी आहे, म्हणून ते करणारे थांबतात का माझा एक गुजराथी मित्र सांगायचा की त्यांच्या गावात, टपरीवर, \"आधा ग्लास कोक\" मागितला की उरलेला अर्धा ग्लास हा कुठल्यानकुठल्या मद्याने भरून येयचा.. कारण गुजराथ मधे दारूबंदी\nहे प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्यात आणले तर काय कुडमुडे पण दरवाजाबाहेर \"डिसक्लेमर\" लावतील. मग मूळ उद्देश साध्य होईल का याचा अर्थ ते करू नये असाही नाही, पण त्याच्या यशाच्या म्हणून मर्यादा आहेत. कॅसिनोच्या बाहेर पण जुगाराविरुद्ध तत्वज्ञान असते आणि \"धुम्रपान हे आरोग्याला हानिकाऱक आहे\" असे सिगरेट्सच्या पाकीटांवर लिहीलेले असते...\nबाकी कालच्या बातमीमुळे मला अजून एक प्रश्न पडला. हेच जर मुरली मनोहर जोशी अथवा रालोआच्या काळात घडले असते तर ती बातमी एव्हढीच आली असती का अजून मोठी (हे निरीक्षण करताना, जोशी/रालोआ यांची बाजू घेण्याचा उद्देश नाही आहे).\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nबातमीवरून पूर्ण उलगडा होत नाही.\nप्रमोद सहस्रबुद्धे [29 Apr 2010 रोजी 16:52 वा.]\nही बातमी आज सकाळी हिंदुस्तान टाईम्स मधे वाचली. याचिकाकर्त्यांना भेटायची इच्छा आहे. बहुदा भेटू शकेन असे दिसते.\nआपल्या कडे ड्र्ग आणि म्याजिकल आक्ट आहे. यात असे म्हटले आहे की अशा प्रकारच्या करणी वा दिव्यौषधीं कोणी जाहिरात करु नये.\nखूप ठिकाणी असा गैरसमज आहे की या कायद्याखाली हा व्यवसाय करायला बंदी आहे. तशी ती नाही. मात्र त्याची जाहिरात केल्यास हा कायदा लागू होतो. माझ्या माहितीनुसार याची शिक्षा तीन महिन्यापर्यंत आहे म्हणून तो अजामीनपात्र गुन्हा ठरत नाही.\nआता ज्योतिषविद्येची जाहिरात केली जाऊ नये. असे काहीसे याचिकाकर्त्यांचे म्हणणे दिसते. (हा माझा कयास आहे.)\nमला यात फारसे गैरदिसत नाही.\nरिकामटेकडा यांच्या एलिटिस्ट सुराज्य या कल्पनेशी मी असहमत आहे.\nत्याच बरोबर ज्योतिषव्यवसायबंदी हा कायदा मला फारसा पसंत नाही.\nग्राहक न्यायालयात दाद मागायला मला वाट॑ते कुठलाच कायदा आडवा येत नाही. ज्योतिषी आणि ते पैसे देऊन ऐकणारा यात ग्राहक-विक्रेता संबंध येतोच. मात्र यातला मी तज्ञ नाही.\nड्रग्ज ऍन्ड मॅजिकल रेमेडीज कायद्यात अशी खास तरतूद आहे की त्यात नमूद गुन्हे दखलपात्र असतील.\nडिस्क्लेमर न छापणार्‍यांवर ज्योतिषव्यवसायबंदी करण्याची कल्पना ही इन्फॉर्म्ड कन्सेन्टच्या अपेक्षेशी सुसंगत वाटते.\nएलिटिस्ट सुराज्य आदर्श नाही पण लेसर ऑफ टू इव्हल्स तरी आहे ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3335", "date_download": "2018-04-23T19:39:41Z", "digest": "sha1:45QQCXZ2Y46FRMCPRX72MN3M6BPMLBMH", "length": 43500, "nlines": 225, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देव किती ? बोटांवर मोजण्याएवढेच | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली \" तेहेतीस कोटी \" ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.\n(१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही.\n(२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या.\n(३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्‍या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा. सातेरी, भुमका, पिडारी, मरीआई, तसेच भैरोबा, रवळनाथ, वेताळ, अय्यनार इत्यादी. प्रत्येक कुलाच्या विशिष्ट उपास्य देवता, उदा. खंडोबा, ज्योतिबा, भवानी, योगेश्वरी, शांतादुर्गा, व्याघ्रेश्वर, इत्यादी. खरे म्हणजे या देवताच आदीमदेवता म्हणावयास पाहिजेत. पण उच्चवर्गीयांनी यांतील बर्‍याच जणांना शंकर, पार्वती, विष्णु यांचे अवतार वा सेवक असे रूप देऊन त्यांचा समावेश (२) मध्ये केला.\n(४) क्षुद्र देवता : क्षुद्र व शूद्र यांचा घोळ घालू नका. क्षुद्र म्हणजे दुय्यम. हा शब्दप्रयोग पूर्वीपासून चालू आहे. यात कोणाला हिणवावयाचे असे नसून (२) मधील देवतांपासून वेगळे दाखवयाचे असते. गावाच्या सीमेवर, पडक्या भिंतीवर, एखाद्या शीळेवर शेंदूराने त्रिशूळ काढून त्या देवतेचे\nस्थान दाखवले असते. सामान्यत : या देवता उग्र-भयंकर असतात व त्या मांस-मद्याच्या नेवैद्याचा आग्रह धरतात.खेडोपाडी यांचा प्रभाव दांडगा असतो व संतांनी प्रयत्न करूनही त्यांचे ग्रामजीवनावरील अधिराज्य आजही लक्षणीय आहे.\nआता देव किती या प्रश्नाचे उत्तर शोधावयास एक दंडक असा लावू की ज्यांची मोठ्या प्रमाणात देवळे आहेत व ज्यांची पूजा करणारे भक्त संख्येने जास्त आहेत त्यांचीच गणना करणे उचित ठरेल. तेव्हा (१) मधील देव बाद करू. (३) व (४) मधील देव मोजणे अशक्य आहे; तेही सोडून देऊ. शनी, सूर्य,नरसिंह इत्यादींची ५-१० देवळे सापडतील पण त्यांचाही विचार करण्याची गरज नाही. उरले किती \nविष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला) इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे \" वैष्णव \". सर्व हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व उपपंथ लक्षणीय आहेत.\nशंकर यांनी अवतार घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ऊपासकांना \" शैव \" म्हणतात. शैवांत अनेक पंथ आहेत. आसेतुहिमाचल देवळे आहेत.\n( पसंती डोंगर-दर्‍यांची)र. विष्णूपेक्षा थोडा \"कडक \" देव. शांभवी चालते.\nदेवी (पार्वती व तिची रुपे) शक्ती ही एक प्राचिन व लोकमान्य देवता आहे, उपासकांना \" शाक्त \" म्हणतात. दानवमर्दिनी हे रूप जास्त आवडते असल्याने शंकरापेक्षाही जास्त उग्र रुप आढळून येते. तांत्रिक उपासनेत देवी व शिव यांना प्राधान्य दिले गेले आहे.\nगणपती हा जरा सौम्यच देव आहे. थोडे दैत्य मारले हे खरे पण देवाने असे काही करावे अशी अपेक्षा असते म्हणून. बाकी कार्यारंभी वंदन करावयाचा मान असल्याने सर्वत्र संचार. उपासकांना \"गाणपत्य \" म्हणतात.\nकार्तिकेय शंकर परिवारातला शेवटचा देव. दक्षिणेत जास्त उपासना केली जाते. सुब्रह्मण्य व मुरुग ही दुसरी नावे.\nहनुमान रामाचा दास (दास हनुमान ) म्हणून प्रसिद्ध असला तरी यक्ष पूजेतून आलेल्या या देवाची \" वीर हनुमान \" ही ओळख ग्रामीण भागात आढळून येते.याची देवळे व भक्तगण मोठ्या संख्येने आढळतात.\nजर वर सांगितलेली व्याख्या मानली तर विष्णु, राम कृष्ण, विठ्ठल, शंकर, देवी, गणपती, कार्तिकेय व हनुमान एवढेच देव उरतात.एखादा राहिला असला तर तो धरूनही बोटांवर मोजता येतील एवढेच \" देव \" खरे.\n(श्री. प्रमोद देव यांनी उपक्रमवर नाव बदलण्याचा इरादा व्यक्त केला असल्याने त्यांची गणना येथे केलेली नाही.)\nखंडोबा म्हणजे स्कंदच ना आणि व्यंकटेश हे विष्णूचेच रूप का आणि व्यंकटेश हे विष्णूचेच रूप का आणि दत्ताची गणना का नाही केली आणि दत्ताची गणना का नाही केली ते तिन्ही देवांचे एकत्रित रूप असले तरी आज त्याची उपासना स्वतंत्रपणे आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते. परशुरामाला देव मानणाराही एक मोठा लोकसमूह आहे.\nखंडोबा, भैरव, मल्हारिमार्तंड वगैरे शंकराचे अवतार, आणि व्यंकटेश हा विष्णूचा. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. देवळांच्या संख्येवरून देवांची लोकप्रियता मोजायची झाली तर शंकराचा नंबर पहिला आणि विष्णूचा दुसरा लागेल. विठ्ठलाचा नंबर लागणारच नाही. मारुतीचा तिसरा आणि साईबाबाचा चौथा लागावा.--वाचक्नवी\nदेवळांच्या संख्येवरून देवांची लोकप्रियता मोजायची झाली तर शंकराचा नंबर पहिला आणि विष्णूचा दुसरा लागेल. विठ्ठलाचा नंबर लागणारच नाही. मारुतीचा तिसरा आणि साईबाबाचा चौथा लागावा\nसाईबाबांना ४थ्या नंबराचे पद मिळण्याचे नेमके कारण काय असावे इतकी प्रसिद्धी का मिळाली असावी\nसाईबाबांबद्दलचा प्रश्न मलाही पडला आहे, त्यांची स्वतःची अशी काही शिकवण आहे असेही मला ऐकून माहित नाही.\nजेव्हा जेव्हा एखादा डोंगर, नदीकाठ, मोकळे मैदान, रस्त्याचा कोपरा किंवा रस्त्याचा कमी वर्दळीचा हिस्सा, सार्वजनिक कामासाठी राखून ठेवलेला भूखंड किंवा मालकाने दुर्लक्षित केलेला जमिनीचा तुकडा जर बळकावायचा असेल तर तेथे आधी साईबाबाची तसबीर, नंतर मातीची किंवा प्लॅस्टर ऑफ् पॅरिसची लहान मूर्ती आणि नंतर मूर्तीभोवती देऊळ बांधतात. अशा प्रकारे बांधलेली देवळे महाराष्ट्रात भरपूर आहेत आणि हळूहळू दक्षिण भारतात त्यांचा विस्तार होत आहे. शेंदूर लावलेला दगड किंवा थडग्यासारखा दिसणारा एखादा उंचवटा जे काम पूर्वी करीत असे तेच काम हल्ली ही साईबाबाची देवळे करतात. साहजिकच मारुती-गणपतीच्या पाठोपाठ सध्या, साईबाबांच्या देवळांचे नाणे जास्त चलनात आहे.--वाचक्नवी\nसमाजात नव्या गटाकडे आर्थिक/राजकीय बळ आले की त्यांना अस्मितांचे वेगळेपण जपण्याची गरज भासते असे मला वाटते. प्रस्थापितांचे महत्व नाकारणार्‍या सत्यनारायण, संतोषी माता, साईबाबा, इ. ना सबाल्टर्नांनी जवळ केले असावे.\nब्रह्मदेवाचा उल्लेख राहून गेला आहे.\nलेख वाचून मजा वाटली.\nवर्ग ३ आणि ४ वगळण्याचे कारण तितकेसे पटले नाही.\n(विठ्ठलाच्या देवळांची संख्या कितीशी आहे सूर्यमंदिरांपेक्षा बहुधा कमीच असावी. अगदी ब्रह्ममंदिरांपेक्षाही कमी असावी. कित्येक गावांतील ब्रह्ममंदिराच्या पुजार्‍यांनी मला सांगितलेले आहे - ब्रह्ममंदिरे दोनच : एक आमचे _(लोणार/बह्मकर्मळी...इ.इ.)_ गावातले, आणि दुसरे राजस्थानातील पुष्कर येथील सूर्यमंदिरांपेक्षा बहुधा कमीच असावी. अगदी ब्रह्ममंदिरांपेक्षाही कमी असावी. कित्येक गावांतील ब्रह्ममंदिराच्या पुजार्‍यांनी मला सांगितलेले आहे - ब्रह्ममंदिरे दोनच : एक आमचे _(लोणार/बह्मकर्मळी...इ.इ.)_ गावातले, आणि दुसरे राजस्थानातील पुष्कर येथील ज्यांचे प्रमुख आराध्यदैवत विठ्ठल आहे, अशा भक्तांची संख्या ब्रह्मभक्तांपेक्षा अधिक आहे, हे खरेच आहे. पण तो मुद्दा वेगळा आहे.)\nकाही असो. शरद म्हणतात, त्याप्रमाणे देवळांची खानेसुमारी करून संख्येनुसार क्रमवारी लावता येईलच. (अथवा \"तुमचे प्राथमिक आराध्यदैवत कुठले तुम्ही बहुतेक करून कुठल्या देवळात जाता तुम्ही बहुतेक करून कुठल्या देवळात जाता\" असे सर्वेक्षण करून त्या आकड्यांची संख्येनुसार क्रमवारी लावता येईल.) त्यातील वराच्या क्रमांकांमध्ये शरद यांनी सांगितलेले देव येतील बहुधा.\nपण त्या क्रमवारीत \"क्ष क्रमांकाच्या वरचे क्रमांक मोजण्यालायक, खालचे बिगरमोजण्यालायक\" असे म्हणणे थोडेसे लहरी वाटते.\nविनायक गोरे [13 Jun 2011 रोजी 03:03 वा.]\n(विठ्ठलाच्या देवळांची संख्या कितीशी आहे सूर्यमंदिरांपेक्षा बहुधा कमीच असावी. अगदी ब्रह्ममंदिरांपेक्षाही कमी असावी.\nहे विधान बरोबर नाही. खाली एक दुवा दिला आहे. त्यात ठिकठिकाणच्या विठ्ठलमंदिरातून आषाढी एकादशी कशी साजरी झाली याची वर्णने आहेत. यावरून महाराष्ट्रामधील विठ्ठल मंदिरांची संख्या (एकूण सूर्य, ब्रह्ममंदिरांपेक्षा) बरीच असे समजण्यास वाव आहे.\nअनेक ठिकाणी शंकराची आद्य देवता/निर्माता/अनादी अनंत वगैरे नोंद केलेली असते ना मग वेदांत (जे सर्वात आद्य मानले जातात तिथे)शंकराचा देव म्हणून उल्लेख कसा काय् नाही\nवेदांत रुद्र ही देवता आहे. पण ती विघ्नकारक,यज्ञविध्वंसक आहे. त्याची प्रार्थना सर्व सुरळीत व्हावे याकरिता आहे. पुराण काळात हे बदलून रुद्राला महादेव म्हणून ज्येष्टता मिळाली.\nशंकर हा अनादी नाही ही माहिती रोचक आहे.\nबाबासाहेब जगताप [10 Jun 2011 रोजी 14:19 वा.]\nदेवांच्या खानेसुमारीबद्दलच्या सहज कल्पनेने देवांचे क्षुल्लकत्व प्रकर्षाने जाणवले. बाकी प्रतिसादांपैकी परशुराम भक्तांच्या मोठ्या संख्येचा दावा करणारा प्रतिसाद मजेशीर वाटला\nप्रमोद सहस्रबुद्धे [12 Jun 2011 रोजी 09:43 वा.]\nदेवांची खानेसुमारी करायची झाली तर कुठलेही देव सोडू नयेत. ग्रामदेवता कुलदेवता वगैरे अगणित नसणारच. उलट त्यांच्यातील वैविध्य जाणून घ्यायला आवडेल. (कधीतरी देवांचा कोश करण्याचा प्रयत्न करावा म्हणतो.)\nकधी लोकप्रियतेनुसार तर कधी पुराणात नसल्याने तुम्ही देव गाळले आहेत. अपवाद फक्त विठ्ठलाचा. विठ्ठलाला धरले तर बालाजी, जगन्नाथ, खंडोबा, अय्यप्पा, मुरुगन (मला असे वाटते की हा कार्तिकेय नसावा), दुर्गा, गौरी, मरिआई, लक्ष्मी, सरस्वती(हिची देवळे आहेत.), तुळजाभवानी हे तितकेच महत्वाचे देव आहेत. सर्व देव्या एकत्र मोजण्याचा प्रकार निषेधार्ह\nमारुतीला धरले तर नंदीला सोडायला नको. (नंदीची स्वतंत्र मंदिरे आहेत.) दगडाला शेंदूर फासले की मारुती होतो म्हणतात. मारुतीला मुख्य देव म्हणायचे आणि दगडावरचे क्षुद्र. हे देखिल बरोबर नाही.\nब्रह्माला सोडायला नको. दक्षिणपूर्वेत ब्रह्मा हे मोठे दैवत असावे. (भरपूर देवळे सापडतात.)\nया सोबत साईबाबा या अति लोकप्रिय दैवताचा समावेश व्हायला हवा. दत्ता बद्दल वर म्हटलेच आहे. ज्योतिबा, काळूबाई ही दैवते देखिल बरीच लोकप्रिय आहेत.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.शरद यांनी जो दंडक घालून दिला आहे तदनुसार त्यांनी मोजलेली देवसंख्या तत्त्वतः मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा.मात्र श्री.प्रमोद सहस्रबुद्धे निर्देश करतातः\"सर्व देव्या एकत्र मोजण्याचा प्रकार निषेधार्ह (ह.घ्या.)\"..ते गंभीरपणे घ्यायला हवे.लक्ष्मी,सरस्वती,पार्वती या तीन प्रमुख देव्या आहेतच.सर्वांना देवी या एकाच नावाखाली गुंडाळता येणार नाही.\nही झाली तात्त्विक देवगणना.भक्तांची देवविषयक भूक अशम्य असते.कितीही देवांचे दर्शन घेतले तरी त्यांचे समाधान म्हणून होत नाही.त्यांना आणखी,आणखी आणि अधिक आणखी देव हवे असतात.\nगणपती हा एक देव आहे.स्थानिक भक्तांच्या सोयीसाठी त्या त्या ठिकाणी मंदिर असणार, त्यात मूर्ती असणार,सर्व ठिकाणच्या मूर्ती सारख्या नसणार,गणेश-गजानन-विनायक असे काहीतरी नाव असणार हे ठीक. पण शेवटी गणपती देव एकच असायला हवा ना.पण अनेक गणेशभक्तांना वारंवार आठ ठिकाणी जाऊन आठ गणपतींचे दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, हे काय.पण अनेक गणेशभक्तांना वारंवार आठ ठिकाणी जाऊन आठ गणपतींचे दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, हे काय मला तर हे पटतच नाही\n--पण अनेक गणेशभक्तांना वारंवार आठ ठिकाणी जाऊन आठ गणपतींचे दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, हे काय मला तर हे पटतच नाही मला तर हे पटतच नाही\nलोकांकडे ३,४ टू व्हीलर असतात, २-३ चारचाक्या असतात, २-३ मोबाईल कनेक्शन असतात, १-२ इंतरनेट कनेक्शन असतात, ४-५ जोडे असतात, २०-२५ शर्टस् आणि ट्राऊजर असतात... आता का असतात ते ज्याला-त्याला ठावुक आणि आपण कोण त्यास जाब विचारणार ह्या वस्तु विकल्या गेल्या नाही तर इकॉनॉमी कशी वाढणार ह्या वस्तु विकल्या गेल्या नाही तर इकॉनॉमी कशी वाढणार लोकांना नव्या नोक-या कशा मिळणार लोकांना नव्या नोक-या कशा मिळणार पगारवाढ कशी देणार त्यामुळे काही गोष्टी पटल्या नाहीत तरी ती वैयक्तिक बाब आहे असे समजावे.\nम्हणजे देव सुद्धा मानवाने बनवलेल्या इतर गाडी, चपला, फोन वगैरेसारखी एखादी कमॉडीटी आहे असे तुम्हाला वाटते तर. गंमत आहे.\nआहे पण ती तुमच्या विचारपद्धतीची \nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nएखादे पुस्तक तुमच्या फार आवडीचे आहे.म्हणून त्या पुस्तकाच्या आठ प्रती खरेदी करून त्या वाचत बसणार का ते पुस्तक तुम्हाला आठदा वाचायचे असेल तर एकच प्रत पुनःपुन्हा आठदा वाचली तर चालणार नाही का\nतद्वत गणपती हा तुमचा आवडता देव आहे.तुम्ही पुण्यात राहाता.तर प्रतिदिनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले तर चालणार नाही का अष्टविनायक यात्राच करायला हवी काय अष्टविनायक यात्राच करायला हवी काय ते आठ गणपती मूलतःच भिन्न आहेत असे मानणे हे अज्ञान नव्हे काय\n--आठ गणपती मूलतःच भिन्न आहेत असे मानणे हे अज्ञान नव्हे काय\nते भिन्न नाहीत हे सिद्ध करा. दुवे द्या, तरच् तुमच्या क्लेमला विश्वासार्हता मिळेल.\nया मोरॉनला हाकलण्याची सुपारी कुणीच घेत नाही काय\nहेलो डॉ. रीवर्क हिलरी, तुमच्या प्रतिसादाला येथे कोणी भीक घातलेली दिसत नाही अजुन. :-)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nतो तुमचा (श्री.गिरीश यांचा) प्रतिसाद वाचून कुणाही विचारी व्यक्तीला उद्विग्नता येणे साहजिक आहे. त्यावेळी मुखातून जो सहजोद्गार येतो त्याचे ते लिखित रूप आहे. कुणाला सुपारी देण्याचे आवाहन नव्हे असे मला वाटते.\n--तो तुमचा (श्री.गिरीश यांचा) प्रतिसाद वाचून कुणाही विचारी व्यक्तीला उद्विग्नता येणे साहजिक आहे. ---\nवरील वाक्यातील \"विचारी व्यक्तिला\" ह्या संदर्भाशी १००% सहमत. :-)\nतुम्हाला मोरॉन म्हणण्यास त्यांची संमती आहे तेवढे पुरे.\nतुम्हाला त्यात आनंद मिळत असेल तर का दुखवा असे त्यांना वाटत असावे. :-) काहीतरी उद्योग त्यामुळे तुम्हाला मिळतो असे वाटत असावे.\nखरं तर माणसांतच देव आहे म्हणतात. देवळात तरी का जावे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n--खरं तर माणसांतच देव आहे म्हणतात--\nदेवाचं अस्तित्व मान्य करण्यासारखे आहे हे. डॉ. रीवर्क हिलरी आणि त्यांचा विचारवंतांचा कंपू ह्याबद्दल काय म्हणतोय ते जाणणे आवश्यक आहे. ते जे म्हणतील ते गॉस्पेल ट्रुथ.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"खरं तर माणसांतच देव आहे म्हणतात. देवळात तरी का जावे\n देवळात जाऊ नयेच. पण माणसात देव असण्याची काही आवश्यकता नाही. माणसात माणुसकी हवी. काही जणांत देव इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते\nमाणसात विवेक असावा.दया,करुणा, सहसंवेदना असावी.नीतिमत्ता असावी.\"अद्वेष्टा सर्व भूतानाम् मैत्र: करुण एव च\" असे असावे.त्यासाठी देवा-धर्माची काही आवश्यकता नाही.सदसद्विवेकबुद्धी जागृत असली की सगळे समजते.\n--सदसद्विवेकबुद्धी जागृत असली की सगळे समजते.---\nही सदसद्विवेकबुद्धी विद्न्यानात () लिहिलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे अंतिम द्न्यान अशी भ्रामक समजुत करुन देत नसेल तरच परीपुर्ण असते. कारण अनेक अझम्पशन्स वर बेतलेली सायन्स / विद्न्यान वाल्यांची विधाने / सिद्धांत अनेकदा सरसकट ग्राह्य न धरणे हे ही त्या सदसद्विवेकबुद्धी कळले पाहिजे. तसेच मला विद्न्यान कळले म्हणजे ब्रह्मद्न्यान मिळाले नाही, मी सर्वद्न्यानी झालो नाही असेही त्या सदसद्विवेकबुद्धीला कळले पाहिजे.\n--काही जणांत देव इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते\n१००% सहमत. चांगला विचार..\nकाही जणांत विद्न्यान इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते\nकाही जणांत विद्न्यान इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते\nमाणुसकी तर आमच्यात आहेच, तुमच्याशी आम्ही जसे वागतो त्यावरून असे दिसते की आमच्यात भूतदयाही आहे.\n--तुमच्याशी आम्ही जसे वागतो त्यावरून असे दिसते की आमच्यात भूतदयाही आहे.---\nतुमच्यातील भूतदया तुम्हाला \"दिसते\" जाणवली पाहिजे. अवैद्न्यानिक विधान झाले तुमचे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n* माझ्या प्रतिसादात आहे (अ):\"आठ गणपती मूलतःच भिन्न आहेत असे मानणे हे अज्ञानाचे लक्षण आहे.\"\n*श्री.गिरीश लिहितात (ब):,:\"ते भिन्न नाहीत हे सिद्ध करा.\"\nते आठ गणपती मूलतः भिन्न नाहीत हे स्वयंसिद्ध आहे.\nश्री.गिरीश यांच्या (ब) या प्रतिसादामुळे वरील विधान (अ) सिद्ध झाले आहे.\n* यनावालांच्या प्रतिसादात आहे (क) \"ते आठ गणपती मूलतः भिन्न नाहीत हे स्वयंसिद्ध आहे.\"\nहे स्टेटमेंट स्वयंसिद्ध आहे हे खरे आहे, एका वेगळ्या अर्थाने ते स्वतःच तुम्ही सिद्ध केले आहे- त्यास कोणताच पुरावा दिलेला नाही.\nवरळीच्या (नेहरू) सायन्स सेंटरमध्ये मी अनेकदा गेलेलो आहे. तरीही बंगलोरच्या (विश्वेश्वरैया) सायन्स सेंटरमध्येही गेलो आणि दिल्लीच्या (राष्ट्रीय) सायन्स सेंटरमध्येही गेलो. त्याचत्याच संकल्पनांवर आधारित ती एनर्जी यंत्रे पहायला मला आवडते. भाक्रानांगलचे दर्शन घेतल्यावर कोयना धरणाचे दर्शन घ्यावेसे वाटूच नये\n प्रत्येक दोन प्रतींमध्ये काहीतरी पाठभेद असणारच ते शोधण्यासाठी तरी निदान आठ प्रती विकत घ्यायला पाहिजेत.--वाचक्नवी\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.वाचक्नवी विधान करतातः\"प्रत्येक दोन प्रतींमध्ये काहीतरी पाठभेद असणारच\nत्यांचे हे विधान शतप्रतिशत (१००%)असत्य आहे.\nआणि कसले हो पाठभेद माझा प्रतिसाद कुणाच्या संदर्भात आहे माझा प्रतिसाद कुणाच्या संदर्भात आहे तर सर्वसामान्य गणेशभक्तांच्या.अष्टविनायक म्हणजे शिल्पकलेचे अभ्यसनीय असे आठ नमुने आहेत काय तर सर्वसामान्य गणेशभक्तांच्या.अष्टविनायक म्हणजे शिल्पकलेचे अभ्यसनीय असे आठ नमुने आहेत काय बरे तुमच्या मते असले तर भक्त अनेकवेळां आठही मूर्ती पाहायला जातात ते त्या नमुन्यांचा अभ्यास करायला का उगीच आपले काहीतरी काय\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.रिटे लिहितातः\"भाक्रानांगलचे दर्शन घेतल्यावर कोयना धरणाचे दर्शन घ्यावेसे वाटूच नये\nअवश्य वाटावे. एकतर ती दोन धरणे भिन्न आहेत. तसेच अष्टविनायकांच्या सर्व मूर्ती उत्सुकतेपोटी एकदा/दोनदा पाहाणे समजू शकतो.पण वर्षातून दोनदा सर्व आठ गणपती पाहायला वर्षानुवर्षे जाणे समजू शकत नाही.असेही ऐकले आहे की सर्व आठांचे दर्शन घेतल्याविना यात्रा सफल होत नाही. म्हणजे कसे सर्व आठ मूर्तींत गणपती तर एकच आहे ना सर्व आठ मूर्तींत गणपती तर एकच आहे ना की हे गणपतीचे आठ अवतार आहेत की हे गणपतीचे आठ अवतार आहेत मत्स्य,कूर्म,वराह.. हे श्रीविष्णूचे अवतार आहेत. प्रत्येकाचे अवतारकार्य भिन्न आहे. म्हणून परशुराम,राम,कृष्ण हे तीन भिन्न देव आहेत असे म्हणता येते. एका गणेशमूर्तीच्या आराधनेने पुत्रप्राप्ती होते, दुसर्‍या ग.मू.च्या उपासनेने धनप्राप्ती होते,तिसरीच्या पूजेने आरोग्य लाभते असे मानणे हे अज्ञानमूलक ठरते. कारण सर्व मूर्तींतील गणपती एकच आहे.\nअसो. या प्रतिवादाचा काही उपयोग नाही.कारण श्रद्धा या विषयात नो अब्सर्डिटी इज बार्ड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR85", "date_download": "2018-04-23T18:53:26Z", "digest": "sha1:3AU5LTL6VULJ6LITD7L3LUXLU4KL5RFU", "length": 5260, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसरदार पटेल यांच्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे उद्या राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार\n“युनाइटिंग इंडिया : रोल ऑफ सरदार पटेल” या सरदार पटेल यांच्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्या 19 जानेवारी 2017 रोजी मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. एकसंघ भारत आणि त्यासाठी सरदार पटेल यांनी दिलेले योगदान या प्रदर्शनातून दाखवले जाणार असून पंतप्रधानांच्या प्रेरणेतून ते तयार करण्यात आले आहे.\nहे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या नेहरु विज्ञान केंद्रात पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2016 रोजी उद्‌घाटन केलेल्या प्रदर्शनाची धावती झलक आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रकल्प असून स्वत: पंतप्रधानांनी यात लक्ष घातले आहे. 31 ऑक्टोबर रोजी औपचारिकरित्या प्रदर्शनाचे राष्ट्रार्पण होण्यापूर्वी पंतप्रधानांनी 27 ऑक्टोबरला नेहरु विज्ञान केंद्रात प्रदर्शन पाहण्यात 90 मिनिटे व्यतीत केली होती.\nथ्रीडी फिल्म्स तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रदर्शनात एकसंघ भारत निर्माण करण्यात सरदार पटेलांची भूमिका उलगडून दाखवण्यात आली आहे. एकसंघ भारतात सहभागी होण्यासाठी विविध संस्थानांनी स्वाक्षरी केलेले दस्तऐवजही प्रदर्शनात आहेत.\nयापूर्वी हे धावते प्रदर्शन जुनागढ इथे भरले होते. 9 नोव्हेंबर 2016 ला त्याचे उद्‌घाटन झाले होते. तिथे मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रदर्शन मुंबईत भरवण्यात येत असून राज्यपालांनी उद्‌घाटन केल्यानंतर जनतेसाठी ते खुले होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T18:56:56Z", "digest": "sha1:EXJBIFLZLLLKTPGBNH2I3HFB4LGMBHHQ", "length": 1541, "nlines": 15, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०-२० सामने - विकिपीडिया", "raw_content": "\n(ट्वेंटी२० क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)\n२०-२० सामने हा क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे. यात प्रत्येक संघ २० षटके खेळतो व सगळ्यात जास्त धावा काढणारा संघ विजयी ठरतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5172524282626048048&title=Yogya%20Nokari%20Milavatana&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T19:22:54Z", "digest": "sha1:6PV6UKQOY6DQUZSY4M56M7RY3I25NYOU", "length": 6396, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "योग्य नोकरी मिळवताना", "raw_content": "\nनोकरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. नोकरी म्हटले की, मुलाखत ही पहिली पायरी मग तिचे तंत्र आणि मंत्र शिकणे हेदेखील ओघानेच आले. योग्य नोकरी मिळवताना या पुस्तकात मुलाखतीच्या तंत्रापासून व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.\nअगदी रेझ्युम लिहिण्यापासून ते कपड्यांची निवड, करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्वाची ओळख आदी मुद्द्यांवर पुस्तकात माहिती आहे. त्याचप्रमाणे राजीनामा देऊन नवी नोकरी स्वीकारताना कोणती पथ्ये पाळावीत, नव्या नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांत काय करावे, याचेही विवेचन आहे. लेखक प्रतिभा मेस्सनर आणि वोल्फगांगा मेस्सार दोघेही या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने विवेचन सविस्तर आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मानसी दांडेकर यांनी केला आहे.\nप्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन\nकिंमत : २४० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: Messner Wolfgangप्रतिभा मेस्स्न्ररमानसी दांडेकरमार्गदर्शनपरविश्‍वकर्मा प्रकाशनVishwakarma PrakashanMansi DandekarYogya Nokari Milavatanaयोग्य नोकरी मिळवतानाBOI\nया कातरवेळी आयुर्वेदीय बालसंस्कार शिस्त : एक अवघड ‘वळण’वाट ध्यान- एक दर्शन व मार्गदर्शन तारा भवाळकर, वामन होवाळ\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nडॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR322", "date_download": "2018-04-23T19:06:13Z", "digest": "sha1:B2MI66OVN7E4HZIJTUF2YSZIBZCJJK2Z", "length": 3019, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n‘हृदय’ अंतर्गत गुजरातमध्ये 6 किलोमीटर लांबीच्या बेट द्वारका दर्शन सर्किटचा विकास करणार -16.27 कोटी रुपयांचा खर्च\nशहर विकास मंत्रालयाने आज ‘वारसा शहर विकास आणि संवर्धन योजना’ (Heritage City Development and Augmentation Yojana - हृदय) अंतर्गत गुजरातमध्ये 6 किलोमीटर लांबीच्या बेट द्वारका दर्शन सर्किटचा विकास करायला मंजुरी दिली असून, यासाठी 16.27 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.\nदर्शन सर्किट अंतर्गत जी कामे केली जाणार आहेत त्यामध्ये, गल्ल्या आणि पदपथंचा विकास, समुद्र किनाऱ्यांच्या नजीक सायकल मार्ग, वृक्षारोपण, बेंच, विश्राम स्थळ, कपडे बदलण्यासाठी खोल्या, पेयजल, शौचालय सुविधा आदी गोष्टींचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-tips/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-108081100007_1.html", "date_download": "2018-04-23T18:55:02Z", "digest": "sha1:KUSUSE5NXAHVIOCUJLQFSDDLKQ7NLG2Z", "length": 10859, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घर बांधणीचा मुहूर्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वतःचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. वास्तुशास्त्रात वास्तुच्या निर्मितीसंदर्भात बरेच काही सांगितले आहे. शनिवार, स्वाती नक्षत्र, श्रावण महिना, शुभ योग, सिंह लग्न शुक्ल पक्ष व सप्तमी तिथी असा योग असल्यास त्या मुहूर्तावर वास्तुनिर्मितीला प्रारंभ करावा. हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो. पण हे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही. म्हणून काही बाबी पाहिल्या पाहिजेत.\nप्रत्येक महिन्याचे फळ काय\nचैत्र- तणाव, रोग, पराजय व अवनती\nवैशाख- आर्थिक लाभ. शुभ.\nआषाढ- आपत्ती कोसळण्याची शक्यता\nश्रावण- नातेवाईकांसाठी शुभ व वृद्धी\nभाद्रपद- साधारण. काहीही विशेष लाभ नाही.\nअश्विन- कौटुंबिक कलह व संबंधांमध्ये कटुता\nमार्गशीर्ष- प्रगती, संपन्नता व सुख\nपौष- संपन्नता येईल, पण चोरीचे भय\nमाघ- विविध लाभ पण अग्नीची भीती\nफाल्गुन- सर्वोत्तम, सदैव लाभ.\nवास्तुनिर्मितीसाठी महिना निश्चित करताना राशिस्थ सूर्याचे स्थानही पहायला हवे.\nमेष- शुभ व लाभदायक\nवृषभ- अति आर्थिक लाभ\nमिथून- कार्यात विघ्नाची शक्यता\nसिंह- कार्य निर्विघ्न पूर्ण\nवृश्चिक - धन संग्रह\nकुंभ- मुल्यवान दागिन्यांचा संग्रह\nतिथी- वास्तुनिर्मितीवेळी तिथीचेही महत्त्व आहे. कोणतेही कार्य प्रतिपदा, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व आमावस्येला प्रारंभ करू नये.\nलग्न- वृषभ, मिथून, वृश्चिक व कुंभ राशीतील सूर्योदय फलदायी असतो.\nवार- सोमवार, बुधवार, गुरूवार व शुक्रवारी वास्तुनिर्मितीला प्रारंभ केल्यास उत्तम.\nफक्त एक ग्लास पाण्याने दूर करा घरातील निगेटिव्ह अॅनर्जी\nयावर अधिक वाचा :\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=4&p=4419&sid=f95239fb0638d0554339e3e56a9ff870", "date_download": "2018-04-23T19:20:52Z", "digest": "sha1:4666LE7D3ZAFJPSG2BORYEKHGIIGXJ5N", "length": 5176, "nlines": 126, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "माझ्याबद्दल - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General आपली ओळख करून द्या\nआपले नाव काय आहे आपण काय करता आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा\nमी ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये वाढलो असल्याने मला ग्रामीण भागातील जीवनाची निरीक्षणे करण्याची आणि त्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टींची टिपणे काढण्याची सवय लागली आणि त्याचा सवईला आता मी ब्लॉग लेखनामध्ये रुपांतरीत केले असून गेल्या एक महिन्यापासून मी ब्लॉग लेखन करीत आहे .amitshinde21101996.blogspot.in\nReturn to “आपली ओळख करून द्या”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/reliance-industry-given-1-bonas-share-265655.html", "date_download": "2018-04-23T19:03:50Z", "digest": "sha1:Y7BUTWXOC3GAXUDVJJLK5ZDX6JVOMWMB", "length": 9993, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स इंडस्ट्रीनं दिला एका शेअरवर एक बोनस शेअर", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nरिलायन्स इंडस्ट्रीनं दिला एका शेअरवर एक बोनस शेअर\nगुंतवणूकदारांना मिळालेल्या या एका बोनस शेअरचा फायदा डिव्हिडंट मिळण्यावर होईल.\n21 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींनी गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा केलीय. त्यांनी एका शेअरवर एका बोनस शेअरची घोषणा केली. याआधीही 1983, 1997 आणि 2009मध्येही अशी घोषणा केली होती.\nमुकेश अंबानी म्हणाले, '40 वर्षांत रिलायन्स मोठी इंडस्ट्री बनलीय. टेक्साइल कंपनीपासून अनेक कंपनीमध्ये विस्तार झालाय. 70 कोटींपासून 3.30 लाख कोटींचा टर्नओव्हर झालाय. 40 वर्षांत 4700 टक्क्यांनी वाढ झाली.\nगुंतवणूकदारांना मिळालेल्या या एका बोनस शेअरचा फायदा डिव्हिडंट मिळण्यावर होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2640-sahitya-samnelan-fight", "date_download": "2018-04-23T19:04:51Z", "digest": "sha1:6OTYUTAIT2GUUTKUV4Q2JVIFCJODWCXQ", "length": 5952, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलंय आणि बुलडाण्याच्या हिवराश्रमात संमेलन होऊ न देण्याची मागणी केली.\nबुलडाण्यातील शुकदास महाराजांच्या हिवराश्रमात मराठी साहित्य संमेलनाला अंनिसनं विरोध केला आहे. संमेलन स्थळाची जागा बगलण्याची मागणी अंनिसनं केली.\nत्यामुळे मुख्यमंत्री आता यात मध्यस्थी करणार का, याकडे लक्ष लागल आहे.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=90", "date_download": "2018-04-23T18:58:41Z", "digest": "sha1:H3YVOOVXVULGEVBLSP2H2UWAILKIVU3Z", "length": 4642, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअँन्ड्राईड युजर्ससाठी व्हॉट्सॲपचं नवं फिचर\nकिनाऱ्यावर अडकलेल्या व्हेल माश्याची सुटका\nरॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत\nफेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्सना दिलासा\nभाजपचा राहुल गांधींवर घणाघात\nसोलापूर महापालिकेच्या सभेत राडा\nजिओची JioHomeTV सेवा लवकरच\n‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा\nअखेर कोल्हापूर विमानसेवा सुरु\nऑनलाईन तिकीटांच्या नियमांत बदल\nनांदेड: 80 विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा\nताजमहाल तर देवाची संपत्ती : सुन्नी वक्फ बोर्ड\nअश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा तपास मॅग्नोमीटरने\nलोकलच्या छतावरुन चालणाऱ्या तरुणाचा मृत्यू\n'लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकर सुरु करा’ - सर्वोच्च न्यायालय\nमुंबईमध्ये मुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ\nऔरंगाबाद: कचऱ्याची जाळपोळ सुरुच\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/fuge-marathi-movie-117020700012_1.html", "date_download": "2018-04-23T19:05:48Z", "digest": "sha1:2ZDWOF3TVH742VZLBTTNLHENRQKI4ASN", "length": 14035, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा' | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा'\nप्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही प्रेमात अपेक्षा आडव्या येतात पण मैत्री ही निस्वार्थ असते, त्यामुळेच ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ ठरते. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र-मैत्रिणी सापडतील कि ज्यांना आपली दोस्ती इतर नात्यांहून अधिक खास वाटत असते. मैत्रीच्या जगात रमणाऱ्या या दोस्तांची ही कॅमिस्ट्री त्यांच्या कुटुंबांकरीता कधीकधी डोकेदुखी बनून जाते. अशा या घनिष्ट मित्रांवर आधारित असलेला 'फुगे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन कॅमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.\n'फुगे' हे आनंदाचे प्रतिक असल्यामुळे लोकांना आनंदी राहण्याचा संदेश या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटाची टीम देत आहे, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष फुग्यांचे वाटप या सिनेमाची टीम करत आहे. याच योजनेअंतर्गत फुगेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील एच. आय.व्ही. पिडीत मुलांचे संगोपन करणाऱ्या\nमानव्य या एनजीओमध्ये सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मुलांना गायक स्वप्नील बांदोडकरने गायनाचे धडे देखील दिले. पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या त्याच्या म्युजीकल इंस्टीटयूट मधील एक प्राध्यापक महिन्यातून एकदा या संस्थेतील मुलांना गायनाचे धडे मोफत शिकवण्यास येईल, असे आश्वासन त्याने दिले, तसेच अगर मला वेळ मिळाल्यास मीदेखील इथे मार्गदर्शन देण्यास हजर राहत जाईल, असेही त्याने पुढे सांगितले. मानव्य संस्थेतील मुलांनी देखील आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, मोठ्या उत्साहात फुगे टीमसोबत काही क्षण घालवले. अशाप्रकारे प्रेमआणि मैत्री यावर भाष्य करणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच आयुष्य स्वच्छंदी जगण्याचा सल्ला देखील देऊन जात आहे.\nया चित्रपटांची गाणी देखील मजेशीर आणि तरुणाईना भुरळ घालणारी आहेत. त्यातील संगीत दिग्दर्शक अमितराजच्या आवाजातील 'पार्टी दे' हे गाणं चांगलच गाजत असून, रोचक कोहली दिग्दर्शित फुगेच्या शीर्षकगीताने देखील मनमौजी युवकांना आपल्या कवेत घेतले आहे. शिवाय 'काही कळे तुला' हे स्वप्नील-प्रार्थना आणि सुबोध -नीता वर आधारित असलेले प्रेमगीत प्रेमाच्या स्वप्नवत दुनियेत रसिकांना घेऊन जात आहे. स्वप्नील बांदोडकर आणि जाहन्वी प्रभू अरोरा या जोडगोळीने गायलेले हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून याला निलेश मोहरीर यांचे संगीत लाभले आहे.>\nप्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, मोहन जोशी, सुहास जोशी आणि आनंद इंगळे यांची देखील यात भूमिका असणार आहे. शिवाय बॉलीवूडचे दिग्दर्शक निशिकांत कामत यात खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.>\nया सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.\n'फुगे' या नावाने हा सिनेमा विनोदी आणि मनोरंजनाची खुमासदार मेजवाणी देणारा आहे, याचा अंदाज प्रथमदर्शनी आला असला तरी, यात नेमके काय आहे, याचे गुपित\nयेत्या १० फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.\nत्यामुळे स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित सिनेमा प्रेमाची बॅकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे.\nमैत्री आणि कुटुंबाची धम्माल सांगतोय 'फुगे' चा नवा पोस्टर\nकरार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nभावनाशुन्य समाजाचे व्यंग मांडणार 'करार'\nस्वप्निलच्या वाढदिवशी कापला 'फुगे' सिनेमाचा केक\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/marathi-grah-nakshatra/2", "date_download": "2018-04-23T19:10:58Z", "digest": "sha1:WH6IGFU34B75FJAFE4357WK3LTCDVIKP", "length": 10835, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रहमान | ग्रह | नक्षत्रे | तारे | ज्योतिष | भविष्य | Astroogy", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रेष्ठ संतान प्राप्त होण्याचे काही योग\nमोती (Pearl)केव्हा धारण करावे\nमोती शुभ्र, निळे ,हलके गुलाबी, लाल, भुरे व हिरव्या रंगाचे असतात. मोत्याला तडा गेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जोडला गेला ...\nरोमँटिक असतात अशा नाकाच्या स्त्रिया\nजर तुम्ही हा विचार करत असाल की नाकाचा वापर फक्त श्वास घेण्यासाठीच असतो तर ही धारणा मनातून काढून घ्या. नाक फक्त वास आणि\nजन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव\nया दिवशी जन्मलेली व्यक्ति अत्यंत शांत स्वभावाची असते.सर्वांशी गोड बोलणे आणि त्याप्रमाणे वागणे तसेच या व्यक्तीला ...\nप्रत्येक ग्रहांचे असतात देवता : काय म्हणते लाल किताब\nलाल पुस्तकानुसार विभिन्न ग्रहांच्या कष्ट निवारणासाठी पूज्य देवता\nसुंदर बायको हवी असेल तर कर 'वेलची'चे सोपे उपाय ...\nबर्‍याच वेळा लहान गोष्टी देखील मोठे मोठे काम करून देतात, असेच कामाची वस्तू आहे वेलची. याचे गुण आणि फायदे बघून ...\nवेबदुनिया| शनिवार,मार्च 24, 2018\nसूर्यमंडलात सर्वांत सुंदर ग्रह शनी आहे. आपल्या वलयाकार आकृतीमुळे इतर ग्रहांपेक्षा त्याची वेगळी ओळख आ हे. हा ग्रह सूर्य ...\nनशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय\nजर आपण सकाळी उशिरा झोपून उठत असाल तर आपलं सूर्य निश्चित कमजोर होईल ज्यामुळे आपले अधिकारी किंवा बॉस नक्कीच काही ...\nपाचू (पन्ना) रत्न - Panna Stone\nज्योतिषीय महत्वानुसार पन्ना रत्न ज्याला इंग्रजीत एमराल्ड स्टोन म्हणतात. हा फारच मूल्यवान रत्न आहे. पन्ना मूलत: हिरव्या ...\nपत्रिकेत सरकारी नोकरीचे योग\nव्यक्तीच्या जीवनात लहान मोठ्या घटनेसाठी पत्रिकेतील ग्रहांचा सहयोग असतो. कुंडलीमध्ये ज्या प्रकारे ग्रह शक्तिशाली असतात ...\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nलाल परम तेजस्वी आणि उग्र मंगळाबद्दल बर्‍याच भ्रामक गोष्टी प्रचलित आहे. मंगळ जर प्रसन्न झाला तर नावाप्रमाणेच मंगळ करतो. ...\nपत्रिकेतील हा योग, व्यक्तीला बनवतो धनवान\nशास्त्राप्रमाणे जर व्यक्तीला सरस्वती आणि लक्ष्मीचा साथ एकत्र मिळाला तर व्यक्तीने स्वत:ला भाग्यशाली समजायला पाहिजे\nAstro Tips : सूर्यदेवाचे सोपे व अद्‍भुत मंत्र\nवेबदुनिया| सोमवार,मार्च 19, 2018\nप्रत्येक रविवारी सूर्य पूजन आणि सूर्य मंत्राचा जप 108वेळा केल्याने अवश्य त्याचे फळ मिळतात. जर भाषा व उच्चारण शुद्ध ...\nअपार धन हवं असल्यास हे करा....\nधनाची लालसा सर्वांनाच असते. धन कमाविण्याचे अनेक उपायदेखील प्रचलित आहेत. प्रत्येकाला धन कमाविण्यासाठी सोपे उपाय असावे ...\nतुळस देते संकटाचे संकेत\nकधी या गोष्टीवर लक्ष दिले की आपल्याला कुटुंबावर किंवा आपल्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याचा सर्वात आधी प्रभाव आपल्या ...\nमीठ, हळद, धणे करतात भरभराट\nघरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असली, तरीही घरातील काही गोष्टी तुमची स्थिती सुधारू शकतात. कोथिंबिर, मीठ आणि हळद हे ...\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे ...\nएका पोळीने टळतील संकट, उजळेल नशीब\nनवीन कामात अडथळे येत असल्यास किंवा अडकलेला पैसा किंवा काम होत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही आपल्याला एक ...\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nवेबदुनिया| शनिवार,मार्च 10, 2018\nशनी हा मकर आणि कुंभ राशीचा ग्रह असून नीलम हा शनीचे मौल्यवान रत्न आहे. राशिभविष्यातील या १० वी आणि ११ वी राशी आहे. नीलम ...\nAstro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा...\nअनेक लोकांना हे जाणवलं असेल की एखाद्या विशेष दिवशी त्याचे भांडण होतात. तसे तर प्रत्येक दिवस शुभ करण्यासाठी अनेक उपाय ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T18:55:41Z", "digest": "sha1:C4SWEC3AVP6EY2WSL434HX5COKFEEQ6F", "length": 11320, "nlines": 191, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "महेंद्रसिंह धोनी - विकिपीडिया", "raw_content": "\n(महेंद्रसिंग धोणी या पानावरून पुनर्निर्देशित)\nजन्म ७ जुलै, १९८१ (1981-07-07) (वय: ३६)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nक.सा. पदार्पण (२५१) २ डिसेंबर २००५: वि श्रीलंका\nशेवटचा क.सा. ९ऑक्टोबर २०१०: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१५८) २३ डिसेंबर २००४: वि बांगलादेश\nएकदिवसीय शर्ट क्र. ७\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ५४ १७६ ९५ २३२\nधावा २,९२५ ५,८०३ ५०८७ ७,८०५\nफलंदाजीची सरासरी ४०.०६ ४९.१७ ३७.४० ४८.७८\nशतके/अर्धशतके ४/२० ७/३७ ९/५५ १३/४८\nसर्वोच्च धावसंख्या १४८ १८३* १४८ १८३*\nचेंडू १२ १२ ४२ ३९\nबळी ० १ ० २\nगोलंदाजीची सरासरी – १४.०० - १८.००\nएका डावात ५ बळी - - - -\nएका सामन्यात १० बळी - - - -\nसर्वोत्तम गोलंदाजी ०/१ - - १/१४\nझेल/यष्टीचीत १४८/२५ १७३/५६ २५६/४४ २४०/७१\n२१ जानेवारी, इ.स. २०११\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने प्रदर्शन\n१ आफ्रिका एकादश[१] ३ १७४ ८७.०० १३९* १ ० ३ ३\nऑस्ट्रेलिया २३ ६९० ४३.१२ १२४ १ ३ २६ ९\nबांगलादेश ९ २४७ ६१.७५ १०१* १ १ ९ ६\nबर्म्युडा १ २९ २९.०० २९ ० ० १ ०\nइंग्लंड १८ ५०१ ३३.४० ९६ ० ३ १९ ७\nहाँगकाँग १ १०९ - १०९* १ ० १ ३\nन्यू झीलँड ९ २६९ ६७.२५ ८४* ० २ ७ २\nपाकिस्तान २३ ९२० ५४.११ १४८ १ ७ २२ ६\nस्कॉटलंड १ - - - - - २ -\nदक्षिण आफ्रिका १० १९६ २४.५० १०७ ० १ ७ १\nश्रीलंका ३८ १५१४ ६३.०८ १८३* २ १२ ३८ ९\nवेस्ट इंडीज १८ ४९९ ४९.९० ९५ ० ३ १६ ४\nझिम्बाब्वे २ १२३ १२३.०० ६७* ० २ ० १\nTotal १५६ ५२७१ ५१.६७ १८३* ७ ३४ १५१ ५१\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने शतक\nपाकिस्तान ACA-VDCA स्टेडियम विशाखापट्टणम, भारत २००५\nश्रीलंका Sawai Mansingh स्टेडियम जयपुर, भारत २००५\n३ १३९* ७४ Africa XI[१] MA Chidambaram स्टेडियम चेन्नई, भारत २००७\nहाँग काँग National स्टेडियम कराची, पाकिस्तान २००८\nऑस्ट्रेलिया VCA स्टेडियम नागपूर, भारत २००९\nश्रीलंका VCA स्टेडियम नागपूर, भारत २००९\nबांगलादेश Sher-e-Bangla Cricket स्टेडियम ढाका, बांगलादेश २०१०\n१ श्रीलंका संघ भारतात एकदिवसीय मालिका २००५/०६ ३४६ धावा (७ सामने & ५ डाव, १x१००, १x५०); ६ झेल & ३ यष्टीचीत\n२ भारतीय संघ बांगलादेशात, एकदिवसीय मालिका २००७ १२७ धावा (२ सामने & २ डाव, १x५०); १ झेल & २ यष्टीचीत\n३ भारत संघ श्रीलंका एकदिवसीय मालिका २००८ १९३ धावा (५ सामने & ५ डाव, २x५०); ३ झेल & १ यष्टीचीत\n४ भारत संघ वेस्ट ईंडीझ, एकदिवसीय मालिका २००९ १८२ धावा (४ सामने & ३ डाव सरासरी ९१); ४ झेल & १ यष्टीचीत\n१ पाकिस्तान विशाखापट्टणम २००४/०५ १४८ (१२३b, १५x४, ४x६); २ झेल\n२ श्रीलंका जयपूर २००५/०६ १८३* (१४५b, १५x४, १०x६); १ झेल\n३ पाकिस्तान लाहोर २००५/०६ ७२ (४६b, १२x४); ३ झेल\n४ बांगलादेश मिरपूर २००७ ९१* (१०६b, ७x४); १ यष्टीचीत\n५ Africa XI[१] चेन्नई २००७ १३९* (९७b, १५x४, ५x६); ३ यष्टीचीत\n६ ऑस्ट्रेलिया चंडीगढ २००७ ५०* ( ३५ b, ५x४ १x६); २ यष्टीचीत\n७ पाकिस्तान गुवाहाटी २००७ ६३, १ यष्टीचीत\n८ श्रीलंका कराची २००८ ६७, २ झेल\n९ श्रीलंका कोलंबो २००८ ७६, २ झेल\n१० न्यू झीलँड नेपियर २००९ ८४*, १ झेल & १ यष्टीचीत\n११ वेस्ट ईंडीझ सेंट लुशिया २००९ ४६*, २ झेल & १ यष्टीचीत\n१२ ऑस्ट्रेलिया नागपूर २००९ १२४, १ झेल, १ यष्टीचीत & १ Runout\n१३ बांगलादेश मिरपूर २०१० १०१* (१०७b, ९x४)\nऑस्ट्रेलिया ८ ४४८ ३४.४६ ९२ ० ४ १८ ६\nबांगलादेश २ १०४ १०४.०० ५१* ० १ ६ १\nइंग्लंड ८ ३९७ ३३.०८ ९२ ० ४ २४ ३\nन्यू झीलँड २ १५५ ७७.५० ५६* ० २ ११ १\nपाकिस्तान ५ ३२३ ६४.६० १४८ १ २ ९ १\nदक्षिण आफ्रिका ७ २१८ २७.२५ १३२* १ १ ६ १\nश्रीलंका ६ ३६३ ६०.५० ११० २ १ १५ १\nवेस्ट इंडीज ४ १६८ २४.०० ६९ ० १ १३ ४\nTotal ४२ २१७६ ४०.२९ १४८ ४ १६ १०२ १८\n१ १४८ ५ पाकिस्तान इक्बाल मैदान फैसलाबाद, पाकिस्तान २००६\n२ ११० ३८ श्रीलंका सरदार पटेल मैदान अमदावाद, भारत २००९\n३ १००* ४० श्रीलंका ब्रेबॉर्न मैदान मुंबई, भारत २००९\n४ १३२* ४२ दक्षिण आफ्रिका ईडन गार्डन्स कोलकाता, भारत २०१०\n१ ऑस्ट्रेलिया मोहाली २००८ ९२ & ६८*\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nराहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार\nइ.स. २००८ – इ.स. २०१५ पुढील:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/yoga-111111100004_1.html", "date_download": "2018-04-23T19:03:27Z", "digest": "sha1:ARTQSG2UF7EVCA47KLYIWRNZ3KY4YOEL", "length": 9007, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "योगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयोगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या\nयोगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्‍यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.\nलक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल. > कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. > सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.\nरक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे. अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.\nयोगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.\nलक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्‍यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी हा योग करा (व्हिडिओ)\nजाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे\nआज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5013075807379243433&title=Swayapreranechi%20gurukilli%20denare%20pustak&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T19:24:28Z", "digest": "sha1:DGVWREYLEMIRVIDPXRYREF5CVBYGVZRX", "length": 12023, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली देणारं पुस्तक", "raw_content": "\nस्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली देणारं पुस्तक\nप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ हेरक्लायटसने म्हटलं होतं, ‘देअर इज नथिंग पर्मनन्ट एक्सेप्ट चेंज.’ बदल हाच काय तो शाश्वत असतो आपल्याला संपूर्णत्वाकडे, विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायला हवा आणि त्यासाठी लागणाऱ्या स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली विनोद बिडवाईक यांनी आपल्या ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ या आकर्षक पुस्तकातून आपल्यासमोर ठेवली आहे. तरुणाईला भावेल अशीच भाषा आणि उदाहरणं दिल्यानं पुस्तक सर्वांना आवडेल हे निश्चित आपल्याला संपूर्णत्वाकडे, विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायला हवा आणि त्यासाठी लागणाऱ्या स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली विनोद बिडवाईक यांनी आपल्या ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ या आकर्षक पुस्तकातून आपल्यासमोर ठेवली आहे. तरुणाईला भावेल अशीच भाषा आणि उदाहरणं दिल्यानं पुस्तक सर्वांना आवडेल हे निश्चित\nनावाजलेल्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मनुष्यबळ क्षेत्रात विविध पदांवर काम केलेल्या विनोद बिडवाईक यांनी ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ हे पुस्तक लिहिले आहे. आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग आजच्या तरुणाईला व्हावा या हेतूने अत्यंत समर्पक अशी थोरामोठ्यांची सुभाषितवजा वाक्यं (Quotes) वापरून त्यांनी प्रत्येक प्रकरणाची सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण वाचण्याआधी वाचकाची त्या प्रकरणाकडे बघण्याची एक मानसिक बैठक नकळत तयार होत जाते. त्याचबरोबर कुणालाही समजायला सोपी अशी भाषा आणि तरुणाईला भावतील अशी आजच्या काळातली उदाहरणं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.\nसगळी मिळून एकूण ३५ प्रकरणं, पण त्यांची नावंसुद्धा इतकी लक्षवेधी आहेत, की हवा तो संदेश तिथूनच मनात घुसावा उदाहरणार्थ - ‘मनाची तयारी हवी,’ ‘फर्स्ट इम्प्रेशन’, ‘स्वप्न बघा स्वप्न’, ‘लेबल्स फेकून द्या’, ‘रोल मॉडेल’, ‘कॉमन सेन्स’, ‘चॉईसचं स्वातंत्र्य’, ‘झपाटलेपण’, ‘प्रेझेंटेशनचं कौशल्य’... नावापासूनच प्रकरणाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि आपण गुंतत जातो त्या विचारांत...\n‘जगात कसे वागावे’ किंवा ‘स्वतःला कसे सुधारावे’ टाइपची जी पुस्तकं असतात, ती बहुधा बोजड असतात आणि त्यात पांडित्यपूर्ण विचारांचा मारा असतो; पण बिडवाईक यांच्या या पुस्तकात मात्र प्रत्येक प्रकरणामध्ये तरुणाईला भावतील अशी आजच्या काळातली उदाहरणं दिल्यामुळे वाचक ‘अरे, हे तर माझ्या मनातलं जणू..’ असे मनोमन उद्गार काढून बिडवाईकांनी मांडलेला विचार आपलासा करून टाकतो हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य. उदाहरणार्थ - ‘जीवनसागरातील पोहण्याचं शास्त्र’ या प्रकरणातलं पुस्तकी पांडित्य (थिअरी) आणि प्रत्यक्ष ज्ञान (प्रॅक्टिकल) यातल्या फरकाचं उदाहरण असो किंवा ‘इतिहासही शिक्षक’ या प्रकरणातल्या द्रोणाचार्यांवर बाजी उलटवणाऱ्या आधुनिक स्मार्ट आणि चलाख एकलव्याचं उदाहरण ‘संप्रेरण कौशल्य’ प्रकरणात कम्युनिकेशन स्किल समजावून सांगताना दिलेलं शिंप्याचं उदाहरण असो किंवा मग ‘प्रेझेंटेशनचं कौशल्य’ या प्रकरणात सुंदर तरुणीला बघून तिच्याशी ओळख करून घ्यायला पुढे सरसावलेल्या तरुणाची तिनेच ‘विकेट’ काढल्याचा प्रसंग असो - अशी उदाहरणं देऊन बिडवाईक यांनी वाचकांना आपलंसं करून घेत आपले मुद्दे बरोबर त्यांच्या मनात घुसवले आहेत, हे त्यांच्या लेखनाचं कौशल्य.\nआपल्याला व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या पुस्तकात दिलेले मूलमंत्र उपयोगी पडतील यात शंका नाही. अवश्य संग्रही ठेवावं, असं हे पुस्तक आहे\nलेखक : विनोद बिडवाईक\nप्रकाशक : बोहो सोल पब्लिकेशन्स, माणिकमोती कॉम्प्लेक्स, पुणे-सातारा रोड, पुणे-४६\nमूल्य : १९० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIBookBooksब्स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडेप्रसन्न पेठेविनोद बिडवाईकVinod Bidwaikबोहो सोल पब्लिकेशन्स\nनियतीचे प्रतिबिंब झुंज श्वासाशी प्रोग्रामिंग इन ‘सी’ निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी अवश्य वाचावे असे गीत महाभारत\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://chinmaye.com/2017/10/02/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-23T19:16:21Z", "digest": "sha1:TGKZNBELRKR2JO2QOIEXYTIRSFSS7PJV", "length": 15178, "nlines": 116, "source_domain": "chinmaye.com", "title": "बापजन्म – एक बाप अनुभव | Chinmaye", "raw_content": "\nबापजन्म – एक बाप अनुभव\nतुम्हाला समजा फॅमिली ड्रामा म्हणजे कौटुंबिक नाट्यपट पाहण्याचा उबग आला असेल तर बापजन्म अगदी आवर्जून पाहायला हवा … कारण अशा धाटणीचा कौटुंबिक मनोव्यापारांबद्दलचा चित्रपट मराठीत यापूर्वी झालेला नाही … आणि बापजन्म कोणत्याही फॉर्मुला काढायला उपयोगाचा नाही … आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिकेंद्रित दृष्टीकोन हा कुटुंबाला तोडणारा आहे असं मानलं जातं … अशावेळेला आपल्या मर्जीने दिलखुलास जगणारे नायक क्वचितच या शैलीत पाहायला मिळतात. इतरांसाठी त्याग करणारा नायक असा एक ठोकळेबाज प्रकार आपण पाहिलेला आहे. पण हा चित्रपट म्हणजे सचिन खेडेकर यांच्या सहज सोप्या अभिनयातून ताकदीने साकारलेल्या नायकाभोवती गुंफलेला निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे … एकीकडे पुण्यातील मुंबईतील उच्च मध्यमवर्गीय जोडपी आणि त्यांच्या नात्यांतील कृत्रिम तणाव तर दुसरीकडे एकदम थेट गावात पोहोचलेले सैराट होऊ पाहणारे चित्रपट … दोन समीकरणांमध्ये मराठी सिनेमा अडकतोय की काय अशी भीती वाटत असताना दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने पदार्पणातच सेंचुरी ठोकली आहे असं म्हणायला हरकत नाही.\nठराविक रुटीनमध्ये अडकलेला एक निवृत्त, एकटा माणूस … त्याच्या जवळ त्याचा सहायक माउली आणि लाडका लॅब टायगर सोडून कोणीच नाही … मुलं दूर निघून गेली आहेत …. दूर लांब कुठेतरी … आणि त्यांच्यासाठी ते मनानेही बाबापासून खूप दूर आले आहेत … त्यांच्यात खूप काळ कोरडेपणा आणि अंतर आहे एकेकाळी हा बाबा चारचौघांसारखाच कुटुंबवत्सल होताही … पण आपल्या मुलांना तो खूप आनंदी आठवणी देऊ शकलेला नाही … हा शुष्क, कोरडा, औपचारिक व्यवहार आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडला आहे … पण मग आपला नायक भास्कर पंडित … निवृत्तीनंतर हे सगळं निस्तरायचा प्रयत्न करतो .. आपल्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो … हे असं अचानक का घडतं एकेकाळी हा बाबा चारचौघांसारखाच कुटुंबवत्सल होताही … पण आपल्या मुलांना तो खूप आनंदी आठवणी देऊ शकलेला नाही … हा शुष्क, कोरडा, औपचारिक व्यवहार आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडला आहे … पण मग आपला नायक भास्कर पंडित … निवृत्तीनंतर हे सगळं निस्तरायचा प्रयत्न करतो .. आपल्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो … हे असं अचानक का घडतं आणि पुढे हा संवाद कसा उलगडतो हे पाहणं खूप रोचक आहे … त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही … पण दिग्दर्शक आणि कथाकाराने यात खुर्चीला खिळवून ठेवणारे भावनिक नाट्य उत्तम उभे केले आहे …\nया चित्रपटाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे पात्र-निर्मिती आणि चांगल्या अभिनेता निवडीची व पटकथा, दिग्दर्शन यांची त्याला जोड आहेच … पण भास्कर पंडित, माउली, आपटे ही पात्रं जशी आहेत तशी आहेत म्हणूनच गोष्टीत रस निर्माण होतो. वरवर शुष्क, कोरडा, व्यवहारी, भावनाशून्य, माणूसघाणा वाटणारा एखादा भास्कर पंडित आत कसा आहे याचा अनेकदा पत्ता लागत नाही … अगदी वर्षानुवर्षे पत्ता लागत नाही … कधी कधी गोष्टींना आहे तसे स्वीकारून जगू शकणारे स्थितप्रज्ञ (भगवंताचे लाडके) लोक इतरांना आत्मकेंद्रित, पाषाणहृदयी वगैरे वाटतात … पण त्यांचं भावविश्व कसं आहे हे इतरांना समजत नाही … थांग लागणार नाही इतके खोल असू शकतात असे लोक … आणि मग आयुष्याने गुगली फेकला तर मग त्यांनाही अचानक बदलणं कठीण होऊन जातं … इतकी वर्ष जो मुखवटा घालून ते वावरलेले असतात तो मुखवटा कधी ओळख बनून गेला हे समजत नाही … आणि मुखवटा खरा आणि माणूस खोटा असं होऊन बसतं … ही घालमेल सचिन खेडेकरांनी इतकी छान मांडली आहे की भास्कर पंडित या व्यक्तिरेखेला आपण अगदी सहज आपलं मानून टाकतो.\nमनोभावे भास्कर पंडितांची सेवा करणारा माउली आणि स्मृती हरवून बसलेले आपटे आपल्या नायकाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर आणतात … या दोन्ही पात्रांमध्ये निरागसता आहे, खरेपणा आहे … करुण रसाची झालर आहे … आणि भाबड्या हास्यरसाचं मनोरंजनही आहे … मानत राग साचलेल्या मुलांचं कामही कथेला पूरकच आहे. आणि कोरड्या भास्कर पंडिताच्या बायकोचं पात्र एकही संवाद नसूनही गाण्यातून खूप काही सांगून जातं … गंधारचं संगीत उत्तम आहे … श्रवणीय चाल आणि उत्तम प्रोडक्शन व वाद्यरचनेची त्याला जोड … शेवंतीचे फूल हे गाणं कथेला पुढे नेत राहतं … भूतकाळाशी जोडत राहतं … त्या मेलडीतून भास्करची रजनी कथेत डोकावत राहते.\nहा चित्रपट काही वेगळी दृश्यभाषा मांडतोय असं नाही पण उगाचच लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर फ्रेम्स बनवणे ही कथानकाची गरजही नाही … तांत्रिक दृष्टीने अभिजीत अब्दे यांचा कॅमेरा सफाईदारपणे गोष्ट उलगडत नेतो … आणि अनेक क्लोजअप व कंपोसिशन अभिनयाला अधोरेखित करणारे आहेत … त्यामुळे अभिनय केंद्रित असला तरीही या चित्रपटात टीव्ही-नाटक पाहिल्याचा फील येत नाही (जे अनेकदा हल्लीच्या मराठी चित्रपटांत घडत असतं) सुचित्रा साठे यांनी संकलनातून कथेच्या गतीला जपलं आहे.\nआता हा चित्रपट माझ्यासाठी खास का आहे तेही सांगतो … डिस्क्लेमर म्हणा हवं तर … बापजन्मचे costume माझ्या लाडक्या सायली सोमणने केले आहेत (मी तिचा मामा आहे) आणि तिचा होणारा नवरा व साउंडचा जादूगार अक्षय वैद्य याने या चित्रपटाच्या साउंडची जबाबदारी उत्तम पेलली आहे … आणि अगदी वस्तुनिष्ठपणे मी हे सांगू शकतो की सायली आणि अक्षयने त्यांच्या कामाने बापजन्मच्या परिणामकारकतेत भरच टाकली आहे … माझ्या फिल्मचं म्हणजे स्टिक टू ड्रीम्सचं मिक्सिंग अक्षय करतोय त्यामुळे त्याचं काम पाहिल्यावर मी नशीबवान आहे असंच म्हणेन … अर्थातच चित्रपट आणि सर्व कामाचं कौतुक करताना मी ते एक चांगल्या सिनेमाचं कौतुक करणारा सिनेमाप्रेमी म्हणून केलं आहे … अक्षय-सायलीचा मित्र म्हणून नाही. पण त्या दोघांचं नाव क्रेडिट रोलवर वाचताना मस्त वाटलं एकदम आपण सिनेमा पाहतो कारण आपल्याला खऱ्या आयुष्याला सुट्टी देऊन काही वेगळे अनुभव दोन-अडीच तास जगायला आवडतं … बापजन्म असाच एक बाप अनुभव म्हणून पाहायला हवा …\nबाबासाहेब: बालपण आणि शिक्षण\nबाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/ganeshotsav-at-girgao-269039.html", "date_download": "2018-04-23T19:04:43Z", "digest": "sha1:NW3QEKGZES7VMCWFCW2YDT2FFY4SXUKU", "length": 8309, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बोल मुंबई बोल,गिरगावची गणेशोत्सवाची परंपरा", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबोल मुंबई बोल,गिरगावची गणेशोत्सवाची परंपरा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Bol Mumbai Bolganeshotsavgirgaoगणेशोत्सवगिरगावबोल मुंबई बोल\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/61Program/5CADWM;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T18:58:56Z", "digest": "sha1:GJT53IBSZVHFJ2CFBXSL7L5UA35QJCA2", "length": 10438, "nlines": 176, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> कार्यक्रम >> लाक्षेवि व जलव्यवस्थापन\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nस्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देशातील शेती उत्पादनांमध्ये वाढ करण्यासाठी मोठ्या संख्येने सिंचन प्रकल्प बांधण्यात आले. तथापि अलीकडील ७० वर्षाचा काळ लक्षात घेता ओलीताखालील क्षेत्र वृध्दी आणि पाणीवापर यामध्ये खूप तफावत दिसते. १९७२ साली सिंचन आणि उर्जा मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी या विषयावर साकल्याने विचार करुन प्रत्येक मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व्यापक विकासासाठी क्षेत्र विकास प्राधिकरण (Area Development Authority) स्थापन करण्यात यावे असे सुचविले. या शिफारशीवर आधारित डिसेंबर १९७४ मध्ये भारत सरकारने मध्यवर्ती प्रायोजित \" लाभक्षेत्र विकास कार्यक्रम\" सुरु केला की ज्यायोगे सिंचन क्षमता वापरामध्ये सुधारणा होवून, कार्यक्षम जल व्यवस्थापनाद्वारे सिंचीत शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन निघू शकेल.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410233238/view", "date_download": "2018-04-23T19:31:53Z", "digest": "sha1:YOG4M6J2AVEVM7SACRCFBWXCLE3L3JOM", "length": 11627, "nlines": 266, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पंचक", "raw_content": "\nश्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nवंध्यासुतें शुक्तिक रोप्यपात्रीं ॥ मृगांबुचे मीन भरोनि रात्नीं ॥\nदातृत्वगंधर्वपतीस केलें ॥ हें सर्वही पर्व तसें उदेलें ॥१॥\nसेवूनियां हो घृत कांसवीचें ॥ परामवी तेज दिवीं रवीचें ॥\nखपुष्प सप्तस्वर गायनाचे ॥ हे सर्वही पर्व तसेंचि साचे ॥२॥\nलेवूनियां रज्जु भुजगमाळा ॥ खेळे कळे बागुल इंद्रजाला ॥\nछाया नुठे चित्र हुताश तेजें ॥ हें सर्वही पर्व तसें विराजें ॥३॥\nभीष्मात्मजेसी वर वायुपुट्र ॥ क्लैबात्मजें जाणुनि ब्रह्मसूत्न ॥\nलग्नासि नेलें धन दर्पणींचें ॥ हें सर्वही पर्व तसेंचि साचे ॥४॥\nते आमुची सोगई हो म्हणोनी ॥ आले अजन्में परिसोनि कानीं ॥\nमारूं अले घेउनि अश्वशृंगा ॥ आकाशिंच्या लावुनि नीळरंगा ॥५॥\nn. एक आचार्य, जो आसुरायण ऋषि का शिष्य था शतपथ ब्राह्मण में, इसे आसुरिवासिन् का शिष्य, एवं इसके शिष्य का नाम काशीकेयीपुत्र बताया गया है [श.ब्रा.१४.९.४.३३] \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2014/11/11/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-23T19:15:34Z", "digest": "sha1:RUCMWR5M4KV5JIUC7QOKIZS3Y753CMJE", "length": 26997, "nlines": 487, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "अनियमित ‘मासिक’ त्रास! | Abstract India", "raw_content": "\nडॉ. वैशाली बिनिवाले, स्त्रीरोगतज्ज्ञ\nमासिक पाळी अनियमित होण्याची कारणे अनेक आहेत. शिवाय ही कारणे स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी असू शकतात. मुलगी वयात येते तेव्हा म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती अनियमित होणे, तरुण वयात म्हणजे ज्याला ‘रीप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप’ म्हणतात त्या वयातली अनियमित पाळी आणि रजोनिवृत्तीच्या वेळी पाळीच्या चक्रात होणारे बदल या तिन्ही गोष्टींचा इथे वेगवेगळा विचार करावा लागेल. या तीन वयोगटांमध्ये अनियमित पाळीचा त्रास कसा होतो ते जाणून घेऊ..\nमासिक पाळी सुरू होण्याचा काळ\nवयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षी जेव्हा मुलींची मासिक पाळी नुकतीच सुरू होते, तेव्हा सुरुवातीला ती नियमितपणे येतेच असे नाही. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर पुढचे २-३ महिने, अगदी ६ महिनेदेखील पाळी आलीच नाही, असेही होऊ शकते. स्त्रीच्या शरीरात स्त्रीबीज तयार होण्याचे जे चक्र असते (ओव्ह्य़ुलेशन सायकल) ते सुरळीत नसणे हे याचे कारण असते. वयात येताना सुरुवातीला कधी कधी संप्रेरकांमधील बदलांमुळे पाळी येते, पण ओव्ह्य़ुलेशनच होत नसते किंवा ते अनियमित होत असते. या सर्व कारणांमुळे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिली दोन वर्षे ती अनियमितपणे येण्याची शक्यता असते. या काळात तीस दिवसांऐवजी चाळीस दिवसांनी किंवा साठ दिवसांनी पाळी आली तरी लगेच मुलींनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पाळीच्या चक्राची घडी नीट बसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो हे लक्षात ठेवावे.\nपाळीच्या ठरलेल्या चक्रापेक्षा आधीच म्हणजे दर १०-१५ दिवसांनी पाळी येत असेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. पाळी उशिरा आल्यानंतर अधिक दिवस रक्तस्राव सुरू राहिला किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला गरजेचा. काही जणींना ३-४ महिन्यांनी पाळी येते आणि मग २०-२५ दिवस रक्तस्राव थांबत नाही. अशा वेळीही डॉक्टरांकडे जाणे टाळू नये. शरीरातून गरजेपेक्षा अधिक रक्तस्राव होऊ नये यासाठी वेळीच केलेले उपचार उपयुक्त ठरतात.\nप्रजननक्षम वयातील अनियमित पाळी\nप्रजननक्षम वयात पाळी एकदम अनियमित होऊ लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. या वयात पाळी चुकल्यानंतर गरोदर राहण्याची असलेली शक्यता आधी पडताळून पाहिली जाते. तशी शक्यता नसेल तर पाळी अनियमित होण्याची इतरही कारणे असू शकतात.\nपॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी)\nशरीरातील मासिक पाळीच्या चक्राची घडी बसल्यानंतर म्हणजे तरुण वयात पाळी अनियमित होण्याचे सर्रास दिसणारे कारण म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज’. यात ओव्हरीजवर लहान लहान ‘सिस्ट’ म्हणजे गाठी येतात. स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियेतील दोषांमुळे असे होऊ शकते. यामुळे संप्रेरकांच्या पातळीत असंतुलन होऊन बीजनिर्मिती अनियमित होते किंवा ती होतच नाही. याचाच परिणाम म्हणून मासिक पाळी अनियमित होते. यात मुलींचे वजन वाढू लागते, चेहऱ्यावर मुरुमे येऊ लागतात. हनुवटी किंवा ओठांवरती लवदेखील वाढू शकते. डोक्यावरचे केस गळू लागतात. शरीरात होणाऱ्या ‘इन्शुलिन’ निर्मितीत अडचणी निर्माण होऊन पुढे मधुमेहाचाही धोका उद्भवू शकतो. ‘पीसीओडी’मध्ये बीजनिर्मिती प्रक्रिया अनियमित होत असल्याने पुढे वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याचीही शक्यता असते. ‘पीसीओडी’चे निदान झाल्यास त्यावरील वैद्यकीय उपचार वयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. तरीही नियमित व्यायाम ‘पीसीओडी’मध्ये खूप फायदेशीर ठरतो. वजन वाढले असेल तर ते कमी करून प्रमाणात राखणे देखील तितकेच महत्त्वाचे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, मूल होण्याचे पुढे गेलेले वय ही कारणे बहुतेक जणींच्या ‘पीसीओडी’मागे दिसतात.\nथायरॉइड ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळेही अनियमित पाळीचा त्रास उद्भवू शकतो. यात अचानक काही महिन्यांत वजन वाढते, सतत दमल्यासारखे वाटते तसेच पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होतो. अनियमित पाळीची तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रियांना हॉर्मोन्सच्या म्हणजे संप्रेरकांच्या चाचण्या करायला सांगितल्या जातात. त्यात थायरॉइडच्या त्रासाचे निदान होते. त्यावरही औषधोपचारांच्या बरोबरीने अतिरिक्त वजन कमी करण्यास सांगितले जाते.\nस्थूलत्वामुळे अनियमित होणारी पाळी\nकेवळ स्थूलत्वामुळेही पाळी अनियमित होऊ शकते. यात योग्य व्यायाम आणि योग्य आहाराच्या साहाय्याने वजन कमी करणे गरजेचे ठरते. हल्ली मुलींमध्ये अनियमित पाळीसाठी वाढलेल्या वजनाचे कारण मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळते.\nचाळिशीनंतर म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात पुन्हा ‘ओव्ह्य़ुलेशन’चे चक्र अनियमित होऊ लागते. संप्रेरकांच्या पातळीतही असंतुलन होते. परिणामी मासिक पाळी अनियमित होते. यातही लगेच घाबरून जाण्यासारखे काही नाही. मात्र या वयात पाळी आली नाही म्हणजे तो रजोनिवृत्तीचाच एक भाग असावा असे गृहीत धरू नये. अगदी पन्नाशीपर्यंतच्या स्त्रियांनीही पाळी चुकण्याचा अर्थ आपण गरोदर तर नाही ना ही शक्यता जरूर पडताळून पाहावी. ही शक्यता नाही हे ताडून पाहिल्यानंतरही पाळी उशिरा येत आहे, असे दिसले तर घाबरायचे कारण नाही. पण पाळी लवकर येऊ लागली, अधिक दिवस तसेच अधिक प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला, पाळी सुरू असताना वेदनांचा त्रास होऊ लागला तर मात्र डॉक्टरांना लगेच दाखवावे. या वयातही काही जणींना ३-४ महिन्यांनी पाळी येते आणि ती खूप दिवस टिकते. असे असेल तरी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा. काही वेळा पाळी ठरलेल्या वेळेवर येते पण दोन मासिक चक्रांच्यामध्ये देखील रक्तस्राव होतो. अशा वेळीही नेमका त्रास काय आहे याचे निदान करून घेणे गरजेचे ठरते.\nपाळी अनियमित होऊ नये यासाठी काय करावे\nमानसिक ताणाचाही पाळीच्या चक्रावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.\nआहार संतुलित आणि वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे.\nनिसर्गचक्र आणि दिनचर्या →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5454217738890454948&title=Elocution%20Competition%20in%20Azam%20Campus&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:25:38Z", "digest": "sha1:KDZAJZAGG5K63IVVRVSPWOZDNAS42BIU", "length": 8185, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आझम कॅम्पसच्या वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद", "raw_content": "\nआझम कॅम्पसच्या वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद\nपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २३ डिसेंबर रोजी सायंकाळी आझम कॅम्पस येथे झाला.\nराज्यभरातील ९५ शाळांतून १८० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. उर्दू आणि इंग्रजी भाषेतून झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना एकूण १ लाखाची पारितोषिके देण्यात आली. खा. मौलाना असरूल हक काझमी (सदस्य, मजलिस-इ-शूरा, दारुल उलूम देवबंद) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी डॉ. पी. ए. इनामदार हे होते. कार्यक्रमाला आबेदा इनामदार, लतीफ मगदूम, मुनवर पीरभॉय, नासिर खान उपस्थित होते.\nआझम कॅम्पस येथे २२ आणि २३ डिसेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी-बारावी, पदवी आणि पदव्युत्तर अशा गटात या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.\nइस्लामच्या शांततेच्या, मानवतेच्या संदेशावर आझम कॅम्पसची वाटचाल सुरू आहे. “आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान समाजातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचे मोठे काम डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले आहे,” अशा शब्दात खा. मौलाना असरूल हक काझमी यांनी या उपक्रमाचा गौरव केला.\n“भारतात मुस्लिमांची प्रगती जगातील अन्य देशांपेक्षा चांगली आहे, अधिक प्रगती करण्यासाठी अधिक कष्ट करायला तरणोपाय नाही, त्यासाठी नव्या पिढीला स्पर्धेसाठी सज्ज करण्याचे काम आझम कॅम्पस करीत आहे,” असे उद्गार अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले.\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन ‘बुक रिव्ह्यू’ स्पर्धेस चांगला प्रतिसाद ‘मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला’ गँबियाच्या राजदूतांची आझम कॅम्पसला भेट ‘एमसीई’तर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409225010/view", "date_download": "2018-04-23T19:17:34Z", "digest": "sha1:DVLQ5WD6QPIVU6BOZKJNDJ2K642ZZCC3", "length": 14638, "nlines": 285, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ३०६ ते ३१०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ३०६ ते ३१०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ३०६ ते ३१०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ३०६ ते ३१०\nपद ३०६. (चा. सदर.)\nआतां चोज सांगों काय कैसा हरविला डाय रे ॥ बुडविली नौका पालवीं नावाडा गुरुराय रे ॥धृ०॥\nलटिकें लटिकें होय तयाचा शोक तुज कां लागे रे ॥ साचपणें तुजमाजीं विलासे तेथ मन न जागे रे ॥१॥\nशुक नळिकेसा पडला त्यातें काय किजे कोणे रे ॥ फिरतसे दश दिशा मृग नाभींचा सुवास नेणें रे ॥२॥\nया खुणा जाण सुजाणा तये लक्षण उमाणु रे ॥ निजानंद तो मुळिंचा रंग दुजा कोठुनि आणूं रे ॥३॥\nपद ३०७. (चा. सदर.)\nबोलि फळ ते काय खोली विचार करूनि पाहीं रे ॥ अमृत म्हणतां अमर होइजे स्वप्नींहि न साह रे ॥धृ०॥\nलटिकें म्हणती परि लटिकें त्याला ठाउक जाहलें नाहीं रे ॥ लटिकींयाचा शोक विराला त्यासिच कळलें पाहीं रे ॥१॥\nस्वप्नींचा प्रतिभास लटिका जागृतिसी होय रे ॥ तैशी द्दश्य पदार्थीं मिथ्या प्रतिती तरि निज सोय रे ॥२॥\nआत्मविलासीं राहे महिमा वर्णी कोण वाचे रे ॥ संगविना निज रंग तयाशींच निजानंद सुख साजे रे ॥३॥\nपद ३०८. (चा. सदर.)\nसादर परिसा माय वो सुंदर गुरुचे पाय वो ॥ निववीलें सर्वांगें मीं उतराई होऊं काय हो ॥धृ०॥\nघेतां याचें नाम वो नि:शेष गेला शीण वो ॥ न बोलवे मज बोलें अनुभविये जाणति खूण वो ॥१॥\nसिद्धि गेलें काज माझें सरलि लोकलाज वो ॥ सहजसमाधीयोगें सखिये हातां आलें नीज वो ॥२॥\nबोधिं भेद निमाला सरला भावाभावसंग वो ॥ निजानंदभुवनीं जाहला मतिविण वृत्तिक रंग वो ॥३॥\nपद ३०९. (चा. सदर.)\nऔट हात ह्मणवितसें तो मी ब्रह्मांडीं न माय वो ॥ केलें या गुरुरायें विपरित विपरित सांगों काय वो ॥धृ०॥\nअस्ति भाति प्रिय रुप या बोधें जग हें द्दष्टिसि नाणी वो ॥ वारंवार तनु हे वागे तव मी गुरु नाम वाखाणी वो ॥१॥\nनेति नेति या द्दश्य विभागीं अधिष्ठाना आलें वो ॥ मुळिंचें सुखरूप माझें या निज विर्वाहींच ठेलें वो ॥२॥\nशोधनक्रम श्रुतिसार सिद्धिपद अनिर्वाच्य साजे वो ॥ रंगींल ये मीं निजानंद-पद साम्राज्य वीराजें वो ॥३॥\nपद ३१०. (बाळा जु जु जू० या चा.)\nविचित्र लाघवि हा गुरुराणा ॥ अगम्य वेदपुराणा ॥धृ०॥\nपल्लव सारियला मस्तकींचा ॥ रमणीय हा हस्तकींचा ॥१॥\nनिर्णय कर्णपुटीं मज बोले ॥ तें गुज वर्णित शिव डोले ॥२॥\nलाऊनि पदभजनीं निज गोडी ॥ ह्रदयग्रंथी सोडी ॥३॥\nअलक्ष लक्षें नाम जपकर्णी ॥ कोटि लोपले तरणी ॥४॥\nपु. वेताची छडी ; वेत . [ सं . वेतस ]\nपु. बैत पहा . दोहरा . - प्रश २९ .\n०ऊंस पु. उसाची एक जात ; हा ऊंस बोरु किंवा वेताप्रमाणें दिसतो .\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/growth-indias-imports-and-exports-26071", "date_download": "2018-04-23T19:14:47Z", "digest": "sha1:WI6AY3TSS24SGBEDUJYP427C6SVXWTS3", "length": 10941, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "The growth of India's imports and exports भारताच्या आयात-निर्यातीत वाढ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nनवी दिल्ली: भारताच्या निर्यातीत डिसेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये निर्यात 5.72 टक्‍क्‍यांनी वाढून 23.9 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्याआधीच्या वर्षात याच कालावधीत ती 22.6 अब्ज डॉलर होती.\nनवी दिल्ली: भारताच्या निर्यातीत डिसेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये निर्यात 5.72 टक्‍क्‍यांनी वाढून 23.9 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्याआधीच्या वर्षात याच कालावधीत ती 22.6 अब्ज डॉलर होती.\nवाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या आयातीतही डिसेंबरमध्ये 0.46 टक्के वाढ होऊन ती 34.25 अब्ज डॉलरवर गेली आहे. यामुळे व्यापारी तूट 10.36 अब्ज डॉलरवर पोचली आहे. तेलाची आयात डिसेंबरमध्ये 14.61 टक्‍क्‍यांनी वाढून 7.465 अब्ज डॉलरवर गेली आहे. डिसेंबर 2015 मध्ये ही आयात 6.670 अब्ज डॉलर होती.\nबिगरतेल वस्तूंच्या आयातीत डिसेंबरमध्ये 2.98 टक्‍क्‍यांची घसरण होऊन ती 26.608 अब्ज डॉलरवर आली आहे. डिसेंबर 2015 मध्ये ही आयात 27.425 अब्ज डॉलर होती. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत निर्यात 0.75 टक्के वाढून 198.8 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याच कालावधीत आयात 7.42 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 275.3 अब्ज डॉलरवर आली आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत व्यापारी तूट 76.54 अब्ज डॉलर झाली असून, त्याआधीच्या वर्षात याच काळात ती 100 अब्ज डॉलर होती.\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\n98व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड झाली आणि बरोब्बर 15 वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. 83व्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/hundred-dead-blast-dargah-pakistan-31036", "date_download": "2018-04-23T19:11:44Z", "digest": "sha1:5QMJ6WPA47L2EVXCSEHXWRNYYN2ZX4Q7", "length": 18584, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "hundred dead blast dargah in pakistan विनाशकाले... (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 18 फेब्रुवारी 2017\nसिंध प्रांतातील दहशतवादी हल्ल्याबद्दल कथित शत्रूवर; तसेच अफगाणिस्तानसारख्या देशावर ठपका ठेवण्याऐवजी किंचित जरी आत्मपरीक्षण केले, तरी पाकिस्तानला या संकटाच्या मुकाबल्याचा मार्ग सापडू शकेल.\nसिंध प्रांतातील दहशतवादी हल्ल्याबद्दल कथित शत्रूवर; तसेच अफगाणिस्तानसारख्या देशावर ठपका ठेवण्याऐवजी किंचित जरी आत्मपरीक्षण केले, तरी पाकिस्तानला या संकटाच्या मुकाबल्याचा मार्ग सापडू शकेल.\nपाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सेहवान शरीफ गावात सुफींच्या प्रार्थनास्थळाजवळ झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध व्यक्ती प्राणास मुकल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया तो देश दहशतवादाच्या प्रश्‍नाकडे अद्यापही किती मर्यादित दृष्टिकोनातून पाहत आहे, याचाच दाखला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना कारवायांसाठी भुसभुशीत का वाटतो आहे, याचीही कल्पना त्यावरून येते. हा देशाला थेट धोका आहे, असे सांगतानाच शरीफ यांनी ‘लवकरात लवकर हल्लेखोरांना पकडून कायदेशीर कारवाई करू’, असे सांगितले; तर लष्करप्रमुखांनी गर्जना केली, की देशाशी शत्रुत्व करणाऱ्या शक्तींचा आम्ही निःपात करू. पाकिस्तानशी शत्रुत्व करणाऱ्या अशा कोणत्या शक्ती आहेत, की ज्या दहशतवादी कृत्यांत सामील आहेत, याचा त्यांनी खुलासा केलेला नाही; परंतु लष्करी प्रवक्‍त्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातील अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवित पाकिस्तानचे शत्रू हे प्रकार घडवत आहेत. पश्‍चिम आशियातील संघर्षात पीछेहाट होत असताना दहशतवादी संघटना अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्रात हालचाली वाढवीत आहेत, हे खरेच आहे, त्यामुळे वरकरणी या अपेक्षित आणि योग्य प्रतिक्रिया वाटू शकतात; पण त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे दहशतवादाचे सर्वभक्षक, मानवी संस्कृतीविरोधी स्वरूप लक्षात घ्यायलाच पाकिस्तानी राज्यकर्ते अद्यापही तयार नाहीत. दहशतवादाचा सरसकट निषेध करायला त्यांची जीभ चाचरते, याचे कारण धार्मिक मूलतत्त्ववादाचा आधार घेत निरपराध माणसांच्या कत्तली करीत सुटलेल्या दहशतवादी टोळ्यांमध्येही फरक करण्याची त्यांची (अ)नीती. त्याचेच भीषण परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत असूनही त्यांच्या धोरणामध्ये बदल दिसत नाही. उत्तर वझिरीस्तान भागात गेल्या दोन वर्षांपासून दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने मोहीम उघडली आहे हे खरे आहे; परंतु काश्‍मीरमध्ये घातपात घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध ढीगभर पुरावे सादर करूनही त्यांना आंजारणे-गोंजारणे पाकिस्तानने चालूच ठेवले आहे. ‘जैश-ए-महम्मद’ आणि ‘लष्करे तय्यबा’ या संघटनांचे म्होरके पाकिस्तानात खुलेआम भारतविरोधी गरळ ओकत फिरत असतात. पाकिस्तानी व्यवस्थेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा आणि प्रोत्साहनाशिवाय हे शक्‍य नाही; पण दहशतवादी आगीशी असा खेळ करणे हे विनाशाला निमंत्रण देणे आहे, त्यामुळेच पोखरत चाललेल्या पाकिस्तानी भूमीवर ‘इसिस’ या कडव्या मूलतत्त्ववादी संघटनेला हातपाय पसरायला संधी मिळते आहे.\nमूलतत्त्ववाद्यांना कोणतेच वैविध्य खपत नाही. आपल्या संप्रदायाला पहिला धोका या उपपंथांपासून आहे, असे त्यांना वाटत असते. त्यातही सुफी पंथासारखा, काहीसा मवाळ मानला जाणारा प्रवाह म्हणजे त्यांना आपल्या मार्गातील धोंड वाटते. कारण वैविध्य निर्माण झाले, की धर्मतत्त्वांचा, रूढींचा अर्थ लावण्याविषयीच्या स्वातंत्र्याचा अवकाश रुंदावतो. स्वातंत्र्याशी तर ‘इसिस’सारख्या इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटनेचा उभा दावा, त्यामुळेच या संघटनेने ठिकठिकाणच्या शिया, अहमदी, सुफी आदी पंथियांना लक्ष्य केलेले दिसते. अलीकडच्या काळात लाहोर, क्वेट्टा, पेशावर येथेही दहशतवाद्यांनी हल्ले केले. कथित शत्रूवर; तसेच अफगाणिस्तानसारख्या देशावर ठपका ठेवण्याऐवजी किंचित जरी आत्मपरीक्षण केले, तरी पाकिस्तानला या संकटाच्या मुकाबल्याचा मार्ग सापडण्यास मदत होईल. त्या देशाच्या दुटप्पी वर्तनाची जाणीव आता जगभर होत असून, अमेरिकी प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलली पाहिजेत, असे तेथील ‘थिंक टॅंक’ना वाटू लागले आहे. दहशतवाद्यांची रसद आटविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या समितीच्या पॅरिसमधील बैठकीतही हा विषय उपस्थित झाला. पाकिस्तान दहशतवादाला चिथावणी देणे शक्‍य नाही, याचे कारण हा देशच दहशतवादाचे लक्ष्य आहे, असा युक्तिवाद पाकिस्तानी नेते करीत असतात; परंतु त्यातील फक्त उत्तरार्धच खरा आहे. याचे एकमेव कारण दहशतवादाबाबतचा सोईस्कर दृष्टिकोन. दुर्दैवाने अमेरिका; पश्‍चिम आशियातील अनेक देशही या दोषाचे धनी आहेत. विनाशाला कारणीभूत विपरीत बुद्धी सरळ होत नाही, तोपर्यंत निरपराध लोकांचे रक्त सांडतच राहणार.\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/54", "date_download": "2018-04-23T19:28:11Z", "digest": "sha1:HJMWYKGLJUQMAGXGYONHN26ONME2ZE4C", "length": 3109, "nlines": 51, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "आरोग्य- आरोग्य |", "raw_content": "\nआरोग्य ऑपरेशनशिवाय खात्रीशीर इलाज. पुणे India\nआरोग्य गंभीर आजारांवर ऑपरेशनशिवाय खात्रीशीर इलाज\nआरोग्य आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन्स - चुंबकीय उर्जे सहित पुणे India\nआरोग्य सर्व रोग निवारक - तुलसी अर्क Pune India\nआरोग्य आयुर्वेदिक साबण पूर्णपणे नैसर्गिक (कोरफड + नीम + तुळस) पुणे India\nआरोग्य आयुर्वेदिक शाम्पू पूर्णपणे नैसर्गिक (आवळा आणी शिकेकाई) पुणे India\nआरोग्य बहुउपयोगी आयुर्वेदिक जेल केसांसाठी व त्वचेसाठी पूर्णपणे नैसर्गिक (कोरफड) पुणे India\nआरोग्य लाकडी घाण्यातून काढलेल्या करडईचे(साफ्लोवर) तेल मिळेल कराड India\nआरोग्य शुभंकर आयुर्वेद चिकित्सा केंद्र, पुणे India\nआरोग्य यज्ञनगर निसर्गोपचार केंद्र रत्नागिरी Kolhapur India\nआरोग्य वजन वाढवणे / कमी करणे , मधुमेह ( आहार , होमिओपाथी ,समुपदेशन )सल्ला Pune India\nआरोग्य फिजिओथेरपिस्ट आणि फिटनेस कन्सल्टेशन (रिबॉक-सर्टिफाईड) पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2007_01_01_archive.html", "date_download": "2018-04-23T19:07:47Z", "digest": "sha1:6D2MUOEL3MR4SQA2Q5EGQLWWLXWGW6FB", "length": 13163, "nlines": 114, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...: January 2007", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nदेवाने जीवनात प्रचंड सुसूत्रता करून ठेवली आहे. गरज असते, ती फक्त डोळस पणे बघण्याची. एखादं गाणं एखाद्या प्रसंगाची आठवण करून देतं, एखादी आठवण एखादं स्वप्नं देवून जाते... आणि ह्या नंतर ह्या सगळ्यांकडे बघितल्यावर कळतं, त्या जगन्नियंत्याला एकच गोष्ट सांगायची होती, फक्त माध्यमं वेगळी होती. हे सगळं फार romantic होतंय खरं. पण मला जी गोष्ट सांगायची आहे, ती आहेच मुळी विचित्र.\nतर झालं असं. मी ७ वी ते १० वी शाळेला cycle ने जायचो. एकदा मला रस्त्यावरून जातांना असं आढळलं, की रोज त्या पथावरून जाताना, माझं लक्ष त्याच त्या खाणाखुणांकडे जातं. म्हणजे अगदी घरापासून सुरुवात केली, की वीराच्या मारुतीपासच्या रस्त्यावर माझ्याकडून road divider कडे बघितलं जाणारंच. हमखास. त्यानंतर न. म. शा. पाशी ब-याच वेळा शाळेच्या गेट कडे लक्ष जाणार. त्यानंतर एका छोट्याश्या गल्लीतून लक्ष्मी रोड ला लागताना एका watch company च्या दुकाना कडे लक्ष गेलंच पाहीजे. शाळेतून घरी येताना एक particular नील फलक वाचला जाणारंच. काही काही दुकानं तर अशी होती, की ज्यांच्या पाट्या माझ्याकडून रोज न चुकता वाचल्या जायच्या. आपोआप. सवयच लागली होती मानेला आणि नजरेला. मला मोठी मौज वाटली. मग मी अजून एक मजा करायचं ठरवलं. एकदा मी असं मानलं की आपण ह्या शहरात नवीनच आलो आहोत. आणि प्रयत्नपूर्वक दुसरीकडेच बघायला सुरुवात केली. काही काही buildings च्या कडे मी कधीही बघत नसे, त्यांच्याकडे बघितलं. वेगळ्या दुकानांच्या पाट्या वाचल्या. रस्त्यावरच्या इतर खुणा टिपायला लागलो. आणि गम्मत म्हणजे रस्त्यांचा पूर्ण चेहरामोहरा आणि स्वभावच बदलून गेला. काही रस्ते मला कुरूप वाटायचे ते एकदम सुंदर झाले, तर काहींचं एकदम उलटं झालं हल्ली सुद्धा मी कधी पुण्याला गेलो, की हा प्रयोग करून पाहतो. जाम मजा येते\n3rd semester मध्ये मी Enya च्या संगीताच्या अक्षरश: प्रेमात पडलो होतो. त्यानंतर ती गाणी मी पुष्कळ वेळा ऐकली. The Corrs च्या गाण्यांचंही असंच झालं. ही गाणी मी इतक्या वेळा ऐकली की त्यांच्या आत्म्याचा हिरण्यगर्भ पूर्णपणे झाकोळला गेला. एकदा Corrs चं गाणं ऐकत असताना त्यात एक नविनच वाद्य वाजत असल्याचं आढळलं. मग मी ती गाणी परत नव्याने ऐकायला सुरुवात केली. आणि त्यांचाही कायपालट झाला. Corrs च्याच एका गाण्याचा video खूप वेळा बघून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की गाणं एका विशिष्ट ठिकाणी आल्यावर माझं लक्ष Andrea वाजवत असलेल्या Tin Whistle कडे जाणारंच. मग मी ते जाणीवपूर्वक बदलायला सुरुवात केली आणि गाण्यांना नवीन बहार आला. एकदा घरी अगदी वेगळ्या वातावरणात Enya ची गाणी ऐकली आणि ती पहिल्यांदा ऐकताना जसं वाटलं होतं, तसंच वाटलं अगदी. एकदम सही. पण एक गोष्ट आहे. एखादं संगीत प्रथम ऐकतांना जसं वाटतं, तंतोतंत तसं परत कधीच वाटत नाही. ती नाविन्याची मजा काही औरच असते.\nआमच्या घारासमोर एक वाडा आहे. तो मूळ दुमजली वाडा होता. त्याच्या उजव्या बाजूला त्यापेक्षा थोडा उंच पारसनिस वाडा आणि डाव्या बाजूला चार मजली इमारत आहे. तर, त्या समोरच्या घराच्या भिंतीमधून पिंपळ उगवला आणि त्या वाड्याच्या पडझडीस कारणीभूत ठरला. कालांतराने त्या वाड्याचं Apartments मध्ये रूपांतर करायचं ठरलं. त्याचा वरचा मजला पाडून टाकण्यात आला. आणि ते काम रखडलं. आता दोन्ही बाजूंना वाडे, इमारती, आणि मध्ये हा बुटका एकच मजला. त्यातून पावसाळ्य़ात ह्या वाड्याच्या उघड्या बोडक्या भिंतीच्या टकलावर छानपैकी हिरवळ उगवायला लागली आणि तो वाडा सर्वप्रकारे गमतीदार दिसू लागला. मग आता मी ह्याही वाड्याचा \"मानसिक कायापालट\" करायच ठरवलं. एकदा बाकीच्या सगळ्या गोष्टी पुसून टाकल्या फक्त मागची मुठा नदी आणि झाडी राहू दिली. वाड्यावर सायंकाळची तांबूस उन्हे टाकली. आणि त्याला एकदम ऐतिहासिक भग्नावशेष करून टाकला. नंतर काही दिवसांनी पुण्यात थंडी वाढली, म्हणून सगळीकडे \"मानसिक बर्फ\" पाडला त्यावेळेस विचारसागरात मुद्दाम खडे मारून तयार केलेले ते तरंग तर केव्हाच विरून गेले... आता उरलंय ते फक्तं त्यांचं शब्दचित्र\nनाविन्य म्हणजे तर जीवन आहे. हजारो वर्ष चंद्राची एकच बाजू बघून मानव जेव्हा कंटाळला, तेव्हा त्याने त्याची दुसरी बाजू न्याहाळायला उड्डाण केलं. नाविन्य म्हणजेच तर जीवन आहे... गरज असते, ती फक्त डोळस पणे बघण्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/awards/", "date_download": "2018-04-23T19:34:50Z", "digest": "sha1:BZFDQLA4B5XZ67VB62IK7ABEOYLELA55", "length": 40147, "nlines": 270, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik पुरस्कार – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nबँकेस प्राप्त झालेले पुरस्कार\nसामाजिक, आर्थिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार असो वा अन्य कोणतेही क्षेत्र, त्यातील समस्या कितीही मोठी असली तरी त्यासाठी हवी गतिशील आणि समर्पित कार्यकर्त्यांची फळी. अशा सक्षम नेतृत्वाचा गौरव श्री. विश्वास ठाकूर यांच्या रूपानं होतो आहे. आज विश्वास को-ऑप.बँकेने भारतीय पातळीवर सहकार क्षेत्रात आदर्श व आधुनिक बँकिंग व्यवस्थापन प्रणालीत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. एकविसाव्या शतकातील जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाच्या गतिमान प्रक्रियेुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडवण्यासाठी सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.\nलोकसभा/विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर बँकेने मतदान करण्याविषयी जनजागृतीपर संदेश दिला व मतदान केल्यानंतर भेटवस्तू म्हणून पैसे साठविण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला.\nयुवकमुद्रा- तपपूर्ती वाटचाल बँक विभाग - पाचवा क्रमांक सहकारी बँक प्रतियोगिता-1998-1999\nसन 1998-99 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये तपपूर्ती वाटचाल बँक विभागात पाचवा क्रमांक मा. ना. बाळासाहेब विखे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार, प्रमुख पाहुणे - मा.ना. जयंत पाटील, अर्थंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते दि.29/9/2000 रोजी प्रदान.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धा 1999-2000 उत्तेजनार्थ\nराष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंध संस्था, वर्धा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धेत बँकेच्या वार्षिक अहवालास उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र.\nयुवकमुद्रा राज्यस्तरीय सहकारी बँक प्रतियोगिता : 1999-2000\nसन 1999-2000 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये बँकेस वार्षिक अहवाल बँक विभागात ‘प्रथम क्रमांक (महाराष्ट्र)’मा. ना. जयंत पाटील, वित्त व नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. ना. विलासराव पाटील विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि.07/04/2000 रोजी प्रदान.\nसन 1999-2000 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये पंचवार्षिक वाटचाल बँक विभागात चतुर्थ क्रमांक मा. ना. जयंत पाटील, वित्त व नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. ना. विलासराव पाटील विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि.07/04/2000 रोजी प्रदान.\nसहकार क्रिडा स्पर्धा 2001-सर्वसाधारण विजेतेपद\nजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी आयोजित केलेल्या सहकार क्रिडा स्पर्धा-2001 यामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचे पारितोषिके पटकावून ‘जनरल चॅम्पियनशीप’ मा. डॉ. सुधीरकुमार गोयल सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांच्या शुभहस्ते दि 28/01/2001 रोजी प्रदान.\nसहकार पुरस्कार : 2001\nसहकार भारतीतर्फे प्रथमच देण्यात येणारा सहकार पुरस्कार-2001 बँकेस सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. श्री. मधुभाई कुलकर्णी, डॉ. अविनाश आचार्य, मा. श्री. सतिश मराठे यांच्या हस्ते दि. 8 नोव्हेंबर 2001 रोजी प्रदान.\nयुवकमुद्रा राज्यस्तरीय सहकारी बँक प्रतियोगिता : 2001\nसन 2000-2001 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगिते ध्ये बँकेस पंचवार्षिक वाटचाल बँक विभागात ‘चतुर्थ क्रमांक (महाराष्ट्र)’ मा. ना. दिलीप वळसे पाटील-उर्जा व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. आ. गोपीनाथ मुंडे-माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्त दि.16/02/2003 रोजी प्रदान\nयुवकमुद्रा राज्यस्तरीय सहकारी बँक प्रतियोगिता : 2001\nसन 2000-2001 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये बँकेस वार्षिक अहवाल बँक विभागात ‘द्वितीय क्रमांकाचे’ मा. ना. दिलीप वळसे पाटील - उर्जा व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. आ. गोपीनाथ मुंडे - माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते दि.16/02/2003 रोजी प्रदान\nमहाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धा 2001 -2002 उत्तेजनार्थ\nराष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंध संस्था, वर्धा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धेत बँकेच्या वार्षिक अहवालास उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र.\nसहकार क्रिडा स्पर्धा 2002 - सर्वसाधारण विजेतेपद\nजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी आयोजित केलेल्या सहकार क्रिडा स्पर्धा-2002 यामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचे पारितोषिके पटकावून सलग दुसर्‍या वर्षी ‘जनरल चॅम्पियनशीप’ मा. श्री. कर्नल हर्ष व आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.संजय खंदारे यांच्या शुभहस्ते दि.27/10/2002 रोजी प्रदान.\nराष्ट्रस्तरीय 'राष्ट्रीय' उद्योजकता पुरस्कार - 2003\nजागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मुंबई यांचे वतीने दरवर्षी दिला जाणारा सहकार बँकिंग क्षेत्रातील ‘उत्कृष्ठ व्यवस्थापन’ बाबत अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रस्तरीय ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार - 2003’ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते, भारत सरकारचे लोकसभा सभापती मा. ना. मनोहर जोशी, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर मा. डॉ. विमल जालान, महाराष्ट्राचे राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. पतंगराव कदम व अनेक नामवंत उद्योगपती, मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. 06 फेब्रुवारी 2003 रोजी सायंकाळी 5.00 वाजता यशवंतराव चव्हाण ऑडोटेरीयम, मंत्रालयासमोर, कुलाबा, मुंबई - 400 032 येथे प्रदान.\nकै. पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार - 2002-2003\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा कै. पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार 2003 नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री मा.ना.बाबासाहेब कुपेकर अर्थराज्यमंत्री मा.ना.दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे दि. 10 फेबु्रवारी 2004 रोजी प्रदान.\nसहकार क्रिडा स्पर्धा 2003-सर्वसाधारण विजेतेपद\nजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी आयोजित केलेल्या सहकार क्रिडा स्पर्धा-2003 यामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचे पारितोषिके पटकावून सलग तिसर्‍या वर्षी ‘जनरल चॅम्पियनशीप’ (महिला विभाग) मा. श्री. किशोर गजभिये विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या शुभहस्ते दि.28/01/2004 रोजी प्रदान\nमहाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धा सन 2002-2003\nमहाराष्ट्र राज्य सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था, वर्धा यांनी सन 2002-2003 सालाकरिता आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्ध ध्ये बँकेच्या सन2002-2003 या वार्षिक अहवालास महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम क्रमांक प्रदान.\nकै. पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार - 2003-2004\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा कै. पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार 2004 साठी सलग दुसर्‍यावर्षीही नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री मा.ना.जयप्रकाश दांडेकर यांच्या हस्ते मुंबई येथे गुरुवार, दि.24/02/2005 रोजी प्रदान.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धा सन 2003-2004\nमहाराष्ट्र राज्य सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था, वर्धा यांनी सन 2003-2004 सालाकरिता आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धध्ये बँकेच्या सन 2003-2004 या वार्षिक अहवालास प्रशस्ती पत्र प्रदान.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धा सन 2004-2005\nमहाराष्ट्र राज्य सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था, वर्धा यांनी सन 2004-2005 सालाकरिता आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धध्ये बँकेच्या सन 2003-2004 या वार्षिक अहवालास प्रशस्ती पत्र प्रदान.\nसहकार समृद्धी, नागपूर वार्षिक अहवाल स्पर्धा - 2004-05 : तृतीय पुरस्कार\nसहकार समृद्धी, नागपूर मासिकातर्फे आयोजित केलेल्या वार्षिक अहवाल स्पर्धेत बँकेच्या सन 2004-05 अहवालास नागरी बँक गटात तृतीय पुरस्कार प्रदान\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट रिकव्हरी इनोव्हेशन’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2006-07 : प्रथम पुरस्कार\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थेतर्फे प्रथमच बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2006-07 मध्ये बँकेचा अत्यल्प 1.39% एन.पी.ए. असल्याने ‘बेस्ट रिकव्हरी इनोव्हेशन’ राष्ट्रीय पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘इनोव्हेशन इन एम.आय.एस.’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2007-08\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2007-08 मध्ये बँकेचे एम.आय.एस. (मॅनेजमेंट इर्न्फॉेशन सिस्टीम)करिता ‘इनोव्हेशन एम.आय.एस.’ हा राष्ट्रीय पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट वेबसाईट’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2007-08\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2007-08 मध्ये बँकेची अद्यावत माहिती असणार्‍या वेबसाईटला ‘बेस्ट वेबसाईट’ हा राष्ट्रीय पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट अ‍ॅन्युअल रिपोर्ट’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2008-09\nप्रथम ग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2008-09 मध्ये बँकेच्या अहवालास ‘बेस्ट अ‍ॅन्युअल रिपोर्ट’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘क्रेडीट रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2008-09\nद्वितीय ग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2008-09 मध्ये बँकेस मध्यम गटात ‘क्रेडीट रिस्क मॅनेजमेंट’ (कर्ज जोखीम व्यवस्थापन) गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट अ‍ॅन्युअल रिपोर्ट’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2009-10\nप्रथम ग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2009-10 मध्ये बँकेस लहान गटात ‘बेस्ट अ‍ॅन्युअल रिपोर्ट’ (उत्कृष्ट वार्षिक अहवाल) गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘एच.आर.डी.मॅनेजमेंट’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2009-10\nद्वितीय ग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2009-10 मध्ये बँकेस लहान गटात ‘एच.आर.डी. मॅनेजमेंट’ (मानव संसाधन व्यवस्थापन) गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.\nसहकार सुगंध मासिकातर्फे - उत्कृष्ट वार्षिक अहवाल स्पर्धा 2012 : प्रथम\nसहकार सुगंध मासिकातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय अहवाल मुल्यमापन स्पर्धेत सन 2010-2011 चा उत्कृष्ट अहवाल स्पर्धेत प्रथम क्रमांक मा.श्री.मधुकरराव चौधरी, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभहस्ते प्रदान.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘स्पेशल ज्युरी अ‍ॅवार्ड’ 2012\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थेार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्सतर्फे ‘स्पेशल ज्युरी अ‍ॅवार्ड-2012’ने सन्मानित करण्यात आले.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट ट्रेनिंग इनोव्हेशन’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2013-2014\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे ार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2013-14 मध्ये बँकेस लहान गटात ‘बेस्ट ट्रेनिंग इनोव्हेशन’ (राष्ट्रीय) पुरस्कार बँकेस प्रदान.\nबँको मासिकातर्फे दरवर्षी रु. 175 ते 250 कोटीपर्यंत ठेवी असणार्‍या बँकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विेशास को-ऑप. बँकेने मिळविला आहे.\nनाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना दिला जाणारा उत्कृष्ट कामकाजासाठीचा पुरस्कार विेशास को-ऑप. बँकेने मिळविला आहे\nनाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना दिला जाणारा उत्कृष्ट कामकाजासाठीचा पुरस्कार विेशास को-ऑप. बँकेने मिळविला आहे.\nनचिकेत गौरव पुरस्कार 2015\nनचिकेत प्रकाशन, नागपूरतर्फे वार्षिक अहवाल स्पर्धेत नागरी सहकारी बँक गटातून विेशास को-ऑप. बँकेस उत्तर महाराष्ट्र विभागातून सन्मानीत करण्यात आले.\nसहकार सुगंध पुरस्कार - 2016\nसहकार सुगंध मासिकतर्फे वार्षिक अहवाल स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र गटातून द्वितीय क्रमांक सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतींद्र मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nन्युबा पुरस्कार - 2016\nनाशिक जिल्हा नागरी सह. बँक्स् असोसिएशन तर्फे रू. 200 ते 400 कोटी ठेवी असलेल्या गटात प्रथम क्रमांक नॅफकबचे अध्यक्ष डॉ. मुकूंद अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट न्यू हेड ऑफीस’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2016\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2016 मध्ये बँकेस ‘बेस्ट न्यू हेड ऑफीस’ पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला.\nबँकिंग फ्रंटिअर्स तर्फे ‘बेस्ट डिजिटल मार्केटींग’ पुरस्कार (राष्ट्रीय) 2016\nग्लोबल स्ट्रॅटेजिज अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्‍या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2016 मध्ये बँकेस ‘बेस्ट डिजिटल मार्केटींग’ पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला.\n‘बँको-2016’ पुरस्कार महाराष्ट्राचे सहकार आयुक्त व निबंधक मा.श्री. चंद्रकांत दळवी व महासंगणकाचे निर्माते, शास्त्रज्ञ मा.डॉ. विजय भटकर यांच्या शुभहस्ते प्रदान\nन्युबा पुरस्कार - 2017\nनाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन मर्यादित, नाशिक यांचेतर्फे 150 ते 250 कोटी ठेवी असलेल्या गटात प्रथम क्रमांक नॅफकबचे अध्यक्ष श्री. ज्योतींद्र मेहता यांच्या हस्ते गुरुवार 5 जानेवारी 2017 रोजी द ललित, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.\nसर्वोत्तम वार्षिक अहवाल पुरस्कार - 2017\nनचिकेत प्रकाशन, नागपूर तर्फे सर्वोत्तम वार्षिक अहवाल - 2016 स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विभागातून बँकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/55", "date_download": "2018-04-23T19:26:49Z", "digest": "sha1:Q77ECLYUPDS62WSN24463BIAM2IRUOKD", "length": 3093, "nlines": 52, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "खाद्य पदार्थ- खाद्य पदार्थ |", "raw_content": "\nखाद्य पदार्थ खाद्यपदाथ् पुणे India\nखाद्य पदार्थ सर्व रोग निवारक - तुलसी अर्क Pune India\nखाद्य पदार्थ सातार्‍यातली प्रसिद्ध यशोदामाई बासुन्दी आता पुण्यात घरपोच उपलब्ध पुणे India\nखाद्य पदार्थ देवगड हापूस आमच्या बागेतून थेट तुमच्या घरात पुणे India\nखाद्य पदार्थ उत्तम प्रतीचा देवगड हापूस आंबा पुणे, मुंबई India\nखाद्य पदार्थ धान चा जिरवेल व काळभात हातसडी तांदूळ (घरपोच शुल्कासह ) पुणे India\nखाद्य पदार्थ स्पेशल कांदा – लसूण मसाला / चटणी पुणे India\nखाद्य पदार्थ साहित्य आगामी मासिकासाठी India\nखाद्य पदार्थ दिवाळी गिफ्टबाॉक्स कोकणमेवा रायपाटण India\nखाद्य पदार्थ खास तुमच्या साठी घरच्या चवीचे चिरोटे, साटोरी आणि अनारसे करून मिळतील. पुणे ४११०३० India\nखाद्य पदार्थ होळीसाठी पुरणपोळी Pune India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A5%A8%E0%A5%A6,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2018-04-23T19:02:53Z", "digest": "sha1:G7TDM6MABGSFY5TDBK7BTI3SCQSAOHG4", "length": 69462, "nlines": 911, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६ - विकिपीडिया", "raw_content": "\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६\n(आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६ या पानावरून पुनर्निर्देशित)\n२०१६ सालात पार पडलेली विश्व आयसीसी टी-ट्वेंटी ही क्रिकेट स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात भरविण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २८ जानेवारी, २०१५च्या दुबईतील बैठकीत ठरले. ही स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान खेळविली गेली. सामने कोलकाता, बंगलोर, मुंबई, चेन्नई, धरमशाला, नवी दिल्ली, हैदराबाद, मोहाली, आणि नागपूर येथे खेळले गेले.\n२०१६ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - भारत\nसंघ १६ (८ संघांतून)\nविजेता संघ वेस्ट इंडीज (२ वेळा विजेते)\nसर्वाधिक धावा तमिम इक्बाल (२९५)\nसर्वाधिक बळी मोहम्मद नबी (१२)\n← २०१४ (आधी) (नंतर) २०२० →\n२०१४ च्या स्पर्धेप्रमाणे यावेळी सुद्धा स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.\nस्पर्धा तीन टप्प्यांत विभागली गेली होती. पहिल्या फेरीत, सर्वात खालच्या दहा संघांपैकी दोन संघ, अग्रस्थानी असलेल्या पहिल्या आठ संघांबरोबर सुपर १० फेरी साठी निवडण्यात आले. सर्वात शेवटी दुसर्‍या फेरीच्या दोन गटांमधून प्रत्येकी दोन असे चार संघ बाद फेरीमध्ये . इडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करून २०१२ नंतर दुसर्‍यांदा स्पर्धा जिंकली.\nभारतीय फलंदाज विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालने केल्या तर सर्वाधिक गडी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबीने केले.\n२१ जुलै २०१५, रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी यजमान शहरांची घोषणा केली. बंगळूर, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपुर आणि नवी दिल्ली या शहरांव्यतिरिक्त अंतिम सामन्यांचे यजमानपद कोलकाता या शहराला दिले गेले.\nएम्. ए. चिदंबरम मैदानाच्या तिसर्‍या स्टँडच्या बांधकामाबाबत काही कायदेशीर समस्या असल्याने चेन्नई शहरामध्ये एकाही सामन्याचे आयोजन होऊ शकले नाही. गट अ चे सर्व सामने धरमशाला येथील एच.पी.सी.ए. मैदानावर आणि गट ब चे सर्व सामने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळविण्यात आले. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा गट २ चा सामना एच.पी.सी.ए. मैदानवर नियोजित होता. परंतू एच.पी.सी.ए. कडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला सुरक्षा देण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर सामना इडन गार्डन, कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.[१]\nदक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून मैदानामधील मेहरा ब्लॉकला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते त्यामुळे सुरूवातीला फिरोजशाह कोटला मैदानावर होणार्‍या पहिल्या उपांत्य सामन्याबाबत अनिश्चितता होती. प्रमाणपत्र न मिळाल्यास आयसीसी आणि बीसीसीआय सदर सामना दुसर्‍या मैदानावर घेण्याच्या तयारीत होते. परंतू, २३ मार्च रोजी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून सदर ब्लॉक वापरण्याची परवानगी मिळाली.[२]\n२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेची मैदाने.\nईडन गार्डन्स कोलकाता ६६,३४९ ४ (अंतिम)\nएम. चिन्नास्वामी मैदान बंगळूर ४०,००० ३\nवानखेडे मैदान मुंबई ३२,००० ४(उपांत्य)\nएच.पी.सी.ए. मैदान धरमशाला २३,००० ८ (गट फेरी)\nफिरोजशाह कोटला मैदान दिल्ली ४०,७१५ ४ (उपांत्य)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान मोहाली २६,९५० ३\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान नागपूर ४५,००० ९ (गट फेरी)\nमुख्य पान: २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी संघ\nस्पर्धेमध्ये दुसर्‍यांदा १६ देशांचे संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ ६ ते २६ जुलै २०१५ दरम्यान आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यान खेळविल्या गेलेल्या २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.\n२० एप्रिल २०१४ च्या आय.सी.सी. आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिप क्रमवारीनुसार पूर्ण सभासद असलेले अव्वल ८ संघ आपोआप सुपर १० मध्ये तर इतर ८ संघ गट फेरी मध्ये समाविष्ट करण्यात आले. गट फेरीमधील विजेते अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी सुपर १० मध्ये प्रवेश केला.\nऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहर्यार खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका न खेळविली गेल्यास पाकिस्तानी संघ २०१६ विश्व टी-ट्वेंटी मध्ये खेळणार नाही असे जाहीर केले. मालिका शेवटी रद्द करण्यात आली तरीही, फेब्रुवारी २०१६ मध्ये पाकिस्तान सरकारने संघाला भारत दौरा करण्यासाठी मंजुरी दिली [३]. मार्च २०१६ च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्पर्धआधी सुरक्षा व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले. ह्या भेटीनंतर पीसीबीच्या विनंतीवरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हलविण्यात आला, आणि ११ मार्च रोजी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग निश्चित केला[४].\nसंपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय.सी.सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील ७ अधिकार्‍यांनी काम पाहीले.\nतसेच आय.सी.सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील १२, आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील १० व आय.सी.सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील २ सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली.\n२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेमध्ये एकूण २० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ही रक्कम २०१४ च्या रकमेपेक्षा ३३% जास्त होती.[५] संघांच्या कामगिरीनुसार सदर रक्कम खालीलप्रमाणे वाटण्यात आली:[६]\nउपांत्य सामन्यातील पराभूत संघ $७५०,००० प्रत्येकी\n“सुपर १० फेरी” मधील प्रत्येक सामन्यातील विजेत्यास बोनस $५०,०००\nसर्व १६ संघांना सहभागाबद्दल $३००,०००\nमुख्य पान: २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी सराव सामने\nखाली सुचीबद्ध केलेल्या सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+०५:३०) आहेत.\nबांगलादेश ३ २ ० १ +१.९३८ ५\nनेदरलँड्स ३ १ १ १ +०.१५४ ३\nओमान ३ १ १ १ -१.५२१ ३\nआयर्लंड ३ ० २ १ -०.६८५ १\nतमीम इक्बाल ८३* (५८)\nटिम व्हान डेर गुग्टेन ३/२१ (४ षटके)\nपीटर बोरेन २९ (२८)\nअल-अमीन होसेन २/२४ (३ षटके)\nबांगलादेश ८ धावांनी विजयी\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: एस्. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: तमीम इक्बाल, बांगलादेश\nनाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी\nगॅरी विल्सन ३८ (३४)\nमुनीस अन्सारी ३/३७ (४ षटके)\nझीशान मकसूद ३८ (३३)\nअँडी मॅकब्राइन २/१५ (३ षटके)\nओमान २ गडी व २ चेंडू राखून विजयी\nपंच: ख्रिस गाफने (न्यू) व नायजेल लाँग (इं)\nसामनावीर: अमीर अली, ओमान\nनाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी\nपंच: ख्रिस गाफने (न्यू) व एस्. रवी (भा)\nनाणेफेक : ओमान, गोलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद\nतमीम इक्बाल ४७ (२६)\nजॉर्ज डॉकरेल १/१८ (२ षटके)\nपंच: नायजेल लाँग (इं) व रॉड टकर (ऑ)\nनाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी\nपावसामुळे सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.\nबांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला.\nया सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाद\nस्टीफन मायबर्ग २७ (१८)\nजॉर्ज डॉकरेल ३/७ (२ षटके)\nपॉल स्टर्लिंग १५ (७)\nपॉल व्हान मीकेरेन ४/११ (२ षटके)\nनेदरलँड्स १२ धावांनी विजयी\nपंच: नायजेल लाँग (इं) व एस्. रवी (भा)\nसामनावीर: पॉल व्हान मीकेरेन, नेदरलँड्स\nनाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी\nपावसामुळे प्रत्येकी ६ षटकांचा सामना खेळविण्यात आला.\nतमीम इक्बाल १०३* (६३)\nखावर अली १/२४ (३ षटके)\nजतिंदर सिंग २५ (२०)\nशकिब अल हसन ४/१५ (३ षटके)\nबांगलादेश ५४ धावांनी विजयी (ड/ल पद्धती)\nपंच: ख्रिस गाफने (न्यू) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: तमीम इक्बाल, बांगलादेश\nनाणेफेक : ओमान, गोलंदाजी\nपावसामुळे ओमान पुढे १२ षटकांमध्ये १२० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले\nबांगलादेश तर्फे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा पूर्ण करणारा तमीम इक्बाल हा पहिलाच फलंदाज\nया सामन्याच्या निकालामुळे ओमान स्पर्धेतून बाद तर बांगलादेश सुपर १० च्या गट २ मध्ये सामील\nअफगाणिस्तान ३ ३ ० ० +१.५४० ६\nझिम्बाब्वे ३ २ १ ० -०.५६७ ४\nस्कॉटलंड ३ १ २ ० -०.१३२ २\nहाँग काँग ३ ० ३ ० -१.०१७ ०\nवुसी सिबंदा ५९ (४६)\nतन्वीर अफजल २/१९ (४ षटके)\nजेम्स ॲटकिन्सन ५३ (४४)\nडोनाल्ड तिरीपानो २/२७ (४ षटके)\nझिंबाब्वे १४ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: अलिम दर (पा) व इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: वुसी सिबंदा, झिम्बाब्वे\nनाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी\nरायन कॅम्पबेलचे हाँग काँग कडून आंतरराष्ट्रीय टी २० पदार्पण.\nमोहम्मद शहझाद ६१ (३९)\nअलास्डेर एव्हान्स १/२४ (४ षटके)\nजॉर्ज मन्सी ४१ (२९)\nरशीद खान २/२८ (४ षटके)\nअफगाणिस्तान १४ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: मराइस इरास्मुस (द) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)\nसामनावीर: मोहम्मद शहझाद, अफगाणिस्तान\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nशॉन विल्यम्स ५३ (३६)\nमार्क वॅट २/२१ (४ षटके)\nरिची बेरिंग्टन ३६ (३९)\nवेलिंग्टन मसाकाद्झा ४/२८ (४ षटके)\nझिंबाब्वे ११ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: अलिम दर (पा) व मराइस इरास्मुस (द)\nसामनावीर: वेलिंग्टन मसाकाद्झा, झिंबाब्वे\nनाणेफेक : झिंबाब्वे, फलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाद\nअंशुमन रथ २८ (३१)\nमोहम्मद नबी ४/२० (४ षटके)\nमोहम्मद शहझाद ४१ (४०)\nरायन कॅम्पबेल २/२८ (४ षटके)\nअफगाणिस्तान ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)\nसामनावीर: मोहम्मद नबी, अफगाणिस्तान\nनाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद\nमोहम्मद नबी ५२ (३२)\nतिनाशे पन्यांगारा ३/३२ (४ षटके)\nतिनाशे पन्यांगारा १७* (७)\nरशीद खान ३/११ (४ षटके)\nअफगाणिस्तान ५९ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: अलिम दर (पा) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)\nसामनावीर: मोहम्मद नबी, अफगाणिस्तान\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे झिंबाब्वे स्पर्धेतून बाद तर अफगाणिस्तान सुपर १० च्या अ गटात सामील\nअफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्व टी२० स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीसाठी पात्र\nमार्क चॅपमॅन ४० (४१)\nमॅट मचान २/२६ (४ षटके)\nमॅथ्यू क्रॉस २२ (१४)\nअझीझ खान १/११ (१ षटक)\nस्कॉटलंड ८ गडी राखून विजयी (ड/ल पद्धती)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: मराइस इरास्मुस (द) व इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: मॅट मचान, स्कॉटलंड\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nस्कॉटलंडच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर १० षटकांत ७६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.\nआय.सी.सी. स्पर्धेतील स्कॉटलंडचा हा पहिलाच विजय\nदुसरी/ सुपर १० फेरीसंपादन करा\nवेस्ट इंडीज ४ ३ १ ० +०.३५९ ६\nइंग्लंड ४ ३ १ ० +०.१४५ ६\nदक्षिण आफ्रिका ४ २ २ ० +०.६५१ ४\nश्रीलंका ४ १ ३ ० -०.४६१ २\nअफगाणिस्तान ४ १ ३ ० -०.७१५ २\nज्यो रूट ४८ (३६)\nआंद्रे रसेल २/३६ (४ षटके)\nख्रिस गेल १००* (४८)\nअदिल रशीद १/२० (२ षटके)\nवेस्ट इंडीज ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी\nपंच: ख्रिस गाफने (न्यू) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: ख्रिस गेल, वेस्ट इंडीज\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी\nख्रिस गेलचे विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वात वेगवान शतक\nविश्व टी-ट्वेंटी स्पर्धेत दोन शतके करणारा ख्रिस गेल हा पहिलाच फलंदाज\nख्रिस गेलचे नवीन विक्रम - आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षट्कार - ९८ व विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वाधिक षट्कार - ६०\nअसगर स्तानिकझाई ६२ (४७)\nथिसारा परेरा ३/३३ (४ षटके)\nतिलकरत्ने दिलशान ८३* (५६)\nमोहम्मद नबी १/२५ (४ षटके)\nश्रीलंका ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी\nपंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) व जोएल विल्सन (वे)\nसामनावीर: तिलकरत्ने दिलशान, श्रीलंका\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nहाशिम अमला ५८ (३१)\nमोईन अली २/३४ (४ षटके)\nज्यो रूट ८३ (४४)\nकाइल ॲबॉट ३/४१ (४ षटके)\nइंग्लंड २ गडी व २ चेंडू राखून विजयी\nपंच: एस्. रवी (भा) व पॉल राफेल (ऑ)\nसामनावीर: ज्यो रूट, इंग्लंड\nनाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी\nविश्व टी-ट्वेंटी मधील सर्वात मोठा तर आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.\nइंग्लंडच्या पहिला १७ चेंडूंतील ५० धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसर्‍या क्रमांकाच्या वेगवान धावा.\nक्विंटन डि कॉकचे २१ चेंडूतील अर्धशतक हे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात वेगवान अर्धशतकाशी बरोबरी करणारे ठरले.\nएबी डि व्हिलियर्स ६४ (२९)\nअमीर हम्झा १/२५ (३ षटके)\nमोहम्मद शाहजाद ४४ (१९)\nख्रिस मॉरिस ४/२७ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी\nपंच: ख्रिस गाफने (न्यू) व पॉल राफेल (ऑ)\nसामनावीर: ख्रिस मॉरिस, दक्षिण आफ्रिका\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी\nएका शतकात दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक २९ धावा काढणारा एबी डि व्हिलियर्स हा दुसरा फलंदाज.\nथिसारा परेरा ४० (२९)\nसॅम्यूएल बदरी ३/१२ (४ षटके)\nआंद्रे फ्लेचर ८४* (६४)\nमिलिंदा सिरीवर्दना २/३३ (४ षटके)\nवेस्ट इंडीज ७ गडू व १० चेंडू राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)\nसामनावीर: आंद्रे फ्लेचर, वेस्ट इंडीज\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी\nमोईन अली ४१* (३३)\nमोहम्मद नबी २/१७ (४ षटके)\nरशीद खान २/१७ (४ षटके)\nशफीकुल्लाह शफीक ३५ (२०)\nआदिल रशीद २/१८ (३ षटके)\nइंग्लंड १५ धावांनी विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: एस्. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: मोईन अली, इंग्लंड\nनाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद\nह्या मैदानावर खेळविला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना\nक्विंटन डी कॉक ४७ (४६)\nख्रिस गेल २/१७ (३ षटके)\nमार्लोन सॅम्युएल्स ४४ (४४)\nइम्रान ताहिर २/१३ (४ षटके)\nवेस्ट इंडीज ३ गडी व २ चेंडू राखून विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटेलबोरो (इं)\nसामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीज\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत दाखल\nवेस्ट इंडीज तर्फे १००० धावा पूर्ण करणारा मार्लोन सॅम्युएल्स हा दुसरा तर ड्वेन ब्राव्हो हा तिसरा फलंदाज.\nजॉस बटलर ६८* (३९)\nजेफ्री वान्डर्से २/२६ (४ षटके)\nअँजेलो मॅथ्यूज ७३* (५४)\nख्रिस जॉर्डन ४/२८ (४ षटके)\nइंग्लंड १० धावांनी विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: पॉल राफेल (ऑ) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: जॉस बटलर, इंग्लंड\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल, तर श्रीलंका व दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर\nनजिबुल्लाह झादरान ४८ (४०)\nसॅम्यूएल बद्री ३/१४ (४ षटके)\nड्वेन ब्राव्हो २८ (२९)\nरशीद खान २/२६ (४ षटके)\nमोहम्मद नबी २/२६ (४ षटके)\nअफगाणिस्तान ६ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: अलिम दार (पा) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)\nसामनावीर: नजिबुल्लाह झादरान, अफगाणिस्तान\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी\nइव्हीन लुईसचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण\nअफगाणिस्तानने यशस्वीरित्या टी-२० विश्वचषक सामन्यात दुसर्‍या सर्वात कमी धावसंख्याचे रक्षण केले.\nतिलकरत्ने दिलशान ३६ (४०)\nकेल अबॉट २/१४ (३.३ षटके)\nहाशिम आमला ५६* (५२)\nसुरंगा लकमल १/२८ (३.४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ८ गडी व १४ चेंडू राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: एस्. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: ॲरन फंगिसो, दक्षिण आफ्रिका\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी\nतिलकरत्ने दिलशान हा सर्वात जास्त विश्व ट्वेंटी२० सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला (३५ सामने).\nहाशिम आमला हा दक्षिण आफ्रिकेतर्फे १००० धावा पूर्ण करणारा चवथा फलंदाज.\nन्यूझीलंड ४ ४ ० ० +१.९०० ८\nभारत ४ ३ १ ० -०.३०५ ६\nऑस्ट्रेलिया ४ २ २ ० +०.२३३ ४\nपाकिस्तान ४ १ ३ ० -०.०९३ २\nबांगलादेश ४ ० ४ ० -१.८०५ ०\nकोरे अँडरसन ३४ (४२)\nजसप्रीत बुमराह १/१५ (४ षटके)\nमहेंद्रसिंग धोणी ३० (३०)\nमिचेल सँटनर ४/११ (४ षटके)\nन्यूझीलंड ४७ धावांनी विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)\nसामनावीर: मिचेल सँटनर, न्यूझीलंड\nनाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी\nन्यूझीलंड तर्फे मिचेल सँटनरने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये फिरकी गोलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली\nमोहम्मद हफिझ ६४ (४२)\nतास्किन अहमद २/३२ (४ षटके)\nशकिब अल हसन ५०* (४०)\nशहिद आफ्रिदी २/२७ (४ षटके)\nपाकिस्तान ५५ धावांनी विजयी\nपंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटेलबोरो (इं)\nसामनावीर: शहिद आफ्रिदी, पाकिस्तान\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी\nआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा शकिब अल हसन हा बांगलादेशचा दुसरा फलंदाज [७]\nआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा व ५० बळी घेणारा शकिब अल हसन हा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला\nमार्टिन गुप्टिल ३९ (२७)\nजेम्स फॉकनर २/१८ (३ षटके)\nग्लेन मॅक्सवेल २/१८ (३ षटके)\nउस्मान ख्वाजा ३८ (२७)\nमिशेल मॅक्लेनाघन ३/१७ (३ षटके)\nन्यूझीलंड ८ धावांनी विजयी\nपंच: मराईस इरास्मुस (द) व नायजेल लाँग (इं)\nसामनावीर: मिशेल मॅक्लेनाघन, न्यूझीलंड\nनाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी\nशोएब मलिक २६ (१६)\nसुरेश रैना १/४ (१ षटक)\nविराट कोहली ५५* (३७)\nमोहम्मद सामी २/१७ (२ षटके)\nभारत ६ गडी व १३ चेंडू राखून विजयी\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)\nसामनावीर: विराट कोहली, भारत\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी\nओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला व प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला.\nआय.सी.सी. एकदिवसीय व टी-ट्वेंटी विश्व चषक स्पर्धेतील मिळून हा भारताचा पाकिस्तानवर ११वा विजय[८].\nआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पाकिस्तानकडून १०० धावा पूर्ण करणारा अहमद शाहजाद हा ५वा फलंदाज.\nॲडम झाम्पा ३/२३ (४ षटके)\nउस्मान ख्वाजा ५८ (४५)\nशकिब अल हसन ३/२७ (४ षटके)\nऑस्ट्रेलिया ३ गडी व ९ चेंडू राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: अलिम दार (पा) व इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: ॲडम झाम्पा, ऑस्ट्रेलिया\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी\nसाकलेन साजीबचे बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण\nटी२० क्रिकेट मध्ये ६००० धावा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा ४था फलंदाज\nमार्टिन गुप्टिल ८० (४८)\nमोहम्मद सामी २/२३ (४ षटके)\nशारजील खान ४७ (२५)\nॲडम मिल्न २/२६ (४ षटके)\nन्यूझीलंड २२ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ\nपंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व नायजेल लाँग (इं)\nसामनावीर: मार्टिन गुप्टिल न्यूझीलंड\nनाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र.[९]\nशहीद आफ्रिदी (पाकिस्तान) ट्वेंटी -२० विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी (३९) घेणारा गोलंदाज झाला.[१०]\nसुरेश रैना ३० (२३)\nमुस्तफिझुर रहमान २/३४ (४ षटके)\nतमीम इकबाल ३५ (३२)\nरविचंद्रन अश्विन २/२० (४ षटके)\nभारत १ धावेने विजयी\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: अलिम दार (पा) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)\nसामनावीर: रविचंद्रन अश्विन, भारत\nनाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाद.\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील हा चवथा १ धावेने मिळविलेला विजय.\nपाठलाग करणार्‍या संघाचे डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद होण्याची आंतरराष्ट्रीय टी२० मधील ही पहिलीच वेळ.\nआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा महेंद्रसिंग धोणी हा भारताचा पाचवा फलंदाज.\nस्टीव्हन स्मिथ ६१ (४३)\nइमाद वसिम २/३१ (४ षटके)\nखालिद लतिफ ४६ (४१)\nजेम्स फॉकनर ५/२७ (४ षटके)\nऑस्ट्रेलिया २१ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)\nसामनावीर: जेम्स फॉकनर, ऑस्ट्रेलिया\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद.\nऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये एका सामन्यात ५ गडी बाद करणारा जेम्स फॉकनर हा पहिलाच गोलंदाज\nकेन विल्यमसन ४२ (३२)\nमुस्तफिजूर रहमान ५/२२ (४ षटके)\nशुवागता होम १६* (१७)\nग्रँट इलियॉट ३/१२ (४ षटके)\nन्यूझीलंड ७५ धावांनी विजयी\nपंच: जॉन क्लोएट (द) व मायकेल गॉफ (इं)\nसामनावीर: केन विल्यमसन, न्यूझीलंड\nनाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी\nहेन्री निकोल्सचे न्यूझीलंड कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.\nबांगलादेशतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये एका सामन्यात ५ गडी बाद करणारा मुस्तफिजूर रहमान हा दुसरा गोलंदाज.\nबांगलादेशची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या (७०).\nया सामन्यात एकूण १० फलंदाज यष्टीचीत झाले, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक.\nॲरन फिंच ४३ (३४)\nहार्दीक पंड्या २/३६ (४ षटके)\nविराट कोहली ८२* (५१)\nशेन वॉटसन २/२३ (४ षटके)\nभारत ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)\nसामनावीर: विराट कोहली, भारत\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nह्या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद.\nशेन वॉटसनचा (ऑ) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना.[११]\nरविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज.[१२]\nआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये विराट कोहली सर्वात जलद १५०० धावा (३९ डावांत). [१३]\nविराट कोहलीच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा (५३६) आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेटर (६).[१४][१५]\nमहेंद्रसिंग धोणी सर्वात जास्त (३२) बळी घेणारा यष्टिरक्षक.[१६]\nन्यूझीलंड १५३/८ (२० षटके)\nइंग्लंड १५७/३ (१७.१ षटके)\nइंग्लंड १५५/९ (२० षटके)\nवेस्ट इंडीज १६१/६ (१९.४ षटके)\nवेस्ट इंडीज १९६/३ (१९.४ षटके)\nभारत १९२/२ (२० षटके)\nकॉलिन मन्रो ४६ (३२)\nबेन स्टोक्स ३/२६ (४ षटके)\nजेसन रॉय ७८ (४४)\nइश सोधी २/४२ (४ षटके)\nइंग्लंड ७ गडी राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: जेसन रॉय, इंग्लंड\nनाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी\nजेसन रॉय विश्व ट्वेंटी२० सामन्यात इंग्लंड तर्फे दुसर्‍या सर्वात जलद ५० धावा करणारा फलंदाज (२६ चेंडू).[१७]\nआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भागीदारीत १००० धावा पुर्ण करणारी मार्टीन गुप्टील आणि केन विल्यमसन (न्यूझीलंड) ही दुसरी जोडी\nविराट कोहली ८९* (४७)\nसॅम्यूएल बद्री १/२६ (४ षटके)\nलेंडल सिमन्स ८२* (५१)\nविराट कोहली १/१५ (१.४ षटके)\nवेस्ट इंडीज ७ गडी आणि २ चेंडू राखून विजयी\nपंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटेलबोरो (इं)\nसामनावीर: लेंडल सिमन्स, वेस्ट इंडीज\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी\nविश्व ट्वेंटी २० मालिकेतील हा वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग [१८]\nमुख्य पान: २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना\nइंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ दुसर्‍यांदा आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाले (अनुक्रमे २०१० आणि २०१२ साठी). वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामी ने नाणेफेक जिंकून, मालिकेतील आधीच्या प्रत्येक सामन्या घेतल्याप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. ज्यो रूट ३६ चेंडूत ५४ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीज तर्फे कार्लोस ब्रेथवेटने २३ धावा देऊन ३ गडी बाद केले, तर सॅम्युएल बद्रीने एक षटक निर्धाव टाकत १६ धावा देऊन २ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने १५६ धावांचे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पूर्ण केले. बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज होती. कार्लोस ब्रेथवेटने लागोपाठ चार षटकार खेचून हे आव्हान पार केले. मार्लोन सॅम्यूएल्सने ६६ चेंडूंत ८५* धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.[१९] सामन्याला ६६,००० प्रेक्षकांनी हजेरी लावली.[२०]\nज्यो रूट ५४ (३६)\nकार्लोस ब्रेथवेट ३/२३ (४ षटके)\nडेव्हिड विली ३/२० (४ षटके)\nवेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)\nसामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीज\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी\nतमिम इक्बाल ६ ६ २९५ ७३.७५ १४२.५१ १०३* १ १ २४ १४\nविराट कोहली ५ ५ २७३ १३६.५० १४६.७७ ८९* ० ३ २९ ५\nज्यो रूट ६ ६ २४९ ४९.८० १४६.४७ ८३ ० २ २४ ७\nमोहम्मद शहझाद ७ ७ २२२ ३१.७१ १४०.५० ६१ ० १ २३ १२\nजोस बटलर ६ ६ १९१ ४७.७५ १५९.१६ ६६* ० १ १३ १२\nमोहम्मद नबी ७ ७ १२ २७ ६.०७ १३.६६ ४/२० १३.४ १ ०\nरशीद खान ७ ७ ११ २८ ६.५३ १६.६३ ३/११ १५.२ ० ०\nमिशेल संटनेर ५ ५ १० १८.१ ६.२७ ११.४० ४/११ १०.९ १ ०\nइश सोधी ५ ५ १० १९.४ ६.१० १२.०० ३/१८ ११.८ ० ०\nडेव्हिड विली ६ ६ १० २१ ७.५७ १५.९० ३/२० १२.६ ० ०\nहे सुद्धा पहासंपादन करा\n२०-२० महिला विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n↑ पाकिस्तानचा संघ भारतात येणार, सरकारची मंजूरी\n↑ उपांत्य लढत दिल्लीतच\n↑ पाकिस्तानचा मार्ग मोकळा\n↑ पाकिस्तानचा संघ भारतात येणार, सरकारची मंजुरी\n↑ विश्व ट्वेंटी२० मध्ये महिलांपेक्षा विजेत्या पुरूष संघाला १६ पट जास्त बक्षीसाची रक्कम (इंग्रजी मजकूर)\n↑ २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० बक्षीसाची रक्कम (इंग्रजी मजकूर)\n↑ बूम, बूम आफ्रिदीपुढे बांगलादेश ढेर\n↑ टीम इंडिया की जय पाकवर ६ विकेट्सनी मात\n↑ न्यूझीलंड उपांत्य फेरीत\n↑ न्यूझीलंड वि पाकिस्तान सामन्या नंतरची आकडेवारी हायलाइट्स\n↑ वॉटसनचा टी२० क्रिकेटमधून सन्यास\n↑ आयसीसी विश्व ट्वेंटी२०: रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज\n↑ कोहलीची जादुगिरी आणि ऑस्ट्रेलिया आणि फॉकनरसाठी भूताटकी (इंग्रजी मजकूर)\n↑ आयसीसी विश्व ट्वेंटी२०: या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेटर (इंग्रजी मजकूर)\n↑ नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / फलंदाजीतील विक्रम / एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा\n↑ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / नोंदी / सर्वाधिक बळी\n↑ चार षटकांचा फरक आणि रॉयचा विक्रम\n↑ रन्स इन बाउंड्रीज - १४६ वि. ९२ (इंग्रजी मजकूर)\n↑ ब्रेथवेटच्या ६, ६, ६, ६ मुळे वेस्ट इंडीजने विजेतेपद जिंकले. (इंग्रजी मजकूर\n↑ चित्रफीत: विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना क्षणचित्रे\n↑ फलंदाजीची आकडेवारी www.espncricinfo.com वर\n↑ गोलंदाजीची आकडेवारी www.espncricinfo.com वर\nLast edited on ८ नोव्हेंबर २०१७, at १२:५४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/woofers/expensive-woofers-price-list.html", "date_download": "2018-04-23T19:29:09Z", "digest": "sha1:IAP2UELLJNKKHY52O5DZJSJTYC42UTGM", "length": 19672, "nlines": 482, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग सुबवूफेर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive सुबवूफेर्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 83,500 पर्यंत ह्या 24 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सुबवूफेर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग सुबवूफेर India मध्ये उदमां हिम बट्८ 8 इंच कॉम्पॅक्ट सिझे बस्तुबे विथ इनबिल्ट ऍम्प्लिफायर सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 600 W Rs. 4,499 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी सुबवूफेर्स < / strong>\n1 सुबवूफेर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 50,100. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 83,500 येथे आपल्याला फोकल 46 केक्स 4 18 फोर 1 ओहम वाच्य कॉइल्स कँ२ पॉवर सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 2000 W उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 93 उत्पादने\nफोकल 46 केक्स 4 18 फोर 1 ओहम वाच्य कॉइल्स कँ२ पॉवर सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 2000 W\nफोकल यबूसी 2 1 8 उंदेरीसेट इनक्लासुरे ऍम्प्लिफाइड 2 चॅनेल अँप विथ आसो सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 75 W\nफोकल यबूसी 20 8 उंदेरीसेट इनक्लासुरे ऍम्प्लिफाइड सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 75 W\nनिबे सवें कॅ८ व्४ 8 ऍक्टिव्ह अंडर सीट इनक्लासेर सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 120 W\nब्लुपंक्त ब्लूएमगिक क्सलंब २५०या ऍक्टिव्ह सुबवूफेर इनबिल्ट ऍम्प्लिफायर सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 250 W\nनिबे ब्लॅककयीर बॅ१२ड२ व्५ 12 शुभ सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 550 W\nनिबे एडब् १०या 10 ऍक्टिव्ह इनक्लासेर सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 250 W\nनिबे ब्लॅककयीर बॅ१२ व्४ 12 शुभ सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 550 W\nफोकल ३०अ४ 12 4 ओहम ५००व परफॉर्मन्स ऍक्सेस सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 500 W\nनिबे ओप्टिसौन्द 8 व्२ 8 अंडर सीट इनक्लासेर सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 300 W\nफोकल शुभ २५अ४ 10 राऊंड प्रॉडक्ट सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 200 W\nब्लुपंक्त क्सल्फ 200 A ब्लू मॅजिक सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 150 W\nफोकल शुभ ३०अ४ 12 राऊंड प्रॉडक्ट सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 250 W\nजबल कॅस्क्स १४००बत कॅस्क्स १४००बत सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 350 W\nहर्ट्झ एस 300 5 12 हर्ट्झ इनेंर्गय सुबवूफेर सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 350 W\nब्लुपंक्त गटबा 8200 A गट सिरीयस सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 75 W\nनिबे स्लिक 12 व्३ 12 शुभ सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 400 W\nजबल 261957 गटक्स १३००त 30 48 कमी बस्स तुंबे सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 1300 W\nजबल गटक्स १३००त तुंबे सुबवूफेर पस्सिवे रुम्स पॉवर 325 W\nजबल गटक्स १४००त बस्स तुंबे सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 320 W\nपायोनियर ३०६त ३०६त सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 180 W\nसोनी ३०कॅम २०००वॉट्स क्सस गस्वा१२१ सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 500 W\nपायोनियर तस व१२००प्रो 12 ड्युअल कॉल १५००वाट्ट सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 450 W\nजबल गट्क्स१२००त बसे स्टेशन सुबवूफेर पॉवेरेड रुम्स पॉवर 300 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/57", "date_download": "2018-04-23T19:26:32Z", "digest": "sha1:BMUWRPHJ2TXUDIPQEUJATJGCQEEG5RYH", "length": 2927, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "शैक्षणिक- सल्ला/मार्गदर्शन, कोर्सेस, कोचिंग क्लासेस |", "raw_content": "\nसल्ला/मार्गदर्शन, कोर्सेस, कोचिंग क्लासेस\nछंद-वर्ग/क्लासेस महेश ट्युटोरिअल्स, अहमदनगर Ahmednagar India\nशैक्षणिक डॉ. भारत गंगाधर करडक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अधिसभा निवडणुक २०१७ पुणे India\nछंद-वर्ग/क्लासेस टीचर्स ट्रेनिंग कोर्स पुणे India\nछंद-वर्ग/क्लासेस जर्मन क्लासेस : ऑनलाईन + प्रत्यक्ष MMB परीक्षेची तयारी. A1, A2, B1 India\nछंद-वर्ग/क्लासेस अ‍ॅक्टिंग स्कुल Pune India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%AB_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T18:57:45Z", "digest": "sha1:EQCC726VEI4N2OL2UR7UQBP7D5U75K3E", "length": 4956, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर ५ - विकिपीडिया", "raw_content": "\n(५ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०९ वा किंवा लीप वर्षात ३१० वा दिवस असतो.\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१९४३ - दुसरे महायुद्ध: व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले\n१९४५ - कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील\n२००६ - इराकच्या भूतपूर्व हुकुमशहा सद्दाम हुसेनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली\n२००७ - चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत\n२०१३ - मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण\n१२७१ - महमूद गझन, मोंगोल राजा\n१५४९ - फिलिप दि मोर्ने, फ्रेंच लेखक\n१६१५ - इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान\n१७१५ - जॉन ब्राउन, इंग्लिश लेखक\n१८३५ - मॉरित्झ झेप्स, ऑस्ट्रियन पत्रकार\n१८४६ - डंकन इसगॉर्डन बॉइझ, व्हिक्टोरिया क्रॉसचा मानकरी\n१८५० - एला व्हीलर विल्कॉक्स, अमेरिकन साहित्यिक\n१८५१ - चार्ल्स दुपॉय, फ्रांसचा पंतप्रधान\n१८५४ - पॉल सबातिये, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ\n१८८५ - विल ड्युरांट, अमेरिकन इतिहासकार\n१८९५ - चार्ल्स मॅकआर्थर, अमेरिकन लेखक\n१९१३ - आल्बेर काम्यू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक\n१९१७ - बनारसी दास गुप्ता, हरियाणाचा मुख्यमंत्री\n१९२० - डग्लस नॉर्थ, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ\n१९३० - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी\n१९४५ - जनरल पीटर पेस, अमेरिकन सेनापती\n१९५० - थॉरब्यॉर्न यॅगलँड, नॉर्वेचा पंतप्रधान\n१९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार\n१९८८ - विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nनोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nLast edited on ५ नोव्हेंबर २०१३, at २१:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1754", "date_download": "2018-04-23T19:36:11Z", "digest": "sha1:WLZSQC37BKQA2AUNFUOST2GNB3LKKDQE", "length": 6803, "nlines": 63, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सर्व खरेदी वर डिस्काउंट व सबसीडी मिळवा | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nसर्व खरेदी वर डिस्काउंट व सबसीडी मिळवा\n•\tआपल्याकडे रेशन कार्ड असते जेणे करून काही खरेदी आपण स्वस्त दरा मधे करू शकतो.\nत्याच प्रमाणे अशे एखादे \"डिस्काउंट कार्ड\" असले तर, जेणे करून इतर खरेदी सुद्धा आपल्याला स्वस्त दरा मधे करता येईल, तर आवडेल का \n•\tआपल्याला गॅस सिलेंडर खरेदी वर सबसीडी मिळते ना.\nतशीच जर इतर खरेदी वर सुद्धा सबसीडी मिळाली, तर आवडेल का \nआणि सर्वात वेगळे म्हणजे\n•\tआपल्याला आपण खरेदी केलेल्या गॅस सिलेंडर वरच सबसीडी मिळते. इतरांनी खरेदी केलेल्या गॅस सिलेंडर वर नाही\nपण जर आपण केलेल्या इतर खरेदी व्यतिरिक्त इतरांनी त्यांच्यासाठी केलेल्या इतर खरेदी वर सुद्धा आपल्याला सबसीडी मिळाली, तर आवडेल का \n•\tआपण खरेदी केलेल्या गॅस सिलेंडर वर जी सबसीडी मिळते, ती फिक्स असते, सिलेंडरची किंमत वाढल्यावरच ती वाढते\nपण जर आपण केलेल्या इतर खरेदी वर मिळणारी सबसीडी थोड्या थोड्या दिवसांनी वाढली तर, ते सुद्धा उत्पादनांची किंमत न वाढता, तर आवडेल का \nया सर्व प्रश्नांची उत्तरे \"हो\" असतील आणि अश्या प्रकारचे लाभ तुम्हाला हवे असतील तर खालील क्रमांकावर संपर्क करावा\nवरील मुद्यां मधे इतर खरेदी असा एक शब्द वारंवार वापरलेला आहे.\nमग आता इतर खरेदी म्हणजे काय \nतर इतर खरेदी म्हणजे - दररोज वापरण्यात असलेली (घरगुती वापरा संबंधीत, स्वयंपाका संबंधीत, आरोग्य संबंधीत, लहान मुलां संबंधीत, शरीर संबंधीत, सौन्दर्य संबंधीत, शेती संबंधीत, प्राण्यां संबंधीत,) उत्पादने, ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवना मधे करतो जसे -\nटूथ पेस्ट, टूथ ब्रश, अगरबत्ती, साबण, तेल, शाम्पू, पावडर, बिस्किट्स, परफ्युम, रूम फ्रेशनर, चहा पावडर, कॉफी पावडर, ग्रीन टी पावडर, लहान मुलांसाठीचे साबण, तेल, शाम्पू, पावडर, टॉनिक, मध, हळदी पावडर, मिर्ची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, चना मसाला, वेगवेगळे सूप पावडर, स्वयंपाकासाठी चे तेल, वेगवेगळे आरोग्यवर्धक जूस / पावडर, आरोग्यवर्धक टॉनिक, वेगवेगळ्या क्रीम, जेल, फिनाईल, टॉयलेट क्लिनर, डिटर्जेन्ट, डिश क्लिनर, हॅन्ड वॉश, सॅनिटरी न्यापकीन, वेग वेगळ्या आजारांवरच्या आयुर्वेदिक गोळ्या, शेती विषयक, प्राण्यांसाठी चे वगैरे . . वगैरे. . .\nहि आणि या सारखी अजून खूप . . . .\nआणि सर्वात महत्वाचे म्हणजे हि सर्व उत्पादने, उत्कृष्ट गुणवत्तेची, १०० % आयुर्वेदिक व स्वदेशी असून, जागतिक आरोग्य संघटनेनी प्रमाणित केलेली आहेत.\nसंपर्क - ९८२२५१३४५२ / 9822513452\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/2GovernmentResolution", "date_download": "2018-04-23T18:56:27Z", "digest": "sha1:GBU4GPLHWYHVNSDTJ5N7XGLPTHRVIOFU", "length": 7509, "nlines": 163, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> पत्र पेटी\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/3-sports", "date_download": "2018-04-23T18:55:29Z", "digest": "sha1:ZW7UHTHQRVG3W63ATN52SPHQ3QHKMTZD", "length": 4050, "nlines": 105, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Sports - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचेन्नईच 'किंग' कोलकाताचा दारुण पराभव\nदीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार\n‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ - कुस्तीपटू सुशीलकुमार\n#CWG2018 - नेमबाज श्रेयसी सिंगची धडाकेबाज कामगिरी\n#CWG2018 मेरी कोमला सुवर्ण\nCWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’\nअखेर स्टीव्ह स्मिथने सोडलं ऑस्ट्रेलियन टीमचं कर्णधारपद\nइंस्टाग्रामवर क्रिस गेलचा पंजाबी डान्स\nक्रिकेटच्या खेळाला काळीमा ; ऑस्ट्रेलियाने चेंडू कुरतडला\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात\nप्रणव धनावडेचा एक हजार धावांचा रेकॉर्ड नवी मुंबईच्या तनिष्क गवतेने मोडला\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nभारतीय महिलांची टेबल टेनिसमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी\nभ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2007_08_01_archive.html", "date_download": "2018-04-23T19:07:06Z", "digest": "sha1:7CBZDL4EV7YYJ5PBVROC2FCKYNBPNI4K", "length": 9396, "nlines": 111, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...: August 2007", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nजीवनोपयोगी वस्तूंवर शे-सव्वाशे रुपये खर्चून शॉप्सी (आय. आय. टी. का. मधले खरेदी संकुल) मधून बाहेर आलो, आणि वाटेत एका १२-१३ वर्षाच्या केविलवाण्या मुलाने थांबवलं. ब-यापैकी मळलेले कपडे, लांब थकलेला चेहरा, किंचितसे लाल डोळे.\n\"भैय्या, बीस रुपए दो, किताब खरिदनी है ---\"\n\"--- गणित ... (काहीतरी) भारती\"\nमी दोन मिनिट बंद पडलो.\n\"आओ, सामने की दुकान से खरीदते है, मै भी तुम्हारे साथ चलता हूँ \nआम्ही दोघे शेजारच्या पुस्तकाच्या दुकानात शिरलो. तिथे काही ती किताब नव्हती. म्हणून बाहेर आलो.\n\"शायद यहाँ नही मिल पायेगी... कल्याणपुर जाना पडेगा ---\" तो भावशून्य नजरेने उद्गरला. बहुधा त्याने आधी कोणाबरोबर तरी हेच सोपस्कार पार पाडले असावेत. \"--- आप मुझे पैसा दे दिजीए...\"\n\"मुझे कैसे पता चलेगा, तुम इस पैसे से किताब ही खरीदोगे \n\"आप आपका पता दे दिजीए... मै आ कर दिखाउँगा ...\"\nकाहीही केलं असतं तरी अंतत: ते चूकच ठरलं असतं. मी मुकाट्याने २० रुपये काढून त्याच्या हातात ठेवले.\n\"भगवान कसम किताब ही खरीदोगे \nएकही अधिक अक्षर न उच्चारता आम्ही दोघे विरूद्ध दिशेला निघून गेलो.\nदीड वर्षांपूर्वीची गोष्ट. महीना डिसेंबर. पुण्याहून कानपूर ला येताना माझ्याकडे confirmed तिकिट नव्हतं. Waiting List ने प्रवास करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं.काही मित्र गाडीत होते, पण रात्री झोपण्याची अडचण होणार हे निश्चित होतं. रात्र झाली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदि भागांमध्ये ह्या दिवसांत बेक्कार थंडी पडते. डब्याची दारं आणि एकूण एक खिडक्या बंद होत्या. माझ्याकडे एक वर्तमानपत्र होतं ते मी दोन बर्थ्स च्या मध्ये जमीनीवर अंथरलं, पायात मोजे चढवले, शाल घेतली आणि झोपायला म्हणून आडवा झालो. मला वाटलं होतं, खाली कमी थंड असेल. पण, दुर्दैवाने, डब्याच्या जमीनीवरून अत्यंत बोचरा वारा वाहत होता. दारं - खिडक्या बंद असून सुद्धा. मला असल्या विचित्र गोष्टीचा मुळीच अंदाज नव्हता. थोड्यावेळाने खालचा पेपरही गार पडू लागला, आणि झोपणं अशक्य होऊन बसलं. काही वेळ अंग मुडपून झोपल्यावर पाठ दुखू लागली. थंडी अक्षरश: हाडांपर्यंत जाऊन भिडली. काय करावं काही सुचेना...\nलगतच्या कंपार्टमेंट मध्ये झोपलेल्या माणसाने माझी ही दयनीय अवस्था बघितली असावी. तो माझ्यापाशी आला आणि करूणापूर्ण आवाजात \"यह लो...\" म्हणत मला त्याच्याकडची एक चादर देऊ केली. तेव्हा इतकं अपराधी मला कधीच वाटलं नव्हतं.\nत्या चादरीने माझी हालत फार काही सुधारली नाही... महत्प्रयासाने ती रात्र पार पडली.\nआठवीत असताना, कुठल्यातरी प्रकल्प स्पर्धेत भाग घेतला होता. (त्या काळी केलेले सगळे प्रकल्प एक से बढकर एक असत.) आम्ही तिघे मित्र citrus fruits च्या सालींपासून वीजनिर्मिती करत होतो. प्रकल्पाचं सारं काम प्रशालेच्या वेळातच चालायचं. एक दिवस बाईंनी सांगितलं -- जा असल्या साली वगैरे मिळवून आणा. एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली अन् आम्ही निघालो. रस्त्यावरच्या फळविक्रेत्याकडून त्यांचा साठलेला कचरा त्या पिशवीत टाकू लागलो. हळूहळू रस्त्यावरच्या बाकीच्या गोष्टी नाहीश्या होऊन फक्त असला पौष्टीक कचरा आम्हाला दिसू लागला. आमची पिशवी सुद्धा फुगू लागली. फिरता फिरता आम्ही आप्पा बळवंताच्या चौकात आलो. आणि तिथे कुठे काही मिळतय का ते बघू लागलो. आमचे कपडे वगैरे सगळे ठीकठाक होते.\nसमोरून एक चिमुरडी तिच्या आईबरोबर जात होती. आमच्याकडे बोट करून आईला म्हणाली:\n\"आई, ती बघ कचरा गोळा करणारी मुलं ...\n`टप्पा` हा संगितप्रकार ऐकला आहेत कधी\nटप्पा जीवनोपयोगी वस्तूंवर शे-सव्वाशे रुपये खर्चून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T18:52:20Z", "digest": "sha1:IJQXOIPRR5IUJVQWJSCIVRT6ODWQQDDG", "length": 18621, "nlines": 482, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nविश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\nआय.सी.सी. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा हि एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नसलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन आयोजीत करते. सर्व असोसिएट व ऍफिलीयेट सदस्य ह्या साखळी सामन्यांसाठी पात्र आहेत.\nविश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\nसंघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन\nप्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने\nसंकेत स्थळ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\nसंघाना वेगवेगळ्या विभागात ठेवण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रदर्शनानुसार त्यांना पुढच्या गटात जाण्यास संधी मिळते अथवा खालच्या गटात ढकलले जाते. विभाग १ मध्ये खेळणार्‍या संघाना विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.\n२००७ विश्व विभाग १\nसर्व सहा संघ विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.\n२००७ विश्व विभाग ३\n३. पापुआ न्यू गिनी\nयुगांडा आणि आर्जेन्टिना २००७ विश्व विभाग २ मध्ये खेळतील.\nपापुआ न्यू गिनी आणि केमन द्वीपसमूह २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील\nहाँग काँग, टांझानिया, इटली आणि फिजी २००८ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.\nडार्विन, ऑस्ट्रेलिया, २७ मे - २ जुन २००७\nयुगांडा आणि आर्जेंटीना हाय परफोर्मन्स कार्यक्रमासाठी पात्र झाले.\n२००७ विश्व विभाग २\n१. संयुक्त अरब अमिराती\nसंयुक्त अरब अमिराती, ओमान, नामिबिया आणि डेन्मार्क विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.\nयुगांडा आणि आर्जेन्टिना २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.\nविंढोक, नामिबिया, २४ नोव्हेंबर - १ डिसेंबर २००७\n२००८ विश्व विभाग ५\nअफगाणिस्तान आणि जर्सी २००८ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.\nनेपाळ आणि अमेरिका २०१० विश्व विभाग ५ मध्ये खेळतील.\nबोत्स्वाना, नॉर्वे आणि सिंगापूर २००९ विश्व विभाग ६ मध्ये खेळतील.\nजपान २००९ विश्व विभाग ७ मध्ये खेळल.\n२००८ विश्व विभाग ४\nअफगाणिस्तान आणि हाँग काँग २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.\nइटली आणि टांझानिया विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.\nफिजी आणि जर्सी २०१० विश्व विभाग ५ मध्ये खेळतील.\nDar es Salaam, टांझानिया, ४ - ११ ऑक्टोबर २००८.\n२००९ विश्व विभाग ३\n३. पापुआ न्यू गिनी\nअफगाणिस्तान आणि युगांडा विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.\nपापुआ न्यू गिनी आणि हाँग काँग विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.\nआर्जेन्टिना आणि केमन द्वीपसमूह २०११ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.\nआर्जेन्टिना, २४ - ३१ जानेवारी २००९\n२००९ विश्वचषक पात्रता सामने\n१ ते ४ संघ २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील.\nहि स्पर्धा दक्षिण आफ्रिका मध्ये, एप्रिल २००९ होईल.\n२००९ विश्व विभाग ७\n१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ६ साठी पात्र होतील.\n२००९ विश्व विभाग ६\n१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ७ साठी पात्र होतील.\n१ आणि २ संघ विश्व विभाग ५ साठी पात्र होतील.\n२०१० विश्व विभाग ५\n१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ६ साठी पात्र होतील.\n१ आणि २ संघ विश्व विभाग ४ साठी पात्र होतील.\n२०११ विश्व विभाग ४\n१ आणि २ संघ २०१० विश्व विभाग ५ साठी पात्र होतील.\n१ आणि २ संघ विश्व विभाग ३ साठी पात्र होतील.\n२००८ ए.सी.सी. चषक इलाईट\n२००६ इएपी क्रिकेट चषक\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\n२००९ एसीसी चषक चॅलंज\n२००७ इएपी क्रिकेट चषक\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\nअसोसिएट देशांचे एकदिवसीय मानांकनसंपादन करा\nहाँग काँग Asia 4\nकेमन द्वीपसमूह Americas 3\nकेनिया नैरोबी जिमखाना क्लब,\n१५८/२ (३७.५ षटके) केन्या ८ गडी राखुन विजयी\n२४१/८ (५० षटके) युगांडा ९१ धावांनी विजयी\nनामिबिया वान्डर्स क्रिकेट मैदान,\n३४७/८ (५० षटके) संयुक्त अरब अमिरात ६७ धावांनी विजयी\n८१/८ (३७.४ षटके) अफगाणिस्तान २ गडी राखुन विजयी\n१७९/१० (४९.४ षटके) अफगाणिस्तान ५७ धावांनी विजयी\nआर्जेन्टिना बेलग्रानो एथलेटीक क्लब\n+०.९७१(NRR) अफगाणिस्तान नेट रन रेटवर विजयी\nदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaikranticollege.com/contents/View_News.php?md=NzY=", "date_download": "2018-04-23T18:49:35Z", "digest": "sha1:KB7N7DXE6YHADS2VATHENZP2VX7KVK34", "length": 4682, "nlines": 5, "source_domain": "www.jaikranticollege.com", "title": "Jaikranti College : News", "raw_content": "News Heading : जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यलायास राज्यस्तरीय तृतीय पारितोषीक\nजयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यलायास राज्यस्तरीय तृतीय पारितोषीक\nआंतरविद्यापीठ रस्ता सुरक्षा अभियान २०१४-१५ अंतर्गत आयोजित स्पर्धेत येथील जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यलायास राज्यस्रीय तृतीय पारितोषीक मिळाले आहे. स्मृतिचिन्ह व रोख ७५ हजार रुपयांचे पारितोषीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाविद्यालयास प्रदान करण्यात आले.\nपुरस्कार वितरण सोहळ्यास नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपर पोलिस महासंचालक वाहतूक शाखा सुरेंद्र पांडे, नागपूरचे पोलिस आयुक्त के. के. पाठक, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक डॉ. अतुल साळूंके यांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार स्विकारताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विद्यासागर पंडित, सिनेट सदस्य प्रा. गोविंदराव घार, प्राचार्य कुसूम पवार, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. नागेश कांबळे, महाविद्यालयाच्या रासेयोचे सम्नवयक प्रा. प्रमोद चव्हाण, प्रा. राजाभाऊ पवार, प्रा. केशव अलगुले, प्रा. डॉ. चंद्रशेखर खाकरे, प्रा. अविनाश पवार यांची उपस्थिती होती. या अभियानात राज्यातील ३९ विद्यापीठांतील जवळपास तीन हजार महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अभियानांतर्गत रस्ता सुरक्षाविषयी प्रबोधन करणारे पथनाट्य, रॅली, मार्गदर्शनपर व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्लेकार्ड, पोस्टर प्रदर्शन, गर्दीच्या ठिकााणी जावुन भावनीक आवाहन करणारे पोस्टर्स, वाहतूक नियमांची पत्रके, गांधी टोपीद्वारे वाहतूकीचे नियम पाळा, अपघात टाळा, असे घोषवाक्य लिहीलेल्या गांधी टोप्यांचे वितरण करण्यात आले.\nया अभियानात प्रादेशिक परिवहन विभाग लातूरचे सहकार्य तर महामार्ग पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रकाश, दिनकर गावंडे, पोलिस निरीक्षक रोडगे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यातील तृतीय क्रमांकाचे पारितोषीक जयक्रांती महाविद्यालयास मिळाल्याबद्दल विद्यार्थी, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षा समितीचे अभिनंदन केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/2633-ramdas-kadam-on-plastic-bags", "date_download": "2018-04-23T19:02:37Z", "digest": "sha1:DVJF2RNX3UBCKZ2MP75GHCGILEVTQNHY", "length": 6113, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गुडीपाडव्यानंतर प्लास्टिक पिश्व्यांवर बंदी घालणार पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगुडीपाडव्यानंतर प्लास्टिक पिश्व्यांवर बंदी घालणार पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nयेत्या गुडीपाडव्यानंतर प्लास्टिक पिशव्या बंद करण्यात येणार असल्याची महिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.\nयासंदर्भात मंत्रालयात महाराष्ट्र प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आली असून हळूहळू प्रत्येक महानगर पालिकेला प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे सांगण्यात येणार आहे.\nतर, पर्यावरणपुरक कापडी पिशव्या तयार करण्याबाबत अनेक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून अशा संस्थांना अनुदान देणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4798336323242925112&title=National%20Fire%20Service%20Week%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:33:31Z", "digest": "sha1:H7FSDBLEONS5WBX6SJ7DVIP2KEYS6RY3", "length": 17026, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित", "raw_content": "\nसात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित\nपुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सप्ताहांतर्गत हनीवेलतर्फे ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ अभ्यासक्रमातील आगीपासून सुरक्षित राहण्याचे धडे दिले जातील.\n‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ हा १४ वर्षांखालील लहान मुलांबाबत घडणाऱ्या भाजण्याच्या घटना टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला होम सेफ्टी कार्यक्रम आहे. हनीवेल होमटाऊन सोल्यूशन्स इंडिया फाउंडेशनशी भागिदारीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सिटीझनशिप उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.\nविस्तृत मार्केट रिसर्चच्या माध्यमातून पुण्यातील चार लाख २५ हजार विद्यार्थी आणि दोन लाख ५० हजार पालकांपर्यंत कटिंग एज, प्रायोगिक आणि मजेदार शैक्षणिक उपकरणांच्या सहाय्याने आगीपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांची माहिती पुरवण्यात आली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत ३०० मॉडेल फायर सेफ स्कूल्स आणि १०० फायर सेफ कम्युनिटीज तयार करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी आगीच्या प्रसंगी घेण्याच्या आवश्यक त्या खबरदाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती देताना पुणे अग्निशामक विभागाचे मुख्य फायर ऑफिसर प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘नागरिकांना आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती करून त्यांना अशा घटनांच्यावेळी खबरदारी बाळगण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न सुरू राहणार आहेत. आमचा विभाग नेहमीच आगीच्या प्रत्येक घटनेचा मुकाबला करण्यासाठी, तसेच आणीबाणीच्या प्रसंगांसाठी सज्ज असतो. आपत्ती प्रतिबंधक उपायांमुळे नेहमीच विकास आणि शाश्वततेची ग्वाही मिळत असते. यासाठीच गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शहरातील नागरिकांना आणि प्रामुख्याने मुलांना याबाबत विशेष जागृत बनवत आहोत.’\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य फायर ऑफिसर किरण गावडे म्हणाले, ‘वेगाने होत असणारे नागरीकरण आणि उद्योग, तसेच नागरी वसाहतीत होणार्‍या प्लास्टीकच्या वाढत्या वापरामुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरांना सुरक्षित आणि पर्यावरणाभिमुख बनवण्यासाठी ज्वलनशील वस्तूंचा वापर कमीत कमी करणे खूप महत्त्वाचे आहे.’\nराष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहांतर्गत १४ ते २० एप्रिल या कालावधीत रॅली, पथनाट्य, प्रदर्शने, आग सुरक्षाविषयक कार्यशाळा, मुलांसाठी कार्निवल्स, मॉल इव्हेंट्स, मॉडेल आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आदी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यासोबतच सेफ किड्स फाऊंडेशन आणि अग्निशामक विभाग यांच्याकडून शहरातील आगीच्या घटनांवेळी ती शमवण्यासाठी मदत करणार्‍या १५० अग्नी सुरक्षा मित्रांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.\nसेफ किड्स फाऊंडेशनचे कार्यक्रम संचालक डॉ. सिंथीया पिंटो म्हणले की, ‘प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात पुणेकर नागरिकांचा वाढता सहभाग ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यावर्षीच्या उपक्रमांमधून सात लाखांहून अधिक नागरिकांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. आमच्या ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल तसेच नागरिकांमध्ये अग्नी सुरक्षेविषयी जागृती करण्याच्या मोहिमेत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल ‘पीएमसी’ आणि ‘पीसीएमसी’ अग्निशामक विभागाचे आम्ही आभार मानतो.’\nहनीवेल इंडियाचे अध्यक्ष विकास चढ्ढा म्हणाले, ‘हनीवेलकडे अनेक दशकांचा फायर सेफ्टी अनुभव आहे. आमच्या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानामुळे आणि स्थानिक पातळीवरील ज्ञानामुळे कुटुंबे आणि घरे सुरक्षित राहू शकत आहेत. ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ कार्यक्रमाच्या पाठीशी राहिल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुदायांचे सुरक्षिततेबाबत ज्ञान, वर्तन आणि स्वभाव बदलत आहे.’\nप्रत्येक वर्षी आयोजित केल्या जाणार्‍या राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहाचा उद्देश कर्तव्य बजावत असताना प्राण गमवावे लागणार्‍या अग्नीशामक कर्मचार्‍यांना अभिवादन तसेच आगीपासून सुरक्षित राहण्याची जागरुकता निर्माण करणे हा असतो.\n‘सेफ किड्स फाउंडेशन’विषय :\n‘सेफ किड्स फाउंडेशन’ २००६मध्ये ‘सेफ किड्स वर्ल्डवाईड’चा सदस्य बनले आणि त्यांच्याच भागिदारीतून भारतातील लहान मुलांचे जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे फाउंडेशन विना नफा संघटना, सरकार आणि शाळांसोबत काम करून अपघातामुळे उद्भवणारे मृत्यू आणि दुखापतींविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करते, जे टाळता येणे शक्य आहे. फाउंडेशनने रस्ता सुरक्षेबाबत व्यापक आणि प्रशंसनीय कार्य केले आहे. ‘फेडेक्स’द्वारे प्रायोजित सुरक्षित मुले ‘या मार्गाने पायी चाला’ हा पादचारी सुरक्षा कार्यक्रम, मुंबईमध्ये २००७मध्ये लहान मुलांसाठी चालताना होणाऱ्या जखमांना तोंड देण्यासाठी सुरू करण्यात आले.\n२००९मध्ये दिल्ली आणि २०१०मध्ये अहमदाबाद या दोन अतिरिक्त शहरांमध्ये हा कार्यक्रम पुढे विस्तारला गेला आहे. २००७ ते २०१६पर्यंत, तीन हजारांपेक्षा जास्त शाळा आणि जवळजवळ ४.५दशलक्ष मुलांपर्यंत पोहोचलेले शैक्षणिक उपक्रम, या शहरांतील मुलांसाठी रस्ते सुरक्षा सुधारण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये पुण्यात हनीवेल प्रायोजित ‘सेफ किड्स अॅट होम’ कार्यक्रम सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश आग आणि भाजण्यामुळे होणाऱ्या जखमा कमी करणे आणि जीवघेण्या जखमा होण्यास प्रतिबंध करणे आहे.\n‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय पिंपरी-चिंचवड येथे रक्तदान शिबिर छायाचित्रांमधून ‘हंपी’चे विलोभनीय दर्शन मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/potholes-damage-claim-at-nagpur-269942.html", "date_download": "2018-04-23T19:01:22Z", "digest": "sha1:KCC3SXF4OB6ELYAWBQN4AQNUHN4IPVYQ", "length": 13586, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती येता शहरात, तेच खड्डे बुजवा भरपावसात ; नागपूर पालिकेचा प्रताप", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराष्ट्रपती येता शहरात, तेच खड्डे बुजवा भरपावसात ; नागपूर पालिकेचा प्रताप\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ सप्टेबरला शहरात एक येत असल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे.\n15 सप्टेंबर : स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या नागपुरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असतांना महापालिकेच्या वतीने भर पावसात डांबर पावसाच्या पाण्यात टाकून पैशाचा चुराडा केला जात असल्याचं पुढ आलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ सप्टेबरला शहरात एक येत असल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे.\nत्यातच राष्ट्रपती जाणार असलेल्या अजनी रेल्वे मेन्स शाळेजवळील रस्त्याचा काही भाग चक्क पावसाच्या साचलेल्या पाण्यात तयार केला जात होता. पाणी साचले असतांना त्यात हाॅट मिक्स डांबर टाकून देण्यात आलं. रस्ते खराब असताना सामान्यांना त्याचा त्रास होत असतांना अशा प्रकारे करदात्यांचा पैशाचा चुराडा का करण्यात येतोय असा प्रश्न विचारण्यात येतोय.\nमहापालिकेन माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती\n१) शहरात रोज खड्डे पडतात आणि रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते.\n२) मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरात ४८ हजार २१७ खड्डे बुजवण्यात आले.\n३) यात हॉटमिक्स प्लॅन्टद्वारे बुजविण्यात आलेल्या ३६ हजार ७८ तर जेटपॅचरद्वारे बुजविण्यात आलेल्या १२ हजार १३९ खड्ड्यांचा समावेश आहे.\n४) शहरात रोज खड्डे पडतात आणि रोज दुरुस्ती होते. त्यामुळे खड्ड्यांची एकूण संख्येत माहिती देणे अशक्य असल्याचेमनपाच्या उत्तरात नमूद आहे.\n५) १ जानेवारी ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरामध्ये ३,२८१ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपाने केला आहे.\nकेवळ ४० टक्के निधी खर्च\nएप्रिल २०१४ पासून खड्डे बुजवण्यासाठी मिळालेल्या ५३ कोटींच्या निधीपैकी केवळ २१ कोटी ६० लाख म्हणजेच ४०.७५ टक्के रक्कमच खर्च करण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. हॉटमिक्स प्लॅन्ट’साठी २२ कोटी प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ७ कोटी १५ लाख रुपयेच खर्च करण्यात आले, तर ‘जेटपॅचर’द्वारे खड्डे बुजविण्यासाठी ३१ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी केवळ १४ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे असताना उपलब्ध निधी पूर्ण खर्च का झाला नाही, हा एक यक्षप्रश्नच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpur municipal corporationramnath kovindनागपूर महापालिकारामनाथ कोविंदराष्ट्रपती\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-116080400019_1.html", "date_download": "2018-04-23T18:53:48Z", "digest": "sha1:26LCSTC2AECEFHMCBLXCNR5M4VD47A72", "length": 9070, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...\nघरातून नकारात्मक ऊर्जा दूर झाली तर सकारात्मक ऊर्जा आपोआप प्रवेश करते. आणि जिथे सकारात्मकता असेल तिथे धनाचा वर्षाव निश्चितच होईल. आमचं घर वास्तूप्रमाणे निर्मित असेल तरी काही वस्तूंकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विनाश होतो. वास्तूप्रमाणे अश्या अनेक वस्तू आहे ज्यांना आपण घरातून हटवले नाही तर दारिद्र्य येतं. परंतू या वस्तू हटवल्या तर आपणही सुखाने नांदाल. बघू कोणत्या वस्तू आहेत त्या...\nघरात कबूतराने घरटे बांधले असेल तर दारिद्र्य आणि अस्थिरता येते. आपल्या घरात ही हे घरटे असेल तर ते दूर करा.\nतिजोरीचे चमत्कारिक टोटके, व्हाल मालामाल\nव्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स\nVASTU TIPS: घराबाहेर लागलेली नेम प्लेट आणते गुड लक\nवास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती\nसंतान प्राप्तीसाठी अमलात आणा हे उपाय\nयावर अधिक वाचा :\nधनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR330", "date_download": "2018-04-23T18:59:41Z", "digest": "sha1:YYNX3SSMMHEF3BWNTMWQYWDNTSFYS47I", "length": 4806, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nएलआयसीची नऊ महिन्यातली कामगिरी, उत्पन्नात 15.76 टक्के वाढ तर एकूण मालमत्ता 24 लाख कोटी रुपयांवर\nविमा क्षेत्रातल्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या डिसेंबर महिन्यात संपलेल्या नऊ महिन्यात एकूण ढोबळ उत्पन्नात 15.76 टक्के वाढ होऊन ते 337465 कोटी रुपये झाले आहे. या आधीच्या वर्षात याच काळात हे उत्पन्न 291511 कोटी रुपये होते. महामंडळाच्या एकूण प्रिमियम उत्पन्नात आधीच याच काळाशी तुलना करता 12.43 टक्के वाढ झाली आणि ते 145031 कोटी रुपयांवर पोहोचले.\nमहामंडळाच्या एकूण मालमत्तेत 12.18 टक्के आधीच्या काळातल्या तुलनेत वाढ होऊन ती 2441946 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महामंडळाकडे 44,000 पेक्षा जास्त एजंट काम करत असल्याची माहिती एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी दिली आहे. एलआयसीच्या हिरक महोत्सवानिमित्त महामंडळाने ‘विमा डायमंड’ या विशेष योजनेचा प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत महामंडळाने 5,86,000 पॉलिसींची विक्री करून 322 कोटी रुपयांचा प्रिमियम जमा केला आहे. देशभरातल्या ग्राहकांच्या विश्वासाच्या आधारावर महामंडळाने उत्तम आर्थिक कामगिरी नोंदवल्याचे शर्मा म्हणाले.\nलाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची देशभरात आठ क्षेत्रीय कार्यालयं, 113 विभागीय कार्यालयं तर 2048 शाखा आहेत. मुंबईत मुख्यालय आहे. 5 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भागभांडवलापासून सुरू झालेल्या महामंडळाने 100 कोटी रुपयांपर्यंत भांडवलाचा विस्तार केला आहे. महामंडळ सध्या 29 कोटी पॉलिसीधारकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.\nबीजी -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i101227201536/view", "date_download": "2018-04-23T19:13:47Z", "digest": "sha1:QC3UW2F2RFOZM6Z2E7PJ5QWUVNYQ6BSU", "length": 8956, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य|\nअभंग संग्रह १ ते १०\nअभंग संग्रह ११ ते २०\nअभंग संग्रह २१ ते ३०\nअभंग संग्रह ३१ ते ४०\nअभंग संग्रह ४१ ते ५०\nअभंग संग्रह ४१ ते ५०\nअभंग संग्रह ५१ ते ६०\nअभंग संग्रह ६१ ते ७०\nअभंग संग्रह ७१ ते ८०\nअभंग संग्रह ८१ ते ९०\nअभंग संग्रह ९१ ते १००\nअभंग संग्रह १०१ ते ११०\nअभंग संग्रह १११ ते १२१\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत.\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह १ ते १०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ११ ते २०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह २१ ते ३०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ३१ ते ४०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ४१ ते ५०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ४१ ते ५०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ५१ ते ६०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ६१ ते ७०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ७१ ते ८०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ८१ ते ९०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह ९१ ते १००\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह १०१ ते ११०\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nभागीरथीबाई - अभंग संग्रह १११ ते १२१\nश्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .\nसोपान कुपी, एशेलॉन कुपी\nजीवनार्पण - जीवनसुमना मदीय देवा\nहृदयाचे बोल - मला तुझ्यावीण कुणी कुणी न...\nप्रकाश केव्हा भवनी भरेल\nप्रार्थना - माझ्या ओठावरि थरथरे प्रार...\n - उदास झालो त्या दिवशी\nसोन्याचा दिवस - जन्ममरणांची\nआशा - संपोनीया निशा\nतुला देतो मी जमिन ही लिहून - जीवनाच्या ओसाड वाळवंटी\nसुखामृत - कळ्या जळीवीण कशा फुलाव्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/psychkik-son-kills-mother-276342.html", "date_download": "2018-04-23T19:12:52Z", "digest": "sha1:RUP3VMHF5KMEN2XP5UZ6KQLJAUPVCHPE", "length": 10849, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालमत्तेसाठी केला मुलानेच आईचा खून", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमालमत्तेसाठी केला मुलानेच आईचा खून\nअलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अरूणा मनोहर सपकाळ (70) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. त्यांचा मुलगा आनंद मनोहर सपकाळ(43) यानेच आईचा खून केला आहे.\nपुणे, 08 डिसेंबर: पुण्यात एका मुलानेच आईची मारहाण आणि शिवीगाळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलानेच आपल्या आईची हत्या मालमत्तेसाठी त्याने केल्याची माहिती मिळाली आहे.\nअलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अरूणा मनोहर सपकाळ (70) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. त्यांचा मुलगा आनंद मनोहर सपकाळ(43) यानेच आईचा खून केला आहे. काल रात्री 11.30च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवीगाळ आणि मारहाण करून त्याने आईचा खून केला आहे. आईला मालमत्तेची कागदपत्रं तो मागत होता. तो आपल्या आईला रोज मारहाण करायचा अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली आहे.\nदोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरातही अशीच घटना घडली होती. मुलानेच आपल्या आई आणि वडिल दोघांचा ही खून केला होता. या दोन्ही घटनांमुळे पुण्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस अधिक तपास घेत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/new-zealand-celebrates-new-year-278573.html", "date_download": "2018-04-23T18:54:58Z", "digest": "sha1:AU4AOVOEQI66A4BRTZ6CHEKX4ILDYRNW", "length": 10627, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूझीलंडच्या ऑकलॅंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nन्यूझीलंडच्या ऑकलॅंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत\nशहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे.\n31 डिसेंबर: जगात सर्वात पहिल्यांदा नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू होतं ते न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात. ऑकलँड शहरात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे\n328 मीटर उंच असलेल्या स्काय टॉवरवरून ही आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. बारा वाजण्यासाठी काही क्षण राहिले असताना काऊंटडाऊन देण्यात आलं. जसे बारा वाजले त्या क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकमेकांना आलिंगन देऊन नागरिकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. न्यूझीलंड पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियामध्येही नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं आहे. एकेएक करत सर्वच देशांमध्ये नवं वर्षाचं स्वागत केलं जातं आहे.\nभारतात नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. सर्वत्र उत्सुक्तेचं वातावरण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nसिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास\nकठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T19:27:20Z", "digest": "sha1:QGOZRALDGVSUZBUNDO4HH7AFW3HO7GBQ", "length": 28001, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाताळेश्वर, पुणे - विकिपीडिया", "raw_content": "\n(पाताळेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकीर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.\nपाताळेश्वर हे लेणे जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळश्वर लेण्याला मोठे प रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.\nलेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्‌वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.\nगर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.\nपेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दषिणा दिल्याचे उल्लेख आहेत.\nभारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] याच्या जवळून जंगली महाराज रस्ता वाहतो. हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत.\n↑ \"पुणे डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्युमेन्ट्स\" (इंग्रजी मजकूर). आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nजुनागढ बौद्ध लेणी समूह\nअगाशिव लेणी (जखीणवाडी लेणी)\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140725055825/view", "date_download": "2018-04-23T19:31:34Z", "digest": "sha1:YCDFQG4PYW7G5SP6NTTGYJMXPT3RKRIK", "length": 11715, "nlines": 123, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १६", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nआतां वाच्य अलंकाराला उपस्कारक असलेली उपमा ही:-\n“ ज्याप्रमाणें कमल शिशिर ऋतूमुळें अथवा चंद्रमंडळ दिवसा-मुळें, त्याप्रमाणें हे सुंदरी, कोपामुळें तुझें तोंड, जरासुद्धां शोभत नाहीं . ”\nह्या श्लोकतील उपमा, वाच्य दीपकालंकाराला उपस्कारक आहे. पण, रसभाव वगैरे कधींहि वाच होत नाहींत असें पूर्वींच आम्ही सांगितलें आहे.\nआतां ह्या ठिकाणीं एक शंक अशी कीं, एका अलंकाराला दुसरा अलंकार उपस्कारक होतो, असें तुम्ही कसें म्हणतां कारण कीं, प्रधान अर्थ असेल तरच तो अलंकार्य असतो. ( तो स्वत: अलंकार नसतो. )\n( आतां अशा अलंकार्याला उपस्कारक होईल तो अलंकार, हें कबूल; पण दुसर्‍या अलंकारानें उपकार्य होणारा, स्वत: अलंकार असू शकेल तरी कसा ). पण ही शंका बरोबर नाहीं. उपमा वगैरे अलंकार, व्यंग्य झाले असतां, प्रधान होतात; मग त्यांना उपस्कारक म्हणून रसवत्‍ वगैरे दुसरे अलंकार आले आणि ती व्यंग्य उपमा अलंकार्य झाली तर, त्यांत विरुद्ध असें कांहींच नाहीं. त्याचप्रमाणें एखादा वाच्य अलंकार ( श्लोकांत ) मुख्य म्हणून आला असेल, आणि त्याला उपस्कारक म्हणून दुसरा एखादा अलंकार आला असेल तर त्यांत गैर तें काय ). पण ही शंका बरोबर नाहीं. उपमा वगैरे अलंकार, व्यंग्य झाले असतां, प्रधान होतात; मग त्यांना उपस्कारक म्हणून रसवत्‍ वगैरे दुसरे अलंकार आले आणि ती व्यंग्य उपमा अलंकार्य झाली तर, त्यांत विरुद्ध असें कांहींच नाहीं. त्याचप्रमाणें एखादा वाच्य अलंकार ( श्लोकांत ) मुख्य म्हणून आला असेल, आणि त्याला उपस्कारक म्हणून दुसरा एखादा अलंकार आला असेल तर त्यांत गैर तें काय ज्याप्रमाणें दुकानांत विकायला ठेवलेल्या मालांत, एखादें सोन्याचें कर्णभूषण असेल; व त्याला, शोभा देण्याकरितां म्हणून एखादें रत्न, अलंकार म्हणून त्या कर्णभूषणाला जडविलें असेल, तर तें योग्यच होईल. आणि असें तें रत्नजडित सोन्याचें कर्णभूषण, पुन्हां, सुंदर स्त्रीच्या कानांत अलंकार म्हणून घालण्यांत आलें तर, त्या स्त्रीचे कान, जी प्रधान वस्तु, तिला साक्षात्‍ शोभा देणारे सोन्याचें कर्णभूषण, व त्या सोन्याच्या भूषणांतील त्याला जडविलेलें रत्न, ही परंपरेने त्या सुंदर स्त्रीच्या कानाचें भूषण होतात; व अशा रीतीनें त्या सोन्याच्या अलंकाराला व रत्नाला-दोघांनाहि अलंकार म्हणतां येतें, त्याप्रमाणें, वाक्यांत, मुख्य रस व्यंग्य असेल तर, त्याला उपस्कारक एखादा रूपकादि अलंकार व त्या रूपकादि अलंकाराला शोभा देणारा दुसरा एखादा अलंकार आला असेल, तर त्या दोघांनाहि मुख्य रसादि व्यंग्याचे उपस्कारक ( अलंकार ) म्हणतां येईल.\nअशा रीतीनें, प्राचीनाच्या मतें उपमेचे २५ प्रकार व पुन्हां त्यांपैकी प्रत्येकीचे वर दाखविलेल्याप्रमाणें पुन्हां पांच पोटप्रकार मानल्यास, एकंदर उपमेचे १२५ प्रकार होतील. ज्यांच्या मतें उपमेचे मुख्य बत्तीस होतात, त्यांच्या मतें त्यांतील प्रत्येकीचे पाच पोटप्रकार मिळून एकंदर १६० प्रकार होतील. ह्याहीपेक्षां जास्त प्रकार होणे शक्य आहे; ते सूक्ष्म बुद्धीच्या विद्वानांनीं स्वत: शोधून काढावे.\nआतां ह्या उपमेच्या सर्व प्रकारांतील साधारण धर्म, कुठें अनुगामी असतो, तर कुठें केवळ बिंबप्रतिबिंबभावयुक्त असतो; कुठें ह्या दोन्ही प्रकारांचें मिश्रण असते; तर कुठें तो वस्तु-प्रतिवस्तु भावानें मिश्रित अशा बिंबप्रति-बिंबभावानें युक्त असतो; कुठें साधारण धर्म खरा ( साधारणधर्म ) नसूनहीं उपचाराने साधारण धर्म बनविलेला असतो; तर कुठें तो केवळ शब्दरूप असतो. अशा ह्या साधारण धर्माच्या अनेक प्रकारांपैकीम अनुगामी धर्माचें ( म्हणजे अनुगामी धर्म असलेल्या उपमेचें ) उदाहरण हें-\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/monsoon-in-maharashtra-262516.html", "date_download": "2018-04-23T19:00:29Z", "digest": "sha1:ZP33V2HBLPWTDIC3LAUBGVXOPY547Z6T", "length": 11158, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आला आला वारा,संगी पावसाच्या धारा", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nआला आला वारा,संगी पावसाच्या धारा\nज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. वेळेअगोदर येण्याचा सांगावा पाठवणाऱ्या मान्सूननं केरळच्या कोच्चीत मुक्काम ठोकला होता.\nविवेक कुलकर्णी, 09 जानेवारी : तो आलाय. तो बरसतोय. तो आनंद घेऊन आलाय. हो मान्सून आलाय.ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. वेळेअगोदर येण्याचा सांगावा पाठवणाऱ्या मान्सूननं केरळच्या कोच्चीत मुक्काम ठोकला होता. त्यावेळी तो थोडा उशीरा येणार असा अंदाज होता. पण आता तो वेळेवर आलाय. कोकण किनारपट्टीवर त्यानं हजेरी लावलीये. कोकणातल्या वेंगुर्ल्यात मान्सून आल्याचं वेधशाळेनं जाहीर केलंय.\nकोकणात दाखल झालेला मान्सून बहात्तर तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून टाकेल.मध्य महाराष्ट्रासह राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवलग मान्सून येत्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे.\nमान्सूननं वर्दी दिल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय. महाराष्ट्रात तर मान्सून शंभर टक्क्यांच्या आसपास बरसणार आहे. हवामान खात्याचं हे भाकीत तंतोतंत खरं होऊ दे आणि शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच स्थैर्य लाभू दे अशीच अपेक्षा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/tech/1985-jio-latest-offer", "date_download": "2018-04-23T19:01:24Z", "digest": "sha1:SCUVGXNOAM7WAXUESJ47DKVH62P7OMNK", "length": 6848, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nटेलिकॉम कंपन्यांमध्ये खळबळ उडवणाऱ्या जिओने ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. जिओ ग्राहक सध्या जिओच्या धन धना धन ऑफरचा लाभ\nघेत आहेत. त्यानंनर जिओने 1500 रुपयांचा 4G volet फोन आणला.\nतर आता जिओने आणखी एका ऑफरने ग्राहकांना खुश केले आहे. जिओच्या या ऑफरमध्ये जिओ 380 जीबी डेटा 7 महिन्यांसाठी देणार आहे. 210 दिवसांची व्हॅलिडीटी\nअसणाऱ्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 4999 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ अप्ससोबतच, कॉलिंग, रोमिंग्स ची सुविधा यामध्ये ग्राहकांना मिळणार\nजिओची धन धना धन ऑफर सुरु असतानाच जिओनं 7 महिन्यांसाठी 380 जीबी डेटाची ऑफर लॉंच केल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांनी जिओची धास्ती घेतली आहे.\nग्राहकांसाठी लवकरच ही ऑफर सुरु होणार आहे.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-115061900018_1.html", "date_download": "2018-04-23T19:16:28Z", "digest": "sha1:E6BSLQEFAB6CJVB6EP6HH7IIIZHLJWXH", "length": 9319, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हलासनामुळे सदैव रहा तरुण | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहलासनामुळे सदैव रहा तरुण\nकृती: आधी पाठिवरती झोपावे. दोन्ही पाय एकमेकांना जोडावेत. दोन्ही हातांचे पंजे जमिनीला लावून कमरेला जुळवून ठेवावेत.\nआता श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वरती उचलावे. गुडघे सरळ ठेवत पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत. पुन्हा पायांना हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा. अधिक त्रास होत असेल तर, अशा वेळी दररोजच्या सरावानंतर पाय मागे नेण्याचा प्रयत्न करावा.\nआपल्या कार्यशक्तीनुसारच हा व्यायाम वाढवावा. अन्यथा मानेला त्रास होण्याची शक्यता आहे.\nसूचना : मानेचा किंवा पाठीच्या मणक्याचा विकार असलेल्यांनी हा व्यायाम करणे टाळावे. ज्यांना गळ्याचा गंभीर आजार आहे अशा रुग्णांनीही हे आसन करणे टाळावे.\nफायदा: पाठीच्या मणक्याचा त्रास हा वृद्धापकाळात प्रत्येकालाच होतोच. हलासन केल्याने वृद्धापकाळात याचा फायदा होतो. तसेच याच्या नियमित अभ्यासाने अजीर्ण, गॅसेस, थायराईड, दमा, कफ, रक्तविकार आदी त्रास कमी होतात.\nशरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाड्या. तीन नाड्या आपल्या शरीरात असतात. आपण डॉक्टरकडे अथवा कोणत्याही वैद्याकडे गेलो तर, सर्वांत आधी ते आपला हात हातात घेऊन या नाड्या तपासतात. या नाड्यांवरून आपल्याला होणार्‍या त्रासाचे निदान डॉक्टर करत असतात.\nया नाड्यांचे काम बिघडले तरी आपण आजारी पडतो. या नाड्यांवर नियंत्रण करण्याचे काम हलासनाने शक्य होते. या आसनाने शरीर शुद्ध होतेच परंतु शरीरावर चेहर्‍यावर तेज निर्माण होते.\nतणाव घालवण्यासाठी सोपी आणि परिणामकारक योगासने\nयोगसाधनेने कमवा बलदंड बाहू\nयोगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका\nयोगदिनाच्या कार्यक्रमातून सूर्यनमस्कार आऊट\nयावर अधिक वाचा :\nहलासन हल नांगर श्वास गुडघे व्यायाम अजीर्ण गॅसेस थायराईड वेबदुनिया आरोग्य\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/mpos/", "date_download": "2018-04-23T19:33:45Z", "digest": "sha1:2KI37BWLIYZE7U2M5BVKJULKAEWOEOVP", "length": 6499, "nlines": 114, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik एम पॉज सुविधा – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nएम पॉज सुविधा ही आपण आपल्या व्यावसायिक ग्राहकांना देतो. ग्राहकांना एम पॉज मशीन बँकेमार्फत नाममात्र किमतीत देण्यात येते व मशीनचे नोंदणी आणि सक्रीयता झाल्यावर आपले ग्राहक त्यांच्या व्यवसायाकरिता सदर सेवा त्यांच्या ग्राहकांना देऊ शकतात. एम पॉज मशीनवर सर्व बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, EMV (Europay, MasterCard, and Visa ) कार्ड चालू शकते. व एम पॉज मशीन चा वापर करून ग्राहक कुठूनही आणि कोणत्याही दुकानातून कॅशलेस व्यवहार करू शकतो.\nएम पॉज मशीनवर डेबिट कार्ड वापरल्यावर दुकानदाराकडून पुढीलप्रमाणे चार्जेस स्वीकारले जातात.\nडेबीट कार्ड रु.2000.00 पर्यंत व्यवहारांवर 0.75%\nरु.2000 आणि पुढील व्यवहारांवर (1.00%)\nक्रेडिट कार्ड स्टॅन्डर्ड 1.50%\nक्रेडिट कार्ड प्रिमीयम 2.00%\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2015/07/17/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T19:12:48Z", "digest": "sha1:42FU3RZ4TO6WHVU4HQ2GVCLIC2BV4RMQ", "length": 32565, "nlines": 488, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "निसर्गचक्र आणि दिनचर्या | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री. बालाजी तांबे\nवयानुसारही शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग केलेले आहेत… बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्यप्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनविण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nकोणतेही काम वेळेवर केले की चांगल्या प्रकारे होते आणि नंतर होणारा मनस्ताप टाळता येतो, हा आपल्या सर्वांचा रोजचा अनुभव असतो. उदा. विजेचे किंवा टेलिफोनचे बिल भरायचे असले तर दिलेल्या अंतिम तारखेच्या आत ते भरणे सयुक्‍तिक असते. तारीख उलटून गेली तर दंड भरावा लागतो, फारच उशीर झाला तर घर अंधारात बुडू शकते. अगदी असेच आपल्या शरीराच्या बाबतीतही असते. चौरचौघांमध्ये किंवा समाजामध्ये कसे वागावे, बोलावे हे आपल्या सर्वांना माहिती असते. पण स्वतःच्या आरोग्यासाठी शरीराकडून कोणत्या वेळी काय करून घ्यायला हवे, हेसुद्धा समजून घ्यायला हवे.\nयाचसाठी आयुर्वेदाने ‘दिनचर्या’ ही संकल्पना समजावलेली आहे. दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. त्या वेळेवर केल्या तर त्या सहजतेने होतात, शिवाय चांगल्या प्रकारे होतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. कोणत्या वेळी काय काम करावे, हे निसर्गचक्रानुसार ठरवले जाते. उदा. पहाटे सूर्योदय होतो त्या वेळी किंवा त्याच्या आधीच उठणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते. रात्री वेळेवर झोपले व रात्री शांत झोप लागलेली असली तर सकाळी लवकर उठणे सोपे असते.\nएकदा सूर्य वर आला आणि अंगात आळस भरला की उठता उठवत नाही, शिवाय उठल्यावर उत्साह वाटत नाही, हा अनुभव सर्वांचा असतो.\nनिसर्ग व शरीर यांचे हे समांतर रीतीने चालणारे चक्र पुढील सूत्रातून समजावलेले आहे,\nवात-पित्त-कफ हे दोष, वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती, मध्यकाळी व प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.\nदिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचे प्रत्येकी तीन-तीन भाग केले असता पहिल्या भागात कफाचे आधिक्‍य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात-पित्त-कफ यांचे असे ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते.\nवात हे शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. त्यामुळे झोपेतून उठण्याची क्रिया तसेच पोट साफ होण्याची क्रिया वाताच्या कार्यक्षेत्रातील असते. वरील सूत्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. म्हणजे सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर कफाचा काळ सुरू झाला की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्रविसर्जन सुलभ व योग्य प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे अवघड होते, पर्यायाने अख्खा दिवस आळसात जाऊ शकतो.\nपहाटे सहानंतर कफाचा कालावधी सुरू होतो. ‘कफ’ हा शांत, स्थिर स्वभावाचा असल्याने सकाळच्या वेळी अभ्यास किंवा उपासना करणे मन एकाग्र होण्याच्या दृष्टिकोनातून सोपे असते. तसेच सकाळच्या या कफाच्या काळात मुखातील अतिरिक्‍त कफाची शुद्धी व्हावी यासाठी गंडुष, कफनाशक वनस्पतींनी मुखमार्जन वगैरे उपचार करायचे असतात. डोळ्यांत अंजन घालून तेथून कफदोष दूर केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. सकाळच्या वेळी व्यायाम करण्याचा फायदा सर्वाधिक असतो. कारण, कफाच्या काळात केलेल्या व्यायामाने शरीरात कफदोष संतुलित राहतो. मेदसुद्धा अति प्रमाणात वाढत नाही, एकंदर शरीरसौष्ठव आणि दिवसभरासाठी आवश्‍यक असणारी स्फूर्ती मिळवून ठेवता येते. कफदोषामुळे शरीरात येणारा जडपणा, आळस, मंदपणा दूर होण्यासाठी आपल्या भारतीय परंपरेत सकाळच्या वेळी सूर्यस्नान घेण्यास सुचवले आहे. सकाळी जोपर्यंत सूर्याची किरणे फार तीव्र नसतात तोपर्यंत म्हणजे उन्हाळ्यात आठच्या आधी, हिवाळ्यात नऊपर्यंत अगोदर अंगाला तेल लावून थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यकिरणांत सूर्यनमस्कार करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, हाडांची बळकटी टिकविणारे, रोगप्रतिकारशक्‍ती नीट ठेवण्यास कारणीभूत असणारे असते, तसेच मधुमेह होण्यास प्रतिबंध करणारे डी जीवनसत्त्व फक्‍त सूर्यप्रकाशातच शरीर तयार करू शकते, असे आधुनिक विज्ञानाने शोधून काढले आहे. मात्र, फार तीव्र सूर्यप्रकाश त्वचेसाठी धोकादायक असू शकतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात १०-१५ मिनिटांसाठी बसणे किंवा सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार करणे आरोग्यासाठी उत्तम होय.\nपित्त हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे. त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. जेवणाची वेळ होऊनही जेवले नाही तरी निसर्गचक्रानुसार पाचक पित्त\nस्रवतेच आणि त्याला पचवायला काही नसले की त्यामुळे पोटात, आतड्यात उष्णता वाढत राहते. आयुर्वेदात तर सांगितले आहे की संधुक्षित झालेल्या अग्नीला पचविण्यासाठी अन्न मिळाले नाही तर तो शरीरधातूंना पचवायला सुरवात करतो, परिणामी शरीरातील आवश्‍यक तत्त्वे जळून जातात. याचसाठी वेळेवर जेवणे महत्त्वाचे होय. वेळेवर न जेवता फार उशिरा जेवले तर तोपर्यंत स्रवलेले पाचक पित्त विरून गेलेले असते. परिणामतः अन्न योग्य प्रकारे पचू शकत नाही, पचनसंस्थेवर अतिरिक्‍त ताणही येतो. प्रत्यक्षातही असे दिसते की अनेक दिवस वेळेवर न जेवणाऱ्या व्यक्‍तींना अपचन, गॅसेस, वजन वाढणे अशा प्रकारचे अनेक त्रास होऊ लागतात. हे सर्व टाळायचे असेल तर दुपारचे जेवण पित्ताच्या काळात म्हणजे १२ ते १ या अवधीत करणे उत्तम होय.\nझोपण्याच्या बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे. कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११च्या पुढेही जागत राहिले म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला की त्याने शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होणे, डोळ्यांची व हातापायांच्या तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्‍तींचा हा अनुभव आहे.\nवयानुसारही शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग केलेले आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनवण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा यासारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.\nतारुण्यावस्थेत पित्ताचे आधिक्‍य असते त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती, मिळून उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. मात्र अति उत्साहाने शरीराची ताकद विनाकारण खर्च होणार नाही, उलट ताकद टिकून राहील यासाठी काळजी या काळात घ्यायची असते.\nवृद्धावस्थेत वात वाढतो त्यामुळे शरीराची शक्‍ती हळूहळू कमी होणे, इंद्रियांची ताकद क्षीण होणे स्वाभाविक असते, म्हणूनच या काळात वाताला शक्‍य तेवढे संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.\nअशा प्रकारे निसर्गाचे चक्र लक्षात घेऊन जीवनाचा क्रम तसेच रोजचा दिनक्रम आखला तर आरोग्य टिकेलच शिवाय जीवनाचा अधिकाधिक आनंद घेता येईल.\nfrom → आरोग्यशास्त्र, दिनचर्या, शरीराचे घड्याळ\n← अनियमित ‘मासिक’ त्रास\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-04-23T19:05:29Z", "digest": "sha1:YJXQIFQE57GSV4YLURLKGBXF7SB7JCW3", "length": 8764, "nlines": 18, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया", "raw_content": "\nवसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्त्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.\nशंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे होते. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली.\nमार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.\nफेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.\nशेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.\nमागील अंक: महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक\nया पानाचा संपादन इतिहास बघा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR334", "date_download": "2018-04-23T19:05:20Z", "digest": "sha1:Y6VENI25E46R5XW4HYDZMOGYKX6MMFKR", "length": 2950, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून सुदीप लखटकिया यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार\nकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक सुदीप लखटाकिया यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस बलाचे महासंचालक के. दुर्गाप्रसाद आज या पदावरुन निवृत्त होत असल्यानं लखटकिया यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. उद्यापासून ते या पदावर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती होऊन ती व्यक्ती कामावर रुजू होईपर्यंत त्यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.\nबीजी -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR99", "date_download": "2018-04-23T18:57:25Z", "digest": "sha1:YSJY3D4WOD7JV6SCMWEQ2JUATF3QY7XX", "length": 3262, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय लस संस्थेमध्ये भारताच्या सदस्यत्वासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी\nआंतरराष्ट्रीय लस संस्थेच्या प्रशासकीय परिषदेचे भारताने पूर्ण सदस्य स्वीकारण्याच्या प्रस्तावाला, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात दक्षिण कोरियातील सेऊल येथे असणाऱ्या “आंतरराष्ट्रीय लस संस्थे”ला पाच लाख अमेरिकी डॉलर्सचे वार्षिक योगदान देण्याच्या बाबींचाही समावेश आहे.\n“आंतरराष्ट्रीय लस संस्था” ही संयुक्त राष्ट्र विकास उपक्रमाचा उपक्रम असून तिची स्थापना 1997 मध्ये झाली आहे. विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करणाऱ्या लसींचे संशोधन आणि विकसन ही संस्था करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/determination-and-strength-life-two-hands-19856", "date_download": "2018-04-23T19:17:10Z", "digest": "sha1:BCIVWWZATYOYI3VRFE5O73P65JAW4ZIZ", "length": 9515, "nlines": 59, "source_domain": "www.esakal.com", "title": "Determination and strength of life \"two hands' जिद्दीच्या जोरावर आयुष्याशी \"दोन हात' | eSakal", "raw_content": "\nजिद्दीच्या जोरावर आयुष्याशी \"दोन हात'\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nअनेकांनी माझी जिद्द पाहून मदतीचा हात दिला. कृत्रिम हातही बसण्यासाठी विचारणा केली. हातांविना जगण्याची सवय झाली आहे. कारण 75 वर्षांपर्यंतचा मोठा प्रवास पार केला आहे. त्यामुळे आता हात बसवून फायदा नाही. एक सक्षम मदतीची गरज आहे. पुढील आयुष्याला आधार मिळावा यासाठीची मदत मिळावी हीच समाजाकडून अपेक्षा आहे.\nपुणे : उसाच्या चरख्यात हात गेल्याने बाराव्या वर्षी हात गमवावे लागले... आज या घटनेला तब्बल 63 वर्षे उलटली. या प्रवासात संघर्ष होता तरी त्या डगमगल्या नाहीत. दोन्ही हात नसल्याचं रडगाणं न गाता लढल्या, हातांविना जगल्या अन्‌ स्वतःला सावरून महिला व्यावसायिक बनल्या. सुंदराबाई गंगावणे यांची ही प्रेरणादायी कहाणी. आधी केळी विकणाऱ्या सुंदराबाई आता हातांविनाही पानटपरी चालवतात. पानटपरीत गिऱ्हाइकांना सामान देण्यापासून ते पैशांचे व्यवहारही त्या करतात. जिद्दीचा हा प्रवास गेली 75 वर्षे उलटूनही अविरत सुरू आहे.\nकाहीही नसताना सुंदराबाई यांनी स्वबळावर मिळवलेल्या या यशाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उदरनिर्वाहासह स्वाभिमानी जगण्याची जिद्द त्यांना वाटचालीसाठी प्रेरित करत असते.\nमूळच्या शिरूरच्या असलेल्या सुंदराबाई या शिकलेल्या नाहीत. अवघ्या सातव्या वर्षी त्याचं लग्न झालं. सासरी नांदायला जाण्यापूर्वीच 12 वर्षांच्या असताना, त्यांचे हात उसाच्या चरख्यात गेले. त्यांना अपंगत्व आलं आणि सासरच्यांना त्यांना न नांदावायचं निमित्त मिळालं. अशा वेळी आई-वडिलांच्या घरी राहताना लहानपण बिगारी कामात गेलं. कळत्या वयात जगानं भीक मागण्याचा सल्ला दिला; पण त्यांना स्वाभिमानानं जगायचं होतं. त्यामुळे त्यांनी केळी विकायला सुरवात केली. त्यांच्या या छोट्या व्यवसायाला चिकाटीची जोड मिळाली अन्‌ त्यांचा व्यवसाय यशस्वी ठरला. अपंगत्वाला बाजूला सारून लढणाऱ्या सुंदराबाईच्या जिद्दीला 1995 साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची जिद्द पाहून 30 वर्षांपूर्वी त्यांना महापालिकेकडून शिवाजीनगर येथे दुकान मिळाले. त्याच दुकानात त्यांनी पानटपरी सुरू केली आहे.\nयाबाबत सुंदराबाई म्हणाल्या, \"\"मला हात नाहीत याचं जगाला खूप आश्‍चर्य वाटतं व कुतूहलही. पण, हात नसले तरी मला जगण्याचा हक्क आहे आणि तो मी स्वाभिमानानं पेलत आहे. मी सकाळी पानटपरी सुरू करते व सायंकाळी बंद करते. सध्या मी भाच्याकडे जनवाडीत राहते. माझ्यासोबत रोज माझे नातू पानटपरीवर मदतीसाठी येतात. संघर्षाला कंटाळण्यापेक्षा जिद्दीनं तोंड दिलं की सर्वकाही सोपं होतं. त्यात हात नसले तरी काय झालं\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR336", "date_download": "2018-04-23T19:00:00Z", "digest": "sha1:IZ3BMC5MX46BMURDDQ6IO7ALVQCQGVE6", "length": 3167, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभटक्‍या व विमुक्‍त जाती\nराष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नंद कुमार साई यांनी पदभार स्वीकारला\nराष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून छत्तीसगडचे ज्येष्ठ आदिवासी नेता नंद कुमार साई यांनी आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला.\nदेशातल्या आदिवासी जमातीतल्या बऱ्याच लोकांना, घटनेनं त्यांना दिलेल्या अधिकारांची अद्याप जाणीवही नाही. देशातल्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी जनतेच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. देशातल्या अनुसूचित जमातीच्या सर्वंकष सामाजिक-आर्थिक विकासासाठी अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग हे महत्वाचं साधन म्हणून परावर्तीत होईल याकडे आपण लक्ष पुरवणार असल्याचे ते म्हणाले.\nबीजी -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rto-system-disconnect-41330", "date_download": "2018-04-23T19:04:51Z", "digest": "sha1:CNGYF4F2GUN63G5OMCMGTEIAKZDLW6CU", "length": 12935, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "rto system disconnect ‘आरटीओ’ची यंत्रणा ‘डिसकनेक्‍ट’ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nपुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) संगणक यंत्रणेच्या कनेक्‍टिव्हिटीच्या समस्येने कर्मचारी त्रस्त झाले असून, या दुरवस्थेचा फटका नागरिक व व्यावसायिकांना बसत आहे. इतकेच नव्हे, तर कित्येकांना वेळेत कर व शुल्क न भरता आल्याने दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला.\nआरटीओतील संगणकांसाठी बीएसएनएलची ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा आहे. बीएसएनएलच्या लाइनमध्ये बिघाड आला की, ही यंत्रणा ठप्प होते. गेल्या आठवड्यात याच कारणास्तव अनेकदा कामकाज बंद पडले होते, असे वाहनचालक- मालक संघाचे सचिव प्रकाश जगताप यांनी सांगितले.\nपुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) संगणक यंत्रणेच्या कनेक्‍टिव्हिटीच्या समस्येने कर्मचारी त्रस्त झाले असून, या दुरवस्थेचा फटका नागरिक व व्यावसायिकांना बसत आहे. इतकेच नव्हे, तर कित्येकांना वेळेत कर व शुल्क न भरता आल्याने दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला.\nआरटीओतील संगणकांसाठी बीएसएनएलची ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा आहे. बीएसएनएलच्या लाइनमध्ये बिघाड आला की, ही यंत्रणा ठप्प होते. गेल्या आठवड्यात याच कारणास्तव अनेकदा कामकाज बंद पडले होते, असे वाहनचालक- मालक संघाचे सचिव प्रकाश जगताप यांनी सांगितले.\nबीएसएनएलच्या इंटरनेटमध्ये अडथळे येत असल्याने इतर इंटरनेट सुविधा पुरवठादारांकडून पर्यायी जोड घेण्याबाबत विचार सुरू असून, तसा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.\nफीची माहिती नोंदविणारे (इनवर्ड करणारे) संगणकही सुरू न झाल्याने नागरिकांचा खोळंबा झाला होता.\nलवकरच त्रुटी दूर होतील\nइंटरनेटप्रमाणेच लागू करण्यात आलेल्या नव्या संगणक प्रणालींमध्येही अनेक त्रुटी आहेत. जुन्या वाहनांची माहिती नव्या प्रणालीत अपलोड होत नसल्याने कित्येक वाहनांचे हस्तांतरण थांबले असल्याचे मान्य करत लवकरच या त्रुटी दूर होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nयंत्रणेतील बिघाडामुळे वेळेत कर वा शुल्क भरणा करता न आलेल्या नागरिकांना दंडातून सवलत देण्याचे अधिकार कोणालाच नाहीत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यापलीकडे अधिकारी काहीच करू शकत नाहीत.\n- विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nमैदानी खेळामध्ये सहभाग घ्या - माने\nवालचंदनगर (पुणे) : मैदानी स्पर्धेमुळे सर्वांगिण विकास होण्यास मोलाची मदत होत असल्याने मुला-मुलींनी मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T19:26:29Z", "digest": "sha1:HEK5HPUSF3R7S4ZIKEG26QEI3VHTDWNM", "length": 4577, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुलीकट सरोवर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुलीकट सरोवर किंवा पळवेरकाड् (तमिळ: Pazhaverkaadu பழவேற்காடு )पुलीकत सरोवर हे एक दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खार्‍यापाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर आंध्र प्रदेश व तमिळनाडु यांच्या सीमा वेगळे करते. या सरोवरात पुलीकत पक्षीअभयारण्य आहे. श्रीहरीकोटा बेटाची भित्तीका या सरोवराला बंगालच्या उपसागरापासुन वेगळे करते. याच श्रीहरीकोटा बेटावर सतीश धवन अंतराळ केंद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/04/26/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-04-23T19:17:32Z", "digest": "sha1:BDEGTFTWAFAFEGQSWOM427LJOJJR3E4I", "length": 29458, "nlines": 480, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "नादानुसंधान | Abstract India", "raw_content": "\n(डॉ. श्री बालाजी तांबे)\nशारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे नादयोगातील ॐकार. थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारायचे आणि ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे, असे एक सुंदर चक्र चालू ठेवल्यास नादानुसंधान अनुभवणे शक्‍य आहे. …….\nजरा काही कुठे खुट्ट झाले की लगेचच हृदयाचे ठोके आपोआप वाढतात. नादापासून सर्व विश्‍वाची उत्पत्ती झालेली आहे असे केवळ भारतीयच नव्हे तर जगातील बहुतेक सर्व संस्कृतीत समजले जाते. हेही खरेच आहे की मनुष्य आहे म्हणून जग आहे व जग आहे म्हणून मनुष्य आहे. मनुष्य आहे असे केव्हा म्हणायचे तर त्याच्या छातीची धडधड सुरू असली तर म्हणूनही कदाचित म्हटले जात असावे की या आवाजामुळे सर्व जग तयार झाले. मनुष्याचे अस्तित्व आवाजावरच आहे. हा नित्य चालणारा आवाज अनाकलनीय, अद्वितीय व अनादी अशा स्पंदनातून तयार झालेला आहे.\nआवाजाविषयी शाळेत शिकत असताना फोर्क दाखविला जातो. फोर्कवर आघात केल्यावर तो स्पंदित होतो, असा स्पंदन पावणारा फोर्क टेबलावर टेकविला तर एक विशिष्ट आवाज येतो, पाण्याच्या ग्लासवर टेकविला तर वेगळा आवाज येतो आणि पाण्यामध्ये स्पंदने दिसू लागतात.\nप्राणस्पंदन म्हणजे जगाच्या मुळाशी असलेला जो प्राण, जी ऊर्जा, जी शक्‍ती ती स्वतःचे अस्तित्व स्पंदनरूपाने सांगू इच्छिते. ही सवय शेवटी प्रत्येक प्राणिमात्रात येते. जन्माला आलेले बालक जोपर्यंत ट्यांहां असे रडून “मी आलो’ असे सांगत नाही तोपर्यंत बाकीच्यांचे श्‍वास अडकलेले असतात, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. एकदा का बालकाने आवाज काढला की सर्वांना हायसे होते. दुसऱ्याशी आवाजाच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी मूल रडते. स्वतःचे अस्तित्वाची इतरांनी दखल घ्यावी या हेतूने या आवाजाची योजना झालेली दिसते. म्हणून आवाजाला खूप महत्त्व आहे.\nमाणसाला नाद उत्पन्न करताच आला नाही व हा उत्पन्न केलेला नाद संपर्कासाठी उपयोगात आणता आला नाही तर त्या आवाजाला काही महत्त्व नाही. तसेच, त्या माणसालाही काही महत्त्व नाही. आपले म्हणणे काय आहे हे मांडण्यासाठी बोलावे लागतेच. एखाद्याला “पुन्हा, असे करशील तर सांगून ठेवतो’ असे दरडावत असतानाचा आवाज स्त्रीआवाजासारखा बारीक आणि चिरका असला तर त्या वाक्‍याला काही अर्थ राहणार नाही. अशा दरडावणीला कोणी विचारणार नाही, उलट हसतीलच. तेव्हा आवाज शक्‍तीचे निदर्शनही करत असल्यामुळे तो दमदार, भरदार, व्यक्‍तिमत्वाला शोभेल असा असावा. लहान मूल घोगऱ्या आवाजात बोलायला लागले किंवा एखादा म्हातारा मनुष्य बारीक, चिरक्‍या आवाजात बोलायला लागला तर विनोदी ठरते.\nम्हणून आवाजाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. माणसाला जन्मतः कंठ उत्तम असणे आवश्‍यक आहे. त्याचे आरोग्य टिकावे यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणे आवश्‍यक असते. आवाज म्हणजे आत असलेल्या श्क्‍तीचे स्पंदन आहे हे लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून शक्‍ती कमी झाल्यावर आवाज क्षीण होतो, बोलवत नाही व अशा वेळी डोळे आकाशाकडे लागले तर कुणाला नवल वाटण्याचे कारण नाही. आवाज शक्‍तीवर अवंलबून असतो तसेच एकूण आवाजाचा दमदारपणा व तो प्रगट करण्याची कालमर्यादा फुप्फुसांवर अवलंबून असते. म्हणून फुप्फुसे मजबूत असणेही आवश्‍यक असते. सर्वात मोठा आवाज म्हणजे भुभुःकार. हा भुभुःकार वानरांपासून वा वानरांची देवता असलेल्या हनुमंतापासून येतो. हनुमंत ही देवता शक्‍तीची आहे हेही सर्वांना माहीत असते. शक्‍ती कमवणे हे आवाजाचे आरोग्य टिकविण्याचे एक मोठे साधन आहे. स्त्री व पुरुषांचे कंठ वेगळ्या तऱ्हेने निर्माण झालेले असतात. पुरुषांचा स्वर स्त्रियांच्या स्वराच्या साडेतीन मात्रा खाली असतो. पुरुषी किंवा बायकी आवाजाची गुणवत्ता वेगळी असल्यामुळे, पुरुषाचा बायकी आवाज वा बाईचा पुरुषी आवाज असणे अनैसर्गिक समजले जाते.\nकिती वेळ सातत्याने बोलता येईल हेही महत्त्वाचे असते. अगदी दोन मिनिटे बोलल्यावर कंठशोष होऊ नये आणि अर्ध्या तासाच्या संभाषणात २५ वेळा पाण्याचा घोट घ्यायला लागू नये. सध्या सर्वात चलतीचा विषय आहे राजकारण. राजकारणही आवाजावरच चालते. लोकांना खरी-खोटी आश्‍वासने देताना उपयोगी पडतो तो आवाजच. तो आवाज लोकांचा विश्‍वास बसेल, असा असला पाहिजे. गायक, नट, प्रवचनकार यांच्यासाठी जसा आवाज महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे राजकारण्यांसाठीही आवाज महत्त्वाचा आहे. निवडणुका जवळ आल्या की आवाज उ त्तम असायला पाहिजेच. आवाजाच्या जातीप्रमाणे आवाजाचे आरोग्य सांभाळण्याची आवश्‍यकता असते. नुसता शब्द प्रकट झाला म्हणजे आवाज चांगला आहे, असे म्हणता येणार नाही. लावणी, पोवाडा हे प्रकार गाणाऱ्यांचे आवाज तर वेगळे असावेतच परंतु प्रेमगीत, भावगीत, भक्‍तिगीत गाणाऱ्यांचेही आवाज वेगळे असावे लागतात. त्या आवाजाचे आरोग्यही तसेच सांभाळावे लागते.\nलहानपणी जर स्तोत्रे, परवचे तोंडपाठ करण्याचा प्रयत्न केलेला असला तर आवाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो. आवाज चांगला राहण्यासाठी कफदोष नसावा, तसेच वातदोषही नसावा. एकूणच तिन्ही दोष आवाजावर परिणाम करणारे ठरतात. पण कफ- वातदोषयुक्‍त आवाज दुसऱ्याला भीती उत्पन्न करणारा किंवा शंका उत्पन्न करणारा असतो. पित्तदोषाचा आवाजातून आततायीपणा किंवा “मी म्हणतो तेच खरे’ असा ठामपणा जाणवतो. एकूण त्रिदोषांचे समत्व असेल तर आवाज व त्यासाठी कंठ उत्तम तयार असावा. सराव करण्याने आवाज सुदृढ होतो, कंठ तयार होतो. वीर्यधातूशी आवाजाचा संबंध असल्यामुळे अति मैथुनाने आवाज बिघडतो, तर वीर्यसंवर्धनामुळे आवाज कर्णमधुर होतो.\nताकद देणारे पदार्थ सेवन करण्याने, तूप, मध वगैरे सेवन करण्याने आवाज सुधारायला मदत होते. गरम पाण्यात पुदिना, मध, सुंठ घालून पिण्यानेही आवाजाचे आरोग्य सुधारते. कंकोळ तोंडात धरण्याने आवाजाचे आरोग्य सुधारते. नको ते पदार्थ खाण्याने, सारखे पोट बिघडलेले असल्याने, अति मद्यपान करण्याने वा धूम्रपान करण्याने कंठाला सूज आल्याने आवाज खराब होतो.\nआवाज हे विचार प्रकट करण्याचेही साधन आहे. म्हणजेच प्रथम विचार स्पष्ट असणे आवश्‍यक असते. विचार स्पष्ट नसणाऱ्या व्यक्‍तीत जिव्हादोष नसला तरी बोलण्यात ततपप… वा आ, उं… ची बाराखडी असलेली आढळते. एखादी कल्पना सांगताना स्वतःला शंका व ज्याला ऐकवले जात आहे तो ऐकत आहे की नाही व त्यानुसार वागेल की नाही याची शंका असली तर आवाज नीट उमटत नाही. बोलणे नीट होण्यासाठी विचार सुस्पष्ट असावे लागतात. विचार सुस्पष्ट असण्यासाठी योग्य वाचन व शिक्षण असावे लागते, स्वतःविषयी आत्मविश्‍वास असावा लागतो तसेच दुसऱ्यांविषयी प्रेम असावे लागते. बेंबीपासून उत्पन्न होणारा एकच आवाज, व तो म्हणजे “ॐ’. नुसते आवाजाचे आरोग्य नाही तर सर्व अवयवांचे, शारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे, नादयोगातील ॐकार. म्हणून थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारावयाचे व सुधारलेल्या आवाजाने ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे असे चक्र चालू ठेवल्यास जीवनातील गंमत अनुभवताना नादानुसंधान व शांती अनुभवणे शक्‍य आहे.\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nfrom → डॉ. श्री बालाजी तांबे, नादानुसंधान\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/88RTI/3Circulars;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:04:51Z", "digest": "sha1:KQWCOZ23Q7VPDS664ABLKBQ6P724QF34", "length": 8937, "nlines": 178, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> माहिती अधिकार >> परिपत्रके\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिदृध करावयाचे माहितीचे प्रपत्र\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410230712/view", "date_download": "2018-04-23T19:20:30Z", "digest": "sha1:QVYXPK55LUUAZPXSZJNNVQ62HOMXCQG7", "length": 12584, "nlines": 273, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - अष्टक ४", "raw_content": "\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - अष्टक ४\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ashtakranganatha swaniअष्टकपदमराठीरंगनाथ स्वामी\n[भुजंगप्रयात. गण य, य, य, य.]\nमुखें बोलती सत्य बिद्धांत गोष्टी ॥ चंढे वोहटें शोक संताप पोटीं ॥\nअघातीं जयाचें समाधान वेंचे ॥ वृथा बोल ते फोल जाणा तयाचे ॥१॥\nदिठीं देखतां योषित काम नाडी ॥ नसे शांति देहीं सदां क्रोध ताडीं ॥\nमदें व्यापिलें चित्त जाणा जयाचें ॥ वृथा० ॥२॥\nसुकाचे परी बोलणें सर्व जाणें ॥ जनातें ठकायासि दावी प्रमाणें ॥\nमना आवडे आदरीं तेंचि साचें ॥ वृथा० ॥३॥\nवदे भाग्य वैराग्य याहूनि नाहीं ॥ निरापेक्षता नातळे चित्त कांहीं ॥\nअति श्लाध्य मानी शरीरेंद्रियांचें ॥ वृथा० ॥४॥\nमुखें बोल बोलोनि दावी प्रतापें ॥ शरीरासि आद्यतं येतांचि कांपे ॥\nमनी दोष वहि सदां सज्जनांचे ॥ वृथा० ॥५॥\nसमर्थासनीं बैसतां सौख्य वाटे ॥ नसे मान तेथें अती दु:ख दाटे ॥\nवसे सर्वदां पैं अहंकार वाचें ॥ वृथा० ॥६॥\nउदासीन नाहीं सदां दैन्यवाणा ॥ कदां बोलतो ना वदे सत्य जाणा ॥\nसुखाचेनि संतोष मानूनि नाचे ॥ वृथ० ॥७॥\nनसे बाणली इंद्रियांलागिं शांती ॥ नसे या मनें या मनें सांडिली द्दश्य भ्रांसी ॥\nतदानंतरे सौख्य मानी जिवाचें ॥ वृथ० ॥८॥\nस्वदोषांसि पाहूनियां पैं न लाजे ॥ स्वकर्मीं सदां मंद वांयाचि साजे ॥\nस्मरेना विजानंद रामासि वाचे ॥ वृथा ॥९॥\nआपण स्वस्थ बसणें, परक्या श्रम देणें\nआपण स्वतः स्वस्थ बसावयाचें व दुसर्‍या कष्ट द्यावयाचे. अशी काही लोकांची आयतोबाची वृत्ति असते, तीस अनुलक्षून म्हणतात.\nजुळी मुले झाली असतां शांति करावी काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/772-aapal-sarkar-center-satara-district-40966", "date_download": "2018-04-23T19:32:52Z", "digest": "sha1:MLVVF4N6E6XWBBMLQI4WGLN74FW7ZN25", "length": 16404, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "772 aapal sarkar center in satara district सातारा जिल्ह्यात ७७२ ‘आपलं सरकार’ केंद्रे | eSakal", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यात ७७२ ‘आपलं सरकार’ केंद्रे\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nशासकीय सुविधा एकाच ठिकाणी; १९ प्रकारचे मिळणार दाखले\nसातारा - डिसेंबरपासून जिल्ह्यातील संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रे बंद केल्याने ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ ऑनलाइन सेवा देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीमध्ये ‘आपलं सरकार’ सेवा केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील एक हजार ४९५ ग्रामपंचायतींपैकी ७७२ ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे सुरू झालीही आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९३ केंद्रे ही कऱ्हाड तालुक्‍यात आहेत. या केंद्रांतून ग्रामस्थांना १९ प्रकारचे दाखले उपलब्ध होत आहेत.\nशासकीय सुविधा एकाच ठिकाणी; १९ प्रकारचे मिळणार दाखले\nसातारा - डिसेंबरपासून जिल्ह्यातील संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रे बंद केल्याने ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ ऑनलाइन सेवा देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीमध्ये ‘आपलं सरकार’ सेवा केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील एक हजार ४९५ ग्रामपंचायतींपैकी ७७२ ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे सुरू झालीही आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९३ केंद्रे ही कऱ्हाड तालुक्‍यात आहेत. या केंद्रांतून ग्रामस्थांना १९ प्रकारचे दाखले उपलब्ध होत आहेत.\nग्रामीण भागातील जनतेला आवश्‍यक शासकीय सुविधा एकाच ठिकाणी देण्याच्या दृष्टीने ‘आपलं सरकार’ या केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. या केंद्रांवर काम करणाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना नुकतेच जिल्हा परिषदेत प्रशिक्षण देण्यात आले. राज्य सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) केंद्रे सुरू केली होती. मात्र, डिसेंबरपासून ही केंद्रे बंद करण्यात आली. त्याऐवजी शासनाने नव्याने आपलं सरकार सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न १५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायत क्षेत्रात किमान एक स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा दोन किंवा तीन ग्रामपंचायतीचे मिळून एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये पीओएस मशिन देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध व्यवहार कॅशलेस करता येतील.\n‘आपलं सरकार’ सेवा केंद्रांतून ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे संगणकीकरण करण्यासोबतच ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे १९ दाखले हे संगणकीकृत दिले जातील. त्याशिवाय ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या परंतु, लोकोपयोगी असलेल्या इतर सेवाही दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये रेल्वे, बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, आर्थिक समावेशन, ई- कॉमर्स, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ता भरणे, पासपोर्ट, वीज बिल, टपाल विभागाच्या सेवाही उपलब्ध होत आहेत.\n...या मिळतात १९ सेवा\nजन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासचा दाखला व प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय दाखला, जॉब कार्ड, बांधकामासाठी अनुमती, नळजोडणीसाठी अनुमती, चारित्र्याचा दाखला, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, दारिद्य्ररेषेखालील प्रमाणपत्र, हयातीचा दाखला.\nसातारा : ६५, खटाव : ४०, फलटण : ४९, पाटण : ३३, कोरेगाव : ४८, खंडाळा : ३१, जावळी : २१, महाबळेश्‍वर : १२, माण : ५२, वाई : २५, कऱ्हाड : ९३.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071209192810/view", "date_download": "2018-04-23T19:12:26Z", "digest": "sha1:PRU3XZTQPNDQKTWWFYV32ZLYCRXPQMXG", "length": 9745, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत सेनान्हावींचे अभंग", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सेनान्हावींचे अभंग|\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना कली आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या ग्रंथांचे कर्तृत्व स्वत:कडे घेतले नाही, त्याचप्रमाणे आपण काही नवीन सांगत आहोत, असा संत सेनान्हावींनी दावादेखील केला नाही. संतवाङ्मयाचे एक वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संतांनी आपल्या ग्रंथनिमिर्तीचे श्रेय स्वत:कडे घेतले नाही. त्यांनी भगवंताला तरी श्रेय दिले किंवा सद्गुरूला तरी श्रेय दिले.\nसंत सेनान्हावींचे अभंग - १\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहे. Sant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - २\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - ३\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - ४\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - सासवड महात्म्य\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - आळंदी महात्म्य\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - त्रिंबकमाहात्म्य.\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - गौळणी\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - वासुदेव\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहे. Sant Senanhavee is great sant of oldest Sant parampara.\nवि. कायिक व मानसिक . - क्रिवि . अंतर्बाह्य ; आंतून व बाहेरून . जैसें सबाह्य जळडोहीं बुडालिया घटा - ज्ञा ७ . १३३ . [ सं . स + बाह्य ]\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/article-246705.html", "date_download": "2018-04-23T19:08:39Z", "digest": "sha1:JHT6FQWKRV7SFJDGBIBORLKVMMZEJES2", "length": 9276, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रचाराला पेशवाई फेटा...", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपुण्यात पुरूषांनी मारल्या वडाला फेऱ्या\nपुण्यात कर्वे पुतळा परिसरातून शोभायात्रा\nमारवाड अश्वांची अशीही घोडदौड\nगर्भलिंग निदानाचा फिरता धंदा ; कोण आहे सूत्रधार \nवयाच्या ३९ व्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी मोरेंची कहाणी\nमहाराष्ट्र March 8, 2017\nकाळीपिवळी चालवणाऱ्या 'ड्रायव्हर बाई'ची थक्क करणारी कहाणी\nपत्नीच्या साड्या खरेदीवर शरद पवार म्हणतात...\nपिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापसूनच महापौरपदासाठी छुपा प्रचार\nभाजपमध्ये गुंडाराज, खुनाचा गुन्हा असलेला विठ्ठल शेलारचा 'पंचनामा'\nपारधी समाजातल्या राजश्री काळे भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात\n'पुणे तिथे काय..,'पाट्यांमुळे उमेदवारांची पंचाईत \nनिवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रेमाला नाही तोटा, सात जोड्या प्रचाराला \nभाजप उमेदवारांनी शपथ घेतली, पण कुणी नाही एेकली \nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4672407170147237798&title=Rotary%20Club%20of%20Gandhi%20Bhavan%20Decleared%20Award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:34:00Z", "digest": "sha1:T6G3EAXV5UR7C2WVLMMYG4Z6Y4ODRZGA", "length": 6853, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रोटरी क्लब गांधीभवन’चे पुरस्कार जाहीर", "raw_content": "\n‘रोटरी क्लब गांधीभवन’चे पुरस्कार जाहीर\nपुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्यातर्फे दिले जाणारे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार २०१८’ (व्होकेशनल एक्सलेन्स अ‍ॅवॉर्ड) जाहीर करण्यात आले आहेत. या वर्षीचा हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल अपूर्वा पालकर, मानसशास्त्रज्ञ शामला वनारसे आणि दृष्टीहीन प्रज्ञाचक्षू व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या मीरा बडवे यांना दिला जाणार आहे.\n‘या पुरस्काराचे वितरण १८ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गांधीभवन हॉल, कोथरूड येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर (दक्षिण विभाग) यांच्या हस्ते केले जाईल,’ अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली.\nया वेळी प्रमुख पाहुणे २०१९-२०मधील प्रांतपाल रवी धोत्रे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे सचिव मनीष धोत्रे, निमंत्रक विदुला भट उपस्थित राहणार आहेत.\nदिवस : रविवार, १८ मार्च २०१८\nवेळ : सायंकाळी ७.३० वाजता\nस्थळ : गांधीभवन हॉल, कोथरूड, पुणे\nTags: पुणेश्यामला वनारसेमीरा बडवेअपूर्वा पालकरपुणेरोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनगणेश जाधवApurva PalkarMeera BadweShyamala VanarsePuneRotary Club Of Gandhi BhavanGanesh Jadhavप्रेस रिलीज\nरोटरीचे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार ‘कॅन्सर केअर’ला वैद्यकीय उपकरणे भेट ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे ​रविवारी उद्घाटन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%BE.%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/word", "date_download": "2018-04-23T19:22:29Z", "digest": "sha1:4N2DVPT5P3KJS6YBYD5HJ6PMW6GGQPRF", "length": 12279, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - लीळा चरित्र", "raw_content": "\nपूर्वार्ध - भाग १\n‘ लीळा चरित्र ’ हा आद्य मराठी चरित्र ग्रंथ होय. यात चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत.\nपूर्वार्ध - भाग २\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत..\nभाग २ - लीळा १९९ ते २१०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे .\nभाग २ - लीळा २११ ते २२०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २२१ ते २३०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २३१ ते २४०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २४१ ते २५०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २५१ ते २६०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २६१ ते २७०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २७१ ते २८०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २८१ ते २९०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा २९१ ते ३००\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा ३०१ ते ३१०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा ३११ ते ३२०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा ३२१ ते ३३०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा ३३१ ते ३४०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा ३४१ ते ३५०\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nभाग २ - लीळा ३५१ ते ३५८\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.\nलीळा चरित्र - पूर्वार्ध\n‘ लीळा चरित्र ’ हा आद्य मराठी चरित्र ग्रंथ होय. यात चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत.\nप्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत..\nपु. १ एका पक्षाचे नांव . २ मोठ्या जातीचा टोळ .\nघराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cheap-halter-neck+tops-price-list.html", "date_download": "2018-04-23T19:32:28Z", "digest": "sha1:XXPGMQOOO2VUXUPBIYLQWZXWR7FIDWWG", "length": 14331, "nlines": 366, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये हाल्टर नेक टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap हाल्टर नेक टॉप्स Indiaकिंमत\nस्वस्त हाल्टर नेक टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टॉप्स India मध्ये Rs.199 येथे सुरू म्हणून 24 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. येपमी सासूल फुल्ल सलिव्ह ऍनिमल प्रिंट वूमन s टॉप SKUPD97dsa Rs. 319 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये हाल्टर नेक टॉप आहे.\nकिंमत श्रेणी हाल्टर नेक टॉप्स < / strong>\n6 हाल्टर नेक टॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 472. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला गोल्डन कोतुरे सासूल फेस्टिव्ह फॉर्मल पार्टी सलीवेळेस जॅमबेल्लीशेड वूमन s टॉप SKUPD92DOt उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10हाल्टर नेक टॉप्स\nगोल्डन कोतुरे सासूल फेस्टिव्ह फॉर्मल पार्टी सलीवेळेस जॅमबेल्लीशेड वूमन s टॉप\nअळंबी सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nयेपमी सासूल फुल्ल सलिव्ह ऍनिमल प्रिंट वूमन s टॉप\nयेपमी सासूल फुल्ल सलिव्ह फ्लोरल प्रिंट वूमन स टॉप\nझोत्व सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nडार्लिंग सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nडार्लिंग सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nमार्टिनी सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nपूरपलीचिऊस सासूल फॉर्मल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nअत्तुएंडो पार्टी सलीवेळेस पोलका प्रिंट वूमन स टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/maharashtra/120-paschim-pune/790-crane", "date_download": "2018-04-23T19:07:34Z", "digest": "sha1:LJO5OS5NI2I7YJUQ2HPYQDQ4KRU6UQ55", "length": 5453, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "क्रेन अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nक्रेन अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nकोल्हापूरमधील सांगवडेवाडीत विहीर खोदण्याचं काम सुरु असतांना क्रेन अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला. तर,एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nबाबू शामराव वडर, रामचंद्र साळवी आणि बहिरिलाल माळवी अशी मृतांची नाव आहेत. विहीर खोदण्याचं काम सुरु असताना क्रेनचा रोप अचानक तूटल्याने ही दुर्घटना घडली.\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/videos/sports/1653183/ipl-2018-8-all-rounder-players-who-can-play-major-role-for-their-teams/", "date_download": "2018-04-23T19:30:02Z", "digest": "sha1:S4DYFAOUGJOOHBUG3STKKCGQXZQQNTDH", "length": 9068, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 – 8 All Rounder Players who can play major role for their teams. | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nआयपीएल २०१८ – ८ संघ ८ अष्टपैलू खेळाडू, कोणता खेळाडू बजावणार महत्वाची कामगिरी\nआयपीएल २०१८ – ८ संघ ८ अष्टपैलू खेळाडू, कोणता खेळाडू बजावणार महत्वाची कामगिरी\nआयपीएलची मोहर – घरच्या...\nआयपीएलची मोहर – मुंबईचे...\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे...\nसकारात्मक ऊर्जा समाजापुढे आणण्यासाठी...\n‘या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, २०...\nअक्षय्य तृतीया – पुण्यातील...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १८...\nआयपीएलची मोहर- घरच्या मैदानावर...\nमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १७...\nमुंबई – मनसे कार्यकर्त्यांकडून...\nदेशातल्या पहिल्या बुलेट बार्बेक्यूची...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १६...\nबाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घराची...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १४...\nकठुआ सामूहिक बलात्कार आणि...\nआयपीएलची मोहर – दोन...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३...\nआयपीएलची मोहर – वॉर्नरची...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १०...\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nमुंबई- मांडवा रो-रो सेवेचा मुहूर्त टळला\nविदर्भात उष्णतेची लाट कायम\nउत्तर प्रदेशात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nकाबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/taj-mahal-in-bhopal-117102400014_1.html", "date_download": "2018-04-23T19:12:49Z", "digest": "sha1:BQFZ5CYL2IIYOKNSLFXYD63G7TA5U2OF", "length": 9193, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भोपाळमध्ये ताजमहाल! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nताजमहाल म्हटले की आपणाला आठवते ते शहर म्हणजे आग्रा. पण मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथही एक ताजमहाल आहे परंतू त्याला मकबरे नाहीत आणि त्याची कोणतीही लव्हस्टोरी नाही. मुघल वास्तू कलेचा बेजोड नमुना असलेला हा महाल बादशहा शाहजहानने बांधलेला नसून तो बांधला आहे बेगम शाहजहानने.\n1861 ते 1901 या काळात भोपाळ संस्थानची प्रमुख असलेल्या बेगम शहजहान हिने स्वत: राहण्यासाठी राजमहाल बांधला परंतू याचे सौंदर्य इतके अप्रतिम होते की त्याचे ताजमहाल असे आपोआपच नामकरण झाले. या महालात 120 खोल्या आहेत. 8 मोठे हॉल आहेत. हा बांधण्यासाठी 13 वर्षे लागली. सतरा एकर परिसरात याचे बांधकाम पसरले आहे. यासाठी त्याकाळात तीन लाख रूपये खर्च आला होता. हा महाल तयार झाल्यानंतर तीन वर्षे बेगमने जल्लोष साजरा केला होता.\nया ताजमहालाबाबत एक आठवण सांगितली जाते. याच्या प्रवेशद्वारावर एक विशिष्ट प्रकारची काच बसवण्यात आली होती, त्यातून परावर्तीत होणारी किरणे प्रवेश करणार्‍या व्यक्‍तीच्या डोळ्यावर पडत. त्यामुळे त्याला प्रवेश करताना खाली मान घालूनच आत जावे लागे. एका ब्रिटिश अधिकार्‍याला हा अपमान वाटला, म्हणून त्याने बेगमला ती काच काढण्याचा हुकूम केला. बेगमने तो साफ नाकारला. दहावेळा इशारा देऊनही बेगमने ती काच काढली नसल्याचे पाहून अधिकारी स्वत: तेेथे आला. त्याने आपल्या सैनिकांकरवी बंदुकीचे शंभर राऊंड फायर केले, तरीही ती काच फुटली नाही. या महालातून एक भुयार असून ते 40 किलोमीटर लांब असलेल्या रायपूर शहरात जाते, असे सांगितले जाते.\nबोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश\nजगातील एकुलता एक समुद्र, जेथे कोणी डुबत नाही, जाणून घ्या\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422034040/view", "date_download": "2018-04-23T19:27:52Z", "digest": "sha1:3WPX7HOXXKQWUVW2JXMIYNGPN4IV2AVO", "length": 12742, "nlines": 195, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द...", "raw_content": "\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य देखावे,\nपरी तेथे न माझें गीत झेपावे.\nकरी आक्रोश हें रानीं तमीं जेथे\nपडे घायाळ आशा प्रीतिच्या घावें.\nकुणी ओढूनि याला आणिलें येथे\nसफाऊने अरण्यीं देऊनी कावे \nहवें जीवास तें लाभे रडूनी का \nसदाच जीव हा वार्‍यावरी धावे\nमुखीं घोळे जनांच्या शब्द गीताचा -\nपरन्तू गूज शब्दाचें तुला ठावें.\nन ऐकूं ये तुला, तू ऊन्च शैलाग्रीं -\nतिथे दूरान्तरें गोडीच तो पावे.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/mseb-bill/", "date_download": "2018-04-23T19:31:37Z", "digest": "sha1:5HTNXVLHUCKADBXNNXAF24GCFQ67NDWU", "length": 8188, "nlines": 126, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik वीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nवीज बिल भरणा (इलेक्ट्रिसिटी बिल)\nसर्व नागरिकांच्या सुविधेसाठी विश्‍वास को.ऑप बँकेच्या खालील शाखांमध्ये बँकेच्या खातेदारांव्यतिरिक्त इतर नागरिकांकडून देखील वीज बिल रोख स्वरुपात स्वीकारले जाते.\nएम.एस.ई.बी. बील कलेक्शन सेंटर\nसावरकर नगर शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत\nपहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत\nमुंबई नाका शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 8.00 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत\nपहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत\nनाशिक पुना रोड शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत\nपहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत\nइंदिरा नगर शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत\nपहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत\nत्र्यंबकेश्‍वर शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत\nपहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत\nटेलिफोन बिल भरणा (बीएसएनएल)\nबीस्एनएल टेलिफोन बील भरणा विश्‍वास को.ऑप बँकेच्या त्र्यंबकेश्‍वर शाखेमध्ये बँकेच्या खातेदारांव्यतिरिक्त इतर नागरिकांकडून देखील स्वीकारले जातात.\nबीस्एनएल बील कलेक्शन सेंटर\nत्र्यंबकेश्‍वर शाखेतील टेलिफोन बील भरणा केंद्राची वेळ –\nसोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत\nपहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत\n* वरील वेळांमध्ये पूर्वसुचनांशिवाय कोणताही बदल होऊ शकतो, याची ग्राहकांनी कृपया नोंद घ्यावी.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/kerosene-close-shopkeeper-36248", "date_download": "2018-04-23T19:23:01Z", "digest": "sha1:RMWYZG5PHWLGLF22IEAI3H5KEUJUYXHY", "length": 17035, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "kerosene close by shopkeeper दुकानदारांच्या आडमुठेपणामुळे रॉकेल बंद | eSakal", "raw_content": "\nदुकानदारांच्या आडमुठेपणामुळे रॉकेल बंद\nबुधवार, 22 मार्च 2017\nनिगडी - रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना स्वयंपाकाचा गॅस नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कुटुंबाची माहिती देणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणीही केली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया जाचक असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांनी रॉकेल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिकेवर रॉकेल मिळणे बंद झाले असून, अनेक कुटुंबांचे हाल सुरू आहेत.\nनिगडी - रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना स्वयंपाकाचा गॅस नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कुटुंबाची माहिती देणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणीही केली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया जाचक असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांनी रॉकेल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिकेवर रॉकेल मिळणे बंद झाले असून, अनेक कुटुंबांचे हाल सुरू आहेत.\nगॅस असणाऱ्या कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून रॉकेल न देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यांच्या शिधापत्रिकांवर गॅस असल्याचा शिक्का मारण्यात आला. या निर्णयामुळे रॉकेलच्या मागणीत घट होणे अपेक्षित होते. मात्र परिस्थिती जैसे थे राहिली. रॉकेल पुरवठादार कंपन्यांनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या निष्कर्षानंतर सरकारने वीस फेब्रुवारीला आदेश काढला, की रॉकेलसाठी शिधापत्रिकाधारकाने प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यात गॅस नसल्याने रॉकेलसाठी पात्र असल्याचे घोषित करावे लागणार आहे. तसेच शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुखाचे वय, व्यवसाय, आधार क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक असे विवरण प्रतिज्ञापत्रात नमूद करावे लागणार आहे. या प्रक्रियेनंतरच पात्र शिधापत्रिकाधारकास रॉकेल दिले जाणार आहे. दरम्यान, खोटे प्रतिज्ञापत्र आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितांचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. जीवनावश्‍यक वस्तू अन्नधान्य अधिनियमानानुसार ही कारवाई अन्नधान्य पुरवठा विभाग करणार असल्याचा सरकारचा आदेश आहे.\nयाशिवाय कोणत्याही दुकानाची तपासणी केव्हाही केली जाणार आहे.\nदरम्यान, प्रतिज्ञापत्र व तपासणी जाचक असल्याची भावना स्वस्त धान्य दुकानदारांची आहे. त्यामुळे रॉकेल उचलायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. परिणामी पिंपरी आणि चिंचवड परिसरातील १९८ दुकानांतून वितरित होणारे रॉकेल बंद झाले आहे. यामुळे गॅसधारक नसलेल्या नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. खुल्या बाजारातून साधारणतः सत्तर रुपये लिटर भावाने रॉकेल खरेदी करावे लागत आहे. रेशन दुकानांमधील हा भाव सोळा रुपयांच्या आसपास आहे.\nरॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांची माहिती, प्रतिज्ञापत्र अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने तपासणीही केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, दुकानदार जानेवारीपासून रॉकेलची मागणी नोंदवत नाहीत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल घ्या, असा पत्रव्यवहार करून दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. मात्र, रॉकेल उचलले जात नाही. परिणामी पिंपरी व चिंचवड विभागात रेशनवर रॉकेल मिळत नाही, असे पुरवठा विभागाचे प्रभारी परिमंडळ अधिकारी के. एस. भोंडवे यांनी सांगितले.\nस्वयंपाकाचा गॅस नसलेल्यांनाच रॉकेल मिळणार\nरॉकेलसाठी पात्र असणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार\nखोटे प्रमाणपत्र दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार\nअन्नधान्य पुरवठा बंद होणार\nदुकानांची केव्हाही तपासणी होणार\nरेशन दुकानदारांकडून रॉकेल उचलले जात नाही\nशहरातील १९८ दुकानांतून रॉकेल गायब\nगरजू नागरिक व त्यांच्या कुटुंबांचे हाल\nपुरवठा विभागाच्या सूचनेला दुकानदारांकडून केराची टोपली\nखुल्या बाजारातून महागडे रॉकेल खरेदीची वेळ\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/now-abhay-oak-will-not-handle-noise-pollutions-matter-said-supreme-court-271472.html", "date_download": "2018-04-23T18:57:50Z", "digest": "sha1:XIXXXXY4SXJ2AZ4RQJOGTVGYUO54NCZH", "length": 11290, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्या.अभय ओक यांच्याकडून काढली", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्या.अभय ओक यांच्याकडून काढली\nसुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलाय. न्या. डी. वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.\nमुंबई, 06 आॅक्टोबर : मुंबई हायकोर्टात सुरू असलेली ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडून काढून घेण्यात आलीय. सुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलाय. न्या. डी. वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.\nन्यायमूर्ती अभय ओक यांच्या विरोधात राज्य सरकारनं तक्रार केली होती. त्यानंतर वकिलांच्या आंदोलनानंतर त्यांना ध्वनी प्रदूषणावर सुनावणी करणाऱ्या खंडपीठात पुन्हा सहभागी केलं होतं. न्यायमूर्ती ओक यांनी यावरून राज्य सरकारला चांगलंच फटकारलंही होतं. पण आता सुप्रीम कोर्टानंच न्यायमूर्ती ओक यांच्याकडून ही याचिका काढून घेतलीय.\nअॅडव्हकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं यासंदर्भात तीव्र शब्दांत मुख्य न्यायमूर्तींकडे आपला आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारे एका ज्येष्ठ आणि निष्ठावान न्यायमूर्तींवर राज्य सरकारकडून आरोप करणं आणि त्यानंतर त्यांच्याकडून याचिकेची सुनावणी काढून घेणं हे न्यायव्यवस्थेवरच अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/jejuri-khandoba-temple-117083000007_1.html", "date_download": "2018-04-23T19:02:14Z", "digest": "sha1:TCYGDRMGMGHZO2Z7BJ2RIUGMWZQRY5DX", "length": 10909, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सोन्याची जेजुरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासू लागते. भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा गजर करतात. हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान आहे. हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे.\n‘जेजुरी’ खंडोबा देवस्थानाकडील डोंगर काही वर्षातच सुजलाम सुफलाम् होणार आहे. खंडोबाच्या अस्तित्वाने पुनीत झालेला हा परिसर वृक्षवल्लीनी फुलून येणार आहे. तसा हा डोंगर कित्येक वर्षे उजाड होता, पण आता वनविभागाने यात लक्ष घातले आहे.\nजेजुरीत आता हिरवळ दिसू लागली आहे. या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे. हा भाग खडकाळ आहे. उघडा डोंगर-उताराचा भूभाग अशी सर्व परिस्थिती प्रतिकूलच म्हणावी लागेल. आता पुण्यातील सासवड वनक्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.\nजेजुरीच डोंगरावर हिरवाईची शाल पांघराची, या एकच ध्येयाने हे सेवक कामाला लागले. थोड्याचं दिवसात 7500 वृक्षांची पाळेमुळे या डोंगराच्या कुशीत घट्ट रुतली. प्रत्यक्ष या डोंगरावर 20 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट या खात्याने आपल्या नजरेसमोर ठेवले आहे. विशेष म्हणजे निसर्गाशी असलेल्या आत्मितेतून काम सुरू झाले. गेल्या एक वर्षापासून या डोंगरात निसर्ग फुलण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसे हे काम अवघड असल्यामुळे अनेक वनकर्मचार्‍यांचे हात या कार्यात उपयोगी पडले. जेजुरीच्या डोंगरावर आता हिरवा अंकुर फुलू लागला आहे. आतापर्यंत उद्दिष्टांपैकी साडेसहा हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. त्यामुळे जेजुरीत निसर्गरम्य वातावरण भाविकांना आणि पर्यटकांना अनुभवाला मिळणार आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य डोंगरउतारामुळे वाहून जाणारी माती, डोंगरमाथा असूनही न अडणारे ढग, कमी पाऊस अशी सर्वत्र परिस्थिती प्रतिकूल होती. प्रथम या खात्याने दगड मातीचे भक्कम आणि वळणदार बंधारे बांधले. त्यामुळे वाहून जाणार्‍या मातीला आधार मिळाला. त्यानंतर वृक्षवल्लींची लागवड करण्यात आली. उंच रोपांची लागवड करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. शिवाय हे वृक्ष जगविण्यासाठी कातळावर ड्रिल, ब्लास्टिंग करून खड्डे बांधले गेले. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनावर भर देण्यात आला. डोंगरावर फुलवण्यासाठी वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, गुलमोहोर अशा वृक्षांची निवड करण्यात आली.\nयेळकोट येळकोट जय मल्हार\nट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला\nयावर अधिक वाचा :\nयळकोट यळकोट जय मल्हार\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T19:47:12Z", "digest": "sha1:P26XJT2J4OVOHW7QTUR73MWA4Q4PWQCS", "length": 11620, "nlines": 227, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nकुणी म्हणाले तोडा रे\nनाही जीव या झाडात\nआली सांजेला ही कोण\nतृप्त झाला जीव त्याचा\nबघे झाड ही वाकून\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 6:14 AM No comments:\nलेबले: कविता, जयश्री अंबासकर, मराठी\nमाझ्या आजूबाजूला विखुरलेलं तुझं अस्तित्व ….\nतू नसतानाची माझी सोबत \nकधी बाल्कनीतल्या चंद्रासोबत मधाळलेलं\nतर कधी सकाळच्या कॉफीसोबत वाफाळलेलं\nकधी संधीप्रकाशात… जगजीतसिंगसोबत जागलेलं\nसवय झालीये रे खूप…\nतुझं अस्तित्व घेऊनच जगतेय\nतुझ्या पलिकडल्या जगात वावरताच येत नाहीये\nमग वेचत फिरते आजुबाजूला पसरलेल्या तुझ्या आठवणी\nओच्यात गोळा करते रोज\nएक एक आठवण घासून पुसून लख्ख करते\nआणि मग ओळीने मांडून ठेवते… शोकेस मधे.\nए एक गंमत सांगू तुला…\nइथे ना, शोकेसला दारंच नसतात.\nत्यामुळे या आठवणी एका जागी रहातंच नाहीत रे…\nसारख्या अलगद तरंगत बाहेर येतात\nत्यांना गोळा करताना फार दमायला होतं\nआणि नेमका त्याच वेळी …\nत्याचवेळी तू फ़ोटोपुढे उभा राहतोस\nफक्त एका काचेचं अंतर ….\nहे अंतर ओलांडताच येत नाहीये रे…\nहे अंतर ओलांडताच येत नाहीये…….. \nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 7:49 AM No comments:\nलेबले: कविता, जयश्री अंबासकर, मराठी\nन परतून येती अशा मुक्त रात्री\nकशाला हवी शिस्त बेशिस्त रात्री\nनवा गोड अपराध होणार आहे\nनको आज चंद्रा तुझी गस्त रात्री\nकशी नोंद करतेस माझ्या गुन्ह्यांची\nसजा हर गुन्ह्याची कशी फक्त रात्री\nइथे गर्द काळ्या किती संथ रात्री\nतिथे मात्र होत्या तुझ्या व्यस्त रात्री\nनव्याने पुन्हा भेट व्हावी तुझ्याशी\nनवे जागणे अन् नव्या तृप्त रात्री\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 11:16 PM No comments:\nलेबले: गझल, जयश्री अंबासकर, मराठी\nसत्य लख्ख मूर्तिमंत आहे\nअन्‌ म्हणून नापसंत आहे\nफोल वायदा उगाच केला\nप्रश्न केवढा ज्वलंत आहे\nनूर आज चांदण्यात नाही\nकृष्ण सावळा दिगंत आहे\nथांब मी जरा जगून घेतो\nजीवना तुला उसंत आहे \nघे शिकून तू जमेल ते ते\nनादब्रम्ह हे अनंत आहे\nमाय माउली जिवंत नाही\nफक्त एवढीच खंत आहे\nघाव झेलले असंख्य तरिही\nहासरा मनी वसंत आहे\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 4:54 AM No comments:\nलेबले: गझल, जयश्री अंबासकर, मराठी\nकधी वारा घाले मिठी\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 2:13 AM No comments:\nलेबले: कविता, जयश्री अंबासकर, मराठी\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahatribal.gov.in/1035/Home", "date_download": "2018-04-23T18:48:37Z", "digest": "sha1:EMDN5SO6OIRDP6YUQWP2GCNALGNBXOYN", "length": 6493, "nlines": 99, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "आदिवासी विभाग आयुक्तालय", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nलॉन्च ऑफ नेव पॉर्टल ऑफ ट्राइबल डेवलपमेंट कमिशनरेट\nलॉन्च ऑफ नेव पॉर्टल ऑफ ट्राइबल डेवलपमेंट कमिशनरेट\nआदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र\nआदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.\nआदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते.\nएकलव्य निवासी शाळा पदभरती निकाल २०१७-१८\nश्रीमती. मनिषा वर्मा, भा.प्र.से.\nश्री रामचंद्र कुलकर्णी , भा.प्र.से.\nएम पी आर/एम इ एस\nपरिपत्रक, नोटिस् आणि न्यायालयीन आदेश\nअधिनियम नियम आणि सूचना\nएकूण दर्शक: १०५८९७ आजचे दर्शक: ३\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%93%E0%A4%A2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-108051700009_1.html", "date_download": "2018-04-23T19:21:50Z", "digest": "sha1:BAWEVXVHHTZQDWMF6HCU32VY4TR7QW6B", "length": 7205, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओढ-अंतरीची | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवाट पाहते युगांन पासूनी कशी ही ओढ अंतरीची\nसाद तुझी ऐकण्या साठी\nअधीर आहे किती मी\nदिवस सरला, रात्र गेली\nअनेक वर्ष पण निघुन गेली\nसाद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती\nवाट पाहीन मी अजुन तुझी\nसांग कशी ही ओढ अंतरीची \nएक क्षण तुला पाहण्या साठी\nकिती वाट पाहते मी\nप्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे\nवाहते अश्रु धारा समवेत\nअंतर मधले तेच रा‍हीले\nवाट पाहीन मी अजुन तुझी\nसांग कशी ही ओढ अंतरीची \nमाझ्या मनीची ओढ तुजला\nआणेल जरूर माझ्या पाशी\nकिती ही दूर असला तरी\nसदैव राहील माझ्या हृदयाशी\nयेईल जरूर क्षण भाग्याचा\nजाणवेल तुजला ओढ अंतरीची \n- सौ. स्वाती दांडेकर\nमराठी कविता : झूलाघर\nमराठी कविता : नवरा\nमराठी कविता : दारु काय गोष्ट आहे\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2018-04-23T19:06:20Z", "digest": "sha1:74UUR2TNBHZ3ILEYWJFR6OHFAY3G23ZS", "length": 2010, "nlines": 24, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १५४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे\nवर्षे: १५४० - १५४१ - १५४२ - १५४३ - १५४४ - १५४५ - १५४६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजुलै ७ - फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.\nसप्टेंबर ९ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.\nजानेवारी ३ - हुआन रोद्रिगेझ काब्रियो, पोर्तुगीझ शोधक.\nमे २४ - निकोलस कोपर्निकस, आद्य अंतराळतज्ञ.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/dont-use-surgical-strikes-votes-say-martyr-families-26492", "date_download": "2018-04-23T19:36:01Z", "digest": "sha1:AFZALJYZ6EXHEJMYPTX2MJO346545WUD", "length": 12560, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Don't Use Surgical Strikes For Votes, Say Martyr Families 'सर्जिकल स्ट्राईकचा मतांसाठी वापर नको' | eSakal", "raw_content": "\n'सर्जिकल स्ट्राईकचा मतांसाठी वापर नको'\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत असून, सर्जिकल स्ट्राईकचा मतांसाठी वापर नको, असे हुतात्मा जवान हेमराजसिंह यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.\nउत्तर प्रदेश निवडणूकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरून मते मागण्याची शक्यता आहे. परंतु, सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्याचा मतांसाठी वापर नको, असे हेमराजसिंह यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत असून, सर्जिकल स्ट्राईकचा मतांसाठी वापर नको, असे हुतात्मा जवान हेमराजसिंह यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.\nउत्तर प्रदेश निवडणूकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरून मते मागण्याची शक्यता आहे. परंतु, सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्याचा मतांसाठी वापर नको, असे हेमराजसिंह यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.\nजानेवारी 2013 मध्ये पाकिस्तानी दशतवाद्यांनी शिरच्छेद केला होता. हेमराजसिंह यांची आई म्हणाली, 'हेमराजसिंह यांचा शिरच्छेद केल्याचा सरकारने सर्जिकल स्ट्राईककरून सूड उगवला आहे. परंतु, खरंच हा सूड आहे का. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आहेत का सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती पाकिस्तानी मारले गेले किंवा आपले मारले गेले याचे पुरावे आहेत का सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती पाकिस्तानी मारले गेले किंवा आपले मारले गेले याचे पुरावे आहेत का याचे राजकारण करायला नको.'\nहेमराजसिंह हुतात्मा झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना विविध आश्वासने दिली होती. परंतु, ती आश्वासने अद्याप पुर्ण केली नाही. विधानसभा निवडणूकीत जवानांच्या नावावर मते मागू नयेत, असा दावा कुटुंबियांनी केला आहे.\n'सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण व्हायला नको किंवा याचा मतांसाठी वापर व्हायला नको,' असे बबलू या जवानाच्या कुटुंबाने म्हटले आहे. बबलू हे जुलै 2016 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये हुतात्मा झाले आहेत.\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\n‘ऑरिक’ आता एका क्‍लिकवर\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/disadvantages-of-worries-1656166/", "date_download": "2018-04-23T19:35:21Z", "digest": "sha1:STT4ITAHQ4RODVXRZZI44DZHNZSGSAR2", "length": 22719, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "disadvantages of worries | मन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी! | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nमन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी\nमन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी\nचिंतेच्या विकाराची स्थिती किंवा बळी पडलेल्यांची संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे.\n१९१७ साली राम गणेश गडकरींनी एक कविता लिहिली होती, ‘चिंतातुर जंतू’\n‘निजले जग, का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला\nकाय म्हणावे त्या देवाला वर जाउनी म्हण जा त्याला॥\nतेज रविचे फुकट सांडते उजाड माळावर उघडय़ा\nउधळणुक ती बघवत नाही-डोळे फोडुनी घेच गडय़ा॥\nअशी विनाकारण छोटय़ा छोटय़ा गोष्टींची चिंतेचे किडे वळवळणाऱ्या लोकांविषयी केलेली ही कविता खरोखरच असे लोक आजही आपण बघतो. त्यातील काही जणांना कळत असते की आपण उगाचच चिंता करतोय पण त्यावर त्यांचे नियंत्रणच उरलेले नसते खरोखरच असे लोक आजही आपण बघतो. त्यातील काही जणांना कळत असते की आपण उगाचच चिंता करतोय पण त्यावर त्यांचे नियंत्रणच उरलेले नसते चिंतेचा मंत्रचळ अशी त्यांची स्थिती झालेली असते.\n‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. ‘तसेच चितेपेक्षा चिंता जास्त जाळते’, असेही म्हणतात. म्हणजेच चिंता आली की विचारांची गाडी सकारात्मकतेचा मार्ग सोडून भलत्याच नकारात्मक रुळांवरून धावू लागते. त्यातून भयंगड वाढीला लागतो. हाताला कंप सुटणे, घामाघूम होणे, तोंड कोरडे पडणे, छातीची धडधड वाढणे, चक्कर आल्यासारखे वाटणे तसेच काहीच न सुचणे, गोंधळ होणे, विसरणे, ब्लँक होणे, चिडचिड अशी लक्षणे दिसतात. त्याच्यामुळे चिंता अधिकच वाढते.\nचिंतेच्या विकाराची स्थिती किंवा बळी पडलेल्यांची संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे. भारतात सुमारे २०-२२ टक्के कुमारवयीन मुलांमध्ये चिंतेचे विकार दिसून येतात. ग्रामीण भारतातही हे प्रमाण वाढत चालल्याचे संशोधन सांगते. म्हणून चिंतेच्या विकारांचा स्वीकार करून उपचार लवकर, नियमित व व्यवस्थित घेण्याची गरज आहे.\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nपरवा माझ्याकडे एक रुग्ण आला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो चिंतेच्या विकारासाठी माझ्याकडून औषधोपचार घेत होता पण म्हणावा तसा फरक येत नव्हता. तेव्हा मी त्याला विचारले की दारू घेता का किंवा चालू केली आहे का त्याने मान्य केले की तो दारू घेतो थोडी थोडी. मित्राने सांगितले की थोडी घे म्हणजे लवकर बरा होशील. पण तसे न होता उलट चिंतेचा विकार बराच होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. दारूमुळे चिंता तात्पुरती मागे पडत होती आणि पुन्हा उसळून वर येत होती\nजेव्हा चिंतेच्या विकारासाठी उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा ८००० वर्षांपूर्वी दारूला औषध म्हणूनच वापरले गेले. बायबलचा आधार त्यासाठी सांगितला गेला. पण १८ व्या शतकापर्यंत दारूचा व्यसनाकडे जाणारा दुष्परिणाम प्रकर्षांने लक्षात आला आणि मग ‘अधिकृत’ वापर कमी झाला. अफुचेही तसेच झाले. मग ब्रोमाईड्स, क्लोरल लायट्रेट, बार्बीब्युरेट्स वगैरे औषधांचा वापर करून पाहिला गेला पण पुन्हा गैरवापर आणि व्यसनांकडे जाणारा कल याही औषधांमध्ये दिसून आला.\nस्टर्नबारव्र नावाच्या शास्त्रज्ञाने न्यू जर्सीमधल्या प्रयोगशाळेत १९५७ ला एक औषधी द्रव्य तयार केले. त्याचा झोपेसाठी, चिंतानाशक तसेच स्नायू शिथिलीकरणासाठी चांगला उपयोग होईल, असे गुणधर्म आढळून आले. त्याचीच प्रगत आवृत्ती म्हणून १९६० क्लोरडायडिपॉक्झ्साईड हे बेंझोडायझेपाईन गटातले पहिले औषध वापरले जाऊ लागले. त्यानंतर १९६३ मध्ये डायझेपाम आले. आता या गटातील वीसहून अधिक औषधे उपलब्ध आहेत. त्यानंतर झोपीक्लॉन, झोल्पीडेम अशी वेगळ्या गटातील औषधे आली. पण या सर्व औषधांचा धर्म असा आहे की ती लगेच कार्य सुरू करतात. प्रभावी असतात पण दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतली तर सवय लागते व या औषधांचे व्यसनही लागू शकते. मध्यंतरी माझ्याकडे एक रुग्ण आला होता. त्याला वीस वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टरांनी अल्प्रॅझोलाम हे औषध दिले होते. त्याचे व्यसन जडून तो दिवसाला ३० गोळ्या घेत होता, नाही घेतल्या तर फीट्स येत असत. तर दुसऱ्या एका रुग्णाबाबत या औषधाची एकच गोळी सुरू होती. मात्र ती नाही घेतली की इतकी अस्वस्थता येईल की मूळचा विकार परवडला अनेक रुग्णांमध्ये ही औषधे जनरल फिजिशियन देतात, देत राहतात किंवा त्यांनी नाही दिली तर रुग्ण औषधविक्रेत्यांकडून घेत राहतात. म्हणूनही व्यसन जडते अनेक रुग्णांमध्ये ही औषधे जनरल फिजिशियन देतात, देत राहतात किंवा त्यांनी नाही दिली तर रुग्ण औषधविक्रेत्यांकडून घेत राहतात. म्हणूनही व्यसन जडते ही नक्कीच गंभीर बाब आहे.\nचिंतेच्या विकारावर आज इतरही अशी सवय/व्यसन न लागणारी इतर औषधे आहेत. बस्पिरोन, फ्लुऑक्सामाईन, पॅरोक्सेटीन, प्रोपॅनोलॉल, इटीझोलाम क्लोबाझाम, टोफीसोपाम ही नवीन औषधे आहेत. पण शेवटी औषधांवर मानसिकदृष्टय़ा अवलंबून राहण्याची रुग्णांची वृत्ती असेल, कशाचा तरी कायम आधार घेण्याचा स्वभाव असेल तर अशा व्यक्तींना कोणत्याही औषधांचे व्यसन जडू शकते म्हणूनच बेंझोडायझेपिन गटातील औषधांचा वापर हा सुरुवातीच्या काळात करून लगेच कमी करून बंद केला तर सवय लागण्याचे टळते. तसेच त्यांच्याबरोबर वरील नवीन औषधे योग्य प्रमाणात वापरली तर चिंतेचे काही विकार लवकर बरे होऊ शकतात. त्यासाठी रुग्णांनी नियमित व डॉक्टरांच्या सल्लय़ानेच औषधे घेणे गरजेचे आहे. फिजिशियननी पण हा चिंतेचाच प्रकार आहे हे कळल्यावर लवकर मनोविकारतज्ज्ञांकडे उपचार सोपवणे गरजेचे आहे. तसेच रुग्णांना चिठ्ठीशिवाय औषधे देणे औषधविक्रेत्यांनी टाळले तर बरीचशी व्यसने टळू शकतील.\nचिंता ही सर्व मनोविकारांचा पाया आहे. लवकर व नियमित उपाय केले तर लवकर बरे होता येते आणि औषधोपचारांबरोबरच समुपदेशनाचे विविध उपाय यांचा संयुक्त वापर हा शाश्वत निरामयता देऊ शकतो हे नक्की\nजेव्हा चिंतेच्या विकारासाठी उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा ८००० वर्षांपूर्वी दारूला औषध म्हणूनच वापरले गेले. बायबलचा आधार त्यासाठी सांगितला गेला. पण १८ व्या शतकापर्यंत दारूचा व्यसनाकडे जाणारा दुष्परिणाम प्रकर्षांने लक्षात आला आणि मग ‘अधिकृत’ वापर कमी झाला. अफुचेही तसेच झाले. मग ब्रोमाईड्स, क्लोरल लायट्रेट, बार्बीब्युरेट्स वगैरे औषधांचा वापर करून पाहिला गेला पण पुन्हा गैरवापर आणि व्यसनांकडे जाणारा कल याही औषधांमध्ये दिसून आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइलॅस्टिक सोबतचा खेळ जिवावर, ८ वर्षांच्या मुलाला लागला गळफास\nमाझ्या वडिलांसोबत दारू का घेतोस असा जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nमुंबई- मांडवा रो-रो सेवेचा मुहूर्त टळला\nविदर्भात उष्णतेची लाट कायम\nउत्तर प्रदेशात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nकाबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/sitemap", "date_download": "2018-04-23T18:55:50Z", "digest": "sha1:DK4HBRJTS3MQZXHYN5MREAJAMCNFVA34", "length": 15095, "nlines": 305, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> साईटमॅप\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपृष्ठ आमच्याविषयी ई-जलसेवा प्रकल्प बांधकाम जलसंपदा व्यवस्थापन कार्यक्रम निविदा सूचना ज्ञान केंद्र माहिती अधिकार\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nबी ओ टी वर\nराज्यातील छोट्या जल विद्युत प्रकल्पांची निती\nपूर्ण झालेल्या अथवा चालू प्रकल्पांची यादी\nपाणी अर्ज सादर करणे\nपरवाना पत्र पास देणे\nपाणी वापर संस्थाचे देयक\nपाणी वापर संस्था पुरस्कार\nआपत्कालीन संपर्क सनियंत्रण कक्ष\nमोक्याच्या जागी असणारे गेजेस\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nआंतरराज्य नदी तंटा अधिनियम १९५६\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६\nमहाराष्ट्र जलसंपत्ति नियमन प्राधिकरण अधिनियम २००५\nसिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nवन संवर्धन कायदा १९८०\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम पी डब्ल्यू नियमपुस्तिका\nएम पी डब्लू लेखा संहिता\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखङा नियमपुस्तिका\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल १९९९\nसहा अभियंता श्रेणी १\nसहा अभियंता श्रेणी २\nकनिष्ठ किंवा शाखा अभियंता\nसहा अभियंता श्रेणी २\nसहा अभियंता श्रेणी २\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5181046265849018665&title=Vasota%20Fort&SectionId=4620495166449073492&SectionName=%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:18:13Z", "digest": "sha1:HAOEVF3T3OHYCNKQ35M2UJAVYMKGOR2W", "length": 19314, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सफर वासोट्याची...", "raw_content": "\nगडावर गेलो, तेव्हा काका म्हणाले, ‘हे बघा जावळीचं खोरं..’ कानावर विश्वासच बसला नाही. काय.. पुस्तकातलं जावळीचं खोरं हेच का पुस्तकातलं जावळीचं खोरं हेच का जाम भारी वाटलं. काही तरी मिळवल्यासारखं.. महादेवाचं मंदिर, महालाचा पाया, मारुतीचं मंदिर, पाण्याच्या टाक्या, चुना दळायचे चाक. असं काही-बाही उरलं होत गडावर.. पण गडाचा इतिहास या अवशेषांपेक्षा जास्त काही सांगत होता.... ‘मैत्री ग्रुप’च्या चमूने साताऱ्याजवळ असलेल्या ‘किल्ले वासोटा’ या किल्ल्याच्या सफरीचा शब्दबद्ध केलेला हा अनुभव...\nजावळीचं सौंदर्य फक्त पुस्तकात ऐकलं होतं आणि काल्पनिक अनुभवलं होतं. तिथे कधी असा अचानक जाण्याचा योग येईल असं वाटलं नव्हतं. पण एकाच्या केवळ एखाद्या वाक्याने प्लॅन तयार झाला. ऑफिसमधूनच पाठीवर बॅगा घेऊन आम्ही वासोट्याला जाण्यासाठी गाडीत बसलो. कोणालाच रजा मिळाली नव्हती, नशीब एवढंच, की आम्हा सगळ्यांची आठवड्याची सुट्टी एकाच दिवशी असते.\nरात्री आठच्या सुमारास आम्ही पुणे शहर सोडलं. आपल्याला तिथे एका बामणोली गावात जाऊन आज मुक्काम करायचा आहे एवढंच माहित होतं. तो कसा आणि कुठे याची पुसटशीही कल्पना मी कोणाला होऊ दिली नव्हती. रस्त्यातच जेवणं उरकली. अस्सल गावराण चिकनवर ताव मारला. काही जण गाडीतच पेंगले, आम्ही मात्र गप्पांचा चांगलाच फड रंगवला होता. यामध्ये वैचारिक संभाषणापासून अगदी अर्थहीन विनोदांपर्यंत बोलणी सुरू होती. अशाच गप्पा करत आम्ही रात्री सव्वा एकच्या सुमारास बामणोलीला पोहचलो.\nगावात गेल्यानंतर खऱ्या अर्थाने साधं कुत्रसुद्धा आमच्या स्वागताला आलं नाही. थंडीमुळे अख्खा गाव गाढ झोपला होता. गाव डोंगराच्या कुशीत असल्याने बोचरा वाराही चांगलाच झोंबत होता. एव्हाना सगळ्यांना कळून चुकलं होतं, की आपल्या राहण्याची काहीच व्यवस्था झालेली नाही. पण असं असलं तरी किमान तोंडावर तरी मला कोणीही शिव्या घातल्या नाहीत. समोर एक मोठं मंदिर दिसलं, जिथे एक मोठा मंडप होता. यावेळी जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.. हे गाणं आपोआप डोक्यात फिरायला लागलं. ड्रायव्हर दादाला म्हटलं, बाबा तू झोप गाडीत आम्ही जातो मंदिरात. पांघरायला आणलं होतं, तेच अंथरलं अन उरलेलं पांघरलं. चार वर्षांची शुभ्रा मात्र थंडीनं चांगलीच कुडकुडत होती. पण शेवटी आई-बाबांनी कुशीत घेतल्यानंतर झोपली. या सगळ्यामुळे ‘मला एकदा तरी गावच्या देवळात झोपायचंय’, हे माझं स्वप्न नाईलाज म्हणून का होईना पूर्ण झालं.\nजेमतेम दोन तास झोपल्यानंतर शिवसागर जलाशयाकडे फिरायला गेलो. पाण्याचा आवाज येत होता, वर आकाशात चांदणं विखुरलं होतं. कित्येक वर्षांनी तिन तिकीटनं, सप्तऋषी, मंगळ, ध्रुवतारा पाहायला मिळाले. लहानपणीसारखं अगदी अधाशीपणे, ते बघ.. ते बघ.. म्हणत सगळं पाहिलं. उजाडल्यानंतर आवरून (अर्थात अंघोळ न करताच... हा देखील आमच्या मनाचा मोठेपणाच) बोटीत बसलो. बोट शिवसागर जलाशयातून (कोयना धरणाचा जलसाठा) वासोट्याकडे निघाली. हे अंतर सुमारे १९ कि. मी. आहे त्यामुळे जवळपास दीड तास नौकानयन म्हणजे बोटिंग करून वासोट्याच्या पायथ्याशी पोहचलो. पुस्तकात पाहिलेलं जंगल प्रत्यक्ष पाहताना छोट्या शुभ्राला जेवढं भारी वाटत होतं, तेवढच आम्हालाही. उंच झाडं, त्यावर पसरलेल्या वेली, पक्षांचे आवाज, पानांनी झाकलेली वाट, रस्त्यात लागणारे ओढे, त्याच्या बाजूला असेलेले गुळगुळीत गोटे, झाडांच्या जाळीतून डोकावून पाहणारा सूर्यप्रकाश सगळं कसं चित्रातल्यासारखं होतं.\nसुरुवात जोमाने झाली. आमच्या ग्रुपमधला महिलावर्गही काही कमी नव्हता. आमचे गाईड मोरे काका, आम्हाला सगळं.. म्हणजे शुभ्रा विचारेल त्यासहित सगळं सांगत होते. पुढे-पुढे चढ लागला. मी-मी म्हणणारे ट्रेकर्स दमले. शेवटी कसंबसं काका म्हणत होते तसं पाच मिनीट, पाच मिनीट करत तब्बल दोन ते अडीच तासाच्या चढाईने आम्ही गडावर पोहोचलो. अर्थात शुभ्रा कधीच पोहचली होती. गडावर गेलो, तेव्हा काका म्हणाले, हे बघा जावळीचं खोरं.. कानावर विश्वासच बसला नाही. काय.. पुस्तकातलं जावळीचं खोरं हेच का पुस्तकातलं जावळीचं खोरं हेच का जाम भारी वाटलं. काही तरी मिळवल्यासारखं.. महादेवाचं मंदिर, महालाचा पाया, मारुतीचं मंदिर, पाण्याच्या टाक्या, चुना दळायचे चाक. असं काही-बाही उरलं होत गडावर...पण गडाचा इतिहास या अवशेषांपेक्षा जास्त काही सांगत होता. या गडाला शिवरायांनी व्याघ्र गड म्हणून नाव दिले होते. गडावर रसद, दारुगोळा मठेवली जात व तुरुंग म्हणूनही या गडाचा वापर करत. कारण येथून कैदी सुटला तरी जंगलाच्या वाघांना सापडेल ही खात्री होती. शिवरायांनी हातचा एक राखीव किल्ला म्हणून याला ठेवले होते. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईतसुद्धा नोंद आहे.\nअफझलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठ-दहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.\nयाच वासोट्याला लागून जुना वासोटा आहे. तो यापेक्षाही दुर्गम पण काही पर्यंटकांच्या अती उत्साही कारनाम्यांमुळे त्याची हानी होऊ लागली. म्हणून पर्यटकांना आता तिथे बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही अल्याडच्या कड्यावरुनच पल्याडचा वासोटा पाहिला.\nजाताना ज्या झऱ्याला बघून, आम्ही ‘हे पाणी स्वच्छ नाही मोरे काका तुम्ही कसं पिता,’ असं म्हणणारे आम्ही व इतर अनेकांनी गड उतरताच, ‘काका कुठयं झरा म्हणत अगदी जिवाच्या आकांताने ओढा गाठला.’ झऱ्याचं पाणी व त्याचा आवाज बस.. यानेच अर्धी तहान भागली होती. आवाजाच्या दिशेने झरा गाठला. बुट काढत थेट पाय थंड पाण्यात. तोपर्यंत दादानं जरा झऱ्याच्या वरच्या बाजूला जाऊन स्वच्छ पाणी आणलं. नको नको म्हणणारे सारे त्या पाण्यावर तुटून पडले. त्यावेळी कळलं स्वर्ग सुख म्हणतात ते हेच. त्याला मरायची गरज नाही. पोटभर पाणी प्यायलो आणि परतीच्या प्रवासासाठी होडीत बसलो. जेवण तिथचं उरकलं होतं. वाटेत जागा मिळेल तशी आणि तिथे झोप काढली. पाण्याचा अन बोटीचा आवाज, लाटेवर झुलणारी बोट अन निसर्ग शांतता, त्यात येणारी झोप हे दुसरं निसर्ग सुख अनुभवून आम्ही परत बामणोली गावात पोहचलो. सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा असला, तरी आजच्या फेरफटक्याचं समाधान होतं. ‘परत इथे यायचं पुन्हा-पुन्हा... ही इच्छा मनात घेऊन डोंगर व खऱ्या जंगलातून माणसांच्या व इमारतींच्या जंगलात पुन्हा परतलो... नंतर कधी तरी परत जाण्यासाठी..\n- नरेंद्र साठे (सदस्य, मैत्री ग्रुप)\n('मैत्री ग्रुप'च्या चमूचा या सफरीदरम्यानचा एक व्हिडीओ सोबत देत आहोत.)\nजीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी ‘पर्यावरण जनजागृतीत सर्वांचे योगदान हवे’ ‘खेळाडूंनी ‘खो-खो’ची उज्जवल परंपरा कायम राखावी’ रायफल शूटिंगच्या नवीन रेंजचे उद्घाटन दहिवडी कॉलेजला ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/04/16/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T18:52:22Z", "digest": "sha1:WUS4UNACUWDJMGXFYNFYALQMYZ4RXI2E", "length": 27010, "nlines": 508, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "व्यावसायिक स्वास्थ्यासाठी | Abstract India", "raw_content": "\nशारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहिले तरच “अर्थार्जनाला’ अर्थ राहतो. आयुर्वेद शास्त्राचा आधार घेऊन व्यवसायाच्या स्वरूपानुसार सवयींमध्ये बदल केले तर प्रत्येकालाच “व्यावसायिक स्वास्थ्य’ लाभेल. ……..\n“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्‌’ हे आयुर्वेद शास्त्राचे प्रमुख तत्त्व आहे. व्यवसाय कोणताही असला तरी तो करत असताना स्वतःच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला तर व्यवसायात आनंद लाभत नाही. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहिले तरच “अर्थार्जनाला’ अर्थ राहतो, अन्यथा समाधान मिळत नाही. हे टाळण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचा आधार घेऊन आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्या दिनचर्येत, आणि सवयींमध्ये बदल केले तर प्रत्येकालाच “व्यावसायिक स्वास्थ्य’ लाभून मानसिक आनंदही द्विगुणित होईल.\nरात्रपाळी आणि दिवसपाळी अशा दोन प्रकारांचा यात विचार केला जातो.\nरात्रपाळीसाठी आहाराच्या दृष्टिकोनातून –\n१) रात्रपाळीच्या कामगारांनी दुपारचे जेवण फार उशिरा घेऊ नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रात्रभराच्या जागरणानंतर सकाळी प्रथम झोप पूर्ण करावी आणि मगच जेवावे. जेवल्यानंतर भरपूर झोप घेणे टाळावे.\n२) फार तिखट पदार्थ, आलं, लसूण, हिरवी मिरची यांचा अति वापर, चणे, पावटे, मटकी, हरभरा इ. गॅसेस उत्पन्न करणारे पदार्थ कमीत कमी घ्यावेत.\n३) रात्रीचे जागरण करता यावे म्हणून चहा-कॉफीचा अतिरेक टाळावा. उशिरा भूक लागलीच तर एखादे फळ किंवा तूप-खजूर खावा. चहा घेऊ नये.\n४) जेवणामध्ये साजूक तूप, लोणी, गोड ताक यांचा समावेश असावा पाव- ब्रेड कमी प्रमाणात खावा.\n१) रात्रपाळीमध्ये जागरणाने डोळे लाल होतात. विशेषतः कॉम्प्युटरवर काम असेल तर आणखीनच त्रास होतो. अशा वेळी गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.\n२) रोज सकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये साजूक तूप पातळ करून २ थेंब घालावे.\n३) अंगाला तेल लावून गरम पाण्यानेच स्नान करावे. त्यामुळे अंग दुखणे, अंग मोडून येणे कमी होते.\n४) सिगारेट, विडी, तंबाखू, गुटखा इ. व्यसनांच्या आहारी जाऊ नये.\nअशा प्रकारे रात्रपाळीच्या लोकांनी आपल्या आहारविहारात बदल केल्यास रात्रपाळी सुखकर ठरू शकते.\nदिवसपाळीच्या आहाराच्या दृष्टिकोनातून –\n१) सकाळी लवकर बाहेर पडताना भूक नसेल तर खाऊ नये, बरोबर जेवणाचा डबा घेऊन जावा. फार चमचमीत, तिखट पदार्थ नेऊ नयेत. खूप जण रोज डब्यात “दही-भात’ घेऊन जातात. रोजचा दहीभात पित्त वाढवणारा ठरू शकतो. एखाद्या दिवशी दही-भात नेण्यास हरकत नाही.\n२) कंपनीमध्ये जेवण असल्यास आंबट ताक, पापड, रायते, आंबट दही, लोणचे रोज खाणे टाळावे.\n३) वातानुकूलित (ए.सी.) वातावरण असल्यास फूल शर्ट, स्वेटर, हाफ स्वेटर घालण्याची सवय ठेवावी. सतत गारवा सर्दी, खोकला उत्पन्न करू शकतो. एखाद्या व्यक्तीस वारंवार सर्दीचा त्रास असल्यास थर्मासमधे गरम पाणी घेऊन जावे आणि तहान लागली की शक्‍यतो गरम पाणी प्यावे.\n४) दिवसपाळीच्या लोकांनी घरी जाण्यास उशीर झाला तर जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ टाळून भुकेच्या पोटी जेवणच जेवावे.\n१) रात्रीचे जागरण टाळावे.\n२) संध्याकाळी घरी परतल्यानंतर थोडे मोकळ्या हवेत पायी चालून यावे. त्यामुळे उत्साह वाढतो.\n३) ऑफिसमधली कामे घरी न आणता अवांतर वाचन करावे. एखादी कला जोपासावी. संगीत ऐकावे. ज्यामुळे मन प्रसन्न राहून दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामास सुरवात करता येते.\nअशा प्रकारे “शिफ्ट ड्यूटी’चा व्यवसाय असेल तर आहारविहारात ठराविक बदल केल्यास लहानसहान तक्रारी दूर होतीलच.\n४) अति संभाषण (बोलण्याचा व्यवसाय) –\nया प्रकारामध्ये वकील, गायक, कीर्तनकार, प्रवचन देणारे, अभिनेता, प्राध्यापक, शिक्षक इत्यादी जणांचा समावेश होतो. या स्वरूपाच्या व्यवसायात “बोलणे’ ही क्रिया जास्त प्रमाणात होते. त्यामुळे आवाज बसणे, घसा कोरडा पडणे, घसा दुखणे इ. तक्रारी उद्‌भवतात. त्या टाळण्यासाठी काही पथ्ये अवश्‍य पाळली गेली पाहिजेत.\n१) जेवणामध्ये, आंबट दही, ताक (आंबट), रायते, तेलकट, तुपकट पदार्थ, अतिथंड पदार्थ टाळावेत. ताक अगदी गोड असेल तरच घ्यावे.\n२) कोल्ड्रिंक्‍स, बाहेरची अति थंड लस्सी, आइस्क्रीम, विविध कॉकटेल्स, थंड मिल्क शेक, बर्फाचा गोळा हे पदार्थ कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करावा. या पदार्थांचा “थंडावा’ घशाला त्रासदायक ठरतो.\n३) चहा-कॉफीसारख्या गरम पेयांनी घशाला आराम पडत असला तर त्याचा अतिरेक केल्यास पचनावर वाईट परिणाम होतो. दिवसभरातून २-३ वेळा चहा घेण्यास हरकत नसते.\n४) बोलण्यामध्ये कॅलरीज खूप खर्च होऊन थकवा जाणवतो. अशा वेळी शहाळ्याचे पाणी, फळांचे रस घ्यावेत. ओला खजूर खावा.\n१) बोलण्याचे काम जास्त असल्याने स्वरयंत्रावर, घशावर ताण येतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.\n२) खडीसाखर कायम जवळ ठेवावी. त्यामुळे घसा कोरडा पडत असल्यास चघळण्यासाठी खडीसाखर उपयोग ठरते. विविध गोळ्या, थंडाव्या देणाऱ्या गोळ्या कमी वापराव्यात.\n३) प्राध्यापक, शिक्षक यांना फळ्यावर खडून लिहिताना खडूच्या सूक्ष्म कणांचा त्रास होतो. अशा लोकांनी “डस्टलेस चॉक’ वापरावा. बाह्य धुळीपासून बचावासाठी मास्कचा उपयोग करावे.\n४) नाटक, चित्रपट क्षेत्रातील कलावंतांना अभिनय करण्याच्या निमित्ताने एकसारखे बोलावे लागते. अशा कलावंतांनी कायम थर्मास बरोबर ठेवावा आणि त्यात दूध, चहा कॉफीऐवजी गरम पाणी ठेवावे. कारण घशाला जेव्हा कोरड पडते तेव्हा गरम पाण्याचा घोट घेतल्यास खूप बरे वाटते. घशावरच्या स्नायूवरचा ताण कमी होतो. तसेच थोड्याफार प्रमाणात कफ येत असेल तर तोदेखील कमी होऊन बोलण्यासाठी घसा मोकळा राहतो. गायकांनी, कीर्तनकारांनीसुद्धा हे पथ्य पाळावे. अशा प्रकारे काही नियम पाळल्यास व्यवसाय करताना आरोग्यही टिकून राहते.\n– वैद्य विनिता कुलकर्णी\nfrom → वैद्य विनिता कुलकर्णी, व्यावसायिक स्वास्थ्य\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1574", "date_download": "2018-04-23T19:26:35Z", "digest": "sha1:MIGAUS52FTDSCB5VLYBNLJ2RBTWSMEDM", "length": 20087, "nlines": 60, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तेलही गेलं... (भाग ३) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतेलही गेलं... (भाग ३)\nअशा रितीनं \"तेल पराकोटी\" ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल. आधी म्हटल्याप्रमाणे \"तेल पराकोटी\" म्हणजे तेलाचं संपणं नाही तर तेलाचं पराकोटीचं उत्पादन. आधी दिलेल्या आलेखांमध्ये हे आपण बघितलं की तेल एकदम एका दिवशी नाहीसं होणार नाहीये तर पुढच्या पन्नास साठ वर्षात हळू हळू कमी होत जाईल आणि जसं जसं त्याचं उत्पादन कमी कमी होत जाईल तसतसं त्याची किंमत पण वाढत जाईल. त्यामुळे खरा प्रश्न 'तेल संपण्या'चा नसून, तेल जसजस कमी होत जाईल तसतसा आपल्यासारख्या तेलाच्या आयातीवरच संपूर्ण अर्थकारण अवलंबून असणाऱ्या देशांचं काय होईल हा आहे. आणि आपल्या सारख्या अर्थसत्तेला कोलमडून पडायला अगदी तेल संपेपर्यंत वाट बघावी लागणार नाही. आपल्या गरजेच्या जेमतेम १०% तेल जरी आपल्याला कमी मिळालं तरी सुद्धा बास आहे. आपला सारा आर्थिक विकासाचा वेग, सारं औद्योगिकरण उन्मळून पडायला ते पुरेसं आहे.\nहे सारं नक्की कधी होईल हे सांगणं खूप कठीण आहे. याचा अंदाज बांधण्यासाठी तेल साठे किती शिल्लक आहेत हे साधारणपणे बघूया. निसर्गानं मुळात मानवाला साधारण २ ट्रिलियन पिंप भरून तेल दिलं होतं असं समजायला हरकत नाही. हा आकडा थोडासा, पण अगदी थोडासाच, वाढत जातोय. याला बरीच कारणं आहेत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानातली आधुनिकता आणि नवनवीन तेल विहीरींचा शोध. दुसरं म्हणजे जसं तेल कमी होत जाईल तसतशी त्याची किंमत वाढत जाईल आणि अवघड ठिकाणचं किंवा कमी EROEI असलेलं तेल काढणंही परवडू शकेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वी सांगितल्या प्रमाणे तेल साठ्यांचे आकडे तेल कंपन्या आणि देश बऱ्याच वेळेस खोटेच सांगतात आणि त्यामुळे अगदी नेमका अंदाज सांगणं अवघड असतं.\nवर म्हटल्याप्रमाणे साधारणपणे २ ट्रिलियन (२०००, ००, ००, ००, ०००)पिंपं तेल मुळात या पृथ्वीवर होतं आणि त्यातलं आतापर्यंत निम्म्यापेक्षा थोडं अधिक संपलंय. म्हणजेच अजून साधारण ट्रिलियन (१०००, ००, ००, ००, ०००) पिंपं शिल्लक आहेत. वर्षाला अंदाजे दोन हजार पाचशे कोटी पिंपं तेल आपण संपवतो असं गृहीत धरलं तर पुढचे अजून चाळीस वर्षं आपल्याला तेल पुरेल असा युक्तीवाद मांडता येईल. पण हा युक्तीवाद काही फारसा पटण्यासारखा नाही. खाल दिलेला आलेख बघितला की आपली तेलाची भूक प्रत्येक वर्षाला कशी वाढतीये ते लक्षात येईल. आणि मागच्या दहा वर्षात ही भूक आणखी जोरात वाढतीये कारण चीन आणि आपण दोघंही आता महासत्ता बनण्याच्या धावपळीत आहोत आणि आपली भूक इतर सगळ्यांच्या तुलनेत वेगानं वाढते आहे.\nजगाच्या संपूर्ण तेल साठ्यांच्या तुलनेत कुठल्या देशाकडे किती साठे शिल्लक आहेत ते आता बघू. खाली दिलेले आकडे साधारण आणि गोळाबेरीज (approximate and rounded) आहेत. सौदी अरेबिया २४.00% , इराक १0.00% , इराण १०.00% , कुवेत ९.00%, यु. ए. इ. ९.00%, रशिया ९.00%, व्हेनेझुएला ८.00%, मेक्सिको ५.00%, अमेरिका ५.00%, नायजेरिया २.00% , लिबिया २.00%, चीन २.00%, कझाकस्तान २.00%, अल्जेरिया १.५०%, कॅनडा ०.५०%, नॉरवे ०.५०%, इंडोनेशिया ०.५०%\nमी वर म्हटल्याप्रमाणे खरा प्रश्न तेल संपण्याचा किंवा उर्जा उपलब्धतेचा नसून त्या आर्थिक गणितावर हे आपलं आधुनिक जग उभं आहे ते गणितच चुकीचं ठरण्याचा आहे. जशी या उर्जा स्त्रोतांना घसरगुंडी लागेल त्या प्रमाणातच किंवा अधिक संपत्तीच्या निर्मितीलाही घसरगुंडी लागण्याची शक्यता आहे. आणि ही घसरण अशा पातळीपर्यंत मानवतेला खाली आणेल की तेलाधारित औद्योगिकता त्यावर आधारित ऐश्वर्य या गोष्टी इतिहास जमा होऊ शकतील. याच्या बरोबरीनंच शेती आणि अन्न उत्पादनाचं औद्योगिकरण आणि जागतिकीकरण संपुष्टात येईल आणि काही तज्ञांचं असंही मत आहे की या साऱ्याबरोबरच आणि यामुळे कल्पनेपेक्षाही फार मोठ्या प्रमाणात जनसंहार होईल. हे खूपच निराशावादी चित्र वाटेल पण यावर विश्वास ठेवण्याइतपत याला तार्किक बैठक नक्कीच आहे.\nहे सारं खूप अतिरंजित वाटलं तरी जगातले तेल आणि वायू साठे आता मर्यादितच आहेत आणि त्यामुळे त्यावर आधारित जीवन पद्धतीलाही खीळ बसणार आहे यात कुठलीही शंका नाही. मोटारी, ट्रक, बस, विमानं, जहाजं चालणं दुरापास्त तर होईलच पण या साऱ्या वाहनांची निर्मिती, प्लास्टिकच्या वस्तूंची निर्मिती, कापड, रसायनं, औषधं, संगणक, मोबाईल फोन्स, केबल्स, आगगाड्या, संरक्षण सामग्री या साऱ्या गोष्टींचीही निर्मिती ठप्प होईल.\nपण म्हणजे या समस्येला काहीच उत्तर नाही भरभराटीला आणि संपत्तीच्या निर्मितीचं उदात्तीकरण करणाऱ्या अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की जसजशी तेलाची टंचाई वाढत जाईल आणि तसतशी पर्यायी उर्जेची निर्मिती परवडू शकेल. तसंच जशी तेलाची किंमत वाढत जाईल तसतशी पर्यायी उर्जा निर्मितीतली गुंतवणूकही वाढत जाईल आणि मानवाच्या बुढदीची प्रगल्भता नवनवीन उर्जा प्रकार शोधून काढेल. ही कारण मीमांसा फार पटत नाही कारण एक अणू उर्जा सोडली तर इतर कुठचीच उर्जा तेल किंवा नैसर्गिक वायू एवढी कार्यक्षमही नाही आणि स्वस्तही. या संदर्भात आपल्याकडे इतर काय पर्याय उपलब्ध आहेत हे ही बघणं आवश्यक ठरतं.\nनैसर्गिक वायू हा तेलाला एक चांगला पर्याय आहे आणि बऱ्याच देशांमध्ये (आपल्याकडेही) आता वाहनांच्या इंधनासाठी काँप्रेस्ड नॅचरल गॅस मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. परंतु नैसर्गिक वायूची पराकोटी तेलाच्या पाठोपाठच दहा एक वर्षांनी येते त्यामुळे केवळ तात्पुरती व्यवस्था म्हणूनच याकडे बघता येईल.\nआणखी एक खूप मोठ्या प्रमाणात उपलब्धता असलेला पर्याय म्हणजे टार सँड किंवा शेल ऑईल. याला नक्की मराठी शब्द आहे का नाही मला माहिती नाही. टार सँड म्हणजे तेल असलेली डांबरासारखी दिसणारी वाळू. या वाळूत तेलाचं प्रमाण खूप प्रचंड आहे (विशेषतः कॅनडात). पण या पर्यायालाही बऱ्याच मर्यादा आहेत. मागचे जवळ जवळ ५०-६० वर्षं तेल कंपन्यांचे शास्त्रज्ञ या वाळूतून परिणामकारकरित्या तेल काढायचा प्रयत्न करतायत आणि त्यात त्यांना फारसं यश मिळालेलं नाहीये. म्हणजे या तेलाचा EROEI १ पिंपास १.५ पिंप यापेक्षा सुधारूच शकत नाहीये. त्याशिवाय या तेलाच्या शुद्धीकरणातून प्रचंड मोठ्या प्रमाणात अपायकारक वायू आणि पदार्थांची निर्मिती यावरही तोडगा सापडू शकलेला नाहीये आणि एकूणात चित्र फारसं आशावादी नाहीये.\nकोळसा हा आणखी एक प्रचंड उपलब्धता असलेला पर्याय आहे. असं म्हणतात की कोळश्याचे एवढे प्रचंड साठे आहेत की निदान शंभर वर्षं तरी ( ) आपल्याला चिंता करायचं कारण नाही (खरं खोटं देवालाच माहिती ) आपल्याला चिंता करायचं कारण नाही (खरं खोटं देवालाच माहिती ). पण कोळश्याला 'घाणेरडी उर्जा' म्हटलं जातं. कारण या उर्जेचा वापर म्हणजे पारंपारिक वातवरण प्रदूषणाची खात्रीच. कोळसा जर त्याला इंधनात रुपांतरीत करायचा प्रयत्न केला तर त्याच्या बरोबरीनं आर्सेनिक, पारा, गंधक अशा गोष्टी वातावरणात सोडतो. म्हणजे आपण उर्जेच्या अभावानं मरणार नाही तर प्रदूषणानं\nपवन उर्जा, सूर्य शक्ती (सोलर एनर्जी), बायोमास एनर्जी हे आणखी काही पर्याय आहेत. पण तेलाच्या चढत्या उतरत्या किंमतींमुळे यांच्या संशोधनावर बरेच परिणाम घडतात. दुसरी गोष्ट म्हणजे या साऱ्या उर्जा एवढ्या प्रचंड महाग आहेत की यांची उपलब्धता हाच एक मोठा प्रश्न ठरू शकेल. या साऱ्या उर्जा मिळूनही जगाच्या उर्जा निकडीच्या फक्त काही प्रमाणातच उर्जा उपलब्ध होईल.\nया सगळ्यावर उत्तर ठरू शकेल असा कदाचित एकच पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे अक्षरशः आशेचा बारिक कवडसा आहे. आणि हा पर्याय म्हणजे आण्विक उर्जा. थर्मोन्यूक्लीअर फ्यूजन मधून तयार झालेली उर्जा. पण दुर्दैवानी आपण पूर्ण यशस्वीपणे ही उर्जा मिळवायला अजून निदान पन्नास वर्षं तरी आपलं संशोधन लांब आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.\nतीनही भाग वाचले. खूप नविन आणि रोचक (काहीशी भितीदायक) माहिती मिळाली. सध्या तेलाच्या भावात होत असलेली अभुतपूर्व घसरण पाहुन नक्की काय चालले आहे काहीच कळत नाही. अक्षरश: ५-१० वर्षांपुर्वीच्या भावत अचानक तेल मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच जेव्हा तेलाचे भाव गगनाला भिडले होते तेव्हा अगदी अमेरिकेत सुद्धा लोकांचे धाबे दणाणले होते. लोक गाड्या बदलत होते (हायब्रीड गाड्यांना बराच उठाव आला होता), कधी नव्हेते उपनगरातुन कामावर येताना दोघे/तिघे मिळुन यायला बघत होते इ.इ. पण आता पुन्हा जैसे थे\nलेखमाला आवडली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.\nलेखमाला रंगतदार आहे. पर्यायी उर्जा मिळाल्याशिवाय गडबड आहे.\nही त्यातल्या त्यात एक बरी बातमी. एयर न्युझीलंड ने एक बोईंग विमान एक इंजीन ५०:५० ऑईल व बायोफ्युएल [जट्रोपा फळापासुन बनवलेले तेल ] मिश्रणावर चालवण्याची यशस्वी चाचणी घेतली.\nटार सँडबद्दल वाचून 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ' ही वक्रोक्ती नाही हे कळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR143", "date_download": "2018-04-23T18:55:02Z", "digest": "sha1:SZKA5SJLKR6U54FJRVTVF6SMEDP6EEJB", "length": 13194, "nlines": 102, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nअबुधाबीच्या युवराजांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेले करार\nभारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी करार\nऑगस्ट 2015 आणि फेब्रुवारी 2016मधील उच्च स्तरीय संयुक्त निवेदनात मंजूर झालेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत निवड केलेल्या द्विपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रांना या कराराच्या आराखड्यात अधोरेखित करण्यात आले आहे.\nसंरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताच्या संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार\nउभय देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांदरम्यान शिक्षण, संशोधन, विकास, नाविन्य आणि सहकार्याच्या माध्यमातून संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण क्षेत्रात सहकार्य स्थापन करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.\nसागरी वाहतुकीतील संस्थात्मक सहकार्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती सरकारमध्ये सामंजस्य करार\nसागरी वाहतूक सोयींच्या माध्यमातून द्विपक्षीय सागरी व्यापार वृध्दींगत करण्याचा आराखडा तसेच नौका अदानप्रदानाचा समावेश या सामंजस्य करारात तयार करण्यात आला आहे.\nSTCW78 आणि सुधारणांच्या तरतुदींनुसार स्पर्धात्मक प्रमाणपत्राच्या परस्पर मान्यतेसाठी भारतीय नौवहन महासंचालनालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या रस्ते वाहतूक आणि सागरी वाहतूक प्राधिकरणादरम्यान सामंजस्य करार\nसागरी अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या स्पर्धात्मक प्रमाणपत्राच्या परस्पर मान्यता प्रस्थापित करून सागरी आर्थिक व्यवहार दृढ करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यासाठी भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या रस्ते वाहतूक आणि सागरी वाहतूक प्राधिकरणादरम्यान सामंजस्य करार\nमालवाहतूक, गोदाम आणि मूल्यवर्धित सेवांमधील तंत्रज्ञान, प्रणाली आणि सर्वोत्तम व्यवहारांच्या आदान प्रदानाच्या माध्यमातून महामार्ग आणि रस्ते वाहतूक क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.\nमानवी तस्करीला आळा घालण्यासाठी तसेच त्याविरुद्धच्या लढाईतील सहकार्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती सरकार दरम्यान सामंजस्य करार\nमानवी तस्करी विशेषत: महिला आणि मुलांच्या तस्करीला आळा घालणे आणि त्यांना संरक्षण प्रदान करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.\nलघू आणि मध्यम उद्योग तसेच नाविन्य या क्षेत्रातील सहकार्याकरीता संयुक्त अरब आमिरातीचे अर्थ मंत्रालय आणि भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील संयुक्त प्रकल्प, संशोधन आणि विकास तसेच संबंधित मुद्यातील सहकार्याला हा सामंजस्य करार प्रोत्साहन देईल.\nकृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि संयुक्त अरब आमिरातीच्या हवामान बदल आणि वातावरण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार\nमशागत पध्दतींमधील तंत्रज्ञानाचे आदान प्रदान आणि अन्न प्रक्रियेमधील सहकार्य वृध्दींगत करून द्विपक्षीय हिताच्या विविध कृषी क्षेत्रातील सहकार्य विकसित करण्याचा आराखडा हा सामंजस्य करार प्रदान करेल.\nराजपत्रित, विशेष आणि अधिकारिक पारपत्रधारकांना व्हिसामध्ये परस्पर सूट मिळण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती सरकार दरम्यान सामंजस्य करार\nया करारामुळे राजपत्रित, विशेष आणि अधिकारिक पारपत्र धारकांना उभय देशात व्हिसा मुक्त प्रवास करणे शक्य होईल.\nकार्यक्रमांच्या देवाणघेवाणीकरिता भारताचे प्रसार भारती आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वृत्त संस्था (WAM)दरम्यान सामंजस्य करार\nप्रसारण, कार्यक्रमांची परस्पर देवाण घेवाण, बातम्या आणि आणि सर्वोत्तम व्यवहार या क्षेत्रातील सहकार्याच्या माध्यमातून प्रसार भारतीय आणि अमिराती वृत्त संस्था (WAM) यामधील संबंध या करारामुळे दृढ होतील.\nद्विपक्षीय हिताच्या क्षेत्रामधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि अर्थमंत्रालय, संयुक्त अरब आमिरातीदरम्यान सामंजस्य करार\nव्यापार प्रतिबंधक उपाय योजनांसंदर्भातील परस्पर हिताच्या क्षेत्रामध्ये माहिती, क्षमता वृध्दी, चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.\nतेल साठवणूक आणि व्यवस्थापनासंदर्भात इंडियन स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस लिमिटेड आणि अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी दरम्यान करार\nअबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीद्वारा भारतात कच्च्या तेलाच्या साठवणुकीसाठी आणि उभय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला बळकटी प्रदान करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.\nनॅशनल प्रोडक्टिव्हीटी कॉन्सिल आणि अल एतिहाद एनर्जी सर्व्हिसेस कं. LLC दरम्यान सामंजस्य करार\nहा सामंजस्य करार ऊर्जा क्षमता सेवेतील सहकार्यासाठी करण्यात आला आहे.\nराष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, भारत आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी प्राधिकरण, संयुक्त अरब आमिराती दरम्यान सामंजस्य करार\nसायबर स्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान विकास आणि सहकार्यासाठी हा सामंजस्य करार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4665799233450221071&title=Narendra%20Bodke&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:17:40Z", "digest": "sha1:3NU2IP65IWSRH3JXAMX7I3MZK7DLOX4O", "length": 6876, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नरेंद्र बोडके", "raw_content": "\n‘समुद्राचा दुपट्टा सतत सळसळता, आपण पाठवतो पावसाच्या लिपीतले संदेश, खरं तर आपण नसतोच- सगळी असण्याची चलबिचल, आपल्या पलीकडे, आपण निरभ्र, शांततेहून पारदर्शी, मौनाइतके बोलके,’ असं मांडणारे कवी आणि पत्रकार नरेंद्र बोडके यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n२३ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेले नरेंद्र रघुवीर बोडके हे आपल्या कवितांमधून संवेदनांचा थेट प्रत्यय देणारे कवी म्हणून ओळखले जातात. सत्यकथा, हंस, अनुष्ठुभ, पूर्वा, अस्मितादर्श अशा प्रतिष्ठित मासिकांमधून ते कविता लिहीत असत.\nत्यांच्यावर गोव्याचे संस्कार होते. अवघ्या २२व्या वर्षी त्यांचा ‘पंखपैल’ हा पहिला कवितासंग्रह गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे प्रसिद्ध झाला होता. त्याच्यानंतर १४ वर्षांनी ‘सर्पसत्र’ हा कवितासंग्रह आला आणि तसाच गाजला होता.\nसर्पसत्र, शुकशकुन, श्यामल, शोधवर्तन, हसता खेळता गडी, अनार्य, सन्मुख, सुमनस, स्वातंत्र्योत्तर गोमंतकीय मराठी कविता, अस्वस्थ शतकाच्या कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\nसात जानेवारी २०१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR146", "date_download": "2018-04-23T18:54:18Z", "digest": "sha1:YT6XLAJC37P42MCYST4YZDAV2S3VJUMO", "length": 6089, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपद्म पुरस्कार 2017 जाहीर\nशरद पवार, डॉ. यू.आर.राव, के.जे.येसुदास आणि सदगुरू जग्गी वासुदेव यांना पद्मविभूषण\nअनुराधा पौडवाल, कैलाश खेर आणि भावना सोमय्या यांना पद्मश्री पुरस्कार\nनवी दिल्ली/मुंबई 25 जानेवारी 2017\nज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रसिद्ध अंतराळ वैज्ञानिक आणि इस्रो आणि प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष डॉ. यू. आर. राव, पार्श्वगायक के. जे. येसुदास, सद्‌गुरू जग्गी वासुदेव आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांना यावर्षीचे पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nपद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या सन्मानीत व्यक्तींमध्ये प्रसिद्ध संगीत संयोजक आणि मोहन वीणाचे संस्थापक विश्वमोहन भट आणि मुंबईचे प्रसिद्ध डॉ. तेहम्तोन उदवाडिया यांचा समावेश आहे. प्रसिद्ध स्तंभलेखक चो. रामास्वामी यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.\nपद्मश्री पुरस्काराच्या 75 जणांच्या यादीत महाराष्ट्राच्या पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आणि कैलाश खेर, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक भावना सोमय्या आणि प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचा समावेश आहे. विराट कोहली, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि विकास गौडा या खेळाडूंना देखील पद्मश्री जाहीर झाला आहे.\nमहाराष्ट्राला सर्वात जास्त 8 पद्मपुरस्कार मिळाले असून त्यानंतर तामिळनाडू आणि गुजरातला प्रत्येकी 7, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणाला प्रत्येकी 6 तसंच उत्तर प्रदेश आणि दिल्लीला प्रत्येकी 6 पद्म पुरस्कार मिळाले आहेत.\nपद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रिडा, नागरी सेवा आदी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.\nदरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते. दरवर्षी साधारणपणे मार्च-एप्रिल दरम्यान राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.\nपद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी pib.nic.in ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=4&t=642", "date_download": "2018-04-23T19:12:12Z", "digest": "sha1:XEAQ5QA43ZL2AXMTW6RTYCVK6IG6KKVW", "length": 5832, "nlines": 154, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "mi tripti anil - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General आपली ओळख करून द्या\nआपले नाव काय आहे आपण काय करता आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा\nबर्‍याच लांब राहता आपण, मराठी विषयीची ओढ साहजीकच आहे. मराठी कॉर्नरवर आपणास इबुक बद्दल मी खात्री देऊ शकत नाही, पण इथे तुम्ही भरपुर गप्पा मारू शकाल याची मात्र खात्री देऊ शकतो\nमराठी कॉर्नरवर सक्रिय राहा, नवे विचार मांडा, नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रात आसल्यासारखे वाटेल\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “आपली ओळख करून द्या”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/satara-employees-working-on-electric-poles-death-due-to-electricity-started-274756.html", "date_download": "2018-04-23T19:16:01Z", "digest": "sha1:PJ37LCYCC7HGU3H3LNQDDX5T2FKWL6QW", "length": 11163, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विजेच्या पोलवर काम करत होता कर्मचारी, वीज सुरू झाल्यामुळे मृत्यू", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nविजेच्या पोलवर काम करत होता कर्मचारी, वीज सुरू झाल्यामुळे मृत्यू\nधोंडीराम गायकवाड यांचा विजेच्या पोलवर काम करत असताना अचानक वीज सुरू झाल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.\n20 नोव्हेंबर : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्यात वीज वितरण कंपनीचा कर्मचारी धोंडीराम गायकवाड यांचा विजेच्या पोलवर काम करत असताना अचानक वीज सुरू झाल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.\nसाताऱ्यातील कराड तालुक्यात निगडी या गावात ही घटना घडली. या प्रकरणी घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले आणि जो पर्यंत जे दोषी आहेत त्यांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह खांबावरून खाली घेणार नसल्याचा पवित्रा देखील ग्रामस्थांनी घेतला होता.\nमुख्य वीज वाहिनीचे काम सुरू असताना अचानक वीज सुरू झालीच कशी असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. मात्र पोलिसांनी योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 2 तासांनी मृतदेह खाली घेण्यात आला.\nया घटनेचा तपास कराड पोलीस करत आहेत. मयत वायरमन धोंडीराम यांचे मुळ गाव करवडी असून वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्यांचा हकनाक बळी गेला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swamiannacchatra.org/seva.php", "date_download": "2018-04-23T18:50:34Z", "digest": "sha1:APRXJSF6AXC674LLG6WQGLR4SDNFGNLE", "length": 18061, "nlines": 81, "source_domain": "swamiannacchatra.org", "title": "श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट.", "raw_content": "\nअन्नछत्राची कल्पना व प्रेरणा\nअन्नछत्राचे नवीन जागेत स्थलांतर\nलागणारे धान्य आणि भाजीपाला\nसाजरे केले जाणारे उत्सव\nमंदिर व सभा मंडप\nयात्री निवास - १\nयात्री निवास - २\nपरिक्रमा: उद्देश व माहिती\nपरगावच्या स्वामीभक्तांची महाप्रसादाची सोय झाली. परंतु हजारोंच्या संख्येने येणाऱ्या स्वामी भक्तांची निवासव्यवस्था नसल्याने त्यांना मनापासुन स्वामी सेवा रूजु करता येत नव्हती, त्यामुळे अन्नछत्र मंडळाने सुमारे १५ कोटींचा बांधकाम प्रकल्प हाती घेतला आणि सर्वप्रथम भाविकांच्या निवासासाठी यात्री निवास बांधण्याचे निश्चित झाले.\nरू.३९०००/ खोली बांधकाम देणगीदार सदर योजना ही यात्री निवास १ हया भव्य वास्तुत असुन ही योजना अगदीच मर्यादीत असल्याने सदरची योजना पुर्ण झाली आहे.\n- हया इमारतीमध्ये ६६ खोल्या असुन त्या खोल्यापैकी एका खोलीकरिता रू.३९०००/- असा कमीत कमी निधी घेऊन सदर भक्तांचे नांव संबंधित खोलीस लावले आहे.\nरू.५१०००/- खोली बांधकाम देणगीदार सदरची योजना सध्या कार्यान्वित असुन यात्रीभुवन २ हया भव्य इमारतीकरीता लागु आहे.\n- रू.५१०००/- खोली बांधकाम देणगीदार सदरची योजना सध्या कार्यान्वित असुन यात्रीभुवन २ हया भव्य इमारतीकरीता लागु आहे.\n- रू.५१०००/- कमीतकमी खोली बांधकाम निधी स्वामी भक्तांकडुन घेऊन त्याचे नांव संबंधित खोलीस देण्यात येते.\n- आतापर्यंत रू.५१०००/- देणगीदार हे ३०० आसपास असुन लवकरच ही योजना पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.( रू ३९०००/- आणि रू. ५१०००/- खोली बांधकाम देणगीदाराची वेगळी यादी आहे. )या योजनेतुन उपलब्ध निधीद्वारे निवासासाठी इमारतीचे बांधकाम चालले असुन त्यामुळे हजारो स्वामीभक्तांची सोय होणार आहे.\nअन्नछत्रात यात्रेकरूंच्या निवासाची बुकींग व्यवस्था\nसंस्थानच्या यात्रीनिवास १ आणि यात्रीभुवन २ हया यात्रेकरूंच्या निवासाच्या इमारतीतील निवासासाठी करण्यात येणारी अॅडव्हान्स बुकींग व्यवस्था ही सहज व सुलभ आहे. परगांवच्या दर्शन / प्रसादानिमित्त अक्कलकोट मुक्कामी अन्नछत्रात निवासाकरिता यावयाचे असेल तर ०२१८१/२२२५५५ यात्री निवास १ आणि ०२१८१/२२२५८७ हया फोन वर फोन करून अॅडव्हान्स बुकींग करता येते. अॅडव्हान्स बुकींगला कसल्याच प्रकाराचे देणगी शुल्क आकारले जात नाही. त्याचप्रमाणे अॅडव्हान्स बुकींग न करता एखादा भक्त अन्नछत्रात येऊन थेट बुकींग करिता सदर इमारतीत गेला तर त्यांना बुकींग होऊन सहज खोली मिळू शकते; कारण या दोन्ही इमारती मोठया असल्याने खोली मिळाली नाही असे कधीच होत नाही. गुरूपोर्णिमा २००८ पासुन निवासासाठी ऑनलार्इन बुकींग सुरू झाले आहे.अन्नछत्राचे रू.३९०००/- आणि रू.५१०००/- बांधकाम देणगीदार अन्नछत्रामध्ये चाललेल्या अन्नदानाच्या स्वामीकार्यास परगावचे भाविक यथाशक्ती देणगी देऊन स्वामीकार्यात सहभागी होत आहेत. त्यापैकी या स्वामीभक्तांची निवास व्यवस्था करणे हेही स्वामीभक्तांसाठी एक प्रकारची सेवा असुन त्याकरिता बरेच स्वामीभक्त निवासाच्या इमारत बांधकामासाठी देणग्या देतात. या देणग्याबाबतच्या दोन योजना हया खालील प्रमाणे आहेत.\nश्री शमिविघ्नेश गणेश मंदिर व सभा मंडप\nगणेशमंदिर निवासी खोल्या व परिसरातील इतर बांधकामे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात सदर जागा घेतल्यानंतर हया जागेचे सपाटीकरण करतेवेळेस शमीवृक्ष हया जागेच्या मध्यावर आढळून आल्याने त्याठिकाणी १९९४ साली या झाडाखाली श्री गणेशाची स्थापना करून त्याचे छोटे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने हया गणेशाची बऱ्याच भाविकांना प्रचिती येऊ लागल्याने नवसास पावणारा गणपती अशी सर्वत्र ख्याती झाल्याने हया गणेशाचे \" शमिविघ्नेश गणेश \" असे नामकरण करण्यात आले. दर्शनासाठी भक्तांची दररोज गर्दी वाढत चालल्याने सदर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे व त्यासमोर सुदंर असा ४२'×३०' आकाराचे सभामंडप बांधण्याचे निश्चीत झाले. तसेच या गणेश मंदिराचे पिछाडीस लगतच निवासासाठी १२'×१५' हया आकाराच्या मोठया अशा ८ खोल्या संडास बाथरूमसहित दोन मजल्यामध्ये बांधण्यात आल्या. सभा मंडपाचे बांधकाम करण्यात आले. या गणेश मंदिरा लगतच श्री हनुमानाचे छोटे मंदिर व त्यापुढे पत्र्याचे मोठे शेड उभारण्यात आले. या दोन्ही मंदिरामध्ये ३०'×२५' आकाराचा बंदिस्त स्टेज बांधण्यात आले आहे. गोरगरीब व गरजु अशांना लग्न कार्य व इतर धार्मिककार्य तसेच कार्यक्रम करण्यासाठी छोटेखानी मंगलकार्यालय असावे हया उद्देशासाठी वरील बांधकाम करण्यात आले. हया कामासाठी रू. एक कोटी इतका निधी खर्ची पडला आहे.\nप्रतिक्षागृह सदरचे बांधकाम हे २००१ या वर्षी करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी स्वामीभक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्याने त्यांना महाप्रसादासाठी व्यवस्थीत रांगेत सोडणे तसेच पंगत उठेपर्यंत अर्धा एकतास त्यांना ताटकळत उभे राहवे लागते हे सर्व लक्षात घेऊन संस्थानने यात्री निवास एक हया इमारतीलगतच कुंपण भिंतीस लागुन १००'×२०' हया आकाराचे प्रतिक्षा हॉल बांधले आहे. हया शेड मध्ये १ हजार स्वामीभक्त प्रतिक्षेत बसु शकतात. तेथुनच रांगेने भक्तांना महाप्रसादगॄहात सोडले जाते.\nमहाप्रसादासाठी लागणारे धान्य व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्याकरिता ४०'×२०' हया आकाराचे धान्य गोदाम बांधण्यात आले आहे. हया धान्य गोदामामध्ये सर्व प्रकारचे लागणारे धान्य साठवुन ठेवले असुन हया गोदामाची क्षमता ५०० क्विंटल धान्य पोती इतकी आहे.\nसदरचे शेड हे २५'×१२' इतके असुन हया शेड मध्ये संस्थानचा श्री स्वामी समर्थांचा रथ ठेवण्यात आला आहे. सदर रथ हा मौल्यवान असुन हयाचे सर्व काम सागवाणी लाकडातुन तयार झाले आहे. अत्यंत कलाकुसर असलेला रथ संस्थानचे संस्थापक अध्यक्ष सन्मा. जन्मेजय विजयसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या आदरंणीय पिताजी अक्कलकोट नरेश श्रीमंत. विजयसिंहराजे भोसले यांचे स्मरणार्थ अन्नछत्रास श्रीं च्या चरणी अर्पण केला आहे. सदरचा रथ श्री. स्वामी समर्थ महाराजांचे पुण्यतिथी उत्सवानिमित्त ७ दिवस पहाटे नगर प्रदक्षिणेस निघत असतो. तसेच संस्थानच्या श्री गुरूपोर्णिमा व वर्धापन दिना निमित्त निघणाऱ्या भव्य मिरवणुकीत हा रथ सर्वांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो. या रथाची जपणुक व्यवस्थित व्हावी यासाठी रथशेड उभारण्यात आले आहे. तसेच वटवॄक्ष देवस्थान गणेश विसर्जन मिरवणुकित हा रथ अग्रभागी असतो.\nअन्नछत्रात महाप्रसादासाठी व सदिच्छा भेटीस आलेल्या मान्यवर अतिथीकरिता सदर हॉल चे बांधकाम करण्यात आले आहे. हा हॉल अतिशय सुंदर असुन व्यवस्थित सजविण्यात आला आहे. येथे बैठक व्यवस्था असुन येथे ३० अतिथी आरामात बसु शकतात.\nमहाप्रसादगृहासमोरच आणि अतिथीकक्षा लगत मा. संस्थापक अध्यक्ष यांचे कार्यालयासाठी ही इमारत असुन १२'×१२' खोली आणि या खोलीलगतच १२'× ८' चे अॅन्टी चेंबर अशी एकंदरित रचना आहे. कार्यालयात संस्थापक अध्यक्षांचे अर्धगोलाकार टेबल आणि सुंदर कलाकुसर केलेले सिंहासन आहे व त्यासमोर सोफा व कोच अतिथींना बसण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.\nपञव्यवहार, पोष्टाने अंगारा व प्रसाद पाठविणे, देणगीदारांशी पञव्यवहार तसेच इतर कामकाजासाठी ही इमारत आलिकडेच बांधली आहे. येथे लिपीक वरिष्ठ लिपीक व कार्यालयीन अधिक्षक कार्यरत आहेत. याच इमारतीत संगणक कक्ष असुन येथे ऑपरेटर देणगीदारांची नांवे व त्यांचे पत्ते अभिप्राय तसेच दैनंदीन जमाखर्चाचा हिशोब करण्याचे काम करित असतात. तसेच नव्याने महाप्रसादगृहालगत देणगीकक्ष बांधला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/tur-issue-marathwada-41857", "date_download": "2018-04-23T19:38:11Z", "digest": "sha1:H3BXV47WHYBUDDL6H34NZRGC6HHERVDB", "length": 14350, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "tur issue in marathwada तूर उघड्यावर अन्‌ शेतकरी वाऱ्यावर! | eSakal", "raw_content": "\nतूर उघड्यावर अन्‌ शेतकरी वाऱ्यावर\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nअहमदपूर - \"एक महिन्यापासून तूर उघड्यावर पडली असून, अजून त्याचा काटा झालेला नाही. जागेवर पोते फुटत असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. गावाकडून रोज चकरा मारण्यात पैसा आणि वेळ खर्च होत असून शासनाने आमच्या तुरीची लवकर खरेदी करावी, अशी मागणी तालुक्‍यातील थोरलीवाडी येथील विजयकुमार फुलमंटे डोळ्यांत पाणी आणून करीत होते. अशीच तक्रार तालुक्‍यातील महादेववाडी येथील सोमनाथ चामे, ज्ञानोबा मुस्के तसेच कोपदेव हिप्परगा (ता. अहमदपूर) येथील त्र्यंबक गोरटे यांचीही होती.\nअहमदपूर - \"एक महिन्यापासून तूर उघड्यावर पडली असून, अजून त्याचा काटा झालेला नाही. जागेवर पोते फुटत असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. गावाकडून रोज चकरा मारण्यात पैसा आणि वेळ खर्च होत असून शासनाने आमच्या तुरीची लवकर खरेदी करावी, अशी मागणी तालुक्‍यातील थोरलीवाडी येथील विजयकुमार फुलमंटे डोळ्यांत पाणी आणून करीत होते. अशीच तक्रार तालुक्‍यातील महादेववाडी येथील सोमनाथ चामे, ज्ञानोबा मुस्के तसेच कोपदेव हिप्परगा (ता. अहमदपूर) येथील त्र्यंबक गोरटे यांचीही होती.\n\"नाफेड'च्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी करण्याची घोषणा झाल्यानंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी हमीभावाचे खरेदी केंद्र असलेल्या नांदेड महामार्गावरील राज्य वखार महामंडळाच्या आवारात तूर आणून टाकली. बाजार समितीकडून टोकन मिळालेल्या काही शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली; मात्र महिन्यापूर्वी बाजार समिती कडून टोकन मिळूनही अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी केली गेली नाही. त्यामुळे जवळपास 20 हजार क्विंटलपेक्षा अधिक काटा न झालेली तूर खरेदी केंद्रावर पडून आहे.\nशनिवारपर्यंत (ता. 22) शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दिली होती; मात्र शनिवारी खरेदी केंद्राच्या आवारात आलेली तूर व त्याआधी महिन्यापासून टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीविना तशीच केंद्राच्या आवारात उघड्यावर पडून आहे. बारदाना संपल्यामुळे ही तूर खरेदी करता आली नाही, असे बाजार समितीचे सचिव राजू भूतडा यांनी सांगितले. शनिवारअखेर एकूण 37 हजार 623 क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीमधील अडत्यांनीही हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करायची नाही, अशी नोटीस बाजार समितीने बजाविल्यामुळे त्यांनीही तुरीची खरेदी बंद केली असल्याने एकूणच शेतकरी अडचणीत आले आहेत.\n\"\"बारदाना कमी पडत असल्याने तूर खरेदीत अडचण निर्माण होत असून, पुरेसा बारदाना उपलब्ध झाल्यानंतर तुरीची खरेदी करण्यात येईल.''\n- ऍड. भारत चामे, सभापती, बाजार समिती.\n\"\"शनिवारी आपण स्वतः तूर खरेदी केंद्रावर थांबून वजनकाट्याच्या संख्येत वाढ करण्यास सांगितले. शिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या. पालकमंत्री संभाजी पाटील यांच्याशी चर्चा करून हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी निश्‍चितपणे मुदत वाढवून घेऊ.''\n- शिवाजीराव भिकाणे, सरपंच, ढाळेगाव\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nदिवसभरात उचलला तीस टन कचरा\nऔरंगाबाद - शहरात अद्यापही जागोजागी कचरा साचलेला असल्याने प्रशासनाकडून कचरा उचलण्याचे काम सुरूच आहे. शनिवारी पहिल्या दिवशी २० टन कचरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2009/07/19/%E0%A4%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-04-23T18:50:11Z", "digest": "sha1:LXJYGZJGF5GUUHKZEX7YY675IZPKQ5VP", "length": 18240, "nlines": 472, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "‘इ’ जीवनसत्त्वाचा शारीरिक क्षमतेशी संबंध | Abstract India", "raw_content": "\n‘इ’ जीवनसत्त्वाचा शारीरिक क्षमतेशी संबंध\nवृद्धपणी माणसांची शारीरिक क्षमता कमी होते, हा आपला सर्वसाधारण अनुभव आहे. पण प्रत्येकाचीच क्षमता विशिष्ट वर्षानंतर कमी होते असे नाही. एखादी व्यक्ती साठीनंतरच शारीरिकदृष्ट्या अक्षम बनलेली दिसते, तर काही जण नव्वदी पार केल्यानंतरही मस्त मजेत दिसतात. असे का होते\nएका अमेरिकी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार “इ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे शारीरिक क्षमता कमी होते. किंबहुना, “इ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच माणसाला वृद्धत्त्व गाठते. म्हणजेच “इ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला केला तर वृद्धत्त्व जरासे लांबवता येऊ शकेल, असे या विद्यापीठातील अभ्यासकांना वाटते.\nअमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या या माहितीनुसार, फ्लोरेन्स शहराच्या आसपास स्कूल ऑफ मेडिसिन (येल विद्यापीठ) तर्फे हा अभ्यास करण्यात आला. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे ६९८ जणांची शारीरिक क्षमता तपासण्यात आली. ज्यांची शारीरिक क्षमता कमी होती त्या सर्वांमध्ये “इ’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली.\nसुमारे तीन वर्षे हे अध्ययन सुरू होते. या काळात ज्यांची शारीरिक क्षमता कमी आढळली त्यांना “इ’ जीवनसत्त्व देण्यात आले. त्यावेळी त्यांची ताकद त्या काळात वाढलेली दिसली. “फॉलेट’, “बी – ६’, “बी – १२’ आणि “ड’ या जीवनसत्त्वांचा काही परीणाम होतो का, हेही पाहण्यात आले. पण तसा काही संबंध आढळला नाही.\nशरीरातील पेशींच्या विघटनामुळे होणारे शरीराचे नुकसान “इ’ जीवनसत्त्वामुळे टाळले जाते. तसेच, “इ’ जीवनसत्त्वामुळे तांबड्या रक्तपेशी बनण्यास मदत होते.\nवृद्ध व्यक्तींची शारीरिक क्षमता “इ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कमी झालेली आढळल्यानंतर कुपोषितांबाबतही काही चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, कुपोषणात आणखीही काही गोष्टींचा अंतर्भाव असल्याने याबाबत नेमक्‍या निष्कर्षांपर्यंत अभ्यासकांना पोहोचता आले नाही.\nfrom → \"इ' जीवनसत्त्व\n← घेतले शरीर जाणुनी\nअन्नयोग – पालेभाज्या →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/recurring-account/", "date_download": "2018-04-23T19:34:22Z", "digest": "sha1:Z2KXUCGW6NVI3KF3C5M77MG6EBWTOSR5", "length": 6891, "nlines": 128, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik आवर्ती खाते – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nआवर्ती खाते उघडण्यासाठी फॉर्म\nकोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती, पात्र असलेली संस्था तसेच १८ वर्षांखालील लहान मुले (पालकत्वासहित) आवर्ती खाते उघडु शकते.\nकमीत कमी रक्कम रु. १००/- सह खाते उघडता येते.\nवैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / संरक्षणासह अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.\nखातेवरील व्यवहारांची माहिती एस एम एस द्वारे\nआवर्ती खात्याला दरमहा एस. आय. (SI – स्टॅन्डींग इनस्ट्रक्शन्स) देऊ शकता.\nकिमान दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि अधिकृत कागदपत्रांपैकी एखादे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कमीत कमी ३ कागदपत्रे आवश्यक,\nलाईट बिल /टेलीफोन बिल\nबचत व चालू खाते असणारया व्यक्तींची कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.\n← चालू खाते मुदत ठेव खाते →\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T19:27:43Z", "digest": "sha1:HDU6RTYFN7R74RGLGYA76HKTCF2XXMZD", "length": 4111, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:मराठा साम्राज्याचे पेशवे - विकिपीडिया", "raw_content": "साचा चर्चा:मराठा साम्राज्याचे पेशवे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइतर राज्यांतही पेशवे होते काय माहिती असल्यास कृपया येथे कळवावी.\nअभय नातू ०१:१६, १२ मार्च २०११ (UTC)\nपेशवा हे फारसीतून आलेले हुद्देवाचक नाम आहे. समकालीन अन्य राज्यांत समान दर्जाची पेशवापदे होती काय, याबद्दल माझ्याकडे आतातरी माहिती नाही. मात्र या साच्याच्या शीर्षकाच्या अनुषंगाने प्रश्न असल्यास विद्यमान शीर्षक नेमके आहे, कारण 'पेशवे' हे उत्तरकाळात कुलनाम बनल्याचे दिसते. खेरीज नॅव्हबॉक्स साच्यातील 'शीर्षक' (टायटल) हा पॅरामीटर नेमका असणे आवश्यक असल्यामुळे स्थानांतरण करून नेमके शीर्षक योजणे अधिक सयुक्तिक वाटले.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:४५, १२ मार्च २०११ (UTC)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०११ रोजी ०७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/6sambhajinagar/page/25/", "date_download": "2018-04-23T19:09:48Z", "digest": "sha1:Q54R6TU25KGSHVWMZP747FVM6M44PYJM", "length": 18186, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगर | Saamana (सामना) | पृष्ठ 25", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n४८ तासांत २२ नक्षली ठार, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई\nअसर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा\nमहाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n‘एनएसएल शुगर्स’ कारखान्यावर टांगती तलवार, मालमत्ता विकून पैसे देण्याचे आदेश\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nबलात्कारातील आरोपीला फाशी; निर्णयाआधी काय संशोधन केले\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nदिव्यांग भिकाऱ्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर ४ महिने बलात्कार\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\n‘सेक्स ट्रिप’वर जाणाऱ्या व्यक्तीला ३३० वर्षांचा कारावास\nनग्न बंदूकधाऱ्याचा बेछूट गोळीबार, ४ ठार तर ४ जखमी\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\n– सिनेमा / नाटक\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nशिल्पा शिंदेने पोस्ट केली ‘ती’ लिंक; चाहते झाले नाराज\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nअस्खलित उर्दू उच्चारांसाठी मेघना गुलजारने थोपटली अमृताची पाठ\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\nउन्हाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nदोन आरोपींकडून दूरसंचार निगमच्या ३४ बॅटऱ्या जप्त\n परभणी ताडकळस पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लांडगे हे एका आरोपीचा समन्स बजावण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यावर बेवारस मोटरसायकल दिसली....\nलाच घेताना क्रिडा अधिकाऱ्याला शिपायासह रंगेहाथ पकडले\n बीड बऱ्हाणपूर येथील मावलाई युवा क्रिडा मंडळ आणि व्यायाम शाळा यांच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा पहिला हप्ता खात्यावर टाकण्यासाठी ८० हजाराची...\nलग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार : आरोपीला दहा वर्षाचा कारावास\n परभणी बोरी येथील एका अल्पवयीन मुलीस २०१६ साली लग्नाचे आमिष दाखवुन परभणी, पंढरपुर येथे घेउन जाउन अतिप्रसंग करणाऱ्या पंढरी कचरू पवार (२८,...\nकर्जमाफीचे वास्तव पाहण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या दारी\n परळी वैजनाथ शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केल्या पासून किती शेतकरी प्रत्यक्षात लाभार्थी ठरले आहेत याची अचूक माहिती घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nकासार सिरसी बसस्थानकाची दुरवस्था\n कासार सिरसी येथील बसस्थानकाच्या सुंदर इमारतीस केवळ हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. देशभरात स्वच्छता मोहिम राबवली जात असताना कासार शिरसी येथील बसस्थानकाच्या आवारात...\nपाकिस्तानच्या गोळीबारात परभणीचा सुपुत्र शहीद\n परभणी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीमधील एक जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी...\n किनगाव किनगाव जवळच असलेल्या मौज चिखली येथे अचानक घराला आग लागून तीन लाख पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी...\nहिंगोलीत भर दिवसा शेतकऱ्याचे १ लाख रुपये लुटले\n हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकरी हनुमंतराव बाजीराव ढाले यांची १ लाख रुपयांची रोकड इंडिका कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना मंगळवारी...\nएका क्षणात आमदार झाले खासदार, अधिकाऱ्यांना फुटला घाम\n नांदेड केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 'जिल्हा तेथे पासपोर्ट सेवा' केंद्र या योजनेतंर्गत नांदेड येथे होऊ घातलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन केवळ पत्रिकेतील...\nघरात आणखी एक आमदार आणण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांची धडपड\nउदय जोशी, बीड राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या आमदारकीसाठी काँग्रेसची ताकदही कमी झाली का हा प्रश्न विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य...\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\n‘या’ पाकिस्तानी खेळाडुला हवीय हिंदुस्थानची मदत; केलं भावनिक आवाहन\nक्रिकेट खेळताना बॅट लागल्याने खेळाडूचा मृत्यू\nपंजाबच्या संघातून ‘गेल’ बाहेर, दिल्लीकरांची निराशा\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nपंढरपुरात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\nबीसीसीआयशी खोटं बोलला, शिक्षाही भोगला; आता आयपीएल गाजवतोय\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nआयपीएलला सट्ट्याचे ग्रहण, आठ बुकींना अटक\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\n६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409225056/view", "date_download": "2018-04-23T19:20:11Z", "digest": "sha1:UEBOEWB5TVHIB6S4RWFJ4WK336ZXMS5C", "length": 14073, "nlines": 287, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ३११ ते ३१५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ३११ ते ३१५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ३११ ते ३१५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ३११ ते ३१५\nपद ३११. (चा. सदर.)\nजाणति गुरुपदिंचे अभिलाषी ॥ चिन्मयभुवन-विलासी ॥धृ०॥\nबोल सतेजपणें वदनाचे ॥ जे शर भवकदनाचे ॥१॥\nआवडिं नाम तयाचें गातां ॥ अनामय पद ये हाता ॥२॥\nसंगें भवसंगाप्रति हरिलें ॥ देह विदेह सरलें ॥३॥\nमानस ठेवियले समचरणीं ॥ तव हरपली नभ-धरणी ॥४॥\nनिजसुख सत्य ज्ञानानंत ॥ जेथ रंगले संत ॥५॥\nपद ३१२. (राग कलंगडा)\nयाचि पंथें जातां भय नाहीं रे ॥ निश्वय बोलती चारी साही रे ॥धृ०॥\nसत्कर्म जागरीं देह जागवा रे ॥ देवद्विज-गुरुदास्य वागवा रे ॥१॥\nरामकृष्ण शिव बोला वाचे रे ॥ निंदा अपशब्द त्याग यांचा रे ॥२॥\nमानसीं असार सार शोधा रे ॥ निजानंदें रंगुनि तत्त्व बोधा रे ॥३॥\nतरोनियां तारक तोचि जाहला ॥ कोण मानी मानवी देह त्याला ॥धृ०॥\nपियूषाची न पुरे धनी जैसी ॥ गुरुदास्यीं आवडि जयां तैसी ॥१॥\nविश्रांतिसी आलिया क्षमा शांति ॥ ऐक्य-बोधें सारिली द्दश्य भ्रांति ॥२॥\nस्वसत्तेनें चिद्रुप विश्व पाहे ॥ नित्य पूर्ण एकलेपणें रहे ॥३॥\nत्निविध भेद त्रिविध परिछद ॥ निजांगें हा नातळे जया खेद ॥४॥\nनिजानंदें रंगला सर्व काळीं ॥ मोक्ष पायांचि धुळी धरी भाळीं ॥५॥\nपद ३१४. (चा. सदर.)\nतें मज दिधलें सभाग्य गुरुरायें ॥ त्याचे उतराई होऊं आतां काय ॥धृ०॥\nब्रह्मा विष्णु महेश तिन्ही देव ॥ ते जें देऊं न शकति स्वयमेव ॥१॥\nब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ ॥ संन्याशाचा न पवे जेथें हस्त ॥२॥\nतीर्थाटणें करितां धूम्रपान ॥ नाना साधनें न टके पैं जें स्थान ॥३॥\nवेद श्रुति राहिल्या मौन जेथें ॥ निजानंदीं मीनला रंग तेथें ॥४॥\nपद ३१५. (चा. सदर.)\nमाझे प्राचीन तोडीं देवराया ॥ वेळोंवेळां लागेन तुझिया पायां रे ॥धृ०॥\nतुझे पाय़ीं आवडी माझी मोठी ॥ तोंडभरी सांगेन तुजशीं गोष्टी ॥१॥\nमाझें प्राचीन अनावर पाही ॥ तुला तोडितां वेळ नलगे कांहीं ॥२॥\nदेवराया कांसया रुसलासी ॥ मी तव अनन्य शरण तुझी दासी ॥३॥\nमायबापा वियोग सहावेना ॥ तुजवीणं क्षणभरहि राहावेना ॥४॥\nतुझे पायीं रंगलों कृपा करीं ॥ निजानंद तूं जनक जननी बरी ॥५॥\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5258455632755782993&title=Health%20Camp&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:19:54Z", "digest": "sha1:EBOLFPQPOEPLDITVRAOY3CBHF7Z4O5BD", "length": 7151, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अस्थिरोग निदान शिबिराला प्रतिसाद", "raw_content": "\nअस्थिरोग निदान शिबिराला प्रतिसाद\nसोलापूर : ‘समाजातील गोरगरीब लोकांना शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करणे शक्य होत नाही. म्हणून आम्ही गावात जाऊन शिबिराच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषधोपचारांची व्यवस्था करतो,’ असे पंढरपूर येथील निकम हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत निकम यांनी सांगितले.\nसात जानेवारी रोजी रोपळे बुद्रुक गावात अस्थिरोग निदान आणि तपासणीच्या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दिनकर कदम होते. दिवसभरात सुमारे तीनशे रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले.\nया वेळी व्यासपीठावर स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश कदम, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भोसले, डॉ. हनुमंत खपाले, नितीन कदम, विलास भोसले, योगप्रशिक्षक अरुण भोसले, बाळकृष्ण भाले आदी मान्यवर उपस्थित होते.\nग्रामपंचायत सदस्य नागनाथ माळी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हे शिबिर रोपळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये घेण्यात आले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विश्वंभर कदम यांनी केले.\nTags: SolapurRopale BudrukBone Disease CampHealth Campआरोग्य शिबिरअस्थिरोग शिबिरसोलापूररोपळे बुद्रुकBOI\nसाडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट सोलापुरात भरला जनावरांचा बाजार कृषी विज्ञान केंद्रात महिला दिन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/836", "date_download": "2018-04-23T19:21:00Z", "digest": "sha1:XX5YO7QLDR7ERE6K5FZKCE3JJ6KDLD2R", "length": 56554, "nlines": 185, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चला बोलू या - भाग ३ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचला बोलू या - भाग ३\nभाग १ येथे आहे.\nभाग २ येथे आहे.\nभाग ३ सुरु... आयोजकांनी पुढील मुद्दा मांडला.\nआपणांस भारतातील आपल्या जवळच्या नातेवाईकांची विषेशत आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का त्यांचे सर्व नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो\nया विषयावर विषेश गरमागरमी झाली नाही. आपल्या मुलांनी आजी-आजोबा तसेच इतर नातेवाईकांशी दूरध्वनीवर बोलावे, आपण चर्चेच्या ओघात आपल्या नतेवाईकांची माहिती आपल्या मुलांना द्यावी, भारतात गेल्यावर सर्वांशी भेटावे, मुलांना आपल्या नातेवाईकांच्या मुलांमध्ये मिसळण्यासाठी प्रोत्साहित करावे असे विचार मांडण्यात आले. त्यातला एका आईने त्यांच्या मुलीबद्दलचा किस्सा सांगितला.\nएक तरूण आई: आमची मुलगी भारतात गेल्यावर तिथल्या मुलांशी मराठीतून बोलत होती. ते मात्र तिच्याकडे अमेरिकन म्हणून पाहात होते. ती जेव्हा मराठी बोलू लागली तेव्हा त्यांचा तिला आग्रह होता की तू इंग्रजीतून बोलून दाखव. हिला मात्र ते जरा वेगळे वाटत होते. तेव्हा आपण जरी आपल्या मुलांना साधरण मराठी घरातील मुलांसारखे वाढवत असू तरी आपल्या भारतातल्या नातेवाईकांनी त्यांच्याशी अन्य नातेवाईकांप्रमाणे सामान्य वागायला हवे.\nआणखी एक पालक: दूरध्वणीवरून बोलताना मुलांना येणारा प्रश्न म्हणजे त्यांची बोलण्याची शैली. त्यांचा इंग्रजी शैलीतून मराठी बोलण्याचा प्रयत्न असतो पण तिकडे कोणाला हे काय म्हणतात ते समजत नाही. तेव्हा आमच्या मुलाने आजी आजोबांना त्याचे मराठी समजावे यासाठी शक्य तेवढे मराठीतून बोलण्याचा सराव सुरु केला. म्हणजेच याला त्यांच्याशी बोलणे आवडत होते हे आम्ही पाहिले. जे की आनंददायक होते.\nयानंतर कोणाकडून काही प्रतिसाद येता नाहीत हे पाहून आयोजकांनी पुढील मुद्दा चर्चेला घेतला. (पहिले दोन मुद्दे संपायला नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्याने येथे कात्री मारायची संधी सोडण्यात काय अर्थ असा विचार त्यांनी केला असावा).\nआयोजक : तर मंडळी आता आपल्याला असा मुद्दा चर्चेला घ्यायचाय ज्याच्यावर आपण सहसा चर्चा करत नाही. अजूनही आपल्या मनात या विषयाचा ट्याबू थोड्या फार प्रमाणात असतोच. पण विषय आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या मुलांच्या डेटींगच्या प्रकरणात आपला सहभाग काय मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी शाळेत लैंगिक शिक्षण सुरु झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलावे व कसे वागावे\nपालक १: मला वाटते आपले आपल्या मुलांशी मैत्रीचे, विश्वासाचे संबंध असतील तर हा विषय हाताळताना काही त्रास होत नाही. शिवाय आपण एक पालक म्हणून त्यांच्या जडण घडणीची, संस्कारांची चांगली काळजी घेऊन आपली जबाबदारी चांगली निभवत आला असाल तर त्याचा या काळात खूप फायदा होतो. पण एक सूचना म्हणून मला असे म्हणायचे आहे की आपल्या मनात मुलाची काळजी नसते मात्र मुलीची असते. त्या काळजी पोटी आपण कधीही मुलीला असे म्हणू नये की बाई तू मुलगी आहेस म्हणून रात्री उशीरापर्यंत बाहेर रहात जाऊ नकोस असे सांगितलेत तर ती तुमच्यावर चिडेल कारण येथे मुला मुलीत फरक न करता त्यांना वाढवले जात असल्याने हा केवळ मुलगी म्हणून केलेला भेदभाव तिला सहन होणार नाही.\nडॉक्टर : मुलगा असो वा मुलगी. आपण दोघांनाही डेटींगच्या परिणामांची माहिती वेळोवेळी (स्टेप बाय स्टेप) देत जावी. त्यांचे सगळे मित्र जर डेटिंगला जात असतील तर तुम्ही या देशात त्यांना आडवू शकत नाही. परंतू जर त्यांना तुम्ही व्यवस्थित माहिती दिलेली असेल तर काळजी करायची गरज नाही. मात्र त्यांना ताकीद जरूर द्यावी.\nपालक २: ही ताकीद कशा सवरूपाची असावी\nडॉक्टर : ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण एक चांगली ताकीद म्हणजे... \"हे बघ, तुला काय करायचे ते सदसदविवेक बुद्धिने कर. पण जर त्याचे काही लोण घरापर्यंत आणू नकोस. प्रेग्नन्सी हा विषय जर तू घरी आणलास तर तुला घराचे दार बंद आहेत हे लक्षात ठेव.\" मुलांना अशी ताकिद दिली की ते सुद्धा जपून वागतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पुढे काही प्रश्न उभे राहणार नाहीत.\nआयोजक : पण मुलांना डेटींग बद्दल माहिती कधी द्यावी. म्हणजे कोणत्या वयात\nशिक्षिका (अमेरिकेत वाढलेली): आपल्याला आपली मुले लहान आहेत असे जरी वाटत असले तरी टीव्ही, चित्रपट, मित्र यांच्या माध्यमातून त्यांना खूप काही अगोदरच कळालेले असते. त्यांच्या मनात या विषयाबद्दल कुतुहल जागृत झालेले असते. अशा वेळी त्यांना योग्य ती माहिती देण्यात यावी म्हणून पाचव्या वर्गात त्यांना अगदी मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. जसे की शरीराबद्दल माहिती, मुला-मुलींतले फरक तसेच यापुढे त्यांच्या शरिरात अपेक्षित असलेले बदल वगैरे. सहाव्या वर्षापासून पुढे टप्प्याटप्प्याने सेक्स बद्दल माहिती शिकवली जाते. या शिकवण्याचा उद्देश हा ठेवलेला असतो की मुलांना जसे आपण खातो, पितो, झोपतो, व्यायाम करतो, तसेच सेक्स सुद्धा एक सामान्य बाब आहे हे शिकवणे तसेच त्यांच्या मनात काहीतरी चुकीच्या कल्पना तयार होण्यापासून रोखणे हा असतो.\nपालक: पण ही माहिती स्विकारण्याची मुलांची कितपत तयारी असते त्यांना हे समजते का\nशिक्षिका: या विषयावर माहिती देण्यासाठी विषेश तज्ञांची नेमणुक केलेली असते. ते मुलांना समजेल अशा भाषेत खेळी मेळीने शिकवतात. जवळ जवळ सर्व मुले त्यांच्याशी चर्चेत भाग घेतात. माझ्याच वर्गात एक मितभाषी मुलगी होती. माझ्या वर्गातल्या मुलांसमवेत शिक्षिका म्हणून मला पण त्यांच्या सेशनला जावे लागले. तिचे प्रश्न ऐकून मला तर धक्काच बसला. एखाद्या तरुण व्यक्तीला असावे असे ज्ञान तिला या विषयावर होते हे तिच्या प्रश्नांवरुन लक्षात येते होते.\nमानसोपचार तज्ञ : तुम्ही तुमच्या मुलांशी सतत संभाषण ठेवायला हवं. मूल शाळेत जाऊ लागल्यावर ते दिवसभर काय करतं हे पुम्ही जाणून घेत असता, त्याला काय घडलं ते विचारत असता. यातून तुमच्या मुलाला तुमच्याशी संभाषण ठेवायची सवय लागते. ही सवय बंद होऊ देता कामा नये. मग तुमची मुलं तुमच्याशी सगळे बोलू लागतात. शाळेत काही विषेश शिकवले तर, खेळांविषयी काही माहिती असेल तर, अथवा त्यांनी काही निरिक्षण केले तर ते तुम्हाला सांगत राहतात. तसेच या विषयाचे सुद्धा आहे. तुमची मुले काय प्रश्न विचारत आहेत यावरुन त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज येतो. अर्थात तुम्ही त्यांना बोलतं ठेवायला हवं.\nआयोजक : येथे वाढलेल्या तरुणांपैकी कोणाला काही मांडायचं आहे\nअ.म.त. (अमे. मराठी तरुण) : मला तरुण पालकांना हे सांगायचं आहे की तुम्ही खूप जास्त काळजी करु नका. दे विल बी ऑलराएट. त्यांच्यावर विश्वास ठेवा. माझे आई-बाबा मित्र आहेत. त्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो. आणि मी एकदम मजेत आणि चांगला आहे.\nएक पालक : तुला काय वाटते मुलांची कोणाशी चांगली मैत्री होऊ शकते आईशी का बाबांशी\nअ.म.त. : मला वाटतं पालकांना जन्डर नसतं. ते केवळ आपले पालक असतात. तेव्हा त्यांच्या दोघांशीही तेवढीच चांगली मैत्री असू शकते. आणि हो, पालकांव्यतिरिक्त भावंडे सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे घटक असतात. आम्ही भावडं घरात जरी एकमेकांशी भांडत असू तरी बाहेर मात्र मी माझ्या बहिणीची काळजी घ्यायचो. ती काय करते, तिचे मित्र-मैत्रिणी कोण याची मला सगळी माहिती असायची. त्यामुळे तिला जरी माझी भिती असली तरी एक प्रकारे आधार सुद्धा होता. तसेच शाळा कॉलेजात आम्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेऊ शकलो. आणि आज आम्हा भावंडांचं नातं खूप पक्क आहे.\nआणखी एक पालक : पालकांच्या जन्डर वरुन एक अनुभव आठवला. माझी मुलगी एके दिवशी मला पिरिएडस बद्दल माहिती विचारू लागली. तिला त्या दिवशी त्यांच्या शाळेत यावर शिकवले होते. तेव्हा मी तिला म्हणालो की आईला विचार. तर ती म्हणाली, \"बाबा, मला हे कळतं की तुम्हाला या विषयावर सुद्धा सगळं माहित आहे. आमच्या टीचर पेक्षा तसेच आईपेक्षाही तुम्ही माझ्या प्रश्नांना चांगली उत्तरं देता तेव्हा हे सुद्धा तुम्हीच मला सांगा\". म्हणजेच मुलं पालकांमध्ये भेदभाव करत नाहीत. आपणही त्यांना पालक म्हणून योग्य ते मार्गदर्शन करायला हवं.\nआयोजक : आणखी काही पालकांना विषेश मुद्दे मांडायचेत\nएक पालक : हो. आपण भारतात वाढलेले पालक आत्ता कुठे आपल्या पाल्यांच्या डेटींगबद्दल आपल्या मनाला तयार करत आहोत. पण आपण मुलांच्या डेटिंग मधून निर्माण होणार्‍या समस्या तसेच काही विषिष्ट प्रश्न यांना हाताळण्याची तयारी करत आहोत का तसे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाहीत अशी आपल्या मनाची आपण समजूत घालत बसणार का त्यांना सामोरं जाण्याची तयारी करणार तसे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाहीत अशी आपल्या मनाची आपण समजूत घालत बसणार का त्यांना सामोरं जाण्याची तयारी करणार जसे की अशातच आपल्या सारख्या मराठी घरातील युवा पाल्यांनी त्यांच्या समलिंगी जोडिदाराला घरी बोलावून ओळख करुन दिल्याच्या घटना घडल्या. येथील समाजात हे चालते पण आपल्या सारख्यांना हा धक्का आहे. तर आपण अशा धक्क्यांना सामोरं कसं जावं\nमानसोपचार तज्ञ : एखाद्या व्यक्तीला कोणाबद्दल आकर्षण निर्माण होईल यावर आपण काही बंधने घालू शकत नाही. मात्र आपण आपल्या पाल्याच्या विचारांना इन्फूअन्स करु शकतो. जेणेकरून आपला पाल्य अशी निवड करणार नाही. पण अशी परिस्थिती उद्भवलीच तर उपाय म्हणजे आपण अगोदर आपल्याला सांभाळणे. आपला सामाजिक तसेच मानस शास्त्रीय अभ्यासाचा पाया चांगला मजबूत असेल तर तुम्ही या प्रसंगांना तोंड देताना कोलमडणार नाही.\nआयोजक : पालकांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही या देशात राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या डेटिंबद्दल येणारा मानसिक तनाव भारतात राहिला असता तर आला नसता\nपालक : आम्ही भारतात राहिलो असतो तर पुण्या-मुंबईत असलो असतो. आणि तेथे सुद्धा मुलांच्या डेटींगचे प्रमाण असेच मोठे आहे. फरक येवढाच आहे की तिथे बहुतांशी सगळे चोरी-छुपे चालू असते आणि इथे बरेच वेळा खुलेआम सांगून.\n(बाकी पालकांचेही या विचारला अनुमोदन).\nआयोजक : डेटींग प्रकरणात मुलांना आई वडिलांकडून तसेच आई-वडिलांना मुलांकडून एकमेकांना समजाऊन घेण्याच्या अपेक्षा असतात. या चर्चा सत्रामुळे त्या समजाऊन घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा.\nया कार्यक्रमाच्या संयोजकांना आपण येथे भेट देऊ शकता:\nभास्कर केन्डे [13 Nov 2007 रोजी 23:32 वा.]\nएका मित्रासोबत गप्पा मारताना या चर्चासत्राचा विषय निघाला तेव्हा त्याची प्रतिक्रिया ऐकून मला वाटले की याचे हे प्रश्न त्या चर्चा सत्रात हवे होते. किमाण येथे तरी चर्चा करता यावी म्हणून ते येथे उद्घृत करत आहे.\nअमेरिकेत लैंगिक शिक्षण पाचवी-सहावीपसूनच सुरु होते तर आपल्याकडे ते अभ्यासक्रमात नसतेच. या विषयावर आमच्या या मित्राचे म्हणने असे की लैंगिक शिक्षण दिल्याने मुलांचा सेक्स करुन बघण्याचा कल जास्त वाढतो. त्याचे परिणाम म्हणूनच अमेरिकेत सर्वांत कमी वयात होणार्‍या सेक्सचे प्रमाण खूप जास्त आहे. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ते येवढे नाही. तेव्हा आपल्याकडे हे असले काही करण्याची गरज नाही.\nमग मी विचारले की मग मुलांना योग्य-आयोग्याची माहिती कशी मिळणार. तर यांचे म्हणने असे की, \"जशी आपल्याला मिळाली तशी. मित्र आहेत ना.\"\nमी म्हटले की बाबा रे मित्र किंवा सडक छाप एखाद्या पुस्तकातून मिळणारी माहिती योग्य असेल कशावरुन. आपल्या मुलांना योग्य आहे ते चांगल्या भाषेत आई-वडिलचा सांगू शकणार नाहीत का\nत्यावर त्याचे म्हणने असे, \"आपल्या मुलांसोबत बोलायला जगात जे हजारो चांगले ज्ञानाचे विषय आहेत ते संपलेत का या पाश्चात्य लोकांना खाणे-पिणे आणि ऐय्याशी करणे याशिवाय काही सुचत नाही म्हणून असे विषय मुलांना शिकवतात.\"\nमला उपक्रमिंचे अभिप्राय वाचायला आवडतील.\nनक्की आकडा आठवत नाही पण मुंबई आणि दिल्ली येथील साधारण ३०% हून अधिक कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांनी सेक्स मधे भाग घेतला सतो अथवा प्रयत्न केला असतो असं एका मान्यताप्राप्त मासिकात (इंडिया टुडे बहुतेक) वाचल्याचं आठवतं आहे. अर्थात हे प्रमाण केवळ तसं कबूल करणार्‍यांचं आहे हे लक्षात घेता \"पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ते येवढे नाही.\" यातील फोलपणा ध्यानी यावा (टक्केवारी व मासिकाचं नाव केवळ स्मरणशक्तीवर. चुभुदेघे)\nनक्की आकडा आठवत नाही पण मुंबई आणि दिल्ली येथील साधारण ३०% हून अधिक कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांनी सेक्स मधे भाग घेतला सतो अथवा प्रयत्न केला असतो असं एका मान्यताप्राप्त मासिकात (इंडिया टुडे बहुतेक) वाचल्याचं आठवतं आहे.\nमीही हे हल्लीच म्हणजे गेल्या आठवड्यात कोणत्याशा मराठी वृत्तपत्रातच वाचले. म.टा, लोकसत्ता किंवा सकाळच असणार. त्यात ६ तील १ विद्यार्थी सेक्समध्ये भाग घेतो असे होते. यांत मला तथ्य वाटते.\n'किंवा प्रयत्न केला जातो' सारख्या मोघम वाक्यरचनांमुळे त्यापुढील आकडेवारीला गौणत्व येते असे वाटते. इंडिया टुडे सारखी नियतकालिके अशाच शब्दांच्या आधारे विस्फोटक विधाने करतात असे वाटते.\n(अवांतरः ३०% म्हणजे, ६० (प्रत्येक किंवा कुठल्याही) च्या वर्गात १८, ज्यावर्गात जितके कमी, तितकेच दुसर्‍या वर्गात अधिक.)\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\nभास्कर केन्डे [14 Nov 2007 रोजी 16:50 वा.]\nयोगायोगाने आजच्या लोकमत मध्येच हे काही आकडे मिळाले. येथे ती बातमीच पूर्णपणे चिटकवत आहे...\nमला जमत नाहीये. काहीतरी गडबड आहे... जेपेग इमेज येथे कशी चिटकवायची यावर कोणी मदत कराल का\nही गायत्री पाठक यांनी दिलेली बातमी \"प्रगत राज्यांतील वीस टक्के मुले पडतात शोषणाला बळी\" या मथळ्याखाली १४-११-२००७ च्या इ-मुखपृष्ठावरील आहे.\nआपल्या मित्राचे पुणे-मुंबई किंवा एकूणच भारताबद्दल गैरसमज दिसतात. वर उल्लेख केलेली बातमी मीही वाचली होती. नक्की आकडेवारी साशंक असली तरणापल्याकडे असे होत नाही हे म्हणणे जरा भाबडेपणाचे वाटते.\nमेग मिकर यांचे पुस्तक\nभास्कर केन्डे [13 Nov 2007 रोजी 23:42 वा.]\nयोगायोगाने या कार्यक्रमा नंतर काही दिवसातच एका अमेरिकन संस्थेने भेट म्हणून मला एक पुस्तक दिले. मेग मिकर नावाच्या एका डॉक्टरने तिच्या अनुभवांवर तसेच सामाजिक संशोधनावर अधारित असलेल्या स्ट्राँग फादर्स, स्ट्राँग डॉटर्स या पुस्तकात वरील चर्चासत्रांत चर्चिलेल्या जवळपास सगळ्याच विषयांवर सखोल खल केला आहे. हे पुस्तक अमेझॉनवर येथे आहे.\nबाकी काय मते ती नंतर देते - पण खालील सल्ला पटला नाही.\nडॉक्टर : ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण एक चांगली ताकीद म्हणजे... \"हे बघ, तुला काय करायचे ते सदसदविवेक बुद्धिने कर. पण जर त्याचे काही लोण घरापर्यंत आणू नकोस. प्रेग्नन्सी हा विषय जर तू घरी आणलास तर तुला घराचे दार बंद आहेत हे लक्षात ठेव.\" मुलांना अशी ताकिद दिली की ते सुद्धा जपून वागतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पुढे काही प्रश्न उभे राहणार नाहीत.\nप्रेग्नन्सी हा विषय जर तू घरी आणलास तर तुला घराचे दार बंद आहेत हे लक्षात ठेव.\"\nमलाही हे फारसे पटले नाही. विशेषतः असे म्हणणारे मुलींचे पालक असावेत का काय असेही वाटून गेले. अर्थात, तसंच असेल हे सांगता येत नाही. हे सांगण्यापेक्षा अडनिड्या वयांत मुलं झाली किंवा लहानमुलांनाच (१५-१६ वर्षांची पोरं लहानच असतात माझ्यामते) मुलं झाली की जबाबदार्‍या, अडचणी, निराशा या सर्वांचा सामना करावा लागतो हे मुलांना पटवून/ दाखवून (टिव्हीवर असे कार्यक्रम येतात) द्यावे. संबंध प्रेग्नन्सीपर्यंत जातीलच असे नाही परंतु अनेकजणांबरोबर डेटिंग करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठीही वाईट ठरू शकते. 'हार्टब्रेक्स' या मुलांसाठी अतिशय निराशाजनक ठरू शकतात. पालकांचे कर्तव्य आहे की त्यांना दारे बंद करण्यापेक्षा आपल्या पंखांखाली घेऊन बर्‍यावाईटाची जाणीव देऊन त्यांना सुधारण्याचा/ मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करणे.\nटिनएजर्स कितीही सांगितले तरी करायचे ते करतात असा ९९% पालकांचा अनुभव असतो. त्यांना दटावून घाबरवून ठेवल्याने ते या गोष्टी चोरून करतात किंवा लपवून ठेवतात. ज्यावेळेस त्या बाहेर पडतात तेव्हा बरेचदा उशीर झालेला असतो. येथे केवळ डेटींग नाही तर वाममार्गाला लागणार्‍या मुलांविषयीही हेच सांगेन, ड्रग्ज, चोर्‍या इ. करणार्‍या मुलांनाही पालकांनी समजून त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे. घराचे दार बंद केल्याने सुधारणा होण्यापेक्षा बिघाड अधिक होतो.\nमला वाटतं, डेटींग हा काही वाईट प्रकार नव्हे. (थोडक्यात सांगायचं तर हा प्रकार मला स्वतःला आवडेल/ आवडतो[ इतरांसह जाण्याचे वय आणि लायसन्स गेले तरी हक्काच्या नवर्‍यासह आताही आणि अद्यापही मुलगी घरात नसताना किंवा इतरत्र असताना [तिला कटवून] डेटींग करायला आवडतं - ह. घ्या] तर त्या वयांतील मुलांना त्याची किती क्रेझ असेल) अर्थात, मुलांना कल्पना असावी की आपण काय करतो याकडे पालकांचे लक्ष आहे आणि पालकांनाही कल्पना असावी की आपण पाल्याला किती आणि कशी सूट देऊ शकतो. मुलांवर विश्वास दाखवणे हे ही अत्यंत महत्त्वाचे असते. करड्या शिस्तीतील मुले बरेचदा आततायी निर्णय घेताना दिसतात. त्यापेक्षा त्यांना बर्‍यावाईटाची जाणीव अगदी लहानपणापासून करून द्यावी.\nघरातलं सांगायचं झालं तर मी टिव्हीवर येणार्‍या कार्यक्रमातूनही कधीतरी उपदेशाचे डोस पोरीला पाजते. त्यामुळे आपल्या मम्माला हे आवडतं आणि हे पसंत नाही याची जाणीव तिला सध्यातरी आहे.\nभास्कर केन्डे [14 Nov 2007 रोजी 16:57 वा.]\nचित्रा ताई तसेच प्रियाली ताई,\nमला वाटते सारांशात्मक माहिती देताना या मुद्यात महत्वाची असणारी पार्श्वभूमी न दिल्याने डॉक्टरांचे म्हणने जरा कडक वाटत आहे. खरे तर प्रत्यक्ष चर्चा सत्रामध्ये डॉक्टरांनी प्रियाली ताई म्हणतात त्याप्रमाणे मुलांना समजाऊन सांगणे, \"आपल्या पंखांखाली घेऊन बर्‍यावाईटाची जाणीव देऊन त्यांना सुधारण्याचा/ मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करणे\", यावर उहापोह करुनच डॉक्टर साहेबांनी वरील विधान केले होते. माझ्याकडून व्यवस्थित विश्लेषण झाले नाही या बद्दल क्षमस्व.\nहा तर प्रत्येक पालकाचा प्रश्न\nहे विषयांतर आहे की नाही ते तुम्ही ठरवा पण या बाबतीत मला आपल्यासारखेच अमेरिकन पालकही काळजीत दिसले. माझ्या ऑफिसमधील एक सहकारी (जो अमेरिकन आहे) तो आपल्या टिन एजर मुलीवर लपून पहारा देतो. त्याला तीची फार काळजी वाटते. एकदा-दोनदा त्याने तिला एका मुलाबरोबर थोडी जवळीक करताना पाहिले तर् मुलीच्या नकळत त्याने त्या मुलाला असा काही दम भरला की तो मुलगा त्या मुलीच्या जवळही गेला नाही. (इति तोच... शहानिशा कोण करायला जाईल :) )\nकाही पालक तर प्रायवेट डिटेक्टिव ठेवून असतात असंही त्याने मला सांगितलं. खरं खोटं देव जाणे.\nहे मुलांवर अशी पाळत ठेवणं मला तरी चुक वाटतं. पण् सांगायचा मुद्दा हा की हा प्रश्न केवळ इथे स्थायिक झालेल्या भरतीयांपुरता मर्यादित नसून कोणत्याही पालकांना आपल्या पाल्याबद्दल वाटणारा आहे.\nआजकाल (प्रगत देशात) भारतीय पालक आपला मुलगा, एखाद्या मुलीशी किंवा आपली मुलगी एखाद्या मुलाशी जवळीक करताना दिसला/दिसली की सर्वप्रथम एकमेकांना \"Hi 5\" देतात आपलं पाल्य \"नॉर्मल\" आहे ही पहीली काळजी मिटते आपलं पाल्य \"नॉर्मल\" आहे ही पहीली काळजी मिटते\nमग ती नेहमीची काळजी आहेच\nलोकांना मुलगा का हवा असतो \"पाय घसरायची\" रिस्क नाही ना...\n\"मुलीने सून\" व \"मुलाने जावई\" आणायचे दिवस आजूबाजूला दिसत असतांना\nआपले मुल नॉर्मल आहे याचा कोणत्याही नॉमल आईवडिलांना आनंद होईलच\nमला तरी होईलच बॉ\nअसो, यावर मागे एक अतिशय सुंदर फ्रेंच चित्रपट पाहिला होता... नाव लक्षात नाही पण कथा आहे.\nएक आई आपली तरूण मुले/मुली 'अशी' का आहेत याचा विचार करते. स्वतःत काय कमी आहे जे मी माझ्या मुलांना दिले नाही असा विचार करते... खुप ताणतणावनंतर हा विषयच ती सोडून देते व आपल्या तिसर्‍या नॉर्मल मुलीच्या आयुष्याकडे वळते. तेला १० वर्षांची मुलगी असते. आपल्या १० वर्षांच्या नातीला हे संबंध सांगतांना ती कोलमडून जाते... तीने ते सगळे पाहू नये म्हणून खुप धडपड करते. पण त् शक्य होत नाही... वतुर नात सहजपणे हे मान्य करून् तीला चाट पाडते. ते सहजतेने घेणेही तीला पटत नाही. हे नॉर्मल नाही हे सांगण्यासाठी तीची तडफड होते. त्यसाठे चर्च मध्ये पाठवण्याचा उपाय वगैरे ती करते... पणत्याचा काही उपयोग होत नाही\nतीचे हे आपलीच मुले 'असे असणे' तीला खुपतच राहते.\nपण शेवटी 'मुलाचा जावई' व 'मुलीची सून' हळूहळू कुठे तरी मान्य करते... ते कुटुंबाच्या ख्रिस्मस पार्टीत धुसफुसत का होईना पण 'या' पार्टनर्स ना प्रवेश मिळतो यातून दिसते.\nकोणतेही प्रश्न न सोडवता जुन्या पीढीची घालमेल दाखवणारा अतिशय सुंदर चित्रपट होता...\nस्तुत्य उपक्रम, जिव्हाळ्याचा विषय\nमुलामुलींचे सेक्स/डेटिंग या विषयावर माझे अनेक नातेवाईक विचार करताना, काळजी करताना दिसतात.\nआपली मुले आपल्यापेक्षा खूप वेगळ्या संस्कृतीत वाढलेली आहेत हे लक्षात येते, आणि आपले त्या वयातले अनुभव मार्गदर्शन करण्यास कमी पडतात. तुमच्या तिथे अनेक लोकांनी मन मोकळे करून मते दिलीत ते वाचून बरे वाटते. तुम्ही ती आगत्याने आमच्याकडे पोचवत आहात, त्याबाबत धन्यवाद.\nप्रकाश घाटपांडे [14 Nov 2007 रोजी 13:18 वा.]\nमुलामुलींचे सेक्स/डेटिंग या विषयावर माझे अनेक नातेवाईक विचार करताना, काळजी करताना दिसतात\nत्या भीतीतून डेटिंगच्या वयात मुल आली कि काही पालक भारतात परत येतात. असे माझे निरिक्षण आहे.\nभास्कर केन्डे [14 Nov 2007 रोजी 17:22 वा.]\nमाझे सुद्धा हेच निरिक्षण आहे. काही पालक या भितिपोटी भारतात पळून जातात. पण केवळ या भितीपोटी जाणे योग्य आहे का पळून गेल्याने प्रश्न संपतात का असा मला प्रश्न पडतो.\nवरील प्रतिसादांत येऊन गेले आहेच पण मुलांना दमदाटी करणे हे नुसतेच काउंटरप्रॉडक्टीव्ह नाही तर एकूणच अयोग्य आहे. लहान मुलांना झोपत नाही म्हणून भिती दाखवणं आणि वयात आलेल्या मुलांना (घरात वेळेवर येऊन) झोपत नाही म्हणून दम देणे यात फरक आहे. संस्कृतमधे एक श्लोक आहे. ज्याचा अर्थ इतकाच की लहानपणी दमदाटी करावी लागली तरी वयात आलेली मुलांना मित्र/मैत्रीणीसारखे वागवावे. याचा वर्तमानात असा अर्थ लावू नये की आईने अथवा बापाने पण डेटींगला जावे आणि आपले अनुभव मैत्रीपुर्‍ण भाषेत मुलांशी शेअर करावेत\nपण एक गोष्ट नक्की की काव्य-शास्त्र-विनोद या सर्वांवर मुलांशी सहज संवाद असावेत. तसेच अजून एक महत्वाचे म्हणजे, मुलांना याची जाणिव असणे कि घरात आई-वडीलांचे पण एकमेकांशी संवाद आहेत ते. या एका गोष्टीने बराच फरक एक कुटूंब म्हणून पडू शकतो.\nदमदाटी नव्हे योग्य धाक\nभास्कर केन्डे [14 Nov 2007 रोजी 17:20 वा.]\nमला वाटते माझ्या अपूर्ण लेखनाने तुम्हा सर्वांचा या चर्चासत्रातील एका मुद्याबद्दल गैरसमज झालेला आहे. चित्रा यांच्या प्रतिसादात मी यावर थोडा उजेड टाकायचा प्रयत्न केला आहे.\nएकंदरीत चर्चासत्रात सर्वच पालकांनी \"मुलांशी सुसंवाद\" यावर आपापले विचार/अनुभव सांगितले. डॉक्टरांनी मात्र या मुद्यांच्या जोडीला हे सुद्धा सांगितले की केवळ मुले म्हणतात याला माना डोलवने व त्यांच्याशी सुसंवाद साधन्याच्या धडपडीत स्वतःचे पोस्चर गमावून बसने याला अर्थ नाही. मुलांना योग्य धाक असावा. जसा की कायद्याचा धाक असल्याने साधारणपणे लोक बेकायदा वागत नाहीत. त्याप्रमाणेच घराचे सुद्धा कायदे (नियम) असावेत व ते पाळण्यासाठी कुटुंब प्रमुखाचा धाक असावा.\nया विषयावर मी वाचत असलेल्या उपरोल्लेखित मेग मिकर यांच्या पुस्तकातला एक किस्सा देत आहे.\nलेखिका तिच्या जोडीदाराला (बॉयफ्रेंडला) आई-वडीलांची ओळख करुन द्यायला घरी घेऊन येते. तिचे वडील तिच्याशी नेहमी खूप प्रेमाने वागणारे असतात मात्र या मुलासोबत त्यांचे वागणे तिला आनवश्यक कडक वाटते. तसेच ते त्याला भिंतीवर लटकवलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यांची शीरे ही त्यांनी स्वतः शिकार करुन आणलेली आहेत व त्यांचा निशाना आजूनही तेवढाच चांगला आहे हे नमूद करावे अशा भावात सांगतात. नंतर लेखिका मध्यरात्रीच्या आत घरी यायचा शब्द देऊन त्या मित्रासोबत बाहेर जाते. रात्री एक वाजता ती तिच्या मित्रासोबत बसलेली असते त्या भोजनालयात भोंग्यावरुन तिच्या नावाची घोषणा होते की तिचे वडील घरी वाट पाहत आहेत. ते दोघे घाईघाईने घरी जातात. त्याला बाथरुमला जायचे असते परंतू वडील दाराबाहेर वाट पाहात असतात. त्यांच्या रागाचा पारा पाहून तिचा तो मित्र बाथरुमला सुद्धा घरात येत नाही. अर्थातच या नाट्या नंतर तिला आपल्या वडीलांचा राग यायला लागतो. मात्र पुढे तो मित्र लफंगा आहे व अनेक मुलींसोबत त्याचे गुटर्गू चाललेले आहे हे तिच्या लक्षात येते. मात्र तिच्या वडीलांनी याचा अगोदरच अंदाज बांघलेला असतो व ते तिला या क्षणी कसे मदत करतात हे वाचण्यासारखे आहे.\nभास्कर केन्डे [20 Nov 2007 रोजी 16:30 वा.]\nऋषिकेश, प्रियालीताई, तो, राजेंद्रपंत, चित्राताई, सहजराव, मित्रवर्य गुंडोपंत, श्री. धनंजय व श्री. विकास, घाटपांडे साहेब, अजानुकर्ण, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, जेसन बोर्न, वासुदेव, मुक्तसुनीत, सर्किटराव व प्रदिपशेट,\nया लेखमालिकेला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन लिहिण्याबद्दलचा माझा उत्साह वाढवला आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/fresh-inquiry-against-ashramshala-crime-19476", "date_download": "2018-04-23T19:27:32Z", "digest": "sha1:XETP4QOCBSXRYN33PEZ55DZP4VPAV5JQ", "length": 13435, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "fresh inquiry against ashramshala crime आश्रमशाळांमधील अत्याचारांची नव्याने चौकशी - विष्णू सवरा | eSakal", "raw_content": "\nआश्रमशाळांमधील अत्याचारांची नव्याने चौकशी - विष्णू सवरा\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nनागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली.\nनागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली.\nया संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. सवरा सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निर्मला गावित, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड यांनी आदिवासी विकासमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आश्रमशाळांमधील विद्यार्थिनीने व पालकांनी अत्याचाराच्या विरोधात उपोषण केले आहे, हे खरे आहे काय, असा प्रश्‍न विरोधकांनी केला. यावर सवरा यांनी उपोषण झालेच नसल्याचा दावा केला. विरोधकांनी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिल्यानंतर सवरा यांनी नव्याने चौकशी करण्याचे आश्‍वासन सदस्यांना दिले.\nईबीसी सवलतीची रक्कम महाविद्यालयांना भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.\nपुणे विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी ईबीसी सवलतीपासून वंचित असल्याबद्दल मेधा कुलकर्णी (कोथरूड) यांनी प्रश्‍न विचारला होता. काही खासगी महाविद्यालयांना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ईबीसी सवलत लागू केली आहे. ईबीसी सवलतीची रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देत नसल्याचे भाजपर्ले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. यावर विनोद तावडे यांनी ईबीसी सवलतीची रक्कम भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क भरणेही कठीण असून, त्यांच्यासाठी सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना राजेश टोपे यांनी केली.\n‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार\nसातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2012/01/13/%E0%A4%8A%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T19:10:53Z", "digest": "sha1:HYOIIVSYI24X2N4IMBXKJUMPNCI6ZCMO", "length": 29850, "nlines": 496, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "ऊब सूर्याची सूर्योपासना | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nसूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.\nसंपूर्ण विश्‍वाला आपल्या प्रकाशाने व तेजाने उजळवून टाकणाऱ्या सूर्याला सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भारतीयांनी तर सूर्योपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना मानली आहे. ऊर्जेचा मूळ स्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साहाय्यानेच अन्नधान्याची निर्मिती होऊ शकते आणि यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. पाणी असो, गवत असो, भाज्या, फळे, धान्य, मांस असे काहीही असो, ते शरीरात स्वीकारले जाण्यासाठी, शरीराकडून पचले जाण्यासाठी आणि त्यापासून शरीरावश्‍यक ऊर्जा, शक्‍ती तयार होण्यासाठी एक विशिष्ट संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतील प्रमुख घटक म्हणजे जाठराग्नी हा सूर्याचे प्रतीकरूप असतो.\nसूर्य संपूर्ण विश्‍वाला ऊब देतो, तसाच जाठराग्नी शरीराला आतून ऊब देत असतो. ऊर्जा, उत्साह, शक्‍ती, सृजनता, सकारात्मकता वगैरे सर्व गोष्टींचे प्रकाशाशी अतूट नाते असते. आयुर्वेदातही अग्नीची कार्ये सांगताना या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. म्हणूनच सूर्योपासना व अग्नीचे रक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे याप्रकारे सांगता येतात.\n– सूर्यकिरण हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असतात. त्यामुळे उगवत्या सूर्यासमोर सूर्यनमस्कार घालण्याने हाडे मजबूत होतात, एकंदर व्यायामाच्या पद्धतीमुळे मांसपेशी घट्ट व स्थिर व्हायला मदत मिळते.\n– सूर्यनमस्कारातील विविध आसने अशा प्रकारची आहेत, की त्यामुळे शरीरातील बहुतेक सर्व मोठ्या सांध्यांची हालचाल होते व त्यातूनच एकंदर लवचिकता कायम राहण्यास मदत मिळते.\n– सूर्यनमस्कारामुळे एकंदर शरीरठेवण नीट राहायला मदत मिळते, दंड मजबूत होतात, पोटावरील अतिरिक्‍त मेद कमी होतो. शिवाय सूर्यनमस्कार एका विशिष्ट गतीने, विशिष्ट क्रमाने करावयाचा असल्याने एकंदर दैनंदिन हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यास मदत मिळते, शारीरिक हावभावांमध्ये लालित्य येते.\n– सूर्य म्हणजे ऊर्जेचे भांडार. म्हणूनच साक्षात ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्याची उपासना केली की शक्‍ती आपोआपच मिळते, उत्साह, स्फूर्तीचा अनुभव घेता येतो.\n– डोळ्यांचे आरोग्य सूर्याशी संबंधित असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. नियमित सूर्यनमस्कार दृष्टीसाठी हितकर होत.\n– सूर्यनमस्कार करताना श्‍वासाची लय आपसूकच सांभाळली जाते, त्यालाच जर मंत्रांची जोड दिली तर प्राणनियमन व मंत्रोच्चारण यांचा समन्वय साधला जाऊन मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.\n– विशेषतः एकाग्रता साधण्यासाठी, निर्णयक्षमता वाढविण्यासाठी सूर्योपासना उपयोगी पडताना दिसते.\nकिमान बारा सूर्यनमस्कार नियमित घालायचे असतात, मात्र प्रत्येकाच्या शक्‍तीनुसार, स्टॅमिन्यानुसार ही संख्या बदलू शकते, सहसा असेही दिसते, की नियमितता ठेवली की हळूहळू स्टॅमिना वाढून 12,24, ….108 असे चढत्या क्रमाने सूर्यनमस्कार घालता येतात.\nत्र पाठीचा त्रास असणाऱ्यांना, खाली वाकणे शक्‍य नसणाऱ्यांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत. हृद्रोग किंवा तत्सम गंभीर आजार असणाऱ्यांनाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार करावेत. अशा व्यक्‍तींना सूर्यनमस्कारातील आसने स्वतंत्ररीत्या व सोपी करून करण्याचा अधिक चांगला उपयोग होताना दिसतो.\nसूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव कमी होत असतो. म्हणून प्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते, तेव्हा सूर्याची उपासना आवर्जून केली जाते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे. पारंपरिक रिवाजानुसार तीळ फक्‍त खाण्यासाठीच वापरायचे नसून तीळ-मिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तिळाचे दान करणे वगैरे मार्गांनीही उपयोगात आणले जातात.\nतीळ-गूळ खाण्याने अग्नीची ताकद वाढली की ऊब मिळते. ऊब हा शब्द प्रेम, आपुलकी यांना समानार्थी वापरला जातो. ऊब हवीहवीशी वाटते तसेच प्रेम, आपुलकी, मैत्रीभावही हवेहवेसे वाटणारे असतात. म्हणूनच “”तिळगूळ घ्या गोड बोला” असे म्हणण्याची, सर्वांच्या प्रती असणारा मैत्रीभाव गोड बोलून दाखवण्याची आणि ऊब देणारा तिळगूळ वाटण्याची पद्धत पडली असावी.\nसूर्योपासना करण्याचे अजून एक उत्तम साधन म्हणजे आकाशध्यान. संक्रांतीच्या निमित्ताने आकाशात पतंग उडवण्याची परंपराही अनेक ठिकाणी असते. यामुळे सूर्यस्नानही होते, एकाग्रता, अचूकता वाढण्यास मदत मिळते.\nसूर्योपासना ही डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. सूर्याचा आणि डोळ्यांचा संबंध सुचवणारी एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे. जनकराजाने एकदा यज्ञात प्राण्यांचा बळी दिला. पण निरपराध प्राण्यांवर झालेला अन्याय पाहून भगवान विष्णू राजावर रागावले व त्यांनी शाप दिल्याने जनकाची दृष्टी गेली.\nचूक लक्षात आल्यावर जनकाने प्रायश्‍चित्त म्हणून कठोर तपस्या केली. तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवांनी जनकाला पुन्हा दृष्टी दिली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. दृष्टी तेजस्वरूप असते असे आयुर्वेदातही सांगितलेले आहे. डोळ्यातील अग्नितत्त्व मंदावू नये म्हणून अंजनासारखे उपचार सुचवलेले आहेत. सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे असाही आयुर्वेदात उल्लेख आहे.\nसूर्योपासनेला गर्भसंस्कारातही महत्त्वाचे स्थान आहे. गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भवती स्त्रीने उगवत्या सूर्याची पूजा करण्यास सांगितले आहे.\nगर्भवती स्त्रीने उदय होणाऱ्या सूर्याची गंध, धूप, नैवेद्य तसेच जप करून पूजा करावी. गर्भवतीने अस्त होणाऱ्या सूर्याकडे पाहू नये असेही पुढे काश्‍यपाचार्य सांगतात.\nसूर्योपासना हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग आहे. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करणे, सूर्यनमस्कार घालणे, सौरसूक्‍त वगैरे वेदमंत्रांचे श्रवण-पठण करणे असे सूर्योपासनेचे अनेक पैलू असून त्यांचा उद्देश आरोग्यरक्षण, ऊर्जासंवर्धन, उत्साह-स्फूर्तीवर्धन हाच आहे. संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरुवात केली तर आपल्यालाही हे लाभ निश्‍चित मिळतील.\nfrom → तिळगूळ, मकरसंक्रांत, संक्रांती, सूर्यनमस्कार, सूर्योपासना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://in.godaddy.com/mr", "date_download": "2018-04-23T18:51:16Z", "digest": "sha1:36YFXWOIMJ2652J2QFEADRDVSKR6T7M4", "length": 21719, "nlines": 335, "source_domain": "in.godaddy.com", "title": "डोमेन नावे | जगातील सर्वात मोठा डोमेन नाव नोंदणीकर्ता - GoDaddy IN", "raw_content": "\nसकाळी 10 ते संध्याकाळी 07 पर्यंत040-67607600\nफोन क्रमांक आणि तास\nआमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा\n आता साइन इन करा.\nGoDaddy वर नवीन आहात आज प्रारंभ करण्यासाठी एक खाते तयार करा.\nमाझे खाते तयार करा\nवेबसाइट निर्माता व्यवस्थापित करा\nSSL प्रमाणपत्रांचे व्यवस्थापन करा\nOffice 365 ईमेल लॉगइन\nडोमेन नावाशिवाय आपल्याकडे वेबसाइट असू शकत नाही. जसा रस्त्याचा पत्ता आपण कुठे राहता हे लोकांना सांगतो तसेच डोमेनमुळे ग्राहक थेट आपल्या वेबसाइटवर जाउन पोचतात. आपल्याला आवडेल असे शोधायला आम्ही आपल्यास मदत करू.\nमोठ्या प्रमाणात डोमेन शोध\nनवीन डोमेन विस्तारणा - नवीन\nवैयक्तिक डोमेन - नवीन\nकोणत्याही आधुनिक व्यवसायासाठी वेबसाइट महत्वाची असते. जरी आपण स्थानिक पातळीवर किंवा एकमेकांना तोंडी सांगून विक्री करत असलात, तरीही आपले ग्राहक आपल्याला वेबवर शोधत आहेत - जरी ते केवळ तुमचे तास बघत असले तरी. इथे आपल्याला जे हवे आहे ते मिळेल\nवेबसाइट निर्माता - मोफत वापरून पहा\nWordPress वेबसाईट्स - विक्रीसाठी\nहोस्टिंगमुळे तुमची साइट वेबवर दिसते. आम्ही प्रत्येक गरजेसाठी जलद, विश्वसनीय योजना प्रस्तावित करतो - एका मूलभूत ब्लॉगपासून उच्च-सक्षम साइटपर्यंत. डिझायनर डेव्हलपर आम्ही तुम्हालाही जमेस धरले आहे.\nवेब होस्टिंग - विक्रीसाठी\nव्यवसाय होस्टिंग - नवीन\nतुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, तुम्ही ग्राहकांना वायरस, हॅकर्स आणि त्यांची ओळख चोरणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण कराल यावर त्यांचा विश्वास असणे आवश्यक आहे. तुमची वेबसाइट सुरक्षित, तुमच्या अभ्यागतांना संरक्षित आणि तुमच्या व्यवसायाची प्रगती सुरू ठेवण्यासाठी आमच्या सुरक्षा उत्पादनांवर विश्वास ठेवा.\nSSL प्रमाणपत्रे - विक्रीसाठी\nविस्तारित प्रमाणीकरण SSL प्रमाणपत्रे\nसंस्थात्मक वैधता SSL प्रमाणपत्रे\nवेबसाइट बॅकअप - नवीन\nएक्सप्रेस मालवेअर काढणे - हॅक केलेल्या साइट्स सुधारा\nचांगली उत्पादनांचा शोध कोठे घ्यायचा हेच जर ग्राहकांना माहिती नसेल तरीदेखील त्यांची विक्री होत नाही. अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा तुमच्या साइटवर भेट देण्यासाठी व्यवसायासाठी योग्य अशा प्रचारात्मक साधनांद्वारे त्याकडे लक्ष द्या.\nजरी आपण आपल्या गॅरेजमधून आपला व्यवसाय करत असाल तरी Microsoft® द्वारे प्रायोजित व्यावसायिक ईमेलसमवेत एका जागतिक दर्जाच्या व्यवसायाप्रमाणे शोभून दिसाल.\nव्यावसायिक ईमेल - विक्रीसाठी\nतुमची वेबसाइट होस्‍ट करा — कुठल्‍याही अडथळ्यांशीवाय.\nतुमची साइट उत्तम कार्यप्रदर्शनासह सुरु ठेवा सुरक्षितता आणि टेक्नॉलॉजी समर्थन.\nवार्षीक प्लॅनसोबत मोफत डोमेन आणि बिझनेस ईमेल\nतुमची वेबसाइट होस्‍ट करा — कुठल्‍याही अडथळ्यांशीवाय.\nतुमची साइट उत्तम कार्यप्रदर्शनासह सुरु ठेवा सुरक्षितता आणि टेक्नॉलॉजी समर्थन.\nवार्षीक प्लॅनसोबत मोफत डोमेन आणि बिझनेस ईमेल\nतुमची वेबसाइट होस्‍ट करा — कुठल्‍याही अडथळ्यांशीवाय.\nतुमची साइट उत्तम कार्यप्रदर्शनासह सुरु ठेवा सुरक्षितता आणि टेक्नॉलॉजी समर्थन.\nवार्षीक प्लॅनसोबत मोफत डोमेन आणि बिझनेस ईमेल\nसर्व व्यवहारांमधील उत्तम व्यवहार.\nडोमेन + सुसंगत ईमेल = ₹ 79.00/महिना\nसर्व व्यवहारांमधील उत्तम व्यवहार.\nडोमेन + सुसंगत ईमेल = ₹ 79.00/महिना\nसर्व व्यवहारांमधील उत्तम व्यवहार.\nडोमेन + सुसंगत ईमेल = ₹ 79.00/महिना\nइंटरनेटला तुमच्यासाठी काम करू द्या.\n14 दिवसांसाठी आमचा वेबसाइट निर्माता वापरून पहा.\nकोणतेही क्रेडिट कार्ड आवश्यक नाही.\nइंटरनेटला तुमच्यासाठी काम करू द्या.\n14 दिवसांसाठी आमचा वेबसाइट निर्माता वापरून पहा.\nकोणतेही क्रेडिट कार्ड आवश्यक नाही.\nइंटरनेटला तुमच्यासाठी काम करू द्या.\n14 दिवसांसाठी आमचा वेबसाइट निर्माता वापरून पहा.\nकोणतेही क्रेडिट कार्ड आवश्यक नाही.\n.com डोमेन्सवर बचत करा.\n2- वर्ष खरेदीच्या दरम्यान आता ₹ 149.00* /पहिले वर्ष.\nआम्ही WordPress सोपे आणि सुरक्षित करतो.\nपूर्व-निर्मित वेबसाइट्सद्वारे त्वरित ऑनलाइन येऊन विनामूल्य डोमेन देखील मिळवा. कमीत कमी ₹ 99.00/महिना\nसंपूर्ण जगाला .co विषयी माहिती आहे.\nआता फक्त ₹ 99.00/पहिल्या वर्षी.\nआपले योग्य .co शोधा\nआपले योग्य .co शोधा\nGoDaddy सोबत पुढे चला\nपुरस्कार-प्राप्त, विक्री आणि समर्थन\nतुम्हाला काय हवे आहे याविषयी निश्चित माहिती नाही त्यासाठीच आमच्याकडे असे शेकडो चुणचुणीत आणि सुस्वभावी वेब व्यावसायिक आहेत जे आपल्या फोनची प्रतीक्षा करत आहेत. 040-67607600 येथे कॉल करा\nयोग्य किमतींमध्ये अधिक नावे\nआमच्याकडे निवडण्यासाठी शेकडो डोमेन नावे आहेत, इतर कंपन्या केवळ स्वप्न पाहतात अशा उल्लेख न केलेल्या किंमतींमध्ये.\nआम्ही जगातील आघाडीचे डोमेन नोंदणीकर्ता आहोत\n17 दशलक्ष आनंदी ग्राहक आणि व्यवस्थापनाअंतर्गत असलेल्या 75 दशलक्ष डोमेन्सयामुळे आम्हाला माहीत आहे की तुमचा व्यवसाय ऑनलाईन यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल.\n* उत्पादनाच्या मर्यादा व कायदेशीर धोरणे पहा\nतृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव\nउत्पादनाच्या मर्यादा व कायदेशीर धोरणे पहा\nनवीन 12-, 24- किंवा 36- महिन्यांच्या योजनेसोबत मोफत .COM, .COM.MX, .COM.BR, .CA, .UK., .CO.UK, .CO, .NET, किंवा .ORG. खरेदीपूर्वी आपल्याला आपले डोमेन नाव आपल्या कार्टमध्ये टाकणे आवश्यक आहे, आणि मोफत डोमेन ऑफरसाठी पात्र ठरण्याकरिता आपल्या योजनेइतक्या किंवा त्याहून कमी लांबीची डोमेन टर्म लांबी निवडणे आवश्यक आहे. आपण जर योजनेच्या टर्मच्या लांबीपेक्षा अधिक लांबीचे डोमेन नाव खरेदी केले तर, आपल्याला त्यावेळच्या वर्तमान दरानुसार अतिरिक्त नोंदणी टर्मसाठी शुल्क आकारले जाईल इतर कोणत्याही ऑफर, विक्री, सवलत किंवा जाहिरात यांसह संयुक्तपणे वापरले जाऊ शकत नाही. मोफत डोमेन ऑफर फक्त प्रारंभिक खरेदी मुदतीसाठीच लागू होते. प्रारंभिक खरेदी मुदत संपल्यानंतर, या ऑफरच्या माध्यमातून खरेदी केलेले डोमेनचे नूतनीकरण तत्कालीन किंमतीनुसार होईल.\n* आणखी ICANN फी ₹ 12.00 प्रति वर्ष.\nखास प्रारंभिक किंमत ची केवळ सुरुवातीच्या खरेदी टर्म साठी वैध आहे. उत्पादन नुतनीकरण किंमतीत बदल केला जाऊ शकतो.\nउत्पादने रद्द करे पर्यंत स्वयंचलितपणे नुतनीकृत राहतील. आपण आपल्या GoDaddyखात्यात जाऊन स्वयंचलित नविनीकरण विकल्प बंद करू शकता.\n आमच्या पुरस्कार-प्राप्त समर्थन टीमला येथे कॉल करा 040-67607600\nPros साठी असलेली टूल्स\nबातम्या आणि खास ऑफर्ससाठी साइन अप करा\nया साइटचा वापर नमूद अटींच्या आधीन आहे. या साइटचा वापर करण्याने यांच्याशी असलेली बांधीलकी तुम्ही मान्य करता सेवेच्या सर्वसाधारण अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/maradona-argentina-are-screwed-without-messi-42070", "date_download": "2018-04-23T19:22:44Z", "digest": "sha1:IEDXZEN7FTY4QWALUMMGXAZHYUDL625W", "length": 12314, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maradona: Argentina Are Screwed Without Messi! अर्जेंटिनाच्या संधीबाबत मॅराडोना यांचा आशावाद | eSakal", "raw_content": "\nअर्जेंटिनाच्या संधीबाबत मॅराडोना यांचा आशावाद\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nराष्ट्रीय संघाविषयी जितका वाटायला हवा तेवढा आदर मला वाटतो. असे असले तरी मेस्सीच्या गैरहजेरीत विश्वकरंडक पात्रता धोक्‍यात आली आहे.\nब्युनॉस आयर्स - अर्जेंटिनाच्या संघाकडे अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता नेहमीच राहिली आहे. आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्रता धोक्‍यात आली असली तरी प्ले-ऑफ लढतीद्वारे मोहीम तडीस जाईल असा आशावाद महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी जागविला आहे.\nहुकमी स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याच्यावर चार सामन्यांची बंदी आल्यामुळे अर्जेंटिनाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला. मागील महिन्यातील पात्रता सामन्यात सहायक पंचांना शिवीगाळ केल्यामुळे मेस्सीवर ही कारवाई झाली आहे.\nमेस्सी आणि आपली तुलना केली जाऊ नये, असे साकडे मॅराडोना यांनी पुन्हा एकदा घातले. 1986 मध्ये मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला जगज्जेतेपद एकहाती जिंकून दिले. मेस्सीला अद्याप ही कामगिरी करता आलेली नाही. 56 वर्षांचे मॅराडोना म्हणाले की, मी कारकिर्दीची सांगता केली आहे. मैदानावरील खेळाचा आनंद मी पुरेपूर लुटला. आता मेस्सीची कारकीर्द सुरू आहे. आम्हा दोघांमध्ये कोणतीही तुलना करणे योग्य नाही.\nराष्ट्रीय संघाविषयी जितका वाटायला हवा तेवढा आदर मला वाटतो. असे असले तरी मेस्सीच्या गैरहजेरीत विश्वकरंडक पात्रता धोक्‍यात आली आहे.\n- दक्षिण अमेरिका विभागात अर्जेंटिना सध्या पाचव्या स्थानावर\n- पहिले चार संघ थेट पात्र ठरणार\n- पाचव्या क्रमांकावरील संघाला प्ले-ऑफ खेळण्याची संधी\n- अर्जेंटिनाचे चार सामने बाकी\n- मेस्सीवरील बंदीच्या कालावधीत उरुग्वे, व्हेनेझुएला आणि पेरू यांच्याविरुद्ध खेळण्याचे आव्हान\n- ईक्वेडोरविरुद्ध दहा ऑक्‍टोबरला होणाऱ्या अखेरच्या सामन्यासाठी मेस्सी उपलब्ध\nबार्सिलोना ‘कोपा डेल रे’ स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजेता\nमाद्रिद - बार्सिलोनाने सेविलाचा ५-० असा धुव्वा उडवीत ‘कोपा डेल रे’ कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ला लीगा विजेतेपदही आवाक्‍यात असल्यामुळे...\nअमली पदार्थांची काळी दुनिया\nदेशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही...\nपर्जन्यवेध (डॉ. रंजन केळकर)\nयंदा देशभरात मॉन्सून सरासरीच्या 97 टक्के बरसेल, अशी \"आनंदवार्ता' हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केली. या अंदाजाकडं नेमकं कसं बघायचं, हे अंदाज...\nभारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व...\nकाँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला : डॉ. दा. वि. नेने\nसांगली : सत्ताधारी काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर माझ्या सारख्यांना तो इतिहास खोटा असल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ola-gives-free-ride-to-celebrate/", "date_download": "2018-04-23T19:09:26Z", "digest": "sha1:ECQ2NYK6ONFANUGN4TUK2GOBIJNS4MTC", "length": 15451, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "ओला कॅबमध्ये झाला मुलाचा जन्म; ५ वर्षांपर्यंत विनामूल्य सेवा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n४८ तासांत २२ नक्षली ठार, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई\nअसर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा\nमहाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n‘एनएसएल शुगर्स’ कारखान्यावर टांगती तलवार, मालमत्ता विकून पैसे देण्याचे आदेश\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nबलात्कारातील आरोपीला फाशी; निर्णयाआधी काय संशोधन केले\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nदिव्यांग भिकाऱ्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर ४ महिने बलात्कार\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\n‘सेक्स ट्रिप’वर जाणाऱ्या व्यक्तीला ३३० वर्षांचा कारावास\nनग्न बंदूकधाऱ्याचा बेछूट गोळीबार, ४ ठार तर ४ जखमी\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\n– सिनेमा / नाटक\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nशिल्पा शिंदेने पोस्ट केली ‘ती’ लिंक; चाहते झाले नाराज\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nअस्खलित उर्दू उच्चारांसाठी मेघना गुलजारने थोपटली अमृताची पाठ\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\nउन्हाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nओला कॅबमध्ये झाला मुलाचा जन्म; ५ वर्षांपर्यंत विनामूल्य सेवा\nसामना ऑनलाईन | पुणे\n२ ऑक्टोबरला पुण्यात एका महिलेने मुलाला ओला कॅबमध्येच जन्म दिला. या दोघांना कंपनीने ५ वर्षांपर्यंत विनामूल्य सेवा देण्याचे सांगितले आहे. पुणे येथे सकाळी ८ वाजता ओला चालक यशवंत गलांडे, गर्भवती महिला ईश्वरी देवी हिला कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आला होता. पण, रस्त्यातच महिलेला वेदना सुरु झाल्या आणि काही वेळात कॅबमध्येच मुलाचा जन्म झाला.\nओला चालकाने नवजात बाळाला आणि त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. ईश्वरी देवी या महिलेच्या कुटुंबियांनी ओला चालकाचे आभार मानले आहेत. चालकाने केलेल्या या मदतीबद्दल ओला कंपनीने त्याचे कौतुक केले आहे. आणि ईश्वरी देवी हिला ५ वर्षांसाठी मोफत राइडची ऑफर दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनरडवे रोडजवळील फूटपाथला भगदाड\nपुढीलराम रहिमच्या अटकेनंतरच्या हिंसेसाठी हनीप्रीतने दिले सव्वा कोटी रुपये\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nअसर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा\n‘या’ पाकिस्तानी खेळाडुला हवीय हिंदुस्थानची मदत; केलं भावनिक आवाहन\nकर्नाटकात अमित शहांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\n‘या’ पाकिस्तानी खेळाडुला हवीय हिंदुस्थानची मदत; केलं भावनिक आवाहन\nक्रिकेट खेळताना बॅट लागल्याने खेळाडूचा मृत्यू\nपंजाबच्या संघातून ‘गेल’ बाहेर, दिल्लीकरांची निराशा\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nपंढरपुरात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू\n सोशल साईटवरची एक पोस्ट तुमची नोकरी घालवू शकते\n… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय\nचार दिवसांपासून बेपत्ता मुलगी मदरशा बाहेर सापडली\nयेमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार\nबीसीसीआयशी खोटं बोलला, शिक्षाही भोगला; आता आयपीएल गाजवतोय\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा\nआयपीएलला सट्ट्याचे ग्रहण, आठ बुकींना अटक\nरोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करा आणि फिट राहा\n६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-04-23T19:34:31Z", "digest": "sha1:P65KAHBEY5FW6CUEWIZO2A5DLMOKEVMH", "length": 3073, "nlines": 51, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"आशिया खंड\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आशिया खंड\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां आशिया खंड: हाका जोडणी करतात\nमुखेल पान ‎ (← जोडण्यो | बदल)\nरेनडियर ‎ (← जोडण्यो | बदल)\nतार्तर ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1770", "date_download": "2018-04-23T19:35:27Z", "digest": "sha1:P5IMAXAFPFEUPX3XOYNFT5IFR3CZWWKX", "length": 2759, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा... | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा...\nपनवेलमधील संगीत रसिक आणि आध्यात्मातील अभ्यासकांच्या भेटीला आम्ही येत आहोत...\nमराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा...\nरविवार, ११ जून, सायंकाळी ६.३०\nठिकाण...ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, बंदर रोड नाका, पनवेल कॉर्पोरेशन जवळ, जुना ठाणे रोड.\nज्येष्ठ नागरिक संघ सभागृह\nबंदर रोड नाका, पनवेल कॉर्पोरेशन जवळ, जुना ठाणे रोड\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5114794391365186132&title=Devdatta%20Pathak%20on%20World%20Day%20of%20Theatre%20for%20Children&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:33:39Z", "digest": "sha1:3YLZNP2PITH4YB32Q5OVVVT3LBWI6HMC", "length": 22393, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रंगमंचीय अनुभवातून आयुष्य घडवण्याचे अमूल्य मार्गदर्शन’", "raw_content": "\n‘रंगमंचीय अनुभवातून आयुष्य घडवण्याचे अमूल्य मार्गदर्शन’\nअभिनय गुरुकुल किंवा गुरुकुल रंगभूमी, शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास अशा भन्नाट संकल्पना रुजवणारे आणि गेली जवळपास ३० वर्षं बालरंगभूमी क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यातील देवदत्त पाठक. त्यांनी राबवलेल्या नवीन संकल्पना आणि त्यांचे ‘अभिनय गुरुकुल’ या विषयांच्या अनुषंगाने आणि जागतिक बालरंगभूमी दिनाच्या (२० मार्च) निमित्ताने मानसी मगरे यांनी घेतलेली त्यांची ही विशेष मुलाखत...\nबालरंगभूमी या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू असताना ग्रामीण भागातील किंवा छोट्या शहरातील मुले या सगळ्यापासून वंचित राहताना दिसतात. अशा मुलांना कलेच्या आणि विशेषतः नाटकाच्या क्षेत्रात आणण्यासाठी गेली जवळपास ३० वर्षं धडपडत असलेले पुण्यातील देवदत्त पाठक म्हणजे हाडाचा रंगभूमी शिक्षक. रंगभूमी कलाकारांमध्ये रंगभूमी कला विषय शिकवण्याचा ओढा नाही असे बोलले जाते. अभिनय, दिग्दर्शनाच्या प्रांतात सर्वांची करिअर खुलतात. किंबहुना त्यासाठी कष्ट घेतले जातात. कलाकार किंवा एक सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी रंगभूमी कलेचा समर्पक वापर करणारी माणसे तशी कमीच. या पार्श्वभूमीवर देवदत्त पाठक यांचे कार्य उठून दिसते.\nवाणिज्य शाखेची पदवी आणि पुढे व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेऊनही देवदत्त पाठक यांनी नाटक आणि रंगभूमी या विषयांचा सखोल अभ्यास केला. त्यांना प्रारंभीच्या काळात यशवंत पेठकर, भालबा केळकर, वासुदेव पाळंदे यांचे मार्गदर्शन लाभले; पण ‘रंगभूमी कला शिकवता येते, असा ठाम विश्वास गुरू पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडून मिळाला,’ असं ते सांगतात...\n- अभिनय गुरुकुल किंवा गुरुकुल रंगभूमी ही संकल्पना कशी आकाराला आली\n- गुरुकुल रंगभूमी ही एक संस्कारक्षम परंपरा आणि अत्याधुनिकतेचे गुरुकुल म्हटले पाहिजे. गुरुकुल रंगभूमी ही संस्था नसून, ती रंगभूमी कलेला प्रसन्न आणि शुद्ध वातावरणात शिस्तबद्ध नाती देणारी, जीवनाला आकार देणारी व आधुनिक शास्त्रासह शुद्धतेचा अनुभव देणारी एक गुरू-शिष्य परंपरा आहे. कुटुंब आणि समाजाप्रति आपले वागणे, बोलणे, कृती करणे यांना वारंवार तपासून, दुरुस्त करणे हा आमच्या गुरुकुलातील नित्य अनुभव आहे. रंगमंचीय खेळाच्या अनुभवातून आयुष्यालाच घडवण्याचे अमूल्य मार्गदर्शन इथे दिले जाते. अनेक वर्षांपासून हे काम गाव व शहरातून सुरू आहे. आजपर्यंत ३५०हून अधिक शाळा, विविध शैक्षणिक व कला संस्थांसह देशविदेशात हे कार्य झाले आहे. संगीतात जसा ‘सा’ लावला जातो, नृत्यात जसे ‘ताल’ व ‘लय’ या गोष्टी महत्त्वाच्या, त्याप्रमाणे रंगभूमीसाठी अनुभवांचा ‘सा’ महत्त्वाचा ठरतो. गुरूच्या घरी जाऊन रंगभूमी कलेचे प्रशिक्षण घेतले जावे म्हणून ही गुरुकुल पद्धत सुरू केली आहे. हा एकूण किमान तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही कलेशी आपण जोपर्यंत वचनबद्ध राहत नाही, तोपर्यंत त्या कलेची खोल व्याप्ती आपण जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्या कलेतील सातत्यही महत्त्वाचे आहे. आपण रंगभूमीशी प्रामाणिक राहून सतत रंगभूमी कलेशी स्वतःला बांधून घ्यावे हे गुरुकुल रंगभूमीमध्ये शिष्यांच्या अंगी बिंबवले जाते.\n- शाळांमधून चालणारे वर्ग कोणत्या स्वरूपाचे असतात\n- गेली २५ वर्षे आम्ही पुण्यात कुमार वयातील मुलांसाठी काम करत आहोत. कुमार रंगभूमी प्रकल्प गेली कित्येक वर्षं अनेक शाळांमध्ये सुरू आहे. रंगभूमी प्रकल्प सुमारे २५० ते ३०० रंगभूमी पाठांच्या आधारे घेतले जातात. पाच दिवसांच्या या कार्यशाळेची सुरुवात होते प्राणायाम व उपासनेने. यानंतर सुरुवात होते रंगमंचीय खेळांतून. पाठांतून स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती अशा सर्व क्षमतांचा इथे विकास होतो. या निर्मितीची शिक्षक स्वतःच चिकित्सा करतात. रंगमंचीय खेळ व रंगभूमी पाठ आणि कलानिर्मिती यांचा मुलांसाठी कसा उपयोग करता येईल, याचेही मार्गदर्शन केले जाते. कलानिर्मिती किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हे अंतिम उद्दिष्ट न ठेवता ही निर्मिती मुलांना अधिकाधिक कल्पक, सर्जनशील आणि मोकळं कसं बनवेल याचाही शिक्षकांना विचार करायला लावला जातो. यातून मुलांच्या क्षमतांचा चतुरस्र विकास होऊ शकतो. गटातील सहकार्य व सामान्यज्ञान वाढावे यासाठी प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यशाळेत पहिल्या दिवशी साधं बोलायला लाजणारे-बुजणारे शिक्षक पाचव्या दिवशी कार्यशाळेच्या शेवटच्या ‘रंगभूषा व वेशभूषा’ या सत्रात चेटकीण-मांत्रिक यापासून नारद-विदूषक इतकंच काय, तर अंगभर रंग लावून वाघ आणि आदिवासीसुद्धा व्हायला तयार होतात, इतके ते मोकळे होतात. आपल्या मुलांसाठी आपण कोणतीही गोष्ट करायला तत्पर असलं पाहिजे, ही संकल्पना इथे रुजवली जाते.\n- ‘शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास’ या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबद्दल थोडं सांगा.\n- ज्या काळात शाळांमध्ये नाटक फक्त वार्षिक स्नेहसंमेलनापुरते होते असे, त्या काळात म्हणजे १९८५-८६मध्ये पहिल्यांदाच ‘शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास’ हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला. त्यासाठी मी स्वतः यात सहभागी होऊ लागलो. आजही मी त्यात पूर्णपणे कार्यरत आहे. दिवसभरात तीन-चार शाळा आणि सायंकाळी गुरुकुल पद्धतीने नाट्यकला अशा गेल्या काही वर्षांच्या शैक्षणिक कामाचा प्रवास आजही चालू आहे. रंगभूमी कलाकार आज व्यावसायिक नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये रमतात; पण आम्ही रंगमंचीय खेळ आणि रंगभूमी पाठातून मुलांचे व्यक्तिमत्त्व आणि क्षमता घडवतो. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रयोग निर्मिती आणि आमचे प्रयोग यातून विद्यार्थ्यांचे विचार आणि कल्पना यांना आकार दिला जात आहे.\n- मुलांचे अभिनयाचे तास घेतानाच पालकांच्याही अनेक कार्यशाळा घेतल्या जातात. त्याविषयी काय सांगाल\n- मुलांशी संवाद साधताना एक लक्षात येतं, की पालकांच्या वर्तनाचा समाजाइतकाच किंवा त्याहून अधिकच परिणाम मुलांवर होत असतो. तेव्हा कुठल्याही शाळेतील मुलांच्या पालकांसाठी रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शाळेत आणि घरी आपली मुले काय करतात, या प्रश्नाचे नेमके उत्तर पालकांना यातून मिळते. पालकांनाही व्यक्त होण्याची संधी मिळावी व त्यातून मुलांच्या संगोपनाबद्दल नवीन आणि समंजस विचार व्हावा, हा या कार्यशाळांचा उद्देश आहे. निसर्गरम्य परिसरात या कार्यशाळा घेतल्या जातात. गावात, खेडोपाडी, वस्त्या आणि देश-विदेशी नाटकाचा तास घेत असताना प्रत्येक महिन्यागणिक एक नवा नाट्यप्रयोग आम्ही करत आहोत. त्या सर्व नाटकांचा उत्सव प्रत्येक वर्षी होत असतो. गेल्या ३० वर्षांच्या या चळवळीचे फळ म्हणून महाराष्ट्र शासन नवीन वर्षापासून शाळेच्या वेळापत्रकात अभ्यासाचा नवीन विषय म्हणून नाटकाचा तास सुरू करत आहे.\n- सध्याचे मराठीतले अभिनेते-अभिनेत्री यांचा या उपक्रमात काही सहभाग असतो का\n- क्षमता विकसन आणि जाणिवा समृद्ध करण्यासाठी नाटक यातून विचार, विषय, गोष्ट आणि त्याचे नाटक आणि त्याचा नाट्य उत्सव होत राहतो. ६०हून अधिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती यातून झाली. त्यात काही नाटकांची लिखित संहिता नाही, तरी ४०-४५ मुलं खुलतात. किंबहुना त्यासाठी कष्ट घेतले जातात. केवळ उत्स्फूर्त सुचण्याचा रियाज करून गावोगावी प्रयोग करतात. ते पाहायला डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, सुमित्रा भावे, दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, स्मिता तळवलकर यांपासून आजचे सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, उपेंद्र लिमये, सुरेशचंद्र पाध्येपर्यंत असे कितीतरी कलाकार आवर्जून येतात.\n- ग्रामीण भागातही नाटकाचा तास घेता का\n- पुण्या-मुंबईमध्ये काम करताना ग्रामीण भागातल्या काही मुलांनी ‘आमच्या गावात येऊन तास घ्या’ असे सांगू लागली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत गावांचा दौरा सुरू केला आहे. अनेक जण नाट्यप्रयोगासाठी दौरे करतात; पण मी वर्षातले सात महिने गावात जाऊन रंगभूमी संस्कार कार्यशाळेसाठी वेळ देत आहे. बरोबर अनेक सहायक विद्यार्थ्यांचा लवाजमा असतो. ‘खडकावर उभा राहिलास, तरी तेथे नंदनवन फुलवता आले पाहिजे,’ या वडिलांच्या इच्छेला प्रत्यक्षात आणताना ३० वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही.\n(देवदत्त पाठक यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\n‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाटक हे माध्यम महत्त्वाचं’ ‘हा पुरस्कार ‘भारतरत्न’सारखा...’ अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा ‘अॅटमगिरी’ उद्यापासून रूपेरी पडद्यावर ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1771", "date_download": "2018-04-23T19:23:47Z", "digest": "sha1:XGDRBEZ4DOFRMHOCGX4XAXXRURL75KEI", "length": 2579, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "वाकड ड्युरियन फर्निचर शोरुम जवळ २बी एच के भाड्याने देणे आहे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nवाकड ड्युरियन फर्निचर शोरुम जवळ २बी एच के भाड्याने देणे आहे\nवाकड ड्युरियन फर्निचर च्या गल्लित साई ओझोन सोसायटीत २ बी एच के फक्त कुटुंबाला भाड्याने देणे आहे.\n२ टोयलेट, एक एटॅच, एक कॉमन\nनव्या स्टिल किचन ट्रॉलीज\nहिंजवडीपासून फेज १ पासून ३.४ किमी.\nमुंबई स्थित आणि पुण्याला नोकरी करणार्यासाठी हायवे टच मुळे सोयीचे.\nअधिक माहितीकरता संपर्क साधा\nसाई ओझोन ड्युरियन फर्निचर शोरुम आणि सी सी डी जवळ\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2018-04-23T19:01:00Z", "digest": "sha1:PSHTMA26XNI7YUVSTSS3AHAX75556MTK", "length": 7006, "nlines": 15, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nएअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.\nएके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एअर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एअर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला.\nप्रसिद्ध भारतीय उद्योगपती जे.आर.डी. टाटा ह्यांनी १९३२ साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ मध्ये टाटांना ब्रिटिश सरकारने हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांनी एक टपालविमान कराचीहून अहमदाबादमार्गे मुंबईच्या जुहू विमानतळावर स्वत: चालवत आणले. टाटा एअरलाइन्सकडे सुरूवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरूवातीच्या काळात कराची ते मद्रासदरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. त्या वर्षी टाटांना टपालवाहतूकीमधून ६०,००० फायदा झाला. १९३७ सालापर्यंत हा फायदा ६ लाखांपर्यंत पोचला होता.\nदुसऱ्या महायुद्धानंतर २६ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत सरकारने एअर इंडियाचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एअर इंडियाची मुंबईहून कैरो व जिनिव्हामार्गे लंडन हीथ्रो ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली नैरोबी सेवा सुरू झाली. २५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत सरकारने एअर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली व बहुसंख्य भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एअर इंडिया सरकारी कंपनी बनली. एअर इंडियाचे अधिकृत नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले. ह्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सची स्थापना करण्यात आली व एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एरलाइन्सकडे वळवली गेली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T19:26:52Z", "digest": "sha1:JPDD4WDPN2XNG5FT6LOUARRXXQM2NYWE", "length": 4718, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुणे महानगर क्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुणे महानगर क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी पुणे शहर तालुका आणि हवेली तालुका यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर मुळशी, मावळ, भोर, दौंड, खेड या तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो.\nपुणे महानगर क्षेत्राचा विस्तार ७,२५३ चौरस किलोमीटर आहे.\nया क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) या संस्थेची स्थापना केलेली आहे.\nपुणे महानगर क्षेत्रामध्ये खालील संस्थांच्या हद्दीमध्ये येणारा परिसर समाविष्ट होतो:\nआणि लगतची सुमारे ८६५ गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१७ रोजी ०३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1773", "date_download": "2018-04-23T19:31:48Z", "digest": "sha1:VD6MWCHZ5A25E5K4XOYH766TYVGOUXH3", "length": 2569, "nlines": 61, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "वर पाहीजे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमुली साठी वर पाहीजे\nनाव : समीक्षा संतोष एकांडे\nजन्म तारीख : ०५- ११- १९९१\nशिक्षण : बी. कॉम व एमकॉम. डीस्टींक्शन. सी. ए. फाइनलची परीक्षा दिली आहे.\nउंची : ५ हूट ६ इंच\nजात : देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण\nअपेक्षा : उच्च शिक्षित, ब्राह्मण , योग्य नोकरी , योग्य पगार , स्वतःच घर असावं.\nमुंबई किंवा पुणे च्या मुलांच्या पालकांनी संपर्क करावा.\n( मो. ) ९८२५८६८११९\n३९०००१ वडोदरा , Gujarat\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43636992", "date_download": "2018-04-23T20:09:52Z", "digest": "sha1:GNXS5RKRCVZFK4EKE4IJYX3M2SYJ4VSP", "length": 20606, "nlines": 149, "source_domain": "www.bbc.com", "title": "भारतात लोक 'घासफूस' जास्त खातात की 'लेग पीस'? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nभारतात लोक 'घासफूस' जास्त खातात की 'लेग पीस'\nसौतिक बिश्वास बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा बहुतांशी भारतीय मांसाहार करतात\nभारतीयांच्या खाण्यापिण्याबाबत अनेक साचेबद्ध आणि ऐकीव गोष्टी सांगितल्या जातात. त्यांच्यापैकीच एक मोठा गैरसमज म्हणजे, भारत हा बहुतांशी शाकाहारी लोकांचा देश आहे.\nपण तसं अजिबात नाही. काही अनौपचारिक अंदाजांनुसार एकूण लोकसंख्येच्या केवळ एक तृतीयांश लोक शाकाहारी आहेत. आणि तीन मोठ्या सरकारी सर्वेक्षणांनुसार 23 ते 37 टक्के भारतीय शाकाहारी असल्याचा अंदाज आहे. पण हा आकडा काही ऐतिहासिक सत्य वगैरे नाही.\nअमेरिकेतले मानववंशशास्त्रज्ञ बालमुरली नटराजन आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ सूरज जेकब यांनी केलेल्या संशोधनातून नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार सांस्कृतिक आणि राजकीय दबावामुळे ही आकडेवारीही फुगवून सांगितली जाते. त्यामुळे मांसाहारी व्यक्तींचा विशेषत: बीफ खाणाऱ्यांचा आकडा शाकाहारी मंडळींच्या तुलनेत जाणीवपूर्वक कमीच सांगितला जातो.\nदृष्टिकोन : मोदींना हवा असलेला 'काँग्रेसमुक्त भारत' मोहन भागवतांना का नकोसा\nसंतापलेल्या दलितांची आंदोलनं ठरणार मोदी आणि संघासाठी डोकेदुखी\nहे सगळं लक्षात घेता जेमतेम 20 टक्के भारतीय पूर्ण शाकाहारी आहेत, असं स्पष्ट होतं. फुगवून सांगितल्या जाणाऱ्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे.\nएकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के नागरिक हिंदूधर्मीय आहेत आणि हीच मंडळी प्रामुख्याने मांसाहारी आहे. उच्चशिक्षित, उच्चवर्णीय भारतीयांपैकी केवळ एक तृतीयांश लोक शाकाहारी आहेत.\nशाकाहारी घरांमध्ये उत्पन्न जास्त असतं आणि त्यामुळे साहजिकच खर्च करण्याची क्षमताही जास्त असते. मांसाहार करणाऱ्या घरांपेक्षा शाकाहार करणाऱ्या घरांमध्ये सुबत्ता असते. दलित तसंच आदिवासी मंडळी प्रामुख्याने मांसाहारी आहेत.\nशाकाहाराचं सरासरी प्रमाण जास्त असणारी भारतीय शहरं\nप्रतिमा मथळा बहुसंख्य लोक चिकन आणि मटण खातात, काही नियमितपणे तर काही प्रसंगानुरूप.\n(स्रोत: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे)\nमात्र डॉ. नटराजन आणि डॉ. जेकब यांच्या यांच्यानुसार बीफ खाणाऱ्यांची संख्या काही दावे आणि साचेबद्ध आकडेवारीपेक्षा बरीच जास्त आहे. सरकारी सर्वेक्षणानुसार 7% भारतीय बीफ खातात. मात्र हे प्रमाणही कमीच आहे कारण बीफ खाणाऱ्यांना राजकीय आणि सामाजिक दबावाला सामोरं जावं लागतं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववादी भाजप सरकार शाकाहाराला प्रोत्साहन देत आहे. हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींच्या रक्षणावर भर दिला जात आहे.\nडझनवारी राज्यांनी गाईंच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. आणि मोदींच्या कार्यकाळात \"गाईंच्या रक्षणा\"ची स्वयंघोषित गौरक्षकांनी गाईंची ने-आण करणाऱ्या लोकांना ठार केलं आहे.\nदलित, मुस्लीम आणि ख्रिश्चन अशा विविध धर्मीयांच्या भारतात लाखों देशवासी बीफ खातात. केरळमधील 70 विविध जाती मुख्य आहार म्हणून ... तुलनेत बीफला प्राधान्य देतात.\nप्रतिमा मथळा 20 टक्के भारतीय शाकाहारी आहेत.\nडॉ. नटराजन आणि डॉ. जेकब यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार जवळपास 15% भारतीय म्हणजे 18 कोटी नागरिक बीफ खातात. हा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा तब्बल 96% जास्त आहे.\nभारतीय काय खातात याविषयी अनेक समज आहेत. देशाची राजधानी दिल्लीच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश नागरिक शाकाहारी आहेत. मात्र हेच शहर 'बटर चिकन'साठी प्रसिद्ध आहे. बटर चिकनची राजधानी म्हणून दिल्लीचा नावलौकिक देशभर आहे.\nशाकाहाऱ्यांचं शहर म्हणून चेन्नईचं नाव घेतलं जातं, परंतु हाही एक गैरसमजच आहे. कारण चेन्नई शहरात केवळ 6% लोक शाकाहारी आहेत, असं एक सर्वेक्षणानुसार स्पष्ट झालं आहे.\nचिकनप्रेमी प्रांत म्हणून पंजाबची ख्याती आहे. परंतु या राज्यातले 75% लोक शाकाहारी आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत भारताला एक शाकाहारी देश कसं म्हणता येईल\nमग भारताची ही शाकाहारी देशाची प्रतिमा कशी काय रंगवण्यात आली\nडॉ. नटराजन आणि डॉ. जेकब यांनी मला सांगितलं, \"इतक्या विविधतेने नटललेल्या समाजात काही किलोमीटरवर खानपानाच्या सवयी सामाजिक घटकांनुसार बदलत असतात. मग इतक्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण समूहाच्या लोकसंख्येबद्दल काही सरसकट मत समोर आलं तर ते मत कोण व्यक्त करतंय, याला जास्त महत्त्व आहे.\"\n\"जो आहार शक्तिशाली लोकांचा असतो, तोच मग जो सामान्य लोकांचा आहार समजला जातो. एखाद्या गटाचं, प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्याची हीच शक्ती मग साजेबद्धपणाला निमंत्रण देते,\" असं ते सांगतात.\nप्रतिमा मथळा बहुतांशी भारतीय बीफ खातात असं स्पष्ट झालं आहे.\n\"मांसाहार ही त्या मानाने एक वेगळी संकल्पना आहे. त्यातून शाकाहारी लोकांचं सामाजिक श्रेष्ठत्व दिसतं आणि त्यातूनच एक सामाजिक संरचना उदयाला येते. त्यात शाकाहारी लोक हे मांसाहारी लोकांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत, असं दाखवण्यात येतं. हे म्हणजे गौरवर्णीय लोकांनी बिगर-गौरवर्णीय ही संकल्पना तयार केल्यासारखं आहे. अशाच सामाजिक संरचनेचा आधार घेत गौरवर्णीय लोकांनी त्यांच्यावर राज्य केलं.\"\nदुसरी गोष्ट अशी आहे की काही साचेबद्ध गोष्टी या स्थलांतरणामुळे तयार होतात. त्यामुळे जेव्हा दक्षिण भारतातले लोक उत्तर भारतात येतात तेव्हा त्यांचे पदार्थ तिकडे उपलब्ध व्हायला सुरुवात होते. उत्तर भारतीयांच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे.\nशेवटी काही स्थलांतरित लोकांमुळे एक साचेबद्धपणा येतो.\nउत्तर भारतीय काही दक्षिण भारतीयांना भेटून मनात काही समज तयार करून घेतात. त्यावेळी ते प्रादेशिक वैविध्य विचार करत नाही. दक्षिण भारतीयही उत्तरेकडे आल्यावर तसाच विचार करतात.\nअभ्यासकांच्या मते प्रसार माध्यमंही अशा स्टिरिओटाइपिंगला तितकेच कारणीभूत आहेत कारण ते काही विशिष्ट गोष्टींनीच एखाद्या समाजाची ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात.\nया अभ्यासात पुरुष आणि स्त्रियांच्या अन्नांच्या सवयींवर प्रकाश टाकला आहे. उदाहरणादाखल, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रमाणात शाकाहारी असतात कारण पुरुष बाहेरचं जास्त खातात आणि त्यातसुद्धा एक प्रकारचा बेफिकीरपणा असतो. पण बाहेर खाणं म्हणजे मांसाहार करणं, असा होत नाही.\nयाला पुरुषसत्ताक समाजव्यवस्था आणि राजकरणसुद्धा तितकंच जबाबदार आहे.\n\"शाकाहाराची परंपरा जतन करण्याची जबाबदारी, कुणास ठाऊक का, स्त्रियांवर जास्त आहे,\" असं डॉ. नटराजन आणि डॉ. जेकब सांगतात.\nज्या घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यापैकी 65 टक्के घरांमधली दांपत्य मांस खातात. त्यात शाकाहार करणाऱ्यांचं प्रमाण 20 टक्के होतं. तर 12 टक्के घरांमध्ये पती मांसाहारी होता आणि पत्नी शाकाहारी होती. फक्त तीन टक्के केसेसमध्ये हे उलट होतं.\"\nयाचाच अर्थ बहुसंख्य लोक चिकन आणि मटण खातात, काही नियमितपणे तर काही प्रसंगानुरूप. पण बहुतांश लोक शाकाहार करत नाहीत.\nमग भारत शाकाहारी देश आहे असं चित्र जगभरात का रंगवलं जातं आणि शाकाहारी लोकांचा का भारताच्या समाजव्यवस्थेवर इतका प्रभाव आहे आणि शाकाहारी लोकांचा का भारताच्या समाजव्यवस्थेवर इतका प्रभाव आहे यामागचं नेमकं कारण काय - हे आहार निवडीवरच्या दबावाशी निगडीत आहे, की बहुसांस्कृतिक समाजात साचेबद्धपणा रुजवण्याशी\nफेसबुक बनत आहे डिजिटल स्मशानभूमी\nनिरीश्वरवादामुळे धर्मच नामशेष झाला तर\nसचिन तेंडुलकरचा स्कोअर बोर्ड - क्रिकेटमधला विक्रमवीर पण राज्यसभेत 8 टक्केच बॅटिंग\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘बेळगाव आता कर्नाटकातच पाहिजे’ असं का म्हणत आहेत काही मराठी तरुण\n'फास्टर फेणे'चा बंगाली भाऊ 'फेलूदा'\nगडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\nप्रेयसीच्या सततच्या मारहाणीमुळे तो गेला रुग्णालयात आणि ती खडी फोडायला\nपॅरिस करारासाठी अख्ख्या अमेरिकेचं योगदान देणार हा माणूस\n2019 मध्ये भाजपचा पराभव करणे हेच लक्ष्य : सीताराम येचुरी\nरेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करणाऱ्या प्रस्तावाला मोदींचा ‘लाल सिग्नल’\n...आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/race-riot-erupts-greater-noida-nigerians-get-beaten-37282", "date_download": "2018-04-23T19:33:14Z", "digest": "sha1:NSI4RILYW6O2LLV4RBEMTMUVMC35CWCT", "length": 13841, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Race riot erupts in Greater Noida as Nigerians get beaten नायजेरियन विद्यार्थ्यांवर जमावाचा हल्ला; 3 जखमी | eSakal", "raw_content": "\nनायजेरियन विद्यार्थ्यांवर जमावाचा हल्ला; 3 जखमी\nमंगळवार, 28 मार्च 2017\nबारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या जमावाने नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. त्यामध्ये तीन नायजेरियन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सखोल चौकशीचे आश्‍वासन दिले आहे.\nग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) : बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या जमावाने नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये तीन नायजेरियन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सखोल चौकशीचे आश्‍वासन दिले आहे.\nमनिष खारी या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या झटक्‍याने नुकतेच निधन झाले. ड्रग्जच्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मनिषला परिसरात राहणाऱ्या नायजेरियन विद्यार्थ्यांनी ड्रग्ज दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nया प्रकरणाचा निषेध करण्यासाठी स्थानिकांचा जमाव सोमवारी एकत्र आला होता. दरम्यान एका दुकानात खरेदी करणाऱ्या नायजेरियन विद्यार्थ्यांना पाहून जमाव हिंसक बनला आणि जमावाने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन नायजेरियन विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी सात स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nया प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. 'मी ग्रेटर नोएडामध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी योगी आदित्यनाथजी यांच्याशी चर्चा केली आहे. या दुर्दैवी प्रकरणाची स्वच्छ आणि नि:ष्पक्षपातपणे चौकशी करण्यात येईल, अशी खात्री त्यांनी दिली आहे', अशी माहिती स्वराज यांनी दिली आहे.\n'आम्ही आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी याचना केली. मात्र कोणीही पोलिसांना बोलाविले नाही. अगदी आमच्या महाविद्यालयानेही मदत केली नाही. 'ते आम्हाला का मारत होते ते आम्हाला समजले नाही. काठ्या, विटा आणि चाकूने त्यांनी आम्हाला मारले', अशा प्रतिक्रिया पीडित विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे.\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\n‘ऑरिक’ आता एका क्‍लिकवर\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी,...\nउन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही\nयेवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T19:35:10Z", "digest": "sha1:TASYHF5OI7RICQ6WB5H4US24I5ZZCWIU", "length": 2868, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"लेबनॉन\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"लेबनॉन\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां लेबनॉन: हाका जोडणी करतात\nसिरिया ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-tips/what-is-difference-between-vastu-and-fengshuie-109091700028_1.html", "date_download": "2018-04-23T18:56:39Z", "digest": "sha1:WG4W4JYALMGG6HQRFXUBPZJEO3BJ3TS5", "length": 14640, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "vastu tips in marathi, fengshuie tips in marathi | वास्तुशास्त्र व फेंगशुईत फरक काय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तुशास्त्र व फेंगशुईत फरक काय\nसृष्टीची निर्मिती ज्या 5 तत्त्वापासून झाली ती तत्त्वे म्हणजे, पाणी (जल), जमीन (भू), वारा (वायू), आग (अग्नी) व आकाश. यालाच आपण पंच महाभूते असे म्हणतो. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू याच तत्त्वांपासून बनली आहे. याच पाच तत्त्वांची एकमेकांशी युती होऊन एक अदृश्य शक्ती तयार झाली आहे. हेच वैज्ञानिक सत्य आहे. पण फेंगशुईत पृथ्वी, जल, अग्नी, धातू आणि लाकूड या पाच तत्त्वांचा समावेश असून त्याद्वारे सृष्टीची निर्मिती झाली आहे, असे मानले जाते.\nवास्तुशास्त्रात भूमीपूजन, भूमीची शुद्धी व त्याचा पाया यावर विचार करण्यात आला आहे, पण फेंगशुईत या गोष्टींना जागाच नाही. वास्तुशास्त्रात जमिनीला मुख्यत्वे (जंगल, अनुरूप व साधारण) अशा 3 भागात विभाजित करण्यात आले असून भूमीचे 154 प्रकार सांगण्यात आले आहेत. फेंगशुईत या गोष्टींचा अभाव आहे.\nवास्तुशास्त्रात पांढरी व पिवळी माती भवन वास्तु निर्मितीसाठी योग्य आहे, पण फेंगशुईत पिवळी व लाल माती वास्तुनिर्मितीसाठी उत्तम ठरवली आहे.\nभारतीय वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर अग्निकोनात असून विद्युत उपकरणे त्या जागेवर असावीत असे मानले जाते. फेंगशुईत असे करणे आवश्यक नाही. फेंगशुईत स्टोर रूम दक्षिण किंवा पूर्वेला असणे गरजेचे आहे.\nवास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर, पूर्व किंवा ईशान्य कोपर्‍या खिडक्या असायला पाहिजेत, पण फेंगशुईत उत्तर-दिशा अशुभ असून खिडक्या दक्षिण दिशेलाच असायला पाहिजे.\nफेंगशुईत ईशान्य कोपर्‍याला अशुद्ध व अशुभ मानण्यात आले आहे, पण भारतीय वास्तुशास्त्रात ईशान्य कोपरा देवाचा व दहा दिशांमध्ये सर्वांत जास्त पवित्र व ऊर्जा देणारा मानला आहे.\nफेंगशुईत वास्तुदोष दूर करण्यासाठी आरसा, क्रिस्टल बॉल, विंड चाइम, ड्रॅगनचे चित्र, अष्टकोणीय आरसा, फिश पॉट इत्यादी वस्तूंवर जोर दिला आहे, पण वास्तुशास्त्रात हवन-यज्ञ, वेगवेगळ्या वास्तुपीठांच्या माध्यमाने जमीन व वास्तुच्या शुद्धीकरणावर भर दिला आहे.\nफेंगशुईत चार दिशांच्या अंतर्गत पूर्वेत ड्रॅगन, पश्चिम दिशेला पांढरा सिंह, उत्तर दिशेत कासव व दक्षिण दिशेचा स्वामी फेंगहूयांग असून यांचे चित्र देखील या दिशेत लावले तरी त्या दिशेची सुरक्षा होते. वास्तुशास्त्रात आठ दिशा मानल्या आहेत. त्यातील पूर्वेला इंद्र, पश्चिमेत वरुण, दक्षिण दिशेत यम, उत्तरामध्ये कुबेर, ईशान्यांत ईश, आग्नेय दिशेत अग्निदेवता, नैऋत्यात राक्षस, वायव्य दिशेत वायुदेवता यांचा विचार केला जातो.\nवास्तुशास्त्रात पाणी साठविण्यासाठी पूर्व व ईशान्य कोपर्‍याला महत्त्व आहे. कारण सूर्याची आभा सर्वांत आधी पूर्व व ईशान्य जागेवर स्पर्श करते आणि सूर्यप्रकाशामुळे पाणी दूषित होत नाही. फेंगशुईत पाणी साठविण्यासाठी 'अग्निकोन' उपयुक्त मानला आहे.\nफेंगशुईत ड्रॅगन हे प्रतीक चिन्ह आहे, त्याच प्रमाणे वैदिक वास्तूत 'गणपती' हे प्रतीक चिन्ह आहे.\nफेंगशुई हे चिनी लोकांचे वास्तुशास्त्र आहे, आता ते चीनच्या बाहेरही पसरले आहे. भारतात वास्तुशास्त्राचे महत्त्व आहे. फेंगशुईचे वापर घरातील अंतर्गत सजावटीसाठी केला जातो. पण भारतीय वास्तुशास्त्राचे प्रतीक गणपती, तोरण, शंख, कलश, नारळ, स्वस्तिक, कमळ, ओंकार ही वैदिक चिन्हे आहेत.\nआज तुमचा वाढदिवस आहे (20.02.2017)\nव्हॅलेंटाईनवर बेडरूममध्ये ठेवा हे आणि बघा प्रभाव\nफेंगशुई : या 5 रोपांना घरात चुकूनही ठेवू नका\nयावर अधिक वाचा :\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-116062100004_1.html", "date_download": "2018-04-23T19:14:04Z", "digest": "sha1:IYHBIDFVR6LBI6WLMCCRVIKTMAWOAVJP", "length": 7896, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग\nयोग शिकवितो 5 गोष्टी\n1. शरीराचा सन्मान करा\n2. येणारे विचार सोडून द्या\n3. श्वास घ्या व सोडा\n5. तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त मिळवू शकता\nएकाग्रता वाढते, तणाव दूर होतो,\n* तणावाचा सामना करणसाठी ‘योगा’ने मिळवा ऊर्जा\nराष्ट्रामध्ये ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु\nजग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली योगा डे\n* कॉलेज व विद्यापीठात आता योग शिक्षण\n* भारतात होणार 1 लाखावर योग कार्यक्रम, 10 ‘मेगा इव्हेंट’\n* ओम नाही तर आमीन म्हणा : बाबा रामदेव\n* 21 जूनला सरूाचे दक्षिणान सुरु, वर्षात हा सर्वात मोठा दिन\n* स्वत:चा.. स्वत:च माध्मातून ‘स्व’कडे प्रवास\n* नकारात्मक मन कधीही सकारात्मक जीवन देवू शकत नाही\nयोग दिवशी मोदींसोबत तीस हजारांचा सहभाग\nआर्ट ऑफ लिव्हिंगततर्फे 100 देशात ‘योगा डे’\nयोग दिनासाठी नवे अँप\nआंतरराष्ट्रीय योगदिनी सार्वजनिक सुटीची विनंती\nध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/bhusawal-temperature-decrease-38313", "date_download": "2018-04-23T19:23:42Z", "digest": "sha1:ZEALFJCIQZ2SPGHFVCX5ORGLHKTDGREA", "length": 11131, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhusawal temperature decrease भुसावळमधील पारा तीन अंशांनी घसरला | eSakal", "raw_content": "\nभुसावळमधील पारा तीन अंशांनी घसरला\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nभुसावळ - दिवसेंदिवस विक्रमाकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळच्या तापमानामध्ये आज तीन अंशांनी घट आल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात शहराचे तापमान कमाल ३९.५ अंश तर किमान २५.१ आणि आर्द्रता ४७.१ नोंदवण्यात आली. तर काल (ता. २) कमाल तापमानाची ४२.९ अंश नोंद झाली होती. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे तीव्र तापमान सुसह्य होत आहे.\nभुसावळ - दिवसेंदिवस विक्रमाकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळच्या तापमानामध्ये आज तीन अंशांनी घट आल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात शहराचे तापमान कमाल ३९.५ अंश तर किमान २५.१ आणि आर्द्रता ४७.१ नोंदवण्यात आली. तर काल (ता. २) कमाल तापमानाची ४२.९ अंश नोंद झाली होती. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे तीव्र तापमान सुसह्य होत आहे.\nदरवर्षी भुसावळला विक्रमी तापमानाची नोंद केली जाते. मात्र यंदा मार्चमध्येच ४० अंशांच्यावर पारा गेला आहे. मे मध्ये काय होणार याची चिंता शहरवासियांना भेडसावत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानापासून बचाव करण्यासाठी पांढरे रुमाल, टोपी, गॉगल, कुलर आणि शीतपेयांचा वापर वाढला आहे. दुपारी घराबाहेर पडणे नागरिक टाळू लागले आहेत. या दिवसापासून तर दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसत होती. आज पारा घटल्याने शहरवासियांना हायसे वाटत आहे.\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nदुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा\nमुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त...\n\"सामना'मधील \"सख्या रे' नव्याने रसिकांच्या भेटीला\nमुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. \"लैला वो लैला', \"एक दो तीन', \"तम्मा तम्मा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-115090400026_1.html", "date_download": "2018-04-23T19:14:40Z", "digest": "sha1:TT3GGZ7TSRKK452RUUEKDS7T4W262QBM", "length": 8163, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा\nदोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीच्या दिशेने डोके न्या.\nक्रमाक्रमाने खाली जा. सर्वप्रथम कंबरेचा भाग, छाती, मान व डोके, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा.\nकपाळ जमिनीला लागल्यावर हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा.\nपूर्वस्थितीला येण्यासाठी हाताची पकड घट्ट करून सावकाश क्रमाक्रमाने वर या.\n> फायदे: उच्च रक्तदाब आणि हृदय विकार हे परस्पर संबंधित आहेत. या आसनात संपूर्ण रक्त प्रवाह हृदय व डोक्याच्या दिशेने होत असल्याने त्याचा फायदा रूग्णांना होतो.\nत्याचप्रमाणे पाठ, मानेत ताठपणा असल्यास तो निघून जाण्यास मदत होते. हृदयविकार व उच्च रक्तदाब हे तणावामुळे होत असल्याने श्वसनाचा उत्तम फायदा या रूग्णांना होतो. कारण शवासनात शरीराबरोबरच मनालाही शांती मिळते.\nगर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार\nहे करा आणि पाठदुखीपासून सुटकारा मिळवा\nआपले मुले ही खातात का पोटॅटो चिप्स\nआकारावरून ओळखा कोणते फळ कोणत्या अवयवासाठी फायदेशीर\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5159157680666082453&title=52th%20All%20India%20Marathi%20Science%20Session%20at%20Kudal&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T19:25:15Z", "digest": "sha1:T5Y6SAUVLPTRJTKIJCC6XXX54SLYXVMY", "length": 13681, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "५२वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन कुडाळला", "raw_content": "\n५२वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन कुडाळला\nकुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत ५२वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.\nविज्ञान केंद्रामार्फत गेली २२ वर्षे ग्रामीण भागातील जनतेचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला जात असून, हे वार्षिक विज्ञान अधिवेशन विद्यार्थी, शिक्षक आणि सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी प्रेरणादायी व बोधप्रद ठरावी, हा या मागचा उद्देश आहे.\nशनिवारी (ता. १६) सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत नोंदणी केली जाणार असून १०.३० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.\nयानंतर मनमोहन शर्मा संशोधन पुरस्कार आणि उत्तम विभाग पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून, वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि चिपळूण (रत्नागिरी) येथील पक्षिमित्र भाऊ काटधरे यांचा सत्कार केला जाणार आहे. यानंतर ब्रेल पुस्तिका आणि वामन पंडित यांच्या वनस्पतीशात्रज्ञांची ओळख या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. उल्हास राणे यांचे अध्यक्षीय भाषण होईल.\nदुपारी २.३० ते ४.३० या वेळेत सागरी परिसंस्था या विषयावर परिसंवाद होतील. यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे ‘सागरी परिसंस्था’, राष्ट्रीय सागर संशोधन संस्थेचे उपसंचालक डॉ. बबन इंगोले ‘सागरी प्रदूषण व जैविक संपदा’, संशोधक मयुरेश गांगल ‘सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसाय’, गोदरेज अँड बॉईस मॅन्यु. कं. लि.चे व्यवस्थापक आणि कांदळवन संवर्धन विभागाचे लक्ष्मीकांत देशपांडे ‘कांदळवनातील परिसंस्था’, भाऊ काटधरे ‘कासव संवर्धन’, रामदास कोकरे ‘शून्यकचरा व्यवस्थापन’, संजीव कर्पे ‘बांबू संशोधन’, अॅड. असीम सरोदे ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरण’ यावर मार्गदर्शन करतील. रात्री कळसुत्र्या बाहुल्या आणि दशावतार हे स्थानिक कार्यक्रम होतील.\nरविवारी (ता. १७) सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘शाश्वत शेती - समस्या व उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात दापोली (रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे (पुणे) संजय पाटील, अभिनव फार्मर्स क्लबचे डॉ. ज्ञानेश्वर बोडके, विलास गायकवाड वेगवेगळ्या विषयांवर मार्ग्सार्षण करतील.\nदुपारी ११.३० ते १.३० या वेळेत मुख्य मंडपातील कार्यक्रमात सागरशास्त्र संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी, डॉ. कणकवली कॉलेजचे बाळकृष्ण गावडे, संशोधक मिलिंद पाटील, मालवण येथील स्यमंतकचे मोहम्मद शेख हे सिंधुदुर्गातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अनुभव कथन करतील. यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगातून विज्ञान या विषयांतर्गत सातारा येथील विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या गीता महाशब्दे, पुणे येथील सेंटर फॉर सायन्स सिम्युलेशन अँड मॉडेलिंगचे डॉ. दिलीप कान्हेरे हे मार्गदर्शन करतील.\nदुपारी २.३० ते ३.३० या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. याचवेळी २.३० ते ४.३० या वेळेत महिला सक्षमीकरण हा समांतर कार्यक्रम होईल. यात पुणे येथील समुचित एनन्व्हायरो टेकच्या डॉ. प्रियदर्शनी कर्वे, लेखिका डॉ. वर्षा जोशी या सहभागी होतील. दुपारी 3.३० ते ५.३० या वेळेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ. आयझॅक किहीमकर, वन्यजीव वनस्पतीशास्त्र अभ्यासक बिभास आमोणकर आणि पार्थ बापट हे सहभागी होणार आहेत.\nसायंकाळी सहा वाजता केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचा समारोप होईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत ‘धामापूर विज्ञानवारी’ ही वैज्ञानिक सहल निघेल.\nकालावधी : १६, १७, १८ डिसेंबर २०१७\nवेळ : सकाळी १०.३० वाजता\nस्थळ : वसुंधरा विज्ञान केंद्र, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग\nदूरध्वनी : ७५२२९ ३१३५९, ८२७५७ ७१३६९\nअधिवेशन नोंदणीसाठी : www.vasundharasow.org\n‘शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक विचार प्रबळ व्हावेत’ आदिवासी महिलेकडे गावाचे नेतृत्व स्वच्छ शहर स्पर्धेत सावंतवाडी सिंधुदुर्गात रुजतेय ‘हॅम रेडिओ’ संस्कृती अवयवदान चळवळीची सिंधुदुर्गात मुहूर्तमेढ\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5400338035356352323&title=Responce%20to%20Eknath%20Ranade's%20Movie&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:27:50Z", "digest": "sha1:FRYUQUEXMVQS26SNQHHF5QVPCQGCAJZ6", "length": 7467, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एकनाथ रानडे’ चित्रपटाच्या विशेष प्रयोगाने पुणेकर भारावले", "raw_content": "\n‘एकनाथ रानडे’ चित्रपटाच्या विशेष प्रयोगाने पुणेकर भारावले\nपुणे : ‘कन्याकुमारी विवेकानंद शीला स्मारक’ आणि ‘विवेकानंद केंद्र’ या संस्थेचे प्रणेते एकनाथ रानडे यांच्या ध्येयवादी जीवनावर आधारित ‘एकनाथ : एक जीवन, एक ध्येय’ या चित्रपटाचा विशेष प्रयोग पुण्यात रविवारी झाला.\n‘आयनॉक्स’मध्ये झालेल्या या प्रयोगाला पुणेकरांनी मोठी उपस्थिती दर्शविली. रानडे यांच्या जीवनकर्तृत्वाचा आणि समर्पित ध्येयवादाचा प्रवास चित्रपटातून उलगडला आणि उपस्थित भारावून गेले.\nदिग्दर्शक सुदर्शन आरावमुघन, मनोज कृष्णन यांचा हा चित्रपट रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरात ४५ ठिकाणी दाखविला. या वेळी विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांतचे सहसंचालक किरण किर्तने यांनी चित्रपट निर्मितीमागची भूमिका सांगितली. रानडे यांच्यासोबत काम केलेले विनायक कानिटकर यांनी रानडे यांच्या कार्याचे अनुभव कथन केले.\nचित्रपटाच्या प्रयोगासाठी दासबोधाचे अभ्यासक सुनील चिंचोळकर, ‘ज्ञानप्रबोधिनी’चे सुभाष देशपांडे, ‘ओमकार ट्रस्ट’चे श्री. सातवळेकर, विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत निधी संकलक चिंतामण असनीकर, विवेकानंद केंद्राचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटक संध्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘रानडेंचा उद्बोधक जीवन प्रवास उलगडणार’ ‘संगीत कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करावा’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T18:54:47Z", "digest": "sha1:5OCEYU3GTOH4B57TEZPBU3SGHISNXTYE", "length": 4967, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ\n(वेस्ट इंडीज क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.\nवि. इंग्लंड, लॉर्ड्स, लंडन, २३-२६ जून १९२८\nकसोटी व ए.दि. गुणवत्ता\n७ (कसोटी), ७ (एकदिवसीय), २ (टी-२०) [१],[२]\nशेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१२\n२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.\nसेंट किट्स आणि नेव्हिस\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nप्रमुख क्रिकेट खेळाडूसंपादन करा\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघटना\nLast edited on ४ सप्टेंबर २०१७, at १५:११\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/31", "date_download": "2018-04-23T19:19:49Z", "digest": "sha1:76QUEKHR4JAXNHGDYNHSFKZFBKF32VFR", "length": 14658, "nlines": 126, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संख्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपण संख्यांपासून सुरुवात करू. मला काही प्रश्न आहेत.\n० ते ९ याला कोणत्या प्रकारच्या संख्या म्हणायच्या\nशाळेत हे सगळं काही शिकलो होतो. पण आता गंज चढला आहे. मदत करा परत् एकदा शिकायला...\n० ते ९ यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात.\nमग, पूर्ण संख्यांचा संच आणि नैसर्गिक संख्या यामधे फक्त ० एवढाच फरक आहे का असे का शून्य या संख्ये बद्दल कोणी माहिती देउ शकेल का\nविसोबा खेचर [23 Mar 2007 रोजी 04:35 वा.]\nशून्य या संख्ये बद्दल कोणी माहिती देउ शकेल का\n\"आयुष्यभर झगडलो, खपलो, खस्ता खाल्ल्या, पण हाती काय राहिलं तर एक मोठ्ठं शून्य तर एक मोठ्ठं शून्य\nअसं काही मंडळी म्हणतात ना तोच अर्थ आहे रे बाबा शून्याचा\nअसो, तुम्हा मंडळींच्या शून्याच्या गणिती व्याख्या चालू द्या मला त्याही वाचायला आवडतील..\n>\"आयुष्यभर झगडलो, खपलो, खस्ता खाल्ल्या, पण हाती काय राहिलं तर एक मोठ्ठं शून्य तर एक मोठ्ठं शून्य\nया वाक्यातून एक मस्त गोष्ट पुढे आली आहे हे तुम्हाला कळलं का 'झगडलो, खपलो, खस्ता खाल्ल्या' या गोष्टी जरी काहिशा निराशावादी दिसत असल्या तरीही शेवटी हाती आलेल्या 'शून्या'ने मात्र कमाल केली आहे. कारण इतक्या गोष्टी नकारात्मक ( म्हणजेच ऋण/उणे ) असूनही हाती 'ऋण' राहिलं नाहीये तर 'शून्य' राहिलं आहे म्हणजेच हे 'ऋण' फिटण्यासाठी आवश्यक सकारात्मक ( म्हणजेच धन ) गोष्टी संबंधित व्यक्तीला मिळालेल्या आहेत हेच ती व्यक्ती सरळ तसं न सांगता कबूल करतेय. नाही का\n>मग, पूर्ण संख्यांचा संच आणि नैसर्गिक संख्या यामधे फक्त ० एवढाच फरक आहे का\nनैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या सर्वात आधी वापरात आणल्या गेल्या अशा संख्या. शून्य ही मोजसंख्या नाही आणि म्हणूनच ती नैसर्गिक संख्यांमध्ये अंतर्भूत केली गेली नसावी. 'मोजायला काहीही नसणे' म्हणजे शून्य ही संकल्पना नंतर आली आणि या संख्येला सामावून घेण्यासाठी पूर्ण संख्यासंच अस्तित्वात आणला गेला.\nनैसर्गिक संख्या- १, २, ३, ४, ५,... (केवळ १-९ नव्हे)\nपूर्ण संख्या- ०, १, २, ३, ४,...\nपरिमेय संख्या- ज्या संख्या अ/ ब अशा लिहीता येतात अ आणि ब हे पुर्णांक आहेत. उदा. ३/६, ३०५०३९२/ (-५६०) = ज्या संख्याचे दशांश रुप आवर्ती असते, किंवा मर्यादीत असते.\nअपरिमेय संख्या- ज्या संख्या लिहीताना त्यांचे दशांश स्थळानंतरचे अंक आवर्ती नसतात (decimal expansion is not recurring), उदा. २.१२१२२१२२२१२२२२... (ईथे २ ची संख्या वाढतेय)\nवास्तव संख्या- ह्या संख्या रेषेवर काढता येतात नि परिमेय व अपरिमेय संख्या मिळून ह्या बनतात\nकाल्पनिक संख्या- ज्या अ*(-१चे वर्गमुळ) अशा असतात, अ ही एक वास्तव संख्या आहे. (-१च्या वर्गमुळासाठी i वापरतात) उदा. ४i\nComplex Numbers- अ + ब*(-१चे वर्गमुळ) अशा संख्या, अ नि ब ह्या वास्तव संख्या आहेत. उदा. १.५+४i\nयाही पुढे क्वाटर्निअन्स व हँमिल्टोनिअन असतात, पण ते काही ईथे फार महत्वाचे नाही..\nप्रत्येक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असते,\nप्रत्येक पूर्ण संख्या, पूर्णांक असतो,\nप्रत्येक पूर्णांक असतो, प्रत्येक वास्तव संख्या असतो\nप्रत्येक वास्तव संख्या, असते Complex Number असते...\nआणि परिमेय संख्य ही कधीच अपरिमेय नसते व उलट...\nकाही अपरिमेय संख्यांना ट्रान्सेंडेंटल संख्या म्हणतात. त्या अमोजणीय अनंत (अन्काऊंटेबली इन्फायनाईट) असतात. ट्रान्सेंडेंटल संख्यांना मराठीत काय म्हणावे\nबीजगणितीय संख्या (सर्व परिमेय आणि काही अपरिमेय) मोजणीय अनंत असतात. 'कोणत्या-ना-कोणत्यातरी परिमेय बीजगणिती समीकरणाची उकल' या स्वरूपात सर्वच बीजगणिती संख्या व्यक्त करता येतात ही त्यांची व्याख्या आहे.\nउदा., अबीजगणिती संख्या: pi, e.\nट्रान्सेंडेंटल संख्यांना मराठीत काय म्हणावे\nअ-बीजगणिती संख्या हे ना योग्या वाटते, कारण त्या कोणात्याच परिमेय सहगुणक असणार्या बहुपदीची उकल नसतात.\nएके ठिकाणी \"गणितातील नसुटलेले प्रश्न कोणते\" अश्या मथळ्याचा लेख वाचनात आला होता.\nएक असाच प्रसिद्ध प्रश्न म्हणजे\n(pi)^e (पायचा ई वा घात) बीजगणितीय आहे की अबीजगणितीय.\nखुप छोटा प्रश्न आहे, पण अजून उत्तर माहीत नाही.. कयास असा आहे की ही वास्तव संख्या अबीजगणितीय असावी.\n१)२, ४, ६, आदी २ ने पुर्ण भाग जाणार्‍या संखेला सम संख्या म्हणायचे , तर दोन ने पुर्ण भाग न जाणार्‍या संखेला विषम संख्या म्हणायचे.\n२)एखाद्या संखेला त्याच संख्येशिवाय इतर कुठल्याच संख्येने पुर्ण भाग जात नसल्यास ती संख्या मुळ संख्या म्हणवते. जसे २,५,७,११,१३,१७ आदी.\nसम-विषम आणि मूळ संख्या\nसम संख्या - ज्या नैसर्गिक संख्यांना २ ने नि:शेष भाग जातो त्या संख्या सम संख्या होय.\nविषम संख्या - ज्या नैसर्गिक संख्यांना २ ने नि:शेष भाग जात नाही त्या संख्या विषम संख्या होय. ( अपवाद : १ )\nमूळ संख्या - ज्या नैसर्गिक संख्यांना तीच संख्या अथवा १ व्यतिरिक्त अजून कुठल्याही नैसर्गिक संख्येने नि:शेष भाग जात नाही, अशी संख्या म्हणजे मूळ संख्या होय.\n'पूर्ण भाग जाणे' आणि 'नि:शेष भाग जाणे' यात फरक आहे, असे मला वाटते.\nविसोबा खेचर [22 Mar 2007 रोजी 20:00 वा.]\nगणीत गणीत काय् लावलाय रे पोरांनो\nह्या घ्या माझ्याही दोन टीपा\n१) ज्या अंकाच्या एकम स्थानी ० किंवा ५ असतात त्याला ५ ने पूर्ण भाग जातो.\n२) ज्या अंकाच्या आकड्याची बेरीज तीनाच्या पाढ्यात येते त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो.\nबर, मग उणे संख्यांचा उगम कसा झाला बरे शाळेत असताना त्या प्राथमिक शाळेत शिकवल्या गेल्या नाहीत्.. असे का\nवजाबाकी करताना लहान संख्येतून मोठ्या संख्येला वजा केल्यास काय होईल यातून ऋण (उणे) संख्यांचा उगम झाला.\nउदा. ४ - ६ = -२ इत्यादि.\n......., -५,-४, -३, -२, -१ या संख्यासंचाला ॠण संख्या म्हणतात.\n...., -३, -२, -१, ० , १, २, ३,...... या संचाला पूर्णांक म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/elphinstone-stampede-tragedy-23-dead-271097.html", "date_download": "2018-04-23T19:05:01Z", "digest": "sha1:WGFTTXIK7KDFONMDABQU5R4O6MES4WQP", "length": 10547, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 23 वर", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nएलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 23 वर\nगंभीर जखमी झालेले सत्येंद्र कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.\n30 सप्टेंबर : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 23 वर पोहोचलाय. गंभीर जखमी झालेले सत्येंद्र कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.\nशुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास एलफिन्स्टन आणि परळ स्टेशनला जोडलेल्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर 39 जण जखमी झाले होते. केईएम हाॅस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहे. आज दुपारी उपचारादरम्यान जखमी सतेंद्र कनोजिया यांचा मृत्यू झालाय. अजूनही जखमींवर उपचार केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, मुंबईत लोकसंख्या वाढली पण सोयीसुविधा वाढल्या नाही अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतील जाईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://epaper.anandnagri.com/marathon/", "date_download": "2018-04-23T18:56:44Z", "digest": "sha1:TYVBYBL5RALCBEIHMLQCDUET5H3CEKBA", "length": 7577, "nlines": 57, "source_domain": "epaper.anandnagri.com", "title": " जालना मॅरथॉन", "raw_content": "\nजालना मॅरथॉन धावांची जिद्द असेल तर............... निरोगी राहण्यासाठी धावा\nसर्व सन्मानीय वाचक बांधव ,\nआपणा सर्वांसमोर एक आगळा-वेगळा उपक्रम आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपिठ असलेल्या दैनिक आनंदनगरीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडताना मला अंत्यत आनंद होतो आहे की , दैनिक आनंदनगरीची आजपर्यंतची सकारात्मक विचाराचे दैनिक म्हणूनची वाटचाल आपल्या सर्वांच्या पाठींब्यासोबतच प्रेरणेच्या बळावर अंत्यत यशस्वी व सुखकर राहीली असून त्याच विश्‍वासातून आपण येत्या रविवार , दिनांक 1 मार्च 2015 रोजी जालनेकरांसह संपूर्ण मराठवाड्यातील युवा त्याचबरोबर नागरीकात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होऊन एक सशक्त व निरोगी पिढी उभी राहावी आणि जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील सुजाण नागरिकांनी आमच्या या छोट्याशा प्रयत्नाचा स्विकार करत तो काही प्रमाणात अंगिकृत करावा अशा अल्पशा आशेने एक आरोग्यमय व आरोग्यदायी सुरवात आपण दैनिक आनंदनगरीच्या माध्यमातून याठिकाणी करणार आहोत .\nमित्रहो,.... पत्रकारीता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे..आपल्या अवतिभवती सकारात्मक बदल घडवून आणणे..सामाजिक भान व् बांधिलकी जपणे..आपल्या गावासाठी उत्तरादायित्व ठरणे....त्या आधारावर आणि त्याच जागरूकतेने ‘ दैनिक आनंदनगरी आयोजित करत आहे- सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन - रविवार , दिनांक , 1 मार्च 2015 ‘जालना येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी रेसिंडन्सी यांच्या सहकार्याने . आपण दैनिक आनंदनगरी च्या अंतर्गत आजवर बरेच लोकापयोगी उपक्रम राबवल े, जसे की नदी साफसफाई, नदी खोलीकरण , सिना नदीवरील हनुमान घाट येथील बंधारा असो किंवा लहान मुलांसाठीचे यशाची गुरूकिल्ली सदर , स्पर्धा परिक्षेविषयीची प्रश्‍न - उत्तरे मालिका , शिक्षण क्षेत्रातील सेवांविषयींच्या माहीतीसाठीचे विशेष सदर व अलिकडच्या काळातील आरोग्याविषयी जागरूकतेसाठीचे फिटनेस फर्स्ट व हेल्थ कंन्सलटंन्ट आदी उपक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न , हे सर्व उपक्रम जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील वाचकांनी अतिउदंड प्रतिसाद देत अक्षरश डोक्यावर घेतले असे मला या ठिकाणी अभिमानाने नमूद करावेसे वाटते . त्याच श्रेणीत थोडस पुढ जात हा आपला आणखी एक आरोग्यदायी व आरोग्यमय महत्वाकांक्षी उपक्रम . आता जालना जिल्हयासह मराठवाड्यातील सुजान नागरिकांसाठी ‘दैनिक आनंदनगरी आयोजित - सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन स्पर्धा , रविवार दिनांक 1 मार्च 2015 ‘जालना येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी रेसिंडन्सी यांच्या सहकार्याने . आपण दैनिक आनंदनगरी च्या अंतर्गत आजवर बरेच लोकापयोगी उपक्रम राबवल े, जसे की नदी साफसफाई, नदी खोलीकरण , सिना नदीवरील हनुमान घाट येथील बंधारा असो किंवा लहान मुलांसाठीचे यशाची गुरूकिल्ली सदर , स्पर्धा परिक्षेविषयीची प्रश्‍न - उत्तरे मालिका , शिक्षण क्षेत्रातील सेवांविषयींच्या माहीतीसाठीचे विशेष सदर व अलिकडच्या काळातील आरोग्याविषयी जागरूकतेसाठीचे फिटनेस फर्स्ट व हेल्थ कंन्सलटंन्ट आदी उपक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न , हे सर्व उपक्रम जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील वाचकांनी अतिउदंड प्रतिसाद देत अक्षरश डोक्यावर घेतले असे मला या ठिकाणी अभिमानाने नमूद करावेसे वाटते . त्याच श्रेणीत थोडस पुढ जात हा आपला आणखी एक आरोग्यदायी व आरोग्यमय महत्वाकांक्षी उपक्रम . आता जालना जिल्हयासह मराठवाड्यातील सुजान नागरिकांसाठी ‘दैनिक आनंदनगरी आयोजित - सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन स्पर्धा , रविवार दिनांक 1 मार्च 2015 . चला तर मग भाग घेऊयात आरोग्यदायी व आरोग्यमय अशा या ‘ ‘दैनिक आनंदनगरी आयोजित - सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन स्पर्धेत , रविवार दिनांक 1 मार्च 2015 . चला तर मग भाग घेऊयात आरोग्यदायी व आरोग्यमय अशा या ‘ ‘दैनिक आनंदनगरी आयोजित - सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन स्पर्धेत , रविवार दिनांक 1 मार्च 2015 . तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आमचा विश्‍वास व आनंद वाढवावा अशी विनंती करीत मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवितो , धन्यवाद .\nदैनिक आनंदनगरी , जालना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-108040200022_1.html", "date_download": "2018-04-23T19:13:45Z", "digest": "sha1:Z7OIPINRVQKLQY6HWQWLMPJ5NH3SDT6R", "length": 10012, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्वासातून साधा मनःशांती | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसांसारिक आयुष्यात 'सुख थोडं दुःख भारी' अशी स्थिती असायचीच. त्यातच जगण्याचा वेग वाढल्याने धावपळही वाढलीय. असा परिस्थितीत जीवनात तणाव अपरिहार्य आहे. त्याचवेळी मनाची शांती, संतुलन राखणेही तितकेच गरजेचे आहे.\nपण हे सहज मिळू शकते का हा एक प्रश्नच आहे. प्रयत्न केल्यानंतर मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. तणाव असल्यास आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. तणावात श्वासावर लक्ष दिल्याने थोड्याफार प्रमाणात का असेना आपण शांत होतो. श्वसन क्रियेची जी लय असते तिचा आपल्या शरीर आणि मनावर देखील परिणाम होत असतो. श्वास आत घेताना 'शांतता आत येवो' आणि श्वास सोडताना 'तणाव बाहेर जावो' असे मनातल्या मनात म्हणा. असे एक मिनिट जरी केली तरी तुम्ही बर्‍यापैकी 'टेन्शन फ्री' होतात.\nमनुष्य वर्तमान विसरून भूतकाळ किंवा भविष्यकाळाचाच विचार करीत राहतो. भूतकाळात घडलेल्या काही दु:खद घटना आठवून मन अस्वस्थ होते आणि तणाव निर्माण होतो. आपण वर्तमानात काय करीत आहोत फक्त याच गोष्टीचा विचार करावयास हवा. त्यामुळे आपली जागरूकता वाढण्यास मदत होईल. मनाला सुख, शांती आणि आनंद प्राप्त होतो.\nरोज रात्री सहा ते सात तास झोप घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक शांती मिळते. आपली झोप खराब होऊ नये यासाठी सतर्क राहा. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाकांक्षा साध्य करण्याच्या नादात 'टेन्शन'च्या चक्रव्यूहात अडकतो.\nएखाद्या आवडत्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून किंवा मनाला शांती देणार्‍या चित्रांची कल्पना करूनही हे शक्य आहे. जी व्यक्ती फक्त स्वत:चाच विचार किंवा स्वार्थ पाहत असेल त्याला सुख, शांती आणि आनंदाचा लाभ मिळू शकत नाही. दुसर्‍यांना सहानुभूती दाखविणे, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यामुळे मानसिक सुख मिळते. आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी या प्रकारचे वातावरण बनवावे लागते.\nहा लेख आपणास कसा वाटला\nहृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा\nगुरुजनांना योग, प्राणायमाची सक्ती\nआलियाने योगा केला नाही, कारण..\nविश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..\nहलासनामुळे सदैव रहा तरुण\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1583", "date_download": "2018-04-23T19:18:35Z", "digest": "sha1:YM2675NR3FFD2CPK7O4TTAPI2VRVB464", "length": 13448, "nlines": 79, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शुद्ध्लेखन २.० | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंगणकावर बोटण्यासाठी (टाईप) (लेखणीने लिखाण, बोटांनी बोटतो) मराठी ज्याप्रमाणे लेखणीने लिहीली जाते तशी बोटतांना दम लागतो. पहीली वेलांटी अशी लीहीली तरी चालू शकते. उकाराचेही तेच. ड्र्यू - हे जे लिहीले आहे त्याचे अक्षर आत्ताच्या फॉन्ट मधे नीट लिहिता येत नाही व लिहायलाही वेळ लागतो.\nपुढील काही वर्षात जास्तीत जास्त लिखाण संगणकावर होईल त्यासाठी मराठीला तयार करायला हवं.\nसंगणकासाठी एक नवी बाराखडी तयार करावी लागेल. त्यास सध्या आपण शुद्ध्लेखन २.० म्हणूयात.\nकशी असावी शुद्ध्लेखन २.० ची बाराखडी\nप्रकाश घाटपांडे [08 Jan 2009 रोजी 16:14 वा.]\nचला सगळे टंकावली तयार करण्याच्या मागे लागा.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [08 Jan 2009 रोजी 16:45 वा.]\n'गमभन' द्वारे वर मराठी लिहिणे सोपे वाटते. पूर्वी आम्ही 'गोदरेजच्या' मशिनवर शिकलेली सर्व टंकणे विसरुन गेलो. आता गमभनची सवय झाली आहे आणि हीच उत्तम आहे असे वाटते.\nअवांतर : उपक्रमच्या मालकासाठी : वाचलेले सर्वच प्रतिसाद पुन्हा नवे प्रतिसाद म्हणून दिसत आहेत. काही तरी तांत्रिक गडबड दिसत आहे. जरा लक्ष द्या राव \nज्याला संगणकावर मराठी टंकावे लागते त्याला इंग्रजीही. अधिक भाषा येत असतील तर त्याही टंकाव्या लागतात. त्यामुळे सर्वांना सामाईक असा कळफलक असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी सध्याचा क्वेर्टी कळफलक पुरेसा आहे. 'लिहिता'नतली हस्व लि टंकताना जर अजिबात मेहनत पडत नाही, तर मग पहिली वेलांटी मुद्दाम दुसरी का लिहायची, कारण समजले नाही. ड्र्यू हा ड्‍र्यू असाही टंकता येईल. आपल्या फ़ॉन्ट्समध्ये पाऊण य साठी स्वतंत्र कळ असेल तर ड्यू तल्या ड ला खालच्या बाजूला र जोडता येतो. तसा मी अन्यत्र टंकून पाहिला, पण तो इथे चिकटवता आला नाही. --वाचक्‍नवी\nशुद्धलेखन असे टंकता येत असताना मुद्दाम 'शुद्ध्लेखन' असे अशुद्ध लेखन करण्याचे कारण-- शुद्‌धलेखन आणि शुद्धलेखन या दोन लिखाणांचे उच्चार भिन्न आहेत.पहिल्या शब्दाचा उच्चार शुद्‌- धलेखन असा चुकीचा होतो.वाचक्‍नवी\nशुद्ध्लेखन २.० : काही कल्पना\nसूर्यकांत डोळसे [08 Jan 2009 रोजी 18:58 वा.]\nआम्हीही याच मताचे आहोत.\n१)उ,ऊ,....इ,ई....श.ष,...ण,न....पैकी कुणालाही एकालाच संगणकासाठी एक नवी बाराखडी तयार करताना स्थान द्यावे.\n२)वेलांट्या बदलल्या की शब्दांचे अर्थ बदलतात .\n३)ण,न बदलले की शब्दांचे अर्थ बदलतात .ह्या प्रचलित समजांना थारा नसावा.\n४)कमीत कमी मुळाक्षरे बाराखडीत अस्तील याची काळजी घ्यावी.\n१)उ,ऊ,....इ,ई....श.ष,...ण,न....पैकी कुणालाही एकालाच संगणकासाठी एक नवी बाराखडी तयार करताना स्थान द्यावे.\nजेव्हा माणसाच्या नरड्यातून वर दिलेल्या दोनापैकी एकच उच्चार बाहेर पडण्याची काही व्यवस्था होईल तेव्हा या सूचनेचा जरूर विचार व्हावा. जरूर पडल्यास सर्व मराठी लोकांच्या स्वरयंत्रांच्या शस्त्रक्रिया कराव्यात.\n२)वेलांट्या बदलल्या की शब्दांचे अर्थ बदलतात .३)ण,न बदलले की शब्दांचे अर्थ बदलतात .ह्या प्रचलित समजांना थारा नसावा.\nहे समज की वस्तुस्थिती म्हणजे न-ण कडे काना की काणा( म्हणजे न-ण कडे काना की काणा() डोळा करायचा. सकल चे शकल, सकृत्‌ चे शकृत‌ आणि स्वजन चे श्वजन. पीसचे पिस, पिनचे पीन आणि दिनचे दीन. दोन्ही शब्दांचे अर्थ एकच करायचे) डोळा करायचा. सकल चे शकल, सकृत्‌ चे शकृत‌ आणि स्वजन चे श्वजन. पीसचे पिस, पिनचे पीन आणि दिनचे दीन. दोन्ही शब्दांचे अर्थ एकच करायचे पण कोणता अर्थ ठेवायचा पण कोणता अर्थ ठेवायचा\n४)कमीत कमी मुळाक्षरे बाराखडीत अस्तील याची काळजी घ्यावी.\nआम्हांला लहानपणी वाटले होते की संगणक आला की मानवाला अशक्य अशा गोष्टी तो करून दाखवील. आता संगणकाला साधे मराठी टंकलेखन जमत नाहीसे दिसते आहे. तमिऴमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध,फ, ब, भ, श, ष, स, ह, क्ष नाहीत. त्यामुळे तमिऴ किती सोपी झाली आहे. मराठी माणसांना शिकायला अगदी सोप्पी. जरूर शिकावी आणि अक्षरे कमी केल्याने कायकाय फायदा होतो ते आम्हांला समजवावे. (इतके असून तमिऴला इ-ई, उ-ऊ, ऎ-ए, ऒ-ओ, न-ऩ, र-ऱ, ळ-ऴ, ङ् -ञ यांतले एकएक अक्षर गाळता आले नाही \nअवांतर:- मलयाळम्‌ने लिपी सुधारणेचा प्रयत्‍न करून पाहिला. परिणाम असा की, आता तरुण पिढीला जुनी मलयाळम्‌‍ येत नाही की नवी मराठी मुलां-तरुणांना हा धोका नाही. त्यांना मुळी मराठी येतच माही. त्यामुळे खुशाल लिपीची तोडमोड करावी. इतके असून संस्कृतमध्ये नसलेला पण मराठीत असलेला दीर्घ ॡकार मलयाळम्‌मध्ये अजूनही आहे. आहे की नाही वेडेपणा मराठी मुलां-तरुणांना हा धोका नाही. त्यांना मुळी मराठी येतच माही. त्यामुळे खुशाल लिपीची तोडमोड करावी. इतके असून संस्कृतमध्ये नसलेला पण मराठीत असलेला दीर्घ ॡकार मलयाळम्‌मध्ये अजूनही आहे. आहे की नाही वेडेपणा\nकमीत कमी मुळाक्षरे बाराखडीत अस्तील याची काळजी घ्यावी.\nमूळाक्षरे कमी करण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन आम्ही हे वाक्य लिहीले आहे.\nम अ आ मा अ कु म्ह कु ठा प आ म्ह वा बु.\nटंकताना पूर्ण वाक्य टंकण्यापेक्षा फारच सोपे गेले. ही सोपी पद्धत सुचवल्याबद्दल अनेक आभार.\nअसे करताना शुद्द्लेखनालाही फाट्यावर मारले तर सांकेतिक लिपी तयार होते.\nम्हण्जे बह् कि मी ह्य्स्न्फ\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nचिनी लिपीत ४०००० मुळाक्षरे आहेत. त्यातली दहा टक्के जरी संगणकावर टंकता येत असतील तर त्यांची संख्या ४००० होते. मराठीला बावन मुळाक्षरांसाठी वेगळे शुद्धलेखन लागावे हिंदीत, कानडीत, तेलुगूत मराठीपेक्षा जास्त अक्षरे आहेत. त्यांना असले पळपुटे मार्ग शोधावेसे वाटत नाहीत. कारण एकच हिंदीत, कानडीत, तेलुगूत मराठीपेक्षा जास्त अक्षरे आहेत. त्यांना असले पळपुटे मार्ग शोधावेसे वाटत नाहीत. कारण एकच मराठी लोकांना मराठी येत नाही, आणि म्हणून ती आवडत नाही. म्हणून तिची मोडतोड करायला त्यांचाच पुढाकार असतो. उर्दूत ५ ज, ३ स २ त २ ग २ ह, २ ड २ फ-ख आहेत. त्यांना लिपीतली मुळाक्षरे कमी करावीसे वाटत नाही, कारण उर्दू भाषकांचे त्यांच्या लिपीवर प्रेम असते. लिपीद्वारे भाषेची संस्कृती जपली जाते हे त्यांना माहीत आहे.--वाचक्‍नवी\nचु च्या जा प ने प्रकाटाआ\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5737774552971054070&title=Alertness%20is%20important&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:27:26Z", "digest": "sha1:HAPSRQG5CG4J6YIKP26N6QTWJKYD765L", "length": 9998, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी दक्षता महत्त्वाची’", "raw_content": "\n‘भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी दक्षता महत्त्वाची’\nपुणे : भ्रष्टाचारमुक्त भारत साकारण्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे मत बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आर. पी. मराठे यांनी व्यक्त केले. बँकेच्यावतीने येथील लोकमंगल इमारतीतील मुख्य कार्यालयात ‘माझे ध्येय – भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर आधारित एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.\nया वेळी बांग्लादेश ग्रामीण बँकेचा संदर्भ देत सायबर गुन्हेगारीचा चौफेर आढावा घेत आर. पी. मराठे म्हणाले, ‘३.६६ लाख नागरिकांनी केंद्रीय दक्षता आयोग पुरस्कृत शपथ घेतली, हे लक्षात घेण्याजोगे आहे. प्रत्येक नागरिक जागरूक होत असतानाच आपण भ्रष्टाचार- मुक्त प्रशासनासारखे मोठे आश्वासन पूर्ण करण्याच्या आणखी जवळ जायला हवे. आम्ही नागरिकांना दक्ष राहाण्याची आणि कायम प्रामाणिकपणाप्रती बांधिलकी जपण्याची विनंती करतो.’ बँकेच्या वतीने लोकांना भ्रष्टाचार- मुक्तसंबंधित पद्धतींविषयी तसेच त्याबाबत माहिती देण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते.\nया वेळी बँकेचे कार्यकारी संचालक, आर. के. गुप्ता यांनी बँकांच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. ‘फसवणूक झाल्यास बँकेची प्रतिष्ठा पणाला लागते. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या कामात जास्त काळजीपूर्वक लक्ष घालणे महत्त्वाचे आहे.’असे गुप्ता यांनी सांगितले.\nयाच संदेशाचा पुनरूच्चार करत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, ‘आजच्या वातावरणात प्रत्येकाने स्वतःशी प्रामाणिक राहाणे गरजेचे आहे, मात्र त्याचवेळेस इतरजणही प्रामाणिकपणे काम करत आहेत, हे पाहिले पाहिजे.’\nकेपीएमजीच्या फॉरेन्सिक सायबर सुरक्षा विभागाचे सीईओ आणि निवृत्त आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, ‘दक्षता ही केवळ भ्रष्टाचारापुरतीच मर्यादित असता कामा नये, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अंतर्गत आणि बाह्य दक्षता बाळगणे आवश्यक आहे.’\nव्हिजिलन्स विभागाचे डीजीएम एम. व्ही. मंगळवेढेकर यांनी दैनंदिन कामकाजात दक्ष राहाण्याचे महत्त्व विशद केले.\nविविध स्पर्धांच्या विजेत्यांना गौरवण्यात आले. मुख्य दक्षता अधिकारी, सी. व्ही. वेंकटेश यांनी दक्षता सप्ताहादरम्यान घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.\nTags: पुणेबँक ऑफ महाराष्ट्रद्क्षता सप्ताहकेपीएमजीआर. पी. मराठेPuneBank of MaharashtraR. P. Maratheप्रेस रिलीज\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात वाढ बँक ऑफ महाराष्ट्रचा महाचैतन्य दिवस ‘महाबँके’तर्फे डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ‘महाबँके’त स्वच्छता पंधरवडा ‘महाबँके’कडून बेस व्याजदरात कपात\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071013122200/view", "date_download": "2018-04-23T19:12:07Z", "digest": "sha1:XXUGXCCW6K2LQJMRIQJAUYBTCHCTB3L4", "length": 5941, "nlines": 96, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ओवी गीते : समाजदर्शन", "raw_content": "\nपंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : समाजदर्शन|\nओवी गीते : समाजदर्शन\nओवी गीते : समाजदर्शन\nओवी गीते : समाजदर्शन\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nसमाजदर्शन - संग्रह १\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nसमाजदर्शन - संग्रह २\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nसमाजदर्शन - संग्रह ३\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nसमाजदर्शन - संग्रह ४\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nसमाजदर्शन - संग्रह ५\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nसमाजदर्शन - संग्रह ६\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90623004402/view", "date_download": "2018-04-23T19:29:45Z", "digest": "sha1:R63RYNORU2HPC2AS37MOFW2WBNFCX77O", "length": 14822, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय ६", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय ६\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nनारद म्हणतातः-- दोन घटकाभर रात्र शिल्लक असतांना पहांटेस शुचि असा तिल, दर्भ, अक्षता इत्यादिकांनीं युक्त होऊन जलाशयाचे ठायीं स्नानाकरितां गमन करावें ॥१॥\nदेवखात, नदी व संगम ह्या ठिकाणीं स्नान केलें असतां अनुक्रमेंकरुन, उत्तरोत्तर दसपट पुण्य प्राप्त होतें व तीर्थामध्यें स्नान केलें असतां वीसपट फल प्राप्त होतें ॥२॥\nनंतर विष्णूचें स्मरण करुन स्नानाचा संकल्प करावा आणि तीर्थादि देवतांना अर्घ्यदान करावें ॥३॥\n' नमः कमलनाभाय ' या मंत्रानें विष्णूला अर्घ्य द्यावें ॥४॥\nहे विष्णो, तूं वैकुंठ, प्रयाग व बदरिकाश्रम या तीन ठिकाणीं आपलें पदस्थान केलें आहेस; तेथील संपूर्ण देव, मुनि, वेद व यज्ञ यांसह तुझ्या प्रीतीकरितां मी कार्तिकमासीं प्रातः स्नान करितों हे दामोदरा, लक्ष्मीसहवर्तमान तूं प्रसन्न हो ॥७॥\nहे देवा, तुझें ध्यान व तुला नमस्कार करुन या जलामध्यें मी स्नान करण्याला तयार झालों आहें; तरी तुझ्या प्रसादानें माझें पाप नष्ट होवो ॥८॥\nविधियुक्त कार्तिकस्नान करणारा असा व्रती मी अर्घ्य देतों. तो राधा दामोदरा ग्रहण कर ॥९॥\nकार्तिकांत नित्यनैमित्तिक कर्मे केलीं असतां सर्व पातकें जातात तर दैत्यनाशका विष्णो माझा अर्घ्य ग्रहण कर ॥१०॥\nअसे दोन अर्घ्य देऊन भागीरथी, विष्णु, शिव व सूर्य यांचें स्मरण करुन नाभीइतक्या पाण्यांत प्रवेश करुन यथाविधि स्नान करावें ॥११॥\nगृहस्थाश्रम्यांनीं तीळ व आंवळकाठीचा कल्क आंगाला लावून स्त्रान करावें. विधवा व यती यांनीं तुलसीमूलाची माती अंगाला लावून स्त्रान करावें ॥१२॥\nसप्तमी, अमावास्या, नवमी, द्वितीया, दशमी, एकादशी, द्वादशी व त्रयोदशी या दिवशीं तीळ व आंवळे आंगाला लावूं नयेत ॥१३॥\nप्रथम तीन बुड्यांनीं मलस्त्रान करावें. नंतर मंत्रस्त्रान करावें. स्त्रिया व शूद्र यांनीं वेदोक्त मंत्र म्हणूं नयेत व त्यांनीं पुराणोक्त मंत्रांनीं स्त्रान करावें ॥१४॥\nस्त्रानमंत्रः-- जो भक्तभावन परमेश्वर देवकार्याकरितां तीन रुपांनीं झाला तो सर्व पाप नाश करणारा विष्णु कृपेनें मला पवित्र करो ॥१५॥\nसर्व देव विष्णूच्या आज्ञेनें कार्तिकव्रत करणारांचें रक्षण करितात; ते सर्व इंद्रादि देव मला पवित्र करोत ॥१६॥\nसमख सबीज सरहस्य वेदमंत्र, देव, काश्यपादि ऋषि मला पवित्र करोत ॥१७॥\nगंगादि सर्व नद्या, पुष्करादि सर्व तीर्थे, सिंधु आदि नद, सप्तसागरांसह सर्व जलाशय मला पवित्र करोत ॥१८॥\nअदिति इत्यादि पतिव्रता, यक्ष, सिद्ध, पन्नग, ओषधी व पर्वत हे तीन लोकांतले सर्व मला पवित्र करोत ॥१९॥\nव्रती यानें या मंत्रांनीं स्त्रान करुन हातांत पवित्रक धारण करुन देव, ऋषि, मानव आणि पितर यांचें यथाविधि तर्पण करावें ॥२०॥\nकार्तिकमासीं जितके तीळ पितृतर्पणकाळीं असतात तितकीं वर्षेपर्यंत स्वर्गामध्यें पितर वास करितात ॥२१॥\nनंतर उदकाशयामधून बाहेर येऊन शुद्ध वस्त्र परिधान करुन प्रातःकालीं करावयास सांगितलेलीं सर्व संध्यादि कृत्यें करुन श्रीहरीची पूजा करावी ॥२२॥\nनंतर तीर्थादि देवतांचें स्मरण करुन पुनः भक्तियुक्त अंतः करणानें गंध पुष्प अक्षतांनीं युक्त असें अर्घ्य ॥२३॥\n' व्रतिनः ' या मंत्रानें विष्णूला समर्पण करावें ॥२४॥\nनंतर वेदामध्यें पारंगत अशा ब्राह्मणांची भक्तीनें गंध, पुष्प, तांबूल इत्यादिकांनीं पूजा करुन वारंवार नमस्कार करावा ॥२५॥\nब्राह्मणांच्या उजव्या पायाचे ठिकाणीं सर्व तीर्थे वास करितात, सर्व वेद मुखाच्या ठायीं वास करितात आणि सर्वांगांत देव वास करितात म्हणून ब्राह्मणांची पूजा केली असतां या सर्वांचें पूजन केल्याप्रमाणें होतें ॥२६॥\nकल्याण इच्छिणार्‍या मनुष्यानें ब्राह्मणांचा अवमान करुं नये आणि त्यांशीं विरोध करुं नये; कारण ते अव्यक्तरुप भगवान् विष्णूचींच स्वरुपें होत ॥२७॥\nनंतर भगवंताला प्रिय जी तुलसी तिची पूजा करावी. एकाग्र अंतः करणानें प्रदक्षिणा व नमस्कार करावेत ॥२८॥\nहे तुलसी, तुला सर्व देवांनीं निर्माण केलें, सर्व मुनींनीं तूं पूजित आहेस. हे विष्णुप्रिये तुलसी तुला नमस्कार असो; तूं माझें पातक हरण कर ॥२९॥\nनंतर पुराणांतील विष्णुकथा स्वस्थ अंतः करणानें श्रवण कराव्यात पुनः त्या ब्राह्मणांची भक्तीनें पूजा करावी ॥३०॥\nयाप्रमाणे सर्व व्रतविधि जो भक्तिमान् मनुष्य करतो तो नारायणाच्या लोकाला पावतो ॥३१॥\nया लोकीं विष्णूला प्रिय अशा कार्तिक व्रताशिवाय रोग व पातकांचें नाशक, सदबुद्धि देणारें, मुक्तीला कारण असें कोणतेंही व्रत नाहीं ॥३२॥\nइति श्रीपद्मपुराणे कार्तिकमा० षष्ठोऽध्यायः ॥६॥\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B-111112100001_1.html", "date_download": "2018-04-23T19:19:08Z", "digest": "sha1:RNB2TAZ4IXCT2G557SEKTQ3PUD5NEB4O", "length": 8207, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi kavita, father, mother, love, relationship | तो बाप असतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळंतपण झाल्यावर, धावपळ करतो\nऔषध घेतो, चहा, कॉफी आणतो\nसगळ्यांना ने आण करतो\nसिजरीन नंतर बायकोला त्रास नको,\nम्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो\nचांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो\ndonation साठी उधार आणतो,\nवेळ पडली तर हातपाय पडतो\nकॉलेज मध्ये सोबत जातो, हॉस्टेल शोधतो\nस्वतः फाटक बनियन घालून\nतुम्हाला jeans ची pant घेऊन देतो\nस्वतः टपरा mobile वापरून, तुम्हाला stylish mobile घेऊन देतो\nतुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो\nतुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो\nlovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो\n\"सगळं नीट पाहिलं का \" म्हणून खूप ओरडतो\n\"बाबा तुम्हाला काही समजत का \"अस ऐकल्यावर खूप रडतो\nजाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो\nमाझ्या चिऊला नीट ठेवा\nअसे हात जोडून सांगतो\nस्त्रोत : प्रियंका विजय\nबाबा तुम्ही ग्रेट आहात\nफादर्स डे विशेष : पिढीजात अंतर असणारच\nपितृदिन विशेष : बाप\nया 25 प्रकारे ठेवा आई वडिलांचा सन्मान\nशाहरुखच्या मुलीचा करण जोहर ‘गॉडफादर’\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4765575919455276360&title=Now%20Decode%20Graphics%20with%20Marathi%20words&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:28:05Z", "digest": "sha1:PLUT27SBENKAX5MGFBL6OE2MJDBJWASA", "length": 25384, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘दर्या’च्या निमित्तानं ‘ग्राफिक नॉव्हेल’चं मंथन", "raw_content": "\n‘दर्या’च्या निमित्तानं ‘ग्राफिक नॉव्हेल’चं मंथन\nमराठी साहित्यविश्वात आता आणखी एका नव्या साहित्यप्रकाराची भर पडत आहे. पुस्तकं, कॅसेट, ई-बुक्स, ऑडिओ बुक्स...यानंतर काय... या प्रश्नाचं उत्तर पुण्यातल्या विक्रम पटवर्धननं दिलं आहे. ‘दर्या’ ही मराठीतली पहिलीवहिली ग्राफिक नॉव्हेल विक्रम या दिवाळीत मराठी वाचकांच्या भेटीला घेऊन येत आहे. त्याचा हा प्रयोग आणि त्या निमित्तानं एकंदरच ग्राफिक नॉव्हेल या प्रकाराचा घेतलेला हा धांडोळा...\nपेशानं फोटोजर्नालिस्ट असलेल्या पुण्यातल्या विक्रम पटवर्धननं ‘दर्या’ नावाची ग्राफिक नॉव्हेल लिहिली असून, त्याचा लेखनाच्या क्षेत्रातला हा पहिलाच प्रयत्न आहे. ही कादंबरी सुमारे दोनशे पानांची असून, त्यातून मराठी वाचकांना कथेसोबतच रंगीत चित्रांचा आस्वाद घेता येणार आहे. दर्या या कादंबरीची कथा ६०० ते ८०० वर्षांपूर्वीच्या कोकणातल्या कोळ्यांच्या आयुष्याभोवती फिरते. कोकणाचं सौंदर्य, मच्छिमारांचं आयुष्य, समुद्र आणि आधुनिकीकरणापूर्वीचा काळ या सगळ्या गोष्टी दृश्य स्वरूपात अनुभवणं हा एक वेगळा वाचनानुभव ठरणार आहे. ही कादंबरी ‘ग्राफिक नॉव्हेल’ स्वरूपात आणण्याबद्दल विक्रम सांगतो, ‘मी स्वतः एक ‘व्हिज्युअलायझर’ असल्याने माझी कादंबरी कृष्णधवल बनणं शक्यच नव्हतं. मला एखादी गोष्ट सुचते तेव्हा ती दिसते.’ यातूनच ग्राफिक नॉव्हेल बनवण्याची कल्पना विक्रमच्या डोक्यात आली. गेली दोन वर्षं विक्रम त्याच्या कथेवर काम करत होता. कादंबरीतली सर्व चित्रं ‘एमआयटी स्कूल ऑफ डिझायनिंग’मधून उत्तीर्ण झालेल्या आमीरखान पठाण यानं काढली असून, विक्रमचा भाऊ, गीतकार आणि सुप्रसिद्ध पटकथालेखक क्षितिज पटवर्धन व गौरी भाडळे हे या पुस्तकाचे प्रकाशक असतील. कोकणच्या भूमीत घडणारी ‘दर्या’ अमराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समीर कुलकर्णी यांनी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. विक्रमची ही ग्राफिक नॉव्हेल मराठीत पहिलीच असली, तरी मुळात ती संकल्पना मात्र जुनी आहे. या निमित्ताने त्या संकल्पनेचीही थोडी ओळख करून घेऊ या.\nकार्टून स्ट्रिप हा प्रकार मराठी वाचकांना अगदी जवळून परिचित आहे. अनेक वर्षे वर्तमानपत्रातून आणि आता ऑनलाइन माध्यमातून भेटीला येणारा ‘चिंटू’ ही आपल्या सर्वांसाठी कॉमिक्स या प्रकाराची सर्वांत जवळची ओळख. त्याशिवाय चंपक किंवा तत्सम लहान मुलांसाठी असलेली साप्ताहिकं, पाक्षिकं किंवा मासिकांमध्ये असलेल्या दोन किंवा तीन पानी चित्रकथा (‘चंपक’मधला ‘चिकू’ आठवा जरा) हाही कॉमिक्सचा भाग झाला. भारतात इंग्रजी वृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप्स, चिंटू, चंपक आणि टिंकलमध्ये येणाऱ्या चित्रकथा या पलीकडे साहित्यप्रकार म्हणून या चित्रांना आणि त्यातून पुढे सरकणाऱ्या कथांना फारशी ओळख नाही; पण परदेशात मात्र चित्रकथा हा प्रकार फार आवडीनं वाचला गेला. अनेक पिढ्या कॉमिक्स म्हणजेच चित्रकथा वाचत मोठ्या झाल्या. कॉमिक बुक्स, चित्रकथा हा फक्त लहानांनी वाचण्यापुरता मर्यादित साहित्यप्रकार राहू नये, म्हणून साठीच्या दशकात कॉमिक बुक्सची बाजारपेठ प्रौढ वाचकांसाठीही खुली राहण्याकरिता कॉमिक्सचा आकार मोठा केला गेला. कथेचं रूपांतर कादंबरीत झालं. त्यात प्रौढांच्या भावविश्वातले विषय हाताळायला सुरुवात झाली आणि ‘ग्राफिक नॉव्हेल’ हा वेगळा साहित्यप्रकार उदयाला आला.\n‘टार्गेट ऑडियन्स’चं वय वाढल्यानं आवश्यक ते बदलही ‘ग्राफिक नॉव्हेल’मध्ये करण्यात आले. रेखाटनं प्रौढ होत गेली, वापरली गेलेली रंगशैली बदलली, भाषा बदलण्यात आली. मुख्य म्हणजे लहान मुलांसाठीच्या चित्रकथांमध्ये असलेली आशयानुरूप ‘लिटरल’ चित्र न राहता, आता गोष्टीच्या दृश्यात्मक भागाचा भार हा चित्रांवर, तर चित्रात न दाखवता येणारा भाग हा शब्दांवर अवलंबून राहिला. शब्द आणि चित्रांचं मेंदूनं एकत्र ‘डिकोडिंग’ केल्याशिवाय आशय स्पष्टपणे पोहोचू नये, इतकी ती गुंफण काही वेळा घट्ट होत गेली.\nपुण्यातल्या तेजस मोडक या तरुणानं अनेक इंग्रजी ग्राफिक नॉव्हेल्ससाठी चित्रं काढली आहेत. ग्राफिक नॉव्हेल या वरकरणी गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या आणि मराठी वाचकांसाठी तशा नव्या असलेल्या साहित्यप्रकाराविषयी अधिक जाणून घेण्याकरिता तेजसशी संपर्क साधला. त्यानं हा विषय अगदी साध्या-सोप्या शब्दांत उलगडून सांगितला. तो त्याच्याच शब्दांत इथं देत आहे.\nग्राफिक नॉव्हेलचं माध्यम कॉमिक्स हेच आहे. आपण फिल्मचं उदाहरण घेतलं तर त्यात जसे अॅनिमेशन, लहान मुलांसाठीचे चित्रपट, फीचर फिल्म असे प्रकार काही असले, तरी माध्यम फिल्म हेच राहतं. तसंच कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेल या दोन्हीचं माध्यम एकच आहे. दोन्हींमध्ये शब्द आणि चित्रं वापरून गोष्ट मांडली जाते.\nकॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेलमध्ये काही धूसर फरक आहेत. कॉमिक्समध्ये आठवडा, पंधरवडा, महिना किंवा काही ठराविक काळानंतर तुकड्यांमध्ये, भागांमध्ये गोष्ट प्रसिद्ध केली जाते. ग्राफिक नॉव्हेलमध्ये कोणत्याही कादंबरीप्रमाणेच फ्रंट कव्हर ते बॅक कव्हर एकच गोष्ट सांगितलेली असते. त्यामुळे तो फरक माध्यमाचा नसून, प्रकाराचा आहे. काही सुप्रसिद्ध प्रकाशकांनी साप्ताहिकांमध्ये प्रकाशित झालेल्या कॉमिक्सच्या भागांना एकत्र करून त्याची ग्राफिक नॉव्हेल तयार केल्याचीही उदाहरणं आहेत.\nभारतात कॉमिक्सचं कल्चर फारसं कधीच नव्हतं. अमर चित्रकथा, टिंकल असे काही अपवाद सोडता बाकी कशाला फारशी राष्ट्रीय ओळख नव्हती. पाश्चात्य देशांमध्ये कॉमिक्स या साहित्यप्रकाराचा स्वतःचा असा एक सुवर्णकाळ होता, तसा भारतात कधीच नव्हता. घराघरांत टीव्ही यायच्या आधी, म्हणजे साधारण साठी-सत्तरीचा काळ हा परदेशातल्या कॉमिक्सचा सुवर्णकाळ होता. टीव्हीच्या येण्याने कॉमिक्सची लोकप्रियता थोडीफार ओसरायला लागली. तेव्हा नव्या प्रकारे कॉमिक्सचं मार्केटिंग करावं या हेतूने ‘ग्राफिक नॉव्हेल’ हा शब्द रूढ केला गेला. मोठे प्रकाशक सुरुवातीला ‘बॅटमॅन’ या सीरिजमधले ‘५०० ते ५२०’ असे कॉमिक्स स्वरूपात प्रसिद्ध झालेले भाग एकत्र छापायचे आणि त्याला ग्राफिक नॉव्हेल म्हणायचे.\nग्राफिक नॉव्हेलमधली चित्रं आणि कॉमिक्समधली चित्रं यांच्यात फारसा फरक नाही; पण या क्षेत्रातली काही लोकं त्या दोन्ही साहित्यप्रकारांतली चित्रं, रेखाचित्रांमधला फरक सांगू शकतात; पण त्यात ढोबळ फरक नाहीत. प्रत्येक चित्रकार, आर्टिस्टच्या शैलीनुसार कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेलमधली चित्रं बदलत जातात. चित्रं आणि शब्द या दोन्हींवर कथेचा वेगवेगळा भाग सोपवण्यात आलेला असतो. कॉमिक्समध्ये शब्दांना अनुरूप चित्रं रेखाटलेली असतात; पण या बाबतीतलं ग्राफिकचं व्याकरण वेगळं आहे. ग्राफिक नॉव्हेलमध्ये शब्दांना पूरक चित्रं रेखाटलेली असतात. गृहीत वाचकवर्ग प्रौढ असल्यानं शब्द जे सांगतात त्यापेक्षा वेगळा भाग चित्रं व्यक्त करतात. कधी कधी तर, लिखित मजकुराच्या अगदी विरुद्ध काही तरी चित्रांमधून पोहोचत असतं, अर्थांचे समांतर स्तर तयार होतात आणि कथा उलगडत जाते. शब्द व चित्रं या दोन्हींची सांगड वाचकानं आपापल्या विचारानुसार घालायची असते. काही तरी सांगणारा (नरेटिव्ह) म्हणून ग्राफिक नॉव्हेल हा साहित्यप्रकार तसा गुंतागुंतीचा आहे.\nभारतीय प्रादेशिक भाषांचा विचार करायचा झाला, तर ग्राफिक नॉव्हेल हा प्रकार आपल्याकडे कधी घडला नाही; पण असं ऐकिवात आहे, की आपल्याकडे दिवाळीत दिवाळी अंक असतात, तसं बंगालमध्ये दुर्गापूजेनिमित्त काही कॉमिक्स दर वर्षी निघतात; पण तीसुद्धा कॉमिक्सच आहेत. ग्राफिक नॉव्हेल्स भारतीय भाषांमध्ये फारशा तयार झाल्या नाहीत.\n‘अमर चित्रकथा’चे भाषांतर होऊन ते भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे; पण कथांची लांबी फारशी नसल्याने ‘अमर चित्रकथा’ही चित्रकथा म्हणजे कॉमिक्स या गटात राहते. त्यात तुलनेनं लहान आणि स्वतंत्र कथा असल्यानं ते नॉव्हेल किंवा कादंबरी या गटात मोडत नाही.\nमराठीत ग्राफिक नॉव्हेल येणं हा प्रयोगच नवीन असल्याने लोकांकडून ते मोठ्या प्रमाणावर वाचलं जाईल. मराठी वाचकांनी असं काही तरी नक्की वाचावं. सिनेमा किंवा कोणत्याही दृक्-श्राव्य माध्यमाच्या बाबतीत प्रेक्षकांना समोर येईल तो आशय फक्त अनुभवायचा असतो. चित्रं हलत असतात, कथा घडत असते.. ते एक ‘टेंपोरल’ माध्यम आहे. म्हणजे दोन तासांचा सिनेमा हा तुम्ही बघितलात काय आणि इतर कोणी काय.. सिनेमा त्याची कथा दोन तासांतच सांगतो; पण कोणतंही पुस्तक आणि आत्ताच्या संदर्भात ‘ग्राफिक नॉव्हेल’मध्ये वाचकाचा सक्रिय सहभाग असणं गरजेचं असतं. एखादा वाचक एखादं पुस्तक दोन तासांत वाचेल आणि दुसरा एखादा कदाचित तेच पुस्तक एका तासात वाचेल. वाचक स्वतःच्या मनात एखादी कथा कशी उभी करतो, तो त्या कथेत किती प्रमाणात गुंतत जातो, यावर हा लागणारा वेळ बदलत जातो. त्यामुळे पुस्तकं हे तुलनेने थोडंसं काम करायला लावणारं माध्यम आहे. पुस्तकं आपल्याकडून काम करून घेतात; पण सिनेमा मात्र तितकं काम करून घेत नाही. ग्राफिक नॉव्हेल हा प्रकार पुस्तक रूपात चित्रं आणि शब्द मांडत असल्याने ते वाचकांकडून काम करून घेतं आणि खरं तर तशा वाचनाची सवय व्हावी लागते. मगच त्या वाचनाची मजा वाढते. ग्राफिक नॉव्हेलमध्ये वाचकाला चित्रांमुळे दृश्यात्मक मदत मिळत असली, तरी वाचकाच्या आकलनशक्तीनुसार त्यांचे वरवर किंवा खोल अर्थ लावले जातात. एकच ग्राफिक नॉव्हेल दर वेळी वाचताना वेगवेगळ्या अंगांनी कळत जाते आणि मग ‘अरे, या आधी हे दिसलंच नव्हतं’ किंवा ‘अच्छा, हे असं म्हणायचंय तर इथे’ असं वाटून घटना परत नव्यानं उलगडत जाते. हेच ग्राफिक नॉव्हेलचं वेगळेपण आहे.\n‘कुमारांसाठी साहित्यनिर्मिती हवी’ भा. द. खेर यांची जन्मशताब्दी; ‘मसाप’तर्फे विशेष कार्यक्रम ‘ब्रँडिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे’ डोळ्यांना तृप्त करणारी ‘फूडोग्राफी’ दत्ता टोळ\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nपंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22corporations/1MKVDC;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:11:37Z", "digest": "sha1:PCHVV5B4YLA2THJVPMYH5IRXR2SCKQTO", "length": 2425, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127856\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-for-office-117030200016_1.html", "date_download": "2018-04-23T18:54:13Z", "digest": "sha1:K54BAIUJZFAKXUHRI7FTSAII443BHCNZ", "length": 10275, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स\nआपला व्यवसाय सुरू करणे हे सर्वांचे स्वप्न असत. सर्वांनाच वाटतकी त्यांचा व्यवसाय चांगला चालायला पाहिजे. त्यासाठी लोक वास्तू पूजा, ग्रह-नक्षत्र सारख्या गोष्टी बघतात. जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करत असाल आणि त्यात तुम्हाला कुठलीही अडचण नको असेल तर अमलात आणा ह्या वास्तू टिप्स :\n1. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या कामासाठी नवीन प्लॉट किंवा जागा खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की दुकानाचे मुख्य दार पूर्व किंवा उत्तर दिशेत उघडेल असे पाहिजे. असे केल्याने सतत सकारात्मक ऊर्जा राहते.\n2. वास्तूनुसार दुकानाचा मालक किंवा मॅनेजरला दुकानाच्या दक्षिण-पश्चिम दिशेत बसायला पाहिजे. याने तुमचा बिझनेस उत्तम चालेल.\n3. वास्तूनुसार दुकानाचे कॅशकाऊंटर नेहमी दक्षिण किंवा पश्चिमेकडील भिंतीकडे असायला पाहिजे. या दिशेत ठेवल्याने तुमच्या लॉकरमध्ये पैसा कायमस्वरूपी राहील.\n4. दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेत देवाचे फोटो लावायला पाहिजे. असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहते.\n5. व्यावसायिक भवनाच्या गेटसमोर कुठलेही खांब किंवा मोठे झाडं नसावे.\n6. वास्तूनुसार विजेचे यंत्र ठेवणे किंवा स्विच बोर्ड लावण्यासाठी दुकानाचा दक्षिण-पूर्व भाग उत्तम मानला जातो.\nपैसा ओढतो हा पौधा, आजच आणा घरी\nवास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती\nफक्त एक ग्लास पाण्याने दूर करा घरातील निगेटिव्ह अॅनर्जी\nफेंगशुई : या 5 रोपांना घरात चुकूनही ठेवू नका\nवास्तू टिप्स : धन प्राप्तीचे सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://swamiannacchatra.org/paryatan.php", "date_download": "2018-04-23T18:52:24Z", "digest": "sha1:RV4IVNDUUD3X52UGJLMQ2VNLZ7TJYLDL", "length": 14615, "nlines": 54, "source_domain": "swamiannacchatra.org", "title": "श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट.", "raw_content": "\nअन्नछत्राची कल्पना व प्रेरणा\nअन्नछत्राचे नवीन जागेत स्थलांतर\nलागणारे धान्य आणि भाजीपाला\nसाजरे केले जाणारे उत्सव\nमंदिर व सभा मंडप\nयात्री निवास - १\nयात्री निवास - २\nपरिक्रमा: उद्देश व माहिती\nअक्कलकोट हे शहर महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात येते. हे तालुक्याचे ठिकाण असुन महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसले आहे. अक्कलकोटला एस.टी. बसने व रेल्वेने येता येते. सोलापुर, नळदुर्ग, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर ह्या मार्गाने येता येते.\nश्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा: उद्देश व माहिती\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट हया धर्मादाय संस्थानच्या वतीने दरवर्षी जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. यंदाचे हे 12 वे वर्ष असुन, गेली 11 वर्षे संपुर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा च्या काही भागात तसेच मध्य प्रदेश व गुजरात सिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी गावोगावी व शहरात नेण्यात येते. श्री स्वामी समर्थ महराजांच्या भक्तीचा प्रसार सर्वत्र व्हावा हा प्रमुख उद्देश असुन दुरवर परगावी असणारे स्वामीभक्त, अबाल वृध्द, स्त्रीया, विकलांग रूग्ण इ. ना. इच्छा असुनहि श्री स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे येता येत नाही. अशांकरिता या अन्नछत्राच्या मुळस्थानातील स्वामींच्या पालखीच्या माध्यमातुन श्री स्वामीचं त्यांना भेटल्याचा भाव हया स्वामी भक्तांना पालखी दर्शन झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या गांवी पालखी गेल्यानंतर हया भक्तांना सहजासहजी स्वामीसेवा करता येते.\nश्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा: उद्देश व माहिती\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट हया धर्मादाय संस्थानच्या वतीने दरवर्षी जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. यंदाचे हे 12 वे वर्ष असुन, गेली 11 वर्षे संपुर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा च्या काही भागात तसेच मध्य प्रदेश व गुजरात सिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी गावोगावी व शहरात नेण्यात येते. श्री स्वामी समर्थ महराजांच्या भक्तीचा प्रसार सर्वत्र व्हावा हा प्रमुख उद्देश असुन दुरवर परगावी असणारे स्वामीभक्त, अबाल वृध्द, स्त्रीया, विकलांग रूग्ण इ. ना. इच्छा असुनहि श्री स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे येता येत नाही. अशांकरिता या अन्नछत्राच्या मुळस्थानातील स्वामींच्या पालखीच्या माध्यमातुन श्री स्वामीचं त्यांना भेटल्याचा भाव हया स्वामी भक्तांना पालखी दर्शन झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या गांवी पालखी गेल्यानंतर हया भक्तांना सहजासहजी स्वामीसेवा करता येते.\nत्याचप्रमाणे अक्कलकोट हया श्रीक्षेत्राचे ठिकाणी अन्नदान सेवा करणाऱ्या हया अन्नछत्राच्या स्वामी कार्यास तसेच परगांवाहुन येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था व महाप्रसादव्यवस्था असणाऱ्या स्वामी कार्यास हातभार लागावा आणि या माध्यमाद्वारे स्वामी भक्तांना आपली सेवा रूजु करता यावी या उदेशाने सदरची श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या संस्थानच्या पालखी परिक्रमेस परगांवच्या स्वामी भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.दरवर्षी स्वामी भक्तांच्या मागणी प्रमाणे परिक्रमेत नव्याने काहीं गावांचा समावेश केला जातो. यासाठी आणि दरवर्षी नेहमी प्रमाणे पालखी जाते आशांसाठी पालखी निघण्याअगोदर दोन महिने संस्थानचे पालखी परिक्रमा संयोजक व प्रमुख सर्वेक्षण करणे करिता त्या संबंधीत गांवी जाऊन त्यागावातील मुख्य संयोजकाची भेट घेऊन पालखी व सेवेकरी व वारकरी यांच्या व्यवस्थेबद्दल चौकशी व चर्चा करतात. या सर्वेक्षणा नंतर पालखी परिक्रमेचे वेळापत्रक तयार केले जाते. सदरचे वेळापत्रक संस्थानचे सन्मा. संस्थापक अध्यक्ष यांच्या पाहणी व मार्गदर्शना नंतर तयार केले जाते. त्यानंतर पालखी परिक्रमा वेळापत्रक, संयोजकाचे पत्र व परगांवच्या देणगीदारांचे पत्र आणि पालखी परिक्रमेचे भित्ती पत्रके छापली जातात. परिक्रमे अगोदर एक महिना भित्ती पत्रके, वेळापत्रक, व पत्र ही ज्या त्या गावंच्या संयोजकांना पाठविली जातात. त्यामुळे हया संयोजकांना त्यांच्या गांवी पालखी परिक्रमा येण्याच्या तारखेपर्यंत पालखी व्यवस्थेची तयारी करता येते.\nअन्नछत्रातुन पालखी परिक्रमेच्या प्रस्थानाची जय्यत तयारी करण्यात येते. या करिता जवळपास १५० वारकरी आजूबाजूच्या गावातुन गोळा करण्यात येतात. हे सर्व वारकरी ४० ते ६० या वयोगटातील असुन त्यांच्या निवासाची, भोजनाची, औषधोपचाराची काळजी घेतली जाते. पालखी सोबत १५० वारकरी आणि संस्थानचे २५ सेवेकरी असतात. तसेच व्यवस्थापनाचा कर्मचारीवर्ग, चालक, सुरक्षा रक्षक वगैरे मिळुन एकंदरीत २०० लोक असतात. पालखी सोबत श्री स्वामी समर्थांची चांदीची मुर्ती व मुखवटा, चांदीच्या पादुका, चांदीचा राजदंड, इ. मौल्यवान वस्तु व मिळालेला निधी असल्याने प्रत्येक गावी व शहरामध्ये पालखीस पोलिस संरक्षण असते. त्रदव्रत वारकरी व सेवेकरी यांच्यासाठी लहान व मोठी अशी ७/८ वाहने असतात. पालखी सोबत हत्ती असतो त्या करिता ट्रकची व्यवस्था केली आहे.\nपालखी परिक्रमा ही दररोज दुपारी एका गावामध्ये भक्तांच्या स्वामी सेवेकरीता ५ ते ६ तास थांबते त्यावेळेस संबंधीत संयोजकांनी व ग्रामस्थांकरवी पालखीतील वारकरी व सेवेकरी यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. दुपारी चार नंतर पालखी रात्रीमुक्कामा करिता पुढच्या गांवी जाते. तेथे पालखीतील सर्वांच्या भोजन व निवास व्यवस्था केली जाते. आणि सकाळी स्नान व चहापाण्याची व्यवस्था केली जाते. पालखी मुक्कामाचे ठिकाणी भजन, किर्तन, भारूड, इ. कार्यक्रम केले जातात. सकाळी काकड आरती व हरिपाठ होतो. पालखी परिक्रमेत मिळालेला निधी हा डी.डी.चेकद्वारे अन्नछत्र मंडळाकडे वेळोवेळी पाठवण्याची व्यवस्था केली जाते. अशातऱ्हेने पालखी परिक्रमा कार्यक्रम संपन्न होत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22corporations/5VIDC;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:09:38Z", "digest": "sha1:OUQV5KDBEHOWR6HMW7F2U2DSHRAO47BP", "length": 2415, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/Events", "date_download": "2018-04-23T18:57:05Z", "digest": "sha1:X37CG4OFH5XLMZ3ECFJLMXFNZSJLOXM2", "length": 23114, "nlines": 216, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> घटना व प्रकटने\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nजिगाव प्रकाल्पन्तागत मौजे अडोल ख.गावाचे पुनर्वसनाकरिता नवीन गावठाण मौजे पालाशिघात शिवारातील जमिनीची सरळ खरेदी .- पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्प मौजे पिंपळगाव काळे भाग-२ व पळशीघाट ता जळगाव जा. शिवारातील जमीन खरेदीव्दारे संपादीत करण्याची पूर्व सूचना.- पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्प मौजे. सुलतानपुरा ता. जळगाव जा. बुडीत क्षेत्र शिवारातील जमिन सरळ खरेदीद्वारे संपादित करण्याची पूर्व सूचना.- पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nमोखाबर्डी उपसा सिंचन योजना भिवापूर ता. भिवापूर जि. नागपुर अंतर्गत खाजगी जमिन थेट खरेदी पद्धतीने संपादित करण्यासाठी, जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याबाबत.- पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्प (तालुका नांदुरा )जिल्हा बुलढाणा मधिल मौजे मानेगाव (जुने गावठाण) ता. जळगाव जि. बुलढाणा मध्ये (भु.प्र.क्र.२९/२००८-०९) मध्ये कलम १९ करिता मिळालेल्या मुदत वाढीची प्रसिद्धी करणे बाबत.- पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nमोखाबर्डी उपसा सिंचन योजना भिवापूर ता. भिवापूर जि. नागपूर अंतर्गत खाजगी जमीन थेट खरेदी पद्धतीने संपादित करण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत. - पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्प मौजे पळशीघाट ते प्रकल्पस्थळी जाण्या करिता पोच रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा सरळ खरेदीद्वारे खाजगी जमीन संपादित करण्याची पूर्वसूचना. - पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्प मौजे. अडोळखुर्द ता. जळगाव जामोद शिवारातील जमीन सरळ खरेदीद्वारे संपादित करण्याची पूर्व सूचना - पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्पातर्गत मौजे हिंगणा इसापुरी या बाधित इसापूर या बाधित गावाचे पुनर्वसनाकरिता मौजे. नारखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा येथिल अतिरिक्त संपादित करण्यात येत असलेल्या खाजगी जमिनीची सरळ खरेदी करण्याबाबत पूर्व सूचना - पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजिगाव प्रकल्प मौजे टाका ता. नांदुरा शिवारातील जमीन सरळ खरेदीने संपादित करण्याची पूर्व सूचना - पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nपश्चिम वाहिनी नदया उपखोऱ्यांचे एकात्मिक राज्य जलआराखडे - कार्यशाळा व प्रारुप आराखडे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nअनुभवी निवृत्त न्यायाधीश यांची पूर्णवेळ महामंडळाचा कायदे सल्लागार म्हणून नियुक्ती / नेमणूक करणेबाबत.\nकरार तत्त्वावर वकिलांची नियुक्ती, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nजलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवा सिंचन व्यवस्थापनाच्या विवक्षित कामाकरीता करार पदृधतीने घेण्याबाबत.\nसरळ खरेदी प्रस्ताव जाहीर प्रकटन मौजे भोन व कूंभारखेड ता.संग्रामपुर येथील खरेदी करावयाच्या गटाचा व क्षेत्राचा तपशील\nमौजे दहिगांव ता. नांदुरा जि.बुलडाणा येथिल सरळ खरेदी प्रकियेने संपादित करण्याची पुर्वसुचना व भुधारकांचे गटनिहाय क्षेत्र\nमौजेपिंपळगावकाळेता. जळगावजामोद- सरळखरेदीने,खरेदीकरावयाचेगट.क्र. व क्षेत्रतपशील\nमौजेगोळेगावता. जळगावजामोद - सरळखरेदीने,खरेदीकरावयाचेगट.क्र. व क्षेत्रतपशील\nमौजेसातळीता. जळगावजामोद - सरळखरेदीने,खरेदीकरावयाचेगट.क्र. व क्षेत्रतपशील\nई-प्रशिक्षण माहिती व्यवस्थापन व मुल्यमापन प्रणाली (ई-टाईम्स)] बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण Video Conference (VC) दिनांक २१/०४/२०१७ बाबतचे पत्र\nशासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षीत कामासाठी घेणेबाबतची जाहिरात\nसिंचन प्रकल्पात नालीकेद्वारे पाण्याचे सिंचन वितरण या विषयाबाबत दि. ०४/०३/२०१७ रोजी आयोजित कार्यशाळा कार्यक्रम\nएन. आय. आर.डी.च्या प्रादेशिक कार्यक्रमाकरता नामांकने“एक्सचेंज प्रोग्राम ऑन पार्टीसीपेटरी इरिग्रशन मॅनेजमेंट, ॲव्होकेटिंग,अडोपटींग/ एनटॅक्टमेंट ॲण्ड मोटिवेशन ऑफ डब्लू. यु.ए.\nशासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षीत कामासाठी घेणेबाबतची जाहिरात\nसेवानिवृत्त अधिकारी यांची करारपद्धतिने नियुक्ती करणेबाबत\nसामाईक दरसूची सन २०१६-१७ पुरवणी-१\nसामाईक दरसुची २०१६-१७ - \"सदर सामाईक दरसुची हि संबंधीत विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि विभागीय लेखापाल यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करुनच उपयोगात आणावी\nसिंचन क्षमता निर्मिती संबंधित कार्यकारी अभियंता/अधीक्षक अभियंता/मुख्य अभियंता/ कार्यकारी संचालक यांची एक दिवसीय कार्यशाळा दि.२१/०७/२०१७\nमहाराष्ट्र राज्यासाठी सन २०१७-२०१९ करीता ठोक जलशुल्क प्रस्ताव व जाहीर सूचना\nजलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नियामक अधिकारा अन्वये सदस्य नियुक्ती करिता प्रेस\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई येथील अध्यक्ष व सदस्य (जलसंपदा अभियांत्रिकी) यांच्या निवड प्रक्रियेचे तपशिल\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई येथे अध्यक्ष व सदस्य (जलसंपदा अभियांत्रिकी) यांची नियुक्ती करणेबाबत\nदक्षिण तापी उपखो-याचा एकात्मिक जल आराखडा लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा दि. ३१/०८/२०१७ व दि. ०१/०९/२०१७\nतापी सातपुडा उपखो-याचा एकात्मिक जल आराखडा लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा दि. ३१/०८/२०१७ व दि. ०१/०९/२०१७\nपांझरा उपखो-याचा एकात्मिक जल आराखडा लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा दि. ३१/०८/२०१७\nगिरणा उपखो-याचा एकात्मिक जल आराखडा लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा दि. ३१/०८/२०१७\nपूर्णा उपखो-याचा एकात्मिक जल आराखडा लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा दि. ०४/०९/२०१७\nमहाराष्ट्र राज्यासाठी सन २०१७-२०१९ करीता ठोक जलशुल्क प्रस्ताव व जाहीर सूचना\nकरार तत्वावर जलसंपदा विभागातील विविध लेखा विषयक कामाशी निगडीत संगणकीय प्रणाली तयार करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी सल्लागार म्हणून नेमण्याबाबत\nनिम्न भीमा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- प्रारूप अहवाल\nनिम्न भीमा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा\nऊर्ध्व भीमा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- प्रारूप अहवाल\nऊर्ध्व भीमा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा\nघटप्रभा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- प्रारूप अहवाल\nघटप्रभा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा\nमध्य कृष्णा(अग्रणी)उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- प्रारूप अहवाल\nमध्य कृष्णा(अग्रणी)उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा\nऊर्ध्व कृष्णा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- लाभधारकांशी सल्लामसलत कार्यशाळा\nऊर्ध्व कृष्णा उपखोऱ्याचा एकात्मिक राज्य जल आराखडा- प्रारूप अहवाल\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील बांधकामाधीन प्रकल्पांची माहिती\nगोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत आदिवासी क्षेत्रातील बांधकामाधीन प्रकल्पांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील बांधकामाधीन प्रकल्पांची माहिती\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील बांधकामाधीन प्रकल्पांची माहिती\nजलसंपदा विभागास केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाचा पुरस्कार प्राप्त\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127848\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR159", "date_download": "2018-04-23T19:04:13Z", "digest": "sha1:AF633FGJQJVCWU5HXN5ETPKLFQBC22JE", "length": 9419, "nlines": 65, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nराष्‍ट्रीय चित्रपट वारसा प्रकल्पाचा एन एफ ए आय मध्ये शुभारंभ देशाचा चित्रपट वारसा जतन करण्यासाठी सरकार कटीबध्द-माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांची ग्वाही\nभारताचा चित्रपट वारसा जपण्यासाठीच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी पुण्यात एन एफ ए आय मध्ये “चित्रपट स्थिती मूल्यमापन प्रकल्प”चा शुभारंभ केला. सरकारनं हाती घेतलेल्या 600 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेचा “चित्रपट स्थिती मूल्यमापन प्रकल्प” हा एक भाग आहे. या प्रकल्पाअंतर्गत एन एफ ए आय इथं चित्रपटांच्या सुमारे 1 लाख 32 हजार रिळांच्या स्थितीचं मूल्यमापन केलं जाईल आणि या रिळांचं आयुष्य वाढावं यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येतील. आर एफ आय डी च्या द्वारे प्रत्येक रिळावर लक्ष ठेवलं जाईल.\nदेशाचा चित्रपट आणि चित्रपट बाह्य वारसा जतन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय कटीबध्द आहे आणि जागतिक दर्जा प्रमाणेच हा वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी सर्व पावलं उचलत आहे, असं अजय मित्तल यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती देताना मित्तल म्हणाले कि हा जगातील अनोखा प्रकल्प आहे ज्यात भावी पिढ्यांसाठी चित्रपटांचा वारसा जतन करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे.\nचित्रपटाशी संबंधित अन्य सामुग्रीचे डिजिटायजेंशन करणारा एनएफएआय चा उपक्रम देखील मित्तल यांनी सुरु केला. सरकारच्या डिजिटल भारत उपक्रमांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले असून देशाच्या बिगर फिल्मी वारशाचे डिजिटायजेंशन केले जाईल असे ते म्हणाले. एनएफएआयकडे पोस्टर्स, छायाचित्रे, गाणी, प्रेस क्लिपिंग आदी सामुग्रीचा मोठा साठा आहे.\nएन एफ एच एम हा देशाच्या वैभवशाली वारश्याला पूर्व स्थितीत आणणं, या वारश्याचं डिजिटायझेशन करणे, जतन करणे यासाठी देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नॅशनल फिल्म अर्काव्हीज ऑफ इंडिया अर्थात एन एफ ए आय ही या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीची मुख्य संस्था आहे. पूर्वस्थितीत आणण्यासाठी देशभरातील चित्रपटांची नावं सुचवण्यासाठी एन एफ ए आय देशाच्या विविध भागातल्या चित्रपट आणि इतिहासकारांची मदत घेत आहे.\n“भारतीय भाषांमधील 1 हजार 600 लघुपट आणि 1 हजार 100 हून अधिक चित्रपटांचे येत्या 5 वर्षात डिजिटायझेशन करणे आणि त्यांना पूर्वस्थितीत आणणे हे सोपं काम नसल्याचे एन एफ ए आय चे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. मुंबईत असणाऱ्या मुख्य प्रवाहाच्या हिंदी चित्रपट उद्योगासह देशभरातल्या चित्रपट निर्मात्यांचा एन एफ ए आय च्या या प्रकल्पाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल मगदूम यांनी आनंद व्यक्त केला. सोशल मिडीयाचा वापर केल्यामुळे आम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं त्यांनी सांगितलं.\nचित्रपट स्थिती मूल्यांकन प्रकल्पाच्या शुभारंभासोबतच एन एफ ए आय नं चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या सहकार्याने तीन दिवसांच्या ईशान्य चित्रपट महोत्सवाचं एन एफ ए आय सभागृहात आयोजन केले आहे. भास्कर हजारीकांच्या “कोठानोडी” या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी ईशान्येकडील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.\nया महोत्सवात 14 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये लोकटाक लैरंबी हा मणिपुरी चित्रपट, ओनाथ हा खासी चित्रपट तसंच सबीन अलुन या करबी भाषेतल्या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा समावेश आहे. ऊत्पल बोरपुजारी यांच्या “मेमरीज ऑफ अ फरगॉटन वॉट” आणि चित्रपट प्रभागाच्या “1962-तेजपूर” हे चित्रपट दाखवण्यात येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:28:54Z", "digest": "sha1:OIFCUBVUBIXU2I2MHON6CGAKMLJRZQZG", "length": 24551, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिनकर कैकिणी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑक्टोबर २, इ.स. १९२७\nजानेवारी २३, इ.स. २०१०\nपं. के. नागेश राव\nपं. विष्णू नारायण भातखंडे\nपं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर\nएस. सी. आर. भट्ट\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार\nतानसेन पुरस्कार, इ.स. २००३\nसंगीत रत्न (स्वर साधना समिती, मुंबई) शारंगदेव पुरस्कार (सूर सिंगार संसद)\nआय टी सी पुरस्कार\nपं. दिनकर कैकिणी (ऑक्टोबर २, इ.स. १९२७ - जानेवारी २३, इ.स. २०१०) हे हिदुस्तानी संगीतातील भारतीय गायक होते. ते आग्रा घराण्याचे गायक होते. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे या दोन्हींचा उत्तम संगम दिसून येतो.\n४ पुरस्कार व सन्मान\nवयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.\nत्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.\nत्यांनी इ.स. १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता.\nइ.स. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.\nकैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (इ.स. १९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.\nत्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या.\nकैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार\nतानसेन पुरस्कार, इ.स. २००३.\nसंगीत रत्न (स्वर साधना समिती, मुंबई)\nशारंगदेव पुरस्कार (सूर सिंगार संसद)\nआय टी सी पुरस्कार\n\"दिनकर कैकिणींना श्रद्धांजली\" (इंग्लिश मजकूर). आय टी सी संगीत संशोधन संस्था.\n\"श्रद्धांजली लेख\" (इंग्लिश मजकूर). महाराष्ट्र टाइम्स.\n\"आदिती कैकिणी उपाध्या यांचे संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइ.स. १९२७ मधील जन्म\nइ.स. २०१० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/buy-sell", "date_download": "2018-04-23T19:25:44Z", "digest": "sha1:52NAISIFI4AGVVWVNAKR6PD7KM7Q4X62", "length": 2826, "nlines": 58, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "खरेदी-विक्री - खरेदी, विक्री Buy, Sale, shopping, |", "raw_content": "\nखरेदी-विक्री आता घर बसल्या डीटीएच ओनलाईन बुक करु शकता Ahmednagar India\nखरेदी-विक्री दुचाकी हवी आहे पुणे India\nखरेदी-विक्री १ गुंठा प्लॉट विकणे आहे. पुणे India\nखरेदी-विक्री 2 BHK त्वरीत विकणे आहे Pune India\nखरेदी-विक्री सुप्राे गाडि विकणे आहे कोल्हापुर India\nखरेदी-विक्री जुन्या दुमजली वाड्यामधील सामान विकणे शिरूर India\nखरेदी-विक्री कोंढवा वेताळ नगर इथे २ वर्श जुना १ बी एच के विकणे आहे Pune India\nखरेदी-विक्री HP Compaq ५१० लॅपटॉप विकणे आहे \nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5276598319811806885&title=Anil%20Shirole%20gave%20statement%20to%20nitin%20gadkar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:21:07Z", "digest": "sha1:KHOU3FAM245AHL7P4RYGOY7EPM54DRFB", "length": 6975, "nlines": 113, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विमानतळासंबंधी खासदार शिरोळे यांचे गडकरी यांना निवेदन", "raw_content": "\nविमानतळासंबंधी खासदार शिरोळे यांचे गडकरी यांना निवेदन\nनवी दिल्ली : पुण्याच्या विमानतळासंबंधी प्रलंबित प्रश्नांसाठी खासदार अनिल शिरोळे यांनी दिल्लीत संसदीय अधिवेशनादरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन एक विस्तृत निवेदन दिले. या वेळी पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित परवानगी साठी लक्ष घालण्याचे गडकरी यांनी मान्य केले असल्याचे, शिरोळे यांनी सांगितले. या निवेदनात लोहगाव विमानतळ परिसरातील अतिरिक्त जागेचा प्रश्न व लोहगाव विमानतळ येथील विकासकामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लोहगाव विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढविण्याच्या दृष्टीने सध्याच्या धावपट्टीची वाढ करणे तसेच सध्याच्या विमानतळ वाहतुकीची क्षमता (तासाला सात फेऱ्या) तासाला ११ फेऱ्या करणे आवश्यक असल्याचे या भेटी दरम्यान गडकरींच्या निदर्शनास आणून दिल्याचेही शिरोळे यांनी सांगितले. या प्रश्नासंबंधी लवकरच इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची बैठक घेण्याचे गडकरी यांनी मान्य केल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.\nTags: नवी दिल्लीपुणेखासदार अनिल शिरोळेनितीन गडकरीपुणे विमानतळNew DelhiPuneAirportNitin GadkariAnil shiroleप्रेस रिलीज\nजमीन हस्तांतरण प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता ‘अंतर्गत जलवाहतुकीत मुळा-मुठेचा समावेश’ खासदार अनिल शिरोळे यांची जायका प्रकल्पासंदर्भात बैठक शालेय विद्यार्थ्यांची ‘सायन्स व्हिलेज’ला भेट राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांचा निरोप समारंभ\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2014/01/14/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-23T19:13:05Z", "digest": "sha1:R2Z5PH76CLQD2JRDDWIP6EGUN5T4R6CX", "length": 18292, "nlines": 479, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "जेवणात लिंबाचे महत्त्व | Abstract India", "raw_content": "\nशरीराला आहाराच्या बाबतीत काही सवयी लावून घेतल्यास, एखाद्या चांगल्या गुंतवणुकीप्रमाणे आयुष्यभर त्यांचा आरोग्य परतावा मिळत राहतो. अशीच एक सवय म्हणजे दुपारच्या जेवणात लिंबाचा समावेश असणे. फळांपैकी लिंबामध्ये सर्वाधिक सायट्रेट असल्याने, आहारात त्याचे किती महत्त्व आहे हे जाणून घेऊ :\nलिंबू हा शरीरातील ऍसिड-अल्कली यांचा योग्य समतोल राखतो. त्यामुळे रोज दुपारच्या जेवणात किमान अर्धे लिंबू पाण्यातून घेतल्यास अल्काइन तत्त्व रक्ताचा पीएचचा समतोल राखण्यास मदत करते.\nज्यांना अजीर्णाची, पित्ताची तक्रार आहे, त्यांनी जेवण झाल्यानंतर ग्लासभर पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्यावे. यात साखर मात्र घालू नये. असे नित्यनेमाने केल्यास वरील तक्रारी कमी जाणवतात.\nलिंबू यकृतरक्षक आहे. लिंबामुळे पित्तरसाचा घट्टपणा कमी होतो, ज्यायोगे पित्ताशयात खडे तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. लिंबूरस हा युरिक ऍसिडवर नियंत्रण आणतो. ज्यांना गाऊट, हाय कोलेस्टेरॉल, गॉलस्टोनची तक्रार आहे अशांनी रोजच्या खाण्यात लिंबाचा समावेश करावा.\nलिंबू-संत्री-मोसंबी ही तीन फळे कॅल्शिअम ऑक्‍झलेट्‌स असलेल्या मुतखड्यांपासून संरक्षण देतात.\nलिंबाचा रस हा जंतुहारक असून, त्यातील “क’ जीवनसत्त्वामुळे लिंबू हा प्रतिकारक्षमता वाढवणारा आहे.\nलिंबातील “रुटीन’ या नेत्ररक्षक घटकामुळे तो मधुमेहींना होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथीपासून संरक्षण देतो.\nलिंबात जवळजवळ 22 कॅन्सरप्रतिरोधी घटक सापडले आहेत.\nतरुणांसाठी लिंबू हे सौंदर्यवर्धक फळ आहे. त्वचेला अकाली येणाऱ्या सुरकुत्यांपासून ते वाचवते.\nसर्वांत महत्त्वाची बाब अशी, की लिंबू चोखू नये. लिंबात सायट्रिक ऍसिड भरपूर असल्याने त्याचा दातांवर परिणाम होतो. इनॅमल म्हणजेच दातांवरील टणक आवरण खराब होऊ शकते. म्हणून लिंबू थेट न खाता नेहमी अन्न किंवा पाण्यातून घ्यावे.\nfrom → पित्त, लिंबू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/mussoorie-hill-station-117083000014_1.html", "date_download": "2018-04-23T19:02:32Z", "digest": "sha1:OSVYWO7HYZB7F2DS4AA2TNWOHLBDI3GY", "length": 11904, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिमालयाच्या कुशीतले मसुरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तरांचलला नैसर्गिक सौंदर्याची जणू भेटच मिळाली आहे. हे राज्य दोन भागात आहे. एक गढवाल मंडल व कुमाऊ मंडल. गढवाल मंडलमध्ये दहा पर्यटन स्थळे येतात. त्यातले प्रमुख आहे मसुरी. मसुरी म्हणजे निसर्गाचा अप्रतिम आविष्कार. म्हणूनच या भागात मसुरीला 'पहाडों की रानी' असे म्हणतात.\nहिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही 'सी' अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादित हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते.\nकॅप्टन यंगने १८२७ मध्ये हे पर्यटन स्थळ शोधून काढले असे म्हणतात. मसुराची रोपे इथे बर्‍याच प्रमाणात होती, म्हणूनच त्याला मसुरी हे नाव पडले. डेहराडूनचे छत ही सुद्धा मसुरीची ओळख आहे.\nइतर हिल स्टेशनपेक्षा मसुरी वेगळे आहे. मसुरीत पहिल्यांदा लंढोर बाजार वसविला गेला. त्यानंतर त्याचा इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात तिकडे मैदानी प्रदेशात उन्हाच्या चटक्यांनी लोकं भाजून निघालेले असताना इथले वातावरण मात्र थंड असते.\nगनहिल - या डोंगरावर म्हणे इंग्रजांनी एक तोफ ठेवली होती. ती रोज बारा वाजता डागली जायची. म्हणून या टेकडीचे नाव गनहिल पडले. खरे तर तिची उंची पाहिल्यानंतर तिला टेकडी म्हणण्याचे धाडस होणार नाही. तिची उंची आहे ७२०० फूट. येथे मॉलरोडवर असलेल्या रोपे वेनेही जाता येते. पायीसुद्धा येथे जाता येते. गनहिलवरून दुनघाटी, जौनपुर घाटी, ऋषिकेशसह चकराता डोंगररांगा व हिमाच्छादित शिखरांचे दर्शन घेता येते.\nकॅंप टी फॉल- मसुरी-यमांनोतरी मार्गावर मसुरीपासून पंधरा किलोमीटरवर असलेला हा धबधबा पाच धारांमधून कोसळतो. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासारखा आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे फूट आहे. त्याच्या चहू बाजूंनी डोंगररांगा दिसतात. इंग्रजांची 'चहा पार्टी' म्हणे इथेच व्हायची. म्हणूनच या धबधब्याला कॅप टी असे म्हणतात.\nलेकमिस्ट- कॅप टी धबधब्याहून परतताना लेकमिस्टला येता येते.\nम्युन्सिपल गार्डन- पूर्वी या उद्यानाला बोटॅनिकल गार्डन म्हणून संबोधले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकणार लॉगी यांनी त्याची निर्मिती केली होती. १८४२ च्या सुमारास या भागाल एका सुंदर उद्यानात परावर्तित केले. त्यानंतर याची देखभाल कंपनी प्रशासनाकडून व्हायला लागली. म्हणून आता त्याला कंपनी गार्डन किंवा म्युन्सिपल गार्डन असे म्हटले जाते.\nतिबेटी मंदिर- बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असणारे हे मंदिर पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. या मंदिराच्या मागे ड्रम लावले आहेत. ते वाजविले असता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.\nMussoorie The Queen of Hills : हिमालयाच्या कुशीतले मसुरी\nजगातील एकुलता एक समुद्र, जेथे कोणी डुबत नाही, जाणून घ्या\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nलव-कुश यांनी स्थापन केलेले कुसुंभी माता मंदिर\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/about-us/", "date_download": "2018-04-23T19:32:19Z", "digest": "sha1:QJLGXHABCB4DXLVMJV4IIDPKQN3AJZST", "length": 16977, "nlines": 127, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik आमच्या विषयी – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nमहाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला श्री. विश्वास ठाकूर यांचे रूपाने अभ्यासू व प्रामाणिक नेतृत्व मिळाले आहे. सहकारधुरिणांच्या विचारांचा संपन्न वारसा घेऊन त्यांची वाटचाल सुरु आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात नागरी सहकारी बँकांची उत्तम सेवा तरूण पिढीला सहकारी बँकांकडे आकर्षित करणे, कोअर-बँकींग, संगणकीकरण अशा काळाशी निगडीत वैशिष्ठपूर्ण बाबींचा व्यवस्थापनात स्वीकार करण्यासाठी श्री. विश्वास ठाकूर यांनी परिणामकारकपणे अभ्यासपूर्ण दिशा दिली आहे. नाशिक-पुणे-मुंबई या अर्थत्रिकोणातील शहरवासियांच्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी श्री. विश्वास ठाकूर यांनी मंगळवार, दि. 25 मार्च 1997 रोजी विश्वास को-ऑप बँक लि., ची स्थापना केली. बँकेच्या आजपर्यंत एकूण 11 शाखा आहेत.\nएचपीटी कॉलेज रोड शाखा\nबचत/स्वयंसहाय्यता गटास अर्थसहाय्य करणारी व फॅक्रींग सुविधा उपलब्ध करून देणारी विश्वास बँक ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी बँक होय. नाशिक जिल्ह्यातील नागरी सह. बँकेच्या अधिकारी/कर्मचार्याना उत्कृष्ठ प्रशिक्षण देणार्‍या तसेच कर्मचार्‍यांसाठी अद्यावत लायब्ररी, कॉम्प्युटर लॅबची सोय असलेल्या विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुटची बँकेने स्थापना केली असून, या प्रशिक्षण केंद्रास मा. सहकार आयुक्त यांची मान्यता मिळालेली आहे.\nप्रशिक्षण केंद्रात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अनेक अधिकार्‍यांसह सहकार क्षेत्रातील अनेक नामवंत व तज्ञ व्यक्तींचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असते. विश्वास को-ऑप बँकेने भारतात सहकार क्षेत्रातील आदर्श बँकींगची संकल्पना रुजविली आहे. विश्वास बँकेने तयार केलेली आदर्श व्यवस्थापन प्रणाली (एम.आय.एस.) सहकार क्षेत्रात आज मैलाचा दगड ठरली आहे. सहकार संस्थांच्या कामकाजात सुःसुत्रता व गुणात्मक मुल्य वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या समित्यांवर बँकेचे अध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर कार्यरत आहे.\nबँकेला सातत्याने अ वर्ग व प्रथम श्रेणी मिळत आहे. 99 टक्क्यांपेक्षा जास्त कर्जवसुली, एन.पी.ए. 0% , सुरक्षीत ठेव योजना, ठेवींवर आकर्षक व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर बँक देत आहे. कोअर बँकींगमुळे शाखा संलग्नता, भारतातील 2 लाख 26 हजाराहून अधिक ए.टी.एम.च्या माध्यमातून डेबीट कार्ड सुविधा, आर.टी.जी.एस/ एन.ई.एफ.टी.,पॉस सुविधा, सी.टी.एस. चेक बुक, एस.एम.एस. सुविधा, वाहन खरेदी, घर, गाळा, खरेदी, सोनेतारण, वैयक्तीक, कॅश क्रेडीट, हफ्तेबंदी अशा विविध कर्ज योजना, कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर जलद कर्जमंजुरी, कर्जावर वाजवी व्याजदर हे बँकेच्या सेवेचे उदिष्ट्य आहे.\nदैनिक विश्वसंचय योजना, आधारकार्ड संलग्नीत खाते, फ्रॅकींग सुविधा, पॅनकार्ड सुविधा, सर्व प्रकारचा टॅक्स भरणा, वीजबील/टेलीफोन बील भरणा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा वीमा योजना, किशोर विश्वसंचय योजना, लॉकर्स सुविधा, एस.एम.एस. सुविधा, रूपे डेबीट कार्ड सुविधा बँकेच्या प्रगतीशील वाटचालीचा मानबिंदू आहेत. विश्वास बँकेने वार्षिक अहवाल, कँलेडर्स यातील आकर्षक रंगसंगती कल्पकतेमुळे नेहमीच कौतुकास्पद ठरली आहे. बँकींगबरोबर सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातील कार्याचा वसा बँक जोपासत आली आहे.\nशुभेच्छा पत्राच्या माध्यमातून बँकेने नेहमीच समकालीन विषयांचे प्रबोधनपर संदेश दिलेले आहेत. त्यालाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला. अंधश्रद्धा निर्मुलन, ध्वनीप्रदुषण, मोबाईल वापरतांना घ्यावयाची काळजी, रोज चालण्याचे फायदे, हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, पाण्याची बचत, रस्ता सुरक्षा अशा अनेक विषयांवर बँकेने शुभेच्छापत्रे बँकेने प्रकाशित केलेली आहे. लोकसभा/विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर बँकेने मतदान करण्याविषयी जनजागृतीपर संदेश दिला व मतदान केल्यानंतर भेटवस्तू म्हणून पैसे साठविण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला.\nस्वाईन फ्ल्यु रोगाविषयक प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृती करणार्‍या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. सुमारे 3 लाखाहून अधिक पत्रके शाळा-महाविद्यालये, मेडीकल स्टोअर्स, बस/रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी वाटप करण्यात आले. बँकेच्या अशा अनेक उपक्रमांची प्रसारण माध्यमांनी चांगली दखल घेतली आहे.\nबँकेतर्फे कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी मोमेंन्टम ऑर्गनायझेशन, सहकारवर्धिनी अशा प्रशिक्षण संस्थांमार्फत सातत्याने प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यशदा, वैकुंठभाई मेहता, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ इत्यादी संस्थांमध्ये बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात येते.\nमहिला स्वयंसहाय्यता बचत गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणारी विश्वास बँक ही महाराष्ट्रातील पहिली नागरी सहकारी बँक आहे. त्याचबरोबर बचत गटांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन बँकेतर्फे सातत्याने करण्यात येतात. सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजना, बचत गट स्थापन करण्याची पद्धती, व्यवसाय कसा करावा संघटन शक्तीचे महत्व, महिला बचत गटांना घरगुती करता येण्याजोगे व्यवसाय, बँकेशी व्यवहार कसा करावा संघटन शक्तीचे महत्व, महिला बचत गटांना घरगुती करता येण्याजोगे व्यवसाय, बँकेशी व्यवहार कसा करावा गटसंकल्पना, कार्यपद्धती, गटांच्या मालाची विक्री व व्यवस्थापन या विविध घटकांवर बँकेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. बचत गटाच्या यशस्वी महिलांच्या मुलाखती विविध उपक्रम या माध्यमातून बँकेतर्फे राबविले जातात.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-254165.html", "date_download": "2018-04-23T19:00:47Z", "digest": "sha1:AW4WZ23WMSOO5353EHBTMZXXOGRBJ5DU", "length": 10956, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीसाठी विरोधकांसह भाजप-सेनेच्या आमदारांचीही घोषणाबाजी", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकर्जमाफीसाठी विरोधकांसह भाजप-सेनेच्या आमदारांचीही घोषणाबाजी\n09 मार्च : एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज (बुधवारी) सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी करतानाचं अजब चित्र विधीमंडळाच्या आवारात पाहायला मिळालं.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी विधानसभेत गदरोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी केल्या.\nआधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर भजाप आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेत, शेतकरी कर्जमाफीसाठीच त्यांनीही घोषणाबाजी सुरु केली.\nत्यामुळे सध्या सत्ताधारी भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री एका बाजूला, आणि आमदार एका बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nदरम्यान, विरोधकांनी याहून टोकाची भूमिका घेत कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत सभागृह चालूच देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=36", "date_download": "2018-04-23T18:47:31Z", "digest": "sha1:VYECJFKUP4FFG3DHWBGT4YVG3FY4R6HF", "length": 7253, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसलमान आजही तुरुंगातच, जामीन अर्जावर उद्या सुनावणी\n''कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही''- सुब्रमण्यम् स्वामी\n'कॉम्प्युटर बाबांना' मध्यप्रदेशात राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये होणार मुक्काम\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\nआता भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट नाही\nअॅट्रोसिटी कायद्याबाबत पुन्हा सुनावणी होणार\nभारतावरील धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात\n...म्हणून दिल्ली विमानतळावर हजारो प्रवाशांच्या बॅगा हरवल्या\nपाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर\nअ‍ॅट्रॉसिटीबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nअण्णांचा एल्गार,फडणवीस अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीला रवाना\nअहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत\nजम्मू-काश्मीर शोपियनमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,तिघांचा खात्मा\nरिझर्व बँकेच्या ‘त्या’ निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nभाजप खासदाराच्या मुलीचा सैन्यात प्रवेश\nपैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार\nभाजपचे चाणाक्ष फसले; म्हणाले, ‘येडियुरप्पा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी’\nख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार\nमहाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - सिब्बल\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही - मुख्यमंत्री\nदबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता\nनागीन फेम मौनी करणार 'गोल्ड'मधून डेब्यू\nगळा चिरुन शेतकरी तरुणाची हत्या\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:30:45Z", "digest": "sha1:FLFKZLZHW6YWQGTHH3BCVRVU4SUG3WUH", "length": 9404, "nlines": 126, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "अटल बिहारी वाजपेयी - विकिपीडिया", "raw_content": "\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\n(जल्म : २५ डिसेंबर १९२६ ग्वालियर, मध्य प्रदेश).\n1 भारताचो धावो प्रधानमंत्री\n2 भारतीय जन संघ\nभारताचो धावो प्रधानमंत्री. ताचो बापूय कृष्ण बिहारी वाजपेयी प्रसिद्द लेखक आनी कवी. ताचे आवयचें नांव कृष्णादेवी.\nअटल बिहारी वाजपेयीन[1] ग्वालियरचे विक्टोरिया कॅालेजींतल्यान बी. ए. पदवी घेतली. उपरांत कानपुरचे डी.ए.वी. कॅालेजींतल्यान ताणें राजनितीक शास्त्रांत एम्.ए. पदवी मेळयली. ताणें कायद्याचोय अभ्यास केला. ताणें समाज सेवक आनी पत्रकार म्हणूनय वावर केला. १९४२ त भारतीय स्वातंत्र्य चळवळींत वांटो घेतिल्लो म्हूण ताका बंदखणीची ख्यास्त फावो जाल्ली. १९४१ त अटल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाक मेळ्ळो. ताणें राष्ट्रधर्म (म्हयनाळें), पांचजन्य (सातोळें) तशेंच स्वदेश आनी वीर अर्जुन ह्या दिसाळ्यांचें संपादन केलां.\nअटल बिहारी वाजपेयीन १९५१ त भारतीय जन संघाची स्थापणूक केली. १९५७ त तो दुसरे लोकसभेचेर वेंचून आयलो. १९५७ ते ७७ मेरेन ताणें भारतीय जनसंघ पार्लमेंटरी पार्टीचो मुखेली म्हूण वावर केला. १९६२ त तो राज्यसभेचो वांगडी जालो. १९६७ त तो परतून लोकसभेचेर वेंचून आयलो. १९६८ ते ७३ मेरेन भारतीय जन संघाचो अध्यक्ष, १९७१, १९७७ आनी १९८० त लोकसभेचेर परतून तो वेंचून आयलो. १९८० ते १९८६ मेरेन तो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आसलो. १९८६ ते १९८१ मेरेन तो परतून राज्य सभेचो वांगडी आसलो. १९८६ त ताका भारतीय जनता पार्टीच्या संसदीय पंगडाचो मुखेली म्हूण वेंचून काडलो. १९९१ त तो परतून लोकसभेचेर वेंचून आयलो. १९९१ - ९३ मेरेन तो पब्लीक अकांऊट कमिटीचो अध्यक्ष आसलो. १९९६ त तो सातवी खेप लोकसभेचेर वेंचून आयलो. ते लोकसभेचे वेंचणुकेंत भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांत चड (१६४) वांगडी वेंचून आयले. हाका लागून राष्ट्रपती शंकर दयाल शर्मान भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयीक प्रधानमंत्री पदाचो सोपून दिलो आनी तेरा दिसांभितर ताका भौमत सिध्द करपाक लायलें. पूण हेर पक्षांनी ताका तेंको दिवंक नाशिल्ल्यान ताणें तेरा दिसांनीच आपल्या पदाचो राजीनामो दिलो. १९९६ - ९७ मेरेन ताणें लोकसभेंत विरोधी पक्षाचो मुखेली म्हूण काम पळयलें. १९९८ त तो लोकसभेचेर आठवे खेप वेंचून आयलो. १९ मार्च १९९८ दिसा तो परतून प्रधानमंत्री जालो.\nअटल बिहारी वाजपेयी हो एक प्रसिद्द कवी आसून ताचे मृत्यू या हत्त्या, अमर बलीदान, कैदी कविराय की कुंडलियाँ, अमर आग है आनी मेरी एक्यावन कवितायें हे कविता झेले प्रसिद्द आसात. ताणें राष्ट्राखातीर केल्ल्या वावराक लागून ताका राष्ट्रपतीन पद्म विभूषण पुरस्कार भेटयला. तशेंच १९९४ त ताका लोकमान्य टिळक पुरस्कार, भारत रत्न, पं. गोविंद पंत पुरस्कार मेळ्ळ्यात.\n- कों. वि. सं. मं.\n↑ कोंकणी विश्वकोश खंड चवथो\ntitle=अटल_बिहारी_वाजपेयी&oldid=139936\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\nहें पान उधृत करात\nह्या पानांत निमाणो बदल,19 मे 2016 वेर 16:49 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://rgzawar.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T18:45:59Z", "digest": "sha1:3AZ6GMKYJNBAK3HVXWA2Y3NQR6R2AUY6", "length": 9626, "nlines": 129, "source_domain": "rgzawar.blogspot.com", "title": "रमेश झवर", "raw_content": "\nधावत्या जगातील घडामोडींवर मन:पूत भाष्य\nबद्रीनारायण, केदारनाथ, गंगोत्री आणि जमनोत्री हिमालयातील हे चार धाम अत्यंत पवित्र आहेत. ह्या चार धामचा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो. निव्वळ हा परिसरच नव्हे, तर ज्या हिमालय पर्वतात हे चार धाम आहेत तो हिमालय पर्वत साक्षात् ईश्वरची विभूती हिमालयातील हे चार धाम अत्यंत पवित्र आहेत. ह्या चार धामचा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो. निव्वळ हा परिसरच नव्हे, तर ज्या हिमालय पर्वतात हे चार धाम आहेत तो हिमालय पर्वत साक्षात् ईश्वरची विभूती ( स्थावराणां हिमालयः - विभूतीयोग नाम दशमोsध्यायः ) चारी धाम जोडणारा हाय-वे तयार करण्याच्या कामाचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते 2016 साली डिसेंबर महिन्यात झाला. हे काम अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात येत आहे; कारण जामिनीची कमीत कमी नासाडी व्हावी ही काळजी घेण्याचा उद्देश ( स्थावराणां हिमालयः - विभूतीयोग नाम दशमोsध्यायः ) चारी धाम जोडणारा हाय-वे तयार करण्याच्या कामाचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते 2016 साली डिसेंबर महिन्यात झाला. हे काम अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात येत आहे; कारण जामिनीची कमीत कमी नासाडी व्हावी ही काळजी घेण्याचा उद्देश हे काम लौकरात लौकर व्हावे म्हणून तर त्या कामाची प्रगती कशी सुरू आहे हे पंतप्रधान मोदी वेळात वेळ काढून कामाचा व्हिडिओ पाहतात. कामाची प्रगती नीट झाली नाही म्हणून उत्तराखंडच्या चीफ सेक्रेटरींना प्रकल्पाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. केदारनाथ येथून 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची सुरूवात करायची अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे म्हणे\nहाय-वे बांधण्याच्या कामासाठी हिमालयाच्या भूमीत थोडीफार तर उकराउकर तर लागतेच. तशी ती ह्या ठिकाणी करण्यात आलीही. हाय-वेवर 15 मोठे पूल, 101 लहान पूल, 3596 कठडे, आणि 12 बायपास बांधावे लागणार आहेत. काही ठिकाणी बांधकामाचे साहित्य आणि फोडून काढलेल्या कातळाचे तुकडे आणि खणून काढलेल्या जमिनीची टाकाऊ माती इतस्ततः विखुरलेले आहे. त्यामुळे पावसाळयात वाहणा-या नद्यांचे मार्ग अवरूध्द झाले तर काय हाहःकार माजेल ह्याची कल्पना केलेली बरी आतापर्यंत 43000 झाडे तोडण्यात आली. ती तोडताना संबंधित यंत्रणेला धाब्यावर बसवण्यात आले. वृक्षतोड प्रकरणी पर्यावरण बचाव संघटनांनी संबंधित यंत्रणेकडे दाद मागितली आहे. सुनावणीही सुरू झाली आहे. परंतु घटना घडून गेल्यानंतर अशा सुनावणीला फारसा अर्थ राहत नाही. कदाचित आम्ही पुन्हा तितकीच झाडे लावू असे आश्वासनही मिळाले की हे सुनावणी समाप्त होऊ शकेल.\nचार धाम यात्रेला जाणा-या भाविक यात्रेकरूंना त्याचा फायदा होईल असे हा हाय-वे तयार करण्याचा उद्देश असल्याचे कारण देण्यात आले आहे. भविष्यकाळात यात्रेकरूंना किती फायदा होईल हे केवळ ईश्वरलाच ठाऊक तूर्तास चट्टीवर लहानसे टपरीवजा हॉटेल चालवणा-यांच्या गोरगरीब स्थनिक गरीब माणयांच्या उपजीवेकेचे साधन मात्र ह्या हायवेमुळे हिरावून घेतले जाण्याची भीती आहे. कोणी सांगावं, मुंबई-पुणे दृत गती मार्गावर ज्याप्रमाणे फूडमॉल सुरू करण्यात आले तसे मॉलही सुरू करण्याचा ठेके दिले जातील तूर्तास चट्टीवर लहानसे टपरीवजा हॉटेल चालवणा-यांच्या गोरगरीब स्थनिक गरीब माणयांच्या उपजीवेकेचे साधन मात्र ह्या हायवेमुळे हिरावून घेतले जाण्याची भीती आहे. कोणी सांगावं, मुंबई-पुणे दृत गती मार्गावर ज्याप्रमाणे फूडमॉल सुरू करण्यात आले तसे मॉलही सुरू करण्याचा ठेके दिले जातील बड्या भक्तांची, मध्यमवर्गीय यात्रेकरूंची सोय करायला नको बड्या भक्तांची, मध्यमवर्गीय यात्रेकरूंची सोय करायला नको चारधाम यात्रा वर्षातून फक्त सहा महिनेच असते. 15 सप्टेंबर ते 15 मे ह्या काळात तेथे हिमवृष्टी होत असल्याने यात्रा बंद असते. म्हणजे स्थानिक लोकांना आणि मोलमजुरी करण्यासाठी नेपाळहून आलेल्या मजुरांना मिळणारा ह्या सहा महिन्यात बंद होतो. नेपाळी मजूर परत नेपाळला जातात. ह्या 'ऑल सिझन हाय-वे'मुळे कोणाला मजुरी मिळेल, कुणाला मजुरी मिळणार नाही हे आज घडीला तरी सांगता येणार नाही.\nअशी आहे देवभूमीची हकिगत वसुंधरा दिनी सफळ संपूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.biblegateway.com/passage/?search=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6+28&version=ERV-MR", "date_download": "2018-04-23T19:44:30Z", "digest": "sha1:MXPQXEHZJ34ZDTNOTNORYMIUPMBSAJ6W", "length": 49754, "nlines": 256, "source_domain": "www.biblegateway.com", "title": "अनुवाद 28 ERV-MR - - Bible Gateway", "raw_content": "\n28 “आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. 2 तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकलेत तर तुम्हांला हे आशीर्वाद मिळतील:\n3 “तुम्हाला तुमच्या नगरात\nआणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.\nतुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील.\nतुमची भूमी सफल होईल.\nतुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने\nव ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.\n5 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने\n6 तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला\nसदासर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल.\n7 “तुमच्यावर चाल करुन येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी सैरावैरा पळत सुटेल.\n8 “परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल. 9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करुन घेईल. 10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रातील लोकांना तुमचा धाक वाटेल.\n11 “परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल. 12 आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही. 13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा. 14 या शिकवणीपासून परावृत होऊ नका. डावी उजवी कडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.\n15 “पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.\n16 “नगरात आणि शेतात\n17 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील\nआणि त्या रिकाम्या राहतील.\nतुम्हाला फार संतती होणार नाही,\nजमिनीत पीक चांगले येणार नाही,\nगुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही.\n19 बाहेर जाताना आणि आत येताना\nपरमेश्वर तुम्हाला शाप देईल.\n20 “तुम्ही दुष्कृत्ये करुन परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडचणी येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलित होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल. 21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील. 22 परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील. 23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल. 24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.\n25 “शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील. 26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्र्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.\n27 “परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील. 28 वेड, अंधत्व, भांबावलेपण यांनी तुम्ही ग्रस्त व्हाल. 29 भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही.\n30 “तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. 31 लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही.\n32 “तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.\n33 “तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील. 34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल. 35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील.\n36 “तुम्ही तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठ पाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल. 37 तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल.\n38 “तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील. 39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप मेहनत कराल. पण द्राक्षं किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण कीड ते खाऊन टाकील. 40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण फळ जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील. 41 तुम्हाला मुलं-बाळं होतील पण ती तुम्हाला लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल. 42 टोळधाडीने तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होईल. 43 तुमच्या गावात राहाणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल. 44 ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल.\n45 “तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही तर हे सर्वशाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील. 46 तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील.\n47 “सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून 48 परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.\n49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.\n52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल. 53 तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.\n54 “तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत. 55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.\n56 “तुमच्यामधील अतिशय कोमल ह्रदयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल. 57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.\n58 “या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि विस्मयकारी तुमचा देव परमेश्वर ह्याचा आदर करा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर 59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर संकटे कोसळतील, भयंकर रोगराई पसरेल. 60 अशा रोगराईला आणि उपद्रावांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हाला धास्ती वाटत असे. त्या सगळ्यातून तुम्हाला पुन्हा जावे लागेल. 61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील. 62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल.\n63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.\n65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल. 66 तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल. 67 सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे’ आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे’ आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल. 68 परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वतःची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/memberblogs/page/2", "date_download": "2018-04-23T19:06:54Z", "digest": "sha1:GL7NAYP5VB2E3XC63H437ORAJV6QVGLM", "length": 7842, "nlines": 224, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग | येथे मराठी कॉर्नरच्या सभासदांचेच ब्लॉग जोडले जातिल! | Page 2", "raw_content": "Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nतारिख १४ मार्च २०१७\nतुकाराम नामदेव ज्ञानेश्र्वर एकनाथ\nयान्ना ब्राह्मण लोक छळत होते\nVasudha Chivate काल आमच्या भागात होळी शान्त तेणे केली\nपूजा केली नारळ ठेवले पाणी घातले\nसारे एक, झाले केसरी रे केसरी\nउठली एक ज्वाला केसरी रे केसरी\nगेला लोक झाला …\nतारिख १३ मार्च २०१७\nवसंतो ऊ छ व आरंभ\nजागतिक कट यांची आमटी\nतारिख १२ मार्च २०१७\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड ह्या दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेला वि…\nतारिख ११ मार्च २०१७\nएक १ कांदा चिरून घेतला\nमला व्यक्तिश: कर्जमाफी/कर्जमुक्ती या संकल्पना पसंत नाहीत. यामुळे शेतक-यांचे वा कोणाचेही कल्याण होत न…\nएक दाढीवाला मुस्लिम म्हातारा तोंडात तंबाखू कोंबून मोबाईल स्पीकर वर ठेवून म…\nखाजगी क्षेत्रात कोणी बरे काही करू लागले, ग्राहकांना नीट सेवा मिळू लागल्या कि सरकारच्या पोटात दुखू ला…\nकांदा विळी वर चिरणे\nतारिख १० मार्च २०१७\nमेथि चि भाजी साठी\nसातू चे पिठ याचे लाडू\nसातू चे पिठ याचे लाडू\nमराठी नाटक मंतरलेली चैत्रवेल झलक\nजागतिक कट यांची आमटी\nयेथे मराठी कॉर्नरच्या सभासदांचेच ब्लॉग जोडले जातिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/88RTI/2RTIRules;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:05:50Z", "digest": "sha1:RDE4I5N3THOYIPVBJ2U3JL5PE53PMJP4", "length": 8962, "nlines": 174, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> माहिती अधिकार >> माहिती अधिकार नियम\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिदृध करावयाचे माहितीचे प्रपत्र\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमहाराष्ट्र माहिती अधिकार नियम २००५\nमाहिती अधिकार कायदा २००५ (२२०५ चा २२) च्या कलम २७, उपकलम २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र माहिती अधिकार नियन २००५ बनविले आहे..\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nमहाराष्ट्र माहिती अधिकार नियम २00५\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127852\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5475587231017054009&title=M.%20k.%20Dhavalikar%20Great%20Researcher&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:33:52Z", "digest": "sha1:RZ7EMVZSXN4ZFBRESGXWEM6YRVKI6KAA", "length": 6881, "nlines": 114, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘म. के. ढवळीकर श्रेष्ठ संशोधक’", "raw_content": "\n‘म. के. ढवळीकर श्रेष्ठ संशोधक’\nमुंबई : ‘भारतीय पुरातत्त्व विद्येचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांच्या निधनाने, संशोधनाच्या आधारे भारतीय प्राचीन इतिहासाचे वास्तव मांडणारा श्रेष्ठ संशोधक आपण गमावला आहे,’ अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी ढवळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nमाधव भांडारी म्हणाले, ‘डॉ. म. के. ढवळीकर यांनी सिंधू संस्कृतीचे संशोधन केले. ठिकठिकाणी केलेले उत्खनन आणि संशोधनाच्या आधारे, आर्य हे भारतात बाहेरून आले असल्याचा समज त्यांनी खोडून काढला व आर्य हे मूळचे भारतातीलच असल्याचे दाखवून दिले. तसेच, भारतीय संस्कृतीचा भारताबाहेर आशिया आणि त्यापलिकडे असलेला प्रभाव त्यांनी संशोधनातून दाखवून दिला होता. त्यांनी लिहिलेल्या ‘द आर्यन्स : मिथ अँड आर्किओलॉजी’, ‘कल्चरल इम्पिरीॲलिझम: इंड्स सिव्हिलायझेशन इन वेस्टर्न इंडिया’ आदी ग्रंथांमधून त्यांच्या संशोधनाच्या श्रेष्ठतेची व विद्वत्तेची साक्ष पटते. भारतीय जनता पार्टीतर्फे आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो.’\nTags: MumbaiBJPMadhav BhandariTribute to M. K. Dhavalikarमुंबईभाजपमाधव भंडारीम. के. ढवळीकर यांना श्रद्धांजलीप्रेस रिलीज\n‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’ ‘भाजपच्या राजकीय सामर्थ्यामध्ये अनुसूचित मोर्चाचा वाटा महत्त्वाचा’ विजय पुराणिक भाजपचे नवे प्रदेश संघटनमंत्री ‘भाजप महामेळाव्यास हजारोंची उपस्थिती’ ‘अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व हरपले’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/6waterplan/1Godavari;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:01:42Z", "digest": "sha1:JAZEGRMESGADYCNHY6275MBPSGQVMJLP", "length": 8694, "nlines": 175, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> जल आराखडा >> गोदावरी\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nगोदावरी खोऱ्याचा एकात्मिक राज्य जलआराखडा\nअंतिम झालेला गोदावरी खोरे एकात्मिक राज्य जलआराखडा खंड १\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nअंतिम झालेला गोदावरी खोरे एकात्मिक राज्य जलआराखडा खंड २\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4900472650392723620&title=Office%20boy%20Became%20Lyrisist&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T19:21:43Z", "digest": "sha1:XPGGXG7INR4CMPLT4PHOEAPTWNOSYL2N", "length": 10287, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ऑफिस बॉय झाला गीतकार", "raw_content": "\nऑफिस बॉय झाला गीतकार\nमुंबई : गेल्या जवळपास एक दशकापासून ‘स्टार प्रवाह’ अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांनाही लाँच केले; मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो, किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या गीतकाराचीही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.\nऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा प्रवास नीलेश उजाळ या नव्या दमाच्या तरुण गीतकारानं केला आहे. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग नीलेशच्याच लेखणीतून उतरलं आहे. मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा नीलेशचा हा पहिलाच प्रयत्न आहे हे विशेष. संगीतकार नीलेश मोहरीरनं आपलं एखादं तरी गाणं संगीतबद्ध करावं, हे त्याचं स्वप्नही या टायटल साँगच्या रुपानं स्टार प्रवाहने सत्यात उतरवले आहे.\nनीलेश एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. गाणं लिहिण्याच्या आपल्या अनुभवाविषयी तो म्हणाला, “नकळत सारे घडले, या मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा अनुभव फारच उत्तम होता. मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो, तिथले माझे सर माझ्या कवितेच्या आवडीला प्रोत्साहन द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर यांनी माझ्या काही कविता वाचल्या होत्या. एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतलं. माझ्यासमोर एक कथा ठेवली आणि त्या कथेवर गाणं लिहायला सांगितलं. मी ती कथा वाचली आणि गाणं लिहून दिलं. श्रावणीताईंना ते गाणं आवडलं आणि 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग म्हणून आपल्यापुढे आलं. मी खूपच नशीबवान आहे की, मला स्टार प्रवाह सारखी मोठी वाहिनी ही संधी देत आहे. यासाठी श्रावणी ताईंचा आणि स्टार प्रवाहचा मी ऋणी आहे.”\nया गाण्याला संगीतबद्ध केले आहे नीलेश मोहरीरने. 'नकळत सारे घडले' या नव्या टायटल साँगविषयी नीलेश म्हणाला, “हे गाणं करण्याचा माझा अनुभव कमाल होता. स्वप्नीलनं मला गाण्याचे शब्द पाठवले. स्वप्निलनं मला नीलेशबद्दल सांगितलं आणि मला सुखद धक्का बसला. कारण, त्यानं अत्यंत सोपे आणि ओघवते शब्द लिहिले होते. मला आनंद आहे की, हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नीलेश उजाळच्या कामाचं चीज होत आहे असं म्हणायला हरकत नाही.\"\nअभिनेता स्वप्नील जोशी याच्या ‘जीसिम्स’ या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. स्वप्नील जोशी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बालकलाकार सानवी रत्नाळीकर यांच्यासह अनेक उत्तम कलाकार या मालिकेत काम करत आहेत.\nTags: MumbaiStar PravahNakalat Sare GhadaleNilesh UjalNilesh MoharirSwapnil Joshiमुंबईस्टार प्रवाहनकळत सारे घडलेनीलेश उजाळनीलेश मोहरीरस्वप्नील जोशीप्रेस रिलीज\nस्वप्नील जोशी निर्मितीत ‘शतदा प्रेम करावे’मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर ‘कुलस्वामिनी’ फेम संग्रामच्या घरी आली कार विठू माऊलीच्या ‘स्टार’ आरतीचा सोशल मीडियावर ‘प्रवाह’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nडॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/chanda-kochhars-future-uncertain-in-icici-bank-1659956/", "date_download": "2018-04-23T19:32:53Z", "digest": "sha1:4TR2JI4FZG57JFZGGKWKRTTKOD5IJWC2", "length": 17268, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chanda Kochhar’s future uncertain in ICICI bank| | Loksatta", "raw_content": "\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nरेल्वे स्थानकांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करा\nमृत्युदंडामुळे बलात्काराला आळा बसण्याची शक्यता कमी\nविधान परिषद निवडणुकीत दुभंगलेल्या युतीचा पहिला सामना\nICICI बँकेच्या बोर्डामध्ये मतभेद चंदा कोचर यांना पदाचा राजीमामा द्यावा लागणार \nICICI बँकेच्या बोर्डामध्ये मतभेद चंदा कोचर यांना पदाचा राजीमामा द्यावा लागणार \nआयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्या भवितव्यावरुन आयसीसी बँकेच्या संचालक मंडळामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.\nव्हिडिओकॉन समूहाला मंजूर केलेल्या कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्या भवितव्यावरुन आयसीसी बँकेच्या संचालक मंडळामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. दोन आठडयांपूर्वी चंदा कोचर यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या संचालक मंडळामध्ये आता चंदा कोचर यांच्या सीईओ पदावर राहण्यावरुन मतभेद आहेत.\nव्हिडिओकॉन समूहाला कर्ज देण्यावरुन सध्या चंदा कोचर यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन पायउतार होण्यास सांगावे का यावर बोर्डामध्ये विचारमंथन सुरु आहे. कोचर यांना पदावर कायम ठेवण्यास बँके बाहेरच्या संचालकांचा विरोध आहे. आयसीआयसीआय ही भारतातील खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. यासंबंधी पुढील निर्णय घेण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची या आठवडयात बैठक होऊ शकते.\nकोचर यांची सीईओ पदाची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपणार आहे. त्यांच्याकडे अजून वर्षभराचा कालावधी आहे. आयसीसी बँकेच्या संचालक मंडळामध्ये १२ सदस्य आहेत. अलीकडेच बँकेने कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला त्यावेळी त्यांना त्यात कुठल्याही त्रुटी आढळल्या नाहीत. त्यावेळी चेअरमन एम.के.शर्मा यांनी हितसंबंधांचा कुठलाही मुद्दा नसून चंदा कोचर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. आयसीसी बँकेच्या संचालक मंडळावर सहा स्वतंत्र संचालक आहेत.\nचंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस, देश सोडण्यास प्रतिबंध\nICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या दीराला देशाबाहेर जाताना मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात\nव्हिडीओकॉनवर ICICI बँकेची कृपादृष्टी ३२५० कोटींचे कर्ज दिल्याने चंदा कोचर अडचणीत\nआयसीआयसीआय बँकेची दशकातील सुमार कामगिरी\nआयसीआयसीआय बँकेचा तारण कर्जात १ लाख कोटींचा टप्पा\nकौशल्य विकासावर १०० कोटी खर्चाचा आयसीआयसीआय बँकेचा कार्यक्रम\nमागच्या आठवडयात चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर आज परदेशात चालले असताना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले व सीबीआयकडे सोपवले. त्यानंतर सीबीआयने राजीव कोचर यांची व्हिडिओकॉन समूहाबरोबर झालेल्या आर्थिक व्यवहारासंबंधी त्यांची चौकशी केली.\nव्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे प्रकरण ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २९ मार्च रोजी उघड केले होते. व्हिडिओकॉन समूह व त्याच्या प्रवर्तकांना आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या कर्जाबाबतची तक्रार ‘एसएफआयओ’ कार्यालयाच्या मुंबई शाखेला यंदाच्या फेब्रुवारीमध्येच प्राप्त झाली होती. तक्रारीत आर्थिक गैरव्यवहारांची साशंकता व्यक्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हिडिओकॉन समूहाने २००८मध्ये दीपक कोचर यांच्या सहकार्याने नू-पॉवर कंपनी स्थापली. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांचे पती आहेत. आयसीआयसीआयकडून कर्जपुरवठा झाल्याने दुहेरी हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होतो हा प्रमुख आक्षेप आहे. पुढे व्हिडिओकॉन समूहाला कर्जाच्या बहुतेक हिश्श्याची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआयसीआयसीआय बँकेचा नाणे हस्तांतर मेळावा\nउद्योग क्षेत्राने लिंग-समानतेचे धडे घरापासूनच गिरवावेत : चंदा कोचर\nचंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस, देश सोडण्यास प्रतिबंध\nICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या दीराला देशाबाहेर जाताना मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात\nव्हिडीओकॉनवर ICICI बँकेची कृपादृष्टी ३२५० कोटींचे कर्ज दिल्याने चंदा कोचर अडचणीत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ६ महिन्यांचा तुरुंगवास; ११ कोटी रुपयांचा दंड\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nIPL 2018 - तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nस्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nइलॅस्टिक सोबतचा खेळ जिवावर, ८ वर्षांच्या मुलाला लागला गळफास\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष\nभाजपशी मैत्रीचे अण्णा द्रमुकचे संकेत\nराणीबागेतील प्राण्यांसाठी उन्हाळी मेवा\nआमच्या पदरात किमान धोंडे तरी टाकू नका - उद्धव ठाकरे\nआदिवासी विकास विभागात १०४ कोटींचा घोटाळा\nयंदा विकासदर ७.४ टक्के राहील\nमुंबई- मांडवा रो-रो सेवेचा मुहूर्त टळला\nविदर्भात उष्णतेची लाट कायम\nउत्तर प्रदेशात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nकाबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pustakveda.blogspot.com/2016/01/blog-post_20.html", "date_download": "2018-04-23T18:49:22Z", "digest": "sha1:V2H5OIZWDVFRZ3IJS7GYV3SH4NU3TPS6", "length": 9597, "nlines": 148, "source_domain": "pustakveda.blogspot.com", "title": "पुस्तकवेडा: दिवाळी अंक - २०१५ : थोडी आशा आणि जास्त निराशा", "raw_content": "\n... पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत असो ...\nदिवाळी अंक - २०१५ : थोडी आशा आणि जास्त निराशा\nबर्‍याच उशीरा पोस्ट टाकत आहे याबद्दल क्षमस्व. खरे तर पोस्ट लिहावे असे २०१५ च्या दिवाळी अंकांबद्दल वाटले नाही. एकूणच अंकांची संख्या भारंभार आणि चांगले अगदी मोजके. गवताच्या गंजीत सुई शोधावी तसे दिवाळी अंकांचे झाले आहे. काही मोजके दिवाळी अंक सोडले तर यावेळी अनेक नावाजलेल्या अंकांच्या वाचनाने निराशाच हाती लागली.\nदिवाळी अंकांच्या बाबतीत जाणवलेली प्रमुख गोष्ट म्हणजे अवाजवी किंमती\nउदाहरणार्थ : नवल व हंस सारख्या अवघ्या २५६ / २४८ पानी दिवाळी अंकाने किंमत ३०० रुपये ठेवावी हे समजण्यापलिकडे आहे. दिवाळी अंक आणि पुस्तक यात खूप मोठा फरक आहे हे प्रकाशकांनी लक्षात घेतले पाहिजे.\nउदाहरणार्थ : साहित्य चपराक चा दिवाळी अंक २५० रुपयांचा आहे पण तो ४५० पानी देखील आहे आणि अतिशय वाचनीय म्हणजे दर्जेदारही आहे. तीच गोष्ट साहित्य लोभस ची देखील आहे. अवघ्या १२५ रुपयांत अंक आणि त्यातील साहित्य देखील उत्तम व वाचनीय आहे. अशा अंकांसाठी लोक पैसे मोजू शकतील. पण नवल, मौज, आवाज, जत्रा थोड्याफार प्रमाणात धनंजय, किस्त्रिम सारखे अंकही यावेळी किंमत व दर्जा यात तफावत दाखवतात. साहित्य चपराक, मिडिया वॉच, साहित्य लोभस, संयम, चंद्रकांत, लोकमत असे काही दिवाळी अंक किंमत व गुणवत्ता यांचा समतोल साधताना दिसतात\nअसो तरीही काही उल्लेखनीय अंक आहेत त्यांची माहिती देतो.\nउत्तम व संग्राह्य अंकः\n३. केसरी ( दरवेळेस दुर्लक्षित असलेला पण यंदा चांगले लेख दिल्यामुळे वाचनीय झालेला दिवाळी अंक)\n७. पोलिस टाईम्स (अतिरंजितता टाळून केवळ पोलिस तपासावर भर देऊन प्रत्यक्ष गुन्हे व त्यांचे मानशशास्त्र यांचा चांगला वेध घेतलेला या अंकात बघायला मिळतो)\n८. दुर्गांच्या देशातून (केवळ दुर्ग या विषयावर वाहिलेला हा एकमेव दिवाळी अंक असावा)\nदिवाळी अंक घ्यायचे विसरले पण वाचायचे आहेत असे कोणाला वाटत असेल तर हेच अंक बुकगंगा.कॉम वरुन किंवा ग्रंथद्वार.कॉम वरुन ई-दिवाळी अंक विकत घेता येतील.\nजी. ए. कुलकर्णी - १\nजी. ए. कुलकर्णी - २\nभेट देणारे जगभरातील वाचक\nमाझा ब्लॉग फॉलो करण्यासाठी क्लिक करा\nमराठी पुस्तके ऑनलाईन खरेदी करण्यासाठी\nमॅजेस्टिक ऑन द नेट\nमीमराठी.नेट ( देशात )\nमाय हँगआऊट स्टोअर (देशात)\nशॉप अ‍ॅट फ्रेंड्स (देशात)\nमायबोली (देशात आणि विदेशात )\n\"मराठी ब्लॉग विश्व\"चा सदस्य ब्लॉग\n\"मराठी ब्लॉगर्स नेटवर्क\" चा सदस्य ब्लॉग\nदिवाळी अंक - २०१५ : थोडी आशा आणि जास्त निराशा\nब्लॉगवरील कंटेंट यांच्यामुळे सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dll-repair.com/zynga-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-18-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T19:11:00Z", "digest": "sha1:JBCQPWMNVTBLJHPFL4IWQOAHLQFZAUZY", "length": 6885, "nlines": 50, "source_domain": "dll-repair.com", "title": "Zynga कर्मचारी 18% बंद घालते | DLL Suite", "raw_content": "\nZynga कर्मचारी 18% बंद घालते\nया समस्या परिणाम म्हणून, Zynga च्या स्टॉक $ 3.50 खाली languishing आहे. अद्याप समभाग कायदेशीर जुगार मध्ये Zynga च्या पायऱ्या फेडणे असे होप्स या वर्षी जवळजवळ 30% पर्यंत आहेत. InDecember, Zynga नेवाडा मध्ये एक गेमिंग परवाना अर्ज दाखल. Zynga पूर्वी bwin.party, ऑनलाइन खेळ बेटिंग, निर्विकार आणि bingo मध्ये specializes की ब्रिटिश गेमिंग कंपनी भागीदारी घोषणा केली.\n“आम्हाला कोणतेही आमच्या संस्कृतीचा खूप वाढ बद्दल आहे विशेषतः जेव्हा, आज जसे एक दिवस तोंड अपेक्षा,” Zynga सीईओ मार्क Pincus ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले. Layoffs पासून खारा “खर्च reductions कंपनी $ 70 मिलियन डॉलर 80 मिलियन एक वर्ष जतन होईल” पण आम्ही सर्व या Zynga म्हणाला हलविण्यासाठी आवश्यक आहे माहीत आहे “. Zynga च्या समभाग (ZNGA) बातमी वर 10% tumbled.\n“आम्हाला कोणतेही आमच्या संस्कृतीचा खूप वाढ बद्दल आहे विशेषतः जेव्हा, आज जसे एक दिवस तोंड अपेक्षा,” Zynga सीईओ मार्क Pincus ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले. “पण आम्ही सर्व या पुढे करणे आवश्यक आहे माहीत आहे.”\nसामाजिक गेमिंग ते नेतृत्व स्थान राखण्यासाठी कठीण आहे जेणेकरून लोकप्रिय आहे, Pincus जोडले.\nकंपनी चालू तिमाहीत आणि संपूर्ण वर्ष दोन्ही शेअर मार्गदर्शन प्रति त्याच्या महसूल आणि कमाई reaffirmed. पण Zynga आता Thomson रॉयटर्स द्वारे सर्वेक्षण तोटा विश्लेषकांच्या अपेक्षा केले $ 27.6 दशलक्ष पेक्षा वाईट चालू तिमाहीत दरम्यान $ 28.5 दशलक्ष आणि $ 39 मिलियन निव्वळ नुकसान, अपेक्षा ठेवतो.\nपण सामाजिक गेमिंग कंपनी समस्या आहे महिने स्पष्ट केले. डिसेंबर 2011 आयपीओ निराशाजनक होते, wasdisastrous, आणि कंपनीच्या खेळांच्या अनेक “काढा काहीतरी” Maker OMGPOP च्या Zynga च्या खरेदी underperforming गेले आहेत.\nऑक्टोबर 2012 मध्ये, Zynga, त्याच्या कर्मचार्यांची 5% कट त्याच्या बोस्टन कार्यालये आणि त्याच्या जपान आणि ब्रिटन कार्यालयातील प्रस्तावित रस्तेबंदी बंद. आणि सुमारे पाच अधिक तेव्हापासून बंद करण्यात आले आहेत – वाईट, Zynga देखील तो एक डझन बद्दल गेम्स shuttering जाईल घोषणा केली.\nJob चेंडू कंपनीचे सर्व भाग ओलांडून दिले जाईल, आणि Zynga काही कार्यालय ठिकाणी खाली बंद करेल. “फार्मविले” Maker shuttered जाईल कार्यालये म्हणू नाही, परंतु टेक ब्लॉग न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि डल्लास कापण्यासाठी ब्लॉक वर आहेत AllThingsD.\nZynga layoffs पासून “खारा” खर्च reductions एक वर्ष कंपनी $ 70 मिलियन डॉलर 80 दशलक्ष जतन येणार आहेत. Zynga च्या समभाग (ZNGA) बातमी वर 10% tumbled.\nCFO डेव्ह Wehner आणि मुख्य गेम डिझायनर ब्रायन Reynolds दोन्ही गेल्या काही महिन्यात कंपनी सोडले आहे.\nZynga सोमवारी तो struggling व्हिडिओ गेम कंपनी येथे वित्तीय स्थिर करण्यासाठी प्रयत्न भाग म्हणून, 520 कर्मचारी, किंवा त्याचे काम करणार्या लोकांपैकी 18% बंद करतील घोषणा केली.\nTags: Zynga कर्मचारी 18% बंद घालते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-23T19:29:54Z", "digest": "sha1:X3DQ4ZRFRXPJHUACLWPQLX3P5ASFOUGZ", "length": 4719, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७७८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७७८ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १७७८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १७७० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2016/06/", "date_download": "2018-04-23T19:05:26Z", "digest": "sha1:K4QGJZ3ILO4QU3E5NXVCR2ZXX3Y6WVB7", "length": 9672, "nlines": 84, "source_domain": "eduponder.com", "title": "June | 2016 | EduPonder", "raw_content": "\nजुन्या गोष्टी, नव्या गोष्टी\nJune 6, 2016 Marathiकल्पना, गोष्टी लिहिणे, चौकटी बाहेर, प्रकल्प, विचारthefreemath\nगेल्या वेळी गोष्टींमध्ये समुचित बदल करण्याबद्दल लिहिलं होतं. वेगळा काही विचार करून बदललेल्या गोष्टींबद्दल इथे लिहित आहे.\nकाही वर्षांपूर्वी ससा-कासवाची सुधारित गोष्ट ऐकली होती (लेखक माहीत नाही). ससा-कासवाच्या नेहमीच्या गोष्टीत ससा झोपतो आणि हरतो आणि संथ गतीने न थांबता चालणारं कासव जिंकतं. सुधारित गोष्टीत या घटनेनंतर ससा आत्मपरीक्षण करतो आणि स्वत:चा गाफीलपणा त्याच्या लक्षात येतो. दुसऱ्या दिवशी कासवाशी पुन्हा पैज लावतो. यावेळी अजिबात न झोपता, आळस न करता पळतो आणि सहज पहिला येतो. आता कासव आत्मपरीक्षण करतं आणि सशाला म्हणतं, “दरवेळी टेकडीवर कशाला जायचं यावेळी नदीच्या पलिकडच्या तीरावर जायची पैज लावू या.” नदीच्या तीरापर्यंत ससा आधी पोहोचतो आणि काठावरच थांबतो. कासव मागून येतं आणि नदी सहज पार करून जिंकतं. म्हणजेच आपल्या क्षमता ओळखायच्या आणि आपल्याला योग्य अशा क्षेत्रात उतरायचं असतं. मग ससा आणि कासव दोघं एकत्र बसून चर्चा करतात, एकमेकांचे गुण मान्य करतात आणि असं ठरवतात, की आपण एकमेकांशी स्पर्धा करत बसण्यापेक्षा दोघं मिळून घड्याळाशी स्पर्धा करू या यावेळी नदीच्या पलिकडच्या तीरावर जायची पैज लावू या.” नदीच्या तीरापर्यंत ससा आधी पोहोचतो आणि काठावरच थांबतो. कासव मागून येतं आणि नदी सहज पार करून जिंकतं. म्हणजेच आपल्या क्षमता ओळखायच्या आणि आपल्याला योग्य अशा क्षेत्रात उतरायचं असतं. मग ससा आणि कासव दोघं एकत्र बसून चर्चा करतात, एकमेकांचे गुण मान्य करतात आणि असं ठरवतात, की आपण एकमेकांशी स्पर्धा करत बसण्यापेक्षा दोघं मिळून घड्याळाशी स्पर्धा करू या कमीत कमी वेळेत नदी कशी पार करायची, ते बघू या. नदीपर्यंत ससा कासवाला पाठीवर घेऊन पळेल आणि नदीमध्ये कासव सशाला पाठीवर घेऊन जाईल. जो ज्या गोष्टीत पारंगत असेल, ते त्याने करावं. असा वारंवार सराव करून आपण कमीत कमी वेळेत पलिकडे जायला शिकू या\nमध्यंतरी राजीव साने यांच्या पुस्तकात एक वेगळा मुद्दा स्पष्ट करताना ‘दोन मांजरांनी लोण्याचा गोळा आणला आणि माकडाला त्याचे दोन भाग करायला दिले’ ही गोष्ट किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल; ते दिलं होतं. उदाहरणार्थ, मांजरं माकडाला धाकात ठेवून म्हणाली, की “तुझा मोबदला आधीच काढून घे. पण नंतर गडबड चालणार नाही”, तर गोष्ट वेगळी होऊ शकेल. दुसरं म्हणजे, ‘एका मांजराने भाग करायचे आणि दुसऱ्याने उचलायचे’ असं ठरलं, तर माकडाची गरजच पडणार नाही किंवा दोघांचं पोट भरूनही वर शिल्लक उरेल एवढं लोणी असेल, तरी माकडाची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे या गोष्टीच्या वेगवेगळ्या आवृत्त्या तयार होऊ शकतात.\nमुलांना जर अशा प्रसिद्ध गोष्टींमध्ये बदल करून लिहायला दिलं, तर कितीतरी नवनवीन कल्पना पुढे येतील. मुलांमधल्या कल्पकतेला वाव मिळेलच, शिवाय त्यानिमित्ताने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे, चौकटीबाहेरचा विचार करायला शिकता येईल. घरी, शाळांमध्ये असे प्रकल्प करायला काय हरकत आहे\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-114102700023_1.html", "date_download": "2018-04-23T19:21:15Z", "digest": "sha1:FO2LESWWWX6LWTNN4XDPBD3O6F6AYSR4", "length": 10906, "nlines": 184, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता : दारु काय गोष्ट आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : दारु काय गोष्ट आहे\nदारु काय गोष्ट आहे\nमला अजुन कळली नाही\nकारण प्रत्येक पीणारा म्हणतो\nमला काहीच चढली नाही\nसर्व सुरळीत सुरु असताना\nलास्ट पॅकपाशी गाडी अडते\nऐक क्वार्टर कमी पडते\nपीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु\nवीचारवंतची गोलमेज परीषदच भरते\nरात्री दीलेला शब्द प्रत्येकजण\nमी इतकीच घेणार असा\nप्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो\nजग बनवनार्यापेक्षा मोठा असतो\nप्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते\nऐक क्वार्टर कमी पडते\nदरवेळेस नवीन पर्व असते\nपीण्याचा क्षमतेवर गर्व असते\nआपण हीच घेतो म्हणत\nवेळ आली आणि पैसा नसला की\nशेवटी काय दारु दारु असते\nऐक क्वार्टर कमी पडते\nचर्चेचा पहीला वीषय आहे\nदेवदासचे खरे प्रेम पारो की दारु\nमला अजुन संशय आहे\nहा बाटलीत बुडला असतो\nती चांगल्या घरी पडली असते\nतीच्या आठवणीत थर्टीची लेवल\nऐक क्वार्टर कमी पडते\nऐक क्वार्टर कमी पडते\nफेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्\nऐरवी सींगल समोसा खाणारा\nगोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही\nपैशे पैशे काय आहे ते फक्त\nपॅकजवळ झालेली अशी गणिते\nसकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात\nरात्री थोडी जास्त झाली\nऐक क्वार्टर कमी पडते\nआयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे\nतर देशी पीण्यामागे आर्ट आहे\nयामुळे धीर येते ताकत येते\nयात वेगळीच मजा असते\nत्या क्षणी राजा असते\nऐक क्वार्टर कमी पडते.\n ध्वजारोहणाला दांडी मारल तर...\nस्वातंत्र्यदिना निमित्त : आपला देशाभिमान\nमराठी कविता : स्मृती\nमराठी कविता : अगदीच कंटाळा आलाय खाली वाकायचा\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/cell-phone-spy-tracking-software-for-android/", "date_download": "2018-04-23T19:35:03Z", "digest": "sha1:4GV34LZC6WBJ5HW7JX4H3IOHNR44K2DM", "length": 16162, "nlines": 139, "source_domain": "exactspy.com", "title": "Cell Phone Spy Tracking Software For Android", "raw_content": "\nOn: ऑगस्ट 14Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nसर्वोत्तम सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nसर्वोत्कृष्ट सेल फोन Spy सॉफ्टवेअर, सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत डाउनलोड, सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत डाउनलोड freeware, सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य चाचणी, सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन, Cell phone spy software remote installation, Cell phone spy software reviews, Cell phone spy software without target phone, Cell Phone Spy Tracking Software For Android\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2880", "date_download": "2018-04-23T19:27:35Z", "digest": "sha1:VDWTGDCTUHGHXUCQV6HTQNV7CUCFZOVG", "length": 46645, "nlines": 222, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती\nएकेकाळी भारताच्या टपाल खात्याचे अभिन्न अंग असलेल्या पोस्ट कार्ड चे स्थान भारतीय कुटुंबात अनन्य साधारण होते जिव्हाळ्याचे होते. आमच्या लहानपणी टपाल सकाळी ९ वाजता आणि दुपारी २.३० असे दोन वेळेस वाटप होत होते. पोस्टमन येवून गेल्यावरच दुकानदारांची कामे सुरु होत. त्याच बरोबर त्या काळी नातेवाईक , पाहुणे यांची ख्याली खुशाली प्राप्त होण्याचा १५ पैश्याचे कार्ड हाच सर्वात स्वस्त ,मस्त आणि विश्वासार्थ पर्याय होता. तार हा संदेश वाहनाचा शीघ्र प्रकार पण तार आली की काळजाचा ठोका चुकायचं. कारण तार बहुतेक कोणीतरी मयत झाले किंवा गंभीर आजारी आहे असे संदेश घेवूनच येत असे. टेलिफोन हा प्रकार फक्त ठराविक लोकान कडेच होता, आणि फोन लागणे हा अजून एक अवघड प्रकार होता. फोन मध्ये बोलण्याच्या आवाजा इतरच चित्रविचित्र आवाजच जास्त येत. त्याकाळी त्वरित फोन लावायचा असेल तर लाईटनिंग हा प्रकार होता. हा कॉल लावला तर फोन चटकन मिळे पण चार्जेस प्रचंड असत. टेलिफोन ऑपरेटरला जास्त भाव होता . कारण फोन लावणे न लावणे हे याच्याच हाती असे. सायंकाळी ७ वाजता सामान्य जनतेला बाहेरगावी काल लावणे अवघड होते .कारण या वेळी संपूर्ण फोन खाते रतन खत्रीच्या मटका आकडे संपूर्ण भारतात पासून ते पाक श्रीलंका ईतर आशियायी देशात पोहचवण्याचे काम इमानेइतबारे करण्यात मग्न असे. कारण लाखो मटका खेळणाऱ्याच्या नशिबाचा हार-जीत चा फैसला ठरत असे. १९८२ साली माझ्या गावापासून जवळ असलेल्या परळी सोलापूर रस्त्यावर आमच्या गाडीला अपघात झाला .तेंव्हा अपघाताची कल्पना देण्यास घरी लाईटनिंग फोन लावण्यास रुपये २००/- सरकारी बिल अधिक टेलिफोन ऑपरेटरचे फोन लावून देण्याचे रुपये २००/- असे ऐकून रुपये ४००/- लागले. न देवून काय करता अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी त्या वेळी आमची अवस्था झाली होती.\nआणि आज तोच निरोप फक्त .६० पैश्यात पोहोचतो. फोन क्रांतीची ही कमाल.सर्व वस्तू अनेक पटीने वाढल्या असताना संदेश वहन पैश्यात होत आहे. याचा सर्वात मोठा फटका पोस्ट कार्यालयाला बसला. पोस्ट कार्डाचा खप एकदम कमी झाला. दुसरी कडे सरकार दरबारी बेकायदेशीर असणाऱ्या कुरिअर कंपन्यांनी पाकीट, महत्वाची कागद पत्रे याचा धंदा हडप केला. या मुळे पोस्ट कार्यालयाचे कंबरडे मोडले आहे. अत्याधुनिक टेलिफोन यंत्राने टेलिफोन ऑपरेटरला चे महत्व कमी झाले. आणि तार टेलिग्राम तर बंद मध्येच जमा आहे. लोक पूर्वी सारखे पोस्टमन ची वाट बघत बसत नाही. मोबाईल मुळे तर लैंड लाईन चा सुद्धा जमाना संपला. हे सर्व आठवण्याचे कारण आज जागतिक पोस्ट ऑफिस दीवस जगभरात साजरा केला जातो. ९ ऑक्टोबर १८७४ ला बर्न या स्विस देशाच्या राजधानीत जगातील सर्व पोस्ट मुख्याधिकाऱ्यांची बैठक भरली होती त्यावेळी हा दीवस साजरा करण्याचा निर्णय झाला. आज जगातील १५० पेक्षा जास्त देशात हा दीवस साजरा केला जातो. पण पत्र लिहिण्याची ती सांभाळून ठेवण्याची परतपरत वाचण्याची जी मजा होती ती आजच्या मोबाईल संवादात नाही . ७०व्या दशकात होणाऱ्या पत्नीला लिहिलेली आणि तिने उत्तर दिलेली पत्रे वाचण्याचा आनंद कांही वेगळाच ,पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Oct 2010 रोजी 18:53 वा.]\nपोष्टमन दिसल्यावर लहाणपणी काय आनंद व्हायचा. खाकी कपडे घातलेला आणि सायकलवरुन पत्र टाकणारा पोष्टमन म्हणजे देवदुतासारखा वाटायचा. पत्रही काय झकास लिहिल्या जात असायचे. 'सनविवि' काय नि लिंबूटींबूचा 'गोडगोड पापा' काय. पत्र लिहून झाल्यावर महत्त्वाचा मजकूर आठवल्यावर 'ताजा कलम' काय. गेले ते दिन गेले. लै पत्र लिहायचो मित्रांना...\nअसो, आपण म्हणता तसे सत्तरच्या दशकाचे माहिती नाही. पण नव्वदीच्या दशकातही तो सर्व पोरकटपणा [पोरकटपणा तरी कसा म्हणावा] इंजॉय केला आहे. बरेच दिवसानंतर आलेले पत्र काय आनंद देत असायचे. जाने दो.......\nजागतिक पोष्ट दिनाच्या सर्व पोष्टमनांना, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना, एक पत्र वाचक-लेखकाकडून मन:पूर्वक शुभेच्छा.......\nतीर्थरूप आई दादा का दादा आई\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष\nहे वाक्य तीर्थरूप आई व दादा यांना साष्टांग नमस्कार विनंती विशेष. असे हवे होते असे मला वाटले. का ते माहित नाही.\nसंपूर्ण लेखात बहुदा हे एकच वाक्य खटकले, म्हणजे ठणठणपाळ यांनी उपक्रमावर लिहीण्याच्या बाबतीत प्रगती केली असे म्हणायला हरकत नाही.\nबाकी मध्यंतरी भारतात गेले असताना टपाल सेवेची अशी वाट लागल्याचे पाहून वाईट वाटले होते.\nतरी फोनमुळे सगळे खूपच सोपे झाले आहे हे नाकारता येत नाही.\nमला भारतातील कुरिअर सेवेचा विशेष अनुभव नाही पण अनुभव वाचून सरकारी टपालसेवेची अशी स्थिती होण्याइतके ते वाईट होते असे वाटत नाही.\nमला बहुदा खटकले. यावरून काय आठवावे माघ कवीला आणण्यासाठी कालिदासाने पालखी पाठवली होती. पालखीत बसलेल्या कवीने पालखी वाहणार्‍या एका भोयाला विचारले माघ कवीला आणण्यासाठी कालिदासाने पालखी पाठवली होती. पालखीत बसलेल्या कवीने पालखी वाहणार्‍या एका भोयाला विचारले \"कं बलवन्तं न बाधते शीतम्‌ \"कं बलवन्तं न बाधते शीतम्‌ \" उत्तर मिळाले, \" न बाधते तथा मां हि, यथा बाधति बाधते \" उत्तर मिळाले, \" न बाधते तथा मां हि, यथा बाधति बाधते\nमला वाटते की \"कं सञ्जधान कृष्णः, का शीतलवाहिनी गङ्गा| के दारपोषणरताः, कं बलवन्तं न बाधते शीतम्||\" या द्वयर्थी सुभाषिताचा त्या भोयाच्या (जो कालिदासच होता) वाक्याशी संबंध नाही.\nपत्र म्हणजे कसं असायचं, जितकं हवं आहे तितकंच. मीठ जसे अन्नात.\nजमाना बदलला, पोस्ट-पत्रे गेली, EMAIL आले.\n>>पत्नीला लिहिलेली आणि तिने उत्तर दिलेली पत्रे वाचण्याचा आनंद कांही वेगळाच ,पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.\nभावना त्याच आहेत, पण आता आम्ही GMAIL मध्ये बघून हसतो.\nआजकाल इकडे तिकडे कुठे गेलो कि ACTIONVOIP(संपूर्ण जगात १ रुपयात call) , आणि SKYPE जिंदाबाद.\nअवांतर : आमच्या मातोश्रींनी वयाच्या ५५ व्या वर्षीही SKYPE , संगणकावरून फोन करणे शिकून घेतले आहे.\n(कधी कधी ह्या आधुनिक साधनांचा अतिरेक होतो आहे असे वाटते. पत्र म्हणजे कसं असायचं, जितकं हवं आहे तितकंच. मीठ जसे अन्नात)\n>>जागतिक पोष्ट दिनाच्या सर्व पोष्टमनांना, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना, एक पत्र वाचक-लेखकाकडून मन:पूर्वक शुभेच्छा.......\nआज तोच निरोप फक्त .६० पैश्यात पोहोचतो\n.६० पैशात निरोप पोचवणारा कोणताही प्लॅन कोणत्याही कंपनीचा नाही. तुम्ही चुकीची माहिती देत आहात.\nखाली वोडाफोन चे भाव पत्रक दिले आहे. केवळ वेळ घालवायचा म्हणून लिह\nएमआरपी (रुपये) 66 67\nखाली वोडाफोन चे भाव पत्रक दिले आहे. केवळ वेळ घालवायचा म्हणून लिहित नाही . जे लिहितो ते पूर्ण माहिती घेवून लिहितो. आणि फोन चे भाव आज जितके सेंकंद बोलाल तेव्हडेच लागतात हे आज बालवाडीत जाणाऱ्या मुलानाही माहित आहेत\nप्रयोज्यता नए ग्राहक नए ग्राहकों\nसिम कार्ड वैधता आजीवन आजीवन\n1 वर्ष के लिए 1 वर्ष के लिए स्थानीय कॉल दरों\nवोडाफोन करने वाली वोडाफोन 1p/sec 50p/min कॉल\nवोडाफोन - अन्य 1p/sec 50p/min मोबाइलों\nएसटीडी 1 के लिए 1 वर्ष वर्ष के लिए कॉल दरों\nवोडाफोन करने वाली वोडाफोन 1p/sec 50p/min कॉल\nवोडाफोन - अन्य 1p/sec 50p/min मोबाइलों\nआईएसडी कॉल दरों दुवा\nकमीत कमी दर १ पैसा आहे\nदरपत्रक पाहिले. कमीत कमी दर हा १ पैसा आहे. ०.६० पैसे इतका कमी दर कुठेच आढळला नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण माहिती न घेता लिहिले आहे किंवा पूर्ण माहिती असूनही चुकीचे लिहिले आहे. ०.६० रुपये किंवा ६० पैसे असा दर लिहिला असता तर ते योग्य वाटले असते.\nजे बालवाडीत जाणाऱ्या मुलालाही माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही हे पाहून अंमळ मौज वाटली.\nबालवाडीत जाणाऱ्या मुलालाही माहीत\nकारण मी आजच्या मुलानं सारखा बालवाडीच्या घाण्याला बांधल्या गेलो नव्हतो.\n.६० पैशाचे स्पष्टीकरण दिले नाहीत\nतुम्ही .६० पैशाचे स्पष्टीकरण दिले नाही, ठणठणपाळ. विषय बदलण्यात तरबेज आहात.\nराजेशघासकडवी [10 Oct 2010 रोजी 05:08 वा.]\nनवीन तंत्रज्ञानामुळे माहिती इकडून तिकडे नेणे हे अतिशय स्वस्त बनलेलं आहे. पत्रं, विशेषतः जवळच्यांची, रोज येत नसत. त्यामुळेच की काय पण पत्र मिळाल्यावर एके काळी जो आनंद होत असे तो आजकाल कमी झाला असं वाटतं. अर्थात कमी आनंद देणारी पण तुलनेने खूपच अधिक पत्रं (इमेल वगैरे) आजकाल मिळतात...\nपोस्ट खात्याची व्याख्या कागदी पत्रं वा वस्तु इकडून तिकडे नेणारी व्यवस्था अशी केली तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'पत्र'व्यवहार निश्चितपणे खालावला आहे. पण जर त्याची व्याप्ति वाढवून 'संदेश ने आण करणारी व्यवस्था' अशी व्याख्या केली तर त्यात फोन, इंटरनेट, कागदी पत्रं, कुरियर व्यवस्था या सगळ्या गोष्टी येऊ शकतील. या सर्वांचा एकत्रित वापर वाढत चालला आहे.\n>>जागतिक पोष्ट दिनाच्या सर्व पोष्टमनांना, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना, एक पत्र वाचक-लेखकाकडून मन:पूर्वक शुभेच्छा.......\nदेशातल्या दुर्गम भागांत, शहरांमध्ये (एके काळी) कित्येक मजले चढून दारात पत्रं टाकणारे पोस्टमन, व पोस्ट खातं यांना मनःपूर्वक शुभेच्छा...\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n'संदेश ने आण करणारी व्यवस्था'\nपण जर त्याची व्याप्ति वाढवून 'संदेश ने आण करणारी व्यवस्था' अशी व्याख्या केली तर त्यात फोन, इंटरनेट, कागदी पत्रं, कुरियर व्यवस्था या सगळ्या गोष्टी येऊ शकतील. या सर्वांचा एकत्रित वापर वाढत चालला आहे.सहाबजी आपले म्हणणे १०१% खरे आहे . पण नोकरशाही,राज्यकर्ते नामक मांजराच्या गळ्यात घण्टा कोण बांधणार \nहात्तीच्या. या चर्चेतही नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा संबंध कसा आला बुवा\nचर्चेतही नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा संबंध कसा आला बुवा\nकारण हा देश तुम्ही आम्ही चालवत नाही, तर हे मुठभर शहाणे नोकरशाही आणि राज्यकर्ते राजधानीच्या वातानुकुल हस्तिदंती खोल्यात बसवून चालवतात त्यांचा आणि जनमताचा जनहिताचा संबंध केंव्हाच संपला आहे. राजकर्ते निदान ५ वर्षांनी हात जोडतात पण एकदा नेमणूक झाली की नोकरशाही तुमच्या कडे ढुंकूनही पाहत नाही\nपण पोष्टखात्याबाबतच्या लेखात त्याचा संबंध कसा आलाय ते सांगा ना.\nटाईमपास पण पोष्टखात्याबाबतच्या लेखात त्याचा संबंध कसा\nटाईमपास पण पोष्टखात्याबाबतच्या लेखात त्याचा संबंध कसा राजेश सरांनी पोस्ट खात्याची जी सर्वांगीण व्याख्या केली ती अतिशय बरोबर आहे . आणि पोस्ट खात्याचे महत्व आणि उत्पन त्यामुळे वाढणार आहे. आता हा निर्णय जनता तर घेवू शकत नाही. आणि प्रत्येक पक्षाला खुष ठेवण्या साठी अनेक मंत्री पदे निर्माण करावी लागतात त्या करता मग खात्यांची चिरफाड करावी लागते मग मंत्री पदे आणि नोकरशाहीची पदे वाढतात. या साठमारीत मग खात्यांचा संकोच होतो. आणि ही मंडळी फक्त स्वस्वार्थ: पाहतात मग खात्याची परवड होते हे पोस्ट बाबत झाले आहे. पोस्ट या मोठ्या खात्यातून अनेक खाती वेगळी केल्या गेली\nनितिन थत्ते [10 Oct 2010 रोजी 07:01 वा.]\nनुकतेच एक महत्त्वाचे कागदपत्र दिल्लीला पाठवायचे होते म्हणून पोस्टाच्या स्पीडपोस्ट सेवेचा उपयोग करायचे ठरवले. स्पीडपोस्ट ही सेवा कुरिअरच्या समांतर म्हणून सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसात पत्र दिल्लीला पोचेल अशी अपेक्षा होती.\nपोस्टात चौकशी केली असता मुंबईहून सोमवारी सकाळी दिलेले पत्र शुक्रवारी दिल्लीला पोचेल असे सांगितले. इतके दिवस का असे विचारल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर न मिळता \"तुम्हाला नसेल पाठवायचे तर नका पाठवू\" असे उत्तर मिळाले. ग्राहकाचा किमान शब्दात कमाल अपमान करण्याच्या प्रवृत्तीत राजकारण्यांचा कुठे संबंध येतो हे कळत नाही.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nसविस्तर आणि डोळसपणे वाचन केले तर मी काय म्हणतो काय संदर्भ देतो\nएक प्राचीन म्हण आहे यथा राजा तथा प्रजा .श्रीकृष्ण अर्जुनास कर्मवादाचा व अनासक्त कर्माचा उपदेश करत होते; याचे कारण त्याने स्वार्थ वा त्यागाचा विचारही मनात न आणता युद्ध करावे हा होताच; शिवाय अर्जुन राजा असल्यामुळे त्याने आपल्या प्रजेसमोर आदर्श घालून द्यावा, असेही श्रीकृष्णांस वाटत होते. 'यथा राजा तथा प्रजा' असे सुभाषित आहे. 'राजा कालस्य कारणम्' असेही वचन आहे. म्हणजेच राजावर इतरेजनांपेक्षा वेगळी आणि महत्त्वाची जबाबदारी असते. ती लक्षात घेऊन त्याचे वर्तन असावे, अशी अपेक्षा असते. समाजातील श्रेष्ठ लोक जसे वागतात, ती गोष्ट सामान्य लोक प्रमाण मानतात. श्रीकृष्णांनी ही शिकवण अर्जुनास दिलेली असली, तरी ती जगातील तमाम नेतेमंडळींना लागू पडते. नेते जसे वागतात, तसेच जनता ही वागते कर्मयोगाचा हा सिद्धांत असा राजास, नेत्यांस विशेष लागू आहे. याबाबत ज्ञानेश्वर म्हणतात, 'एथ वडील जें जें करिती तया नाम धर्मु ठेविती तया नाम धर्मु ठेविती तेंचि येर अनुष्ठिती हें ऐसें असे स्वभावें म्हणोनि कर्म न संडावें म्हणोनि कर्म न संडावें विशेषें आचरावें' वडील माणसे जसे वागतात, त्यालाच सामान्य लोक 'धर्म' मानतात. याचे भान ठेवून नेत्यांनी कर्म न सोडता अधिक दक्ष राहावे, असे ज्ञानेश्वर म्हणाले असले, तरी नेत्यांवर त्यांचा काहीच प्रभाव नाही, हे दुदैर्व. सविस्तर आणि डोळसपणे वाचन केले तर मी काय म्हणतो काय संदर्भ देतो हे लक्षात येईल http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms\nपण राज्यकर्ते सविस्तर आणि डोळसपणे वाचन करायला शिकत नाहीत तोवर संदर्भ समजण्याची कुवत थत्तेंना कशी येणार\nग्राहकाचा किमान शब्दात कमाल अपमान करण्याच्या प्रवृत्तीत राजकारण्यांचा कुठे संबंध येतो हे कळत नाही.\nइट ह्यापन्स वन्ली इन इंडिया :)\nपोष्ट खाते, इतर कुठलेही सरकारी खाते, पुणे विद्यापीठ, जयकर ग्रंथालय, महाराष्ट्र ब्यांक या सर्व ठिकाणी किमान शब्दात कमाल अपमान करण्याच्या पात्रतेवरच उमेदवार निवडले जातात.\nपुणे विद्यापीठात त्रास होतो हे खरे आहे.\nपण आजकाल अनेक सरकारी खाती एफिशियंट झाली आहेत.\nमाझ्या अनुभवानुसार आश्चर्यकारकरीत्या सुखद सेवा देणारी नमुन्यादाखल काही सरकारी कार्यालये\n१. बेंगळूरः इन्कमटॅक्स कार्यालयाचे सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर\n२. पुणेः एनएसडीएल - पॅन प्रोसेसिंग सेंटर बाणेर\n३. पुणेः शिवाजीनगर पोस्ट ऑफिस\n४. स्टेट बँक वगळता इतर सार्वजनिक बँका (महाराष्ट्र बँकेचे अनुभव चांगले आहेत - एकदा आयसीआयसीआय बँकेचा अनुभव घेऊन पाहाः\nमला चांगला अनुभव आला आहे\nपोस्टखात्याच्या स्पीडपोस्ट सेवेचा मला अतिशय उत्तम अनुभव आला आहे. पुण्याहून बेंगळुरूला दोन दिवसात पत्र पोचले.\nपोष्टाच्या इतर सेवांच्या बाबतीतही मी समाधानी आहे. पुण्यातील अनेक पोस्ट ऑफिसांमध्ये कामाच्या तुलनेत कामगारांची संख्या फार कमी असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. अमेरिकेतील पोष्ट ऑफिसांमध्ये मला रेसिस्ट आणि अपमानकारक अनुभव दोन ठिकाणी आले. मात्र अपमानकारक अनुभव भारतात -पुण्यात असूनही- कुठे आला नाही. एकदोनदा तर अमुकतमुक पत्ता कुठे सापडेल हे शिवाजीनगर पोस्ट ऑफिसात विचारले तर पोष्टमनने कागदावर नकाशा काढून दिला.\nहात्तीच्या. या चर्चेतही नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा संबंध कसा आला बुवा\nनाहीतर धागा ललित होईल ना\nतो तसा होऊ नये म्हणून माझीही मदतः\nपत्रं, विशेषतः जवळच्यांची, रोज येत नसत. त्यामुळेच की काय पण पत्र मिळाल्यावर एके काळी जो आनंद होत असे तो आजकाल कमी झाला असं वाटतं.\nस्टोकॅस्टिक नसलेल्या जगात, संवेदना जाणविण्यास शिकण्यापेक्षा संवेदनांतील केवळ बदल जाणविण्यास शिकणे सजीवांना स्वस्त असते. त्यामुळे, बहुतेक संवेदना, मग त्या आनंददायी असोत वा दु:खद, जर सतत जाणवत राहिल्या तर त्यांची तीव्रता कमी होते. परंतु या नियमाचा (गैर)फायदा घेण्यास मानव शिकला आहे. रोलरकोस्टरचा प्रवास, वेगवेगळ्या चवींचे/टेक्स्चरचे एकत्रीकरण केलेले अन्न, अशी उदाहरणे देता येतील. विरहानंतरच्या भेटीतील आनंद हेही असेच उदाहरण म्हणता येईल. माझ्या एका मित्राचा असे प्रतिपादन होते की लघवीस जाणे बराच काळ टाळल्यास नंतर लघवी केल्यावर खूप आनंद मिळतो म्हणून तसा प्रयोग शक्य तेव्हा मुद्दाम करावा.\nह्यालाच म्हणतात 'कालाय तस्मै नमः\nप्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो...तेव्हा त्याला जे महत्व असतं ते कधीकाळी दुसर्‍या एखाद्या गोष्टीच्या आगमनाने कमी होतं इतकंच...पण कधीही संपूर्ण खच्चीकरण होत नसतं...ह्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर...वीज आली तरी अजूनही घरातले तेलाचे/रॉकेलचे दिवे/मेणबत्त्या वगैरे संपूर्णपणे नष्ट झालेले नाहीये...कधीतरी त्यांनाही महत्व प्राप्त होतंच...मात्र दैनंदिन जीवनातला त्यांचा वापर कमी होणं हे स्वाभाविकच म्हणायला हवं.\nपोस्टाचंही तसंच झालंय...मात्र हल्ली पोस्टखातंही निव्वळ जुन्या गोष्टींवर अवलंबून राहिलेलं नाहीये...त्यांनीही कालाप्रमाणे आपल्यात बदल करायला सुरुवात केलेली आहे...त्याचा वेग मंद का असेना...पोस्टाचं महत्व कमी झालं तरी संपूर्ण पोस्ट खातं निदान तुमच्या माझ्या हयातीत तरी बंद होण्याची शक्यता नाही.\nजागतिक पोस्ट दिनाच्या समस्त पोश्ट्यांना(हा शब्द पुलं कडून उधार) हार्दिक शुभेच्छा\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nनितिन थत्ते [10 Oct 2010 रोजी 06:53 वा.]\nसध्या कॉम्पिटिशनच्या जमान्यात पोष्टखात्याचा वराच धंदा कुरिअरवाल्यांनी खेचला आहे.\nपरंतु जेथे पोस्टखाते कमी पैशात सेवा देते अशा निममहत्त्वाच्या कामासाठी लोक पोष्टाचा भरभरून वापर करतात असे दिसते. उदा. बुक-पोस्ट. ही सेवा कुरिअर कंपन्या देत नाहीत.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nजेथे पत्र पोहोचविणे फायद्याचे आहे तेथे कुरियरवाले पोस्टाचा धंदा खात आहेत. ते मुक्त बाजाराशी सुसंगत असून कल्याणकारी धोरणाच्या विरुद्ध आहे. त्याविरुद्ध काही कायदे येणार होते परंतु कुरियर लॉबीने ते हाणून पाडले असावेत.\nकुरियर कंपन्या धुतल्या तांदळाच्या नाहीत\nमला पुण्याहून डोंबिवलीला एक कुरियर पाठवायचे होते. माझ्या कार्यालयात 'ब्लू डार्ट' या कुरियर कंपनीचा प्रतिनिधी दररोज येतो. पोस्टात जाणे येणे कार्यालयीन कामाच्या वेळेत शक्य नसल्याने, कुरियर करण्याचे ठरवले. 'सामान्य प्रतीची' सेवा स्वीकारुन २५ रुपये व कुरियरचा लिफाफा प्रतिनिधीला दिला. तीन दिवसांनी ब्लूडार्ट कंपनीने 'डोंबिवलीला सेवा नाही' असे कारण देऊन कुरियर मलाच आणून दिले. २५ रुपये त्यांनीच खाल्ले. वर 'श्रेष्ठ दर्जाची - २५० रुपये प्रति कुरियर' सेवा घेतल्यास डोंबिवलीला कुरियर करता येईल असा सल्ला दिला.\nकुरियर कंपनीचा आणखी एक अनुभव\nआयसीआयसीआय बँकेने माझे क्रेडिट कार्ड 'एक्सप्रेसइट' नावाच्या कंपनीद्वारे पोचवण्याची व्यवस्था केली. मला एसएमएसही आला. पाच दिवसांनी 'एक्सप्रेसइट' कंपनीने मला फोन करुन 'आमची सेवा तुमच्या क्षेत्रात नाही. तुम्ही कुरियर घेण्यासाठी जगताप डेअरीजवळ या' असे सांगितले.\nबाबासाहेब जगताप [10 Oct 2010 रोजी 13:14 वा.]\nपण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.\n१९९८ ते २००८ मधला आमच्यातला पत्रव्यवहार माझ्या ब्लॉगपोस्टवर टाकायचा बऱ्याच दिवसांपासून बेत केला आहे. पण मी पाठवलेली तिच्याकडली पत्रे काही केल्या परत मिळत नाहीत. थोडी वाट बघू... मग नंतर वाटल्यास मला आलेली पत्रेच टाकू म्हणतो.\n( सत्तरीच्या दशकात आणि या दशकातला फरक कळण्याचे मोठे काम साधेल असे वाटते)\nप्रभाकर नानावटी [11 Oct 2010 रोजी 06:03 वा.]\nनवीन संपर्क माध्यम सुविधांची कितीही कौतुक होत असले तरी विश्रब्ध शारदा, अमुक अमुक लेखकाचे अप्रकशित पत्रे अशा पुस्तकांना वाचक मुकणार हे मात्र नक्की\nअमुक तमुक लेखकाचे अप्रकाशित व्यनि, आयपी ऍड्रेस बघायला मिळतील की.\nनितिन थत्ते [11 Oct 2010 रोजी 08:49 वा.]\nआणि आय डी पण.....\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/e-wallet-regard-disclosure-court-34979", "date_download": "2018-04-23T19:08:09Z", "digest": "sha1:SSJBEFVFOGLRZ7UH5L6RZJ4VB665S7NB", "length": 7214, "nlines": 55, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"E-Wallet\" with regard to the disclosure - Court \"ई-वॉलेट'बाबत खुलासा करा - न्यायालय | eSakal", "raw_content": "\n\"ई-वॉलेट'बाबत खुलासा करा - न्यायालय\nमंगळवार, 14 मार्च 2017\nमुंबई - सध्याच्या ऑनलाइन व्यवहाराचा पर्यायी शब्द झालेल्या \"ई-वॉलेट' पद्धतीबाबत रिझर्व्ह बॅंकेने खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले.\nमुंबई - सध्याच्या ऑनलाइन व्यवहाराचा पर्यायी शब्द झालेल्या \"ई-वॉलेट' पद्धतीबाबत रिझर्व्ह बॅंकेने खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले.\nसध्या विविध व्यवहारांसाठी ऑनलाइनवर \"ई-वॉलेट'चा पर्याय ग्राहकांना दिला जातो. याद्वारे ग्राहक संकेतस्थळांवर खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकतात. मात्र अशा व्यवहारांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण नसल्याने असे व्यवहार धोकादायक ठरू शकतात, अशी भीती व्यक्त करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. यावर मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. डिजिटल आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण नसल्याने व्यवहारांच्या विश्‍वासार्हतेबाबत काय भूमिका आहे, अशी विचारणा खंडपीठाने रिझर्व्ह बॅंकेला केली आहे. याचिकादाराने यात अर्थ मंत्रालयालाही प्रतिवादी म्हणून घ्यावे, असा निर्देश देत न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. सध्या काही मोजके संकेतस्थळ ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि \"ई-वॉलेट' यंत्रणा हाताळतात. ही यंत्रणा वरकरणी चांगली वाटत असली, तरी त्यावर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण आणि त्यासाठी नियमावली आवश्‍यक आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nनाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम\nवणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी...\nराजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात अकरा जणांना आजन्म कारावास\nकोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथील राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या दोन्ही खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/panjabi-marathi-literary-one-platform-16650", "date_download": "2018-04-23T19:39:14Z", "digest": "sha1:YKOLJYQ7AJQQXGGGOZSWA2VCUPM3CXDK", "length": 14466, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Panjabi Marathi literary one platform पंजाबी- मराठी साहित्यिक एका व्यासपीठावर | eSakal", "raw_content": "\nपंजाबी- मराठी साहित्यिक एका व्यासपीठावर\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nपुणे - पंजाबी भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट, लोककला, प्रसार माध्यम अशा विविध विषयांवर पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनात चर्चा होणार आहे. त्यासाठी पंजाबी आणि मराठी भाषेतील शंभरहून अधिक साहित्यिक एका व्यासपीठावर येणार आहेत. असा प्रयत्न प्रथमच होत आहे.\nपुणे - पंजाबी भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट, लोककला, प्रसार माध्यम अशा विविध विषयांवर पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनात चर्चा होणार आहे. त्यासाठी पंजाबी आणि मराठी भाषेतील शंभरहून अधिक साहित्यिक एका व्यासपीठावर येणार आहेत. असा प्रयत्न प्रथमच होत आहे.\nगणेश कला क्रीडा रंगमंच येथे सरहद संस्थेतर्फे 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पंजाबी साहित्य संमेलन होणार आहे. सुरजितसिंग पातर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतून पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे. त्याआधी सकाळी अकरा वाजता \"भाषा अनेक-भारत एक' ही ग्रंथदिंडी शहरात निघणार आहे.\nदुसऱ्या दिवसाची (ता. 19) सुरवात पंजाबी संस्कृतीवरील चर्चासत्राने होणार आहे. त्यात एस. एस. विर्क, बाहरी मल्होत्रा, डॉ. विजय सतबीर सिंग, अशोक भरुआ, प्रभज्योत संधू, केतन पाटील सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंजाबी साहित्यावरील परिसंवादात \"सकाळ'चे मुख्य संपादक श्रीराम पवार, उज्जल दोसांज, जगजितसिंग दर्डी या मान्यवरांबरोबरच पंजाबमधील अनेक लेखक-कवी आपली मते मांडणार आहेत. पंजाबी आणि मराठी साहित्यिकांवरील चर्चेत डॉ. सदानंद मोरे, डॉ. सुखदेव सिंग सिरसा, डॉ. पंडित विद्यासागर सहभागी होणार आहेत. मराठी-पंजाबी कवींचे एकत्र कवी संमेलन, कपूर्स डायरी, मान्यवर कवींच्या उपस्थितीत \"कवी दरबार'... अशा कार्यक्रमांनी संमेलन रंगणार आहे.\nसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (ता. 20) नाटककार डॉ. आतमजित सिंग, जतिंदर पन्नू या मान्यवर साहित्यिकांचे विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. त्यानंतर जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थतज्ज्ञ इशर अहलुवालिया, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेचार वाजता संमेलनाचा समारोप सोहळा होणार आहे.\nधर्मेंद्र यांना \"पंजाबी गौरव'\nसंमेलनात अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पंजाबी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जसपाल सिंग, उज्जल दोसांज, डॉ. एस. पी. ओबेरॉय, एस. तरलोचन सिंग, राजी शिंदे, डॉ. केवल धीर, सतनाम मानक, चरणजित कौर नंदा, संत बलबीर सिंग सिचेवाल यांना \"विश्‍व पंजाबी गौरव' पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या वेळी लस्सी टेबल बुक आणि स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे.\nमोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे. पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती\nउंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच...\nमैदानी खेळामध्ये सहभाग घ्या - माने\nवालचंदनगर (पुणे) : मैदानी स्पर्धेमुळे सर्वांगिण विकास होण्यास मोलाची मदत होत असल्याने मुला-मुलींनी मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/contact-us/", "date_download": "2018-04-23T19:34:20Z", "digest": "sha1:ALD5RXWMXCYG4EDQXC744VNRZXO3DDHZ", "length": 5902, "nlines": 116, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik संपर्क – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nस्वातंत्र्यवीर सावरकर नगर, गंगापूर रोड,\nनाशिक – ४२२ ०१३\n(०२५३) २३०५६०० ते २३०५६०४\nसकाळी – १०.०० ते संध्याकाळी – ६.००\nसंगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.\nबँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:00:38Z", "digest": "sha1:AIIGMENIVDQH6ADYD2GD4YLJRKHRRTUP", "length": 10335, "nlines": 96, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nगुणक: 28°37′N 77°14′E / 28.61°N 77.23°E / 28.61; 77.23 दिल्ली(साचा:Lang-hi, पंजाबी: ਦਿੱਲੀ, उर्दू: دِلّی‎) or Dehli (साचा:Lang-hi, पंजाबी: ਦੇਹਲੀ, उर्दू: دهلی‎) हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.[१][२][३][४] राजधानीचे शहर असल्याने येथे देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांची सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.[५]\nराष्ट्रीय राजधानी क्षेत्र • भारत\n• उंची १,४८३ चौ. किमी\n• मेट्रो १,३३,००,००० (२ रा) (२००७)\n• २,१५,००,००० (१ ला) (२००७)\nभाषा हिंदी, पंजाबी, उर्दू\nस्थापित १ नोव्हेंबर १९५८\n• त्रुटि: \"110 xxx\" अयोग्य अंक आहे\nदिल्ली व परिसराला मिळून अनौपचारिकपणे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे म्हणतात. त्यात दिल्लीव्यतिरिक्त शेजारच्या हरियाणा राज्यातील फरिदाबाद व गुडगाव आणि उत्तर प्रदेशातील नॉयडा आणि गाझियाबाद या शहरांचा समावेश होतो. नैर्ऋत्येकडील अरवली पर्वतरांगा आणि पूर्वेकडील यमुना नदी यांच्यामध्ये वसलेली दिल्ली इतिहास काळापासून महत्त्वाचे ठिकाण आहे.\nविशिष्ट भौगोलिक रचनेमुळे वायव्य हिंदुस्थानातून गंगेच्या खोर्‍यात जाणार्‍या जुन्या व्यापारमार्गांवर दिल्लीने दबदबा राखला. हे शहर पुरातन भारतातील अनेक साम्राज्यांची राजधानी होते. दिल्लीत स्थलांतरित होणार्‍यांची संख्या वाढत गेल्याने ती संस्कृती आणि बुद्धिजनांचे माहेरघर बनली.\nपरंतु वाढत्या लोकसंख्येमुळेच आज दिल्ली ही प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वीजटंचाई आणि पाणी टंचाई अशा अनेक समस्यांना तोंड देत आहे.\nदिल्ली राज्याचे मुख्यमंत्रीसंपादन करा\nब्रह्मप्रकाश चौधरी (काँग्रेस) : १७ मार्च १९५२ ते १२ फेब्रुवारी १९५५; दोन वर्षे ३३२ दिवस\nगुरुमुख निहालसंग (काँग्रेस) : १२ फेब्रुवारी १९५५ ते १ नोव्हेंबर १९५६; एक वर्ष २६३ दिवस\n१ नोव्हेंबर १९५६ ते २ डिसेंबर १९५६ : विधानसभा बरखास्त; ३७ वर्षे १ दिवस\nमदनलाल खुराणा (भारतीय जनता पक्ष) : २ डिसेंबर १९९३ ते २६ फेब्रुवारी १९९६; दोन वर्षे ८६ दिवस\nसाहिबसिंग वर्मा (भारतीय जनता पक्ष) : २६ फेब्रुवारी १९९६ ते १२ ऑक्टोबर १९९८; दोन वर्षे २२८ दिवस\nसुषमा स्वराज (भारतीय जनता पक्ष) : १२ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८; ५२ दिवस\nशीला दीक्षित (काँग्रेस) : ३ डिसेंबर १९९८ ते २८ डिसेंबर २०१३; १५ वर्षे २५ दिवस\nअरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : २८ डिसेंबर २०१३ ते १४ फेब्रुवारी २०१४; ४९ दिवस\n१४ फेब्रुवारी २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ : एक वर्ष एक दिवस\nअरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : १४ फेब्रुवारी २०१५पासून....\nDL दिल्ली दिल्ली १,३७,८२,९७६ १,४८३ ९,२९४\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on १० जानेवारी २०१८, at २२:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:27:56Z", "digest": "sha1:E3745I5TUZPBQO35ECZXB3MYKOX6VAWG", "length": 11501, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समर्थांचे अकरा मारुती - विकिपीडिया", "raw_content": "\n(अकरा मारुती या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसमर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली.\nसमर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे :\n'चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक पारगांवीं देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा पारगांवीं देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा जाण तो सातवा शिराळ्यांत॥ सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा जाण तो सातवा शिराळ्यांत॥ सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा दहावा जाणावा माजगांवीं॥ बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा दहावा जाणावा माजगांवीं॥ बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा सर्व मनोरथा पुरवील॥ वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास सर्व मनोरथा पुरवील॥ वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास कीर्ती गगनांत न समावे॥' [१]\nकृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज (सातारा) येथे शके १५७१ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळू व ताग यापासून बनविलेली आहे.\nयेथे दोन मूर्ती आहेत. या गावी शके १५७० मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. या मूर्तीस दास मारुती म्हणतात. ही तेथील श्रीराम मंदिराच्या पुढे आहे. प्रताप मारुती ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे.\nमनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरचे.हे गाव कर्‍हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुना पारगाव येथे शके १५७४ मध्ये समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंचीची मूर्ती आहे.\nसांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे शके १५७६ मध्ये समर्थांनी मूर्ति स्थापना केली. येथील मारुतीची मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख आहे.\nहे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे.तेथील 'राम' मंदिराच्या मागे शके १५७३ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.\nयेथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना - शके १५७३.\nयेथे शके १५६७ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास महारुद्र हनुमान म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीट्य़र आहे. ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.\nचाफळहून उंब्रज जाणार्‍या रस्त्यावर सुमारे २.५ कि.मी. दूर माजलगावी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे.\nकर्‍हाड-मसूर रस्त्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाटयापासून जवळच नदीच्या किनार्‍यावर स्थापिलेली मूर्ती. जवळपास ६ फूट उंच मूर्ती. ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.\nयेथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. ही जागा चाफळच्या नैर्ऋत्य दिशेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे.\nसमर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत.\nसमर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती - एका दृष्टिक्षेपात : -\nबत्तीस शिराळे १ १६५२\nबहे बोरगाव १ १६४९\nही सर्व मारुती मंदिरे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nq=intro-maruti हे संकेतस्थळ][मृत दुवा] विदागारातील आवृत्ती दिनांक २८/०४/२०१३ भाप्रवे रात्रौ १९.०० वाजता जसे दिसले.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१७ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-life-116061600020_1.html", "date_download": "2018-04-23T18:50:54Z", "digest": "sha1:XGP7O6W4QDPYIBLFGJ4W6PKTOIBPRSBH", "length": 8723, "nlines": 101, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महिलांना सेक्स करणे केव्हा जास्त आवडत! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहिलांना सेक्स करणे केव्हा जास्त आवडत\nसेक्सोलोजिस्टच्या मते, स्त्रियांचा मासिक पिरियड संपल्यानंतर पाच ते सात दिवस त्यांच्याच `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते. या काळात स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत सेक्स करताना खूप आनंद लूटत असतात. मासिक पिरियड संपल्यानंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` उत्तेजित करणारे हार्मोन्स सक्रिय होत असतात. अभ्यासकर्त्यांनी स्त्रियांच्या `ब्रेइन वेब्ज` बराच वेळ रिसर्च केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक विशिष्ट प्रकारचे तेज निर्माण झालेले असते. त्या अधिक आक्रमकही दिसतात.\nवर्जीनिया यूनिवर्सिटीच सायक्रियाट्रिक मेडिसिनचे प्रा.क्लेटन यांनी सांगितले की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` करण्‍याची तीव्र इच्छा जागृत होणे स्वाभाविक आहे. कारण या काळात केलेल्या सेक्समुळे स्त्रिया गर्भवती होण्याची शक्यता असते.\nया सर्वेक्षणात एक हजार पुरुष आणि स्त्रियांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यातील बहुतेक स्त्रियांनी सांगितले की, मासिक पीरियडनंतरचे पाच- सहा दिवस त्यांच्यात `सेक्स` करण्‍याची तीव्र इच्छा जागृत होते. विशेष म्हणजे अन्य दिवसांच्या तुलनेत या काळात सेक्सचा भरपूर आनंदही मिळत असतो.\nया 7 चुकांमुळे स्त्रियांना मिळत नाही प्लेझर\nअक्रोडाने वाढवा स्पर्मची गुणवत्ता\nमहिन्यांप्रमाणे जाणून घ्या महिलांची सेक्सुअलिटी (sexuality)\nसर्व्हे : 10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास\nऑफिसात जोडप्यांना एक तास सेक्स ब्रेक देण्यावर विचार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/gold-imports-cheating-banks-38616", "date_download": "2018-04-23T19:21:30Z", "digest": "sha1:HAWNQ2ROTDRF4WRMT2KZL2AM2HWLDHNV", "length": 10692, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gold imports cheating banks सोने आयातीत बॅंकांची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nसोने आयातीत बॅंकांची फसवणूक\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nमुंबई - तीन बॅंकांचे 1 हजार 530 कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबईतील दोन सराफ कंपन्यांविरोधात बुधवारी फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल केले. कंपनीच्या मुख्य प्रवर्तक व इतर व्यक्तींविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे \"सीबीआय'च्या वतीने सांगण्यात आले.\nमुंबई - तीन बॅंकांचे 1 हजार 530 कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबईतील दोन सराफ कंपन्यांविरोधात बुधवारी फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल केले. कंपनीच्या मुख्य प्रवर्तक व इतर व्यक्तींविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे \"सीबीआय'च्या वतीने सांगण्यात आले.\nसेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय व विजया बॅंकेने केलेल्या तक्रारींनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. सोन्याच्या आयातीबाबत झालेल्या गैरव्यवहारांमुळे सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला दोन प्रकरणांत अनुक्रमे 699 कोटी 54 लाख आणि 255 कोटी 24 लाख रुपये, आयडीबीआयला दोन प्रकरणांत अनुक्रमे 133 कोटी 12 लाख व 55 कोटी 68 लाख; तसेच विजया बॅंकेला 233 कोटी 15 लाख व 153 कोटी 71 लाख रुपये परकी बॅंकांना द्यावे लागले. या तीन बॅंकांचे सुमारे 1 हजार 530 कोटींचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nआता आरामात जा म्हैसमाळला\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T19:27:17Z", "digest": "sha1:TEW4MW4ESNRPXINPNYPWXWEVSC226CDF", "length": 24479, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केळकर संग्रहालय - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराजा दिनकर केळकर संग्रहालय\nपुण्यामध्ये ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ नावाचे एक वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. राजा केळकर संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू दिनकर केळकरांच्या अचाट परिश्रमाची जाणीव करून देतात. राजाश्रयाशिवाय केवळ एक व्यक्ती असा अफाट संग्रह उभा करू शकतो हे केळकरांनी सर्व जगाला दाखवून दिले.\nआपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.\n१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला या अद्भुत संग्रहालयाच संसार, वाड्याच्या सार्‍या दालनांतून फोफावला आणि त्याची कीर्ती परदेशापर्यंत पोचली. राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. केळकरांनी कधीच पैशाची पर्वा केली नाही. या छंदासाठी त्यांनी पत्‍नीचे दागिने विकले, एवढेच नव्हे तर पत्‍नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले.\nदिनकर गंगाधर केळकर म्हणजे मराठीत अज्ञातवासी या नावाने कविता करणारे कवी होत. राम गणेश गडकरी हे त्यांचे काव्यगुरू होते.\nदिनकर केळकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेला वैशिष्ट्यपूर्ण स्तूप[संपादन]\nपुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराशेजारच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाखाली एक वैशिष्ट्यपूर्ण स्तूप आहे. पुलापासून मुठा नदीच्या उजव्या तीरावरून शनिवारवाड्याच्या दिशेने जाताना उजव्या बाजूस हा स्तूप दिसतो. हा स्तूप कुणा कुशल कारागीराने तयार केला असे जाणवते. हा दगडी स्तूप तळाशी चौकोनी असून, त्यावर दोन अष्टकोनी टप्पे आणि सर्वात वरती शिवलिंग आहे. बा्जूला चार स्तंभ असून त्यावर सोळा मूर्ती आहेत. पायाशी कासव, शंख आदी शुभचिन्हे आहेत.\nकोनशिलेवरील माहितीनुसार हा स्तूप गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारला. गंगाधर केळकर यांचे निधन २० ऑगस्ट १९२८ रोजी झाले. त्यावेळी ते पुण्यात ‘शांतिकुंज, जुन्या जाईच्या गेटाजवळ, सदाशिव पेठ’ येथे रहात होते.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१७ रोजी ००:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-23T19:30:34Z", "digest": "sha1:XCREO53MD4MKSZ324NYIUU2CCENR3XCL", "length": 7638, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हडपसरची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहडपसरची लढाई ही होळकर आणि पेशवे व शिंदे यांच्या संयुक्त फौजेत पुण्याजवळ हडपसर येथे दिनांक २५ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी झालेली ही लढाई आहे.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nमराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१६ रोजी ०८:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/61Program/6MWSIP;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T19:00:37Z", "digest": "sha1:W4F5ZLW3XVTBRWPZGALCOHVX452I5IHH", "length": 9269, "nlines": 179, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> कार्यक्रम >> मजसुप्र\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nमहाराष्ट्राची बहु विभागीय नियोजन क्षमता मजबुत करणे, विकास आणि जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणे, सिंचन सेवेमध्ये सुधारणा करुन सिंचीत कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र जलसुधार प्रकल्प या योजनेची निर्मीती झाली.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\n१३ वा सनियंत्रण अहवाल\n१४ वा सनियंत्रण अहवाल\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://tathapi.org/womens-health/271-2017-10-18-11-58-18", "date_download": "2018-04-23T18:52:20Z", "digest": "sha1:I7LLJA3ZIDBJFY5C4ICITE6AQNI4HNXC", "length": 16996, "nlines": 33, "source_domain": "tathapi.org", "title": "पाळणाघरं रुजवताना.. ५", "raw_content": "\nतथापिची पाळणाघरं आणि मुलांची सुरक्षितता\nएक १२-१३ वर्षाची मुलगी पळत पळत आली आणि सांगायला लागली. ‘ताई बाजूच्या बाईचे सहा महिन्याचे बाळ वारले. अचानक.’ पाळणा घरातील शिक्षिका लगबगीने काय झाले ते पहायला गेल्या. सकाळी बाळाला पाजून त्या बाईनी बाळाला झोपी घातले आणि शेजारी सांगून एका जवळच्याच घराचे घरकाम करण्यासाठी म्हणून गेल्या. त्यांच्यासाठी हे नेहमीचेच. काम आटोपून, एखाद तासात, बाळ उठण्याच्या आगोदर परत आल्या. मुल अजून झोपलेलेच आहे असे समजून त्या घरचे भांडी इ काम करू लागल्या. नंतर थोडा उशीरच झाला म्हणून पाळण्यात पहिले तर मुल निपचित पडून होते. श्वास लागत नव्हता. त्यांना शंका आली, लोकांना गोळा केले. मूल गेले होते. दवाखाण्यात डॉक्टर म्हणाले घशाला कोरड पडल्याने मुल गेले.’\n- वस्त्यांमध्ये सातत्याने घडणाऱ्या या आणि अशाच अनेक घटना पाळणाघरासारख्या संस्थेचे महत्व, वस्त्यांमधील मुलांची सुरक्षितता हे मुद्दे ऐरणीवर आणतात.\nतथापिने पाळणाघरांची सुरुवात केली तेंव्हा अनेक आव्हानं समोर होती. त्यातील सर्वात महत्वाचे होते मुलांच्या सुरक्षेचे. पाळणाघरांची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातील काळाखडक या वस्तीत झाली. ही या भागातील अनेक अघोषित वास्त्यांपैकी एक. त्यामुळे महानगर पालिकेच्या अनेक मुलभूत सोयी सुविधांची येथे वानवा. संडास बांधायला परवानगी नाही, मुळात ड्रेनेज लाईनच नाही, उघड्या गटारी, पक्के घर बांधायला परवानगी नाही, पत्र्यांची घरं, घरांची मर्यादित उंची, अंतर्गत पक्के रस्ते नाहीत, विजेच्या वायर्स असुरक्षित पद्धीतीने इकडून तिकडे गेलेल्या, घरांनाच लागून मोठे डीपी, ऐन वस्तीतून जाणारा आणि नेहमी वाहणारा रस्ता अशा एक ना अनेक अडचणी.\nअशा ठिकाणी पाळणा घरासाठी योग्य जागा मिळवणंच मोठ आव्हान होतं. जेम तेम दहा बाय दहा पेक्षाही लहान, बसक्या खोल्या, डोक्याला लागतील असे पत्रे, उन्हात पोळणाऱ्या आणि पावसात अक्षरशः वाहणाऱ्या भिंती आणि छतं. पायाखालील जमीनही पाणी सोडणारी. मोकळी हवा नाही की प्रकाश नाही. अशा स्थितीत वस्तीतील ० ते ६ वयोगटाच्या मुलांचा दिवसाचे दहा एक तास संभाळ म्हणजे एक तारेवरची कसरत असणार होती. त्यासाठी अनके पायाभूत उपाययोजना करतानाच सांभाळ करणाऱ्या शिक्षिका आणि ताई यांचेही प्रशिक्षण करणे गरजेचे होते. मुलांचे वय, अवतीभोवतीचा परिसर, हाताशी असलेली साधनं आणि सर्व शक्यतांचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या.\nअ. सुरक्षित जागा आणि परिसर\n१. विजेच्या सर्व जोडण्या, वायर्स, बटन्स, मीटर्स यांचे पूर्ण ऑडिट केले गेले. त्यात आवश्यक बदल केले गेले. पत्र्याच्या, कमी उंचीच्या खोल्या, अवैध जोडण्या आणि पावसाळ्यातील धोके लक्षात घेतले गेले.\n२. दरवाजे, खिडक्याना जाळ्या बसवल्या गेल्या. समोरच वाहता रस्ता असल्याने बांबू आणि लोखंडी पाईप्सचा वापर करून कुंपण तयार केले गेले.\n३. भिंती, दरवाजे, छत यांची डागडुजी, नियमित देखभाल, रंगरंगोटी केली गेली.\n४. प्रत्येक पाळणा घरात प्राथमिक उपचाराचे कीट सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवेले जाते. त्याच्या वापराचे प्रशिक्षण स्टाफ ला दिले आहे. ताप मोजणे, जखम साफ करणे, बांधणे, मुलाने काही गिळले तर काय करावे, मुल बेशुद्ध झाले तर काय करावे, गंभीर लक्षणं ओळखणे, दवाखान्यात कधी न्यावे इ मुद्द्यांचा प्रशिक्षणात समावेश केला गेला.\n५. वायू गळती, आग लागणे, अपघात अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले. गॅस, स्टोव, स्वयंपाक खोली, चाकू-सुरी इ पासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजले गेले. स्वयंपाक खोली वेगळी तयार केली.\n६. स्वच्छता, देखभाल आणि दैनंदिन वापरासठी लागणाऱ्या वस्तू उदा. फिनेल, झुरळ किंवा इतर कीटक नाशक औषधं, लायटर, आगपेटी, इंधन इ गोष्टी मुलांच्या संपर्कापासून दूर ठेवल्या जातील याची काळजी घेतली गेली.\n७. मुलांची बसण्याची, खेळण्याची, जेवणाची आणि झोपण्याची जागा स्वच्छ आणि कीटक वा इतर धोक्यांपासून सुरक्षित असेल याची खात्री केली जाते. पाळणाघरात किंवा आसपास कुठलाही प्राणी येणार याची काळजी घेतली जाते.\nमुलांसाठी खेळणी विकत घेताना किंवा वापरलेली खेळणी स्वीकारताना काही काळजी घेतली गेली. खेळणी शैक्षणिक आणि मजेशीर असावीत या बरोबरच ती चांगल्या स्थितीत असावीत, स्वच्छ करता येण्याजोगी असावीत, इजा करू शकणारी, तीक्ष्ण, धारदार नसावीत हे पहिले गेले. मुलं लहान असल्यामुळे खेळणी गिळली जाणार नाहीत अशा आकाराची घेतली. कृत्रिम रंग नसलेली, खूप वजनदार नसलेली खेळणी निवडली गेली. वापरलेल्या खेळणी साठी आवाहन करतानाही या गोष्टींचे अवधान राखले गेले.\nक. अन्न पदार्थ आणि खाण्याच्या गोष्टी\nपाळणाघरातील मुलांसाठी शिजवले जाणारे अन्न आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असेल, जंतू संसर्ग होणार नाही हे पाहण्यासाठी विशेष योजना केली गेली. स्वच्छ, सुरक्षित आणि ताजे पदार्थ खरेदी करणे, ते शिजवताना काळजी घेणे, मुलांना अन्न देताना स्वच्छ भांड्यांचा उपयोग इ उपाय केले. पण त्यासोबतच मुलांसाठी शिजवले गेलेले अन्न टेस्ट करण्याची जबाबदारी पाळणाघराच्या समन्वयक कार्यकर्तीची असते. नंतरच मुलांना ते वाढले जायचे. आरोग्याच्या दृष्टीने पाळणा घर स्वच्छ आहे की नाही याची नियमित देखरेख असते.\n२० ते २५ मुलांसाठीच्या प्रत्येक पाळणाघरात दोन शिक्षिका आणि दोन मदतनीस यांची नेमणूक केलेली आहे. कुपोषण, बाल आरोग्य, शालापूर्व शिक्षण अशा मुख्य विषयांबरोबरच अपघात, आजारपण, प्रथमोपचार, मुलांची संवेदनशील देखभाल, मुलांचे हक्क, मुलांवरील अत्याचार, कायदे अशा अनेक विषयांवरील प्रशिक्षित स्टाफ हे तथापिच्या पाळणाघरांचा एक विशेष. अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या स्थितीत काय करावे आणि काय करू नये याची नियमावली तयार केली. जवळचा दवाखाना, डॉक्टरांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता पाळणाघरात आणि शिक्षिकांच्या वहीत लिहिलेले असतात. लघवी किंवा शौचाला जाताना मुलांसोबत मदतनीस असणे, गरजेचे असल्यास मुलांना स्वतः घरी सोडायला जाणे ह्या स्टाफच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या. पालकांच्या व्यतिरिक्त इतर कोणासोबतही मुलांना सोडले जात नाही.\nएवढे सर्व प्रयत्न करूनही ज्या परिवेशात आणि प्राप्त परिस्थितीत ही पाळणाघरं चालविली जातात तिथे एखाद्या अपघाताची शक्यता राहतेच. अनेकदा पाळणाघरात खेळायला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आलेलं मूल पडलं किंवा काही तरी लागलं किंवा वाहता रस्ता असल्या कारणाने गाडीला धडकलं अशी स्थिती येतेच. त्यावेळेस तत्काळ प्रथमोपचार करून मुलाला दवाखान्यात घेवून जाणे असे उपाय केले जातात. परंतु आज या पाळणाघरांच्या रूपाने या अघोषित वस्त्यांमध्ये मुलांच्या दृष्टीने आणि त्यांच्या अधिकारांच्या दृष्टीने नगण्य असलेला अवकाश रुंदावला गेला आहे आणि एक सुरक्षित, मैत्रीपूर्ण जागा तयार झाली आहे हे अगदी खरेच आहे.\n(पाळणा घराच्या ऐन समोर अनेक घरांना लागून एमएसइबी चा एक ट्रान्सफॉर्मर होता. मे महिन्याची दुपार आणि अचानक एक मोठा आवाज होवून ट्रान्सफॉर्मर जळू लागला. काही वेळातच आगीने आजूबाजूच्या १५-२० घरांना वेढले. वेळीच सावध होवून घरांतील बाया-माणसं, मुलं बाहेर पडली म्हणून बचावली. जीवित हानी नाही झाली पण झोपड्या त्यातील सामानासह जाळल्या. कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली. पुढची दोन महिने सर्व परत स्थिर होईपर्यंत लहान मोठी सर्व मुलं दिवसभर पाळणाघरात यायची. मुलांच्या निवाऱ्याचा आणि खाण्याचा प्रश्न दिवभारासाठी तरी पाळणाघर सोडवू शकले. संकट काळी पाळणाघर वस्तीतील कुटुंबाच्या मदतीला धावून आले म्हणून लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. पाळणाघरांची स्वीकारार्हता वाढली.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/memberblogs/memberblogs/author/vinayak-pandit", "date_download": "2018-04-23T19:07:14Z", "digest": "sha1:7LR4NGA53C4OXAGUE55CMJFAI4IIYNLW", "length": 304315, "nlines": 538, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Vinayak Pandit | Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग", "raw_content": "Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nदेवाणघेवाण: एल्विस प्रिस्ले टू पास्कल बाॅलिवूड\nवाॅट्सअॅप या लोकप्रिय माध्यमावर वायरल झालेल्या दोन चित्रफीती हे या ब्लाॅगनोंदीचं कारण… एक सुप्रसिद…\nरणातला जनमेजय आणि इतर… २\nभाग १ इथे वाचा\nजनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला…\nमोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्याला त्याला सहनिवासाच्या प्रवेशद्वाराच्याही पुढे जाता येईना. सगळे रस्ते प्रवेशद्वाराशी आल्यासारखे. सगळेच येणारे. जाणारा तो एकटाच. असं कसं त्याला सहनिवासाच्या प्रवेशद्वाराच्याही पुढे जाता येईना. सगळे रस्ते प्रवेशद्वाराशी आल्यासारखे. सगळेच येणारे. जाणारा तो एकटाच. असं कसं चिवट इच्छाशक्तीनं मार्ग काढायचं ठरवलं. समोर येऊन ठेपलेले सगळे काळ्या कपड्यातले होते. काळे शर्ट किंवा झब्बे आणि काळ्या लुंग्या. अनवाणी. शर्टाची बटणं उघडी. चेहेरे रापलेले. पण तेही अस्ताव्यस्त दाढ्यांमधून ते दिसत कुठे होते चिवट इच्छाशक्तीनं मार्ग काढायचं ठरवलं. समोर येऊन ठेपलेले सगळे काळ्या कपड्यातले होते. काळे शर्ट किंवा झब्बे आणि काळ्या लुंग्या. अनवाणी. शर्टाची बटणं उघडी. चेहेरे रापलेले. पण तेही अस्ताव्यस्त दाढ्यांमधून ते दिसत कुठे होते डोळे लाल. ते कश्यामुळे डोळे लाल. ते कश्यामुळे सगळ्याच चेहेर्‍यांवर आलेली गुर्मी नैसर्गिक होती सगळ्याच चेहेर्‍यांवर आलेली गुर्मी नैसर्गिक होती की वेषांतरामुळे तसं वाटत होतं की वेषांतरामुळे तसं वाटत होतं हे वेषांतर होतं की- मनाला भरपूर फुरसत असते. पण काट्यांना नसते. त्यांना घाई पार्श्वभाग बडवण्याची- हे जमलेले सगळे कसला निषेध करत आहेत हे वेषांतर होतं की- मनाला भरपूर फुरसत असते. पण काट्यांना नसते. त्यांना घाई पार्श्वभाग बडवण्याची- हे जमलेले सगळे कसला निषेध करत आहेत स्वत:चा- मनाच्या फुरसतीला दाबून व्यवहारी जनमेजय मेंढा झाला. डोकं वाकवून गर्दीत खुपसल्यावर सगळं सोप्पं. काळ्या गर्दीच्या अंगचटीला येत किंवा तिचं अंगचटीला येणं थोपवत त्याला पुढे जायचं होतं. काळी गर्दी संपली आणि भगवी कधी सुरू झाली तीही संपली आणि तेवलेले लामणदिवे, पांढर्‍या काचोळ्या आणि लाल किनारीच्या साड्या, गजरे घातलेल्या गरत्या काळ्या ओबडधोबड स्त्रिया फुरसतीतले पद्न्यास कधी करू लागल्या तीही संपली आणि तेवलेले लामणदिवे, पांढर्‍या काचोळ्या आणि लाल किनारीच्या साड्या, गजरे घातलेल्या गरत्या काळ्या ओबडधोबड स्त्रिया फुरसतीतले पद्न्यास कधी करू लागल्या एवढ्या सकाळी आणि तोपर्यंत एक लांबलचक गाडी चालवणारी बाई आणि तिच्यामागे अबब- नग्नं देह, बरेचसे म्हातारे, एकामागोमाग, व्हीलचेअरसदृश गाड्यांवर बसलेले, नेमक्या जागी मोरपिसांच्या चवर्‍या ठेऊन- आता पुढे काय- आपण पुढे जातोय ते कुठे- जनमेजय फंबलला. गर्दी संपली. ती कधीच संपणार नाही हे शपथेवर सांगणारं मन नंतर आलेल्या लांबलचक मोकळ्या मैदानामुळे गचकन ब्रेक दाबून थांबल्यासारखं झालं. हे मैदान रोज लागतं आपल्याला की सगळी गर्दी आधीच शोषून घेतली गेल्यामुळे आता सगळंच ओकंबोकं झालं होतं की सगळी गर्दी आधीच शोषून घेतली गेल्यामुळे आता सगळंच ओकंबोकं झालं होतं पुढचं दृष्यं बघून तो आनंदला. सगळे एकजात रिक्षाचालक मुतायला किंवा हागायला लागलेय पण होत नाहीये, करवत नाहीये अश्या अवस्थेत उभे. उकीडवे, डोक्याला हात लाऊन बसलेले. असं कधी होईल म्हणून जन्मेजयाने वाट बघितली होती. सतत चिडचिडून स्वत:च्याच हृदयाला खार लाऊन घेतला होता. त्याने आनंदाने गर्दीचं मनापासून अभिनंदन करायला मागे वळून बघितलं. अवघा रंग एकचि झाला होत. गर्दीचा. आणि अलिकडे प्ले ग्रुप या नावाने प्रसिध्द आणि नावारूपाला आलेली शिक्षणसंस्था सुटून चिमुकली टिमुकली त्या रंगीत गर्दीच्या मागे धावत असलेली. तो त्या गर्दीकडे बघत राहिला…\nरणातला जनमेजय आणि इतर… १\nजनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्रास सहनिवासातच जास्त रमणारा, रात्रभर लोळ लोळ लोळे सर्वभर आणि पेकाटात लाथ हाणत राही. रात्रभर. तो नसेल तर विभूतीताईची शर्मिष्ठा, सहा वर्षाची, झोप झोप झोपत नसे रात्रभर. तीही इथेच रमणारी. ती चुकून झोपलेली असेल तर समीक्षाताई पुण्याहून आलेली असे. तिच्या जुळयांना घेऊन चार वर्षाच्या. त्याना बघायला, त्यांच्या लीलांचं कौतुक करायला आख्खा गगनग्रास सहनिवास लोटे. रात्रभर. किंवा मग बाळंतीण मीमांसाताईचं तान्हंबाळ असेच. रात्रभर. काहीच नसेल रात्रभर तर मग समिधाताईचं मित्रमंडळ असे ख्या ख्या करत हॉलमधे.\nजवळजवळ रात्रभर. किंवा मग किचनमधे माधवस्वामी आणि कृपामाई- जनमेजयाचे जन्मदाते-समिधाच्या लग्नासकट कुठल्या न कुठल्या विषयाचा खल करत बसत. पहाटेपर्यंत. किंवा मग जनमेजयालाच झोप लागत नसे. उगाचच. पहाटेपर्यंत. पहाटे डोळा लागावा मस्त आणि ओटीपोटात हुरहूर सुरू व्हावी सुखद, आणखी खाली सरकणारी, तर दचकून जाग यावी प्रस्थान ठेवण्याच्या विचाराने. तर असं हे प्रस्थान.\nसकाळी सकाळ झाली म्हणून मनातल्या मनात ते ठेऊन तो उठला तर त्याला कळलंच नाही आधी कुठल्या दिशेनं जावं. मग ते ध्यानात येतंय तर वाट सापडेना बाहेर पडायची. समिधाताईच्या मित्रमंडळींपैकी कुणीतरी, आकृतीताईचा नवरा, मीमांसाताईचा दीर, वरच्या चुलत चुलत गगनग्रासांकडचे पाहुणे अशी जनता आडवीतिडवी पसरलेली. नेहेमीप्रमाणे. बेसिनपर्यंत जातोय तर ब्रश कुणीतरी पळवलेला. नेहेमीसारखा. आंघोळीसाठी स्वतःचा टॉवेल शोधतोय तर तो आधीच ओलागिच्च. नेहमीच्या प्रथेप्रमाणे. चहाची वाट बघतोय तर आई योगाच्या क्लासला. आणि नाश्त्याचं बघावं तर विभूतीताई आंघोळीला आणि आता कुठे झोपेला आलेली शर्मिष्ठा याच्या कडेवर. अशी जनमेजयाची अवस्था. त्या धबडग्यात पोटात कळ. संडासात आधीच गेलेला. जाणार असणारा. त्यांच्यामधूनच तीर मारणारा भलता. असं करत करत करत शॉवरचे चार शिंतोडे अंगावर घेऊन तो पुन्हा बेडरूममधे येतोय तर दारातच आकृतीताईच्या सौभाग्याने तंगडया दोन दिशांना पसरवलेल्या. स्वतःच्या घरी असल्यासारखं खाजवणं. आकृतीताईचा प्रेमविवाह. ती पदवीधर होऊनही बुध्दिनं शालेयच राहिलेली. तिचा कथाकथनाचा चमू. त्याच्या ध्वनिफिती काढून विकणं हा सौभाग्याचा प्रमुख व्यवसाय. त्याच्या दोन टांगांवरून खापरी खापरी करत, मीमांसाताईचा दीर, समिधाताईचा मित्र नं.१ यांचे हातपाय चुकवत जनमेजय कपडयांच्या कपाटाजवळ आला. ते उघडल्यावर खरी कर्तबगारी होती. पँटशर्ट अमाप होते. ताया सगळया या ना त्या कारणाने तेच देत. ते प्रमाणाबाहेर वाढले की आई त्याचे पैसे घेई. हल्ली कपडयांवर भांडे मिळायचे बंद झाले होते. कर्तबगारी पुढे होती. पुढचं शोधण्यात. टयूब लावायला बंदी. अंधुक उजेडात, कपडयांच्या कपाटात, माझी कुठली आणि कुणाकुणाची कुठली गोष्ट छोटी मुद्दा गौण पण हातात आली ती घातली आणि चालला असं एकदोनदा झालं तेव्हा रात्रीपर्यंत कोण पंचाईत झाली. आपल्या दोन टांगांमधला टॉवेल अर्धवट पकडत अर्धवट सोडत तो हातात आलेल्या- ती आपलीच आहे याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत- तिच्याशी झटापट करू लागला. भेलकांडू लागला. पुन्हा सावरू लागला. ते करत असताना पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष दारात पसरलेल्या त्या आडदांड तंगड्यांकडे, हापपँटीतल्या, उगीचच जात राहिलं. सुखी माणसाची हापपँट अशी असते. आडदांड तंगड्यांवर चढलेली. काळ्या. मागे बुधबृहस्पती पुढे प्रजापती. एवढंच कर्तृत्व. हा विचार आला म्हणून जनमेजयाला कसंतरीच वाटलं मनात. लोखंडी कपड्याच्या कपाटावर हात हलके ठेवून दार बंद करताना अंगावर चरा उमटवणारं त्याचं कुरकुरणं दाबून टाकत त्यानं या विचाराचं प्रायश्चित्त घेतलं. तोपर्यंत त्या अंधुक उजेडात कुणीतरी धडपडत उठला. मीमांसाताईचा दीर किंवा समिधाताईचा मित्र नं.२ किंवा आणखी कुणीतरी. अंधारात सगळे सारखेच. अंधारात म्हणजे अंधुक उजेडात. तर तो उठला. घड्याळात बघितलं. सुटला तो उलट्याच दिशेने. जनमेजयाला आडवा. दोघांच्या आट्यापाट्या. नंतर त्याला योग्य दिशा सापडणं. मागोमाग जनमेजयालाही. जनमेजय थोडा थबकलेला. किचनमधे जावं की सरळ बाहेरच पडावं आता. आईचा योगा म्हणजे बाहेरच पडावं. बा- बाहेर- ही निजलेले- या बहुतेक निजलेल्या. समिधाताईचा चमू. जरा जपूनच उड्या मारल्या नाहीत तर थेट विनयभंग. टींग- टॉंग- टींग- आलंच कुणीतरी- अजून गोष्ट छोटी मुद्दा गौण पण हातात आली ती घातली आणि चालला असं एकदोनदा झालं तेव्हा रात्रीपर्यंत कोण पंचाईत झाली. आपल्या दोन टांगांमधला टॉवेल अर्धवट पकडत अर्धवट सोडत तो हातात आलेल्या- ती आपलीच आहे याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत- तिच्याशी झटापट करू लागला. भेलकांडू लागला. पुन्हा सावरू लागला. ते करत असताना पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष दारात पसरलेल्या त्या आडदांड तंगड्यांकडे, हापपँटीतल्या, उगीचच जात राहिलं. सुखी माणसाची हापपँट अशी असते. आडदांड तंगड्यांवर चढलेली. काळ्या. मागे बुधबृहस्पती पुढे प्रजापती. एवढंच कर्तृत्व. हा विचार आला म्हणून जनमेजयाला कसंतरीच वाटलं मनात. लोखंडी कपड्याच्या कपाटावर हात हलके ठेवून दार बंद करताना अंगावर चरा उमटवणारं त्याचं कुरकुरणं दाबून टाकत त्यानं या विचाराचं प्रायश्चित्त घेतलं. तोपर्यंत त्या अंधुक उजेडात कुणीतरी धडपडत उठला. मीमांसाताईचा दीर किंवा समिधाताईचा मित्र नं.२ किंवा आणखी कुणीतरी. अंधारात सगळे सारखेच. अंधारात म्हणजे अंधुक उजेडात. तर तो उठला. घड्याळात बघितलं. सुटला तो उलट्याच दिशेने. जनमेजयाला आडवा. दोघांच्या आट्यापाट्या. नंतर त्याला योग्य दिशा सापडणं. मागोमाग जनमेजयालाही. जनमेजय थोडा थबकलेला. किचनमधे जावं की सरळ बाहेरच पडावं आता. आईचा योगा म्हणजे बाहेरच पडावं. बा- बाहेर- ही निजलेले- या बहुतेक निजलेल्या. समिधाताईचा चमू. जरा जपूनच उड्या मारल्या नाहीत तर थेट विनयभंग. टींग- टॉंग- टींग- आलंच कुणीतरी- अजून- जनमेजयानं दार उघडलं. दारात माधवस्वामी- जन्मदाते आणि त्यांचे बैठकीतले मित्र. पीजे. आता एकापाठोपाठ. हं- जनमेजयानं दार उघडलं. दारात माधवस्वामी- जन्मदाते आणि त्यांचे बैठकीतले मित्र. पीजे. आता एकापाठोपाठ. हं सुरू… असं जनमेजय मनात म्हणाला आणि माधवस्वामींच्या दोस्तांनी जनमेजयाला समोर बघताच त्याचं नाव, त्याचं वय, घरातलं स्थान, क्रम, त्याचं वागणं, रहाणं सगळ्यावर विनोद सुरु केले. त्याची वाट अडवून. पूर्वाश्रमीचे स्वयंसेवक आता आपला वेगळा गट बनवून प्रात:बैठका घेणारे. बरेचसे एका उपासना ट्रस्टचे विश्वस्त. आपल्या बहुमूल्य मताला धार्मिक आधार असणारे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. त्यांच्या अध्यात्मिक विनोदातून फिल्टर होऊन जनमेजय सदनिकेबाहेर पाय ठेवतोय तर कानांवर जन्मदात्याचा खाकरा आवाज, आरे… लवकर ये आज सुरू… असं जनमेजय मनात म्हणाला आणि माधवस्वामींच्या दोस्तांनी जनमेजयाला समोर बघताच त्याचं नाव, त्याचं वय, घरातलं स्थान, क्रम, त्याचं वागणं, रहाणं सगळ्यावर विनोद सुरु केले. त्याची वाट अडवून. पूर्वाश्रमीचे स्वयंसेवक आता आपला वेगळा गट बनवून प्रात:बैठका घेणारे. बरेचसे एका उपासना ट्रस्टचे विश्वस्त. आपल्या बहुमूल्य मताला धार्मिक आधार असणारे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. त्यांच्या अध्यात्मिक विनोदातून फिल्टर होऊन जनमेजय सदनिकेबाहेर पाय ठेवतोय तर कानांवर जन्मदात्याचा खाकरा आवाज, आरे… लवकर ये आज बंड्या- मग दोस्तांकडे नजर जाऊन माधवस्वामी कंटिन्यू- बंडू रे- आज बंडू गगनग्रासाच्या मुलीला पहायला येणारेत… हा बंड्या गगनग्रास म्हणजे नक्की कोण बंड्या- मग दोस्तांकडे नजर जाऊन माधवस्वामी कंटिन्यू- बंडू रे- आज बंडू गगनग्रासाच्या मुलीला पहायला येणारेत… हा बंड्या गगनग्रास म्हणजे नक्की कोण चुलत चुलत चुलता की- याचा शोध एकदा घेतलाच पाहिजे- हा बंड्या तर मग तो- नाही नाही- तड लावलीच पाहिजे- असं मनाला समजावत आणि मानेने जन्मदात्याला होकार भरत तो टणाटण गगनग्रास सहनिवासाच्या पायर्‍या उतरु लागला. वाटेत अनेक गगनग्रास किंवा इथून तिथून गगनग्रास, मागावर असल्यासारखे किंवा वाट अडवल्यासारखे- तेच चुलत चुलत इत्यादी- त्याना चुकवत, हुलकावत, वेळच तशी, सगळ्यानाच घाई, कामवाल्यांना, चुकारांना, बेकारांना आणि रिकामांनाही. तड जनमेजयाला आत्ताच लावता आली असती हा रवि आणि हा जयद्रथ करुन. कुठला गगनग्रास नक्की कुठला याची. कारण सगळे याच वेळी एकमेकाला आडवेतिडवे होणारे. पण घडाळ्याचे काटे जनमेजयाच्या पार्श्वभागी रुतत तरी होते, घुसत होते किंवा पार्श्वभाग ते बडवून तरी काढत होते. नेहेमीप्रमाणे. तो रस्त्यावर उघडणार्‍या मुख्य फाटकाजवळ थडकला त्यांचा मार खात- गगनग्रासांचा आणि काट्यांचा- आणि थबकला…\nयुनिक फीचर्सच्या अनुभव जानेवारी २०१६ अंकात ’गुरुजनां प्रथमं वंदे’ कादंबरीबद्दल…\nयुनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांचे मन:पूर्वक आभार.\nलेखकानं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करणं हे एकांड्या शिलेदारीचं काम असतं.\nयुनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांनी अनुभवच्या जानेवारी २०१६ च्या अंकात गुरुजनां प्रथमं वंदे या कादंबरीची ‘पुस्तक शिफारस’ या स्तंभात तत्परतेने दखल घेतली.\nवाचक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या कामात अशा प्रकारचं सहाय्य हा सगळ्यात मोठा हातभार असतो.\nयुनिक फीचर्स तुमचे मन:पूर्वक आभार\nनजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे.\nनजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं गेलं तरी संपूर्ण देहातून व्यक्त होणं हे अभिनयाचं मर्म आहे.\nएरवी एखादा एखाद्या अंगाने आपसुकच चांगला व्यक्त होत असतो. या कामात आपण यशस्वी होतोय हे त्याला जाणवू लागतं. तो बनचुका होऊ लागतो.\nव्यावसायिक क्षेत्रात अशा एखाद्या यशस्वी अंगाची शैली बनते. लोक त्यावर फिदा होत असतात. ते करणारा स्वत:वर फिदा होऊ लागतो. मग ते हास्यास्पद होऊ लागतं.\nपूर्णपणे भूमिकेत शिरणं, स्वत:चा संपूर्ण कायापालट करणं ही खूप मोठी साधना आहे. काही जणांमधे असं करण्याची क्षमता उपजतच असू शकते पण म्हणून सततच्या साधनेचं महत्व कमी होत नाही.\nसर्वसाधारणत: भूमिका वठवण्याच्या दोन ठळक पद्धती मानल्या जातात. भूमिका काय आहे हे समजल्यावर आतूनच तिची तयारी चालू होणं. आधी आत्मा गवसणं आणि मग भूमिकेला शरीर मिळणं अशी एक पद्धती मानली जाते तर भूमिकेबद्दलच्या कलाकाराच्या आकलनानुसार शरीर, आवाज, हावभाव आधी नक्की करुन भूमिकेच्या आत्म्यात शिरायचा प्रयत्न चालू करणं ही दुसरी पद्धती मानली जाते.\nअभिनयात तंत्राचा भाग खूप आहे. केवळ उत्स्फूर्ततेवर कायम अवलंबून रहाता येणं शक्य नाही.\nअभिनयासंदर्भात काही जण केवळ उत्स्फूर्ततेचा उच्चार करत असले तरी त्यानी तंत्र घोटवून अगदी सहज वाटावं इथपर्यंत मुरवलं असल्याचं ध्यानी येतं.\nनजरेतून यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी संपूर्ण कायापालटाची गरज असते तरी नजरेचा वापर कसा करावा याचीही तंत्रे आहेत.\nमी शिकलो ते एकांकिका नाटकं करत करतच. प्रत्यक्ष नाट्यशिक्षणवर्गातून शिकणं कायम मला हुलकावणी देत राहिलं.\nपण मला सुरवातीलाच एक हाडाचा शिक्षक म्हणा, तालिम मास्तर म्हणा लाभला. नवीन माणूस अभिनयाला जरासा अनुकूल वाटला तर त्याला त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे कसा तयार करायचा हे कसब त्याच्याकडे होतं.\nएका जुन्या जमान्यातली कालांतराने पडझड होऊन अज्ञातवासात गेलेली चित्रपटनायिका प्रमुख पात्र असलेल्या एकांकिकेत मी एक फारसा वाव नसलेली भूमिका करत होतो. लेखक-दिग्दर्शक तुलनेनं नवीन होता. माझ्याकडून त्याला हवं ते काढून काढून तो दमला. त्याचं आणि वर वर्णन केलेल्या हाडाच्या शिक्षक- तालिम मास्तराचं याबद्दल काही बोलणं झालं असावं. तालिममास्तर दुस-या दिवशी तालमीला आला. माझ्या सीनची तालिम सुरु झाली. चार पाच वाक्यांचा माझा काही भाग होता. ती वाक्यं मी कशी अभिव्यक्त करायची हे सांगत असताना त्याने नजरेचा प्रवास उलगडूनच दाखवला.\nमी करत असलेलं पात्र नायिकेशी बोलत असतं असा प्रसंग होता. सुरवातीला त्या पात्राची नजर नायिकेच्या चेहे-यावर आहे. तिच्याशी बोलत असताना ते पात्र त्या दोघांच्या गतायुष्यात शिरतं. पात्राचा चेहेरा आणि त्याची नजर नायिकेच्या चेहे-यावरुन निघून प्रेक्षागृहावर प्रवास करु लागते. त्यानंतर ते पात्र त्या आठवणींमधे रमतं. नजर प्रेक्षागृहावर एका काल्पनिक बिंदूवर स्थिरावते. हरवते. या तंत्राचा सराव करायला लागल्यावर माझा ताण बराच कमी झाला. त्या प्रसंगापुरतं तरी मला भूमिकेच्या अंतरंगाकडे जाणं सोपं वाटू लागलं.\nभूमिका केवळ ती सादर करणा-यालाच पटून चालत नाही तर समोरच्या प्रेक्षकांना ती पटवून द्यावी लागते. नजरेच्या प्रवासासंदर्भात पात्र गतकालात गेलं आहे, ते विचारात पडलं आहे, ते तंद्रावस्थेत गेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी यथार्थपणे सादर करण्याचं तंत्र असं एकिकडे पात्राला भूमिकेत शिरायला मदत करतं आणि प्रेक्षकाला वास्तवाजवळ नेतं. तालिममास्तर हे अचूक करुन दाखवायचा. समजावून सांगायचा…\nकालांतराने एका मालिकेत काम करत असताना एका देखण्या नटाला कॅमे-यामागे आणि कॅमे-यासमोर पहाण्याची संधी मिळाली. कॅमे-यामागे तो सतत वात येईल इतपत बडबड, चेष्टामस्करी करत असायचा. हातात सीनचे कागद असायचे. कॅमे-यासमोर गेल्यावर मात्र त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला असायचा. भावदर्शन तर तो उत्तम करायचाच पण प्रेक्षकाला टीव्हीची चौकट नेमकी केवढी दिसते याचं चांगलं भान त्याला असावं. आपण कल्पिलेल्या त्या चौकटीच्या अवकाशात तो नजरेचा प्रवास मांडायचा. माॅनेटरवर तो सीन बघताना त्या सीनमधे तो करत असलेल्या पात्राला काय म्हणायचं आहे ते अचूक कळत असे. पुढे त्याला हिंदी महामालिका मिळाली. त्यात त्याचा हा प्रवास बघणं रंजक तर होतंच पण शिकवणारंही होतं…\nनजरेत भय, आश्चर्य, भेदकता, अंगार इत्यादी ढोबळ भावना दाखवून लोकप्रिय होण्याचा एक काळ होता. त्याकालातले हरवलेले काही आजही सापडतील. पण नजरेतून व्यक्त होणं हे केवळ तेवढंच नक्कीच नाही.\nनजरेचा यथार्थ वापर अभिनयात करताना, नजरेच्या प्रवासाचं हे तंत्र अभिनय करणा-याला भूमिकेच्या विचाराच्या सतत सान्निध्यात ठेवायला मदत करणारं आहे.\nहे सगळं आठवलं एका ताज्या मालिकेतल्या एका तुलनेने नवोदित अभिनेत्रीला नजरेचा वापर यथार्थपणे करताना बघून… जे या माध्यमात विरळाच बघायला मिळतं…\nकथा: ‘तोरण’ ‘कान्हेरी’ दिवाळी अंक २०१५\nतेव्हाच मी टोकलं होतं अभ्याला… तोरणाचं म्हणाला तेव्हाच. म्हटलं आज तोरण म्हणेल. उद्या म्हणेल मापच ओलांड. परवा आणखी काही म्हणेल. उदाहरणार्थ, आला श्रावण आता वगैरे, वगैरे.. आधी रहाणारच किती वेळ या जागेत आम्ही .. इन मिन तीन- साडेतीन महिने, एका वर्षभरात. चार- साडेचार महिने म्हणजे डोक्यावरुन पाणी. दोघे मिळून एकत्र रहाणार त्याहीपेक्षा कमी काळंच. मी हॅम्बुर्ग, जर्मनीत. तो कॅनडात- ओटावामधे. पण त्याचं म्हणणं माझं पहिलं घर. माझ्या स्वत:च्या मालकीचं. म्हणजे मी अर्धी मालकीण होतेच. त्याच्या मान्यतेची गरज नव्हती. तोही नाकारत नव्हता म्हणा. तर, दोघांनी मिळून हवं तसं बाविसाव्या मजल्यावरचं, जिम, गार्डन विथ भला मोठा राऊंड जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल असं सगळं असलेलं घेतलं घर. ते घ्यायलाही पार शहराच्या त्या टोकापर्यंत जावं लागलं. मी नकोच म्हणत होते. बड्जेट आणखी वाढवूया म्हणाले. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ घेऊया म्हटलं तर अभ्याचं म्हणणं, नको. राष्ट्रीय उद्यानाजवळ पाहिजे… आणि तोरणाचं म्हणाल तर तोरण म्हणजे शुभसुरवातीचं एक प्रतिक, माझ्या दृष्टिने… बस्स…\nमला… केवळ तोरण इत्यादी माझा प्रॉब्लेम नव्हता. एखाद दुसर्‍या अशा परंपरेमुळे मला फरक पडत नव्हता, काही ऑबजेक्शन नव्हतं. पण अभ्याचा प्रवास मी जज करत होते. अभ्या त्यात खरा उतरताना दिसत होता. त्याचा विचार मला करायला लागत होता…\nअभ्यानं मग केलंच हाऊस वार्मिंग. मी हॅंबुर्गला असताना. मला कळल्यावर अर्धातास स्काईपवर झापला त्याला. केलंसच का मी नसताना का… काय उत्तर दिलं असेल म्हणाला, केळकरगुरुजींना वचन दिलं होतं ना… वचन म्हणाला, केळकरगुरुजींना वचन दिलं होतं ना… वचन कसलं वचन… आणि गुरुजी कसले आमच्याच स्कूलमधे होता तो शिक्या… शिक्या केळकर. कसा होता, काय होता, त्याला आता काय स्टेटस झालंय… ते जाऊ द्या… नेमकी तेव्हा मोठी आत्या होती माझ्याजवळ. जर्मनी पहायला आलेली. म्हणाली, “तुलाही दिलं असतं वचन तुझ्या त्या अभ्यानं, सप्तपदी घातली असतीस तर… आता काय उपयोग भाऊ बिचारा कंटाळून गेला शेवटी भाऊ बिचारा कंटाळून गेला शेवटी” इथे गेला वर चांगलाच जोर दिलेला. “भाऊला वाटलं आज ना उद्या घालशील तू सप्त-” ती गळा काढायच्या बेतात होती अगदी. ते काय ते नक्राश्रू की काय म्हणतात तसलं. मी लगेच तिला आणखी एक साईट दाखवली टुरिझमची. सगळं विसरली.\nअभ्याचं हे काही नवीन नव्हतं मला. समजुतीनंच घेत गेले. कसं असतं, सोशिकबिशिक असतोच आम्ही पहिल्यापासून. एवढंतेवढं ॲडजस्ट करणं हा व्यवहार आहेच. दोन्हीकडून समजूत असली की फ्रिक्शन रहात नाही- म्हणजे काय ते- हं, संघर्ष संघर्ष रहात नाही. संघर्ष- अभ्याचा शब्द. तो असे, गांभीर्य, संघर्ष असे शब्दं सहज वापरतो येता जाता. सुरवातीला बरा होता अभ्या. ओटावाला सेटल झाल्यापासून जरा वाढलंच त्याचं. इथे नव्हता तेवढा तसा झाला तो मातृभूमीपासून दूर गेल्यावर. बरंच गांभीर्य का काय ते बाळगून बाळगून…\nमला भेटला अभ्या, त्या आधीपासून माझे मित्र होते. त्याला माहित होते. मान्य होते. काळाच्या ओघात आणखी होणार हे ही तो जाणून होता. ॲज द टाइम पासेस यू नो… ही हॅड हिज सेट ऑफ प्रायरिटीज… मी कधीच चॅलेंज नाही त्याला. बट हिज लव फॉर द ट्रॅडिशन… नॉट लव आय से, बट ऑब्सेशन- सॉरी- काय होतं बोलताना, नॅरेट करताना, बरंच इंग्लिश येतं माझ्याकडून. आय ट्राय टू अवॉईड, बट यू नो… हा कामाचा भाग आहे. हॅम्बुर्गला तर इंग्लिशही नाही जास्त चालत. जर्मनच. एकदा तुम्ही ग्लोबल झालात की हे आलंच. मग तुम्ही वर्ल्ड लिटरेचर वाचायचं, वर्ल्डली व्ह्यूव्ज समजून घ्यायचे की… आय आय अग्री… तुम्ही तुमच्या मुळाकडे प्रवास करायला लागता. मला आठवतं की माझं आजोळ ते खेडगाव. जिथे आमचं रान होतं. शेती होती. आमचं म्हणजे माझ्या मामालोकांचं. आईला हिस्से दिले प्रॉपर. तिची अपेक्षा नसतानाही. आम्ही जात नव्हतो शेंदूर फासलेल्या म्हसोबाला ते खेडगाव. जिथे आमचं रान होतं. शेती होती. आमचं म्हणजे माझ्या मामालोकांचं. आईला हिस्से दिले प्रॉपर. तिची अपेक्षा नसतानाही. आम्ही जात नव्हतो शेंदूर फासलेल्या म्हसोबाला खेडेगावी राह्यचो चार दिवस तेव्हा रोज जायचो. पण म्हणून काही कोणी तेच धरुन उलटा प्रवास करत नाही. यू टर्न.. ऑर से अबाऊट टर्न…\nहे हे म्हणाले मी अभ्याला तेव्हापासून आमचं जरा… “अबाऊट टर्न करु नकोस तू अभ्या”… मी स्पष्ट म्हणाले. माझा स्वभावंच तसा आहे. ते जुन्या बायकांसारखं सजेस्टीव- काय ते सूचक- पुन्हा अभ्याचा शब्द.. नाय बोलता येत यार आपल्याला. थेट हृदयाला का काय म्हणतात तशी साद घालायची… तेच अभ्याला आवडलं नव्हतं माझ्यातलं”… मी स्पष्ट म्हणाले. माझा स्वभावंच तसा आहे. ते जुन्या बायकांसारखं सजेस्टीव- काय ते सूचक- पुन्हा अभ्याचा शब्द.. नाय बोलता येत यार आपल्याला. थेट हृदयाला का काय म्हणतात तशी साद घालायची… तेच अभ्याला आवडलं नव्हतं माझ्यातलं थेट विचारलं होतं मीच. आर यू अग्री टू लिव विथ मी थेट विचारलं होतं मीच. आर यू अग्री टू लिव विथ मी… त्यानंच वेळ घेतला. आय वॉज डॅम शुअर अबाऊट मायसेल्फ… त्यानंच वेळ घेतला. आय वॉज डॅम शुअर अबाऊट मायसेल्फ मला आत्मविश्वास यायला वेळ लागत नाही. निर्णय घ्यायला त्याहून नाही. आय लाईक्ड हिम. होते मला मित्र. सगळ्या थरातले होते समाजातल्या. इच अन एवरी स्ट्राटा. मी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधे होते. आरटीआय वर्कर म्हणून काम करत होते… खूप इंटरेस्ट होता मला त्या सगळ्यात. हत्त्या झाल्या काही माहिती अधिकाराच्या अधिकारासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या तेव्हा मी बराच फॉलोअप केला होता.. सिंगल हॅंडेडली… मग गवर्मेंट टॉपल झालं. नवं राज्य आलं. ते सहिष्णू की काय ते असेल, असं जनमत तयार झालं.. पण अंदरकी बात- तशा बर्‍याच होत्या- बाता… मला उमजायला लागल्या होत्या… सगळ्यात राहून राहून. वयही वाढतं ना… मुलींचं लवकर वाढतं म्हणायचे पूर्वी… समज येतेच… मला आलीच. मग मी हळू हळू बस्तान हलवलं जर्मनीला. इथली नाळ तोडायची नव्हती. जॉब अपॉर्च्युनिटी, वाढत चाललेलं वय, काम करण्यायोग्य परिस्थिती सगळ्याचा विचार होत जातो. ब्रेन ड्रेन म्हणा अथवा ब्रेन गेन म्हणा… अभ्या स्कॉलर होता. त्याची वाट तीच असणार होती. त्याला तर नाळ अजिबात तोडायची नव्हती…\n…मला भेटला अभ्या तेव्हा एका अभ्यासगटात होता. जरासाच गंभीर. आतासारखा गांभीर्य कोळून प्यायल्यासारखा नव्हता. वेकेशनमधे एका एनजीओशी अटॅच्ड होता. हाईक्स, ट्रेक्स करत होता. इनसंस भावला होता त्याचा तेव्हा. निरागसता- त्याने सांगितला हा शब्द नंतर कधीतरी. मला ज्याम म्हणजे ज्याम आवडला होता तो शब्द… अभ्यासुद्धा. न आवडण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात… माझ्यातही… मला लग्न करायचं नाही ह्यावर मी ठाम होते. हां हे कदाचित माझ्यातलं न आवडण्यासारखं होतं. बर्‍याच जणांना नाही आवडलं. भाऊंना देखील सुरवातीला अभिमान वाटायचा. भाऊवहिनी दोघांनीही वाढवलं मला ओपन वातावरणात. एकदम खुलं. मोठी आत्या टॉम बॉईश म्हणून टोमणे मारत रहायची. मी माझा अभ्यास, अवांतर वाचनाची पालकांनी लावलेली गोडी आणि माझं उपजत कम्युनिकेशन स्किल यात मश्गुल होते. म्हातार्‍याकोतार्‍यांशीही माझी चट्कन मैत्री व्हायची. अभ्याचं माझ्या उलट. अभ्या स्वत:तच असायचा. ग्रुपमधे असूनही एकटं असणं जमायचं त्याला. माणूसघाणा नव्हता. बोलायला, चेष्टामस्करी करायला लागला की भरभरुन करायचा आणि लगेच कसा काय बुवा डिटॅच्ड होतो हा हे कदाचित माझ्यातलं न आवडण्यासारखं होतं. बर्‍याच जणांना नाही आवडलं. भाऊंना देखील सुरवातीला अभिमान वाटायचा. भाऊवहिनी दोघांनीही वाढवलं मला ओपन वातावरणात. एकदम खुलं. मोठी आत्या टॉम बॉईश म्हणून टोमणे मारत रहायची. मी माझा अभ्यास, अवांतर वाचनाची पालकांनी लावलेली गोडी आणि माझं उपजत कम्युनिकेशन स्किल यात मश्गुल होते. म्हातार्‍याकोतार्‍यांशीही माझी चट्कन मैत्री व्हायची. अभ्याचं माझ्या उलट. अभ्या स्वत:तच असायचा. ग्रुपमधे असूनही एकटं असणं जमायचं त्याला. माणूसघाणा नव्हता. बोलायला, चेष्टामस्करी करायला लागला की भरभरुन करायचा आणि लगेच कसा काय बुवा डिटॅच्ड होतो हा… मी एकदा ओठांचा चंबू की काय तो करुन त्याला विचारलं हे. तर तो आपला इसेन्स ऑफ इनसन्स… निरागसतेची दैवी मूर्ती. मग मला कळलं त्याला स्वत:ला त्याच्याबद्दलचं हे ठाऊकंच नव्हतं ओपिनियन. मग तो म्हणतो की त्यानं हळूहळू स्टडी करायला सुरवात केला स्वत:चा… मीही सुरवात केली दरम्यान त्याच्यासारखं डिटॅच्ड होण्याची. अलिप्त होण्याची. योग्यवेळी. योग्यप्रकारे. फार वाहून घ्यायचे मी स्वत:ला सगळ्यात. आणि मग त्रास मलाच व्हायचा. बुद्धी आणि भावना फार तरल आहेत तुझ्या- भाऊ म्हणायचे. वहिनी- म्हणजे माझी आई भाऊंच्या उद्गाराच्या मधे ’नको तेवढ्या तरल’ अशी पुस्ती जोडायची. कधी चिडलेली असताना कधी मज्येत… एकत्र कुटुंबातनं विभक्त कुटुंबात आले भाऊवहिनी त्या काळी. यावं लागलं. बरीच कारणं होती. मुळात डिसइंटिग्रेशनचा काळ होता तो. ही दुसरी पिढी त्यांची. भावंडांतला मोठा म्हणून भाऊ. भावंडं वहिनी म्हणायची म्हणून आम्हीही वहिनी म्हणायचो आईला. चंद्या- चंदन माझा धाकटा भाऊ आता युएसला असतो. वेल सेटल्ड. नो झिकझिक. इकडचा गणपती युएसमधे नेऊन जश्याचा तसा बसवावा तसंच. सगळं तसंच. वाईट काय म्हणा. सुखी आहे तो. ते महत्वाचं… तो असा कसा झाला चंद्या… मी एकदा ओठांचा चंबू की काय तो करुन त्याला विचारलं हे. तर तो आपला इसेन्स ऑफ इनसन्स… निरागसतेची दैवी मूर्ती. मग मला कळलं त्याला स्वत:ला त्याच्याबद्दलचं हे ठाऊकंच नव्हतं ओपिनियन. मग तो म्हणतो की त्यानं हळूहळू स्टडी करायला सुरवात केला स्वत:चा… मीही सुरवात केली दरम्यान त्याच्यासारखं डिटॅच्ड होण्याची. अलिप्त होण्याची. योग्यवेळी. योग्यप्रकारे. फार वाहून घ्यायचे मी स्वत:ला सगळ्यात. आणि मग त्रास मलाच व्हायचा. बुद्धी आणि भावना फार तरल आहेत तुझ्या- भाऊ म्हणायचे. वहिनी- म्हणजे माझी आई भाऊंच्या उद्गाराच्या मधे ’नको तेवढ्या तरल’ अशी पुस्ती जोडायची. कधी चिडलेली असताना कधी मज्येत… एकत्र कुटुंबातनं विभक्त कुटुंबात आले भाऊवहिनी त्या काळी. यावं लागलं. बरीच कारणं होती. मुळात डिसइंटिग्रेशनचा काळ होता तो. ही दुसरी पिढी त्यांची. भावंडांतला मोठा म्हणून भाऊ. भावंडं वहिनी म्हणायची म्हणून आम्हीही वहिनी म्हणायचो आईला. चंद्या- चंदन माझा धाकटा भाऊ आता युएसला असतो. वेल सेटल्ड. नो झिकझिक. इकडचा गणपती युएसमधे नेऊन जश्याचा तसा बसवावा तसंच. सगळं तसंच. वाईट काय म्हणा. सुखी आहे तो. ते महत्वाचं… तो असा कसा झाला चंद्या… त्याचं त्याला माहित. भाऊवहिनींनी त्यालाही कधी आडकाठी केली नाही. वेळोवेळी समजुतीचे चार शब्द सांगितले मात्र…\nतर… अभ्या आवडला. अभ्याला निक्षून सांगितलं लिव-इन म्हणजे लिव-इन. कितीही आवडलेला असलास तरी. अभ्यानं बराच विचार केला. घरी वगैरे सांगितलेलंच असावं. विचारही घेतले असावेत कुणाकुणाचे. मी कुणाचेच विचार घेतले नाहीत. माझा निर्णय सांगितल्यावर कुणी कुणी ते आपणहून दिले. भाऊवहिनींसकट. भाऊवहिनी मला प्रमाण होते. ते दोघेही मनाने खुले. दोघांच्या मनात कुचकुच असावी असं मला जाणवत होतं. कधी ती कमी दिसायची कधी जास्त. डिसकशन्स व्हायची. त्या डिसकशन्सचा एंड त्याना माहित असायचा. शेवटचं माझं भरत का काय ते वाक्य त्याना माहित असायचं. माझ्या दृष्टीनं विषय भरकटायचा नाही. त्यांच्या दृष्टीनं मी काही वावगं करणार नाही हयाबद्दल ते निश्चिंत होते…\nवावगं… या शब्दावर माझी बरीच मतं आहेत. ती धाडसी वाटावी अशी आहेत नक्कीच. पण ती माझी स्वत:ची आहेत. मी ती अभ्यास करुन कमावलेली आहेत. अभ्यास म्हणजे पुस्तकी नव्हे. प्रत्यक्ष. इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस- समाज विज्ञान संस्थेत होते तेव्हा बरेच सर्वे केले. सगळ्या राज्यभर हिंडले. स्त्री हा विषय अध्याहृत असणारच होता… अनेक आयुष्यं बघितली. अशा आयुष्यांचं अवलोकन करत असताना आपण स्वत:लाही असेस करत असतो. कळत नकळत स्वत:बद्दलची धोरणं ठरवत असतो. मी मला नकळत वाटत असलेल्या गोष्टींनाही कागदावर मांडत गेले. लग्न न करता रहाणार्‍या मुलींचं वाढतं प्रमाण कुणाच्याही नजरेत भरण्यासारखं होतं. मी त्यामागची अनेक कारणं शोधली. नक्की काय गोची होते आहे गोची होते आहे का नक्की गोची होते आहे का नक्की… इथपासून अनेक उलटसुलट प्रश्न स्वत:ला, संस्थेतल्या प्राध्यापकांना, विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना वेगवेगळ्या निमित्ताने विचारुन पाहिले…\nएक मुख्य मुद्दा लक्षात आला प्रौढ कुमारिकांच्या प्रत्यक्ष जगण्यातला. स्वत:चं मन मारुन जगण्याचा. त्यात अनेकांसाठी म्हणून जगणार्‍या होत्या. विशिष्ट करियर फक्त कवटाळून जगणार्‍या होत्या. स्वत:च्या खाजगी इच्छांना तिलांजली देऊन जगणार्‍यांची संख्या प्रमाणाबाहेर होती. मी ते नाकारलं. पहिली नाकारली योनीसुचिता… हे तुम्हाला धाडसी वाटण्यापुरेसं नक्की आहे… योनिसुचिता न पाळणं आणि स्वैराचार करणं यात फरक आहे हे इथे मुद्दाम नमूद करते…\nअभ्या लिव-इनला तयार झाला, त्याच्याच शब्दात विचार मंथनानंतर, त्याचं नाही म्हटलं तरी मला आश्चर्यच वाटलं… ‘तुला अभ्याच का आवडला’ हा प्रश्न अनेकांनी मला विचारला, विचारतात. मी आधीच सांगितलंय एकमेकाना न आवडण्यासारखं आमच्यात काही नव्हतंच. शिवाय सामान्य संसार्‍यांप्रमाणे जन्मोजन्मीची ही गाठ नव्हती. लिव-इन कक्षेत आम्ही स्वतंत्र होतो… हे विधान जरा विचारपूर्वक करतेय मी… एकत्र या, रहा, वेळ आली की विभक्त व्हा हा जरी लिव-इनचा मूलमंत्र मानला जात असला तरी सढळपणे, सवंगपणे (दोन्ही अभ्याचे शब्दं) त्याचा वापर करायचा नाही असं मी ठरवलं होतं. अभ्यानंही. तर… अभ्या आवडला. या आवडण्याला मला तसं एक्झॅक्ट लॉजिक सापडलं नाही, हे कबूल करते. मग तुम्ही अपोझिट पोल्स अट्रॅक्ट इचआदर म्हणा, प्रेम आंधळं असतं म्हणा.\nअभ्याचं माझं इंटरॅक्शन, संवाद कितपत होता… व्यवस्थित होता. एकमत होतं. माझ्या निरपेक्ष, खुल्या इत्यादी मनोवृत्तीला त्याचा आक्षेप नव्हता. होत्या त्याच्यात परंपरेशी जुळत रहाणार्‍या ट्रेट्स. त्याचं मला काही वावडं नव्हतं.\nआमचं बॅकग्राऊंड, वाढलो ती परिस्थिती भिन्न होती. मध्यमवर्ग म्हणून एक टॅग असला तरी त्यात आपल्याकडे जात, मग तिच्या अनुषंगाने जडणघडण, व्यवहार, बोलचाल, जेवणखाण यात फरक असतो. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोण आपलेच पालक, आप्त पूर्वग्रहांनी वेढून टाकतात… इति अभ्याच… अभ्या कामगार वस्तीसारख्या वस्तीने वेढलेल्या मध्यम उच्चमध्यम भागातला. त्यांचं घर परंपराप्रिय होतं. सुखनैव सगळं चाललं होतं. कष्टातून वर आलेलं कुटुंब. व्यवहार आणि आधुनिकतेशी नात जोडणारंही होतं ते. त्याचे बाबा व्यवहारी होते. माणसं प्रिय असलेले. सणांच्या निमित्ताने अनेक कुटुंब या कुटुंबाशी जोडलेली. गावगाड्याशी अजूनही चांगलाच संपर्क होता… अभ्या स्कॉलर निपजला आणि तो आणखी काही डिग्रीज वर आला. मुख्य प्रवाह- हा त्याचाच शब्द- आता त्याला जवळचा होता… अभ्यासगट, ट्रेक, हाईक्स, वाचन, मित्रमंडळं, चर्चा… सगळ्यात छान गुंतला. म्हणून तर आमची भेट झाली…\nअभ्याला त्याच्या परिस्थितीनुसार आम्हाला हवा होता तो निर्णय घ्यायला वेळ लागणं अपरिहार्य होतं… आमची थांबायची तयारी होती. तेव्हा आमच्या दोघांच्याही डोक्यात ग्लोबल होण्याचं नव्हतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेगवेगळ्या रचनात्मक कामात दोघेही व्यस्त होतो. अभ्या माझ्यापेक्षा वयाने लहान होता- दोन, चार वर्षांनी. एक… zeal होती त्या वयात. दोघांच्याही ठिकाणी. लौकिकापेक्षा ज्ञानार्जन, भवताल समजून घेणं यात गुंततो नं आपण तसं…\nहळूहळू भवताल बदलत असतो. बर्‍याच वेळा त्याची गति भल्याभल्या म्हणणार्‍यालाही थांग न लागणारी असते.\nआम्ही एकत्र राहू लागलो. शहरात लगेच काही स्वत:ची जागा स्वत:च्या बळावर घेण्याची कुवत नसते कुणाची. दोघे मिळून असलो तरी. इनवेस्टमेंट्स वगैरेचा विचार अभ्याच्या डोक्यात होता. त्याचं कुटुंब, भावंडं होती. माझ्या डोक्यात तो विचार अजिबात नव्हता. अभ्या नोकरीला लागला. ती करून तो स्टार्ट अप लॉन्च करण्याच्या प्रयत्नात होता. मित्रांच्या मदतीने. ती सगळी उलाढालच होती. लायसन्सेस, हजारो परवानग्या, जागा… अशा कामांचा मला फारसा गंध नव्हता. मी सोशल सायन्सेस शिकवत होते. फिल्डवर्क करत होते… अभ्या अस्वस्थ होता. स्टार्ट अप्स तेव्हा काही कॉमन नव्हत्या… रेंटवर रहायचं, तेही शहराच्या मध्यभागात, कारण दोघांचाही कनविनियन्स… तेवढा रेंट भरायला प्रॉब्लेम नव्हता. डिपॉझिटची खटपट अभ्यानंच केली. माझा शेअर उभा करताना मला पहिल्यांदा कळलं गुंतवणूक इत्यादीचं महत्व…\nआम्ही मजेत होतो. ठेवणारे नावं ठेवत होते. बर्‍याच नजरा मला सहन कराव्या लागत होत्या. अभ्याला अनाहुत सल्ले मिळत होते. लिव-इन शहराच्या आमच्या भागात तरी नवीनच होतं की. महानगर म्हटलं तरी…\nआमचं खाजगी आयुष्य कसं होतं… मी हे जरी ब्लॉगवर लिहून तुमच्यासमोर सादर करत असले तरी अनेकांसारखं सगळं पूर्णपणे सोशल साईट्सवर उघडं करणं मला मान्य नाही. मी स्पष्टवक्ती असले तरी. पहिल्यांदा एक क्लिअर करते… आम्ही दोघंही नऊ ते पाच किंवा दहा ते सहा आणि मग रात्री दहा-बारा अशा जातकुळीतले नव्हतो, नाही. हे मला कुणाला डिग्रेड करायचं, कमी लेखायचं म्हणून सांगत नाही पण आमचं सहजीवन सरासरी असतं तसंच नव्हतं. सेक्शुअल लाईफ समाधानकारक व्हायला काही काळ जावा लागतो तसा आमचाही गेला. दोघांनाही पुर्वानुभव होता. घरासंबंधातली कामं दोघात आपोआप वाटली जात. वॉशिंग मशीन येईपर्यंत कपडे सरळ लॉंड्रीला जात. खर्च झाला तरी सुटसुटीतपणा अपरिहार्य होता कारण रुटीन इतरांच्या मानाने जास्त जबाबदारीचं होतं. नुसती नोकरी करायची नव्हती. एकेकदा मी पाहिलेली, तेव्हा तुरळक असलेली जोडपी बर्‍याच काळानंतर कन्फ्युज होत. हे आपण लिव-इनमधे रहातोय की लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे रहातोय हे त्याना कळायचं नाही. काही वेळा दोघांचे आप्त चान्स घ्यायचे. बर्‍याचदा लिव-इनचं लग्नात रुपांतर व्हायचं… ह्या सगळ्यात अमुक चांगलं तमुक वाईट असं काही नाही पण सर्वसाधारण असं होत होतं असं म्हणता येईल. काही हा पार्टनर सोडून दुसरा असं सहजगत्या करत पण ते विशिष्ट क्षेत्रातले असत. विशिष्ट वर्गातले असत. आम्हीच बरोबर होतो असा माझा दावा नाही. शिवाय लिव-इनही इतकी रिजिड- बांधीव टर्म नाही असं मला वाटतं. अशा सोशल इश्यूजचे अर्थ माणसा, वर्गा, समूहाप्रमाणे वेगळे असू शकतात, लावले जाऊ शकतात…\nघरातले सणसमारंभ हा एक मुद्दा होता. अभ्यानं स्वत:च माझ्याबद्दल घरी स्पष्ट करुन टाकलं. ती माझी लग्नाची बायको नाही. तिला जमेल, पटेल, रुचेल तशी ती सगळ्यात भाग घेईल. मी विरुद्ध घरातल्या इतर बायका असा सामना मी माझ्या हुशारीने संपवला. पलटवलाच नाही तर समंजसपणे सोडवला. घरातल्या, अभ्याच्या कुटुंबाशी संबंधित गावगाडयातल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीशी माझं चांगलं नातं तयार झालं. मला काय म्हणून संबोधायचं- कॉमन प्रश्न. मी म्हणाले मला सरळ माझ्या नावाने हाक मारा. त्याना सुरवातीला जड गेलं सगळंच. त्यांच्या नजरा, माझ्या पाठीमागे त्यांचे माझ्या आणि अभ्याविषयी अभिप्राय, बोलणं, हसणं सगळं मी माझ्या स्वभानुसार सहज घेतलं, पेललं. मला सार्वजनिक जीवनाची सवय होती. ती इथेही कामी आली…\nसभोवताल बदलत असतो. आपण वयाने वाढत असतो. काही घटनांचे दूरगामी अर्थ जेव्हाच्या तेव्हा आपल्या टाळक्यात शिरतातच असं नाही. आपल्या संबंधितांमधे होणारे बदल आपण पूर्ण तटस्थपणे पाहू शकतो का… आपल्या आयुष्यात महत्वाचं काही वळण येतंय हे लक्षात आल्यावर आपल्याला मागचे सगळे संदर्भ, सगळे अर्थ जुळताएत असं वाटतं का… आपल्या आयुष्यात महत्वाचं काही वळण येतंय हे लक्षात आल्यावर आपल्याला मागचे सगळे संदर्भ, सगळे अर्थ जुळताएत असं वाटतं का\nमहानगरात बॉंबस्फोटांची मालिका झाली तेव्हा मी नुकतीच ग्रॅज्युएट झाले होते. अभ्या कॉलेजमधेच असेल. आम्ही भेटलो तेव्हाच त्याचं इंजिनियरींग संपण्याच्या बेतात होतं… ती बॉंबस्फोट मालिका म्हणजे फार मोठा हादसा होता तो महानगरासाठी, इथल्या सामान्य लोकांसाठी. थेट प्रत्यक्ष संबंध न आलेल्यांसाठीही. गोदीतला मोठा बॉंबस्फोट ऐकले पाहिलेली मागची पिढी होती. पण ह्यावेळचं सगळं निराळं होतं… मी खोलात जात नाही. पर्यायानं हे बरंच ताजं आहे. अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा पक्ष सत्तेवर येण्यासाठी एखादं कॅंपेन करतो. ते धर्मावर अधिष्ठित असतं. त्याचा जोर वाढत जाऊन एक फार खोलवर परिणाम करणारी घटना घडते, घडवली जाते… त्याचा पडसाद म्हणून महानगरात एकाच वेळी दुर्दैवी स्फोटांची मालिका घडत जाते. सामान्य, ज्यांचा या सगळ्याशी प्रत्यक्ष, अर्थाअर्थी संबंध नाही ते यात हकनाक भरडले जातात…\nअभ्या, मी भेटलो तेव्हा आम्ही एका ग्रुपमधे भेटत होतो. माझे असे अनेक ग्रुप्स होते. अभ्याचा हा पहिलाच सोशल ग्रुप असावा. शाळा, कॉलेज, आपण रहातो तिथला ग्रुप असे प्रत्येकाचे असतातच. सर्वांगाने वेगवेगळी मुलं मुली असणारा या अर्थाने मी सोशल ग्रुप अशी टर्म वापरते आहे. सगळे वर्ग, वर्ण, जाती इत्यादींनी बनलेल्या समाजाबद्दलचं भान आपल्याला अशा समुहामधनं, अशा वेगवेगळ्या समुहांमधनं येत असतं. मी अनुभवी, बोलकी आणि समाज हा अभ्यासाचा विषय असल्यामुळे व्यक्त होत असे. अभ्या तुलनेने नवीन होता. अबोल होता. ऐकण्याचं काम तो उत्तम करत असावा. त्याचे पूर्वग्रह असतील, ग्रुपमधल्या चर्चा ऐकून नवे ग्रहही तयार होत असतील. त्यानं आपलं वाचन या काळात प्रयत्नपूर्वक वाढवलं.\nआमच्या सगळ्याच सामान्यांच्या दृष्टीने त्या घटनेनंतरच्या काळात एक शांत मध्यंतर आलं… सगळे वैयक्तिक आयुष्यात स्थित्यंतराच्या प्रक्रियेत होते. आम्ही दोघं भेटू लागलो. फिरु लागलो. अभ्यानं नोकर्‍या केल्या. त्याला स्टार्ट अपचा किडा सुरवातीपासून चावला होताच… आम्ही एकत्र राहू लागलो. त्यानंतरचं सगळं वर आलंच आहे…\nकरियरमधेही आम्ही प्रगती करतच होतो. देश परदेश यांतल्या सीमा आता आमच्यासारख्यांसाठी पुसट होत होत्या. आम्हा दोघांमधे चर्चा होत. त्या इंटेन्सही असत. अनेक विषय, पुस्तकं, चित्रपट, नाटकं या सगळ्यांबद्दलच्या. मी बर्‍याचदा त्यातली जास्त जाणकार व्यक्ती असायचे. अभ्या ऐकून घ्यायचा. पटलं नाही तर बोलायचा.\nनवं सरकार, अणुचाचण्या, सरकारातला त्रिशंकूपणा, घोटाळे, वेगवेगळ्या पक्षांचे उदय, नवे अजेंडे हे सगळं चालू असताना आमचं प्रत्येकाचं आपापल्या कामासाठी परदेशी जाणंयेणं चालू राहिलं…\nहे सगळं तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलंय. तेच ते सगळं सांगत रहाण्यात काही हशील नाही. मला पोचायच्या मुद्याकडे जाण्यासाठी मी बांधत असलेल्या साखळीच्या या कड्या आहेत…\n… तर माझ्या आता असं लक्षात येतंय की हळूहळू धार्मिकता, तिच्या अंगाने होणारं राजकारण, त्याचे दूरगामी आणि मूलगामी परिणाम याबद्दल मला काही निश्चित संकेत मिळायला सुरवात झाली. भवतालातूनच. मी माझ्या परखड, फटकळ म्हणा स्वभानुसार सामाजिकरित्या, खाजगीत अभ्याबरोबर व्यक्तही होत होते. माझ्या आता असं लक्षात येतंय की धार्मिकता, राजकारण आणि धार्मिकता अशा मुद्यांवर माझं- त्याच्या भाषेतलं प्रवचन- सुरु झालं की अभ्या गप्पच बसत असे…\nया त्याच्या गप्प बसण्याच्या अर्थ मला लगेच का लागला नाही मी माझ्या व्यक्त होण्यातच मग्न होते मी माझ्या व्यक्त होण्यातच मग्न होते मी अभ्याला गृहित धरलं होतं मी अभ्याला गृहित धरलं होतं अभ्याला त्याचं स्टार्ट अपचं क्षेत्र सापडलंय आता तो त्यात व्यस्त होतोय, ते सगळं उभं करण्यासाठी त्याला पूर्णपणे त्यावरच केंद्रित व्हावं लागतंय… एवढीच त्याच्या बाबतीतली माझी समज राहिली अभ्याला त्याचं स्टार्ट अपचं क्षेत्र सापडलंय आता तो त्यात व्यस्त होतोय, ते सगळं उभं करण्यासाठी त्याला पूर्णपणे त्यावरच केंद्रित व्हावं लागतंय… एवढीच त्याच्या बाबतीतली माझी समज राहिली… त्याचं या विशेष इश्यूबद्दल काही वेगळं मत होतं तर ते तो मांडत का नव्हता… त्याचं या विशेष इश्यूबद्दल काही वेगळं मत होतं तर ते तो मांडत का नव्हता मला दुखवायचं नाही म्हणून मला दुखवायचं नाही म्हणून मी त्याचं मत मानणारच नाही म्हणून मी त्याचं मत मानणारच नाही म्हणून की त्याचं स्वत:चं काही निश्चित धोरण चाललं होतं त्याच्या मनाच्या तळात की त्याचं स्वत:चं काही निश्चित धोरण चाललं होतं त्याच्या मनाच्या तळात\nदरम्यानच्या काळात आम्ही आपापल्या क्षेत्रात जास्तीत जास्त व्यस्त होत गेलो. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली की सततचा प्रत्यक्ष सहवास आणि वर्च्युअल सहवास यात फार काही वेगळं नाही असं आम्हाला, मला वाटायला लागलं की अनेक वर्षांच्या सहवासामुळे एक अलिप्तपणा येऊ लागतो, फिजिकलीही आपण आपोआप अंतरानेही दूर होऊ लागतो की अनेक वर्षांच्या सहवासामुळे एक अलिप्तपणा येऊ लागतो, फिजिकलीही आपण आपोआप अंतरानेही दूर होऊ लागतो\nयाच दरम्यान आमचा फ्लॅट झाला. दोघांनी कर्ज काढून. तोरण, हाऊस वार्मिंग इत्यादी… तेव्हाही अभ्यानं सगळं लाईटलीच घेतल्यासारखं दाखवलं… मी लग्नाची बायको असते तर त्याचा पवित्रा वेगळा झाला असता… मी लग्नाची बायको असते तर त्याचा पवित्रा वेगळा झाला असता… आम्ही दोघं आपापल्या व्यवसायाच्या देशात आता जास्त काळ व्यतीत करत होतो…\nया, यानंतरच्या काळात तुम्हाआम्हाला माहित अनेक असलेल्या घटना घडलेल्या आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटत होतो तेव्हा एकमेकांच्या सहवासात मोकळे होत होतो. गप्पा, चर्चा, ग्रुप्स, मित्रमंडळी सगळं सगळं त्या त्या वेळी अतिशय नॉर्मल पद्धतीने, माझ्यामते चालू राहिलं होतं…\nआमच्या दोघांतला नेमका सल अभ्यानं आधीच जाणला होता तू तुझ्या मार्गावर मी माझ्या मार्गावर असलो, असले- तरी आपण अभंगच रहायचं असं त्यानंही ठरवलं होतं तू तुझ्या मार्गावर मी माझ्या मार्गावर असलो, असले- तरी आपण अभंगच रहायचं असं त्यानंही ठरवलं होतं… की त्याचं काही वेगळं धोरण आतल्याआत ठरत होतं… की त्याचं काही वेगळं धोरण आतल्याआत ठरत होतं… तो अतिशय कनींगली ते त्याच्यापाशी ठेऊन आहे… तो अतिशय कनींगली ते त्याच्यापाशी ठेऊन आहे… आणि मी मात्र सगळं खुलं ठेऊन वावरते आहे… असंच आहे सगळं\nआजच मला हे सगळं तीव्रतेने का जाणवतं आहे… मी माझी तीव्रता व्यक्त करत सुटायचं आणि अभ्यानं ती आत वळवून ठेवायची… मी माझी तीव्रता व्यक्त करत सुटायचं आणि अभ्यानं ती आत वळवून ठेवायची… गाठीला बांधून\nबर्‍याच काही तुम्हा- आम्हाला माहित असलेल्या गोष्टी घडल्यात भोवतालात. अनेक मोठे धर्माधिष्ठीत हल्ले झालेत, दंगली झाल्यात… दंगल थांबवू शकणारा पण तसं न करणार्‍याला जेव्हा सर्वेसर्वा पद मिळतं… अनेक शिकले सवरलेले, तरुण, प्रौढ आनंदाने त्याचं गुणगान गाऊ लागतात… मला आश्चर्य वाटू लागतं… पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल साशंकता वाढू लागते… अभ्या यांच्यातलाच आहे… तो माझा आहे म्हणून मी त्याला वेगळा मानते आहे… तो माझा आहे म्हणून मी त्याला वेगळा मानते आहे… बदलत चाललं आहे सगळंच… बदलत चाललं आहे सगळंच समाजसुधारकांच्या हत्या होतात… त्यांचे तपास अधांतरीच रहातात… याबद्दल अभ्याचं नक्की काय मत आहे समाजसुधारकांच्या हत्या होतात… त्यांचे तपास अधांतरीच रहातात… याबद्दल अभ्याचं नक्की काय मत आहे\nमाझ्या स्वभावाप्रमाणे मी जास्त वाट पाहिलेली नाही तुम्हाला सांगते…\nमी आणि अभ्या भेटतो आहोत. लवकरच. मला काही गंभीर बोलायचंय, अशा माझ्या संदेशाला अभ्यानं होकार दिलाय. हे समाज माध्यमांचे दिवस आहेत. आम्ही दोघंही समाज माध्यमातल्या साईट्सवर सतत हजर नसतो. पण तरीही कळत नकळत माझं निरीक्षण चालू असतं. समाज हा माझा जवळचा विषय. अभय, त्याचे व्यवसायातले आणि इतर मित्र यांच्या चॅट्स मला वाचायला मिळतात. व्यावसायिक म्हणून अभ्याला माझ्या शब्दात- काही प्रमाणात तरी बोटचेपं रहावं लागणार -हे मला मान्य आहे. पण… ही पण नंतरची टिंबं मी आमच्या भेटीत अभ्याकडून समजून घेणार आहे…\nलग्नाशिवाय एकत्र रहात असतानाही काही गोष्टी सहन करायच्या असतात, पाळायच्या असतात. मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही केवळ नऊ ते पाच काम करुन एकत्र रहाणारे नाही. तरी एकमेकांच्या सवयी एकमेकाला आपापल्या सवयीच्या करुन घ्याव्या लागतात. ते दरवेळीच तितकं सोप्पं असत नाही. साध्या साध्या गोष्टी वेगळं होण्याच्या मार्गावर आपसूक नेऊ शकतात.\nयापेक्षाही मला या संबंधात असं जाणवतं की खोलवरच्या तुमच्या मानसिकता एकमेकांशी जुळतात का तुम्ही सहजगत्या, प्रेमाने त्या जुळवून घेता का तुम्ही सहजगत्या, प्रेमाने त्या जुळवून घेता का… खोलवरच्या मानसिकतेतून वरचे, वरवरचे सगळे विचार, कृती प्रकट होत असतात. माझी एक ठाम मानसिकता आतापर्यंत तुमच्या लक्षात आली असेल. दूरगामी सामाजिक परिणामांबद्दल मी वैयक्तिक आयुष्यातील परिणामांइतकीच दक्ष आहे… काकणभर जास्तच…\nअभ्याबद्दल मला संदेह आहे… आम्ही भेटतो आहोत… त्यानंतर कदाचित आमच्या दोघांची नवी सुरवात होईल. शुभ सुरवात.\nआजवर या ब्लॉगवर समाजासंबंधातले माझे विचार तुम्ही वाचलेत, प्रतिक्रिया दिल्यात. आज मी माझ्या वैयक्तिक जीवनासंबंधी पहिल्यांदाच व्यक्त होतेय… तुमच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत… मी वाट पहाते आहे…\nपुढची ब्लॉगपोस्ट, तुमची उत्सुकता असेल, तर माझ्या आणि अभ्याच्या भेटीनंतर नक्की… गुडबाय…\n‘गुरुजनां प्रथमं वंदे’ पुस्तक उपलब्ध…\nअभिलेख प्रकाशनातर्फे ”गुरुजनां प्रथमं वंदे” या कादंबरीची पुस्तकं पुस्तकवाले डाॅट काॅम, आयडिअल-दादर, मॅजेस्टिक-शिवाजी मंदिर, पीपल्स बुक हाऊस-फोर्ट, शब्द द बुक गॅलरी- बोरिवली, बुकगंगा-पुणे, रसिक साहित्य-पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत…\nप्रस्तावना : श्रीनिवास हेमाडे\nमराठी व्युत्पत्ती कोशकार कृ पां. कुलकर्णी यांच्या नोंदीनुसार ‘प्रस्ताव’ या संज्ञेचा अर्थ शोधण्यासाठी ज्ञानदेवांपर्यंत प्रवास करावा लागतो. ज्ञानदेवांनी सांगितलेला अर्थ उपक्रम, प्रसंग (occasion) असा असून ‘प्रस्तावणे’ चा अनुषंगिक अर्थ ‘सांगण्यास आरंभ करणे’. गेल्या काही दशकापासून ‘ठराव’ (resolution) हा प्रशासनीय अर्थ जोडला गेला आहे, असेही कृपां. नमूद करतात. उपोद्घात, आरंभ हे अन्य समानार्थी मराठी शब्द. Preface, Prelude, Precursor, Preamble, Prologue, Forward, Protasis, Prolusion, Prolepsis, Prolegomena, Prefix हे आणखी काही आंग्ल भाषेतील समानार्थी शब्द. या प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करणे शक्य आहे (पण त्या जंजाळात शिरण्याची ही जागा नव्हे). Preface, Prelude इत्यादी संज्ञा शोधनिबंध, प्रबंध इत्यादी ज्ञानक्षेत्रात (academic field) वापरले जातात आणि तेथे ते फिट बसतात.\nमी येथे ‘प्रस्तावना’ हा शब्द Forward या अर्थाने घेत आहे. पुढे जाणे, जात राहणे, सरकवणे, विद्यमान स्थिती ओलांडून प्रगत दिशेन जाणे या अर्थाने Forward उपयोगात येतो. या कादंबरीत जे काही वास्तव (वास्तवातील किंवा कल्पितातील) वाचकाच्या समोर येईल, त्या पलीकडे त्याने जावे, काहीएक विचार करावा; असे सूचन येथे अपेक्षित आहे.\nतस्मात, ही प्रस्तावना म्हणजे या कादंबरीत काय आहे याचा गोषवारा देऊन तिचा परिचय देणे नाही. त्याचप्रमाणे समीक्षा करणेही नाही. ग्रंथ परिचय व समीक्षा यात फरक आहे, हे आपण जाणतो. या दोन्ही मूलतः स्वतंत्र साहित्यिक कृती आहेतच. ग्रंथ परिचय देण्यात समीक्षा नसते, पण समीक्षेत परीक्षणासह ग्रंथाचा, कलाकृतीचा परिचय तिच्या विविध अंगासह येतो. समीक्षा परिचयापेक्षा व्यापक असते. त्यामुळे परिचय देणे, समीक्षा करणे हाही प्रस्तावनेचा हेतू नसतो.\nप्रस्तावना म्हणजे लेखनाची जाहिरातही नसते. त्यासाठी बाजार खुला आहे.\n‘प्रस्तावना’ हा शब्द Forward या अर्थाने घेतला तर प्रस्तावनेच्या निमित्ताने लेखकाने, कवीने, साहित्यिकाने हाताळलेला विषय वाचकासमोर आणणे, लेखनाची समकालिन उचितता आणि विद्यमान काळात तिचे महत्त्व अधोरेखित करणे, असे मी मानतो. पण येथेही न थांबता प्रस्तुत कादंबरीच्या विषयाचा, आशयाचा आलेख पाहता ती सामाजिक वास्तव मांडणारी असल्याने त्या वास्तवाचा प्रथमपुरुषी एकवचनी वाचकाने स्वतःशी कोणते नाते आहे, याचा शोध घ्यावा, हे अपेक्षित आहे. म्हणजेच वाचन आणि मनरंजन या पलिकडे वाचकाने जाणे अपेक्षित आहे.\nलेखक म्हणून विनायक पंडितांना हा विषय सुचला, भावला. याचा अर्थ त्यांच्या अंर्तमनात कुठेतरी खोलवर त्यांना यातील भंपकपणाची जाणीव झाली. त्याचवेळी माणूस विचारापेक्षा विकारांपुढे, अंध रूढी, परंपरापुढे झुकतो, या कटू वास्तवाची जाणीवही झाली. ती सगळी अस्वस्थता त्यांच्या लेखनातून, त्यातील उपहासात्मकतेतून पुढे येते. हे एका संवेदनशील मनाचे जाणवणे आहे. त्यांच्या या भावनेशी आपण समरस होऊ शकतो का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे.\nकादंबरीचे कथानक म्हणजे धर्मभावनेचे होणारे औद्योगिकीकरण. पाच गुरुजनांनी मांडलेला जीवघेणा खेळ- गुरुपंचक एक आधुनिक गुरुरिसॉर्ट. ‘रिसॉर्ट’ म्हणजे विश्रांतीस्थळ. ही आधुनिक मूलतः पाश्चात्य-युरोपीय बाब आहे. आठवडाभर मरमर काम करून आठवड्याच्या शेवटी शरीर, मन, बुद्धि यांना विश्रांती देणे, पुढील काळासाठी त्यांना ताजेतवाने करणे हे आरोग्यविषयक सूत्र यात सामावलेले आहे. गुरुसंकुल किंवा गुरुरिसॉर्ट ही काय संकल्पना आहे\nगुरुरिसॉर्ट हे आजच्या भीषण भारतीय समाजाचे वास्तव आहे. भारतीय धर्मजीवन कसा अधिकाधिक अवनातीकडे प्रवास करीत आहे, याचे हे भेदक चित्रण आहे. ते करताना लेखक विनायक पंडित यांची आतील जाणीव त्यांच्या भाषेला उपहासाची, तिरकसपणाचा आविष्कार देते. भाषेचे अनेक नमुने प्रगट करण्यास प्रवृत्त करते.मद मोह काम या रिपुंच्या विळख्यातून बाहेर न पडलेल्या या गुर मंडळींचं सत्य रिपुग्रस्तरूपदर्शन घडवित लेखक अखेरीस लोकशाही प्रशासन, विज्ञान- तंत्रज्ञान कसं उपकारक ठरत, याचा पुरावा देतो.\nहा खेळ भारतीय भूमीत घडतो. भारतीय मानसिकता प्राचीन काळापासून आगतिक आहे. भारत विज्ञानवादी देश असल्याचा, वैज्ञानिकता या मातीत असल्याचा दावा करणारी ही संस्कृती वास्तवात वैज्ञानिक वृत्ती विकसित करू शकली नाही. हे घडते, कारण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मानवी गरजेचा आपण धंदा करण्यास शिकलो आहोत विशेषतः १९९० नंतरच्या तथाकथित जागतिकीकरणाच्या लाटेने मुलभूत मानवी भावना बाजारू बनविल्या गेल्या. त्या कशा याचे दर्शन लेखक विनायक पंडित येथे तपशिलासह घडवितात.\nसंस्कृतीची विक्री करता येते का तिला बाजारपेठेत उभी करता येते का तिला बाजारपेठेत उभी करता येते का तिचा धंदा, उद्योग करता येतो का तिचा धंदा, उद्योग करता येतो का तसे करणे किती नैतिक आहे तसे करणे किती नैतिक आहे संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती या सारखे प्रश्न उपस्थित करता येणे आवश्यक आहे, तरच आपण योग्य ‘प्रस्तावना'(Forward) करीत आहोत, असे वाचकांना वाटेल, अन्यथा नाही. प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे पुढे सरकणे, योग्य दिशेने कूच करणे.\nसंस्कृतीची व्याख्या करता करता जगातील तत्त्ववेत्ते , विचारवंत , क्रांतिकारक, राज्यकर्ते, राजकीय तत्त्ववेत्ते थकून गेले. जगण्याची रिती असलेली संस्कृती बाजारपेठेत वस्तू म्हणून आली तर तिचे स्वरूप काय राहील या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का मग अशी संस्कृती ही कोणती संस्कृती \n‘संस्कृती उद्योग’ या संकल्पनेची मांडणी प्रथम थीओडोर अडोर्नो (१९०३ -१९६९ Theodor Ludwig Wiesengrund, Adorno) आणि मॅक्स हॉर्कहायमेर (१८९५-१९७३ Max Horkheimer) या दोन जर्मन ज्यू समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्त्यांनी केली. जर्मनीतील फ्रॅन्कफूर्ट स्कूल (Frankfurt School) या नावाने प्रसिद्ध पावलेल्या विचारसरणीशी दोघेही निगडीत होते. समीक्षात्मक सिद्धान्त ( critical theory) हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.\n‘संस्कृती उद्योग’ (The Culture Industry) हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या डायलेक्टीक ऑफ एनलायटेनमेन्ट (Dialectic of Enlightenment १९४४) या ग्रंथातील “दि कल्चर इंडस्ट्री : एनलायटेनमेन्ट अॅज मास डिसेप्शन” (“The Culture Industry: Enlightenment as Mass Deception”) या प्रकरणात वापरला.\n‘संस्कृती उद्योग’ (The Culture Industry) ही संज्ञा ‘अस्सल संस्कृती’ (authentic culture) च्या विरोधी अर्थाने ते वापरतात. संस्कृतीचे बाजारीकरण करणे म्हणजे ‘संस्कृती उद्योग’. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा काही प्रमाणात व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होणे, ही समाज व्यवस्थेचे अंग होऊ शकतात. पण त्यांचे व्यापक प्रमाणावर बाजारीकरण होणे आणि शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, यासारख्या लोकशाहीने मान्य केलेल्या गरजांचे उद्योगीकरण होणे यात फरक केला पाहिजे.\n‘संस्कृती उद्योग’ या संकल्पनेतील ‘उद्योग’ चा अर्थ समजावून घेतला पाहिजे. प्रत्येक सांस्कृतिक कृतीला बाजारपेठीय मूल्य देणे, म्हणजेच ती पैसे देवून विकत घेता येईल आणि विकता येईल, अशी एक वस्तू बनविणे, हे या उद्योगाचे स्वरूप आहे. एकदा ती खरेदी-विक्रीची वस्तू बनली की तिला बाजारपेठेचे विपणन, जाहिरात, वितरण यांचे नियम लागू होतात. मग अनेक ठिकाणच्या लाखो ग्राहकांना ती उपलब्ध व्हावी, यासाठी ती एकसाची बनविली जाते. यात त्या वस्तूची मौलिकता आणि विविधता मारली जाते. MACDOLAD, KFC, PIZZAHUT, किंवा असेच काहीतरी अथवा मॉल्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. कोणत्याही दुकानात खरेदी केलेली वस्तू त्या कंपनीच्या अन्य कुठल्याही दुकानात कुठेही बदलता येण्याची सवलत याचा अर्थ सर्वत्र एकसाची वस्तू मिळतील, असा होतो.\nअडोर्नोच्या मते, प्रगत भांडवलशाही हाच सामान्य जनतेविरुद्ध एक मोठा कट आहे आणि ‘संस्कृती उद्योग’ (Culture Industry) हा त्याचा अनिवार्य हिस्सा आहे.\nअडोर्नो संस्कृती उद्योग आणि जनसंस्कृती यात फरक करतो. जनसंस्कृती ही साऱ्या समाजाचा सहभाग असणारी, प्रत्येक माणूस ज्याचा निर्मिक, वाहक व उपभोक्ता आहे, जो पुढच्या पिढीला आपल वारसा म्हणून संक्रमित करतो अशी असते. त्या उलट अस्सल संस्कृती अशी स्वयंमेव मूल्यवान असते. ती उत्क्रांत झालेली आहे, ती दीर्घकालीन मानवी सर्जक प्रक्रिया आहे. ती मानवी कल्पकता, जगण्याचा संघर्ष करते. धर्म, तत्त्वज्ञान निर्माण करते. ती अशी काही पूर्वनियोजित रचित नसते. जनसंस्कृती ही उत्क्रांत झालेली अवस्था आहे तर ‘संस्कृती उद्योग’ अनेक कृत्रिम गरजांना जन्म देतो. त्यात साधा पाव ते पिझ्झापासून धार्मिक समजला जाणारा उन्मादक अनुभव यांचा उद्योगधंदा करणारी वस्तूंच्या यादीत समावेश होतो.\nकुठल्याही उद्योग धंद्याप्रमाणे संस्कृती उद्योगाचाही एकच हेतू राहतो- केवळ नफा म्हणजे या उद्योगाचे स्वरूप सांस्कृतिक न राहता निव्वळ आर्थिक बनते. खाणे, पिणे, कपडेलत्ते, घरे, रस्ते प्रत्येक गोष्ट विकणे आणि विकत घ्यावयास लावणे हा संस्कृतीचा उद्योग करणे असते. जी जी गोष्ट सांस्कृतिक म्हणविली जाईल ती प्रत्येक कृती, वस्तू, घटना म्हणजे सण, उत्सवासह रोजचे दैनंदिन खानपान सुद्धा विक्रीला आणणे. साध्या गप्पा मारणे ते घरचा गणपती, मंगळागौर, घटस्थापना, या साऱ्याचे सार्वजनिकरीत्या साजरे करणे, त्या करण्याची कंत्राटे घेणे हा उद्योगधंदा बनतो. मंगलाष्टकं, भटजी ते साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ लग्नाची पहिली रात्रीची तयारी यांचे कंत्राट बनते. मग त्यात एकसाचीपणा आणला जातो. अशा कार्यक्रमात, समारंभात घरच्या प्रत्येक माणसाचा, मित्र, आप्तेष्टांचा असलेला सहभाग नष्ट होतो. ‘संस्कृती’ या नावाने जी विविध वस्तूची दुकाने, हॉटेल्स पहिले की लक्षात येईल.\nमानवी संस्कृतीचाच अनोखा आविष्कार असलेला ‘धर्म’ सुद्धा ‘धंद्याच्या’ विषारी विळख्यातून सुटत नाही. प्रत्येक धर्म जणू काही दुकान बनला आहे. परिणामी,\n(१)धर्म ही अमूर्त मूळ भावना, त्यास जोडून येणारा धार्मिक अनुभव, धर्मविषयक ज्ञान ही बाब\n(२) गुरु, शिष्य ही माणसे विक्रेते बनतात.\n(३) गुरुशिष्य परंपरा ही व्यवस्था विक्रीव्यवस्था बनते.\n(४) मंदिरे, मशिदी, चर्च,गुरुद्वारा इत्यादी प्रार्थनास्थळे म्हणजे दुकाने बनतात.\nअशा रीतीने समग्र धर्मसंस्था हा एक उद्योगसमूह बनतो.(उदा. पीके हा चित्रपट )\nमाणसाची जगण्यासाठीची होणारी लढाई निरर्थक आहे, त्याऐवजी त्यांनी देवी-देवता, बाप्पा, बजरंगबली, महादेव,गुरु महाराज, योगी पुरुष, अम्मा, माताजी, बापू, तांत्रिक, मांत्रिक यांना शरण जावे, त्यांना जगणे समर्पित करावे अशी योजना ‘संस्कृती उद्योगसमूहा’ कडून आखली जाते. माध्यमे केवळ त्याचसाठी वापरली जातात, असे अडोर्नो स्पष्ट करतो. व्यक्तीची आणि जनसमूहाची सामाजिक जाणीव, सामाजिक नैतिकता नष्ट होऊन समाज जास्तीत जास्त अंधश्रद्धा बाळगणारा होईल, आंधळा, बहिरा, अविचारी शिष्यवर्ग तयार होईल, असे पहिले जाते. “वर्तमान समाज व्यवस्था ही एक सकारात्मक, विधायक व्यवस्था असून ती ईश्वर निर्मित आहे, ईश्वर सर्वांचा तारणहार आहे” हे ठसविण्यासाठी मधले दलाल म्हणून समस्त अण्णा बापू महाराज मंडळीची स्थापना केली जाते.\nअडोर्नो- हॉर्कहायमेरच्या मते, संस्कृतीच्या उद्योगीकीकरणाचे माध्यम कोणते तर चित्रपट, रेडीओ, टीव्ही, टेलीफोन ही लोकमाध्यमे. या जनमाध्यमांनी “लोकप्रिय संस्कृतीला’ (पॉप्युलर कल्चर) ला जन्म दिला. ही संस्कृती लोकांना मनोरंजनाच्या गुंगीत ठेवते आणि समाजातील खऱ्या समस्यांपासून त्यांचे परात्मीकरण करते, त्यांना निष्क्रिय बनविते. लोकांची आर्थिक परिस्थिती कशीही कितीही हलाखीची असली तरी ही जनमाध्यमे लोकांना अंधानुयायी आणि आत्मतुष्ट करून टाकते. स्वातंत्र्य, सर्जकता आणि आनंद या माणसाच्या अस्सल मानसिक गरजा असताना त्यांना मिथ्या उच्च कलांमध्ये आणि चंगळवादी भांडवली गरजांमध्ये गुरफटवून टाकते. या गरजा केवळ भांडवलशाहीच पूर्ण करू शकेल, असा खोटा विश्वास त्यांना देते.\n तर जगातील विविध कंपन्या, मोठाले उद्योगसमूह. आधुनिक भांडवलशाहीचे अपत्य असणारी ही कंपनी संस्कृती हे कारस्थान करते. मोबाईल, वडापाव ते गृहनिर्माण संकुले यांचे ते जणूकाही मॉल्स उभे करतात. अडोर्नोच्या म्हणण्यांनुसार आधुनिक भांडवलाचा एकमेव हेतू संपूर्ण मानवी समाज कह्यात घेणे, त्यासाठी विविध मानव गटातील बारीकसारीक मतभेद मिटविणे, त्यांना एका समान गरजेच्या एका सूत्रात गोवणे हा आहे. गरज समान झाली की माणसाची चिकित्सक वृत्ती नाहीशी होते किंवा ती नाहीशी करणे सोपे जाते. हे काम ‘संस्कृती उद्योग’ नावाचा उद्योगसमूह उभारून करता येते. संस्कृती उद्योगधंद्यामधूनच ‘सुखासीनतेचा उद्योग’ (The leisure industry) विकसित झाला. पर्यटन, हॉटेल व्यवस्थापन हे उद्योग त्यातून आले. त्याचाच भाग म्हणून सेक्स टुरिझम आला.\n‘मानवी संस्कृती’ एकदा ‘उद्योग’ म्हणून मान्य झाली की काय घडते तर ती लोकांमधील मुळची संस्कृती निर्माण करण्याची नैसर्गिक अभिवृत्ती, प्रवृत्ती, इच्छा यांची हत्या होते. ते एकसाची जीवन जगू लागतात. हा नवा सर्वंकषवाद (Totalitarianism) बनतो.\nदुसरीकडे संस्कृती निर्माण करण्यावर मक्तेदारी निर्माण होते. भांडवलशाही संस्कृती उत्पादकाची जागा घेते. तीच ‘संस्कृती म्हणजे काय ” ते ठरविते. म्हणजे जी गोष्ट सर्वांची असते ती काही मूठभरांची होते. या प्रक्रियेत संस्कृती नष्ट होऊ शकते. लोकांच्या हाती केवळ उपभोग घेणे राहाते आणि लोक मग तेच करीत राहतात. परिणामी सर्व चित्रपट, टीव्ही वरील कार्यक्रम एकसाची होतात. उत्पादनातील एकसाचीपणा हे यांचे वैशिष्ट्य बनते. परिणामी मॉल्समध्ये एकसारख्या वस्तू उपलब्ध होतात.\n‘संस्कृती उद्योग’ या संकल्पनेची सांगड भारतीय समाजाशी घातली तर ‘आधुनिक भारतीय संस्कृती उद्योग’ या नावाची नवी गोष्ट मिळते. पण यातील आधुनिक म्हणजे लोकशाहीप्रधान असे नसून ‘नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाने युक्त केवळ उपभोगी समाज’ असा अर्थ लावावा लागतो. वैज्ञानिक दृष्टी विकसित झालेला समाज असा अर्थ लावता येत नाही. तसे झाले असते तर विनायक पंडितांची हीच कादंबरी काय, पण अशा प्रकारे रहस्यभेद करणारी कोणतीही कादंबरी अथवा कलाकृती निष्पन्न होण्याची वेळ आली नसती \nभारतात भांडवलशाही आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो. वास्तवात हिंदुत्ववादी विचारसरणीत भांडवल नावाची गोष्ट नाही. तेथे सत्ता आहे आणि ती सांस्कृतिक स्वरुपाची आहे. ज्ञान हे या सत्तेचे मुळरूप आहे आणि समग्र संस्कृती हा तिचा आविष्कार आहे. पुरुषार्थ व्यवस्था, आश्रम व्यवस्था आणि वर्ण-जाती-जमाती व्यवस्था यांचा एक अत्यंत गहिरा अंर्तनिहित तार्किक संबंध दाखविता येतो. आर्थिक भांडवल या विचारसरणीत कधीही महत्वाचे नव्हते आणि नाही. ज्या हिंदुत्ववादी घटकांना अर्थ हेच बल वाटते, ते खऱ्या अर्थाने हिंदूत्ववादी नसतात. ज्यांची नावे आर्थिक व्यवहारांशी म्हणजे भ्रष्टाचार, गुप्त-सुप्त गुंतवणुकी, इत्यादीत जे गुंतलेले असतात, ते हिंदू असतील पण अस्सल हिंदुत्ववादी नसतात.\nपण हिंदुत्ववादी, इस्लामवादी इत्यादी धर्मगुरूंना वर्ण-जात-लिंगभेद व्यवस्थेत ‘संस्कृती उद्योग’ गवसला आणि कमाल हीनतम राजकारण सुरु झाले. संस्कृती हा ‘उद्योग’ खरे तर नफेखोरीचा धंदा (trade) बनल्याचा परिणाम भारतात अतिभीषण झाला. एकतर, प्राचीन काळात विविध कारणांमुळे भयंकर प्रसिद्ध झालेली अवैदिक-वैदिक अशा दोन्ही परंपरेतील गुरु-शिष्य पद्धती, गुरुकुल रिती बदनाम झाली. मुळात ही पद्धती वर्ण, जात, लिंगभेदानीं ग्रस्त झालेली, पक्षपाती होतीच. पण आज विसाव्या शतकात तिला थेट धंद्याचे स्वरूप दिले गेले आणि पुन्हा एकदा ती ‘आहे रे नाही रे’ च्या विळख्यात सापडली. दुसरीकडे, साईबाबासारखे सर्वधर्मसमभाव असणारी सुफी संतपीठे म्हणजे धार्मिक उद्योगसमूह झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र या सारख्या सणांना तर उघडपणे उद्योगाचे स्वरूप दिले गेले आहे.\nआपण हे लक्षात घेतले पाहिजे की धर्म, धर्मभाव, धार्मिकता, धर्मसंस्था, धर्मगुरू, धर्मसंप्रदाय यांचे मुलभूत सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कार्य पाहता आणि भूमिका लक्षात घेता धर्म भावनेने मानवी मनाची, मानवी बौद्धिकतेची, त्याच्या प्रज्ञेची रचना केली आहे. ‘धर्म’ ही संस्कृत किंवा देवनागरी भाषेत मांडली जाणारी वैदिक हिंदू संकल्पना आणि तिची समांतर असणारी Religion ही ग्रीक-पाश्चात्य संकल्पना इस्लाम, ख्रिस्ती,शिंतो इत्यादी धर्म कल्पना याही आणखी इतर वैशिष्ट्यांनी सजलेल्या आहेत.\n‘धर्म’ या संकल्पनेचे विवेचन, विवरण, त्याचा अन्वय, मुलार्थ, लक्षार्थ या तत्त्व जंजाळात पडण्याचे येथे काही कारण नाही. तो पंडितांचा, विद्वानांचा, अभ्यासकांचा अभ्यासाचा प्रांत आहे. अर्थात अभ्यास आणि जगणे यात फरक करता येणे आणि या दोन जीवन पद्धतींना एकमेकांपासून अलग करता येणे शक्य आहे. या अभ्यासाचाच एक भाग म्हणून धर्माचे तत्त्वज्ञान ही अधिपातळीवर जाणारी आणि नेणारी अन्य एक चिंतन शाखा आहे.\nइथे एक फरक लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. सर्वधर्म अध्ययन केंद्र आणि सर्वधर्मसंकुल या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच धर्मातील तत्त्वज्ञान आणि धर्माचे तत्त्वज्ञान या दोन स्वतंत्र बौद्धिक घटना आहेत. धर्मातील तत्त्वज्ञान म्हणजे त्या त्या धर्मातील तत्त्वे, जीवनरिती, त्यांचे नियंत्रण सांगणे. धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे धर्म या संकल्पनेची सर्वांगीण काटेकोर तार्किक चिकित्सा करणे. सर्वधर्म अध्ययन केंद्र ही चिकित्सा करते तर सर्वधर्मसंकुल धर्माचे दुकान मांडते, धार्मिक दहशतवाद निर्माण करते. त्यात आणखी प्रगत टप्पा नमूद करावयाचा असेल तर धर्माचे नीतिशास्त्र ही बौद्धिक घटना देखील आणखी वेगळी आहे.\nजगाकडे नसलेला एक अहिंसक उपाय भारताकडे गांधीवाद रूपाने अस्तिवात होता आणि आहे. तो स्वदेश, वीर-झारा, चक दे इंडिया, लगे रहो मुन्नाभाई, ओ माय गॉड, देऊळ आणि आजचा पीके सारख्या चित्रपटात आढळतो.\nधर्मसंकुल काय भीषण परिणाम करते, कोणता अमल चालविते, याचे चित्रण करण्यात लेखक विनायक पंडित यशस्वी झाले आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो…\nकारण, कार्यकारणभाव चित्रपटकृतीसाठी कितपत आवश्यक असतो\nचित्रपटकृतीची रचना करताना आशय, कंटेंटमधे डिवाईसेसचं महत्व किती\nबाय डिवाईसेस आय मीन लाॅस्ट अँड फाऊंड फार्म्युला, फ्लॅशबॅक तंत्र, बॅक अँड फोर्थ पद्धतीची रचना (उदा. रंग दे बसंती), डाॅ जेकील अँड मि. हाईड फाॅर्म्युला आणि गेलाबाजार वेषांतरं, डबल रोल…\nडबल रोल हे साधन कुठून आलं असावं… परदेशी कलाकृती हा इथल्या तमाम कलाकृतींचा आदर्श, कच्चामाल, चोरी करण्यासाठीचं उत्तम, आधीच तावून सुलाखून सिद्ध झालेलं साधन…\nएखाद्या कलाकृतीची चोरी ही चोरी पण कल्पना एकासारख्या एक कुणालाही सुचू शकतात हे मान्य झालं की संपलंच… चित्रपटसृष्टीसाठी तर नक्कीच… इथल्या चित्रपटसृष्टीसाठी तर… असो\nबिमल राॅयच्या दर्जा सांभाळून रंजन करणार्‍या शिष्यांमधल्या एका शिष्याच्या कलाकृतींच्या मूळ स्फूर्ती बर्‍याचशा बंगाली आणि एखाद परदेशीसुद्धा… त्याने त्या आपल्या कुशलतेने त्या त्या काळात परिणामकारक ठरवल्या. आजही त्याचे चहाते त्या नावाजतात…\nयाबाबतीत मूळ प्रेरणेपेक्षा तुम्ही तिचा वापर तुमच्या कलाकृतीत कसा केलाय हे निदान व्यावसायिक चित्रपटसृष्टीत तरी महत्वाचं मानलं गेलंय…\nमुद्दा आहे डबलरोल या डिवाईसच्या वापराचा. नुकत्या नावाजल्या गेलेल्या एका चित्रपटातला नायिकेचा डबलरोल जास्तीत जास्त खरा वाटेल असा वठलाय. एरवी नायकाचं पडद्यापेक्षा मोठं असणं आणखी कॅश () करणं, केवळ श्वेतधवल सुष्टदुष्ट संघर्ष दाखवणं यासाठी डबलरोल हे साधन वापरलं गेलं. वर उल्लेखलेल्या नुकत्याच आलेल्या चित्रपटात दुसर्‍या भूमिकेतली व्यक्तिरेखा ही आपल्या मोडक्या संसारातल्या बायकोसारखी दिसणं हा नायक पुरुषाच्या अंगानं आणि एकूणच भारतीय पुरुषी मनाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. आपला नवरा पुन्हा लग्न करतोय हे कळल्यावर त्या बायकोनं हे दुसरं लग्न लागेपर्यंतचा काळ सतत त्या नवर्‍याच्या नजरेसमोर असण्याचा अट्टहास करणं हा वेगळा भाग इथे आहे… बायकोसदृष व्यक्तिरेखा व्यवहारी रोखठोक तर मुळातली बायको प्रचंड मानसिक गोंधळ असलेली…\nसदृष व्यक्तिरेखांमधला फरक दाखवताना ढोबळ सुष्टदुष्टपणा दाखवणं (गोरा और काला), विशिष्ट मॅनेरिझममधला फरक दाखवणं, एक लाचार, दुसरा सेव्हिअर- रक्षणकर्ता दाखवणं… अशी सतत वापरलेली म्हणून लोकप्रिय आणि लोकप्रिय म्हणून सतत वापरली गेलेली आवर्तनं लगेच आठवतात…\nएकसारखे दिसणारे बाप, दोन मुलगे आणि त्याहीपुढे नवरसांच्या धर्तीवर नऊ भूमिकाही सादर झाल्या. लोकप्रिय झाल्या…\nगुलजारच्या मौसम (loosely based on the novel, The Judas Tree, by A.J. Cronin.) नायकाच्या आयुष्यातली प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी यांतलं कमालीचं सादृष्य आणि नायक, प्रेयसीच्या आठवणी आणि वेश्येच्या रुपातली मुलगी हा तिढा परिणामकारक ठरण्यात डबलरोल साधनाचा महत्वाचा भाग आहे.\nगुलजारनं त्याही पुढे महानाटककाराच्या ’काॅमेडी ऑफ एरर्स’चं देशी रुप सादर केलं. यात दोन- खरं तर चार- व्यक्तिरेखांमधलं ढोबळ वेगळं रुप, स्वभाव इत्यादी न दाखवता एका जुळ्या जोडीच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीत दुसरी जोडी आणून छान गोंधळ घातला गेला होता. (mistaken identity) ‘दो दुनी चार’ हा जुना सिनेमा याच थीमवरचा, जो गुलजार यांनीच लिहिला होता. किशोरकुमार, असित सेन यांच्या यात भूमिका होत्या…\nत्यामुळे डबलरोलचं मूळ शेक्सपियरपर्यंत जाऊन पोहोचतं किंवा त्याही आधीच्या लोककथांमधे. शेक्सपियरची बहुतांश नाटकं अशा परंपरागत कथांवर आणि जुन्या नाटकांवर आधारित होती असं म्हटलं जातं…\n’तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या ताज्या चित्रपटात दुसर्‍या भूमिकेच्या रंगभूषेत सरळ केसांचा विग आणि समोरच्या दातांमधे अगदी हलका बदल केलाय. बॉलिवूडमधे अलिकडे ’इन’ असलेल्या हरयानवी बोलीचा वापर केलाय. त्याहीपुढे कंगना रानावत या अभिनेत्रीचं कौतुक म्हणजे कुसुम- दत्तोच्या भूमिकेत ती तिचे डोळे पूर्णपणे ब्लॅंक, भावनाहीन वाटतील असे ठेवते. आणि तरीही होत असलेल्या लग्नाला बाणेदार नकार दिलेली कुसुम- दत्तो, लग्नवेदीवरुन तडक निघते आणि एका कुडाच्या भिंतीआड बसकण मारते, ओक्साबोक्शी रडते तेव्हा ती वास्तवातलीही वाटते. पहिली भूमिका नको तेवढी संवेदनशील असणारी, सहज चक्रम या सदरात मोडेल अशी. तिचे डोळे वेगळे… कंगनाने हे खूप सहज दाखवल्याचं जाणवतं… पुढचं काम संवादांनी केलंय… ’कुर्सीकी पेटी’ काय किंवा ’हारजीत आणि कन्सोलेशन प्राईज’ काय…\nएकूण व्यावसायिक ढाच्यात प्रयोगशीलतेला, वास्तवतेला वाव असतो. असे प्रयोग प्रेक्षकांना रुचतात.\nमनुष्य, त्याचा स्वभाव हा चित्रपटकृतीसारख्या कलेचा कच्चा माल आहे. तो भाबडेपणे, अतिरंजीतपणे मांडणं आजच्या दिग्दर्शकांनी टाळलेलं दिसतं. भारतीय प्रेक्षकांच्या सरासरी बौद्धिक वयाबद्दलही नेहेमी एक विधान केलं जातं, ते वय आता उंचावलं आहे असं म्हणता येईल. मल्टिप्लेक्समुळे विविध जॉनरच्या चित्रपटांना वाव ही सुद्धा महत्वाची बाब.\nजुळ्या व्यक्तिरेखा दाखवण्यामधे माणसातले परस्परविरोधी पैलू उजेडात आणणं हा सुप्त हेतू असू शकतो. एक तर दृकश्राव्य माध्यम आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, व्यवसाय साधणं म्हणून जुळ्या भूमिकांची संकल्पना ढोबळमानाने सहाय्यभूत ठरु शकत असेल…\nमानवी मन हे एक अधिक एक दोन असं निश्चित नाही. हा एक कॅलिडोस्कोप आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा किंचितसा प्रयत्न आपल्याकडे होतो आहे का हे बघणं महत्वाचं आहे…\nजगभरात असे प्रयत्न झालेले दिसतात. मराठीत ’देवराई’ हे नाव या पद्धतीचा सिनेमा म्हणून लगेच सुचतं. त्या आधी मला आठवतो तो श्वेतधवल ’पेडगावचे शहाणे’ मधला राजाभाऊ परांजप्यांचा कातरी बघितल्यानंतरचा टाईट क्लोज… अजय फणसेकरांचा ’रात्रआरंभ’… आणखी काही चित्रपट मराठीत आहेत\n’ब्लॅक’ या चित्रपटात हेलन किलर पासून स्फूर्ती घेतलेल्या व्यक्तिरेखेबरोबरच तिचा शिक्षक असलेल्या व्यक्तिरेखेच्या अल्झायमर या स्मृती संदर्भातल्या आजाराचं प्रत्ययकारी चित्रण आढळतं.\nनुकत्याच दिवंगत झालेला थोर गणितज्ज्ञ जॉन नॅशच्या पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया या आजारातलं, त्याच्या सुरवातीचं आयुष्याचं चित्रण ’ब्युटिफुल माईंड’ या २००१ सालच्या चित्रपटामधे मांडलं गेलंय… DISSOCIATIVE IDENTITY DISORDER ह्या मानसिक आजारामधे रोग्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिमत्वं आळीपाळीने ताबा घेत असल्याचं दिसतं… या विषयावरची इंग्रजी कादंबरी चाळल्याचं आठवतं…\nहे झालं मानसिक आजारासंदर्भात. व्यवहारात, एकच माणूस अनेकांना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा दिसतो, भासतो किंवा एकच माणूस वेगवेगळ्या परिस्थितींमधे वेगवेगळा वाटतो अशासारखी विधानं सर्वसाधारपणे आपण करत असतो…\nकेवळ दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदृष्य व्यक्तिरेखांची गोष्टं ते एकाच मानवी मनातल्या दोन किंवा बहुसंख्य व्यक्तिमत्वांचं आणि पर्यायानं होणार्‍या गुंत्याचं, तिढ्याचं चंदेरी पडद्यावरचं प्रकटीकरण हा कुठून कुठे झालेला प्रवास वाटतो…\nमानवी मनातल्या अनेक व्यक्तिमत्वांचा असा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरात झालेला असू शकतो. जाणकार यावर निश्चित प्रकाश टाकू शकतील…\n(संदर्भ, छायाचित्र साभार: विकीपिडिया)\nखरं तर हा उलटा प्रवास आहे… इथे प्रकाशित केलेलं आणखी वाचकवर्गासाठी इतरत्र प्रकाशित करतो आपण. एकटं वाटण्याच्या अवस्थेत आणि एकाकी न होण्याच्या प्रयत्नात काही ऋणानुंबध आठवतात. ते सहज पोचण्यासाठी आभासी जगात जवळचे झालेले, ज्ञात जगात आभासी झालेले इत्यादी इत्यादी, त्यांच्या त्यांच्या सवडीने का होईना आणि आभासी का होईना सहवेदनेत सामील होत असतात… त्यातून नवीन वास्तवातले ऋणानुबंधही अस्तित्वात येतात.. जग जवळही येतं, ते लांबही असतं… आभासीही असतं आणि वास्तवही असतं… माणूस आहे तोपर्यंत भोवताल असणार, जग असणार… त्याच्या अस्तित्वातली व्यामिश्रताही असणार.\nभूतकाळातल्या अनेक सुहृदांना बरंच काही सांगायचं राहून गेलेलं असतं, आत्ता आवर्जून सांगावं असं काही… त्यावेळी सहज वाटणारं काही आता कृतज्ञतेच्या स्वरुपात दाटून येत असतं…\nतुकड्या तुकड्यानं व्यक्त होण्याची सवय भिनत चाललेली असली तरी ते सगळं कुठेतरी संग्रहित असावं असंही वाटत असतं…\nमूळात व्यक्त व्हायला माध्यम सहज हाताशी असतं…\nअसे काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न… पुन:प्रकाशित स्वरुपात…\nमाणसं जमवणारा- पेक्षा मुलं जमवणारा, समूह तयार करणारा, संघटनकौशल्य असलेला आणि अर्थातच नेता असणारा एक मित्र… उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनयाची उपजत देणगी असणारा, लेखक, दिग्दर्शक, निर्माता… उरापोटी धडपडून वर्षानुवर्षं प्रायोगिक संस्था चालवत रहाणारा… मी काहीही प्रयत्न न करता मला सामोरा आलेला, मला हाताला धरुन एकांकिकेच्या तालमीच्या हाॅलमधे घेऊन आलेला… मीच काय कोणीही बसून राहील, सहजासहजी उठणार नाही इतकं सहज मार्दव त्याच्या चालण्याबोलण्यात होतं… त्याचं बोट धरलं आणि मी त्या लखलखत्या गुहेत शिरलो…\nत्यानं कै प्रा. कृ रा सावंत यांच्याकडे नाट्यशिक्षण घेतलं होतं… एकांकिका स्पर्धा तेव्हा उपनगरात जोशात होत्या… ग्रीक पद्धतीची नाटकं आणि पर्यायानं नाट्यशिक्षण हा सावंतसरांचा -आता ज्याला युएसपी असा शब्द आहे- तो होता… हा मित्र स्वत: हे रंगकर्मी अष्टपैलुत्व शिकला, त्याच्या शाळेतल्या त्याच्या बरोबरच्या, मागच्या वर्गातल्या, आमच्यासारख्या कित्येक, कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्यांना रंगमंचावर आणलं, तयार केलंच पण माजी विद्यार्थी संघासारख्या संस्थेला कार्यरत ठेवून या मुलांना सामाजिक कामाची ओळख करुन दिली… नेता असूनही मित्रत्वाचं नातं संपर्कातल्या लहानथोरांशी आजतागायत टिकवणं ही तुझी खासियत… तुझा ‘समुद्रशिकारी’ नाटकातला न-नायक, तुझं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्यसंकल्पना, उत्कृष्ट निर्मितीमूल्यं.. बघणा-या आम्हालाही स्वप्नवत होतं सगळं… शाळेच्या इमारत निधीसाठी त्यावेळी कोप-यातल्या उपनगरातल्या, आपल्या कोप-यातल्या वसाहतीत होणारे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग म्हणजे पर्वणी असायची… ‘समुद्रशिकारी’ बघताना मला त्या नाटकांची आठवण झाली होती… मग ‘संभूसांच्या चाळीत’ बघतानाही… सरकारी पुस्तक आणि प्रकाशने खात्यात तू असताना, ओल्ड कस्टम्स हाऊसमधे, दुपारच्या भेटींदरम्यान तू सतत अस्वस्थ आहेस हे जाणवायचं… ती सुरक्षित नोकरी तू सोडलीस, नव्याने संघर्ष केलास… पत्रकारितेसारख्या, तुला आवडणा-या पण त्यावेळी बेभरवशाच्या असलेल्या क्षेत्रात शिरलास…\nआज तू जो काही आहेस त्या आधीचा प्रवास आम्ही जवळून पाहिलाय आणि त्या प्रवासाचा आणि तुझा अभिमान वाटतो संजय डहाळे…\n…आयुष्यातला काळोखी काळ असतो. मित्राच्या, आपल्या. घनिष्ठता निर्माण होते. तसा एक मित्र होता. ‘नेमाडे’ हे नाव त्याच्याकडून पहिल्यांदा ऐकलं.. दोघेही ओवरड्यू ‘कारे’. मला असं काही जवळचं वाचायला पहिल्यांदा सापडलं. मग अनुक्रमे ‘चातुष्टयं’ वाचणं, भारावणं आलंच… या मित्रानं मला एका उपक्षेत्राचा परिचय करुन दिला. हाताला धरुन नेलं. ही व्यावसायिक कामं होती… वाचन, विचार करणं, एकूण भान, मनन ह्या दृष्टिनं मी एका निश्चित वळणावर त्याच्यामुळे आलो…\nत्याचं दु:ख माझ्या मानाने खूपचखूप दारुण होतं… मी सुरक्षित वातावरणात होतो त्या मानाने…\nदु:ख असणं, गहिरं असणं आणि नंतर ते आपण जास्त गडद करत नेणं, कुठेतरी आत्मकरुणा आपला कब्जा घेते आहे की काय… असं त्याच्या बाबतीत जाणवायला लागलं. माझं दु:ख त्यामानाने जेमतेम असून मी आत्मकरुणेत वहावतोय की काय असं वाटायला लागलं…\nकालांतराने दोन ओंडके वेगळे झाले. त्यानंतर काही काळाने मला कळलं, त्यानं मला ‘डिलीट’ केलंय. आता ब्लाॅक करतात तसं… तो नेहेमी म्हणायचा अमुक एक कालाने मी त्यावेळचे घनिष्ठ संबंध स्वत:हून तोडून टाकतो आणि नवीन संबंध जोडतो… पहिल्यापासून मला असं काही घाऊक स्वरुपात करणं अघोरी वाटायचं… हे शक्य असतं… हे आपल्याला, इतरांना सोपं जातं… हे आपल्याला, इतरांना सोपं जातं… भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे… भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे\nआज तो चांगल्या पदावर काम करतो. अचानक रस्त्यात भेटला आणि त्याचा ‘डिलीट’ प्रतिसाद बघून तो मला पूर्वीसारखाच वाटला…\nबाबा, सतीश तांबे वरचे काही प्रश्नं… या घटनेतला मित्र तुझा चांगला मित्र होता. एका व्यावसायिक क्षेत्रात तू, त्याला आणलंस असं तो म्हणायचा… तू माझा शेजारी होतास. तुझ्या ‘छापल्या कविता’ तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या. तू कवि आहेस, विद्यापिठाचा सुवर्णपदक विजेता आहेस आणि हे तू कशाकशातून जाऊन केलएस ह्या माहितीमुळे तुझ्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली. मला नोकरी लागल्यावर तू मला बोलवून याच पदावर राहू नकोस. पुढची परिक्षा, त्याचे फायदे सांगितलेस. एक जाहिरात उतरवून घ्यायला सांगितलीस. तो जमाना कटपेस्ट, फाॅरवर्डसेंडचा नव्हता…\nआपण तिघे, कालांतराने एकदा भेटलो. हे सगळं तुला आठवेलच असं नाही. या भेटीत मी एका क्षेत्रात वहावत जाणारे एका क्षणी विमनस्क होतात, तसा होतो. तू तुझ्या प्रश्नांनी मला स्वत:चं पुनरावलोकन करायला प्रवृत्त केलंस… ’तुझं वय काय आता तू कुठे आहेस आता तू कुठे आहेस जिथे जायचंय तिथे आता तू कुठे असायला हवंस जिथे जायचंय तिथे आता तू कुठे असायला हवंस\nभानावर आणणं हे ख-या मित्राचं काम असतं. तू अनेकांशी या स्वरुपाचं वागला असशील.\nघनिष्टता, जवळीकीसारख्या प्रसंगांबरोबर हे प्रसंग आठवतात. आपला परिचय तरी होता. काही वेळा अकस्मात जुजबी ओळखीचा किंवा पूर्णपणे अनोळखी कुणी ख-या मित्राचं काम बजावतो हे आठवलं, लक्षात आलं तेव्हा ‘मैत्र जिवाचे’ चा अर्थ नव्याने कळला. आज स्टे कनेक्टेड वर्च्युअली असं असलं तरी या भिंतीचा उपयोग असा संवाद साधायला होतो हे लक्षात येतं आणि आनंद होतो..\nकुवतीप्रमाणे जमेल ते करत राहिलो असताना मुख्य, महत्वाचा जोडधंदा कुणातरी अवलियाला पकडून समूहानं ख्या ख्या खी खी करत रहाण्याचा राहिला… तेव्हाही उच्चभ्रू की कसले भ्रू नटवे, नटव्या ‘काय ह्ये’ म्हणून हिणवत राहिल्या तरी घेतला वसा सोडला नाही… सोडणार नाही…\nगजू तायडे, तुमच्या पोष्टी वाचून मला गतायुष्यातल्या माझ्या दोन मित्रांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही…\nएक कै. सुहास बावडेकर, दुसरा रवि कुरसंगे…\nसुहास जेजेला होता. कमल (शेडगे) त्याचा गुरु. त्याच्या खांद्यावर याचा हात. तो अरेतुरे करायचा म्हणून इथे शेडगेंचा उल्लेख एकेरी केला… एरवी त्यांचा मोठेपणा मी काय सांगू. ही दोस्ती टाइम्समधली. चित्रकार माळी, सायन्स टुडे करणारा नाना शिवलकर, अरविंद मुखेडकर… नानाचे भंकसचे किस्से रॅगिंगच्या जवळपास जाणारे. पायाला पँटवर दोरखंड बांधणारा… माळींच्या डब्यावर त्यानं काढलेलं हुबेहूब डालडाचं चित्रं, ते माळींना माहित नाही पण इतर सगळ्याना माहित. नानाची ‘ष्टा’ ने संपणारी अत्रंग म्हण… सुहास आमच्या परिसरातला भांडणाचा किस्सा सांगायचा. ‘नून’ हा शब्द एकानं वापरला म्हणून दुस-यानं वापरुन त्यात आख्खं खानदान कसं आणलं… आम्ही रिपीट प्रेक्षक रात्रीबेरात्री ख्या ख्या करत उभे…\nदुसरा रवि… हाफ मर्डरमधे अंदर, आणिबाणीत समाजवाद्यांना भेटला जेलमधे… क्युबिझम चित्रशैलीत चित्रं काढायचा. ‘झुलवा’ चं नेपत्थ्य त्याने केलं. त्याहीपेक्षा धारावीतून जोगते, जोगतिणी तालमीत आणले त्याने… कीच, रांडपुनव हे त्या जमातीतले कुणालाही प्रवेश निषिद्ध असलेले विधी वामन (केंद्रे) ला दाखवले त्याने… संस्थेच्या डबक्यात इगोबिगोची लपडी होऊन वातावरण तंग झालं की तो संस्थेतल्या ए पासून झेड पर्यंत सगळ्यांच्या अप्रतिम नकला करायचा… आम्हाला ख्या ख्या पर्वणी… तो परे मधे कॅटरिंग इनचार्ज होता. दौ-यात जेवणाची सोय त्याची… सतीश काळसेकर, राजन बावडेकर यांनी भालचंद्र नेमाडेंची घेतलेली आणि नेमाडेंनी रिस्ट्रिक्ट केलेली पानबैठक चर्चगेटला कॅन्टिनवरच्या अर्ध्यामाळ्यावरच्या रविच्या केबिनमधे झाली होती. त्यात माझ्यासारख्याला प्रवेश मिळाला रविमुळे… चाळीशीनंतर त्यानं लफडं केलं, मग लग्न केलं दुसरं. सध्या मुक्काम ‘मामाचा गाव’ ला…\nअसे दोन अत्रंग… माझ्यावर जीव होता त्यांचा असं वाटून माझी छाती फुगवून आणि कितीतरी इंच होते…\nआपण केलेलं काम दुस-याला दाखवायची हौस प्रत्येक काही करणा-याला असते… म्हणून असेल पण ज्या आपुलकीने हे माझे मित्र मला आपली कामं दाखवायचे त्यातून माझ्यासारख्या कलेशी काही संबंध नसणा-याला किंवा नंतर नटवा बनून चमकायचीच खुजली निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना, त्यांच्यामुळे मला वेगळं जग बघायला मिळालं…\nसुहास आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या गणेशमंदिरांच्या प्रतिकृती इतक्या बेमालूम करायचा की भल्याभल्यांची गर्दी जमायची आणि तो त्यांच्यासमोर आम्हाला त्यातले बारकावे समजाऊन सांगत असायचा… कमलच्या खांद्यावर जसा त्याचा हात असायचा तसा आपल्या अमोलच्याही. बाप लेकाच्या खांद्यावर हात टाकून त्याला गाण्याचे प्राथमिक धडे देत गल्ल्यांतून फिरतोय हे माझ्यासारख्यासाठी तरी विलोभनीय होतं… अमोलला नंतर त्याने वाडकरांकडे शिकायला पाठवलं. अभिषेकी नगरातले सामान्याना माहित नसलेले थोर गायक रत्नाकर पै यांच्याकडे गाणं शिकायला यायचे. त्या दोघांकडे सुहास शिकला होता…\nरविचं झुलवापेक्षा अनिल बांदिवडेकरांच्या एकांकिकांचं नेपथ्य अफलातून असायचं. एका एकांकिकेत त्याने दोन दरवाज्यांच्या फ्रेम्स, सभोवताली अनेक सुशोभित कुंड्यांची रचना करुन टाळ्या घेणारा सेट बनवला होता. त्याहीपेक्षा त्याने त्यात निरनिराळ्या अभिनयक्षेत्रांचा विचार करुन मग एकसंध सेट तयार केला ह्याचं अप्रूप जास्त…\nसुहासनंही शेवटच्या काही वर्षांत व्यावसायिक नाटकांसाठी नेपथ्यं केली होती…\nवामन आमच्यासाठी हाडाचा शिक्षक, दिग्दर्शक राहिला. केवळ त्याच्यामुळे माझ्यासारख्याला अशोक रानड्यांच्या भाषा, वाणी शिबिरात प्रवेश मिळाला. पीटर ब्रुक महाभारत घेऊन आला तेव्हा त्याच्या वर्कशाॅपसाठी वामननं शिव्या घातल्या पण घरातल्या आजारपणामुळं ते हुकलं… त्या वर्कशाॅपमधे रविने त्याच्या भलत्या भाषेतल्या इंप्रोवायझेशन्सनी धमाल उडवली होती म्हणे…\nसुहास आणि रविसारखी हरहुन्नरी, अप्रतिम विनोदबुद्धी आणि टॅलंट असलेली माणसं लवकर विस्मृतीत गेलेली बघून वाईट वाटतं…\nआमच्यासारख्या को-यांवर त्यानी आपुलकीनं केलेल्या संस्कारातून त्यांची आठवण तरी निघावी…\nसांगावं तेवढं कमी… दोघांबद्दल…\nपिपल्स बुक हाऊस, फोर्ट मधे भारतीय बैठकीवर मर्यादित रसिकांसाठी कवि नारायण सुर्व्यांची मैफल झाली होती… तोंडाचा आ वासून सुर्व्यांना थेट बघितलं, ऐकलं ते रविमुळे… दिलिप चित्रे, अरुण कोलटकर त्याच्यामुळे माहित झाले.. फोर्टमधून जाताना त्याने लांबून कोलटकर दाखवून त्यांचे किस्से सांगितले होते. रविनं ‘इंद्रियारण्य’ नावाचा स्वत:चा कवितासंग्रह प्रकाशित केला स्वखर्चानं. त्या ‘अविसुर’ प्रकाशनातल्या वि मधे मी होतो. ’झाल पल्ल्यावर’ ही त्याच्या आदिवासी भाषेतली कविता त्यात होती. इराणचा म्हातारा, बशी हा संदर्भ सांगून त्याला जमेल तशी त्यानं केलेली एक कविता त्यात होती. चित्रे, सारंग मला माहित झाले त्याच्यामुळे… मी कवडा झालो तेव्हा माझ्यापेक्षा त्याला बापासारखा आनंद झाला होता. त्यानं वही घालून दिलेली मी जपून ठेवलीए अजून…\nसुहासमुळे दूरदर्शन केंद्र बघितलं पहिल्यांदा. रमण रणदिवेंच्या कविता सुहासच्या आवाजात रेकाॅर्ड झाल्या. सुहासची ती पहिली स्वतंत्र दोन गाणी अजून माझ्या स्मरणात आहेत. निर्माता कै. अनिल दिवेकरसारखा अत्रंग माणूस त्यानं दाखवला… केंद्रावरच, नविन आहे म्हणून निश्चल आहे, अभिनय करत नाही हा जोकही ऐकवला… वर तो असे जोक करणा-या प्रथितयश साहित्यिकानं तो केला असता तर डोक्यावर घेतला गेला असता हे ही… 😉\nसुहासचे आजोबा चं वि बावडेकर साहित्यसंघाशी संबंधित होते. त्यावेळचं एक प्रसिद्ध नियतकालिक- आलमगीर- त्याचे संस्थापक, संपादक. त्यांचा थेट फायदा सुहासला मिळाला नाही. मधली पिढी वेगळ्या क्षेत्रात. (अमोल पालेकर सुहासच्या वडलांचा मित्र झाला. त्याच्यावरुन या अमोलचं नामकरण) संगीत नट अरविंद पिळगावकर सुहासचे मामा अजून हयात आहेत…\nरवि भटकाविमुक्त… तो या मातीतला नाहीच… त्याला त्या फ्रेंच की काय जीवनपद्धतीचं आकर्षण. तेव्हा ती त्याची चूष वाटायची पण तो जगला तसा. आताही एका अर्थानं कोप-यातल्या मामाच्या गावात मॅनेजरकी करताना तो आवर्जून मित्रांना बोलवतो. आम्हीच गद्धे अजून जात नाही… रविनं एक अबसर्ड नाटक लिहून, त्याचं वाचन करवलं होतं चर्चगेट बुकिंगच्या वरच्या मजल्यावरच्या त्याच्या विश्राम केबिनमधे. हे असं काही असतं ते त्याच्यामुळे कळलं. इथेच त्याचं क्युबिझम पेंटिंग होतं. हे तो कालिना चर्चमधल्या फादरकडून शिकला… कालिनातल्याच एका मारामारीत तो आत गेला… तेव्हा आणिबाणी होती… रविला आणिबाणीमधल्या बंदींची मैत्री लाभत गेली…\nकवि भुजंग मेश्राम, युवराज मोहिते यांच्या भेटी त्यानं इथे घडवलेल्या आठवतात…\nरविबद्दल माझ्यापेक्षा जास्त जवळ असणारा अजित आचार्य.\nतर सुहासबरोबरचा सुरेश कुलकर्णी.\nअसो… आता खरंच इत्यलम्…\n“मी मराठी Live” वर्तमानपत्रात “दिवेलागण” या “अभिलेख” वरील नोंदीची दखल…\nमी मराठी Live हे वृत्तपत्र मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुरु झालं… १५ मार्च रोजी मी मराठी लाईव वृत्तपत्राच्या फीचर्स विभागाच्या उपसंपादक शीतल गवस यांचा ’दिवेलागण’ ही ’अभिलेख’ वरील नोंद रविवार मी मराठी लाईवच्या ’सप्तमी’ या सदरासाठी परवानगी मागणारा मेल आला. लगतच्या रविवारी २२ मार्च रोजी “दिवेलागण” लेख स्वरुपात प्रसिद्ध झालं…\nमी मराठी लाईव आणि शीतल गवस यांचे अगदी मनापासून आभार…\nआम आदमी करतो सुपडा साफ\nमतदार राजा टोकाचा कौल देऊ लागला आहे…\nआदिकाली पर्यायी पक्षच नव्हता… मग विरुद्ध पक्षांमधे प्रत्येकी एखाददुसरं नेतृत्व तयार झालं. आणिबाणीनंतर विरोध्यांना सत्तेची चव कळली. ती लगेच उलटली. पुन्हा मतदारराजानं आणिबाणीवालीचीच लाट आणली… आपल्याकडचा लोलक चांगलाच झुकतो.\nराजकीय मृत्यू हे अपघात असतात, कारस्थानांची फलितं असतात, की दहशतवादाची\nपुन्हा प्रेमाची लाट येते… साऊथला कटाऊटस्, मंदिरं, आत्महत्या असे विशेष मतदारराजा दाखवतो. त्याचीच जराशी पातळ प्रतिमा देशपातळीवर दिसते\nहे आवर्ती होतंय म्हणून की काय धर्म ह्या मुद्याचे पद्धतशीर आणि संवेदनाहीन राजकारण आणले जाते… चेहेरा, दाखवण्याचा वेगळा, मुळातला वेगळा… पाडापाड, दंगली, जाळपोळ… अजूनही दंगलीनंतरची छायाचित्रं आठवली, स्त्री, भृणहत्यांच्या बातम्या आठवल्यावर सामान्यातला सामान्य मतदार चरकतो… चेहेरा, दाखवण्याचा वेगळा, मुळातला वेगळा… पाडापाड, दंगली, जाळपोळ… अजूनही दंगलीनंतरची छायाचित्रं आठवली, स्त्री, भृणहत्यांच्या बातम्या आठवल्यावर सामान्यातला सामान्य मतदार चरकतो की ‘आपलं’ बरोबर आहे, ‘त्याना’ असंच शासन पाहिजे हे त्याच्या जाणिवरुपी अस्तित्वात मुरुन गेलंय\nराजकारणातलं वेगळं वळण आणि शेजारी शत्रू या दोघांमुळे पराकोटीचा दहशतवाद माजला, की कुणा एकामुळे… यात सगळ्यात जास्त सर्वतोपरी हानी कुणाची झाली… यात सगळ्यात जास्त सर्वतोपरी हानी कुणाची झाली\nमग पुन्हा जोरदार पलटी… त्या आधीची काही त्रिशंकू मध्यंतरं… कसरती, सारवासारव्या…\nमतदारराजानं पुन्हा घराणेशाही, परित्यक्तासमान विधवेबद्दल सहानुभूती अशी जुनीपुराणी मतं कवटाळली त्या विजयाला सत्ताधारिणीने त्यागाचं कोंदण घालून स्वप्रतिमा उजळवली त्या विजयाला सत्ताधारिणीने त्यागाचं कोंदण घालून स्वप्रतिमा उजळवली वर त्याला मुस्काट दाबलेला, सज्जन विकासाचा चेहेरा दिला वर त्याला मुस्काट दाबलेला, सज्जन विकासाचा चेहेरा दिला ज्या चेहे-यानं परंपरागत विकसनशील देश विकसित जगात पाय रोवू लागला होता, त्याच चेहेर्‍याला वापरुन घेऊन ज्या चेहे-यानं परंपरागत विकसनशील देश विकसित जगात पाय रोवू लागला होता, त्याच चेहेर्‍याला वापरुन घेऊन अशा प्रतिभा, कर्तृत्ववान चेहेर्‍यानं मंद, निब्बर दगडी कवचाआड स्वत:ला वापरुन देऊन देशाला कुठे आणून ठेवलं अशा प्रतिभा, कर्तृत्ववान चेहेर्‍यानं मंद, निब्बर दगडी कवचाआड स्वत:ला वापरुन देऊन देशाला कुठे आणून ठेवलं\nसामान्यातला सामान्य राजा सगळंच स्वीकारतो\nपैसे खा पण आमची कामं करा… हे सगळे येतात ते तुंबडी भरायलाच हो… असं दर राज्यकर्त्याला म्हणतो…\nधोरणलकव्याने तरी किंवा दुहीच्या बीजाने तरी आल्टूनपाल्टून रसातळाला दोन बोटं उरताहेत…\nलकवा खूपच मारलाय आता जालिम डोस शोधायला लागला मतदार राजा. लकवेकर खूब दिला लकवा म्हणून माजात होते आणि कथित दंगल, जाळपोळीचा कथित सूत्रधार, कथित बनावट चकमककिंग वगैरे बिरुदावली मिळालेला अंडरडाॅग हळूहळू उभा राहिला. आपला मतदार राजा हुशार, चाणाक्ष. त्याने काट्यावर नायट्याचा हिशोब केला. प्रचंड विजयामुळे, त्या विजयाअलिकडच्या पलिकडच्या भल्याभल्यांच्या प्रतिक्रियांपुढे मतदार राजा समूहात काहीशी भांबवाभांबवी झाली का की नाही रोगापेक्षा इलाज भयंकर असं वाटून\nपुढचं तर अगदी अलिकडचं… नमोंकीत सूट इत्यादी… महर्गता, वेतनकरार, सवलती… यात काही अनुकुलता\nमतदार राज्याचं सुपडा साफ करण्याचं व्रत चालूच आहे…\nराज्य पातळीवर नवनिर्माणाचंच खळ्ळं खट्याक करत आता तर तो सोन्याचा झाडू हातात घेऊन राजधानीवरच उभा आहे…\n‘सुसा’ट मतदार राजा आणि अप्पलपोटे राजकारणी यांतला हा विळ्याभोपळ्याचा खेळ केवळ खेळाचा आनंद देत-घेत रहाणार की आपली लोकशाही, पोरखेळातून बाहेर पडून सज्ञान होणार की सरळ ठोकशाहीच येणार की सरळ ठोकशाहीच येणार\nकेंद्रात ज्याचं सरकार आहे त्याची शत्रूसरकारं राज्यात आली की प्रगतीच प्रगती, हे पुस्तकी राजकारण अजून मतदार राजाचा कब्जा घेऊन आहे… सत्ताधीश, त्यांचे कथित स्पाॅट इत्यादी नाना काही वेगळे उजले रंग दाखवणार… सत्ताधीश, त्यांचे कथित स्पाॅट इत्यादी नाना काही वेगळे उजले रंग दाखवणार\nअसा हा सामना दोन राजांमधला… हे कलगीवाले आणि तुरेवाले दोघेही, तटस्थ निरीक्षकाला सारखेच अनप्रेडिक्टेबल- अनाकलनीय वाटतात\nमुळात ताटस्थ्य इत्यादी खिजगणतीत आहे\nनाही… एक मॅगसेसे विजेता, भूतपूर्व आदर्श नोकरशहा, सुवर्णपदकविजेता, मुख्यमंत्रीपदी असतानाही चौकात धरणं धरुन बसणारा… राजधानीद्वारी सोनियाचा झाडू धरुन शड्डू मारता झाला आहे… या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रश्नांचं मूल्य काय आहे\nउद्या महासत्ता होण्याच्या दिशेवरचा सोपान दृगोचर झालाच तर… म्हणून विचारतोय…\nते आणखी कुणीतरी ठरवायचं\nकोणात नक्की केवढं आहे तेही\nएखादा वांड मुलगा असतो\nमला वाटेल, पटेल ते मी\nत्या त्या वेळी करीन\nकाय करायचं ते घ्या करुन म्हणतो\nप्रत्येकाचा एक काळ असतो\nपाणी अमुक वळणावरच जातं\nशिमगा जातो, कवित्व उरतं\nविरुद्ध विचार पक्के हवेत\nएकमेकांबद्दलचा आदर चिरंतन रहावाच\nगळ्यात गळे, तत्व वेगळी\nवर्ग की वर्ण संघर्ष डोकं वर काढत रहावा\nअंतर्विरोध का काय तो असतोच\nझुक्या… त्याला किती लवकर कळलं\nघुसमट शरीरांची, श्वासांची, प्रसंगी प्राणाची\nवर्तमान पत्र बाद, संजयी वाहिन्या उद्बोधक\nव्यक्त होण्याची, लढत रहाण्याची असोशीच असोशी\nझुक्यानं सगळं घरात आणलं, हातात दिलं\nत्याला किती लवकर समजलं\nव्यक्तिमत्वाची समृद्ध जडणघडण नाट्य आणि साहित्य या माध्यमांतल्या घटकांचा प्रत्यक्ष उपयोग करुन दिलेल्या प्रशिक्षणामुळे परिणामकारकपणे होत असते…\nसभाधीटपणा, संवादकौशल्य, संघभावना, भाषेची ओळख, शब्द, शब्दांमागचे विविध अर्थ, भाव, भावना प्रकटन…\nअशा गोष्टींचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी “अभिलेख” येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीकृष्णनगर, बोरिवली (पूर्व) परिसरात ‘समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा’ आयोजित करत आहे…\nएकटेपणा, अवकाश, कला, मैत्र… इत्यादी इत्यादी…\nलहान मुलाला झोप आल्याचं कळत नाही. ते त्रासतं, त्रासवतं, कंटाळतं, ओरडा खातं. पालकालाही अनेक वेळा समजत नाही, ते असं का करतं\nआता एकेकट्या मुलांची कुटुंब अनेक आहेत. किमान दोन मुलं असावीत या विचाराला जोडपी पुन्हा लागली अाहेत. बरोबर कुणी असणं महत्वाचं वाटतं. सहवास, सह अनुभूती, एकमेकाला सहभागी करुन घेण्याची वृत्ती. मिळून काही करण्याची उर्मी महत्वाची अाहे…\nजाणत्या माणसाला अनेकदा खुटखुटत रहातं. लहान मुुलाची बैचेनी… किर्केगोर- किर्केयोर, नित्शे माणसाच्या एकटेपणाचं तत्वज्ञान मांडतात. फ्राॅईड म्हणतो, कामप्रेरणा आणि मोठं होण्याची इच्छा सतत मानवी मनाचा कब्जा घेऊन रहातात.\nहल्ली मुलांना निरनिराळ्या क्लासना घातलं जातं. व्यक्तिमत्वविकासासाठी… कला, खेळ, ज्ञान… हे सगळं शिकवण्याची घाऊक केंद्रं तयार आहेत… त्यातून काही चांगलं, काही वाईट निश्चित घडत रहाणार…\nसंगणक, आंतरजाल, भ्रमणध्वनी, लॅपटाॅप, टॅब… हात जोडून उभंच आहे…\nबाजूलाच पोकळीही आहे… ती वाढते आहे असं निरीक्षक म्हणताहेत…\nकितीही काही केलंत तरी पोकळी अविभाज्य आहे. ती कशी भरायची हा निर्णय ज्याचा, त्याचा… विचारवंत, स्वयंविकास शिकवणारे तज्ज्ञ या दिशेने सांगू पहाताहेत…\nनिर्णय घ्यायला लागणं ही माणसामागे लागलेली एक ब्याद आहे, निर्णय घ्यायला लागणं पेक्षा निर्णयापश्चात घडणार्‍या परिणामांची जबाबदारी घ्यायला घेणं…\nमग धर्म, कला, खेळ… इत्यादीत मानवी इतिकर्तव्य शोधायचं… कुणी कसं, कुणी कसं…\nस्वातंत्र्य ही आणखी एक ब्याद… त्याचं काय करायचं… विचार बंद करता येतात… विचार बंद करता येतात झापडबंद रहाता येतं… मग अातून नाही नाही ते कढ येतात, त्यांचं काय करायचं\nझोकून द्यायचं स्वत:ला आयुष्याच्या प्रवाहात… ते कधी न कधी करावंच लागतं… ते कधी न कधी करावंच लागतं… पालकांचं वाढतं सुरक्षाकवच अंतिम समृद्धपणे जगण्याच्या आड येतं का… पालकांचं वाढतं सुरक्षाकवच अंतिम समृद्धपणे जगण्याच्या आड येतं का समृद्धी म्हणजे नेमकं काय समृद्धी म्हणजे नेमकं काय\nमग पूर्वी एका अर्थानं नाळ तोडून जगात टाकलं जात होतं; परिस्थितीमुळं, जाणीवपूर्वक, नाईलाजानं, जन्मदात्यांच्या परस्पर असामंजस्यामुळं, प्रत्यक्ष किंवा लाक्षणिक… ते सुदृढ जगण्याला पर्यायानं उपकारक ठरत होतं का… परिणाम करणारे विविध घटक काही ठाम विधानं करु देतात की नाहीच… परिणाम करणारे विविध घटक काही ठाम विधानं करु देतात की नाहीच\nहा सगळा पट डोक्यात सुरु झाला तो दोन मित्रांच्या आठवणीमुळं. मित्र म्हणायचे तर समवयस्क नव्हेत. मी भिडस्त म्हणजे चुचकारल्याशिवाय कुण्याच्या अध्यातमध्यात नाही. एकदा मध्यात आलो की वहावणार… ज्याचा, त्याचा स्वभाव. तर ह्या मित्रांनी ज्ञात नव्हतं त्याचा परिचय करुन दिला. चित्रं, गाणं, नेपथ्य, साहित्य, व्यसन जडेल अशा गोष्टी…\nवास्तव्य आहे ते शहरात असलं तरी गावासारखं. हद्दीला नदी. त्या नदीपलिकडं नेलं या महाभागांनी. नदीपलिकडं जाणं म्हणजे सर्वार्थानं. मग अलिकडच्या कशातच मन रमत नसल्यासारखं. मोठ्ठी दरी… अपसमज, गैरसमज… त्यांचीही सवय…\nदोन्ही मित्रं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतले. माझं वर्तुळ मर्यादित.\nकुठल्याही नव्या क्षेत्रात गेलं की समवयस्क, शिक्षक, मित्र… अशी वेगवेगळ्या तर्‍हेची नाती जडतात. अनुभवी, हाताला धरुन अमुक दिशेने नेणारा जवळचा होतो. मैत्रीची त्याची ओढ आपल्यापेक्षा त्याला जास्त प्रसंगी. त्यानं आपण सुखावून दबलेलो. तो हे दबलेपणही नाहीसं करतो आणि संस्कारांची दालनं उघडत जातो, शिक्षकाचा अविर्भाव न आणता.\nअसे गतायुष्यातले दोन मित्र चटकन् आठवले…\nकालांतराने त्यांच्यातले आपल्याला वाटणारे दोषही जाणवले. आपल्यातही त्याना काही दोष जाणवले असतील हा विचार मनातच आला नाही…\nखूप काही असून ते तसे विस्मृतीतच गेले… ते का याचं ढोबळ मूल्यमापन केलं मनाशी… स्वस्थ झालो आपल्या मार्गावर… जैसे थे राहिलं नातं…\nवय वाढत जातं तशी भिडस्त माणसं आणखी आणखी आत्मकेंद्रित होत जातात\nमग खुटखुटत रहातं… ते का हे समजत नाही, लहान मुलासारखं… नकळत समजतं… मग संबंध जोडायची धडपड चालू होते… ते रक्तात नसल्यामुळे ती पाहिजे तशी जमत नाही…\nआजुबाजूला व्हर्च्युएलिटी वाढलेली… तिथले संबंध हाडामांसाचे वाटतात असतात\nगतायुष्यात योगायोगाने मिळालेल्या समूहाची आठवण प्रकर्षाने होते. अनेक प्रकारची नाती तिथे जमली होती हे जाणवतं. सगळं सहज होतं. अनेक तरंगणारी ओंडकी योगायोगाने एकत्र अाली… आपापली वेळ झाल्यावर अलग विलग झाली…\nएकटं अपरिहार्य अस्तित्व आणि सोबतीची आस. फुटकळ सोबत असली तरी समूहाच्या सोबतीची आस… सोबत, सोबतच सोबत, सोबतीचं अजीर्ण… मग सोबतीशीचीच झुंज… हेच आयुष्य… रुटिन होणं अाणि ते प्रयत्नपूर्वक तोडत नव्या अनुभवाकडे झेपावणं यात कुठेतरी काही हाती लागत असावं… समृद्धपण\nपरंपरा मराठी कथेची… (संकलन) आश्लेषा दिवाळी अंक २०१४\nया वर्षी “आश्लेषा” या दिवाळी अंकात ’परंपरा’ या लेखमालिकेत ’परंपरा मराठी कथेची…’ हा संकलन स्वरुपातील लेख लिहिण्याचा योग आला.\nमराठी कथा: उगम आणि विकास, लेखिका: इंदुमती शेवडे, सोमैया पब्लिकेशन प्रा. लि., १९७३, १९८२) हे पुस्तक वाचनात आलं आणि इंदुमती शेवडे यांच्या अभ्यासाने, विश्लेषणाने, लेखनपद्धतीने मला स्वत:ला ही परंपरा साक्षात दृगोचर झाली. हे पुस्तक सध्या प्राप्त नाही. ते पुन:प्रकाशित झाल्यास अनेक अभ्यासकांना त्याचा लाभ मिळेल. तो जरुर मिळावा अशी मनापासून इच्छा आहे. १९८२ साली ह्या पुस्तकाची दुसरी, शेवटची आवृत्ती निघाली असावी. साधारण या कालखंडापर्यंतच या पुस्तकात विश्लेषण उपलब्ध आहे. त्यापुढेही मराठी कथेची परंपरा आजतागायत कायम आहे. या पुढच्या प्रवासाबाबतचं विश्लेषण मला स्वत:ला अभ्यासायला आवडेल. जाणकारांनी जरुर मार्गदर्शन करावे…\nसर्वसामान्य वाचकांना या परंपरेबद्दल थोडक्यात माहिती उपलब्ध होईल या हेतूने या पुस्तकातील लेखनाचं संकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही त्रुटी असतील तर जाणकारांंनी त्या दुरुस्त कराव्यात ही नम्र विनंती…\nसदर लेख आंतरजालीय वाचकांसाठी इथे उपलब्ध करुन देत आहे…\nमराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली ह्या प्रश्नाचं निश्चित उत्तर आजतागायत देता आलेलं नसलं तरी मराठी कथन परंपरेचा मागोवा घेताना अभ्यासकांना एका निश्चित दिशेने मार्गक्रमण करता आलेलं आहे. अर्थात एखाद्या भाषेची उत्पत्ती आणि एखाद्या भाषेतल्या एका विशेषाची परंपरा या दोन वेगळ्या अभ्यास दिशा होत.\nकथन, निवेदन ही माणसाची उपजत प्रवृत्ती असल्याने कथन परंपरा हे कुठल्याही भाषेचे ठळक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वेगवेगळे घाट लेवून, वेगवेगळे वाङमयप्रकार बनून ही कथन परंपरा फोफावली. कालाबरोबर या वाङमयप्रकारांमधे परिवर्तन होत गेलेलं दिसतं. नवे वाङमयप्रकारही या प्रवासात जन्माला आलेले दिसतात.\nमराठी वाङमय इतिहासात प्राचीन, अव्वल इंग्रजी, आधुनिक अशा राजकीयघडामोडींवर आधारित कालखंडांमधून जाताना ही कथन परंपरा जशी अभ्यासली गेली तशीच ती नियतकालिकांच्या प्रसिद्धिकालानुसार करमणूक कालखंड, मनोरंजन कालखंड अशा टप्प्यांतही अभ्यासली गेली आहे.\nसंस्कृत भाषेचा प्राचीन मराठी भाषेवर चांगलाच प्रभाव राहिलेला आहे. अव्वल इंग्रजी काळात मराठी गद्याला निश्चित स्वरुप प्राप्त झालं असं म्हटलं जातं. मूळ भारतीय साहित्य परंपरा काव्याची. पाश्चात्य परंपरेतील बदलाचा परिणाम सर्वत्र झाला तसा तो वेळोवेळी मराठी साहित्यावरही झालेला दिसतो.\nदुसर्‍या महायुध्दात झालेला प्रचंड संहार आणि त्यानंतरची अखिल मानवजातीची विशिष्ट मनोवस्था, त्यामुळे निर्माण झालेली विशिष्ट विचारसरणी ह्याचा निश्चित प्रभाव जागतिक साहित्यावर पडला. भारतीय साहित्यही याला अपवादराहिले नाही.\nआदिकालापासूनच मानवाला आपले अनुभव, कल्पना, मनोगत सहजसोप्या रितीने सांगण्यासाठी कथेसारखं सुटसुटीत, लघु व लवचिक असं संपर्क माध्यम उचित असल्याचं जाणवलेलं दिसतं. ही संपर्काची, संप्रेषणाची मौखिक अवस्था होती. देवकथा, नीतिकथा, प्राणिकथा, लोककथा इत्यादी अनेक कथाप्रकारांचा उगम या अवस्थेत झाला. कथा या वाङमयप्रकाराचा आवाका हा या प्राथमिक अवस्थेतच प्रचंड असल्याचं दिसतं. इथेच कथेच्या लोकप्रियतेची बीजं आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात आणि तिच्या अस्तित्वाच्या अबाधिततेचीही कल्पना येते.\nमराठी साहित्याची आद्‍य परंपरा ही काव्याची राहिली आहे.\nवेदपुराणे, रामायण, महाभारत ही आर्ष महाकाव्ये किंवा आकर ग्रंथ हे आदिकालातलं भारतीय कथनसाहित्य. त्याच्या या स्वरुपावरुनच भारतीयांनी कथेची धर्माचाराशी घातलेली सांगड स्पष्ट होते. भाविकतेने सांगितलेली बोधरुप दृष्टांतवजा कथा ही भारतीय कथेची प्रथमावस्था. ह्या कथा वेदपुराणे आणि आकर ग्रंथ यावर आधारित होत्या. स्वतंत्र नव्हत्या.\nमौखिकतेकडून ग्रांथिकतेकडे येणारा भारत हा आद्य देश आहे. भारताने प्राणिकथा, नीतिकथा, अद्भुतकता यांना सर्वप्रथम ग्रंथबद्ध केलं.\nभारतीय कथेनं स्वत:चं स्वतंत्र रुप घेतलं ते बौद्धजातके, जैनचूर्णी, पंचतंत्र, कथासरित्सागर, वेताळपंचविशी, सिंहासनबत्तिशी या स्वरुपात. नीतितत्व सांगणं या अवस्थेत महत्वाचं ठरत असलेलं दिसतं.\nया पुढच्या अवस्थेत नीतिकथांमधल्या बोध आणि मनोरंजन यातील बोध मागे पडून अद्भुताकडे कल वाढलेला दिसतो.\nपारंपारिक अद्भुततेला ललित वाङमयाचा घाट देण्याचा प्रयत्न पुढच्या अवस्थेत झाला. उदा. बाणभट्टाची ‘कादंबरी‘, दंडीचे ‘दशकुमारचरित्र‘.\nसंस्कृत साहित्य संपन्न होत असताना दुसरीकडे प्रादेशिक भाषाही विस्तार पावू लागलेल्या होत्या.\nप्रादेशिक भाषांमधील लोककथा भांडारावरच वेदकाळापासून संस्कृत साहित्य संपन्न होत आलं होतं.\nमराठी कथा ग्रंथबद्ध होण्याआधी मौखिक रुपाने लोककथांच्या रुपाने अस्तित्वात होती तेव्हा ह्या लोककथा हे मराठी कथा परंपरेचे उगमस्थान होय.\nकथा वाङमयाचा लोककथा हा उगमच विविधतेने नटलेला होता. व्रते, सणवार, वारांच्या कहाण्या असा स्त्रियांनी रचलेल्या, पिढ्यानुपिढ्या सांगितलेल्या कथांचा ठेवा यात होता. आजीने नातवंडांना सांगितलेल्या काऊचिऊच्या, भुताखेतांच्या गोष्टी, आटपाटनगराच्या राजाराणींच्या कहाण्या होत्या. संसारी स्त्रियांना बोध देणारे, धार्मिक संस्कार घडवणारे हे वाङमय होते. उदा. पंचकन्यांच्या गोष्टी, हरतालिका, वटसावित्री, वारांच्या कहाण्या, सोळा सोमवारांच्या कहाण्या इत्यादी.\nदुसरा प्रकार चावडी, वडाचा पार, बाजारठाणी इथे अशिक्षित बहुजन गावकर्‍यांनी सांगितलेल्या कथांचा. यात चातुर्य, बोध, अद्भुत, साहस यांचा समावेश असे.\nअर्धशिक्षित वरच्या समाजासाठी कथाकीर्तने, पुराणे धर्माचाराची शिकवण देण्यासाठी योजलेल्या असत. यातही लोककथांचा समावेश असे.\nकहाण्या, गोष्टी सांगणारा धंदेवाईक कथाकार- भाट, कथ्ये हे वेदकाळातल्या सूत परंपरेचे अवशेष पूर्वजांच्या, हयात शूरवीरांच्या पराक्रमांच्या कथा सांगत असत.\nयाशिवाय वेदकाळापासूनच्या दैवतकथा, सृष्टी-मानव उत्पत्तिकथा, नक्षत्रकथा, प्राणिकथा, दंतकथा, यक्षकिन्नर, राक्षसपर्‍या यांच्या अद्भुतकथाही निर्माण झाल्या.\nमराठी कथेची गंगोत्रीच किती समृद्ध होती याची यावरून कल्पना येते. हे वाङमय मौखिक होतं, पिढ्यानुपिढ्या त्यात भर पडत होती, नवे साज त्यावर चढवले जात होते.\nज्ञात इतिहासाप्रमाणे पहिलं लिखित कथा वाङमय म्हणून महानुभाव संप्रदायातल्या ‘लीळाचरित्र‘ या ग्रंथाला मानलं जातं. महानुभाव गद्य हे मराठी भाषेतलं पहिलं गद्य मानलं जातं. महिंद्र व्यास अर्थात म्हाईंभट्ट यानं आपल्या महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांच्या जीवनातील काही प्रसंग- लीला कथा रुपाने सांगितल्या आहेत.\nहा मध्ययुगीन कालखंडातला राजकीयदृष्ट्या यादवकाल म्हणून ओळखला जातो. पूर्वार्ध मुकुंदराज, ज्ञानेश्वर यांच्या विवेकसिंधू व ज्ञानेश्वरी अशा प्रसिद्ध पद्य रचनांचा हा काल होय.\nपुढे केशव व्यास या महानुभावपंथी लेखकाने ‘दृष्टांत पाठांत‘ पंथाचं तत्वज्ञान विशद करताना चक्रधरांचे अनेक दृष्टांत एकत्र केले. काठियाचा दृष्टांत, आधारिये परसूचा दृष्टांत, जात्यंध आणि हत्ती या छोट्या गोष्टी आपल्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. हे दृष्टांत रचनेच्या दृष्टीने कथेच्या जवळ जातात. स्वतंत्र कथा लिहिणं हा त्यांचा हेतू नाही.\nमध्ययुगीन काळातल्या कथांमधे अद्भुत, चमत्कृती, मनोरंजन, बोध यांचं कमीअधिक प्रमाणातलं मिश्रण आढळतं.\nकथेचा आकार किंवा घाट\nकहाणी ही लिखित स्वरुपात येताना तिला कलात्मक घाट देण्याचे प्रयत्न झाले आणि कहाणीची गोष्ट बनली. कहाणीत नायक नायिका, त्यांच्या भोवताली घटनांची कालानुक्रमे मांडणी, सुष्ट विरूद्ध दुष्ट असा संघर्ष, धीरोदात्त नायक, रुपगुणसौंदर्याची खाण असलेली नायिका, अचाट,अफाट संकटांची मालिका आणि अखेरीस दुष्टांचे पारिपत्य, सुष्टांचा विजय ही या गोष्टीची प्रमुख अंगे.\nगोष्टीत कहाणीची मूलभूत अंगे पण आता घटना कार्यकारणसंबंधाने जुळवलेल्या असं ही एक रुप पुढे आलं. यात निसर्गवर्णने, संवाद भाष्ये होती. अनेक कथांना जोडून साखळीकथा लिहिण्याचे पंचतंत्र किंवा अरेबियन नाईट्ससारखे प्रयोगही झाले.\nमौखिक, लिखित आणि त्यानंतरचा टप्पा मुद्रित साहित्याचा होता. मध्ययुगीन कथा मौखिकते कडून लिखित स्वरुपाकडे वळली त्यामुळे तीत बदल झाला पण वाचकांची संख्या मर्यादित असल्यामुळे तिचं मुख्य प्रयोजन कथन- श्रवण असंच राहिलं. त्यामुळे कथा लिखित बनली खरी पण ती वाचनीय न होता श्रवणीयच राहिली. साखळीकथा स्वरुपाच्या या वाङमयातल्या कथा या पात्रांना सांगितलेल्या कथा आहेत. कथन- श्रवण ह्या रुढ कल्पनेतून वाचनीयतेच्या टप्प्याकडे यायला मराठी कथेला बराच अवधी लागला.\nनवे वळण: पाश्‍चात्य कथेचा संपर्क\nअव्वल इंग्रजी कालखंडात (इ.स.१८०० ते १८८५) मराठी कथेच्या स्वरुपात अमुलाग्र बदल झाला. पद्याचा वारसा, संस्कृत कथेचा वारसा किंवा मराठी लोककथांचा वारसा यांच्या प्रभावाऐवजी पाश्चात्य कथेच्या संपर्काने मराठी कथेने नवे वळण घेतले. स्वतंत्र मराठी कथा निर्माण व्हायला अर्थातच अवधी लागला. अव्वल इंग्रजी काळात मराठी गद्याचा विकास होत होता. भाषांतरित वाङमयाचा आधार घेणं अपरिहार्य होतं. इंग्रजी, पर्शियन आणि संस्कृत ह्या भाषांतून हे वाङमय मराठीत आलं. सरकारी प्रयत्नातून निर्माण झालेलं बाल्यावस्थेतला बोध देणारं वाङमय, ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मप्रसारार्थ लिहिलेलं वाङमय आणि लोकांची स्वतंत्र रचना या तीन दिशांनी या काळातलं वाङमय प्रसूत झालेलं दिसतं. नीतीपाठ असं या साहित्याचं स्वरुप होतं. एका बाजूला सुरस आणि चमत्कारिक साहित्य प्रसवलं जात होतंच.\nया काळात रा.ब. मोरोबा कान्होबा विजयकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या ग्रंथाची स्वतंत्र लेखनाचा पहिला प्रयत्न अशी नोंद झालेली आढळते\nलोकहितवादींची शतपत्रे आणि त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला यांनी मराठी गद्याला त्याचं स्वत:चं स्वरुप प्राप्त करुन दिलं.\nदरम्यानच्या काळात एत्तदेशीय संस्कृती आणि परकीय संस्कृती यांची अपूर्व अशी घुसळण झालेली दिसते. या दोन पराकोटीच्या भिन्न संस्कृती होत्या. जगभर जेत्यांची संस्कृती ही जित्यांवर हावी राहिलेली दिसते. एतद्देशीय संस्कृती विकल झाली खरी पण स्थित्यंतराची अभूतपूर्व प्रक्रिया चालू झाली. भारतीयांच्या परंपरागत दृष्टिकोनाविरुद्ध इंग्रजांचा आधुनिक, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण उभा होता. निबंधमालाकारांनी दोन्ही दृष्टिकोनांची मीमांसा करून एक निश्चित दिशा प्राप्त करुन दिली.\nइंग्रजांच्या सुधारणासत्रामधे राजकीय सुधारणा, शैक्षणिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणांवर भर होता आणि आपला पक्का अंमल बसवण्यांचं त्यांचं ध्येय होतं. स्थित्यंतरामधे या सुधारणांना मुख्य स्थान होतं.\nपाश्चात्य संस्कृतीची श्रेष्ठता पटून दिपून जाणं, आपल्या संस्कृतीचं प्रतिगामित्व जाणवणं यात म्हणजे अनुकरण आणि स्वदोषदर्शन यात बराच काळ गेला.\nया काळात महाराष्ट्रात सुधारकांच्या तीन पिढ्या निर्माण झाल्या. त्यांचे धुरीण पुढीलप्रमाणे होते. पहिली पिढी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, दादोबा, बाबा पद्मनजी, लोकहितवादी अशी होती. दुसर्‍या पिढीत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, मोडक, पंडित होते आणि तिसर्‍या पिढीत चिपळूणकर, आगरकर, टिळक होते.\nया चिपळूणकर, आगरकर आणि टिळकांच्या काळात महाराष्ट्र पत्रकारिता, समाजसुधारणा आणि राजकारण यांत अग्रेसर राहिल्याचं दिसतं.\nमराठी कथेचे जनक ज्याना म्हटलं जातं ते स्फुट गोष्टी लिहिणारे हरि नारायण आपटे यांच्या आयुष्यावर वरील तिन्ही व्यक्तिमत्वांचा प्रभाव तर राहिलाच पण या ना त्या कारणाने प्रत्यक्ष संबंधही आला होता. हे अध्वर्यू, हरिभाऊ ज्या गोविंदराव- काशीबाई कानेटकर दांपत्याकडे वाढले त्या श्री कानेटकरांचा मिल्ल आणि स्पेन्सर प्रणीत स्वतंत्रतावाद, सुधारणावाद यांचा अभ्यास आणि त्याचा त्यांच्यावरचा प्रभाव, हरिभाऊंचं स्वत:चं व्यक्तिमत्व यातून हरिभाऊ आपटे यांचं साहित्य आकाराला आलेलं दिसतं.\n१८८६-१९१५ या मनोरंजन- निबंधचंद्रिका व करमणूक कालखंडात अर्वाचीन कथा निर्मितीला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला. या कथेची सुरवात हरिभाऊ आपट्यांच्या करमणूक मासिकातील स्फुट गोष्टींनी झाला. ही रचना त्यानी केली ती मुख्यत: करमणूक मासिकाच्या संपादकीय भूमिकेवरून वाचकांना शक्य तेवढ्या विविध मजकुराचा पुरवठा करण्यासाठी. कादंबरीलेखनाला त्यानी प्रथम स्थान दिलं. पाडव्याला भेट, थोड्या चुकीचा घोर परिणाम, काळ तर मोठा कठीण आला यांसारख्या सहा दीर्घ कथा, खरी की खोटी, कसे दिवस गेले सारख्या रहस्यकथा; तीन ऐतिहासिक, डिस्पेप्शिया, खाशी तोड सारख्या विनोदी तसंच काही कुमार वाचकांसाठी असाव्या अशा आणि एकूण पंचवीस कथांपैकी बाकीच्या सामाजिक कथा असं विविध कथा वाङमय प्रामुख्याने हरिभाऊंच्या नावावर आढळतं.\nपुण्यातील ब्राह्मणी सुशिक्षित वाचक हा त्यावेळचा मोठ्यात मोठा वाचकवर्ग होता. या वर्गातील सामान्य माणसे, त्यांच्या जीवनातील सुखदु:खाचे प्रसंग हा हरिभाऊंच्या कथांचा मुख्य विषय होता. त्यांच्या कथासृष्टीत अत्यंत सुष्ट आणि अत्यंत दुष्ट अशी पात्रांची विभागणी आढळते. नायकनायिका, खलनायक, मदत करणारा भाऊ किंवा मित्र; अडचणी, संकटे, हृदयपरिवर्तने आणि सुखान्त अशी सर्वसाधारण रचनाही आढळते. प्रवचन दोष, पाल्हाळीकता हे दोष आढळतात.\nहे जमेस धरुनही त्यानंतर बर्‍याच काळाने जन्माला आलेल्या लघुकथेचा पाया त्यानी घातला. डिस्पेप्शिया सारख्या कथांचे स्वरुप आधुनिक लघुकथेशी जवळीक सांगणारे आहे. अरेबियन नाईट्सच्या अद्भूतरम्यतेतून कथेला जीवनोन्मुख बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जाते. हरिभाऊंमुळे मराठी कथा पहिल्यांदाच भोवतालच्या वातावरणाबद्दल बोलायला लागली.\nहरिभाऊनी कथेला रचनेची देणगी दिली. स्वत:चे अनुभव सांगता येतील इतके सामर्थ्य आणि आकार दिला. पूर्वीची बालबोधार्थ नीतिशिकवण जाऊन विशिष्ट सुधारणा, विचारजागृती यांचं भान कथा आता निर्माण करु लागल्या. सोपी आणि ओघवती भाषा ही हरिभाऊंनी कथेला दिलेली आणखी एक देणगी. हरिभाऊंनी एक वाचकवर्ग निर्माण केला. विशेषत: स्त्रियांमधे वाचनाची आवड निर्माण केली.\nकाशीबाई कानेटकर ह्या मराठीतील पहिल्या कथालेखिका. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या व पतीच्या आग्रहामुळेच त्या शिकल्या आणि घरात यासाठी शिक्षा मिळूनही वाचन, लेखन करुन त्यांचे चांदण्यातील गप्पा आणि शिळोप्याच्या गोष्टी हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले पण हरिभाऊंच्या कथांमधील जीवनाभिमुखता त्यांच्या कथात दिसत नाही. अद्भुतरम्यता व मध्ययुगीन लेखनशैलीचा प्रभावच जाणवतो.\nकुटुंबमालाकार सहकारी कृष्ण हे या काळातील आणखी एक महत्वाचे लेखक. करमणुकीचा आश्रय न घेता, काल्पनिकता न आणता समाजाचे चित्र जसे आहे तसे देण्यामुळे, उपदेशकाची भूमिका घेतल्यामुळे आणि त्याच वेळी हरिभाऊंच्या ऐन काळातील सुधारणांची निकड कमी झाल्यामुळे त्या प्रभावी वाटत नाही.\nयानंतरचा इ.स.१९१५ ते १९२५ हा काळ का. र. मित्र यांच्या मासिक मनोरंजनाचा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हे ब्रीदवाक्य. संपूर्ण सचित्र गोष्ट, पहिला कविता- कथा विशेषांक असे उपक्रम मनोरंजन मासिकाने राबवले. हरिभाऊंनी जन्म देऊन कथेला रांगती केली तिला मनोरंजनाने उभी केली. परभाषीय कथाकल्पनांनी तिला पुष्ट केले, रंगरुप व आकार दिला. वेगळे अस्तित्व असलेला स्वतंत्र्य वाङमयप्रकार म्हणून कथा मान्यता पावली.\nहरिभाऊंच्या काळातील सामाजिक आशयाचा या काळातील प्रवाह नारायण हरि आपटे, आनंदीबाई शिर्के, वा.ना.देशपांडे यांनी पुढे चालू ठेवला. ऐतिहासिक आणि रहस्यकथांचा त्यांचा वारसा ना.ह. आपटे यांनी चालवला. रंजनवादी, कल्पनारम्य, गुंतागुंतीची, रहस्यपूर्ण कथानके यांचा अंतर्भाव असलेला प्रेमकथा हा नवा कथाप्रवाह वि.सी.गुर्जर व गोखले यांनी प्रस्थापित केला. यात सामाजिक आशयाचा प्रवाह मागे पडून प्रणयकथा प्रबळ ठरल्या. मनोरंजनाचे एक संपादक वि.सी. गुर्जर यांच्याकडे या काळातील कथेचे प्रमुखत्व व कथा या वाङमयप्रकाराला लोकप्रिय करण्याचे श्रेय गेले. सामाजिक चळवळींची धार आता बोथट बनत चालली आणि हरिभाऊंच्या ताकदीचे लेखक निपजले नाहीत.\nटिळकयुग समाप्त होऊन राजकारणाचं केंद्र महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे इथले राजकारण, समाजकारण मंदावले आणि साहित्याकडे, त्याच्या स्वरूपाकडे या काळाचे लक्ष वेधले. वाङमयाच्या अंतरंग, बहिरंगाची चिकित्सा सुरू झाली.\nश्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा हा काळ. त्यानी स्वतंत्र, नवलपूर्ण कथानके, गीतांच्या मोहक चाली, कोटिबाज विनोद असलेल्या लोकप्रिय नाटकांबरोबर विनोद आणि समीक्षा ही दोन क्षेत्रेही गाजवली. ते मनोरंजनाचे खास लेखक, सल्लागार होते. त्यांचा प्रचंड दबदबा होता. पुढच्या काळातील अनेक लेखकांनी त्याना आपल्या गुरुस्थानी मानलं. साहित्यसम्राट अशी पदवी लाभलेले तात्यासाहेब उर्फ न.चिं. केळकर आणि कोल्हटकर यांनी या काळात कलावादाचा पुरस्कार केला.\nवामन मल्हार जोशी या कादंबरीकाराचा नवपुष्पकरंडक हा कथासंग्रह याच काळातला. त्यांची कथा हरिभाऊंच्या कौटुंबिकतेतून बाहेर पडली. वा.म. जोशांचा अभिप्रेत वाचकवर्ग व्युत्पन्न, बुद्धिनिष्ठ, शिक्षणाने अंतर्मुख झालेला होता. त्यांच्या आवडीच्या तत्व-चर्चा, प्रश्न वामंच्या कथेत आले.\nशि.म. परांजपे आणि केळकर यांनी राजकीय कथा लिहिल्या. आनंदीबाई शिर्के या काळातल्या प्रधान स्त्रीलेखिका. निव्वळ विनोदी कथा या काळात कॅप्टन गो.गं. लिमये यांनी विकसित केली.\nदिवाकर कृष्ण या लेखकाचा उदय ही या काळातल्या कलाहीन, कृत्रिम, उथळ, आत्मप्रत्ययशून्य कथेच्या पसार्‍यातली अत्यंत महत्वाची घटना ठरली. मात्र ही कथा अल्पकाळ राहिली. ही उत्कट अनुभूतीतून निघालेली होती. सामाजिक सुधारणा, उद्बोधन, मनोविनोदन या कुठल्याही तत्कालीन हेतूंसाठी ती अवतरली नाही. श्रवणीय गोष्ट त्यानी वाचनीय लघुकथा केली. पूर्वीची बहिर्मुख कथा त्यांनी अंतर्मुख केली. गोष्ट सांगण्यापेक्षा अनुभव सांगणे महत्वाचे ठरले. नाजूक भावनांचे चित्रण, काव्यात्मकता, वातावरणनिर्मिती, सूचकता, नेमकी भाषा हे त्यांच्या कथांचे विशेष. मृणालिनीचे लावण्य या त्यांच्या एकाच प्रातिनिधिक कथेत एकच एक भावना फुलवणारे वातावरण, अनुरुप प्रसंगाची निवड, नेमकी शब्दयोजना, सूचकता, आवश्यक तेवढ्याच पात्रांची निवड, कथानकाला एकदम हात घालणारी सुरुवात व परिणामकारक शेवट या विशेषांनी त्यांनी कथेत उत्क्रांती केल्याचं लक्षात येतं.\nनिराशावादी पिंड, करुण रसात भिजलेल्या, एकसुरी, एकरंगी कथा, अतिशय हळव्या, भावनाप्रधान, ध्येयवादी पण दुबळ्या व व्यवहारी जगाला तोंड न देता आल्यामुळे आतल्या आत कुढणार्‍या नायकनायिका हे त्यांच्या कथांचे अन्य महत्वाचे विशेष होते.\n१९२६ ते १९४५ हा पुढचा कालखंड यशवंत- किर्लोस्कर या मासिकांचा. हा कालखंड लघुकथेच्या आत्यंतिक भरभराटीचा कालखंड. कथेचा चहुअंगाने विकास होऊन कथेला लोकप्रियता आणि इतर वाङ्मयप्रकारांच्या बरोबरीचेच नाही तर वरचे स्थान मिळाले.\nहरिभाऊंचा सुधारणावाद आणि कवि केशवसुतांचा मानवतावाद यांच्याशी जुळणारे गांधीवाद आणि मार्क्सवाद हे दोन प्रवाह या काळात समाजजीवनात येऊन मिळाले. एकिकडे हे दोन ध्येयवाद आणि दुसरीकडे सुबत्‍तेमुळे आलेला सुखवाद आणि कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, जुनी मूल्ये यांच्यावर घाला घालणारा, स्वैराचाराच्या दिशेने नेणारा व्यक्तिकेंद्रित नवमतवाद अशा दोन प्रवृत्ती या काळात दिसून येतात. सावरकर-केतकर, फडके-खांडेकर, पु.य. देशपांडे-माडखोलकर, अत्रे-वरेरकर हे या काळातील लेखक तत्कालीन राजकीय, सामाजिक चळवळींशी कमीजास्त प्रमाणात संबंधित राहिले त्यामुळे या नव्या जाणिवांचे चित्रण होऊ लागले.\nपाश्चात्य देशात यावेळी कथा तंत्रयुग अवतरले होते आणि त्याचे अनुकरण होऊन कथेच्या शरीराचा, तंत्राचा अभ्यास सुरु झाला. या काळाचे एक अध्वर्यू ना.सि. फडके यांनी प्रतिभासाधन या ग्रंथातून तो मांडला. कथेचा तांत्रिक विकास, विपुल निर्मिती, बदलता आशय, नव्या जाणिवा इतर वाङमयप्रकारांपेक्षा तिची वाढती लोकप्रियता यामुळे या काळाला लघुकथा कालखंड म्हटले जाते.\nमनोरंजन कालखंडाच्या अखेरीस दिवाकर कृष्णांच्या कथेने मराठी कथेला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला पण या कथेचा मागोवा न घेता स्वतंत्रपणे आपापली वाट चोखाळत कथेचा महत्वपूर्ण विकास करण्याचे कार्य फडके आणि खांडेकर या जोडीने या काळात केले.\nफडक्यांचा तंत्रविचार आणि त्यांच्या कथांना मिळालेली अमाप लोकप्रियता हा या काळाचा विशेष. प्रेम हा त्यांच्या कथेतला स्थायीभाव. आकर्षक आरंभ, गुंतागुंत, निरगाठ, उकल, कलाटणी या ठराविक साच्यात त्यांच्या कथा बसवलेल्या आहेत. तंत्र हे फडक्यांच्या कथेत हावी होते आणि पात्रे निर्जीव होतात. प्रसंग ओढूनताणून आणलेले वाटतात. केवळ घटकाभर मनोरंजन, आकर्षक शैली, कथानकप्रधानता, बंदिस्त रचना, प्रणयमृदुल संवाद, लालित्यपूर्ण साधी भाषा, माफक विनोद हे फडक्यांच्या कथेचे विशेष. आधीच्या गुर्जरीय कथेची प्रकृती, तिचीच आधिक विकसित व तंत्रशुद्ध आवृत्ती हे तिचे स्वरुप. चमत्कृती, रहस्य साधण्यासाठी अपघात, रहस्ये, योगायोग ही साधने ते वापरतात. भावनांची सखोलता, अनुभवाची उत्कटता, तीव्र संघर्ष यांचा सर्वसाधारणपणे अभव जाणवतो. कलावादी भूमिका स्वीकारल्यामुळे लालित्य हा कलेचा प्राण मानला आणि रंजकतेवर भर दिला. आशयापेक्षा आकार आणि काय सांगावे यापेक्षा कसे सांगावे यांवर भर दिला. पण त्यांच्या तंत्रवादाने आधीच्या भरकटणार्‍या कथेला आखीव कसे बनवायचे हे सांगितले. चमत्कृतीत रमणार्‍या भाषेचा अलंकरणाचा सोस काढून तिच्यात लालित्य, डौल, नेमक्या शब्दात आशय मांडण्याचे सामार्थ्य भाषेला त्यानी दिले.\nतत्कालीन सामाजिक प्रवाहांशी, प्रश्नांशी नाते जोडणारी खांडेकरांची कथा ही फडक्यांच्या कथेपेक्षा संपूर्ण भिन्न प्रकारची होती. रुपककथा हा नवा कथाप्रकार त्यानी मराठीत प्रथम आणला. या कालखंडातील लघुकथासृष्टीवर खांडेकरांचे साम्राज्य होते असे मानले जाते.\nपूर्ववयातील कल्पनारम्य, शब्दनिष्ठ व समाजविन्मुख अशा कोल्हटकर-गडकरी संप्रदायाचे अती खोल संस्कार एकिकडे, दुसरीकडे हरिभाऊंची जीवनदर्शी दृष्टी व आगरकरांची ध्येयनिष्ठा आणि सभोवतालचे प्रत्यक्ष जीवन या सर्वांतून निर्माण झालेली नवी सामाजिक जाणीव या परस्परविरुद्ध द्विधृवात्मक गोष्टींनी खांडेकरांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व तयार झालं. वास्तव विषयांचा आविष्कार मात्र ते कल्पनारम्य करतात. चित्रण कल्पनानिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ होते, त्यात अनुभवनिष्ठता व प्रत्ययकारकता येत नाही. कोटिबाजपणा व अलंकारांची आवड आहे पण जीवनविन्मुखता नाही, काव्यात्मकता, लालित्य आहे पण रेखीवपणा, एकात्मकता नाही, विषयाची विविधता, संवादचातुर्य, सजावट आहे पण बांधीवपणा, एकसंधपणा नाही अशा स्वरूपाची खांडेकरांची कथा त्यावेळी फडक्यांच्या कथांच्या लोकप्रियतेवर मात करुन होती असं म्हटलं जातं. त्यानी मनोरंजन कालातील कथेला चांगलेच विकसीत केले.\nसंपूर्णता देश्य, जगाचा अनुभव उत्कटपणे घेणार्‍या कथाकाराने जिव्हाळ्याच्या पालखीत बसून लिहिलेली कथा असं ज्यांच्या कथेचं वर्णन करण्यात येतं त्या य.गो. जोशांची कथा जातिवंत अनुभवावर आधारित होती. कारागिरीला, कृत्रिमतेला महत्व देणार्‍या फडके-खांडेकरांच्या काळात ती उठून दिसली. पण तंत्राबद्दलचा तिटकारा, सर्वच नव्या गोष्टी वर्ज्य मानणं यामुळे त्यानी आपल्या कथेवर मर्यादा घालून घेतल्या.\nअनंत काणेकरांच्या १९३२ नंतरच्या कथा त्यांच्यावर समाजवादी विचारणीचा प्रभाव झाल्यामुळे पूर्वीच्या अद्भुतरम्यता, विस्कळीतपणा, शब्दांची आतषबाजी हे विशेष जाऊन परिणामकारक झालेल्या आढळतात. मानवि जीवनातील विसंगती, विरोध विदारक पद्धतीने दिव्याखाली अंधेर या संग्रहात येतात.\nसमाजशास्त्रज्ञ श्री.म. माटे, राजकारण क्षेत्रातले ना.ग. गोरे, नाटककार कादंबरीकार भा.वि. वरेरकर यांनी त्यांच्या निष्ठेबरहुकम सकस कथालेखन या कालात केलेले आढळते.\nयाच कालखंडात १९३०-३५ मधे प्रादेशिक कथा ही आणखी एक दिशा मराठी कथेला मिळाली. काहीतरी निराळे लिहिण्याची हौस, अस्सल जीवनाशी आलेला संपर्क, ग्रामोद्धाराच्या चळवळीने लोकांचे ग्रामीण जीवनाकडे वेधलेले लक्ष हे घटक या दिशेपाठीमागे होते.\nबी. रघुनाथांनी मराठवाड्यातील निजाम कालातली खरीखुरी अस्सल माणसे रंगवली. अर्थ व काम ह्या मूलभूत प्रेरणांचं प्रभावी दर्शन त्यांच्या कथांत दिसते. तंत्राबाबत ते य.गो. प्रमाणेच बंडखोर आहेत. तंत्राची उपेक्षा केल्यामुळे मात्र त्यांची कथा सैल बांधणीची, भाष्यांनी डागाळलेली व निवेदनपर आहे. या प्रांतात त्याना मानाचे स्थान आहे. लक्ष्मणराव सरदेसाई, सुखटणकर ह्या जोडीने गोमंतकीय जीवन उभे केले.\nया कालात लेखिकाही समर्थपणे उभ्या राहिलेल्या दिसतात. शांताबाई नाशिककर, कुमुदिनी रांगणेकर, पिरोज आनंदकर, आनंदीबाई जयवंत, कमलाबाई बंबेवाले, मालतीबाई दांडेकर, रेखीव, सुटसुटीत पण भाषेचा बोजडपणा असणार्‍या कमलाबाई टिळक, पांढरपेश्या जीवनातून कथेला बाहेर काढून कामकरी, कोष्टी, कोळी, मुसलमान, खालच्या व परक्या स्तरांतील लोकांच्या कथा लिहिणार्‍या क्षमा राव, स्त्रीमनातील सूक्ष्म आंदोलने टिपणार्‍या कृष्णाबाई, अतिशय धीट व काहीश्या बंडखोर वृत्तीने लिहिणार्‍या, कळ्यांचे नि:श्वास या त्यावेळी गाजलेल्या कथासंग्रहाच्या लेखिका विभावरी शिरुरकर, गीता साने, सुमती क्षेत्रमाडे या लेखिकांची मालिकाच या कालात निर्माण झाली.\nया कालखंडाचे पहिले दशक संपण्याआधीच लघुकथेचे अमाप पीक निघू लागले त्यात कथाकारांची दुसरी पिढीही सामील झाली. रचनाकौशल्य, मानवी स्वभावाचे मर्म जाणण्याची वृत्ती, ताशिव रचना, एकसूत्रीपणा, अनपेक्षित कलाटणी ही वैशिष्ट्ये असलेले दौंडकर-मांजरेकर, खालच्या स्तरांतील लोकांत रमणारे सामंत उर्फ कुमार रघुवीर, शिक्षण क्षेत्रावर कथालेखन करणारे पुनर्वसु, कोकण व मध्य महाराष्ट्राच्या प्रादेशिक जीवनावर लिहिणारे र.वा. दिघे व ग.ल. ठोकळ, विनोदी कथा प्रचंड लोकप्रिय करणारे चिं.वि. जोशी, शामराव ओक आणि प्र.के. अत्रे असे हे लेखक होते.\nअशा बहुअंगी, बहुरंगी समृद्धीतही १९४० च्या आसपास एक प्रकारचा तोचतोपणा, कृत्रिमता आली होती. या आकृतीसौंदर्याच्या रिंगणातून बाहेर काढून तिला नवे वळण दिले काव्यात्मकता, सामाजिकता, अंतर्मुखता, सूचकता ल्यालेली सुटसुटीत, दोन पानांतही मावणारी, प्रौढ दृष्टीचे लेणे देणारी, व्यक्तिची दु:खे मांडणारी पण अल्प प्रमाणातली कथा लिहिणार्‍या कुसुमावती देशपांडे आणि विपुल लिहिणारे, कुसुमावतींप्रमाणेच कथानकापेक्षा भाववृत्तीला प्राधान्य देणारे पण वस्तुनिष्ठतेपेक्षा अत्यंत आत्मपर लिहिणारे, हळवेपणा, रोमॅंटिक स्वप्नाळूपणा जपणारे वामन चोरघडे यांनी. दोघांच्या कथांमागे त्यांचे त्यांचे खास व्यक्तिमत्व उभे आहे.\nयशवंत-किर्लोस्कर या लघुकथा कालखंडातील ही कथा संख्यावाढ, तिच्याबरोबर गुणविकास, बदललेल्या समाजजीवनामुळे मिळालेले नवे विषय, विषय-आशयाची विविधता, बहिर्मुखता जाऊन अंतर्मुख जीवनदर्शनाचा प्रत्यय, मनकल्पाबरोबर कायाकल्प, विविध प्रकारांमधे सृजन या गुणविशेषांनी विनटलेली आढळते.\nतंत्रविकासाची वाट संपणे, दुसर्‍या महायुद्धामुळे जग, देश यांमधे उलथापालथ आणि नव्या विचारांचे वारे असे घटक जुळून येऊन सत्यकथा, मौज, अभिरुची, समीक्षक या नियतकालिकांद्वारे या कालखंडाचा जन्म झाला. वा.म. जोशांचे टीकालेख, मर्ढेकरांची नव-समिक्षा यातून नव्या लेखकांची पिढी तयार होती. मराठी साहित्यातले दुसरे युगप्रवर्तन १९४५ साली झाले. पहिले हरिभाऊ-केशवसुत काळातले, दुसरे मर्ढेकर-गाडगीळ काळातले.\nफडक्यांनी हिरीरीने पुरस्कृत केलेला कलावाद म्हणजे कारागिरीला कला समजण्याची चूक होती. तंत्र हे पूर्वनियोजन ठरले. दुसरीकडे जीवनवादी समीक्षकांनी जीवनाचाच नव्हे तर विशिष्ट जीवनदृष्टीचा पुरस्कार, प्रचार कलेने-साहित्याने करायला हवा असा दृष्टिकोन मांडला. सौंदर्य हेच वाङमयाचे अंतिम मूल्य, सामाजिक आशय हे वाङमय मूल्य नाही असा अलौकिकवाद मर्ढेकरांनी मांडला आणि उर्वरित दोन्ही समीक्षापद्धतीतेचे दोषदिग्दर्शन केले.\nयाच सुमारास जागतिक पातळीवर आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत आणि हायसेनबर्गचा क्वांटम सिद्धांत याने न्यूटनच्या यांत्रिक जडविश्वाच्या संकल्पनेला धक्का दिला. वैज्ञानिक नियतीवाद हा न्यूटोनियन भौतिकवाद, व्यवहारवाद, आशावाद, प्रगतिवाद, आदर्श समाजरचनेची स्वप्ने या सगळ्यांचा पाया होता. आईन्स्टाईनच्या सिद्धांताने वास्तवाच्या कल्पनाच बदलून टाकल्या. या संशोधनांचा दूरगामी परिणाम विचारवंतांवर झाला. काळाची जाणिव मनुष्याच्या मनात आहे, बाह्यविश्वाचा अफाट पसारा माणसाच्या तर्कशक्ति व इंद्रिये यांच्या आकलनापलिकडचा आहे हे या सिद्धांतांचे सांगणे होते. सिग्मंड फ्रॉईडच्या सुप्तमनाच्या सिद्धांताने अंतर्विश्वाचे नवे दर्शन घडवले. बर्गसां या फ्रेंच तत्वज्ञाने संपूर्ण काल (भूत-वर्तमान-भविष्य) हा एका वर्तमान क्षणात सामावलेला असतो, लेखकाने क्षणोक्षणि बदलणार्‍या या विचाराची लय अविष्कृत केली पाहिजे असे म्हणणे मांडले.\nया संशोधानांनी लेखकाची धारणा, साहित्याचे स्वरुप अमुलाग्र बदलले. सरळ आखलेल्या मार्गाने जाणारे कथानक आता मंदगतीने, वक्राकार व वर्तुळात फिरु लागले. मराठीत प्रथाम गाडगीळ व मग कमल देसाई यांनी याचा वापर केला. कालकल्पनेचा सर्वात अधिक परिणाम भाषेवर होतो. आता भाषेची जडणघडण विस्कटून टाकली. बाह्य घटनांपेक्षा मानसिक घटनांना महत्व येऊन काळ व पैस यांची नवी जाणीव व्यक्त होऊ लागली. फ्रॉईडच्या संशोधनाचं सार हे की अन्नक्षुधा, कामक्षुधेसारख्या मूलप्रवृत्ती या खोल रुजलेल्या असतात. सामाजिक बंधने, संस्कार यांनी त्या काही काल दडपल्या जातील पण त्या सतत माणसाला, समाजजीवनाला पोखरत रहातात. आंद्रे ब्रेतांचा अतिवास्त्ववाद, क्रोशेचा अविष्कारवाद दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेली मानवी मूल्ये या सगळ्यातून मानवी जीवनाची निरर्थकता, हेतूशून्यता सांगणारे वाङमय निर्माण होऊ लागले. मराठीत मर्ढेकर, गाडगीळ, मुक्तिबोध यांच्या लेखनातून या जाणिवांचे प्रथम पडसाद दिसले. गाडगीळ, भावे, गोखले, माडगूळकर हे नवकथाकार या काळाचे शिलेदार होते. पण नव्या जाणिवांचा प्रकर्ष गाडगीळांच्या लेखनात जाणवला. जाणीवपूर्वक, बेडरपणे नवेनवे प्रयोग करून त्यानी कथेच्या रंगरुपाची कल्पनाच बदलून टाकली. भावे, गोखले या नवकथाकारांचा सांधा जुन्या कथेशी जुळतो. धक्का देणारा आशय आणि त्याचा तिरपा आविष्कार हे गाडगीळांचे वैशिष्ट्य. नव्या जाणीवांतून घेतलेल्या नव्या अनुभवांसाठी गाडगीळांनी प्रत्येक अनुभवाला विशिष्ट, स्वाभाविकपणे अपरिहार्य व सुसंवादी अशी अविष्कारपद्धती निवडली. शहरातील सुशिक्षित माणसांच्या मर्यादित परिघात मर्यादित गाडगीळांची कथा या माणसांच्या जीवनाचा एकही कोपरा आपल्या नजरेतून सोडत नाही. भाषाशैलीचा अभाव, आशयनिष्ठा ही गाडगीळांच्या लेखनसाधनेची मूलभूत अंगे. भावानुभावाशी इमान राखताना ते कशाच्याही- भाषेच्याही आहारी जात नाहीत ही त्यांची महत्वाची साधना होय.\nगाडगीळ, भावे, गोखले, माडगुळकर\nपु.भा. भावे यांनी आपली कथा नव्या कथेच्या नव्या मर्यादांनी जखडली जाण्याचे टाळले. कथानकाचा बडेजाव पण तरीही समर्थ कथानक. आंतरिक घटनांना महत्व देताना बाह्य घटनांचे महत्व ओळखणे, साचेबंद वाटावी अशी घट्ट बंदिस्त रचना, कलाटणीचा वापर, दुर्बोधता टाळण्यावरचा सहज कटाक्ष, वास्तवाचे सुंदर, कुरुप असे सर्वांगीण दर्शन त्यांच्या कथेत दिसते. जीवनाविषयीच्या उदंड उत्साहाने त्यांचे कथाविश्व व्यापक बनते. आत्मनिष्ठेतून येणारी प्रत्ययकारी भाष्ये, उत्कट भावनेतून निर्माण झालेली भाषाशैली, अनुभवांचई तीव्रता, भेदक दृष्टी हे त्यांचे विशेष. प्रेमभावनेच्या पहिल्या अस्फुट आविष्कारापासून ते तिच्या उद्दाम वासनेच्या स्वरुपापर्यंत तिच्या सर्व अवस्था भावे रंगवतात. जगाकडे पहाण्याची वास्तववादी दृष्टी एकिकडे आणि मूळ पिंड भावनाशील ध्येयवादाचा यात त्यांच्या कलाकृतींतील माणसेही विसंवादी व्यक्तित्व धारण करतात. आशयानुसारी तंत्राची सिद्धी त्याना लाभलेली दिसते. भाषासिद्धी हे एक महत्वाचे सामर्थ्य आणि एका दृष्टीने वैगुण्यही म्हणता येते.\nअरविंद गोखले यांच्या कथेची प्रकृती सौम्य, संयत आहे, अलिप्तता त्यांच्या लेखनाचा महत्वाचा विशेष त्यामुळे त्याना भाष्यांची गरज पडत नाही, पात्रांशी तन्मयता साधता येते. विशिष्ट भाषाशैली नाही हेच त्यांच्या कथांचे सामर्थ्य बनते. त्यांच्या कथेतील विषयांची, पात्रांची, अनुभवाच्या क्षेत्रांची व पातळ्यांची, अविष्कार पद्धतीची विविधता, व्यापकता ही विस्मय वाटावा अशी आहे. याचे कारण त्यांचे परमनप्रवेशाचे सामर्थ्य व त्याला आवश्यक कल्पकता. गोखले सामान्य घटनांकडे अनपेक्षित दृष्टिकोनातून पहातात व पात्रांवर नवा प्रकाश टाकतात. ते एक कुशल निवेदक आहेत. पण वाचक त्यांची कथा वाचून बैचेन होत नाही. गोखले अलिप्ततेने समरसून लिहितात पण तळमळून, कळवळून लिहित नाहीत. त्यांनी निर्माण केलेली अंतर्मुखता गाडगीळांच्या कथेच्या प्रतिक्रियेप्रमाणे अस्वस्थतेच्या पातळीवर जात नाहीत.\nव्यंकटेश माडगूळकरांची कथा वरिल सर्व कथाकारांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ प्रादेशिकतेच्या, ग्रामीणतेच्या लेबलाखाली येत नाही. पूर्वसुरींची सुधारकी तळमळ, रोमॅंटिक दृष्टी, बाहेरुन केलेले वर्णन या प्रादेशिक, ग्रामीण लिखाणात नाही. माडगूळकर ग्रामीण जीवनाकडे ग्रामीणांच्या दृष्टीतून पहातात म्हणून त्यांची कथा अस्सल ग्रामीण ठरते. परिघ लहान असला तरी तो विलक्षण संपन्न आहे, वैचित्र्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आहे. सर्व प्रकारच्या दु:खांचा संपूर्ण स्वीकार करणारी पात्रे प्रचंड सोशिक ठरतात आणि माडगूळकर अलिप्तपणे त्यांचं कथन करतात. विलक्षण तोल, सहजपणा, अकृत्रिमतेमुळे वास्तवतेच्या चित्रणाला वेगळी गुणवत्ता, दर्जेदारपणा प्राप्त होतो. निवेदनशैली, भाषा सहज, अकृत्रिमपणे येतात.\nअनुभवनिष्ठा, आशय-घाटाचे अभिन्नत्व, प्रतिमा ही नवकथेची परिभाषा, स्थूलगोचर वास्तवापेक्षा मानसिक जाणीव नेणिवेतील वास्तवाला प्रमुख स्थान ही नवकथेची वैशिष्ट्ये सांगता येतील.\nपाचवे नवकथाकार म्हणून उल्लेख झालेले सुरवातीला तत्वचिंतनात्मक, अंतर्मुख, गद्य शैली असलेले व नंतर अत्यंत सूक्ष्म, तरल काव्यमय भावविश्व नाजूक हाताने, सूचकतेने चितारणारे शांताराम, गाडगीळांच्या परंपरेतील सदानंद रेगे व ज्ञानेश्वर नाडकर्णी, केवळ बाह्यतंत्र उचलणार्‍या नवकथेविरुद्ध जुन्या नव्यातला समन्वय साधणारे दि.बा. मोकाशी, वसुंधरा पटवर्धन, श्री.ज. जोशी, माडगूळकरांच्या कथेशी नाते सांगणारे द.मा. मिरासदार, शंकर पाटील, उद्धव शेळके आणि जुन्याच कथेचा आश्रय घेऊन वेगळा आशय, चमकदार, ढंगदार शैलीतली कथा सांगणारे अ.शं. अग्निहोत्री, अच्युत बर्वे, महादेवशास्त्री जोशी हे अन्य नवकथागामी लेखक.\nकमल देसाई आणि जी.ए. कुळकर्णी यांचा अपवाद सोडल्यास आद्य नवकथाकारांना मागे टाकणारा एकही लेखक त्यांच्या मागून येणार्‍यांत झाला नाही.\nमनोविश्लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, घाटाचे नवे प्रयोग, क्षणचित्रण, भावचित्रण या नवकथेतील रुढ गोष्टींपेक्षा एखाद्या लहानशा अनुभूतीतील सूक्ष्म नानापदरी गुंता उकलणार्‍या ऐसपैस, पल्लेदार आणि विपुल कथा लिहिणार्‍या वसुंधरा पटवर्धन, त्याउलट सुटसुटीत, किरकोळ बांध्याची, चिमुकल्या आकाराची कथा लिहिणार्‍या, त्यात रचनांचे अनेक प्रयोग करणार्‍या सरिता पदकी, स्त्रीजीवनातील व्यथा काव्यात्मक, भावोत्कट शैलीत मांडणार्‍या इंदिरा संत, विविधता, सूक्ष्म मनो आणि सामाजिक विश्लेषण करणार्‍या स्नेहलता दसनूरकर, रंजक, तंत्रनिष्ठ कमला फडके, लोकवाङमयाचा अभ्यास असलेल्या सरोजिनी बाबर, कवयित्रीचा पिंड असलेल्या, शांता शेळके, शिरीष पै, योगिनी जोगळेकर या कालखंडातील लेखिका.\nसत्यकथा-अभिरुची कालखंडात १९६० नंतरच्या कथा नवीन प्रवृत्ती घेऊन आली. वाङमय हे साधन नसून जीवनाचे ते एक माध्यम, साध्य, केवळ सद्यजीवन नव्हे तर संपूर्ण मानवी अस्तित्व जाणण्याची धडपड, तळमळ या वाङमयातून दिसते. वस्तूचे खरे तत्व कठिण आहे. माणसाचे ज्ञान फक्त इंद्रियानुभवापुरते असं सांगणारा नवअनुभववाद, अस्तित्व आद्य, सत्व नंतर, मानवी अस्तित्वाची अर्थशून्यता, हेतुशून्यता यांची तीव्र जाणीव मांडणारा अस्तित्ववाद आणि प्रस्थापितांचा विरोध व सामाजिक मूल्यांचा अव्हेर या मूल्यांखाली त्याची निर्मिती झालेली दिसते.\nजी ए कुळकर्णी, श्री दा पानवलकर\nसंपूर्ण जीवनाचे महावस्त्र, महाकाव्य विणणारे, जीवनविषयक दृष्टी कथेच्या केंद्रस्थानी असणारे, एकिकडे तीव्रपणे नियतीबद्धतेची भावना, योगायोगी जीवन, मानवी अस्तित्वमात्रता मानणारे तर दुसरीकडे उद्दाम वासना, सतत जळत ठेवणार्‍या तीव्र भावना, त्यांची माणसावरची अटळ सत्ता, रक्ताच्या नात्याचे क्रूर पाश, त्यामुळे येणारी अगतिकता, संवेदनानिष्ठ प्रतिमांच्या माध्यमातून मांडणारे जी.ए. कुळकर्णी यांचं महत्वाचं स्थान आहे. रक्तचंदन नंतर प्रतिकात्मक मिथकथांचा अपरिहार्य मार्ग त्यानी निवडला. नवअनुभववादाची छटा, निवेदनाच्या बुडाशी असलेल्या चैतन्याचा शोध, संज्ञाप्रवाही लेखनपद्धती, कथेचा सरळसोट नव्हे तर चक्राकार प्रवास, अत्यंत व्यक्तिकेंद्री अनुभव ही वैशिष्ट्ये असलेल्या कमल देसाई, अनुभवाची जात, तो घेण्याची पद्धत, त्याची हाताळणी, त्यासाठी वापरलेली भाषा, त्यातून होणारा व्यक्तित्वबोध हे तोपर्यंतच्या कथेपेक्षा सर्वस्वी भिन्न विशेष असलेली कथा लिहिणारे दिलिप चित्रे, जे निकराच्या आत्मभानाने अस्तित्वशोध घेतात. स्त्री-पुरुष संबंधाला ते नीतिनिरपेक्ष संकेतातीत स्थान देतात. अर्थाची अनेक वलये निर्माण करणारी आशयघन भाषा हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य.\nलेखिकांमध्ये विजया राजाध्यक्ष, तारा वनारसे तर पुरुष लेखकांमध्ये शरश्चंद्र चिरमुले, विजय तेंडुलकर, चिं.त्र्यं. खानोलकर, ए.वि. जोशी, विद्याधर पुंडलीक, श्री.दा. पानवलकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, सिनिक, जातेगांवकर, डांगे, सारंग, श्री.वि. कुलकर्णी हे वैशिष्ट्यपूर्ण कथाकार या कालखंडात आढळतात. गौरी देशपांडे, सानिया, उर्मिला सिरुर, पद्मजा फाटक इत्यादी नव्या लेखिका या कालात लिहित्या झाल्या.\nजीवनाची अर्थशून्यता, वैफल्य, एकाकीपणाची तीव्र भावना, निराशेचा गडद काळा रंग, व्यक्तिकेंद्री व असामाजिक वृत्ती व त्यामुळे समाजातील सर्वच श्रद्धास्थाने नष्ट करण्याची प्रवृत्ती, समाजविन्मुख अतिव्यक्तिवादीपणा, जीवनाचे वास्तव चित्रण करण्याच्या हेतूने कुरुप, ओंगळ, अश्लील, बीभत्स गोष्टींवर भर देण्याची वृत्ती हे या काळातील या नवसाहित्याचे सर्वसाधारण वैशिष्ट्य नजरेस भरते.\nचित्रे, सारंग, बागुल, गौरी देशपांडे, कमल देसाई\nअस्मितादर्श कालखंड (१९६५ नंतर)\nएकीकडे अस्तित्ववाद, नवअनुभववाद यांच्या प्रभावाने निर्माण झालेले अतिव्यक्तिवादी, निराशावादी साहित्य तर दुसरीकडे समष्टीवादी, सामाजिक बांधिलकीने, नवसमाज निर्मीतीच्या इर्षेने पेटलेल्या साहित्याची मुहूर्तमेढ रोवली जात होती. प्रस्थापित समाज, त्याच्या परंपरा, रुढी, साहित्य, नियतकालिके या सर्वांविरुद्ध उभा ठाकलेला, नव्या दमाचा, विक्षुब्ध, विद्रोही तरुण दलित लेखकवर्ग अग्रभागी उभा राहून बंडाचा झेंडा फडकवू लागला. त्याची नियतकालिके, मेळावे, साहित्यिक चळवळ याने कविता, कथा, कादंबरी या सर्वच आघाड्यांवर धामधूम उडवून दिली. आंबेडकरांच्या दलित मुक्ती आंदोलनापासून प्रेरणा घेऊन दलित साहित्याचे नवे पर्व सुरु झाले. नव्या जाणिवा व नव्या प्रवृत्तींना वाचा देणार्‍या गंगाधर पानतावणे संपादित, प्रगति विचार संपदेने काढलेल्‍या अस्मितादर्श ह्या त्रैमासिकाचा वाटा मोठा राहिला.\nदलित कथेचा पहिला उद्रेक म्हणजे पासष्ट साली अवतरलेली बाबुराव बागूलांची कथा. त्याआधी लोकविलक्षण गोष्टी, अद्भुताचे आकर्षण असणारे, रोमांचवादी आण्णाभाऊ साठे, अधिक वास्तवपूर्ण, कलात्मक, प्रत्ययपूर्ण, जोमदार भाषा असलेले शंकरराव खरात, दलिताभिमुख, दलितांची व्यथांची जाणिव ठेऊन, त्वेषाने, बंडखोरपणे कथा लिहिणारे बंधुमाधव इ. पहिल्या पिढीतले दलित लेखक गणले जातात.\nएक नवा मुक्काम, परिवर्तन, नवे क्रांतिकारी वळण बाबुराव बागूलांनी दलितांच्या नव्या जाणिवा, नवी मूल्ये यांच्या प्रत्ययाद्वारे दिले. विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली, सहेतुकपणे, सुजाणपणे लिहिलेली, दलित-शोषितांचे विदारक, भीषण अनुभव चित्रित करणारी, विलक्षण समर्थ अशा या कथेने दलित सहित्यात नवे युग सुरू केले. पूर्वसुरी आणि बागूल यांच्यातला फरक अनुभवाच्या जातीचा, अनुभव घेण्याच्या पद्धतीचा, भावनेच्या तीव्रतेचा आणि त्याच बरोबर बागुलांच्या नव्या जाणिवांचा व नव्या भूमिकेचाही आहे. विद्रोही दलित कथेचे जनक बागुल यांचा विद्रोह हा आंशिक नसून सर्वांगीण विद्रोह आहे. सच्च्या, दमदार, लोकविलक्षण अनुभवांमुळे बागुलांची कथा एखाद्या प्रत्ययकारी चित्रपटासारखी सळसळत मनाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारी दर्जेदार कथा असल्याचे दिसते.\nसुशिक्षित दलितांवर लिहिणारे, नवी स्वप्ने व जुनी स्त्ये यांमधला संघर्ष चितारणारे, काव्यात्म वृत्ती बरोबरच विचार विच्छेदनशक्तीही असलेले योगेंद्र मेश्राम, मेश्रांमांप्रमाणेच बागुलांचा वारसा मिरवणारे, बागुलांची विद्रोही भूमिका स्वीकारणारे, अस्पृश्य दलितांची व्यथा मांडणारे, मूळ कथाकाराचा पिंड असलेले योगिराज वाघमारे, मूळ पिंडच विनोदी लेखकाचा असलेले, विनोद, व्यंग, उपरोध, उपहास असलेली कथा लिहिणारे वामन होवाळ मुंबईच्या अंडरवर्ल्डचे कुरुप, निर्दय वास्तव प्रभावीपणे चितारणारे तसंच स्वजातीयांच्या दोषांचेही तितक्याच कठोर वस्तुनिष्ठपणे करणारे केशव मेश्राम, नागरी, ग्रामीण दोन्ही अनुभव सारख्याच ताकदीने साकारणारे, लेखनात सूक्ष्मता, वेधकता, वातावरण निर्मितीचे सामर्थ्य असलेले अमिताभ, अधिक सकस, सरस, तपशीलात अधिक संपन्न, प्रयोगशील, कलात्मक गहिरे अनुभव व प्रबुद्ध दृष्टिकोन लाभलेली बहुगुणात्मक, बहुछटात्मक अनुभवव्यूह लाभलेली कथा लिहिणारे अर्जुन डांगळे हे महत्वाचे लेखक या कालखंडात येतात. त्याशिवाय भास्कर चंदनशिव, माधव कोंडविलकर, जगदीश कदम, शंकरराव सुरडकर, महादेव मोरे, भिमराव शिरोळे असे अन्य उल्लेखनीय कथालेखकही दृष्टिस पडतात.\nप्रत्यक्षपणे अनुभवलेले जातिवंत, अस्सल लिखाण, नव्या जाणिवेने प्रेरित होऊन- केवळ आत्मानंद, अर्थार्जन, लोकमान्यता यासाठी नव्हे- केलेले लेखन ही दलित लेखनाची वैशिष्ट्ये तर स्वस्थितीबद्दलचे दु:ख, प्रचलित समाज बदलून नवसमाज, नवी मूल्ये स्थापण्याची ईर्षा हे दोन पैलू इथे प्रकट होतात. दलित जीवनाला अखंडपणे ग्रासणार्‍या मूलभूत गरजांबाबत दैना, अखंड दारिद्र्य, वतनदारीची गुलामगिरी, स्त्रियांची बेअब्रू, अस्पृश्यतेमुळे सुशिक्षितांचा अपमान, अवहेलना या भोवती ही कथा फिरताना दिसते. मराठी कथाक्षेत्र व्यापक करणे, कथेला नवा आयाम देणे, आजवरच्या उपेक्षितांचे अंतरंग उलगडणे, प्रस्थापित मूल्यांवर प्रहार करणे आणि त्याद्वारे समाजाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करणे ही दलित कथेची कामगिरी म्हणता येईल.\nमराठी कथेत याच सुमारास विज्ञानकथा, गूढकथा, भयकथा, खूनकथा, हेरकथा लिहिणारे दर्जेदार लेखनही झाले. प्रत्ययकारी विज्ञानकथा लिहिणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, विज्ञानावर आधारित शास्त्रीय कथा, मनोवैज्ञानिक कथा, अतींद्रियवादी भयकथा लिहिणारे नारायण धारप, गूढकथा लिहिणारे रत्नाकर मतकरी हे या प्रांतातले मानकरी आहेत.\n१९७५ नंतर दोन नवे विषय मराठी कथाकार राबवू लागल्याचे दिसते. भोवतालच्या अस्वस्थ, भ्रष्ट, तणावपूर्ण परिस्थितीचा सातत्याने, कसोशीने पाठपुरावा करणारे लेखन आणि १९७५ ते १९८५ हे स्त्रीदशक असल्याने स्त्री हा विषय मध्यवर्ती असलेले लेखन.\nवृत्तपत्रीय जगात वावरणारे, जुनी मध्ययुगीन व सरंजामी संस्कृती आणि नवी झपाटयाने आलेली औद्योगिक, व्यापारी संस्कृती यांतील संघर्ष, ताणतणाव आपल्या तीव्र सामाजिक जाणिंवाद्वारे मांडणारे ह.मो. मराठे, वास्तववादी, माणुसकी अजून जिवंत आहे असे सांगणारे राजकीय व सामाजिक घटना, प्रतिघटनांचे चित्रण करणारे अरुण साधू, जुन्या मिथ्सचा आधार घेऊन नवा आशय भरणारे, त्याला आवश्यक गूढ, अगम्य वातावरण समर्थपणे उभं करणारे भारत सासणे, अस्तित्वाचा शोध घेणार्‍या एका अतिसंवेदनाशील हळव्या मनाच्या नव्या जाणिवा व्यक्त करणारे, आपला अनुभव काव्यात्मकतेने, अल्पाक्षर शैलीत, समर्थपणे मांडणारे, त्याकाळी अनोखे, आगळेवेगळे वाटणारे लेखन करणारे वसंत आबाजी डहाके, मागील कालखंडात सुरुवात करुन मार्गक्रमणा करणारे चिं.त्र्यं. खानोलकर हे या कालातील महत्वाचे लेखक आहेत.\nपुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचा, तेही कथालेखन करणार्‍यांचा वर्ग अधिक व आघाडीवरचा दिसतो. यांत खास स्वतंत्र जात, दर्जा, काहीशी सिनिक मनोवृत्ती, धीट अभिव्यक्ती, लग्नसंस्था, नवरा, विवाहनिष्ठा, इ. बद्दलची तुच्छता तरी स्त्रीपुरुष संबंधाच्या अपरिहार्यतेची जाणीव, मुक्तीसाठी झगडा व खोल वेदनेचा सूर असे विशेष असलेल्या गौरी देशपांडे, अस्तित्ववादाची दाट छाया असलेली, तीव्र वेदनादायी, प्रयोगशील कथा लिहिणार्‍या सानिया, लेखनाचा झपाटा, अभ्यासू वृत्तीमुळे प्रगल्भता, स्त्रीमन, स्त्री समस्या यांभोवती विणलेली अतिशय नीटस, रेखीव, वेधक अशी कथा लिहिणार्‍या सुनीती आफळे, फॅंटसी- कल्पित कथा हा महत्वाचा विशेष असलेल्या, स्त्रीबद्दलच्या मिथकथांचे लघुरुप साकारणार्‍या रोहिणी कुलकर्णी, स्त्रीच्या अस्मितेची जपणूक करणार्‍या मानी पण अट्टाहासी, कर्कश्श नसलेल्या स्त्रिया चितारणार्‍या, एकूणच माणसामाणसातले संबंध, गुंतवणूक हळूवारपणे, अलगद हातांनी, समजूतदारपणे उलगडत, शोध घेत रहाणार्‍या आशा बगे, स्त्रीमनाचे दु:ख अधिक तीव्र, बोलके, अधिक धारदारपणे मांडणार्‍या अंबिका सरकार, अमेरिकेत जाऊन रहाणार्‍या भारतीयांचे विषय मांडणार्‍या अजिता काळे यांच्याबरोबर वसुधा पाटील, निर्मला देशपांडे आदी लेखिकाही लिहिताना दिसतात. स्त्रियांचे आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य, विवाहादी संस्थांना नकार, मातृत्व स्त्रीच्या मर्जीवर, स्त्रीपुरुष समानता हे ठळक लेखनविशेष जाणवतात.\nकथेच्या उगमापासून आजपर्यंत दैवतकथा, प्राणिकथा, परीकथा, नीतिकथा, कहाणी, गोष्ट, लघुकथा, नवकथा असा मराठी कथेचा सर्वसाधारण प्रवास जाणवतो. रुपककथा, दीर्घकथा, लघुत्तमकथा असे उपप्रकार निर्माण झाले. फडक्यांच्या बंदिस्त कथेपासून जीएंच्या भरघोस महाकाव्यात्मक कथेपर्यंत कथेची बहुविध रुपे कथा या माध्यमाचा लवचिकपणा हा विशेष अधोरेखीत करते तरीही हा वाङमयप्रकार अवघड असल्याचे निदर्शनाला येते.\nकथेने काव्य, कादंबरी, लघुनिबंध, एकांकिका या वाङमयप्रकारांवर आक्रमण केलेले दिसले तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित आहे, अनुभवाची एकात्मकता, एकजिनसीपणा, एकविधता, एक संस्कारकत्व असलेली पृथगात्मकता कायम आहे.\nअव्वल इंग्रजी कालाच्या अखेरीस कथा व कादंबरी आपापले आकार धारण करत असताना कथेने विकसित होत जाऊन प्रकरणात्मक दीर्घकथेचे रुप घेतले, कादंबरीला वाट दाखवली. आपली पृथगात्मता शोधत कादंबरीशी फारकत घेतलेली तदनंतरची कथा जीवनदर्शनासाठी कादंबरीशी स्पर्धा करत पुन्हा दीर्घकथेच्या रुपात अवतरली. अनेक पात्री, अनेक केंद्री, अनुभवाची घनता, व्यामिश्रता, अनेकसंदर्भसूचनाशक्ती व समृद्धता यामुळे या कथांना कथेचे माध्यम अपुरे पडेल की काय असे वाटते. जीए, कमल देसाई, पुंडलीक, जयंत लागू, प्रभाकर मयेकर, रत्नाकर पटवर्धन यांच्या दीर्घकथा, या प्रकाराचे महत्व अधोरेखित करतात.\nतर्कपूर्व स्थितीत, आपल्या संवेदनेद्वारे आदिमानवाने आपल्या अस्तित्वशोधासाठी निर्माण केलेल्या मिथकथा आणि नंतरच्या निखळ संवेदनांद्वारा अस्तित्वशोध घेणार्‍या नवकथेचे नाते असलेले दिसते. मिथकथेचे सामर्थ्य नवकथेला प्राप्त झालेले दिसते, नव्या मिथ्स शोधण्याकडे तिचा कल दिसतो.\nसमाजाचे विडंबन, उपहास करण्यासाठी पंचतंत्र, हितोपदेश काळापासून कथेने फॅंटसीचा आधार घेतला. नवकथाकाल आणि नंतरच्या काळातही समाज, मानवी अस्तित्व विडंबन करणारी कथा पुन्हा फॅंटसीचाच आश्रय घेताना दिसते. उदा. जीएंच्या रुपककथा, कमल देसाई, चित्रे, डांगे, सारंग यांच्या कथा.\nमराठी कथावाङमयाच्या परंपरेत कथा या वाङमयप्रकाराच्या सर्व संभाव्य शक्तींना राबवण्याची ईर्षा मराठी कथेने धरल्याचे आढळते. लघुकथा या वाङमयप्रकारावर प्रस्थापितांकडून प्रहार होऊनही ही ईर्षा कायम रहाल्याचे दिसते. जागतिक कथेशी तुल्यबल व्हावे इतकी समर्थता मराठी कथेत असल्याचे ही परंपरा सांगत असल्याचं यावरुन दिसतं.\nएकीकडे भाषेच्याच र्‍हासाबद्दल उलटसुलट चर्चा होते आहे आणि दुसर्‍या बाजूने वैशिष्ट्यपूर्ण सृजनही होताना दिसते आहे या मंथनातून मराठी कथा निश्चितच अधिक समृद्ध व्हावी, अधिक विकास पावावी…\n(संपूर्ण संदर्भ: मराठी कथा: उगम आणि विकास, लेखिका: इंदुमती शेवडे, सोमैया पब्लिकेशन प्रा. लि., १९७३, १९८२)\n….. संकलन: विनायक पंडित\nसातू चे पिठ याचे लाडू\nसातू चे पिठ याचे लाडू\nमराठी नाटक मंतरलेली चैत्रवेल झलक\nजागतिक कट यांची आमटी\nयेथे मराठी कॉर्नरच्या सभासदांचेच ब्लॉग जोडले जातिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90623004047/view", "date_download": "2018-04-23T19:27:27Z", "digest": "sha1:QK72MMP5DQPUFS2RWB2DXCR6NGPCDXKQ", "length": 13496, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय ३", "raw_content": "\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय ३\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nसत्यभामा म्हणते - कलास्वरुपी जो तूं त्या कालाचे सर्व मासादि अवयव तुझेच अंश आहेत, मग सर्व महिन्यांमध्यें कार्तिक मासच कां श्रेष्ठ आहे ॥१॥\nतिथींमध्ये एकादशी व मासांमध्यें कार्तिकमास तुम्हांला प्रिय असण्याचें कारण मला सांगा ॥२॥\nश्रीकृष्ण म्हणतात - तूंख फार उत्तम विचारलेंस; तुला याविषयीं पृथूचा व नारदाचा संवाद सांगतों. चित्त देऊन ऐक ॥३॥\nपूर्वी पृथुराजानें नारदास हेंच विचारिलें; व सर्वज्ञ नारदांनीं कार्तिक श्रेष्ठ असण्याचें कारण सांगितलें ॥४॥\nनारद म्हणतात - पूर्वी त्रैलोक्य जिंकण्यास समर्थ असा महापराक्रमी सागराचा पुत्र शंखनांवाचा राक्षस होता ॥५॥\nत्यानें देवांस जिंकून स्वर्गातून घालवून दिले व इंद्रादिकांचे सर्व अधिकार हरण केले ॥६॥\nनंतर ते सर्व देव त्याच्या भयानें मेरुपर्वताच्या गुहेंत गेले व पुष्कळ वर्षेपर्यंत स्त्रिया व बांधवांसह तेथें दडून राहिले ॥७॥\nते देव गुहेंत असतां तो दैत्य विचार करुं लागला ॥८॥\nदेवांचा पराभव करुन त्यांचे अधिकार मीं जरी हरण केले तरी ते बलवान् दिसतात तेव्हां काय करावें ॥९॥\nहं, मी समजलों; देव वेदमंत्रांनीं बलिष्ठ झाले आहेत. तेव्हां वेदमंत्र हरण करावे म्हणजे ते सहज बलहीन होतील ॥१०॥\nअसा विचार करुन विष्णूला झोंप लागली आहे असें पाहून त्यानें त्वरेनें सत्यलोकाहून ब्रह्मदेवाचे वेद हरण केले ॥११॥\nत्यानें नेलेले ते वेद त्याच्या भीतीनें यज्ञमंत्रबीजासह पाण्यांत शिरले ॥१२॥\nत्याच्या शोधाकरितां शंखासुर समुद्रांत फिरुं लागला; परंतु एके ठिकाणीं गुप्त असलेले ते वेदमंत्र त्यास दिसले नाहींत ॥१३॥\nनंतर ब्रह्मदेव देवांसह पूजादिक साहित्य घेऊन वैकुंठात विष्णूला शरण गेला ॥१४॥\nतेथें विष्णूला जागृत करण्याकरितां वाद्यें वाजविलीं; गायन केलें; सुगंधिक धूप व दीप पुनः पुनः लाविले ॥१५॥\nनंतर देवांचे भक्तीनें संतुष्ट झालेले भगवान् जागृत झाले व हजारों सूर्याप्रमाणें तेजस्वी अशा भगवंतांचे त्या सर्वानीं दर्शन घेतलें ॥१६॥\nषोडशोपचारांनी भगवंताची पूजा करुन सर्वांनीं साष्टांग नमस्कार घातले. नंतर देवांना विष्णु बोलले ॥१७॥\nविष्णु म्हणाले - हे देवहो, तुमच्या गीतवाद्यादि मंगलांनीं मी संतुष्ट झालों, तुमची इच्छा असेल तें सर्व तुम्हांस देईन ॥१८॥\nकार्तिक शुद्ध एकादशीला सूर्योदय होईल तोंपर्यंत कार्तिकमासीं नित्य पहांटे प्रहर रात्र राहिली असतां मंगलवाद्यगीत मजपुढें तुम्हीं केलें, करितां त्याप्रमाणें जे करितील ते मला प्रिय होतील आणि माझेजवळ येतील ॥१९॥२०॥\nतुम्ही यथाक्रमानें पाद्य, अर्घ्य, आचमनीय व उदक मला अर्पण केलें. त्याचा गुण अद्भुत आहे. तें तुमच्या सुखास कारण झालें ॥२१॥\nशंखासुरानें हरण केलेले वेद उदकांत आहेत. हे देवहो, मी त्या सागरपुत्र शंखासुरास मारुन ते वेद आणतों ॥२२॥\nआजपासून प्रत्येक वर्षी कार्तिकमासीं मंत्रबीजासहित वेद उदकामध्यें विश्रांति घेतील ॥२३॥\nआजपासून कार्तिकांत मीही जलामध्यें राहीन व तुम्हीही सर्व ऋषींसह माझ्याबरोबर वास करा ॥२४॥\nया कार्तिकमासीं जे मनुष्य प्रातः स्नान करितील त्या सर्वांना अवभृथ स्नान केल्याचें फळ मिळेल ॥२५॥\nहे इंद्रा, जे मनुष्य नित्य उत्तम कार्तिकव्रत करितील त्यांना अंतकालानंतर तूं वैकुंठाला आणून पोहोंचीव ॥२६॥\nतसेंच विघ्नांपासून त्यांचें उत्तम संरक्षण कर. हे वरुणा, तूं त्यांना पुत्रपौत्रादि संतति दे ॥२७॥\nकुबेरा, तूं माझे आज्ञेनें त्यांची ऐश्वर्य संपत्ति वाढीव; कारण तो मनुष्य माझें रुप धारण करणारा जीवन्मुक्त आहे ॥२८॥\nज्यानें जन्मापासून मरणकालपर्यंत यथाविधि हें उत्तम व्रत केलें तो तुमच्याही बरोबरीचा आहे ॥२९॥\nआज एकादशीला तुम्हीं मला जागृत केलें म्हणून ही तिथि मला फार मान्य व प्रिय आहे ॥३०॥\nदानें, तीर्थे, व्रतें व यज्ञ ह्यांनीं स्वर्ग प्राप्त होतो; माझें सान्निध्य मिळत नाहीं. परंतु हे देवहो, ह्या दोन व्रतांनीं माझें सान्निध्य मनुष्याला प्राप्त होतें ॥३१॥\n॥ इति तृतीयोऽध्यायः ॥३॥\nवि. चौथा . - आफ .\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/61Program/4RRR;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2018-04-23T18:59:29Z", "digest": "sha1:U7QEKYB6HLFJ6Q6DQDKXT3HJ2OKV2MEK", "length": 9941, "nlines": 176, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> कार्यक्रम >> दुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nनियोजित कालावधीमध्ये अंमलबजावणी अथवा पूर्णत्वास जाणारा अंदाजे ३०० कोटी रु किंमतीचा आणि ३:१ या प्रमाणात केंद्र व राज्‍य सरकारने सोसावयाच्या खर्चाची एक मार्गदर्शक योजना भारत सरकाने जानेवारी २००५ मध्ये \"जलस्त्रोतांची दुरुस्ती, देखभाल आणि पुनर्संचयनाचा राष्ट्री प्रकल्प\" या नावाने मंजूर केली आहे. संचयन आणि जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे, आणि ओलीताखालील क्षेत्रात वाढ करणे हे या योजनेचे उद्धिष्ट्य आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यातील २६ जिल्ह्यातील प्रकल्पांकरिता या योजनेस मंजूरी देण्यात आली आहे.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nदुरुस्ती, नुतनीकरण आणि पुनर्संचयन कार्यक्रम\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6127850\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR098.HTM", "date_download": "2018-04-23T19:35:34Z", "digest": "sha1:ROSRJDLR5GBIONDND2SQ4MQWRLKHJG5M", "length": 7762, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय ३ = Veznici 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nघड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.\nअभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.\n६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.\nआपण केव्हा फोन करणार\nमला क्षणभर वेळ मिळताच.\nत्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.\nआपण कधीपर्यंत काम करणार\nमाझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.\nमाझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.\nतो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.\nती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.\nतो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.\nमाझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.\nमी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमाझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.\nविचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला. आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप मध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/256", "date_download": "2018-04-23T19:31:28Z", "digest": "sha1:IRLKTW2KK53YHWYF5CRWSUZ6PXNUBIVI", "length": 14241, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माणूस लिहितो कशासाठी? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n एक स्वतःसाठी. दोन सगळयांसाठी. पूर्णपणे स्वतःसाठी ते असतं जे त्याच्या मनात दाटत असतं, तो गुदमरत असतो आणि असह्य होतं म्हणून ते व्यक्त करण्यासाठी तो लिहितो. या लिखाणाची त्याला प्रतिक्रिया वाचकांकडून आली नाही आली, चांगली मिळाली नाही मिळाली काही फरक पडत नाही. कारण कुणीतरी वाचावं म्हणून ते लिहिलेलंच नसतं. दुसरं सगळ्यांसाठी म्हणजे मित्रपरिवार, जवळचे लोक आणि अनोळखी वाचक यांसाठी ते लिखाण असतं ज्यावर मिळालेल्या प्रतिक्रियेने लेखक सुखावतो किंवा दुखावतो. म्हणजे जशी प्रतिक्रिया येते तसं. माझ्याही लेखांच्या, कवितांच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतात. चांगलं लिहिण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी. असं लिहितानाच मुळी प्रतिक्रियांचा किंवा वाचकांना भिडावं आवडावं असं लिहिण्याचा प्रयत्न असतो. आणि भाषेत वाक्प्रचार, अलंकार हे यथायोग्य पणे आपल्या भावना शब्दात मांडता याव्यात यासाठीच असतात.\nकुणी तरी म्हटलं आहेच की जो कवी असं म्हणतो की मी फक्त स्वतःसाठी लिहितो तो कुठेतरी स्वतःशी प्रतारणा करत असतो. कारण तुम्ही एकदा तुमचं साहित्य जनतेसमोर किंवा मित्रांसमोर आणलं की चांगलं लिहीत राहण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर येतंच. उस्फूर्त साहित्याला थोडया वास्तवतेच्या भानाची जोड दिली की वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणं शक्य होतं. तुमची कविता त्याला त्याचीच कहाणी वाटू लागते. तीच तुमची दाद असते आणि पोचपावतीही. सुजाण रसिकांच्या काळजाला हात घालणं कुणाला इतकं सोप्पं वाटत असेल तर ते चूक आहे. आणि त्याच वेळी आपलं लेखन सगळ्यांनाच आवडेल असं वाटणंही चूक आहे. कारण त्यात वाचकाच्या आवडीनिवडीचाही भाग असतोच की. तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला सुचेल तेच लिहून वाचकांच ॠण फेडणं यात लेखकाच्या लेखनाच सार्थक आहे. अपेक्षा वाढतात हे खरंच आहे पण अपेक्षा निर्माण केल्यावर त्या पूर्ण करायला नकोत का अता तुम्ही म्हणाल की मग असं सारखं तोच दर्जा टिकवणं कसं जमेल अता तुम्ही म्हणाल की मग असं सारखं तोच दर्जा टिकवणं कसं जमेल यावर थांबणे हा उपाय आहे. जोपर्यंत दमदार आणि कमीत कमी स्वतःला (मनापासून) आवडेल असं काही सुचत नाही तोपर्यंत थांबावं. सुरेश भट ज्याला थांबता येत नाही तो खरा कवी नव्हे म्हणतात ते यासाठीच. कारण नाहीतर तुम्ही अपेक्षांच्या पुरात वाहून जाल. तुम्हीही आणि तुमचे लेखनही.\nतुमचं काय मत आहे\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nएका वाक्यात - तेही इंग्रजी सांगायचे तर 'बिकॉज आय कान्ट हेल्प इट\nविसोबा खेचर [04 May 2007 रोजी 10:30 वा.]\nअसं लिहितानाच मुळी प्रतिक्रियांचा किंवा वाचकांना भिडावं आवडावं असं लिहिण्याचा प्रयत्न असतो.\nकारण तुम्ही एकदा तुमचं साहित्य जनतेसमोर किंवा मित्रांसमोर आणलं की चांगलं लिहीत राहण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर येतंच.\n माणसाने त्याला वाटेल ते, चाहेल ते, लिहीत जरूर राहावं. ते चांगलं आहे की वाईट, किंवा चांगलं लिहीत राहण्याच्या उत्तरदायित्वाचा वगैरे मुळीच विचार करू नये असं मला वाटतं. चांगलं की वाईट हे वाचकांना ठरवू द्यावं. ज्यांना आवडेल ते \"चांगलं\" म्हणतील, ज्यांना आवडणार नाही ते \"वाईट\", किंवा \"चांगलं नाही\", असं म्हणतील आणि फार फार तर पुन्हा वाचणार नाहीत\nउस्फूर्त साहित्याला थोडया वास्तवतेच्या भानाची जोड दिली की वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणं शक्य होतं.\nआणि त्याच वेळी आपलं लेखन सगळ्यांनाच आवडेल असं वाटणंही चूक आहे. कारण त्यात वाचकाच्या आवडीनिवडीचाही भाग असतोच की.\n त्यामुळे आपल्या मनासारखं स्वान्तसुखाय लिहीत राहावं इतकंच मी म्हणेन. कुणाला आवडल्यास उत्तम, न आवडल्यास फारच उत्तम\nमुळात एखादा माणूस आपल्याला जे म्हणायचे आहे ते लेखी स्वरुपात का मांडतो ह्याचा विचार व्हायला हवाय.\nमाझ्या स्वत:च्या बाबतीत मी हे सांगू शकेन की आपल्याला आलेला अनुभव इतरांच्यात वाटावा(बरेचसे मोठे लेखकही हेच करतात....लेखनाच्या दर्जाबाबत नसले तरी ह्या एका बाबतीत माझी आणि त्यांची कुंडली जमतेय हेही नसे थोडके). त्यात इतरांना सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून लिहायला लागलो. हे अनुभव वाचून काही लोकांना त्यांच्या गतस्मृतीत डोकावून बघावेसे वाटले तरी लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटते. मात्र आपल्या लिखाणावर बरा/वाईट अभिप्राय आलाच नाही किंवा त्याची दखलच घेतली गेली नाही तर वाईट जरूर वाटते.तरीही लिहिण्यामागचा एक हेतू स्वान्तसुखाय असावा असे वाटते ;म्हणजे मग जो देगा(अभिप्राय) उसका भला आणि जो नही देगा (अभिप्रायच हो ...वाचूनही) उसका भी भला आणि अजिबातच दखल कुणी घेतली नाही तरी त्यांचे ही भलेच होवो ('पुराणिक बुवांनी पुराण सांगत जावे.कुणी ऐकायला आहे अथवा नाही ह्याची काळजी करू नये'). त्यात इतरांना सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून लिहायला लागलो. हे अनुभव वाचून काही लोकांना त्यांच्या गतस्मृतीत डोकावून बघावेसे वाटले तरी लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटते. मात्र आपल्या लिखाणावर बरा/वाईट अभिप्राय आलाच नाही किंवा त्याची दखलच घेतली गेली नाही तर वाईट जरूर वाटते.तरीही लिहिण्यामागचा एक हेतू स्वान्तसुखाय असावा असे वाटते ;म्हणजे मग जो देगा(अभिप्राय) उसका भला आणि जो नही देगा (अभिप्रायच हो ...वाचूनही) उसका भी भला आणि अजिबातच दखल कुणी घेतली नाही तरी त्यांचे ही भलेच होवो ('पुराणिक बुवांनी पुराण सांगत जावे.कुणी ऐकायला आहे अथवा नाही ह्याची काळजी करू नये')अशी धारणा मनात बाळगावी अशा मताचा मी आहे. तरीही केवळ लोकांना अमूक एक पद्धतीचे लेखन आवडते म्हणून मी असेच लिहिले पाहिजे हे म्हणणेही तितकेसे सुसंगत वाटत नाही. अर्थात असे लिहिण्याला आक्षेप नाही परंतू पाठिंबाही नाही. म्हणजेच ज्याला जे आणि जसे जमेल तसे त्याने लिहावे. कुणाला आवडले तर छानच आहे. नाही आवडले तरी आपले मन मोकळे होते हेही नसे थोडके.\nत्यातून कुणाला काय आवडेल आणि आवडणार नाही ह्याचे ठोकताळे बांधता येत नाहीत(काही मोजक्या लोकांना ते जमते म्हणुनच ते लोकोत्तर ठरतात...असो) त्यामुळे 'गुरुदेव म्हणाले लिहीम्हणून लिहिले' इतक्या सहजतेने लिहावेसे वाटले तर लिहावे.लिहिल्याशिवाय तरी कसे कळणार की आपण कसे लिहितो\nमानवाने आपले विचार ईतरापर्यंत पोहचवण्यासाठी विविध कला सुजाण केल्या त्यातील एक लेखन कला \nमाझे एक मत आहे एक विचार आहे जर आपल्याला काही बोलायचे आहे अथवा लिहायचे आहे ते बिनधास्त लिहावे / बोलावे \nकोणास आवडो अथवा ना आवडो \nकर्म करत जा फळाची अपेक्षा नको - गीता नूसार\nलेखन करीत जा प्रतिसादांची अपेक्षा नको - अनुभवा नूसार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA048.HTM", "date_download": "2018-04-23T19:35:10Z", "digest": "sha1:RBKOKTIKMAAULB2FZSUIA3RCMZOWM6TQ", "length": 8242, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | डिस्कोथेकमध्ये = ਡਿਸਕੋ ਵਿੱਚ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nही सीट कोणी घेतली आहे का\nमी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का\nआवाज जरा जास्त आहे.\nपण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत.\nआपण इथे नेहमी येता का\nनाही, हे पहिल्यांदाच आहे.\nमी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही.\nमला तेवढे चांगले नाचता येत नाही.\nमी आपल्याला दाखवतो. / दाखवते.\nआपण कोणाची वाट बघत आहात का\nभाषेवर जनुके परिणाम करतात\nजी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्‍याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते. परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे.\nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2016/02/03/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-23T19:12:01Z", "digest": "sha1:C6F7EMIHDWIEVLWRH7546X2UNYBDYMIR", "length": 33846, "nlines": 479, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "ताणतणाव | Abstract India", "raw_content": "\n– डाॅ. ह. वि. सरदेसाई\nकशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.\nपरिस्थितीत होणारा बदल कमी जास्त प्रमाणात ताण निर्माण करतो. या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेतील त्रुटी तणाव निर्माण करते. हा बदल कधी कधी तुलनेने नगण्यही असू शकतो. कधी तर झालेला किंवा होऊ घातलेला बदल किफायतशीरदेखील असू शकतो (जसे बढती मिळणे व बदली होणे), अशा कोणत्याही बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असण्याने माणसाच्या मनोशारीरिक अस्तित्वात विकार होऊ शकतात. कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.\nतणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाचा प्रकार वयोमानानुसार बदलू शकतो. पौगंडावस्थेत आपल्या पालकांच्या अपेक्षा, तारुण्यात वैवाहिक साथीदारांसंबंधीची मिलनोत्सुकता, पुढे कामातील वरिष्ठांशी संबंध, आर्थिक स्वास्थ्य-सुबत्ता मिळण्याची आणि ती कमावण्याकरिता करावी लागणारी धडपड, पुढे वैवाहिक जोडीदाराबरोबर सलोख्याचे स्नेह-संबंध टिकणे, वयस्कर वाड-वडिलांच्या प्रकृतीच्या समस्यांना सांभाळणे, लहान मुलांचे बेशिस्त वागणे, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होताना पाहणे, वार्धक्‍याबरोबर येणारी शारीरिक आणि आर्थिक तूट, याबरोबर घसरणारी कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि नेहमीच असणारी, परंतु वार्धक्‍यात विशेषतः जाणीव होत राहणारी मृत्यूची भीती, ही सारी कमी-जास्त प्रमाणात तणाव निर्माण करणारी कारणे प्रत्येक व्यक्तीत असू शकतात. या कारणांना वास्तवात जाणणे, वास्तव स्वीकारणे आणि वास्तवाचा उपभोग घेण्याची क्षमता जोपासणे, हे खऱ्या समृद्ध मनाचे लक्षण होय.\nतणावामुळे व्यक्ती चिंतातुर अथवा खिन्न होऊ शकते. अनेकांना शारीरिक लक्षणे उद्‌भवतात. काही जणांची वृत्ती समस्यांपासून पलायन करण्याची असते. अशा व्यक्ती मद्यपाशात स्वतःला झुगारून देतात किंवा अतिरेकी खातात व स्थूल बनतात किंवा जुगार, रेस अथवा पत्ते खेळणे, अशा वास्तवातून पलायनाच्या मार्गाला लागतात. बहुतेकांना तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांच्या पुनरावृत्तीचे भय वाटत राहते. (जसे परीक्षा, सभेत भाषण करणे, मुलाखत देणे) काहींना क्रोध येत राहतो (अपेक्षा भंग होणे) काहींना अपराधीपणाची भावना येत राहणे (आपल्या हातून चूक घडली याचा पश्‍चात्ताप, ‘पाप’ घडल्याची टोचणी) काहींना घडून गेलेल्या घटनेबद्दल शरम वाटत राहते, (आपल्या कृत्यांबद्दल अथवा इतरांनी केलेल्या आपल्या ‘अपमाना’बद्दल) अशी भीती, राग, अपराधीपणाची भावना, लाज वाटणे इत्यादी भावना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रसंग घडताना\nनिर्माण होतात, त्याचप्रमाणे त्या त्या प्रसंगाच्या आठवणीनेदेखील जशाच्या तशाच निर्माण होतात. या भावनांमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. माणसाची चिडचिड होते, स्वभाव रागीट किंवा चिडका बनतो, अकारण थकवा येतो, लहान सहान गोष्टींनी (आवाजामुळे) दचकावयाला होते आणि आपण तणावाखाली असण्याची जाणीव होते. या तणावामुळे एकाग्रता शक्‍य होत नाही, मनात विचारांचे वारू बेलगाम संचार करू लागतात, झोपेत व्यत्यय येऊ लागतो (झोप लागण्यास वेळ लागतो, जाग लवकर येते, सारखी जाग येते) अस्वस्थ करणारी स्वप्ने पडू लागतात. आपण आजारी आहोत, या भावनेने व्यक्ती पछाडली जाते, स्वतःला योग्य वाटेल ती औषधे (विनाकारण) घेण्याकडे कल होऊ लागतो. व्यसनाधीनता बळावते. प्रत्यक्ष त्रास होत असल्याने विविध तपासण्यांत फारसा दोष सापडत नाही, याचे नवल वाटू लागते.\nबदलांना स्वीकारताना होणारे त्रास हे ‘चिंतातुर’तेपेक्षा वेगळे असतात, याचे ध्यान ठेवावे. शिवाय, इतर मानसिक आजार किंवा स्वभाव-दोष यांपासूनदेखील या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यातील त्रुटी’ने होणारे दोष वेगळे असतात. काही शारीरिक आजारांबरोबर आलेल्या मानसिक आजारांचीदेखील दखल घेणे आवश्‍यक असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेतील त्रुटीमुळे होणारे त्रास ती परिस्थिती बदलली (परीक्षा किंवा मुलाखत होऊन गेली) की आपोआप शमतात, तसे मानसिक विकारांचे होत नाही. परिस्थिती स्वीकारली म्हणजे जुळवून घेण्याचा प्रश्‍न मागे राहात नाही. परिस्थितीत बदल झाल्यावर येणारे विकार होण्यास जबाबदार असणारा परिस्थितीतील बदल न्यायालयांचे समन्स येणे, मिलनोत्सुक प्रेमसंबंधात विधान होणे) ओळखता येतो. साधारणपणे अशा घटनेचे परिणाम जेव्हा सहा महिने होतात, तेव्हा या तणावांना तीव्र प्रकारचे म्हटले जाते आणि जेव्हा जास्त काळ (अथवा कायम) होत राहणारा त्रास हा दीर्घकाळ चालणारा त्रास मानला जातो.\nअशा बदलामुळे आलेल्या घटनांच्या उपचारात विविध प्रकारचे उपाय करणे उपयोगी पडते. सुरवात काही क्रियांपासून करणे इष्ट असते. बरीच माणसे श्‍वास भरभर घेऊ लागतात; परिणामी, रक्तीतील कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, नाक व चेहरा किंवा कान येथेही अशा संवेदना जाणवतात. या संवेदनामुळे व्यक्ती आणखीनच भयभीत होते. शरीरक्रियांच्या अज्ञानातून उद्‌भवलेल्या भीतीचे निराकरण करून तक्रार लगेच दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला एखाद्या (बंद) कागदाच्या पिशवीत श्‍वासोच्छवास करावयास सूचना द्याव्यात. थोड्याच श्‍वसनानंतर मुंग्या येणे थांबेल, भीती जाईल, मग कागदी पिशवी काढावी.\nकोणत्याही कारणाने माणसाने श्‍वास भराभर घेतला तरी त्याच्या रक्तातील कार्बन-डाय ऑक्‍साइडचा निचरा होतो. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. शिवाय, काही रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणेही संभवते. आपल्या मेंदूतील टेंपोरल लोब या भागात अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे शक्‍य होते. परिणामी, त्या व्यक्तीलाकाही प्रकारचे ‘भास’ होणे शक्‍य आहे. याची माहिती प्राणायामातील ‘भास्त्रिका’ हा प्रकार करणाऱ्या साधकांना असावी.ज्या व्यक्तींना विशिष्ट बदलांमुळे तणाव येतो याची कल्पना असते किंवा देता आली तर अशा प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे समुपदेशन उपयोगी पडते. तणावांची जाणीव होऊ लागताच शवासनासारखे शरीर सैल करणे व श्‍वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचार करण्याकरिता मन मोकळे न ठेवणे याचाही उपयोग होतो. हा एका प्रकारे जागृत मन विचाररहित ठेवण्याचा (ध्यानाचा) प्रयत्न होय.\nकाही सामाजिक परिस्थितीचा परिणाम तणाव निर्मितीत होणे शक्‍य असते. काहींना गर्दीत जाणे नको वाटते, काहींना नव्या ओळखी करून घ्याव्याशा वाटत नाहीत, व्यासपीठावर जाण्याची अकारण भीती काहींना असते, अशा सामाजिक प्रसंगांना ओळखणे महत्त्वाचे ठरते. या प्रसंगांतून बाहेर पडताना सुरवात अगदी माफक (दोन-तीन माणसे) आकड्यापासून सुरवात करून (किंवा तशी कल्पना करून) त्या प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी केली जाते. काही वेळा मोठे बदल करावे लागतात. (उदा. नोकरी बदलणे) परंतु, हे निर्णय पूर्ण विचारांच्या नंतरच घ्यावेत.\nमानसोपचार क्वचितच लागतो; परंतु समुपदेशन उपयोगी पडते. मनाला भविष्यकाळ किंवा भूतकाळांतील घटनांच्या विचारांत गुंतण्याची सवय लागलेली असते. त्याऐवजी मनाला वर्तमानकाळात आणि आताच्या परिस्थितीत राहण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते. चिंता ही नेहमीच भवितव्याशी संबंधित तर अपराधीपणा हा नेहमीच भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतो, याची जाणीव ठेवावी.\nकाही औषधांचा वापरदेखील उपयोगी ठरतो. अर्थात, कोणत्याही औषधांचा वापर त्या संबंधात ज्ञान आणि वापरण्याचा अनुभव असणाऱ्या (डॉक्‍टर) व्यक्तीनेच करावा. पूर्वी आपल्याला बरे वाटले होते, हा अनुभव किंवा केवळ सद्‌हेतूने सुचविलेले औषध घेणे केवळ निरुपयोगीच नव्हे, तर अपायकारकही ठरू शकते, याचीदेखील जाणीव असावी. अनेक औषधांना नको असणारे परिणाम असतात, कधी कधी हे नको असणारे परिणाम गंभीर परिणाम करू शकतात, घातकही ठरू शकतात. यासंबंधात अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्‌स जनरल हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या एका शोध-निबंधातील माहिती दखलपात्र आहे. सलग दाखल झालेल्या सहाशे रुग्णांना ‘उपचाराचा’ झालेला त्रास अभ्यासला गेला तेव्हा असे आढळले की, या ६०० पैकी २९० रुग्णांना उपचारांचा काहींना काही त्रास झाला. यापैकी ७७ रुग्णांना गंभीर दुखणे झाले, तर १५ रुग्ण त्यांच्या आजारांनी नव्हे, तर उपचारांच्या दुष्परिणामांनी दगावले लोरॅझिपॅम ०.५ ते १.० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा असे उपयोगी पडणारे औषध डॉक्‍टरांच्या नजरेखाली मर्यादित काळापुरते फायदेशीर ठरू शकते.\nसहसा योग्य समुपदेशन व रुग्णाला आजाराच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन भीती घालविण्याने बरेच रुग्ण बरे होतात. उशिरा केलेले किंवा चुकीचे उपचार, आजार रेंगाळवतात व दीर्घकाळ चालू राहिलेले आजार एकदा जुनाट झाले की बरे होणे कठीण होते.\nfrom → खिन्नता, ताणतणाव, प्रसन्न मन, बुद्धी, मानसिक ताण, मानसोपचार, स्वभाव\nस्रोतस सिद्धांत -1 →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/abhijeet-katake-new-maharashtra-kesari-277912.html", "date_download": "2018-04-23T19:07:32Z", "digest": "sha1:RK3JEFHACLL5UGP5R4SQ6I3Q2NJRML7L", "length": 11456, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिजीत कटके ठरला 42वा महाराष्ट्र केसरी", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nअभिजीत कटके ठरला 42वा महाराष्ट्र केसरी\nयावर्षी महाराष्ट्र केसरी ठरलेला अभिजीत हा मागच्यावर्षी याचस्पर्धेचा उपविजेता ठरला होता. हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते\nभूगाव, 24 डिसेंबर: पुण्याचा अभिजीत कटके आज पुण्याजवळ भूगाव इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अभिजीत कटके याने साताऱ्याच्या किरण भगत याचा 10-7ने पराभव केला.\nयावर्षी महाराष्ट्र केसरी ठरलेला अभिजीत हा मागच्यावर्षी याचस्पर्धेचा उपविजेता ठरला होता. हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. त्याला चांदीची गदाही देण्यात आली आहे.\nअभिजीत कटके आणि किरण भगत या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. दोघंही एकामेकावर सरस ठरत होते. सामना संपायला 1 मिनीट22 सेकंद राहिले असताना स्कोअर 3-3 असा बरोबरीत निघाला होता. त्यानंतर कोण जिंकणार याची सगळ्यांनाच उत्कंठा लागली होती. अत्यंच रोमांचक अशा या सामन्यात किरण भगतने सरशी घेत 7 गुण मिळवले पण शेवटच्या काही क्षणात सारा डाव फिरवत 10-7 अशा गुणांनी अभिजीत कटके विजयी ठरला आहे.\nएक वर्ष सातत्याने मेहनत करून चांदीची गदा मिळवणाऱ्या अभिजीतवर आता सगळीकडूनच शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://cyberjournal24.in/category/marathi/", "date_download": "2018-04-23T19:30:08Z", "digest": "sha1:J3MLDXOXWD223KVZHFE5HG2DZTFYERBX", "length": 4438, "nlines": 49, "source_domain": "cyberjournal24.in", "title": "Marathi | Cyber Journal 24 Web News", "raw_content": "\nफेसबुक पोस्ट वर चिडून मुंबईतील भाजपच्या खासदारांनी आरटीआय कार्यकर्त्याविरोधात केली तक्रार दाखल\nभारतीय जनतापक्षावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांविरोधात पक्ष पोलीस बाळाचा वापर करून त्यांचा आवाज शांत करत आहे अश्या अनेक बातम्या गेले काही महिने कानावर येत आहेत. असाच अनुभव काही आर. टी. आय. कार्यकर्ते व पत्रकारांना देखील आला आहे. भाजपचा महाराष्ट्रातील भ्रष्टाचारा विरोधात लढणारा चेहरा म्हणून ओळखलेजाणारे मुंबईतील खासदार किरीट सोमैया यांनी मागील आठवड्यात मुलुंड मधील … Continue reading फेसबुक पोस्ट वर चिडून मुंबईतील भाजपच्या खासदारांनी आरटीआय कार्यकर्त्याविरोधात केली तक्रार दाखल\nटीका करणाऱ्या व सरकार विरोधी बोलणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे का\nनॅशनल मीडिया अॅनॅलिटिक्स आणि न्यू मीडिया विंगसह तीन संस्था सध्या पत्रकारांवर लक्ष ठेवत आहेत फेब्रुवारी २०१६ मध्ये, इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राने एनडीए सरकारच्या वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीडिया सेलची स्थापना करण्याच्या योजनेबद्दल एक लेख प्रकाशित केला होता. या सेलचे नाव राष्ट्रीय माध्यम अ‍ॅनॅलिटिक्स केंद्र आणि या विभागातील अधिकाऱ्यांचे काम म्हणजे सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर लक्ष ठेवणे. … Continue reading टीका करणाऱ्या व सरकार विरोधी बोलणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://maajhime.blogspot.com/2009/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T19:46:41Z", "digest": "sha1:VOYQTATUBVB4JE5SVO7YEB6KKI6AREIK", "length": 5460, "nlines": 115, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: भूल", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nभूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला\nबंधने उधळून सारी ती निघाली भेटीला\nचांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली\nबावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली\nसावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा\nमत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला\nयामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला\nधुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला\nशांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली\nका निशेची पैंजणे लाटांत त्या रेंगाळली\nरात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले\nअन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 1:18 AM\n रूपक तालात छान बसेल चाल.\nभरतीच्या आवेगान कोजागिरी झाली तृप्त\nसागराशी बिलगली चांद केवड्याची रात\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140725053052/view", "date_download": "2018-04-23T19:19:33Z", "digest": "sha1:6PPETS3VZL4MAFYOEMJAXY2DY4QALMG3", "length": 15195, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १०\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या श्लोकांत, सुधापायम्‍ ह्या पदांत सुधेसारखें ह्या अर्थी, कर्मणि णमुल्‍ आहे. आणि ‘ उपमाने कर्मणि च ’ या पाणिनि सूत्रांतील चकारानें निजर्रावासम्‍ ह्या पदांत, देवासारखें, ह्या अर्थी कर्तरि णमुल्‍ झाला आहे.\nधर्मोपमानलुप्ता उपमा, वाक्यांत व समासांत असल्याचीं उदाहरणें हीं-\n“ सारे वन धुंडाळलें; सर्व वृक्ष न्याहाळून पाहिले: तरी पण, हे आम्रवृक्षा, सार्‍या जगांत तुझ्यासारखा एकही वृक्ष भुंग्याला सापडला नाही. ”\n( हें झालें वाक्यांतील लुप्तोपमेचें उदाहरण. ) आतां, ह्याच श्लोकांत ‘ तथापि ते समम्‍ ’ हे शब्द काढून व त्याऐवजीं ‘ भवत् समम्‍ ’ हे शब्द घालून, शुद्ध आर्या तयार केली तर, हाच श्लोक, समासांतील लुप्तोपमेचें उदाहरण, होईल.\nक्किपू प्रत्ययाचे द्वारां होणार्‍या वाचकधर्मलुप्ता उपमेचें उदाहरण हें-\n“ हे राजा, तुझ्या कीर्ति स्त्रियांच्या पुष्ट स्तनांवर, अलकानगरींत, व समुद्राच्या पुळणींत, अनुक्रमें हारासारख्या, शंकरासारख्या व हिर्‍यासारखा चमकतात. ”\nह्या श्लोकांत हार, हर व हीर हे शब्द, आचारार्थीं क्किप्‍ प्रत्ययाचा लोप होत असल्यामुळें, धातूंचीं रूपें समजावीं. ह्या ठिकाणीं, “ हार वगैरे शब्द लक्षणेनें हार वगैरेंचें सादृश्य हा अर्थ दाखवितात व क्किप्‍ प्रत्ययाचा लोप झाला असतांही त्याचें स्मरण झाल्यानें, तो प्रत्यय ‘ आचार ’ हा अर्थ दाखवितो, ” हें मत मान्य केलें तर, ह्या श्लोकांत वाचकाचा व आचार या धर्माचा लोप स्पष्टच आहे. “ हार वगैरे शब्द ( स्वत: च ) लक्षणेनें, ‘ हारादिकांचें जें सादृश्य त्याच्याशीं अभिन्न असा आचार ’ इतक्या अर्थाचा बोध करतात, ” हा पक्ष ग्राह्य मानला तरीसुद्धां, केवळ\nसादृश्य व केवळ धर्म यांचा वाचक शब्द येथें नसल्यानें ह्या ठिकाणीं वाचकधर्म लुप्ता उपमा तर खरीच.\nसमासांतील वाचकधर्मलुप्ता उपमेचें उदाहरण हें-\n‘ हे सुंदरी, कमळासारख्या तुझ्या वदनावर, तुझ्या सुंदर दंतपंक्तीच्या प्रभा, तुझ्या लाल अधराच्या प्रेभेशीं मिसळल्यामुळें, कमळाच्या लालसर तंतू प्रमाणें शोभत आहेत. ॥\nह्या ठिकाणीं वदन व अंबुज ह्या दोहोंत अभेद सांगण्याच्या हेतूनें जर वदनांबुज हा विशेषणसमास ( कर्मधारय ) केला तर, दंतपंक्तींची प्रभा ‘ कमलतंतूंप्रमाणें शोभत आहे, ’ हें म्हणणें, जुळणार नाहीं. कारण कीं, वदन व अंबुज ह्यांचें तादात्म्य साधण्याकरतां दंतप्रभेचें कमलतंतूंशी तादात्म्य मानणें भाग आहे. कमलतंतूशीं सादृश्य हें त्या वदनांबुजाच्या तादात्माला साधक नाहीं; पण वदनांबुज हा उपमितसमास घेतला म्हणजे वदन व अंबुज ह्या दोन धर्मीमध्यें सादृश्य प्रतीत होईल; आणि मग त्या धर्मींचे जे केसर व दंतप्रभा हे धर्म, त्यांमध्यें सादृश्य सांगणें योग्यच होईल. म्हणून ‘ वदनांबुजे ’ ह्या अधिकरणविशिष्ट ( म्हणजे सप्तमी विभक्तींत ) असलेल्या सामासिक पदांतील उद्देश्य कोटींत असलेल्या उपमेला घेऊनच आम्ही वाचकधर्मलुप्तोपमेचें हें उदाहरण दिलें आहे. विधेयकोटींतील, ‘ केसरा इव ( कान्तय: ) काशन्ते ’ ही उपमा तर पूर्णाच आहे.\nक्यच्‍ प्रत्ययांतील वाचकोपमेयलुप्ता उपमा, तसेंच समासांत होणारी धर्म, उपमान व वाचक, ह्या तिघांच्या लोपानें होणारी उपमा अशा दोन लुप्तोपमांचीं उदाहरणें, पुढील एकाच श्लोकांत आहेत-\n“ तिलोत्तमेसारखी असलेल्या व हरणाच्या पाडसाच्या डोळ्याप्रमाणें डोळे असणार्‍या अशा तिच्या सहवासांत मला हा मर्त्यलोक स्वर्गासारखा वाटला. ”\nतिलोत्तमीयन्त्या ह्या पदाचा विग्रह ‘ तिलोत्तमामिव आत्मानं आचरन्त्या ’ ( तिलोत्तमेसारखी स्वत:ला वागवणारी म्हणजे करणारी ) हा असून, ह्या ठिकाणीं आचार या अर्थीं क्यच्‍ प्रत्यय झाला आहे. आणि तिलोत्तमा-पदाची, तिलोत्तमेचें सादृश्य ह्या अर्थावर लक्षणा केली आहे; त्यामुळें सादृश्याचा वाचक इव शब्द ह्या ठिकाणीं स्पष्ट दिसत नसल्यानें, आणि\n‘ आत्मानम्‍ ’ हें उपमेय येथें शब्दानें सांगितलें नसल्यानें तिलोत्तमीयन्त्या ह्या पदांत वाचकोपमेयलुप्ता ( उपमा ) समजावी. कुणी म्हणतील, “ स्वत: नायिका हीच येथें उपमेय घ्यावयास काय हरकत आहे ” ह्याला उत्तर हें की , ‘ आचरन्ती म्ह० वागवणारी ’ ह्या क्तियेचें कर्म जी स्वत: म्ह०आत्मा म्ह० नायिका हीच येथें उपमेय आहे. येथील तिलोत्तमीयन्ती ह्या शब्दाच्या विग्रहांतून निघणारें ‘ आत्मा हें पद उपमेय म्हणून घेतां येणार नाहीं. ( कारण तें पद आचरणें या क्तियेचें कर्म म्हणून गुंतल्यानें, त्याला उपमेय म्हणून घेतां येणार नाही ) शिवाय, तिलोत्तमां व आचरन्ती ह्या भिन्न विभक्तींत असलेल्या शब्दंचा उपमनोमेयभाव जुळणार नाहीं; तेव्हां तो जुळण्याकरता आत्मानं हेंच अध्याह्लतपद येथें उपमेय म्हणून मानणें भाग आहे. ( आणि तें पद तर श्लोकांत नाहीं; म्हणून येथें उपमेय लुप्त असलेली उपमा आहे. )\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tahasildar-in-jail-for-accepting-bribe-272240.html", "date_download": "2018-04-23T18:59:07Z", "digest": "sha1:QJEAS5VW4MVOK6ND5S75YOB7XF5XWRPU", "length": 13137, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "10 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला ठाण्यात अटक", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n10 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला ठाण्यात अटक\nकाश्मीरा गावातील जमीन सर्व्हे क्रमांक-५६ आणि ५९ या जमिनीला एनए करून ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या तक्रारदार यांच्याकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. मंगळवारी रात्री किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली.\nठाणे,17 ऑक्टोबर: ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे याला 10 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने अटक केली आहे.त्यांना एसीबीने दहा लाख रूपयांसह अटक केल्याची माहिती मिळत असून सध्या एसीबीची कारवाई सुरू आहे.\nजमीन एनए ऑर्डर देण्यासाठी १० लाखाची लाचेची मागणी संबंधित तहसीलदाराने केली होती. ती लाच घेताना ठाण्याचा तहसीलदार किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचलुचपत खात्याच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकाश्मीरा गावातील जमीन सर्व्हे क्रमांक-५६ आणि ५९ या जमिनीला एनए करून ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या तक्रारदार यांच्याकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. मंगळवारी रात्री किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली. ठाण्याच्या रुस्तमजी बिल्डरच्या इमारतीत भदाणे याच्या मालकीचा संपूर्ण फ्लोअर असल्याची माहिती समोर येत आहे. याची किंमत ५ कोटी रुपये आहे. तर भदाणे याच्या मालकीची अनेक दुकाने इतर ठिकाणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकामार्फत त्यांच्या घराची तपासणी सुरु आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात भदाणे आणि त्यांचा सहकारी उगले यांच्यावर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकारी यांनी दिली.\nठाण्याच्या तहसीलदारासोबत एका खासगी इसमाला देखील अटक करण्यात आली आहे. सध्या एसीबी तहसीलदाराच्या घराची झडती घेत असून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त होऊ शकते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/cm-meeting-anna-hajare-273592.html", "date_download": "2018-04-23T19:13:42Z", "digest": "sha1:B2FVOG7UED5R3HKKHBGCHB7G7EPNCOUN", "length": 11256, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री फडणवीस आज अण्णा हजारेंना भेटणार", "raw_content": "\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमुख्यमंत्री फडणवीस आज अण्णा हजारेंना भेटणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसांच्या राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर असून ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेणार आहेत. ग्रामसुरक्षा दल आणि सौरउर्जा प्रकल्प यांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला येत आहेत\nमुंबई, 04 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसांच्या राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर असून ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेणार आहेत. ग्रामसुरक्षा दल आणि सौरउर्जा प्रकल्प यांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला येत आहेत. या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर महाराष्ट्रात स्थापन झालेल्या ग्राम सुरक्षा दलांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. आज दुपारी मुख्यमंत्री आणि अण्णांची भेट होणार आहे.\nमध्यंतरी अण्णा हजारेंनी लोकपालच्या मुद्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर अण्णांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीचा आजचा दौरा आखल्याचं बोललं जातंय. अर्थात या भेटीमागचं खरं कारण मात्र, अजून समजू शकलेलं नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: anna hajarecm fadanvisअण्णा हजारेमुख्यमंत्रीराळेगण सिद्धी\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/blog-post_03.html", "date_download": "2018-04-23T19:28:17Z", "digest": "sha1:YZELS4XGSDZC6POAPKUQELJXOHGAIEMA", "length": 8071, "nlines": 157, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: रात्र चांदण्याची,", "raw_content": "\nआठवण तिझी देऊन गेली...\nहळूच मझला धाखावून गेली....\nहळूच मझला धाखावून गेली....\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://tathapi.org/resources/205-tathapi-publication-list-2012", "date_download": "2018-04-23T18:59:59Z", "digest": "sha1:WLFOZCN7NBFEFA22KOM2QDFKAJVXDCI4", "length": 8142, "nlines": 74, "source_domain": "tathapi.org", "title": "Tathapi Publication List 2012", "raw_content": "\nWomen and Health / स्त्रिया आणि आरोग्य\nस्त्रिया आणि आरोग्य : काही संसाधने (हिंदी, मराठी इंग्रजी संसाधनांची यादी) (मराठी) (रु. ५०)\nलोकसंख्या प्रश्न : गरीबीचं कारण की गरीबीचा परिणाम (पुस्तिका, मराठी) (रु. ५)\nसाद आरोग्याची क्र. ३ - गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (मराठी) (रु. १५)\nसाद आरोग्याची क्र. ४ - प्रजनन मार्गाचा फिस्टुला (मराठी) (रु. १५)\nस्त्रियांमधील रक्तपांढरी (पुस्तिका, मराठी) (रु. १०)\nआपल्या रक्ताची लाली आपणच तपासा (तक्ता, मराठी) (रु.१५) (मूळ गुजराती प्रकाशन - मानव आरोग्य वर्तुळ, अहमदाबाद)\nआपले शरीरमान (तक्ता) (मराठी, हिंदी) (रु. १०)\nगर्भलिंगनिदान गुन्हा आहे (५ पोस्टरचा संच, मराठी) (रु. ५०)\nसंजीवनी : स्त्रिया आणि आरोग्य प्रशिक्षण संच (पुस्तक, फ्लिपबुक, पोस्टर, तक्ते, चित्रांसहित) (मराठी, हिंदी) (रु. ६००)\nस्त्रिया आणि मानसिक आरोग्य ... एक सुरुवात (सी ए एम एच सोबत) (पुस्तिका) (रु. २५)\n(मराठी झेरॉक्स प्रत उपलब्ध)\nजिव्हाळा (त्रैमासिक वार्तापत्र) (वर्गणी वार्षिक - रु. ३५, तीन वर्षाची - रु. १००)\nBody Literacy / शरीर साक्षरता\nमानवी शरीरातील आतले अवयव (शरीराचे कागदी कोडे) (इंग्रजी, मराठी) (रु. १५)\nआपल्या हातात: स्त्रियांसाठी कार्यपुस्तिका (इंग्रजी, मराठी) (रु. २०) (प्रती उपलब्ध नाहीत) (झेरॉक्स उपलब्ध)\nमासिक पाळी चक्रात काय घडत आहे (चक्र आणि सरक पट्टी) (इंग्रजी, मराठी, हिंदी) (संच रु. २५)\nशरीर साक्षरता मुलांसाठी (३ वर्कबुकचा संच मराठी मार्गदर्शक पुस्तिकेसह) (इंग्रजी, मराठी) (रु. १८०)\nViolence as a Public Health Issue / स्त्रियांवरील हिंसा : सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न\nFact sheet (Mar) माहितीपत्रक - रु. १५\nतुमच्या बाबतीत असं घडतंय का (२ पोस्टरचा संच, दवाखान्यात लावण्यासाठी) - रु. २०\nआधार - स्त्रियांवरील हिंसाविषयक मदत व मार्गदर्शन सूची (पुणे जिल्ह्यासाठी) - रु. ५\nहिंसामुक्त घर प्रत्येक स्त्रीचा अधिकार (पोस्टर) - रु. १०\nस्त्रियांवरील हिंसा - महाराष्ट्रातील कामाचा आढावा - रु. २०\nGender, Sexuality, Work with Men / लिंगभाव, लैंगिकता, पुरुषांसोबत काम\nSet of Two Posters (Mar) पुरुषीपणा सोडू या... माणूस म्हणून वाढू या. (पोस्टर) (Rs.10)\nसमानतेच्या दिशेने: पुरुषांसोबत काम (२ चित्रफिती)\nअ. पुरुषीपणा सोडू या... माणूस म्हणून वाढू या. (युवक मेळाव्याची क्षणचित्रे) (३० मिनीटे, मराठी, इंग्रजी सबटायटल्ससहित) (रु. ५०)\nब. आम्ही 'बि'घडलो (२४ मिनिटे, मराठी, इंग्रजी सबटायटल्ससहित) (रु. ५०)\nBooklet (Mar) सीडॉ करार - स्त्रियांच्या अधिकाराचा जाहिरनामा (पुस्तिका, मराठी) (रु. १०)\nसीडॉ कराराची अंमलबजावणी करा. (३ पोस्टरचा संच, मराठी, इंग्रजी) (रु. ३०)\nप्रक्रिया नोंद कशी करावी (पुस्तिका, मराठी) (रु. १०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/river/word", "date_download": "2018-04-23T19:30:20Z", "digest": "sha1:RT37VVOINBSABH4LNYCHW5XW6CZYQZ4P", "length": 12130, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - river", "raw_content": "\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nभूपाळी नद्यांची - प्रातःकाळीं प्रातःस्नान \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - प्रस्तावना\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ६\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ७\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ८\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ९\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १०\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ११\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १२\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १३\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १४\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १५\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १६\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-23T19:05:48Z", "digest": "sha1:IBBPTQH7IAQBMRBTV2OIQBQMZFPEXKC6", "length": 42382, "nlines": 128, "source_domain": "eduponder.com", "title": "शिक्षण | EduPonder", "raw_content": "\nJanuary 8, 2017 Marathiखर्च, मानके, व्हाउचर, शिक्षण, संकल्पना आणि कौशल्येthefreemath\nगेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार भारत सरकार शालेय शिक्षणावर वर्षाला ४२,००० कोटी रुपये खर्च करतं. यातला मुख्य खर्च शिक्षकांच्या पगारावर होतो आणि जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार भारतात सरकारी शाळांमध्ये रोज २५% शिक्षक अनुपस्थित असतात. या अनुपस्थितीमुळे वर्षाला ८,००० कोटी रुपयांचं नुकसान होतं. याखेरीज भारतातील कोचिंग क्लासचा उद्योग २०१५ मध्ये सुमारे अडीच लाख कोटी रुपये घरात असण्याचा अंदाज आहे. महानगरांमध्ये प्राथमिक शाळेतली ८७% तर माध्यमिक शाळेतली ९५% मुलं शिकवणीला जातात. ग्रामीण भागात सुमारे 30% मुलं शिकवणीला जातात. या सगळ्यात खाजगी शाळांवर (पालकांचा) होणारा खर्च धरलेलाच नाही इतका सगळा खर्च करून शेवटी मुलं काय आणि किती शिकतात, हा प्रश्न उरलाच आहे. ‘प्रथम’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून वारंवार हे दिसून आलं आहे, की ग्रामीण भारतात पाचवीतल्या ५०% मुलांना दुसरीच्या पातळीची कौशल्येही येत नाहीत.\nखरं तर, सरकारने पुरवठादारांवर (शिक्षक, संस्था) पैसा खर्च करायचं बंद करून थेट विद्यार्थ्यांवर करावा आणि त्यासाठी व्हाउचर पद्धत स्वीकारावी, ही मागणी जोर धरते आहे. सरकार प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर जेवढा खर्च करतं तेवढ्या रकमेची प्रत्येक पालकाला व्हाउचर द्यावीत आणि त्यांनी आपल्या पाल्याला कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा, असं या मागणीचं स्वरूप आहे. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं, की पालकांनी मुलांना कुठेही शिकवावं. सरकारी शाळेत, खाजगी शाळेत, शिकवणीत, घरी – कुठेही. सरकारने मुलं शाळेत जातात का, हे तपासण्याऐवजी मुलं शिकतात का, एवढंच बघावं. मुलांचं ‘शिक्षण’ होतं आहे ना, ते बघण्याची मानके तयार करावीत आणि विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचं काम फक्त करावं. कुठल्या विद्यार्थ्याने, कुठल्या विषयात, कोणत्या संकल्पना आणि कौशल्ये आत्मसात केली आहेत, तेवढंच सांगावं. याला वयाचं बंधन आणि इयत्तेच्या चौकटी असण्याचीही गरज नाही. उदाहरणार्थ, एखादी १० वर्षांची मुलगी गणितात पाचव्या, भाषेत तिसऱ्या आणि गायनात सातव्या पातळीला असू शकते.\n‘मुलं शाळेत जातात का, कितवीत आहेत’ असा विचार करण्याऐवजी ‘मुलं काय काय शिकली’ यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यात सध्याच्या अभ्यासक्रमात नसलेल्याही बऱ्याच विषया-कौशल्यांचा अंतर्भाव करता येईल.\n‘शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर’ या गोष्टीची उगीचच हवा केली जात आहे आणि डिजिटल आभासी दुनियेतून खऱ्या जगातले व्यवहारी प्रश्न सुटत नसतात, असं बऱ्याच लोकांना वाटतं. नव्या काही कल्पना, पद्धती आल्या, की अशा प्रतिक्रिया येतच असतात. सुमारे २४०० वर्षांपूर्वी प्लेटोसारख्या मोठ्या विचारवंताने “लेखन केल्यामुळे शिकणाऱ्यांचे विस्मरण वाढीस लागेल. कारण लोक स्मरणशक्तीचा वापर करणार नाहीत”, असं म्हटलं होतं. लेखन आणि दस्तऐवजीकरण (documentation) केल्यामुळे मनुष्याची किती प्रगती झाली, हे आज सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे तंत्रज्ञान हे शाळा किंवा शिक्षकांची जागा घेऊ शकतं, असं अर्थातच म्हणता येणार नाही. पण झपाट्याने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाने बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आवाक्यात आणल्या आहेत आणि आपल्या शिक्षणपद्धतीतले निदान काही प्रश्न तरी सोडविण्याची त्यात क्षमता दिसते आहे.\nमुलांच्या वाढीसाठी शिक्षकांनी दिलेलं वैयक्तिक लक्ष, संस्कार आणि शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या गोष्टी आवश्यक असल्या, तरी आपल्याला प्रत्यक्ष परिस्थितीचं भान असणं सुद्धा आवश्यक आहे. जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार भारतात सरकारी शाळांमध्ये रोज २५% शिक्षक अनुपस्थित असतात आणि उपस्थित शिक्षकांपैकी ५०% शिक्षकच शिकवत असताना आढळले आहेत. शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे दरवर्षी देशाला साधारण ८००० कोटी रुपयांचं नुकसान होतं दुसरा मुद्दा म्हणजे, जेव्हा शिक्षक शाळेत असतात आणि नीट शिकवत असतात, तेव्हा सुद्धा सध्याच्या शिक्षण पद्धतीत मुख्य भर पाठांतरावरच असतो. त्यामुळे फार तर चांगले परीक्षार्थी तयार होतात. पण स्वतंत्रपणे विचार करायला आणि प्रश्न सोडवायला फारसा वाव मिळत नाही.\nअजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अभ्यासक्रमाच्या चौकटीत शिकताना येणाऱ्या मर्यादा. अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या ठरीव पद्धतींच्या चाळण्यांमधून शेवटी मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती आणि कौशल्ये खूपच मर्यादित होऊन बसतात. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये आपलं मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं. आपल्या देशासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असा हा क्षण होता आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा होतं. पण प्रश्न असा पडतो, की या मंगळयानाचा अभ्यासक्रमात कधी समावेश होणार आणि कधी हे सगळं मुलांपर्यंत पोहोचणार ज्या मुलांना सुशिक्षित, विचारी पालक किंवा पाठ्यपुस्तकाच्या पलिकडचं शिकविणारे उत्साही शिक्षक लाभलेले नाहीत; त्या मुलांना नवनवीन, कुतूहल जागवणाऱ्या गोष्टी कशा शिकायला मिळणार\nशालेय अभ्यासक्रम हा साधारणतः शिकण्याची सरासरी पातळी बघून तयार केलेला असतो. पण प्रत्येक मूल हे वेगळ्या प्रकारे, स्वत:च्या गतीने आणि स्वत:च्या मार्गाने शिकतं. प्रत्यक्ष व्यवहारात आपण एकच एक ओळीने शिकत नसतो. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशा संबंधित विषयांवर आपण जात असतो. इंटरनेट वापरल्यासारखंच असतं ते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अथांग माहितीची आणि ज्ञानाची कवाडं उघडली आहेत. वेगवेगळ्या स्त्रोतांमधून येणारं ज्ञान मुलं आपल्या गतीने आणि आपल्या कलाने शिकू शकतात. दर्जा, उपलब्धता आणि खर्च अशा सर्व गोष्टींचा विचार केला तर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तंत्रज्ञान वापरणं आवश्यक आहे.\nपूर्वीच्या काळी ‘शिकणे’ ही गोष्ट शाळा आणि वाचनालायांशी निगडित होती. जे शाळा आणि वाचनालायांपासून दूर (वंचित) राहिले, ते मागे पडले. आता आधुनिक काळात (शाळा आणि वाचनालयाबरोबर) डिजिटल साधनांची उपलब्धताही आवश्यक झाली आहे. शाळेतल्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यावाचून गत्यंतर नाही. अद्ययावत् माहिती आणि ज्ञान मिळवून देणारा, स्वत:चा स्वत: अभ्यास आणि विचार करायला लावू शकणारा आणि शिक्षणाची गोडी निर्माण करू शकणारा हा एक उत्तम मार्ग आहे.\nआरक्षण – माहितीअभाव आणि दृष्टीअभाव\nआंबेडकर जयंतीनिमित्त बऱ्याच चर्चा ऐकू येतात. आजकाल सोशल मीडियामधे पण वाद होत असतात. आरक्षण हा अर्थातच लोकांना जवळचा आणि महत्त्वाचा वाटणारा विषय आहे. बाकी कशाशी सोयरसुतक असो वा नसो, या एका विषयावर बहुतेकांना मत असतं. हे मत दरवेळी तटस्थ किंवा संतुलित असेल अशी अपेक्षा नाही. पण या विषयाची काहीच माहिती नसताना, अर्धवट किंवा ऐकीव माहितीवर लोक हिरीरीने बोलत असतात आणि त्यातून दिशाभूल होत असते.\nयामागचं एक मुख्य कारण म्हणजे ज्याचा सर्व विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाशी, भवितव्याशी आणि मुख्य म्हणजे नागरिक असण्याशी संबंध आहे, त्या आरक्षणाबद्दल आपल्याला शाळेमध्ये काहीच शिकवत नाहीत. इतक्या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश नाही. आरक्षणामागचं तत्वज्ञान काय, आरक्षण आणि दारिद्र्यनिर्मूलन यातला फरक, राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणातला फरक, त्याचा नियमित घेतला जाणारा आढावा या गोष्टी शाळेत नागरिकशास्त्रात शिकवायला हव्या. ज्या व्यवस्थेतून पुढे जायचं आहे, त्याबद्दल काहीच माहिती न देता, विचार करायला न शिकवता आणि हा विषयच जणू वर्ज्य आहे असं मानून शिक्षण दिल्यामुळे त्याचे मोठे दुष्परिणाम होत आहेत. जी गोष्ट उदार सामाजिक न्याय म्हणून आली आहे, ती उफराटा, विपरीत न्याय आहे असं वाटणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या तयार होत आहेत. शिक्षणाने सामाजिक न्यायाची संकल्पना तर सांगायला हवीच. शिवाय तो समजून घेण्याची समंजस, विचारी आणि उदार दृष्टी पण द्यायला हवी.\nDecember 5, 2015 Marathiखेळ, जाणिवा, नागरिकशास्त्र, शिक्षणthefreemath\nनागरिक शास्त्र हा बऱ्याच मुलांच्या नावडीचा आणि कंटाळवाणा वाटणारा विषय आहे. पण प्रत्यक्षात तो खूप महत्त्वाचा, उपयोगी आणि मनोरंजक करता येण्यासारखा आहे.\nभारतीय राज्यघटना, नियमावली, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये अशी भारंभार माहिती ऐकणे, वाचणे आणि लिहिणे यापलिकडे बरंच काही करता येईल. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या भूमिका असलेल्या चिठ्ठया तयार करायच्या आणि ज्याला जी चिठ्ठी मिळेल, त्याने ती भूमिका करायची आणि अनुभवायची. कुणी सभापती होईल, कुणी पंतप्रधान तर कुणी विरोधी पक्षनेता. कुणी सत्तेत असतील तर कुणी विरोधक. त्यांना एखादे विधेयक चर्चेला सुद्धा देता येईल. मजा येईल, शिकूनही होईल. पण मुख्य म्हणजे लोकशाही आणि संसदेबद्दल थोडीफार समज येऊ शकेल. त्याचं गांभीर्य लक्षात येऊ शकेल. कदाचित, क्वचितप्रसंगी का होईना, विरोधासाठी विरोध करण्यातला फोलपणा लक्षात येऊ शकेल.\nराजकारण्यांनी संसदेचा पोरखेळ केलेला असतानाच्या काळात, लहान मुलांचे खेळ कदाचित जास्त समंजस ठरतील\nOctober 30, 2014 Marathiकौशल्य, परीक्षा, प्रश्न विचारणे, मराठी, शिक्षणthefreemath\nजेव्हा आपण मुलांना अभ्यास करताना बघतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं, की त्यांचं सगळं लक्ष हे उत्तरं शिकण्यावर, खरं तर पाठ करण्यावर केंद्रित झालेलं असतं. आपली शालेय शिक्षणाची कल्पना, अनुभव हे सगळं “उत्तर येणे” या एकाच गोष्टीभोवती फिरत आहे. पण प्रश्नांचं काय स्वतंत्र विचार करणे, विश्लेषण करणे, सर्जनशीलता या सर्व क्षमतांची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे प्रश्न विचारता येणे आणि तीच आपण आपल्या शालेय शिक्षणात समाविष्ट केलेली नाही. उत्सुकता, नवीन काही शिकण्याची आवड या गोष्टी मुलांमधे स्वाभाविकच असतात. या आवडीलाच नीट वळण देऊन मुलांना चांगले प्रश्न विचारण्याचं कौशल्य शिकविता येईल. वर्गात एखादा विषय समजला नाही म्हणून शंका विचारणं वेगळं (ते तर यायलाच हवं) आणि योग्य, चांगले प्रश्न विचारता येणं वेगळं.\nप्रश्न विचारण्याचं कौशल्य शिकविण्यासाठी बरंच काही करता येऊ शकतं. एखाद्या विषयावर वेगवेगळे प्रश्न काढण्याचे गटांमधे प्रकल्प करता येतील. वर्गात एखाद्या विषयावर वैचारिक चर्चा (brain storming) करून मुलांना प्रश्न विचारायला उत्तेजन देता येईल. भाषेच्या परीक्षेत पाठ्येतर उतारा किंवा कविता असते आणि त्यावरच्या प्रश्नांची मुलांनी उत्तरं लिहायची असतात. यातून विद्यार्थ्यांचं आकलन तपासलं जातं. पण पाठ्येतर उताऱ्यावर उत्तरं लिहिण्याऐवजी मुलांना प्रश्न तयार करायला देता येतील अर्थात, अशी परीक्षा घेणं सोपं नाही. असे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा अवधी आणि कौशल्य हवं. कारण इथे प्रत्येक पेपर वेगळा असणार आणि ते तपासायला ‘नमुना उत्तरपत्रिका’ वापरता येणार नाही.\nमुलं जसजशी मोठी होत जातील तसतसे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समजू लागतील. चांगले, योग्य, समर्पक प्रश्न म्हणजे काय, हे लक्षात येईल. प्रस्तुत आणि अप्रस्तुत प्रश्नांमधला फरक कळू लागेल. काही प्रश्न हे जास्तीची, पुढची माहिती मिळविण्यासाठी असतात; तर काही प्रश्न हे आपल्या समजुती, गृहीतं तपासणारे, त्यांची चिकित्सा करणारे असतात. काही प्रश्नांना ठोस अशी काही उत्तरं नसतात, तर काही प्रश्नांना वेगवेगळी अनेक उत्तरं असतात. ही सगळी समज येणं आणि या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायला, त्या पद्धतीने विचार करायला जमणं, हे सगळं या कौशल्याचा भाग आहे. चांगले, योग्य प्रश्न विचारता येणं ही सध्याच्या काळाची गरज आहे आणि म्हणूनच जितक्या लवकर आपल्या शिक्षण पद्धतीत आपण याचा समावेश करू, तितकं उत्तम\nआपण मुलांना मदत करत आहोत\nपुस्तकात सोडवून दाखविलेल्या उदाहरणांसारखीच गणितं अभ्यास म्हणून किंवा परीक्षेत येतात. त्यात आकडे सोडून काहीच बदल नसतो. समजा, पुस्तकाच्या बाहेरचं गणित असेल, तर त्यात टीप असते. उदाहरणार्थ –\nएका सायकलने 3किमी प्रवास केला. जर त्या सायकलच्या चाकाची त्रिज्या 21सेंमी असेल तर 3किमी अंतर कापताना चाकाच्या किती फेऱ्या होतील\nटीप :- चाकाच्या फेऱ्या = सायकलने कापलेले अंतर / चाकाचा परीघ\nवेगळं गणित आलंच, तर त्यात अशी टीप का लिहिलेली असते त्याहीपुढे जाऊन विचारावंसं वाटतं, की गणितामध्ये मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे त्याहीपुढे जाऊन विचारावंसं वाटतं, की गणितामध्ये मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे मला वाटतं, की गणितं सोडविताना नुसती त्या गणितांची उत्तरं काढणंच नाही, तर एकूणच प्रश्न सोडविण्याचं कौशल्य शिकणं अपेक्षित आहे. प्रश्नांची उत्तरं स्वत:ची स्वत: विचार करून शोधायला शिकणं हा गणित शिकण्याचा मूळ हेतू आहे. आजकालच्या जगात वेगवेगळ्या गोष्टी माहीत असण्याचं महत्त्व पूर्वीइतकं उरलेलं नाही. माहिती तर काय सहज इंटरनेटवर शोधता येते. पण मिळालेल्या माहितीचा वापर करता येणं आणि योग्य तो वापर करून प्रश्न सोडविता येणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. माहिती कुठे आणि कशी वापरायची हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे.\nआपली मुलं झपाट्याने बदलणाऱ्या जगात मोठी होत आहेत. आज आपण कल्पना करू शकणार नाही, अशा नव्याच समस्या, नव्या प्रश्नांना भविष्यात त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आपण त्यासाठी त्यांना तयार करायला हवं. गणिताचे अभ्यासक्रम आणि उदाहरणं शक्य तितकी सोपी (म्हणजे डोकं न वापरता सोडविण्याची) करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे. अशाने मुलं स्वतंत्र विचार करायला, प्रश्न हाताळायला कशी शिकणार आणि खोच असलेलं, आव्हानात्मक गणित सोडविण्यातला आनंद वगैरे विचार तर फारच दूर राहिला\nवरच्या उदाहरणातली ‘टीप’ ही मुलांना गणित सोडवायला मदत करण्यासाठी असते. पण दूरगामी विचार केला, तर याने मदत होते आहे की नुकसान\nधडे-कविता शिकताना नवीन शब्द आला, की मुलं त्या शब्दाचा अर्थ लिहून घेतात आणि पुढे जातात. पण तो शब्द शिकताना जर त्या अनुशंगाने येणारे बाकी शब्द पण शिकता आले तर म्हणजे ‘परका’ असा शब्द शिकविताना ‘पर’ चा अर्थ आणि त्याबरोबर येणारे परदेश, परकीय, परप्रांत, परभाषा असे बरेच शब्द मुलांना शिकविता येतील. तसंच ‘संग्रहालय’ हा शब्द शिकताना संग्रह आणि आलय हे शब्द समजले आणि आलय म्हणजे घर असं लक्षात आलं, की त्याबरोबरच वाचनालय, रुग्णालय हे शब्द पण शिकून होतील. हिमालयाच्या नावातलं सौंदर्य समजेल. पुढे कधी ‘दुग्धालय’ असा शब्द वाचनात आला, तर स्वत:चा स्वत: अर्थ लावता येईल. यातून नुसतीच शब्दसंपत्ती वाढणार नाही, तर शब्द कुठून आले, कसे तयार झाले, यातली गंमत अनुभवता येईल. आपोआप गोडी वाटेल.\nमात्र अभ्यासक्रम पूर्ण करायच्या वेळापत्रकात असं सगळं शिकवायला, गोडी लावायला आपल्याकडे अवधी आहे का आणि हे परीक्षेत येत नाही, तर शिकण्या-शिकविण्याची गरज भासणार आहे का\nJuly 25, 2014 Marathiआकलन, परीक्षा, भाषा, वाचन, शाळा, शिक्षणthefreemath\nभाषेच्या पाठ्यपुस्तकात वेगवेगळे धडे आणि कविता असतात आणि मुलं वर्गात हे धडे, कविता शिक्षकांकडून शिकतात. यातून मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे फक्त पुस्तकातले धडे माहीत करून घेणं अपेक्षित आहे का फक्त पुस्तकातले धडे माहीत करून घेणं अपेक्षित आहे का की त्या धड्यांसारखे, त्या पातळीचे कोणतेही लेख, गोष्टी, कविता समजून घेण्याचं कौशल्य शिकणं अपेक्षित आहे\nआपली सध्याची पद्धत अशी आहे, की या धड्या-कवितांवरची प्रश्नोत्तरे मुलं गृहपाठ म्हणून सोडवितात किंवा शिक्षक उत्तरं सांगतात आणि मुलं वर्गात ती लिहून घेतात. यातलेच काही प्रश्न परीक्षेत येतात. सगळी नसली, तरी बरीचशी मुलं ही उत्तरं पाठ करून, घोकून परीक्षेत लिहितात. या सगळ्या पद्धतीत मुलांना धड्यांचं किती आकलन झालं आहे, हे कळायला मार्ग नसतो आणि समजा, हे धडे वर्गात शिकविलेले असल्यामुळे समजले आहेत, असं जरी गृहीत धरलं तरी याच प्रकारचं इतर लेखन त्यांना स्वत:चं स्वत: समजून घेण्याचं कौशल्य आत्मसात झालं आहे का, हे कसं कळणार\nबऱ्याचशा प्रगत देशांमधे प्राथमिक शाळांपासून भाषेसाठी पाठ्यपुस्तकच नसतं. नेमून दिलेले धडे शिकणं हा उद्देश नसून, नेमून दिलेल्या विशिष्ट काठिण्य पातळीचा (कोणताही) मजकूर समजून घेण्याची क्षमता शिकणं हा उद्देश असतो. उदा. – इंग्लंडमधे भाषा विषयासाठी प्राथमिक शाळेपासूनच पाठ्यपुस्तक नसतं. वयानुरूप, इयत्तेनुसार विशिष्ट पातळीचे लेख, गोष्टी, कविता, पुस्तके ही वाचली जातात आणि त्यावर वर्गात चर्चा होते. गृहपाठ म्हणून किंवा परीक्षेत पूर्वी न वाचलेला मजकूर समजून घायचा असतो. त्यामुळे वाचलेल्या गोष्टीचे आकलन तपासले जाते. वहीतली किंवा गाईडमधली उत्तरं नीट पाठ केली आहेत का, हे तपासलं जात नाही.\nआपल्याकडेही पाठ्यपुस्तक काढून टाकायला पाहिजे, असं म्हणण्याचा हेतू नाही. पाठ्यपुस्तक तयार करताना काही विचार केलेला असतो. विषयांचं आणि शैलीचं वैविध्य, सखोलता वगैरे आणण्याचा त्यात प्रयत्न असतो. पण परीक्षा पाठ्यपुस्तकातील धड्यांवर कशाला हवी परीक्षेत पाठ्यपुस्तकाच्या पातळीच्या पाठ्येतर मजकुराचं आकलन तपासलं, म्हणजे झालं.\nमुलं जेव्हा निबंध, पत्र किंवा उतारा लिहितात; तेव्हा बहुतेकदा त्यात साधे, सामान्य शब्द वापरण्याकडे त्यांचा कल असतो. उदा. – छान, मजा, चांगला असे. प्रत्येक गोष्ट “छान”, “चांगली” असते. “प्रेक्षणीय”, “अद्वितीय”, “स्वर्गीय” असं काहीच नसतं. असं का तर बरेचदा असे शब्द माहीत असले तरी लिहायला अवघड वाटतात. त्यात शुद्धलेखनाची काही चूक होईल आणि त्यामुळे आपला अर्धा गुण जाईल, अशी भीती वाटते. मग कशाला उगीच धोका पत्करा, अशा विचाराने मुलं नेहमीचे, सामान्य, तेच ते शब्द वापरत राहतात. इंग्रजीत लिहिताना पण nice, good असेच शब्द वापरले जातात. incredible किंवा fabulous अशा शब्दांपासून मुलं चार हात दूरच राहतात कारण स्पेलिंग चुकण्याची भीती वाटते. शुद्धलेखनात चूक झाली, की गुण कापण्याच्या धोरणामुळे आपण मुलांना वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यापासून, समर्पक, दर्जेदार शब्द वापरण्यापासून परावृत्त करत आहोत.\nलिखाणात कल्पकता, विश्लेषण, परिणामकारकता या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाहीत का शुद्धलेखनाच्या बेड्या घातल्याने या सगळ्या गोष्टींना खीळ बसते आहे का शुद्धलेखनाच्या बेड्या घातल्याने या सगळ्या गोष्टींना खीळ बसते आहे का त्यापेक्षा समृद्ध शब्दसंपत्तीसाठी आपण उत्तेजन दिले पाहिजे. नवनवीन, परिणामकारक शब्द वापरल्याबद्दल एखादा गुण जास्त द्यावा, त्यात शुद्धलेखनाची चूक असली तरीही. मग शुद्धलेखनाचे काय त्यापेक्षा समृद्ध शब्दसंपत्तीसाठी आपण उत्तेजन दिले पाहिजे. नवनवीन, परिणामकारक शब्द वापरल्याबद्दल एखादा गुण जास्त द्यावा, त्यात शुद्धलेखनाची चूक असली तरीही. मग शुद्धलेखनाचे काय ते महत्त्वाचे नाही का ते महत्त्वाचे नाही का ते पण महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी शुद्धलेखनाची अशी वेगळी छोटी चाचणी घेता येईल. त्यात फक्त शुद्धलेखन तपासायचे. निबंध, पत्र, कथा अशा लिखाणाशी शुद्धलेखनाची सांगड घालायची गरज नाही.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:34:38Z", "digest": "sha1:TIHRWSAXGLOALBJVQYA4UUKXDJKGC4HJ", "length": 2798, "nlines": 47, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"अर्मेनिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अर्मेनिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां अर्मेनिया: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/अर्मेनिया\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/11/blog-post_21.html", "date_download": "2018-04-23T19:26:39Z", "digest": "sha1:QZR5TLEQ5C6VTQAKGKIXVTUWH5VBOPSM", "length": 7090, "nlines": 142, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: बंध आहेत हे प्रेमाचे", "raw_content": "\nबंध आहेत हे प्रेमाचे\nबंध आहेत हे प्रेमाचे\nनाही तुटणार ही प्रेमाची नाती\nआठवणीचे वारे ही वाहणार\nएकमेँकाशिवाय आपण कसे जगणार\nकोमल अशा तुझ्या कळीला\nकधीच नाही कोमजु देणार\nअश्रुंशी नाते जोडलेस तरी\nअश्रुंसाठी तुला पारखे करणार\nकरु शकलो नाही असे तर सांग तुच\nएकमेँकाशिवाय आपण कसे जगणार\nजरी वाळवंटात सापडलीस तु\nमी तुझ्या सोबतीला असणार\nशब्दात माझ्या अडकलीश तु\nतर वेदना ह्या मलाच होणार\nअसं असताना तुच सांग\nएकमेंकाशिवाय आपण कसे जगणार\nका बंध टाकु मी माझ्या जीवनावर\nमी यात वाहवतच जाणार\nलढेन मी तुझ्या सुखासाठी\nनाही लढलो तर मी या जगातच नसणार\nकविता नाही हे जीवन आहे माझे\nअखेरच्या श्वासापर्यत अंत नाही होऊ देणार\nअसं असताना तुच सांग\nएकमेंकाशिवाय आपण कसे जगणार\nतुजविना मी कसा जगणार \n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nमन माझे तुझ्याकडे आहे\nजेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर........\nएवढे एक करशील ना\nराख होऊनी या देहाची\nमाझे खरे प्रेम तिला कधी कळलेच नाही\nतुझी साथ हवी होती मला आयुष्यात\nबंध आहेत हे प्रेमाचे\nतुला पाहिले कि, कविता सुचते... जशी तुझी नझर, माझ्य...\nमला आठवतंय तुझ माझ्याशी बोलन\nप्रेम मागुन मिळत नाही\nआयुष्यात सर्वात वाईट वाटले\nतू मला सोडून गेलास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4932073310905864532&title=Seventy%20Guitarist%20played&SectionId=5574535684314453706&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T19:17:23Z", "digest": "sha1:MTTN4Y3TRYCEEOOZH76TZJCQA4NQVWTH", "length": 8358, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "७० गिटारवादकांचा अनोखा आविष्कार", "raw_content": "\n७० गिटारवादकांचा अनोखा आविष्कार\nपुणे : ‘म्युझिका वेना’ या संस्थेने तब्बल ७० गिटारवादकांना एका मंचावर आणून रसिकांना एका अनोख्या आविष्काराचे साक्षीदार होण्याची संधी दिली. शनिवारी (सहा जानेवारी) बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या ‘एन्डिअरिंग गिटार’ या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. अनोख्या फ्लेमँको स्टाइलचे गिटारवादन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.\nअवीट गोडीच्या जुन्या हिंदी चित्रपटगीतांबरोबर सूफी, रॉक, मेटॅलिका, डीप पर्पल, वेस्टर्न स्टाइलच्या गाण्यांच्या सादरीकरणासह भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित रचनांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. अजित, सुजित, अमिता आणि प्रियांका या चार गायकांनी गिटारच्या साथीने एकसे बढकर एक गाणी सादर केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सॅक्सोफोनवादक अनिल करमरकर आणि प्रसिद्ध गायक दीपक महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमात की-बोर्डवर मंदार देव, ऱ्हिदम मशीनवर अभिजित भदे, ड्रम्सवर शुभम नाईक यांनी साथसंगत केली. प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी खुमासदार शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nआठ ते साठ वर्षे वयोगटातील वादकांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात ३० ऱ्हिदम वादक, ३० मुख्य वादक, चार बास वादक आणि दोन फ्लेमँको गिटारवादक सहभागी झाले होते. ‘कर्ज’ चित्रपटातील गाजलेल्या गीतावर गिटारच्या साह्याने केलेल्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.\nया कार्यक्रमाचे संगीत संयोजन डॉ. मयुरेश केमकर यांनी केले होते, तर संकल्पना आणि निर्मिती उदय केमकर, मुक्ता केमकर यांची होती. यंदाचे या कार्यक्रमाचे पाचवे वर्ष होते.\n(या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: Musica VenaEndearing Guitarsम्युझिका वेनाएन्डिअरिंग गिटारउदय केमकरमुक्ता केमकरडॉ. मयुरेश केमकरBOI\nतारा भवाळकर, वामन होवाळ ‘टीएमटी’च्या ताफ्यात नवीन बस सेवा ‘कामगारांच्या रोजगार, वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध’ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी विशेष वेबसाइट आणि अॅप\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T19:32:41Z", "digest": "sha1:DNB5FWIAA4V6JLVZJC2DQR3BRKVX55YS", "length": 2883, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"माँटेनिग्रो\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"माँटेनिग्रो\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां माँटेनिग्रो: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/माँटेनिग्रो\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/26-1-shivshankar-menon-116102800012_1.html", "date_download": "2018-04-23T18:59:27Z", "digest": "sha1:BJYIOMOLWC4W2RKDBWIWPREOCBZEZA2Y", "length": 9418, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "26/11 नंतर सर्जिकल हल्ल्याचा सल्ला दिला होता: मेनन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n26/11 नंतर सर्जिकल हल्ल्याचा सल्ला दिला होता: मेनन\nमुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतरही तत्कालिन यूपीए सरकारला सर्जिकल हल्ले करण्याचा सल्ला दिला होता.\nमात्र सरकारने राजकारण करत सर्जिकल स्ट्राईक करणं टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी केला आहे.\nसदरचा गौप्यस्फोट मेनन यांनी ‘चॉइसेस – इन्साईड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकात केला आहे. लोकभावनाचा आदर करत भारत सरकारने पाकमधल्या मुद्रिकेमध्ये असलेल्या लष्कर-ए- तैयबाच्या तळावर किंवा पाकव्याप्त काश्मिरमधे सर्जिकल स्ट्राईक केलेच पाहिजेत, असा सल्ला दिल्याचं मेनन यांनी म्हटले आहे.\nपाकच्या गोळीबारात दोन जवान शहीद\nपाकिस्तानमध्ये ‘ए दिल है’ आणि ‘शिवाय’ ला नो एन्ट्री\nपाक माफी मागेल, अशी आशा : नायडू\nशोएबची इंग्रजी वाचून पोट धरून हसाल\nपाकमध्ये आत्मघाती हल्ला; 60 ठार\nयावर अधिक वाचा :\n26/11 नंतर सर्जिकल स्ट्राइक\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1994", "date_download": "2018-04-23T19:19:26Z", "digest": "sha1:WWI2ZSID5VGZJZJJNTZF5YXJ36VS2Q7D", "length": 2269, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "क्रेझी-चीझी कॅफे, सदाशिव पेठ येथे पाहिजेत | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nक्रेझी-चीझी कॅफे, सदाशिव पेठ येथे पाहिजेत\nक्रेझी-चीझी कॅफे, सदाशिव पेठ येथे पाहिजेत: कॅप्टन-४, अनुभवी, हिंदी/मराठी/इंग्रजी भाषा आवश्‍यक . मोरीवाला- ४. संपर्क: ९८९० ८२७८२७, ७०३८४७२८०७\nक्रेझी-चीझी कॅफे, सदाशिव पेठ येथे पाहिजेत: कॅप्टन-४, अनुभवी, हिंदी/मराठी/इंग्रजी भाषा आवश्‍यक . मोरीवाला- ४. संपर्क: ९८९० ८२७८२७, ७०३८४७२८०७\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1995", "date_download": "2018-04-23T19:19:09Z", "digest": "sha1:BQ4YYZ64AMWEKP3QWMMDP54H4TTT3L5S", "length": 2167, "nlines": 48, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "विकणे: २बीएचके | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nविकणे: २बीएचके, वडगांव (बु).६३२स्क्वे.फु., वेल फर्निश्‍ड, २-व्हीलर पार्किंग सह. अपेक्षा- रु.३० लाख निगो. १० लाखांचे लोन उपलब्ध. ९०९६४६२७६५\nविकणे: २बीएचके, वडगांव (बु).६३२स्क्वे.फु., वेल फर्निश्‍ड, २-व्हीलर पार्किंग सह. अपेक्षा- रु.३० लाख निगो. १० लाखांचे लोन उपलब्ध. ९०९६४६२७६५\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2292", "date_download": "2018-04-23T19:30:12Z", "digest": "sha1:T6XYGXZBWB27AYCNOHNVK5LIBC73SFCJ", "length": 43731, "nlines": 74, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सरलतेकडून क्लिष्टतेकडे भाग ३ : उत्क्रांतिवादाचं उत्तर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसरलतेकडून क्लिष्टतेकडे भाग ३ : उत्क्रांतिवादाचं उत्तर\nया विश्वात पसरलेल्या जडाच्या अंधारात चेतनेचा प्रकाश कसा भरून आला या जगाच्या प्रत्येक सांदी-कोपर्‍यात पाहिलं तर प्राणी, पक्षी, जीव, जीवाणू आपापलं जीवन जगत असलेले दिसतात. हे कुठून आले या जगाच्या प्रत्येक सांदी-कोपर्‍यात पाहिलं तर प्राणी, पक्षी, जीव, जीवाणू आपापलं जीवन जगत असलेले दिसतात. हे कुठून आले कुणी सर्वोच्च शक्तीने ते आपल्या इच्छेच्या बळावर आपोआप तयार केले का कुणी सर्वोच्च शक्तीने ते आपल्या इच्छेच्या बळावर आपोआप तयार केले का \"प्रकाश होवो\" म्हणून एकाच फटकार्यात सगळं जग उज्ज्वल झालं तसंच एकाच फटकार्यात सर्व जीव निर्माण झाले का \"प्रकाश होवो\" म्हणून एकाच फटकार्यात सगळं जग उज्ज्वल झालं तसंच एकाच फटकार्यात सर्व जीव निर्माण झाले का बायबलचं यावर मत ठाम हो, असंच आहे. परमेश्वराने त्याच्या आंतरिक शक्तीने हे सगळं आपोआप सहा दिवसात घडवलं. आणि त्याची आंतरिक शक्ती कुठून आली बायबलचं यावर मत ठाम हो, असंच आहे. परमेश्वराने त्याच्या आंतरिक शक्तीने हे सगळं आपोआप सहा दिवसात घडवलं. आणि त्याची आंतरिक शक्ती कुठून आली ती होतीच, आहेच, व ती वादातीत आहे. गेल्या लेखात आपण बघितलं की असा किमयागार पुढे करायचा म्हणजे वैचारिक दिवाळखोरी कबूल करण्यासारखं आहे. जेव्हा आपण अशक्य हे शक्य आहे असं मानतो तेव्हा त्याचा अर्थ काहीही शक्य आहे असा होतो. केवळ एकच अशक्यतेला होकार पण इतर बाबतीत तार्किक दृष्टीकोन हे विसंगत आहे. शून्यापासून या क्लिष्टतेच्या शिखरापर्यंत एका उडीत पोचणं अशक्य आहे. त्यामुळे योग्य उत्तरात या टोकापर्यंत टप्प्या टप्प्याने कसं जाता येईल याचं चित्रण हवं. आपल्याला मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी नकाशाची आवश्यकता असते. पण नुसत्या नकाशाने प्रवास होत नाही, त्यासाठी वाहन लागतं. एकदा या दोन गोष्टी सापडल्या की प्रवास कसा झाला याविषयी प्रश्न राहात नाही. उत्क्रांतीवादाने या दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. मार्ग आणि त्या मार्गावर अव्याहतपणे पुढे ढकलणारी प्रक्रिया. काटेकोर पणे बोलायचं झालं तर ती एका अपरिहार्यतेने जाणारी व त्यायोगे आपल्या पाउलखुणातून मार्ग उमटवत जाणारी प्रक्रिया आहे. नकाशा तिच्या मार्गक्रमाने तयार होतो.\nही प्रक्रिया काय आहे हे समजावून घेण्यासाठी आपण थोडा वेळ प्रकाशाचंच उदाहरण - रूपक म्हणून वापरू. अंधारात प्रकाश कुठून येतो निसर्गात:च काही दगड एकमेकांवर आपटतात आणि त्यातून ठिणगी पडते. अशा ठिणग्या अंधारात कुठे ना कुठे पडत असतात. पण त्यांनी काही सारं रान उजळून जात नाही. पण घटकाभर धरून चाला की एक जादूची ठिणगी निर्माण झाली. तिची जादू अशी की ती पडली की तिच्या आसपासचे दगड हलतात, एकमेकांवर आपटतात, आणि दोन ठिणग्या - हुबेहूब तिच्यासारख्याच पडतात. त्या अगदी पुढच्या क्षणीच पडत नाहीत, एकच वेळी ही पडत नाहीत पण साधारण पुढच्या मिनिटाभरात केव्हाही पडतात. अर्थात ह्या नवीन ठिणग्याही जादूच्याच असल्यामुळे त्यांच्यापासून प्रत्येकी आणखीन दोन ठिणग्या तयार होतात. सुरुवातीची काही मिनिटं काहीच फरक जाणवणार नाही. पण प्रत्येक मिनिटाला दुप्पट, दुप्पट करत गेलं तर अर्ध्या तासातच ते आख्खं जंगल उजळून निघेल. किंबहुना हे एक तास चाललं तर दर सेकंदाला अणुस्फोट झाल्यासारखा वाटेल. चक्रवाढ टोकाला नेली तर फार लवकर गोष्टी हाताबाहेर जातात, वा निरर्थक उत्तरं यायला लागतात. अर्थातच निसर्गात चक्रवाढ या पातळीला जात नाही, कारण इतर बंधनं पुढे येतात. तेव्हा ही जादूची दुनिया थोडीशी खर्‍यासारखी करण्या साठी आपण असंच एक बंधन घालूया. ही जादूची ठिणगी पाडल्यामुळे दगडांची शक्ती खर्च होते आणि ते मिनिटभर गपगार पडून राहतात. तेव्हा प्रकाश कायम वाढत जाणार नाही. एक वेळ अशी येईल, की तिथले सर्व दगड एक तर ठिणग्या पाडत असतील, किंवा नुकतीच ठिणगी पाडून मिनिटभर विश्रांती घेत असतील. आणि रान थोड्याफार प्रमाणात उजळून निघालेलं असेल.\nआता तुम्ही म्हणाल की त्यात काय विशेष एक अंधाराची स्थिर स्थिती होती ती जाऊन काही सतत पडणार्‍या ठिणग्यांची स्थिर स्थिती आली. थोडा प्रकाश निर्माण झाला, पण त्यासाठी जादूचा वापर करावाच लागला ना एक अंधाराची स्थिर स्थिती होती ती जाऊन काही सतत पडणार्‍या ठिणग्यांची स्थिर स्थिती आली. थोडा प्रकाश निर्माण झाला, पण त्यासाठी जादूचा वापर करावाच लागला ना कबूल. या काहीशा ओढून ताणून आणलेल्या रूपकाचे उद्देश दोन होते. एक म्हणजे एक छोटीशी जादू वापरली तर तिच्यातून खूप मोठा परिणाम होऊ शकतो हे दाखवणं. आपल्याला शेवटचं चित्र तेच ठेवायचं आहे, पण जादू हळू हळू कमी करायची आहे. दुसरा उद्देश हा थोडा पहिल्याशी संबंधित आहे. तो म्हणजे, ही छोटी जादू विस्तृत परिणाम साधते, याचं कारण म्हणजे पुनरुत्पादानातून निर्माण होणार्या चक्रवाधीच गणित. या चक्रवाधीमुळे निसर्गात खूप दूरवरचे परिणाम घडतात. उत्क्रांतीच कोडं सुटायलाही या चक्रवाढ चीच मदत झाली.\nपेलीने आपलं लेखन केलं (१८०२) - विश्वाची जटिलता परमोच्च निर्मात्याचं अस्तित्व सिद्ध करते हे सांगणारं - त्याच सुमाराला किंबहुना त्याच्या थोडं आधी १७९८ मध्ये थॉमस माल्थसने आपला \"लोकसंख्या-तत्त्वाचा निबंध\" प्रसिद्ध केला. त्यात तो दोन गृहीतक मांडतो १. मानवाच्या अस्तित्वासाठी अन्नाची गरज आहे - व ती कायम राहील . २. लैंगिक आकर्षण ही मूलभूत प्रवृत्ती आहे (व तिचे परिणाम - लोकसंख्या वाढ) ती कायम राहतील. [तो सर्वोच्च शक्ती यात ढवळा ढवळ करणार नाही हेही गृहीत धरतो, पण ती गोष्ट अलाहिदा ] या दोन गृहीतकांतून तो काही भयंकर निष्कर्ष काढतो. एक म्हणजे समाजात दिसणारी विषमता ही कधीच संपणार नाही. दुसरं म्हणजे आदर्श समाजाचे स्वप्न ज्यात सर्व लोक खाऊन पिऊन सुखी आहेत ते कधीच साध्य होणार नाही. गरीब, आळशी, कर्तृत्वहीन लोक उपासमारीने मरत राहणार. औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्या पलिकडे असलेल्या त्या काळाच्या सर्वात श्रीमंत देशात - इंग्लंड मध्ये राहून तो हे म्हणतो हे विचारात घेण्या सारखं आहे. [पण त्याच्या सिद्धांतात तत्कालीन श्रीमंत, उच्चवर्गीयांना एकच वेळी इगो सुखावण्याची व सामाजिक बंधनातून मुक्त करण्याची सोय आहे.] बरं त्याच्या गणितात काही चूक काढावी तर त्यात काही नव्हती. तो म्हणतो की उत्पादनाची साधनं फार तर सरळ व्याजाने वाढतात पण लोकसंख्या ही चक्र वाढीने वाढते. आणि तुम्ही कितीही मोठा सरळ व्याजाचा दर घेतलात, आणि तरी नैसर्गिक लोकसंख्या वाढ त्याला कधी ना कधी मागे टाकणार. याचा अर्थ तुम्ही कितीही अन्न उत्पादन वाढवलं तरी शेवटी लोकसंख्येच्या वाढीच्या दाबामुळे ते अपुरं पडणार. अगदी तळा गाळातले लोक शेवटी उपासमारीने, दुष्काळ ग्रस्त होऊन मरणारच. आणि हे कळण्यासाठी काहे मोठे तत्त्वज्ञ, विचारवंत, गणिती असण्याची गरज नाही. साधं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कळलं की झालं.\nमाल्थसचा सिद्धांत हा, अचूक गणित बांधलं तरी ते चुकीच्या गृहीतकांवर आधारित असलं की कसा अनर्थ होतो याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने हे विचार मांडून २०० वर्षे होऊन गेली. पण उपासमारीने मारणार्‍या लोकांची संख्या घटत चाललेली आहे. लोकसंख्या नक्की कुठे स्थिरावणार हाच फक्त एक प्रश्न शिल्लक आहे, ती स्थिरावणार की नाही हा नाही. अर्थात, त्याला दोष देण्याचं कारण नाही, तो ज्या काळात वावरत होता त्यात कुटुंब नियोजनाची तितकीशी खात्रीलायक सोय नव्हती. पण मुद्दा तो नाही. माल्थसने काही बाबतीत खोलात विचार केला - साध्या गणिताच्याही पुढे जाऊन. ते म्हणजे लोकसंख्या वाढीचा प्रश्न दिसतो त्या पेक्षा गंभीर आहे. समजा आत्ता तुम्हाला चक्रवाढ एका दराने होते आहे असं दिसतंय. पण जर तुमच्या समाजात त्याहीपेक्षा अधिक दराने पुनरुत्पादन करणारे गट असतील तर शेवटी लोकसंख्या वाढ त्यांच्या वेगाने होणार. म्हणजे दोन चाक्रवाढीचे दर असतील, तर ज्याप्रमाणे चक्रवाढ सरळ व्याजावर मात करते त्याच प्रमाणे अधिक मोठ्या चाक्रवाढीचा दर हा लहान दरावर मात करेल. यात एक अध्याहृत आहे की विशिष्ट गटाचा पुनरुत्पादनाचा दर हा पुढल्या पिढीतही कायम राहील. उत्क्रांतीवादाच्या जडण घडणीतला हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे.\nहे कसं हे पाहण्या साठी आपण पुन्हा आपल्या जादूच्या अरण्यात जाऊ. आपल्या पेटणार्‍या ठिणग्या प्रत्येकी दोन ठिणग्यांना जन्म देतात, आणि हा क्रम सतत चालू आहे. समजा, आणखी एक जादू झाली, आणि एका ठिणगीच्या पोटी एक नवी विचित्र ठिणगी जन्माला आली. आधीच्या सर्व पिवळ्या होत्या, ही निळी आहे. आणि हिच्या पोटी केवळ हिच्या सारख्याच म्हणजे निळ्याच ठिणग्या जन्माला येतात. केवळ रंगातच फरक असता तर काही विशेष परिणाम होणार नाही. सुरुवातीला निळ्या ठिणग्या वाढतील, पण पिवळ्याची मुळात संख्या इतकी जास्त आहे की निळ्या त्यात बुडून जातील. कदाचित थोड्याशा वाढतील, कदाचित नाही... पण संपूर्ण प्रकाश बघितला तर तो पिवळाच राहील. पण समजा त्या निळ्या ठिणगीला रंगाव्यतीरिक्त इतरही वेगळे गुणधर्म आहेत. ती दोना ऐवजी तीन ठिणग्या पैदा करते. इथे चाक्रवाढीचा दर बदलला. आता निळ्या ठिणग्यांची वाढ जास्त झपाट्याने होणार. पिवळ्या मिनिटाला दुप्पट होतात तर निळ्या मिनिटाला तिप्पट. त्यामुळे कितीही कमी संख्येने निळ्यांची सुरुवात झाली, तरी केवळ वीसच मिनिटात निल्यांची सापेक्ष संख्या ३००० पटीने जास्त होणार. संपूर्ण अरण्याकडे तुम्ही वरून बघितलं तर सुरुवातीला काही ठिकाणी हिरवे डाग दिसतील. ते हळू हळू निळे होताना दिसतील. त्यांचा विस्तार वाढेल. पेट्री डिश मध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरीया प्रमाणे. पुरेशा वेळाने पाहिलं तर पिवळ्याची नामो-निशाणी ही राहिलेली दिसणार नाही.\nआपल्या जादूच्या अरण्यात दगड आहेत आणि ठिणग्या आहेत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याबाबत बोलताना कुठेही \"प्रेरणा\", \"इच्छा\", \"जीजिवीषा\" हे शब्द वापरले नाहीत. कारण अंध पुनरुत्पादना शिवाय दुसरं काही होत नाही. पण निळ्या आणि पिवळ्या - वेगवेगळे पुनरुत्पादनाचे दर असलेल्या ठिणग्या परस्पर संबंधात आल्या तर माल्थसच्या नियमाप्रमाणे अधिक पोरे काढणार्‍या ठिणग्या राहतात हे दिसून येतं. आपल्याला असंही म्हणता येईल की मर्यादित रानासाठी निळ्या व पिवळ्या मध्ये संघर्ष झाला व त्यात निळ्यांचा जय झाला. पण संघर्ष हा शब्द योग्य आहे का संघर्ष मध्ये आपण आधीच प्रेरणा गृहीत धरतो, जाणीव गृहीत धरतो. हा प्रश्न रास्तच नव्हे, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या सारख्या प्रश्नात गल्लत केल्यामुळेच आपल्याला अचेतना पासून सचेतना पर्यंतच्या प्रवासाची कल्पना करताना अडथळे येतात. प्रेरणा, कामना, व विरोधी कामनांतून उद्भवणारा संघर्ष हा सचेतनांचा प्रांत आहे. पण आपण जे उत्तर बघतो आहे ते हळुवार चढाचे, हळुवार बदलाचे. जर चेतना हळुवार येणार तर त्याचप्रमाणे प्रेरणाही. आणि इतक्या सुरुवातीला संघर्षही तितक्याच कमी पातळीचा. शब्द हे काळे- पांढरे असतात. पण ते शब्द आपण ज्या संकल्पना व्यक्त करायला वापरतो त्या खूप छटा घेतात. गेल्या लेखात उडण्याची कल्पना अशीच ताणली होती. हवेवर भिरभिरणारं पान हे \"उडतं\" आणि हिंडेनबर्गही \"उडतं\". या दोन्ही उडण्यात जसा फरक आहे तसाच आपल्या निळ्या पिवळ्याच्या संघर्षात व दोन मानवी जमातींच्या संघर्षात आहे. आपल्या जादुई जंगलात जो संघर्ष आहे तो प्रेरणेतून किंवा प्रयत्नातून नाही, तो आपल्याला अंतिम परिस्थितीतून दिसतो. एका पक्षाचं पारडं जड झालं. निळे जिंकले पिवळे हरले. का तर, बघा ना, निळेच शिल्लक आहेत. या अर्थाने निसर्गात कायमच संघर्ष चालू असतो, तो करणार्‍यांना \"आपण संघर्ष करतो आहोत\" हे जाणवण्याची जाण ही जाणीवे बरोबरच वृद्धिंगत झाली.\nमाल्थसने मांडलेले विचार होते ते मानवी समाजाविषयी. मानवाला विचार करण्याची शक्ती आहे. लोकसंख्येचं संकट ओळखून त्याबाबत पावलं उचलण्यासाठी यंत्रणा आहेत. पण प्राण्यांचं काय मानवाची लोकसंख्या त्या मानाने खूपच आटोक्यात आहे. पण प्राण्यांच्या बाबतीत लोकसंख्येची आंदोलनं मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. एका वर्षी मुबलक अन्न असताना लोकसंख्या दुप्पट होणं आणि पुढच्या वर्षी सामान्य अन्नपुरवठ्या पायी त्यातली निम्मी (किंवा त्याहूनही अधिक) नष्ट होणं हे चक्र वारंवार चालताना दिसतं. जेव्हा खाणारी तोंडं जास्त, व अन्न कमी, त्यावेळी काही जगतात व उरलेले मरतात. यात एकमेकांशी प्रत्यक्ष लढाई चालू नसली तरी हा संघर्षच आहे. ज्या प्राण्यात या नवीन, कठीण परिस्थितीत टिकाव धरण्याची क्षमता असते ते टिकतात. जे या तुलनेत कमी पडतात ते मरतात. जीवन मरण ही अगदीच गळ्याशी येणारी लढाई झाली. बहुतेक वेळा संघर्षाच स्वरूप हे प्रत्येक जीव आपल्यापाठी आपल्याच गुणधर्माचे किती सक्षम जीव सोडू शकतो या पातळीला येतं. चक्रवाढीचा दर कोणाचा जास्त आहे तो विजयी ठरतो. पुन्हा इथे \"विजयी ठरणं\" याची व्याख्या आपल्या ठिणग्या प्रमाणेच \"अंती कोण टिकून राहतो\" ही आहे.\nपण अंती कोण टिकतं सर्व प्राणी तर मरूनच जातात ना सर्व प्राणी तर मरूनच जातात ना मग हा संघर्ष आहे कोणात मग हा संघर्ष आहे कोणात आपल्या जादूच्या रानाताही वैयक्तिक ठिणग्या शिल्लक राहात नाहीत. त्या क्षणभंगुर आहेत. टिकून राहतो तो पिवळा किंवा निळा प्रकाश. पण प्रकाश काही रंगामुळे टिकत नाही. ते रंग केवळ डोळ्यासमोर चित्र स्पष्ट व्हावं म्हणून मी दिलेले आहेत - आपण प्राण्यांना नावं द्यावी त्याप्रमाणे. टिकून राहतो तो त्या ठिणग्यांचा गुणधर्म - विशिष्ट पद्धतीने दगडांमधून प्रकाश निर्माण करण्याचा व ही पद्धत पुढे चालू ठेवणार्‍या आपल्याप्रमाणेच इतर ठिणग्या उत्पादन करण्याचा. आणि या गुणधर्मात जेव्हा बदल होतो तेव्हा नवीन गुणधर्म आणि जुना गुणधर्म यात \"संघर्ष\" होतो. ठिणग्या उत्पन्न करण्याच्या दोन पद्धती मध्ये. आपल्या व्याख्येप्रमाणे \"विजयी\" होतात (टिकून राहतात, वृद्धिंगत होतात) किंवा \"पराभूत\" होतात (नाहीसे होतात) ते हे गुणधर्म. बाकी सर्वच क्षण भंगुर. ठिणग्या केवळ माध्यम.\nडार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीवादात याच गुणधर्म बदलण्याच्या प्रक्रियेची परिणती प्राण्यांच्या शरीर रचनेच्या बदलात कशी व्यक्त होते व त्यापासून नवीन जाती कशा निर्माण होतात याचं वर्णन आहे. डार्विन नंतर उत्क्रांतीवादाची क्षितिजं खूप विस्तारली - नकाशा अधिक स्पष्ट झाला, गाडीची रचना काय असावी हे जास्त स्पष्ट झालं तरी मूळ गाभा तोच आहे, इंजिन तेच आहे, प्रक्रिया तीच आहे. पुनरुत्पादन करणारा समुदाय आपल्या अंगचे गुणधर्म पुढच्या पिढीत देतो. काही ना काही कारणाने या गुणधर्मात मर्यादित स्वरूपात बदल नैसर्गिक रीत्या होतात. यातले जे बदल तत्कालीन परिस्थितीत अधिक प्रमाणात पुढची पिढी निपजवायला, जोपासायला कारणीभूत ठरतात/मदत करतात ते बदल अधिकाधिक स्वरूपात पुढच्या पिढीत दिसतात. ही प्रक्रिया चालू राहिली की या बदलांची बेरीज होते. कालांतराने समुदाय इतका भिन्न होतो की त्याला नवीन जात (specie) म्हणता येते. आज आपल्याला जे वैविध्य दिसतं त्याचं कारण म्हणजे अब्जावधी वर्ष चालू असलेली ही प्रक्रिया. छोट्या छोट्या बदलांची बेरीज करून अंती मोठा बदल होण्याची. उंच उडी न मारता हत्तीमार्गावरून हळू हळू पण निश्चित मार्गक्रमणा करण्याची.\nसर्वसाधारण थियरी मांडून झाली. तांत्रिक शब्द मी कटाक्षाने टाळलेले आहेत. जोपर्यंत अंतर्भूत कल्पना नक्की होत नाहीत तोपर्यंत या शब्दांचा उपयोगापेक्षा अपायच जास्त होतो. असो. पण अजूनही अचेतनापासून सचेतना पर्यंत प्रवासाचं वर्णन बाकीच आहे. पुढच्या दोन लेखांमध्ये या प्रवासातले काही मधले टप्पे, खाचखळगे, आणि पुनरुत्पादन या गुणधर्माचीच मुळात उत्क्रांती कशी झाली यावर चर्चा करेन. त्यात अचेतन ते सचेतन प्रवास होईलच. त्यानंतर आपण सजीव सृष्टीपलीकडे अशा क्षणभंगुर entities च्या माध्यमात गुणधर्मांची चढाओढ दिसते का ते पाहू. कदाचित तिथेही हीच प्रक्रिया आपल्याला कार्यरत दिसेल.\nमुक्तसुनीत [05 Feb 2010 रोजी 04:51 वा.]\nलेखमालेचा आनंद घेतो आहे. लेखाची भाषा , मांडण्याची शैली अत्यंत लोभसवाणी, सुबोध. एकेका परिच्छेदात मांडलेल्या संकल्पना वाचताना मजा येते आहे.\nआजवर जे वाचले तेच नव्याने वाचल्यासारखे वाटते आहे; मात्र मूळ विषय मांडताना जी भूमिका मांडली , विचार करण्याच्या पद्धतीचे जे मंडन झाले त्यातून, मूलभूत संकल्पनांना कसे भिडावे याचेच प्रात्यक्षिक मला मिळते आहेसे वाटले. ज्ञान करून घेण्याच्या प्रक्रियेचे एक अतिशय परिणामकारक डेमॉन्स्ट्रेशन.\nलेखमाला कुठल्या दिशेने जाणार , छोट्या छोट्या परिच्छेदातून जमवलेल्या कणातून निर्माण होत असलेली आकृती कशी असेल , त्याचे सम्यक् आकलन मला होईल किंवा नाही याबाबत उत्सुकता वाटते आहे.\nप्रभाकर नानावटी [06 Feb 2010 रोजी 14:15 वा.]\nमुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाशी मी पूर्ण सहमत आहे.\nश्री घासकडवी, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.\nउत्क्रांतीच्या संदर्भात आधीचे माहीत असलेले विसरून लेख वाचण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम 'गुणधर्म टिकणे/ टिकवणे' हे माध्यमांच्या आपापसातील तसेच इतर माध्यमांशी सततच होत असणार्‍या संघर्षाची मूलभूत प्रेरणा आहे. हे माझे आकलन बरोबर आहे का तसे असल्यास 'गुणधर्मांचे सातत्य टिकावे' यास मूल किंवा आद्यप्रेरणा व संघर्षास दुय्यम प्रेरणा असे वर्गीकरण करता येईल. त्यामुळे पहिला प्रश्न पडतो तो हा की दुय्यम प्रेरणा आद्यप्रेरणेशी नेहमीच सुसंगत असेल काय तसे असल्यास 'गुणधर्मांचे सातत्य टिकावे' यास मूल किंवा आद्यप्रेरणा व संघर्षास दुय्यम प्रेरणा असे वर्गीकरण करता येईल. त्यामुळे पहिला प्रश्न पडतो तो हा की दुय्यम प्रेरणा आद्यप्रेरणेशी नेहमीच सुसंगत असेल काय आद्यप्रेरणेच्या विपरीत दुय्यम प्रेरणेने (सुसंगत असूनही) होणारे बदल हे आद्यप्रेरणेने अपेक्षित असलेल्या बदलांपेक्षा विसंगत असू शकतील काय आद्यप्रेरणेच्या विपरीत दुय्यम प्रेरणेने (सुसंगत असूनही) होणारे बदल हे आद्यप्रेरणेने अपेक्षित असलेल्या बदलांपेक्षा विसंगत असू शकतील काय (उदाहरण म्हणून इस्टर बेटांवरील लोकांचा परस्परात होत असलेला संघर्ष आणि मानव जमातीस टिकवून ठेवण्याची प्रेरणा. यात संघर्ष अनेक पातळीवरील आहे पण हा संघर्ष त्या बेटावरील लोकांचे अस्तित्त्व (गुणधर्म) संपवण्यात झाला.) याच अनुषंगाने पुढे जाऊन किंबहूना लेखमालेच्या 'स्पिरिट ऑफ इन्क्वायरीच्या' प्रेरणेशी सुसंगत राहून पडलेला प्रश्न म्हणजे 'गुणधर्म टिकणे/ टिकवणे' या प्रेरणेचा स्त्रोत काय असावा\n*हे प्रश्न माझे आकलन व्यवस्थित नसल्याने पडले असण्याची तीव्र शक्यता आहे.\nराजेशघासकडवी [06 Feb 2010 रोजी 05:20 वा.]\nआपण प्रेरणांचे वर्गीकरण दोन पातळ्यांवर केले आहे. ते रास्त आहे. केवळ प्रेरणा या शब्दाबद्दल मी एक लाल कंदील आधी दाखवू इच्छितो. आपण जी \"आद्य\" प्रेरणा म्हटली आहे ती गुणधर्म जनकांची आहे. ती आरोपित प्रेरणा असे मी म्हणेन कारण ती आपल्या सामान्य वापरातल्या इच्छा, आकांक्षा यातून येत नाही. 'गुणधर्मांचे सातत्य टिकावे' किंवा 'गुणधर्म जनकांचे (गुणकांचे) सातत्य टिकावे' ही जणू काही आहे असे गृहित चालल्यास अनेक गोष्टींचे उत्तर मिळते म्हणून तिला मी प्रेरणा म्हणेन.\nदुसरी बाब अशी की दुय्यम प्रेरणा या गुणधर्मांखाली मोडतात (माणसाने समाजात राहून काही नवीन अंगिकारल्या आहेत त्या सोडून - सर्वसाधारण प्राण्यासाठी हे चर्चा आहे.) तेव्हा त्या गुणकांच्या अधिकाराखाली येतात.\nया दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या तर तुमचा प्रश्न रास्त आहे. गुणकांमधले बदल हे आंधळे असल्यामुळे असेही गुणक झाले असतील ज्यांनी उंच कड्यावरून उडी मारण्याची प्रेरणा (गुणधर्म असलेले प्राणी) निर्माण केले. ते लवकरच मरून गेले. त्यामुळे गुणक संचात ते दिसत नाहीत. दुसरे उदाहरण नि:स्वार्थीपणाचे. जे गुणक मधमाशांमधे आत्मनाशी डंखाची प्रेरणा निर्माण करतात ते इतर (वाचलेल्या) मधमाशांच्या शरीरांतून टिकून राहातात.\n'गुणधर्म टिकणे/ टिकवणे' या प्रेरणेचा स्त्रोत काय असावा\nही खर्‍या अर्थाने प्रेरणा नाही. हा त्या प्रक्रियेचा उत्पादित भाग आहे. आपण after the fact \"गुणक जणू स्वतःला टिकवण्याचा, विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत\" असं म्हणू शकतो.\nश्री घासकडवी, स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.\nआपण after the fact \"गुणक जणू स्वतःला टिकवण्याचा, विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत\" असं म्हणू शकतो.\nहे योग्यच आहे. यास प्रेरणा अशी संज्ञा वापरणे तितकेसे संयुक्तिक नव्हते. गुणके आणि त्यांची सचेत वाहक माध्यमे यांच्या आंतरक्रियेतून उत्क्रांती घडत आहे, असे म्हणता येणे शक्य असावे.\nकाही प्रश्न अजुनही आहेत पण पुढील लेखांतून त्यांची उत्तरे मिळतील अशी रास्त अपेक्षा आहे. किमान पक्षी नेमके प्रश्न काय आहेत, ते तरी उलगडेल.\nलेख उत्तम झाला आहे. ठिणग्यांचे रूपक आवडले.\n लेखमाला उत्तरोत्तर रंगत आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/india/union-minister-venkaiah-naidu-named-ndas-vice-presidential-candidate/", "date_download": "2018-04-23T19:37:56Z", "digest": "sha1:LSBEKAL6K7KMZ7F7ZE5K3236R7FG274J", "length": 7212, "nlines": 93, "source_domain": "www.india.com", "title": "Union Minister Venkaiah Naidu named NDA's Vice Presidential candidate | एनडीएतर्फे व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nभाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय\nएनडीएतर्फे व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी\nनवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर एनडीएतर्फ़े केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी ते उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करतील. एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांची नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जात होतं.\nभाजपाध्यक्ष अमित शहा यांनी या निर्णयाची घोषणा केली. व्यंकय्या नायडू उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे शहा यांनी सांगितले. आधीपासूनच पदासाठी उमेदवारी देण्याबाबत व्यंकय्या नायडू यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nव्यंकय्या नायडू यांचा परिचय :\nपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं. नायडूंना 25 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. मोदी सरकारमध्ये नायडूंकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. (हे पण वाचा: कॉंग्रेसचे उमेदवार गांधी उपराष्ट्रपती म्हणून चालतील का \nयूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी:\nकाँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.\n...तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे\nभारताचे एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्धाची शक्यता\nब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या\nअण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2014/07/", "date_download": "2018-04-23T19:08:33Z", "digest": "sha1:7MVY2IIIOQ5QIHPGKXJWGRQUK7IUI65C", "length": 13370, "nlines": 94, "source_domain": "eduponder.com", "title": "July | 2014 | EduPonder", "raw_content": "\nJuly 25, 2014 Marathiआकलन, परीक्षा, भाषा, वाचन, शाळा, शिक्षणthefreemath\nभाषेच्या पाठ्यपुस्तकात वेगवेगळे धडे आणि कविता असतात आणि मुलं वर्गात हे धडे, कविता शिक्षकांकडून शिकतात. यातून मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे फक्त पुस्तकातले धडे माहीत करून घेणं अपेक्षित आहे का फक्त पुस्तकातले धडे माहीत करून घेणं अपेक्षित आहे का की त्या धड्यांसारखे, त्या पातळीचे कोणतेही लेख, गोष्टी, कविता समजून घेण्याचं कौशल्य शिकणं अपेक्षित आहे\nआपली सध्याची पद्धत अशी आहे, की या धड्या-कवितांवरची प्रश्नोत्तरे मुलं गृहपाठ म्हणून सोडवितात किंवा शिक्षक उत्तरं सांगतात आणि मुलं वर्गात ती लिहून घेतात. यातलेच काही प्रश्न परीक्षेत येतात. सगळी नसली, तरी बरीचशी मुलं ही उत्तरं पाठ करून, घोकून परीक्षेत लिहितात. या सगळ्या पद्धतीत मुलांना धड्यांचं किती आकलन झालं आहे, हे कळायला मार्ग नसतो आणि समजा, हे धडे वर्गात शिकविलेले असल्यामुळे समजले आहेत, असं जरी गृहीत धरलं तरी याच प्रकारचं इतर लेखन त्यांना स्वत:चं स्वत: समजून घेण्याचं कौशल्य आत्मसात झालं आहे का, हे कसं कळणार\nबऱ्याचशा प्रगत देशांमधे प्राथमिक शाळांपासून भाषेसाठी पाठ्यपुस्तकच नसतं. नेमून दिलेले धडे शिकणं हा उद्देश नसून, नेमून दिलेल्या विशिष्ट काठिण्य पातळीचा (कोणताही) मजकूर समजून घेण्याची क्षमता शिकणं हा उद्देश असतो. उदा. – इंग्लंडमधे भाषा विषयासाठी प्राथमिक शाळेपासूनच पाठ्यपुस्तक नसतं. वयानुरूप, इयत्तेनुसार विशिष्ट पातळीचे लेख, गोष्टी, कविता, पुस्तके ही वाचली जातात आणि त्यावर वर्गात चर्चा होते. गृहपाठ म्हणून किंवा परीक्षेत पूर्वी न वाचलेला मजकूर समजून घायचा असतो. त्यामुळे वाचलेल्या गोष्टीचे आकलन तपासले जाते. वहीतली किंवा गाईडमधली उत्तरं नीट पाठ केली आहेत का, हे तपासलं जात नाही.\nआपल्याकडेही पाठ्यपुस्तक काढून टाकायला पाहिजे, असं म्हणण्याचा हेतू नाही. पाठ्यपुस्तक तयार करताना काही विचार केलेला असतो. विषयांचं आणि शैलीचं वैविध्य, सखोलता वगैरे आणण्याचा त्यात प्रयत्न असतो. पण परीक्षा पाठ्यपुस्तकातील धड्यांवर कशाला हवी परीक्षेत पाठ्यपुस्तकाच्या पातळीच्या पाठ्येतर मजकुराचं आकलन तपासलं, म्हणजे झालं.\nमुलं जेव्हा निबंध, पत्र किंवा उतारा लिहितात; तेव्हा बहुतेकदा त्यात साधे, सामान्य शब्द वापरण्याकडे त्यांचा कल असतो. उदा. – छान, मजा, चांगला असे. प्रत्येक गोष्ट “छान”, “चांगली” असते. “प्रेक्षणीय”, “अद्वितीय”, “स्वर्गीय” असं काहीच नसतं. असं का तर बरेचदा असे शब्द माहीत असले तरी लिहायला अवघड वाटतात. त्यात शुद्धलेखनाची काही चूक होईल आणि त्यामुळे आपला अर्धा गुण जाईल, अशी भीती वाटते. मग कशाला उगीच धोका पत्करा, अशा विचाराने मुलं नेहमीचे, सामान्य, तेच ते शब्द वापरत राहतात. इंग्रजीत लिहिताना पण nice, good असेच शब्द वापरले जातात. incredible किंवा fabulous अशा शब्दांपासून मुलं चार हात दूरच राहतात कारण स्पेलिंग चुकण्याची भीती वाटते. शुद्धलेखनात चूक झाली, की गुण कापण्याच्या धोरणामुळे आपण मुलांना वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यापासून, समर्पक, दर्जेदार शब्द वापरण्यापासून परावृत्त करत आहोत.\nलिखाणात कल्पकता, विश्लेषण, परिणामकारकता या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाहीत का शुद्धलेखनाच्या बेड्या घातल्याने या सगळ्या गोष्टींना खीळ बसते आहे का शुद्धलेखनाच्या बेड्या घातल्याने या सगळ्या गोष्टींना खीळ बसते आहे का त्यापेक्षा समृद्ध शब्दसंपत्तीसाठी आपण उत्तेजन दिले पाहिजे. नवनवीन, परिणामकारक शब्द वापरल्याबद्दल एखादा गुण जास्त द्यावा, त्यात शुद्धलेखनाची चूक असली तरीही. मग शुद्धलेखनाचे काय त्यापेक्षा समृद्ध शब्दसंपत्तीसाठी आपण उत्तेजन दिले पाहिजे. नवनवीन, परिणामकारक शब्द वापरल्याबद्दल एखादा गुण जास्त द्यावा, त्यात शुद्धलेखनाची चूक असली तरीही. मग शुद्धलेखनाचे काय ते महत्त्वाचे नाही का ते महत्त्वाचे नाही का ते पण महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी शुद्धलेखनाची अशी वेगळी छोटी चाचणी घेता येईल. त्यात फक्त शुद्धलेखन तपासायचे. निबंध, पत्र, कथा अशा लिखाणाशी शुद्धलेखनाची सांगड घालायची गरज नाही.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/blog-post_4550.html", "date_download": "2018-04-23T19:27:24Z", "digest": "sha1:MODLJEMX44U7H7L25U5JPF2J6SAQR5ED", "length": 8716, "nlines": 162, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: हीच का ती झिंगलेली रात आहे", "raw_content": "\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nथांब चंद्रा पेंगलेली जाग आहे\nआज तो वणवा असा का पेटलेला\nही युगांची धुमसती गे आग आहे\nकाल तू नटली अशी की मैफीलीला\nलोक देती दाद ती \"क्या बात आहे\"\nरोज येती राजनेते भेटण्याला\nही भिकार्‍यांचीच आली साथ आहे\nमी सखी अन् तू सखा तो आसमानी\nया जीवाची त्या शीवाला साद आहे\nवाळुचा रे तो बिछाना चांदराती\nखवळत्या रे सागराची गाज आहे\nवेळ वेळी वळवळे तो षंढ काटा\nहीच वांझोट्या कलीची प्यास आहे\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T19:34:40Z", "digest": "sha1:WYEEKQ3GV23AWIQOF27OEM2A6HCN7FIU", "length": 2843, "nlines": 47, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"अंटार्क्टिका\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अंटार्क्टिका\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां अंटार्क्टिका: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/अंटार्क्टिका\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4988864595308737098&title=Datta%20Tol&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T19:20:11Z", "digest": "sha1:LEHAKDA66ZMTHJ7EVJP3KN2JCUXEJIT4", "length": 6484, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दत्ता टोळ", "raw_content": "\nप्रसिद्ध बालसाहित्यकार दत्ता टोळ यांचा २१ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n२१ डिसेंबर १९३५ रोजी जन्मलेले दत्ता टोळ हे खासकरून बाळगोपाळांसाठी लिहिणारे लेखक. त्यांनी अमरेंद्र दत्त असं टोपण नाव वापरूनसुद्धा काही लेखन केलं होतं. २००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\nमुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली. अमृतपुत्र विवेकानंद, कारगिलच्या युद्धकथा, महाराष्ट्राचे मानकरी, संस्कारकथा, तेजस्वी पत्रे, वादळ वाटेवरील सोबती, अक्षरदीप, बागुलबोवा गेला, भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, जय मृत्युंजय, कल्पनाराणी, मृत्युंजयाच्या कथा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n(दत्ता टोळ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/k9zGEp येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/2016/07/", "date_download": "2018-04-23T19:19:00Z", "digest": "sha1:ZABLLUVE65IFIUJ4LJEXHFHHEXFEA5BS", "length": 10452, "nlines": 86, "source_domain": "eduponder.com", "title": "July | 2016 | EduPonder", "raw_content": "\nJuly 22, 2016 Marathiकोचिंग क्लास, परीक्षा, शाळा, शिकवणीthefreemath\nभारतात शिकवणीला (कोचिंग क्लास) जाणाऱ्यांचे प्रमाण आणि या उद्योगातील पैशांचे आकडे पाहून माणूस अवाक् होतो. महानगरांमध्ये प्राथमिक शाळेतली ८७% तर माध्यमिक शाळेतली ९५% मुलं शिकवणीला जातात. ग्रामीण भागात सुमारे 30% मुलं शिकवणीला जातात. भारतातील कोचिंग क्लासचा उद्योग २०१५ मध्ये सुमारे ४० बिलियन डॉलर्सच्या (म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये) घरात असण्याचा अंदाज आहे. (हे आकडे ASSOCHAM – The Associated Chambers of Commerce & Industry of India – http://assocham.org/ यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहेत).\nजो करदाता माणूस आहे, तो स्वत:च्या उत्पन्नावर कर भरतो. या करातून सरकारला शिक्षणाच्या पुरेशा पायाभूत सुविधा पुरवता आलेल्या नाहीत. त्या पुरवता याव्यात म्हणून या करावर आणखी शिक्षणाचा ३% सेस कर भरतो. त्यानंतरही त्याने भरलेल्या पैशातून चालणाऱ्या सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठविण्यासारखी परिस्थिती नसल्याने खासगी शाळांच्या “वाढता वाढता वाढे” प्रकारच्या दरवर्षी वाढणाऱ्या फी भरतो. याच्यावर अजून हा पालक मुलांच्या शिकवणीसाठी किती पैसे खर्च करत असावा तर वरील सर्वेक्षणानुसार महानगरांमधले बहुतांशी पालक प्राथमिक शाळेच्या शिकवणीसाठी महिन्याला १००० ते ३००० रुपये खर्च करतात आणि माध्यमिक शाळेतल्या मुलांवर महिना ५००० किंवा अधिक रुपये शिकवणीवर खर्च होतो.\nपालकांनी पाण्यासारखा (खरं तर पाणी सुद्धा जपून वापरलं पाहिजे) पैसा खर्च करायचा आणि मुलांनी दिवसच्या दिवस बंदिस्त वर्गांमध्ये लांब चेहऱ्याने काढायचे, असं हे चित्र आहे. शाळेत जे शिकायचं (शिकायचं म्हणण्यापेक्षा माहीत करून घ्यायचं), तेच शिकवणीत पुन्हा घोकायचं. यात ना काही औत्सुक्य आहे, ना शिकण्याची उमेद-ऊर्जा आहे, ना कुठलं आव्हान आहे. दिवसा शाळेत आणि संध्याकाळी शिकवणीत चक्की पिसणाऱ्या मुलांना पुरेसं खेळायला मिळत नाही की कुठला छंद धड जोपासता येत नाही. यातून अभ्यास खूप चांगला येतो असंही नाही (मार्क मात्र वाढत असतील). स्वत:चा स्वत: अभ्यास करणं, स्वत: विचार करून प्रश्न सोडवणं, एका जागी एकट्याने एकाग्रतेने बसून काम करणं ही कौशल्ये शिकवणीमुळे शिकता येत नाहीत. त्याला स्वत:चा स्वत: अभ्यास करावा लागतो.\nकोचिंग क्लास हा असा सार्वत्रिक नियम होऊन बसण्यामागे बरीच कारणे आहेत. वाढती स्पर्धा, परीक्षाकेंद्री शिक्षण पद्धती, शाळांच्या दर्जाबद्दल पालकांच्या मनात असणारी शंका आणि पालकांना स्वत: वेळ आणि लक्ष देण्यापेक्षा क्लासला पाठवण्यात वाटणारी सोय अशी काही कारणं सहज दिसतात.\nशिक्षणातलं, मुलांच्या बालपणातलं आणि एकूणच आयुष्यातलं तथ्य शोधण्यापेक्षा केवळ पुढे जाण्याला फाजील महत्त्व आलेलं आहे. त्याचीच किंमत आपण मोजतो आहोत. हे भलेमोठे आकडे तेच सांगतात.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:AllPages/%E0%B2%B8", "date_download": "2018-04-23T19:33:28Z", "digest": "sha1:CYBXLS2XWKQ23RKSP7YGU4RPWWYVGBKH", "length": 3298, "nlines": 60, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "सगळीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nनांव-थोळ (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय\nफाटलें पान (सुचिता नार्वेकार)\nफाटलें पान (सुचिता नार्वेकार)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2018-04-23T19:29:43Z", "digest": "sha1:H5ABE7NYF3D4YWLSRCGYW5FYYQWQCXN4", "length": 5629, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: १९० चे - २०० चे - २१० चे - २२० चे - २३० चे\nवर्षे: २१४ - २१५ - २१६ - २१७ - २१८ - २१९ - २२०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल ८ - कॅराकॅला, रोमन सम्राट.\nइ.स.च्या २१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०१७ रोजी ०१:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4707573152886205392&title=Niyatiche%20Pratibimb&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T19:26:14Z", "digest": "sha1:4ZDIZY4ZO6BYX673TQLXCPEETPBPXWWL", "length": 13505, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नियतीचे प्रतिबिंब", "raw_content": "\nहातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास आणि जोडीला अंकशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा वापर करून अचूक रिझल्ट्स कसे मिळवले हे इंटरेस्टिंग गोष्टीरूप पद्धतीने सांगणारे पुस्तक म्हणजे ‘नियतीचे प्रतिबिंब.’ त्या पुस्तकाचा हा परिचय...\nहस्तरेषाशास्त्र हे एक दैवी विज्ञान आहे आणि त्याचा वापर केवळ ‘मला किती आयुष्य, किती पैसा मिळेल, काय प्रकारचं सुख मिळेल, परदेशगमनाचे योग आहेत का आणि कधी,’ - असल्याच बाबतीत उत्तरं मिळण्यासाठी नसून, ‘लग्न जुळणे, इंजिनीअरिंगला जावं की कम्प्युटर सायन्स घ्यावं, चोरीला गेलेली आणि पोलिसांना शोध घेऊनही न सापडणारी गाडी कुठच्या उपदिशेला शोधली तर सापडू शकेल, नुसती साधी प्रसिद्धीच नाही तर ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव येण्याची खात्री, मेडिकलच्या सर्व परीक्षा सहज पास करून फायनल एक्झामला घाबरणारा आणि डॉक्टर होऊ शकणार नाही वाटणाऱ्याला डॉक्टर होणारच ही खात्री मिळणे, काही रत्ने किंवा खडे वापरून कठीण, बिकट आपत्तीमधून बाहेर निघू शकणे, तीन मुलींनंतरही मुलगा होण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा दोन वेळा मुली जन्मणार म्हणून गर्भपात करून घेतलेल्या बाईला सहाव्यांदा दिवस गेल्यावर आणि गर्भलिंग चाचणीमध्ये मुलगी आहे हे कळूनही ती चाचणी चुकीची असून मुलगाच होणार हे हस्तरेषांवरून ठामपणे सांगून तसे घडणे, करिअरविषयी विचारायला आलेल्या मुलाला हस्तरेषांवरून आध्यात्मिक प्रगती असणार हे सांगितल्यावर पुढे त्याने उच्च आध्यात्मिक प्रगती करून कुंडलिनी जागृती होणे, हरवलेला मुलगा पुढच्या चार दिवसांत घरी परत येण्याविषयी हस्तरेषांवरून भाकीत सांगणे – असे प्रथमदर्शनी अशक्यप्राय किंवा खोटे वाटणारे, पण खरेखुरे घडलेले प्रसंग प्रख्यात हस्तरेषातज्ज्ञ कल्पना जानी यांनी त्यांच्या ‘नियतीचे प्रतिबिंब’ या स्वानुभवाच्या पुस्तकात सांगितले आहेत. ते वाचताना आपली मती गुंग होऊन जाते.\n२२० पृष्ठांच्या या पुस्तकात आपल्याला जानी यांच्या अगाध ज्ञानाची प्रचीती येते. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीची मनःस्थिती समजून घेऊन त्याला ‘कम्फर्टेबल’ करणे, आश्वस्त करणे, धीर देणे आणि त्याचा आत्मविश्वास जागृत करून ‘परिस्थितीवर मात करता येईल, नव्हे तसे होईलच’ अशी त्याच्या मनाची खात्री पटवून देऊन नवी उमेद, नवी उभारी देऊन पाठवणे हे त्या किती सहजपणे करतात ते या पुस्तकात वर्णन केलेल्या सर्वच ३६ केसेस वाचून आणि शेवटच्या प्रकरणात दिलेल्या २९ लोकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आणि अभिप्रायांवरून लक्षात येते.\nतत्त्वज्ञानात एमए (डिस्टिंक्शन) असणाऱ्या कल्पना जानी यांचे वडील घनःश्याम जोशी हे जगप्रसिद्ध हस्तरेषातज्ज्ञ होते आणि त्यांच्याकडून अगदी लहान वयापासूनच कल्पना यांनी हस्तरेषाशास्त्राचे धडे गिरवले होते. हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून त्यांनी प्रत्येक केस कशी हाताळली आणि अचूक रिझल्ट्स कसे मिळवले, हे त्यांनी फार इंटरेस्टिंग गोष्टीरूप पद्धतीने सांगितले आहे.\nएकीकडे हस्तरेषांचा अभ्यास आणि जोडीला अंकशास्त्र आणि रत्नशास्त्र (विविध ग्रहांचे खडे आणि रत्नांचा वापर) यांच्या एकत्रित उपायाने त्या आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना सल्ले देत असतात. आणि त्यांची भाकितं अचूक ठरून येणारी व्यक्ती संतुष्ट होऊनच परत जातो आणि सुखी आयुष्य जगतो हे कल्पना जानी याचं मोठं यश म्हणता येईल.\nहस्तरेषाशास्त्राविषयी उत्सुकता असणाऱ्यांना आणि अडचणीत असणाऱ्यांना हे पुस्तक वाचून समाधान मिळेल.\nपुस्तक : नियतीचे प्रतिबिंब\nप्रकाशक : कल्पना जानी\nमूल्य : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’ वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: BOIBookBooksनियतीचे प्रतिबिंबNiyatiche Pratibimbप्रसन्न पेठेकल्पना जानीKalpana Jani\nझुंज श्वासाशी प्रोग्रामिंग इन ‘सी’ निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी अवश्य वाचावे असे गीत महाभारत स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली देणारं पुस्तक\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://eduponder.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-23T19:18:38Z", "digest": "sha1:CZB7BKHWN2K2YYWHGKJYKU45CEWAIQAO", "length": 19601, "nlines": 89, "source_domain": "eduponder.com", "title": "तंत्रज्ञान | EduPonder", "raw_content": "\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nApril 3, 2017 Marathiएकस्टेप, डिजिटल शिक्षण, तंत्रज्ञान, शैक्षणिक साहित्यthefreemath\nतंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राचं रूपच बदलू लागलं आहे. दर्जेदार शालेय शिक्षण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी बरेच गट आणि संघटना कार्यरत आहेत. यूट्युब आणि वेगवेगळ्या संकेतस्थळांवर पुष्कळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहेच, परंतु इंटरनेट नसतानाही वापरता येतील असे एकस्टेप आणि कोलिब्रीसारखे नवीन शैक्षणिक प्लॅटफॉर्म (मंच) आता येत आहेत. जिथे इंटरनेट नाही किंवा असलं तरी भरवशाचं नाही, अशा ठिकाणीसुद्धा वर्गांमध्ये आणि वर्गाबाहेर मुलांना तंत्रज्ञान वापरून शिकणं शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात सरकारी आणि अनुदानित मिळून ६८,००० शाळा आहेत. यातल्या सुमारे ४५% शाळांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची तंत्रज्ञानविषयक (उदा. संगणक) सुविधा आहे. तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा सध्या ज्या गतीने वाढत आहेत, तो वेग असाच चांगला राहिला तर लवकरच सर्व शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध होतील. खूप आशादायी चित्र आहे हे.\nआजकाल महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिक्षकांनी स्वत:चा यूट्युब चॅनल किंवा संकेतस्थळ सुरू केल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र शासनातार्फेही लवकरच ‘मित्र’ नावाचं संकेतस्थळ आणि अॅप सुरू होत आहे. यात शिक्षकांना (एकस्टेप प्लॅटफॉर्म वापरून) शैक्षणिक साहित्य बनवता आणि वापरता येणार आहे. अशा नवीन साधनांचा वापर करून आपल्या भाषेत आणि आपल्याशी संबधित असलेलं दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण होणं महत्त्वाचं आहे.\nसध्या डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याबाबत खूप उत्सुकता, उत्साह आणि हौस दिसून येते. मात्र बराचसा कल आणि भर हा पाठ्यपुस्तके डिजिटाइझ करण्यावर दिसून येतो. यामुळे तंत्रज्ञानाने खुल्या केलेल्या संसाधनांचा पुरेसा आणि योग्य वापर होत नाही, असं वाटतं. मुलांकडे पुस्तकं असतातच. आजकाल ही पुस्तकं पीडीएफ स्वरूपात इंटरनेटवरही असतात. तीच गोष्ट फारसा बदल न करता पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे पाठ्यपुस्तकातून होणाऱ्या शिक्षणाला डिजिटल शिक्षणाने जोड द्यायला हवी, भर घालून ते समृद्ध करायला हवं आणि एकूणच शालेय शिक्षणाचा अनुभव व्यापक करायला हवा. उदाहरणार्थ, नाटक आणि चित्रपट ही माध्यमंच वेगळी आहेत आणि त्यामुळे त्यातली निर्मिती प्रक्रियाही वेगळी आहे आणि अर्थातच प्रेक्षकांना मिळणारी अनुभूतीही वेगळी आहे. त्याचप्रमाणे एखादा धडा आपण जेव्हा डिजिटल विश्वात नेतो, तेव्हा त्या माध्यमाची ताकद, क्षमता आपल्याला वापरता यायला हवी. दृकश्राव्यता, संवादात्मकता, आधीच्या क्लिकवर पुढच्या गोष्टी ठरविणे यासारख्या गोष्टींचा उपयोग करून घेता यायला हवा.\nपाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातलं संभाषण कौशल्याचं इथे उदाहरण दिलं आहे. मुलांनी संभाषण आणि चित्र अशी जोडी जुळवायची आहे. पुस्तकात असलेलीच वाक्यं आणि चित्रं स्कॅन करून स्क्रीनवर दाखविण्याऐवजी त्याच धर्तीवरची वेगळी वाक्ये देता येतील. उदा. “I’m sorry I broke the cup” सारखी “I’m sorry I broke the glass” किंवा “I’m sorry I spilled milk on the floor” किंवा “I’m sorry I left the tap open” यासारखी संवादकौशल्ये वाढविणारी वाक्यं देता येतील. ही वाक्यं रेकॉर्ड करून ऐकवता येतील आणि मुलांना स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करायची सोयही देता येईल, हे ओघानेच आलं. शिवाय चित्रांवर touch-points (बोट ठेवण्याच्या जागा) तयार करता येतील म्हणजे नळाच्या चित्रावर बोट ठेवल्यास ‘tap’ अशी अक्षरे दिसतील आणि त्याचा उच्चारही ऐकू येईल. भूगोलासारख्या विषयात असे संवादात्मक नकाशे खूप छान होतील. एखाद्या राज्यावर बोट ठेवलं, की त्या राज्याच्या भाषेत वाक्य ऐकू येईल आणि बाजूला त्या राज्याची विशेष माहितीही दिसेल. मुलं विज्ञानातले प्रयोग करताना किंवा गणिताचे प्रकल्प करत असताना त्याचं शूटिंग करून केलेले व्हिडिओ पण खूप उपयोगी आणि मनोरंजक ठरतात.\nजितके जास्त लोक अशा शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभागी होतील, तितकं चांगलं. बऱ्याचदा मोजक्या तज्ज्ञांपेक्षा सामान्य लोकांची फौज जास्त कामी येते. त्यातून दृष्टिकोनांचं वैविध्य, वेगवेगळ्या कल्पना आणि निर्मिती-संकल्पना पुढे येत जातात.\n‘शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर’ या गोष्टीची उगीचच हवा केली जात आहे आणि डिजिटल आभासी दुनियेतून खऱ्या जगातले व्यवहारी प्रश्न सुटत नसतात, असं बऱ्याच लोकांना वाटतं. नव्या काही कल्पना, पद्धती आल्या, की अशा प्रतिक्रिया येतच असतात. सुमारे २४०० वर्षांपूर्वी प्लेटोसारख्या मोठ्या विचारवंताने “लेखन केल्यामुळे शिकणाऱ्यांचे विस्मरण वाढीस लागेल. कारण लोक स्मरणशक्तीचा वापर करणार नाहीत”, असं म्हटलं होतं. लेखन आणि दस्तऐवजीकरण (documentation) केल्यामुळे मनुष्याची किती प्रगती झाली, हे आज सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे तंत्रज्ञान हे शाळा किंवा शिक्षकांची जागा घेऊ शकतं, असं अर्थातच म्हणता येणार नाही. पण झपाट्याने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाने बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आवाक्यात आणल्या आहेत आणि आपल्या शिक्षणपद्धतीतले निदान काही प्रश्न तरी सोडविण्याची त्यात क्षमता दिसते आहे.\nमुलांच्या वाढीसाठी शिक्षकांनी दिलेलं वैयक्तिक लक्ष, संस्कार आणि शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या गोष्टी आवश्यक असल्या, तरी आपल्याला प्रत्यक्ष परिस्थितीचं भान असणं सुद्धा आवश्यक आहे. जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार भारतात सरकारी शाळांमध्ये रोज २५% शिक्षक अनुपस्थित असतात आणि उपस्थित शिक्षकांपैकी ५०% शिक्षकच शिकवत असताना आढळले आहेत. शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे दरवर्षी देशाला साधारण ८००० कोटी रुपयांचं नुकसान होतं दुसरा मुद्दा म्हणजे, जेव्हा शिक्षक शाळेत असतात आणि नीट शिकवत असतात, तेव्हा सुद्धा सध्याच्या शिक्षण पद्धतीत मुख्य भर पाठांतरावरच असतो. त्यामुळे फार तर चांगले परीक्षार्थी तयार होतात. पण स्वतंत्रपणे विचार करायला आणि प्रश्न सोडवायला फारसा वाव मिळत नाही.\nअजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अभ्यासक्रमाच्या चौकटीत शिकताना येणाऱ्या मर्यादा. अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या ठरीव पद्धतींच्या चाळण्यांमधून शेवटी मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती आणि कौशल्ये खूपच मर्यादित होऊन बसतात. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये आपलं मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं. आपल्या देशासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असा हा क्षण होता आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा होतं. पण प्रश्न असा पडतो, की या मंगळयानाचा अभ्यासक्रमात कधी समावेश होणार आणि कधी हे सगळं मुलांपर्यंत पोहोचणार ज्या मुलांना सुशिक्षित, विचारी पालक किंवा पाठ्यपुस्तकाच्या पलिकडचं शिकविणारे उत्साही शिक्षक लाभलेले नाहीत; त्या मुलांना नवनवीन, कुतूहल जागवणाऱ्या गोष्टी कशा शिकायला मिळणार\nशालेय अभ्यासक्रम हा साधारणतः शिकण्याची सरासरी पातळी बघून तयार केलेला असतो. पण प्रत्येक मूल हे वेगळ्या प्रकारे, स्वत:च्या गतीने आणि स्वत:च्या मार्गाने शिकतं. प्रत्यक्ष व्यवहारात आपण एकच एक ओळीने शिकत नसतो. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशा संबंधित विषयांवर आपण जात असतो. इंटरनेट वापरल्यासारखंच असतं ते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अथांग माहितीची आणि ज्ञानाची कवाडं उघडली आहेत. वेगवेगळ्या स्त्रोतांमधून येणारं ज्ञान मुलं आपल्या गतीने आणि आपल्या कलाने शिकू शकतात. दर्जा, उपलब्धता आणि खर्च अशा सर्व गोष्टींचा विचार केला तर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तंत्रज्ञान वापरणं आवश्यक आहे.\nपूर्वीच्या काळी ‘शिकणे’ ही गोष्ट शाळा आणि वाचनालायांशी निगडित होती. जे शाळा आणि वाचनालायांपासून दूर (वंचित) राहिले, ते मागे पडले. आता आधुनिक काळात (शाळा आणि वाचनालयाबरोबर) डिजिटल साधनांची उपलब्धताही आवश्यक झाली आहे. शाळेतल्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यावाचून गत्यंतर नाही. अद्ययावत् माहिती आणि ज्ञान मिळवून देणारा, स्वत:चा स्वत: अभ्यास आणि विचार करायला लावू शकणारा आणि शिक्षणाची गोडी निर्माण करू शकणारा हा एक उत्तम मार्ग आहे.\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\nडिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य\nAnuya on लेखन आणि शुद्धलेखन\nPiyush Nichat ('अंत्… on सैनिकीकरण आणि शिस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=7&t=99&p=223", "date_download": "2018-04-23T19:14:25Z", "digest": "sha1:OJO4Y3HFKZ3AVGOWWOTB6K655Y4MTGOE", "length": 8361, "nlines": 175, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "आपले मनापासुन अभिनंदन. - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General सल्ले, अभिप्राय, सुचना\nइथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. \"मराठी कॊर्नर\" टिम याचा आवश्य विचार करतील.\nसौ.पल्लवी, अद्वैत व समस्त मराठी कॉर्नर टीम,\nसर्वप्रथम मराठी कॉर्नर सारखे व्यासपीठ समस्त मराठी प्रेमींसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले मनापासुन अभिनंदन.\nमोगरा फुलला, मराठी सुची,मराठी ब्लॉग विश्व,मराठी मंडळी सारख्या अनेक संकेतस्थळांनी समस्त मराठी जनांचे प्रेम यापुर्वीच मिळवले आहे, आणि आपणही या चळवळीत सामील झालात , आणि आपल्या मराठी कॉर्नर ला भरभरुन प्रतीसाद मिळतो आहे हे पाहुन खुपच आनंद वाटला. ही चळवळ अशीच बळकट व्हावी आणि आपण सर्वांनी मिळुन एक दिवस समस्त मराठी ब्लॉगर्सचे साहीत्य संमेलन ही भरवावे ही सदिच्छा. आपणास पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.\nRe: आपले मनापासुन अभिनंदन.\nRe: आपले मनापासुन अभिनंदन.\nआपल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवादब्लॉगर्सचे स्नेहसंमेलन/सहित्यसंमेलन ही खरच खुपच छान कल्पना आहे. सध्या आपण जवळ जवळ ६५ सभासद आहोत, हे आपण १ महिन्यात achieve केले आहे त्यामुळे माला आशा आहे की येत्या काही महिन्यांत मराठी कॉर्नरची सभासद संख्या चांगलीच strong होईल त्यावेळी आपण नक्कीच एखादे स्नेहसंमेलन आयोजीत करू. खरच मस्तच कल्पना आहे. त्यामुळे आपल्याला शक्य तितक्या लोकांना मराठी कॉर्नर विषयी कल्पना द्यावी जेणे करून जास्तीत जास्त ब्लॉगर्स इथे एकत्र येतील\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “सल्ले, अभिप्राय, सुचना”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/04/04/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8A/", "date_download": "2018-04-23T19:04:19Z", "digest": "sha1:L2NJLMBOOQSI7VRXMWMDQYMN5W4OBUKA", "length": 36343, "nlines": 492, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "डॉक्‍टर मी काय पिऊ? | Abstract India", "raw_content": "\nडॉक्‍टर मी काय पिऊ\nउन्हाळ्याच्या दिवसात तहान फार लागते आणि मग शरीरावर भरपूर कोल्ड्रिंक्‍सचा मारा केला जातो. पण असं करणं योग्य असतं का उन्हाळ्यात आणि एरवीही कोणत्या द्रवपदार्थांचे सेवन करावे उन्हाळ्यात आणि एरवीही कोणत्या द्रवपदार्थांचे सेवन करावे ते कोणत्या प्रमाणात करावे ते कोणत्या प्रमाणात करावे अशा प्रश्‍नांचे जंजाळ अनेकांना नेहमी अस्वस्थ करीत असते. …….\nसध्या विविध “कोल्ड्रिंक्‍स’ हे लोकांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. गोल्डस्पॉट, सिट्रा, लिम्का, कोकाकोला, मिरिंडा इत्यादी प्रकारची कोल्ड्रिंक्‍स तरुण पिढीच्या दृष्टीने “अमृत’ बनली आहेत. तसेच चहा-कॉफी यासारखी पेये तर काही जण टाईमपास म्हणून तर काही जण केवळ जेवायला वेळ नाही म्हणून दिवसातून १०-१५ वेळेस घेण्यासही कमी करत नाहीत. त्या क्षणी आनंद मिळत असला तरी ही पेये जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर निश्‍चितच वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा हे वाईट परिणाम त्वरित दिसून येतातच असे नाही. पण हळूहळू काही ना काही निमित्त/ कारण होऊन परिणाम जाणवायला लागतात.\nजेव्हा अतिश्रम होऊन शरीराची ऊर्जा खर्च होते आणि तहान लागल्याची जाणीव होते तेव्हाच योग्य व आवश्‍यक तेवढेच पेयपान घ्यावे, तरच ते शरीरास हितकर होते. निरनिराळी कोल्ड्रिंक्‍स, मादक पेये, चहा, कॉफी यासारखी पेये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास शरीराची पचनशक्ती मंदावते; आणि अपचन, जडपणा, सर्दी इत्यादी तक्रारींना सुरवात होते. चहामधील “टॅनिन’ हे द्रव्य शरीराला हानिकारक असते. चहा जास्त वेळ ठेवून प्यायल्यास त्यात टॅनिन जास्त प्रमाणात उतरते आणि त्याचा परिणाम पचनक्रियेवर होऊन ती बिघडते. परिणामी, मलोत्सर्ग व्यवस्थित होत नाही व मलबद्धता, अजीर्ण, गॅसेस या तक्रारी तोंड वर काढतात. निद्रानाश, आम्लपित्त यासारख्या व्याधी उत्पन्न होतात. खूप लोकांमध्ये अशी समजूत आहे, की चहापेक्षा कॉफी शरीराला चांगली असते, परंतु कॉफीमधील कॅफिन हेसुद्धा टॅनिनसारखेच हानिकारक असते. कित्येक लोकांना कॉफी उकळून त्याचा काढा करून पिण्याची सवय असते. पण अशा पद्धतीने कॉफी घेतल्यास भूक मंदावते. त्यायोगे अपचनाचा विकार जडतो. या पेयांमधून पौष्टिक घटक न मिळाल्याने शरीरावर लवकर सुरकुत्या पडतात; शरीर निस्तेज बनते. ही पेये उत्तेजक असल्याने ती सेवन केल्यास तात्पुरत्या स्वरूपात उत्साह, तरतरी वाढते, पण आवश्‍यक ती पोषक घटकद्रव्ये शरीरात न गेल्याने त्याचे दुरगामी परिणाम वाईट होतात. काही जणांना अत्यंत गरम, उकळता चहा घेण्याची सवय असते- ज्यामुळे जळजळ, अशक्तपणा आम्लपित्त या तक्रारी आढळून येतात.\nचहा-कॉफीप्रमाणेच प्रमुख आकर्षण असणारे अत्यंत घातक पेय म्हणजे मद्य योग्य प्रमाणात, योग्य काळी मद्यपान शरीरास हानिकारक ठरत नाही; परंतु त्याचे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास निश्‍चितच वाईट परिणाम होतात. यकृताचे विकार जडतात, कोठा बिघडून मलोत्सर्ग व्यवस्थित होत नाही, अपचनामुळे उलटी, ताप या तक्रारी वारंवार उद्‌भवतात.\nआपल्या शरीराला अत्यंत हितकारक ठरणारे पेय म्हणजे पाणी तहान लागल्यावर “पाणी’ हेच पेय सेवन करणे अपेक्षित असते. अतिथंड पेयांमुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. या पेयांच्या सेवनाने मिळणारा उत्साह तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे जेव्हा शरीराला द्रवपदार्थाची नितांत गरज असते तेव्हा इतर कोणत्याही पेय प्रकारांपेक्षा “पाणी’ हेच पेय हितकारक ठरते. शरीरातील सर्व भागास आकार, लवचिकपणा, उत्साह उत्पन्न करण्यास “पाणी’च कारणीभूत असते. अन्न चावताना जी लाळ त्यात मिळते तिच्यात ९१ टक्के पाणीच असते. अन्नाबरोबर सेवन केलेले पोषक क्षार पाण्याद्वारेच रक्तात मिसळतात. आरोग्याच्या दृष्टीने पाणी जर योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने घेतले तर निश्‍चितच हितकर ठरते.\nपाणी हे पेय कसे घ्यावे, याबाबतही सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमजुती आहेत. पाणी थंड प्यावे की गरम, उकळून थंड केलेले असावे का, केव्हा प्यावे, किती प्रमाणात प्यावे, या सर्व गोष्टी आरोग्य उत्तम राहण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. शास्त्रकारांच्या मते, स्वच्छ पाणी सूर्योदयापूर्वी प्यायल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होते. पण अशा पद्धतीने प्यायलेले पाणी प्रत्येक व्यक्तीला लागू पडेलच असे नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्यामुळे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानुसारच सकाळी पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. ताम्रपात्रातले पाणी पिण्यास उत्तम समजावे.\nथंड पाणी आणि गरम पाणी- दोन्हींच्या गुणधर्मांमध्ये निश्‍चितच फरक आहे. थंड पाणी सेवन केल्यास मूर्च्छा, दाह, तृष्णा, उष्णता, रक्तपित्त शमन पावतात. पण हेच थंड पाणी ताप आल्यास, अजीर्ण झाल्यास, पोट दुखत असल्यास सेवन केले तर हानिकारक ठरते. गरम पाणी हे पाचक, कंठास हितकर असते. पोटफुगी, नवीन ताप, अजीर्ण, सर्दी, खोकला यात गरम पाणीच हितकर ठरते. अशा प्रकारे आरोग्य चांगले राहण्यासाठी थंड आणि गरम पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा लागतो. आपल्याला असे दिसून येते, की बऱ्याच लोकांमध्ये जेवताना पाणी प्यावे की नंतर प्यावे, या बाबतीत गैरसमजुती आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार जेवताना पाणी पिणेच इष्ट असते. त्यामुळे अन्नातील स्निग्ध पदार्थांचे सुलभ रीतीने पचन होऊन आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या संदर्भात आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या अध्याय ५ मध्ये असा उल्लेख आहे\nजेवताना प्रथम पाणी पिण्याची सवय असणारी व्यक्ती कृश बनते. आपण व्यवहारात पाहतो, की प्रज्वलित अग्नीवर पाणी घातल्यास तो मंद होतो किंवा विझतो, तद्वतच एखाद्या व्यक्तीला भूक लागते म्हणजेच त्या वेळी त्या व्यक्तीत जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. अशा वेळी आहाराऐवजी पाणी घेतले तर त्यावर परिणाम होऊन भूक मंदावते. परिणामी, अन्नपचन व्यवस्थित न होऊन कृशता येते. जेवणामध्ये पाणी प्यायल्यास अन्नांशाचे पचन होण्यास मदत होते आणि आरोग्य उत्तम राहते. जेवणानंतर पाणी प्यायल्यास कफाची वाढ होऊन स्थूलता येते, म्हणजेच जेवताना पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक हितकर असते. ज्याप्रमाणे पाणी केव्हा प्यावे, कसे प्यावे, याला महत्त्व आहे त्याप्रमाणे कोणत्या प्रकारचे पाणी शरीराला हितकर असते यालाही महत्त्व आहे; आणि त्याला ग्रंथोक्त आधारही आहे. खडकाळ जमिनीत क्षार कमी असतात व तीतून वाहत जाणाऱ्या पाण्यात क्षार फारसे मिळत नाहीत. याकरिता अशा खडकाळ जमिनीतील झऱ्याचे पाणी पिण्यास चांगले व आरोग्यकारक असते. अशा प्रकारे “पाणी’ हे सर्वांना सुपरिचित पेयदेखील उत्तम आरोग्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने सेवन करावे, याला महत्त्व आहे.\nआपल्या आहारात असणारे आणि आरोग्यास हितकर असे आणखी एक पेय म्हणजे ताक. विरजलेल्या दह्यात पाणी घालून ते घुसळल्यावर जे लोणी येईल ते काढून जो द्राव शिल्लक राहतो त्यास ताक म्हणतात. ताक हे ताजेच असावे. लोणी न काढलेले ताक हे लोणी काढलेल्या ताकापेक्षा पचनास जड असते. ताक शक्‍यतो अर्धे जेवण झाल्यावर घ्यावे. पचनसंस्थेच्या विकारांवर ताक उत्तम कार्य करते. जुलाब होणे, आव पडण्याची तक्रार असणे, मूळव्याध, यासारख्या विकारांत तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार ताकाचा उपयोग केल्यास निश्‍चितच फायदेशीर ठरते. ताकावर विविध संस्कार करून निरनिराळे पदार्थही केले जातात. त्यापैकी “मठ्ठा’ हा प्रकार सर्वांना परिचित आहे. त्यात हिंग, आले, जिरेपूड, साखर, कोथिंबीर इ. पदार्थ योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. पचनाच्या तक्रारीत अथवा भूक मंदावल्यास मठ्ठ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करावा. अशा प्रकारे “ताक’ हे पेय सर्वांनीच योग्य पद्धतीने सेवन करावे. आजच्या या प्रचंड धावपळीच्या काळात थकवा कमी व्हावा याकरिता दूध, ताकासारखी पेये जरी आवश्‍यक असली तरी त्वरित तरतरी आणि उत्साह आणणारी पेये तेवढीच गरजेची असतात. अशा वेळी विविध कोल्ड्रिंक्‍स, मिल्कशेक यांच्या आहारी न जाता नारळाचे पाणी, लिंबू सरबत, फळांचे रस यांचे सेवन केले तर त्वरित उत्साह तर वाटतोच, पण त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत नाही. खूप उन्हात फिरल्याने थकवा आल्यास नारळाचे पाणी प्यावे. मळमळ होत असल्यास, पित्ताचा त्रास होत असल्यास थंड लिंबू सरबत घ्यावे; ज्यामुळे आरोग्यास हानी होत नाही आणि थंड पेय घेतल्याचे समाधानही लाभते. त्याचप्रमाणे डाळिंबाचा रस, मोसंबी ज्यूस, कोकम सरबत यांचाही उपयोग करावा.\nभूक मंदावू नये म्हणून\nआजच्या फॅशनच्या युगात विविध हॉटेले लोकांचे लक्ष वेधून घेतात. वाढदिवस, पार्टीच्या निमित्ताने पुष्कळ लोक हॉटेलात जाऊन यथेच्छ भोजन करताना आढळतात. जेवणापूर्वी सूप घेण्याची पद्धत खूप ठिकाणी आढळून येते. आजच्या भाषेत “ऍपिटायझर’ म्हणून पुष्कळ लोक सूप घेताना आढळतात. पण त्यामुळे भूक मंदावते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे भूक लागलेली असताना, म्हणजेच शरीरातील अग्नी दीप्त असताना प्रथम द्रवाहार घेतला तर अग्नी मंद होतो. म्हणजेच पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जेवणामध्ये “सूप्स’ हा प्रकार घेतला तर तो विशेष हानिकारक ठरत नाही. ऍपिटायझरच्या नावाखाली प्रचलित असणारी अत्यंत मसालेदार सूप्स घेतल्यास त्याचा त्रास होण्याचा संभव असतो.\nअशा प्रकारे सध्या प्रचलित असणारे कोल्ड्रिंक्‍सचे विविध प्रकार, चहा, कॉफी, दूध- फळेमिश्रित मिक्‍सफ्रूट ज्युसेस, मिल्कशेक यांच्यापेक्षा शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबतासारखी पेये सेवन केली तर निश्‍चितच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आयुर्वेदशास्त्रात स्वास्थ्यरक्षणास सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आहार कसा असावा, किती प्रमाणात असावा, या गोष्टी जितक्‍या महत्त्वाच्या आहेत तितकेच महत्त्व पेय प्रकारांना आहे आणि उत्तम स्वास्थ्यासाठी कोणती पेये उपयोगी असतात याचे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथांत आढळून येते. विविध जाहिराती पाहून सध्या प्रचलित असणाऱ्या कोल्ड्रिंक्‍सच्या आहारी न गेल्यास आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्याच्या आनंदात मद्य, चहा यासारखी पेये न घेतल्यास उत्तम स्वास्थ्य लाभेल, यात काहीच शंका नाही.\n– वैद्य विनीता कुलकर्णी\nfrom → पाणी, वैद्य विनीता कुलकर्णी, सकाल\n← डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेत्रबस्ती\n2 प्रतिक्रिया leave one →\nफारच उपयुक्त माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2012/12/05/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-23T19:11:43Z", "digest": "sha1:RCEVYLY536TRC6DSL6XRQTYGJPJ3VGDN", "length": 31887, "nlines": 497, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "आरोग्यदायी तुळस | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nतुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे शरीरात प्रवेश केल्यावर तुळस लगेच कामाला लागते.\nबाग असो किंवा छोटीशी बाल्कनी असो, तुळशीचे झाड नाही, असे घर भारतात शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक घरात तुळस मुलीच्या हक्काने राहते आणि घरामध्ये दर वर्षी विवाह प्रसंग तिच्यामुळेच होऊ शकतो. तुळशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व का आहे, याचे उत्तर आयुर्वेदात व आरोग्यशास्त्रात सापडते.\nतुळशीच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. रामतुळशी व कृष्णतुळशी हे दोन प्रकार सर्वांच्या परिचयाचे असतीलच, पण पास्ता, पिझ्झा वगैरे खाद्यपदार्थांवर बेसिल म्हणून वापरली जाणारी पानेसुद्धा एका प्रकारच्या तुळशीचीच असतात. कापरासारखा वास असणारी तुळशी कर्पूरतुळशी म्हणून ओळखली जाते. याशिवाय लिंबासारखा वास असणारीही एक जात असते. सर्व प्रकारच्या तुळशींना एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो. त्यामुळे सुगंधी तेल काढण्यासाठीही तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.\nतुळशीचे उपयोग अनेक तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणाच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्यंतिक अवस्था (इमर्जन्सी) असली, की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.\nथंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.\nलघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन (अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम) करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता, वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.\nतुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते.\nशरीरात कुठेही जडपणा, जखडलेपण जाणवत असेल तर त्यावर तुळस उपयोगी पडते. डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्‍यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो. सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते.\nपचनसंस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात, अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते.\nपर्यावरणशुद्धीसाठी तुळस तुळशीची कार्ये चरकसंहितेमध्ये पुढीलप्रमाणे समजावलेली आहेत,\nपित्तकृत्‌ कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा \nउचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्‍त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसापास रोगसंक्रामक जीवजंतूंचे प्रमाण निश्‍चित कमी असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने, मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.\nतुळस सेवावी आयुर्वेदिक औषधे बनविताना तुळशीच्या पंचांगाचा म्हणजे पाने, फुले, बिया, देठ, मूळ या सर्वांचा वापर केला जातो. घरच्या घरी मात्र सहसा तुळशीची पाने वापरली जातात. तुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत, पानांचा चहा करण्याची पद्धत, तुळशीच्या बीपासून खीर बनविण्याची पद्धत आपण पाहणार आहोत, जेणेकरून आवश्‍यकतेनुसार लगेच तुळस वापरणे शक्‍य होईल.\nतुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत – साधारण चमचाभर रस हवा असला तर 10-15 पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व सुती कापडाने पाणी टिपून कोरडी करावीत. खलबत्त्यामध्ये पाने टाकून त्यांची चटणी होईपर्यंत नीट कुटावीत. स्वच्छ सुती कापडावर ही कुटलेली चटणी ठेवून त्याची पुरचुंडी करून पिळावी व तुळशीच्या रसाचे थेंब गोळा करावेत. रस काढल्यावर तो शक्‍य तितक्‍या लवकर वापरणे चांगले. रस शिळा झाला तर त्यातील औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. सुती कापडातून पिळून रस काढताना कापडालाच बराचसा रस लागून वाया जाऊ शकतो, त्यामुळे थोडासा रस काढायचा असल्यास कुटलेला गोळा डाव्या हाताच्या तळव्याच्या मध्यावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून रस काढता येतो.\nतुळशीचा रस मधाबरोबर किंवा साखरेबरोबर घेतला जातो. मधामुळे तुळशीतील कफसंतुलनाचा गुण अधिक वाढतो, तर साखरेमुळे उष्णता, तीक्ष्णता कमी होण्यास मदत मिळते.\nतुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा – एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा.\nतुळशीच्या बियांचा फालुदा – तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या, लघवी साफ होण्यास मदत करणाऱ्या व पौष्टिक असतात. या बिया पाण्यात 25-30 मिनिटे भिजवून ठेवल्या तर फुलतात व गुळगुळीत बनतात. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शरद ऋतूत तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तुळशीच्या बिया दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर घेणे उत्तम असते.\nतुळशीचे बाह्य उपयोग त्वचारोगात, विशेषतः खाज येणाऱ्या त्वचारोगात तुळशीच्या पानांचा रस लावण्याचा उपयोग होतो.\nतुळशीची पाने वाफवून त्यांचा छातीवर लेप केल्यास कफयुक्‍त खोकला कमी होतो.\nविंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.\nटॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप करण्याने बरे वाटते.\nसायनस, सर्दी, डोके जड होणे वगैरे तक्रारींवर तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्याचा फायदा होतो.\nतुळशीच्या सान्निध्यात सकाळ-संध्याकाळ काही वेळ बसण्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होण्यास मदत मिळते.\nतुळशीच्या बियांना तकमारिया असेही म्हटले जाते. चमचाभर तुळशीच्या बिया थोड्याशा पाण्यात भिजत घालाव्यात. साधारण तीस मिनिटांनी फुलतात. कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या दुधात चमचाभर साखर किंवा शतावरी कल्प, आवडत असल्यास अर्धा चमचा रोझ सिरप, भिजवलेल्या तुळशीच्या बिया टाकून एकत्र करून नीट हलवून प्यावे.\nतुळशीचे सिरप – तुळशीच्या पानांचा रस काढावा. रसाच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. पाण्याचा अंश उडून गेला की सिरप तयार झाले असे समजून भरून ठेवावे. लहान मुलांना देण्यासाठी तसेच बारा महिने तुळशी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी हे सिरप उत्तम होय.\nदमा, खोकला, घशामध्ये सतत कफाचा चिकटपणा जाणवणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, जंत होणे वगैरे त्रासांमध्ये हे सिरप अर्धा ते एक चमचा इतक्‍या प्रमाणात घेता येते.\nfrom → कृष्णतुळशी, तकमारिया, तुळशी, तुळस, बेसिल, रामतुळशी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/36-24-36-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-116012500016_1.html", "date_download": "2018-04-23T19:17:40Z", "digest": "sha1:4SAIRUNHJZYSQQTYVUJRNWP3BHX5MT45", "length": 7949, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "36-24-36 फिगर हवा आहे, मग हे करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n36-24-36 फिगर हवा आहे, मग हे करा\nप्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की तिची बॉडी 36-24-36 साईजची असावी. छोटीशी कंबर आणि सडपातळ फिगर मुलींना आवडते. अशा फिगरचे स्वप्न बघत असाल तर त्यासाठी तुम्हाला रोज आसन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही ३६-२४-३६ साईज बनवू शकता. योगाच्या मदतीने तुम्ही तुमची बॉडीवरची चरबी कमी करू शकता. हे आसन केल्यामुळे तुम्ही तुमची बॉडी लवचिक बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी भुजंगासन करायला पाहिजे.\nहे आसन केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते. सोबतच कंबरही छोटी होते आणि शोल्डर मजबूत होतात.\nभुजंगासन करण्यासाठी काही नियम-\nआधी पोटावर सरळ झोपा आणि दोन्ही हात डोक्यांच्या खाली ठेवा.\nदोन्ही पायांचे पंजे सोबत ठेवा.\nआता डोके समोरून उचला आणि खांद्याच्या बाजूने हात राहू द्या. असे केल्याने बॉडीचे वजन आपल्या बाजूने पडले पाहिजे.\nआता बॉडीच्या वरील भागाला हाताच्या आधारे उचला.\nशरीर ताणून एक लांब श्वास घ्या.\nहलासनामुळे सदैव रहा तरुण\nतणाव घालवण्यासाठी सोपी आणि परिणामकारक योगासने\nयोगसाधनेने कमवा बलदंड बाहू\nहृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR179", "date_download": "2018-04-23T19:07:25Z", "digest": "sha1:Y7EV52P4JLFX6PW4ZQQ7PYD6DYISKCLS", "length": 3347, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nशहर स्तरावर अतिरिक्त महसूल निर्मितीसाठी मालमत्ता करावर भर देता येईल\nभारतातील प्रत्येक शहराला पाणी आणि वीज पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक परिवहन, शिक्षण, आरोग्य, संरक्षण तसेच प्रदूषणासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. शहरांच्या विकासाची जबाबदारीही स्थानिक प्रशासनावर असते. दरडोई उत्पन्न, स्वत:चा महसूल, अधिक स्रोत याबाबी सेवा प्रदानाशी संबंधित आहेत. त्यादृष्टीने शहरातील स्थानिक प्रशासनांना अतिरिक्त महसूल निर्मितीसाठी मालमत्ता करावर भर देता येईल, असे आर्थिक सर्वेक्षण 2016-17 मध्ये सुचवण्यात आले. बंगळुरू आणि जयपूर ही शहरे सध्या त्यांच्या संबंधित क्षमतेच्या तुलनेत 5 ते 20 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता कर संकलित करत नाहीत, असेही एका अभ्यासात स्पष्ट झाल्याचे या सर्वेक्षणात नमूद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/12/09/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97-1/", "date_download": "2018-04-23T18:58:27Z", "digest": "sha1:2J2YVW76C7G6J2OECRVCKWZWPVPA5QQ5", "length": 25524, "nlines": 478, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "उबदार अभ्यंग -1 | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nकेव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.\nथंडीच्या दिवसांत असते थंडगार वातावरण, थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार स्पर्श. थंडी म्हणजे गोठणे. गोठणे याचा अर्थ इतरांपासून वेगळे पडणे. सर्व जगात पूजा होते अग्नीची. कारण तो सर्वांना आकर्षित करतो, जवळ आणतो. या अग्नीचे आकर्षण एवढे असते, की शरीरातूनसुद्धा पाहिली जाते ऊब. हालचाल करत नसलेल्या माणसाच्या कपाळाला स्पर्श करून पाहतात, की तो आहे की गेला. म्हणजेच त्याच्या शरीरात ऊब आहे की तो थंड पडला, हे पाहिले जाते. त्याच्या स्पर्शावरून कळते, की जीवन प्रवाहित आहे की नाही. जीवनप्रवाहातून वेगळेपणा कोणालाच आवडत नाही. जीवनप्रवाहात राहणे व जीवनाची ऊब मिळविणे, त्याचा आनंद घेणे प्रत्येकालाच आवडते.\nअशा या थंडीमध्ये, एकसंध असलेली शरीराची त्वचा किंवा स्नायू गोठायला म्हणजे आखडायला सुरवात होते. त्वचेचा काही भाग गोठला, आखडला की इतर भागापासून सुटा पडतो, म्हणजेच शरीरावर भेगा पडायला सुरवात होते, शरीर तडतडायला लागते आणि कंड सुटायला लागते.\nहे सर्व टाळण्यासाठी औषध एकच असते व ते म्हणजे ऊब. आपल्याला ऊब अनेक प्रकारे मिळते. ऊब मिळवायचा सोप्यात सोपा मार्ग म्हणजे शरीर चोळणे, घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे, मसाज करणे. त्यानंतर ऊब मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ, म्हणजेच व्यायाम. तसेच ऊब मिळविण्यासाठी योग्य आहाराची योजना करणे आवश्‍यक असते. तसे पाहता थंडीच्या दिवसांत बाहेर सूर्यप्रकाशात, त्याच्या उबेत बसण्याएवढे आनंददायक दुसरे काही नाही. म्हणून सूर्यध्यान, खास ऊब देणाऱ्या पदार्थांचे सेवन अशा गोष्टींपासून ऊब मिळविणे आवश्‍यक असते. त्यानंतरही समाधान झाले नाही तर शेकोटी पेटवून बसणे, होळीसारखे उत्सव साजरे करणे, अशा प्रकारच्या योजना करून मनुष्य ऊब मिळविण्याच्या मागे लागतो. अर्थात थंडीच्या दिवसांत उबदार कपडे घालून संरक्षण करता येते.\nथंडी हा ऋतू चांगला असतो. त्यामुळेच आपण पाहतो, की थंड प्रदेशांतील लोक भरपूर अन्न खातात, पेये पितात, मेहनत करतात, ते उंचेपुरे, गोरेगोमटे असतात. पण तेथली थंडी सहन करण्यासाठी ऊब आवश्‍यक असतेच. तेथे घरे गरम करण्याची व्यवस्था असते, गरम कपडे वापरावे लागतात.\nभारतासारख्या प्रदेशात एकमेकाला भेटल्यानंतर दुरूनच नमस्कार करून मिळालेली ऊब पुरेशी ठरते, पण थंड प्रदेशांत गेले तर हाताला हात मिळवून उबेचे आदान-प्रदान व्हावे लागते आणि एवढ्याने समाधान झाले नाही तर कडकडून मिठी मारावी लागते.\nशरीराच्या एखाद्या भागाला, पायाच्या बोटाला रक्‍ताभिसरण कमी झाले, तेवढा भाग रक्‍तसंचारापासून वंचित झाला तर तेवढा भाग थंड पडून बधिर होण्याची, तेथे मुंग्या येण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नखावर खाजवले असता पुन्हा तेथील रक्‍ताभिसरण वाढून ऊब निर्माण होते व त्रास जातो. हात गार पडून लिहिता येत नाही, काम होत नाही, अशा वेळी दोन हात एकमेकांवर घासण्याची क्रिया साहजिकच घडते. थोडी अधिक माहिती असणारा मनुष्य पुढून-मागून सर्व दिशांनी हात घासतोच व बरोबरीने बोटे एकमेकांत अडकवून, दाबून धरून ओढायचा प्रयत्न करतो, म्हणजे बोटांच्या कडांचे, दोन बोटांच्या मध्ये असलेल्या जागेचे घर्षण होते आणि उबेचा उत्साह येतो. पाठीवर थाप मारायची, हाही एक ऊब देण्याचाच प्रकार.\nहे सर्व लक्षात घेतले तर ऊब देणे, रक्‍ताचा संचार वाढवणे, थंडीमुळे किंवा इतर कारणामुळे अवघड जागी साकळलेले रक्‍त किंवा अडकलेला रक्‍तप्रवाह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे- मसाज देणे अभिप्रेत असते. परंतु शरीराचे दोन भाग एकमेकांवर घासताना ते जर कोरडे असतील तर त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. शिवाय मुख्य म्हणजे स्नेहन, मैत्री, आपुलकी शरीराशी व्हावी लागते, त्यासाठी तेलाने किंवा तत्सम पदार्थाने मसाज करणे अभिप्रेत असते. नुसते वास दिलेले तेल असेल तर त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा असंस्कारित तेलाच्या वापरामुळे त्वचेवरची रंध्रे बंद होतात. असे तेल वापरून मसाज घेताना वाटलेले सुख नंतर महागात पडते.\nम्हणून आयुर्वेदाने अभ्यंगासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक तेले सुचविलेली आहेत. ही तेले बनविताना वेगवेगळ्या वनस्पती, दूध, दही, ताक, निवळी अशी अनेक द्रव्ये वापरलेली असतात, अगदी केशर, कापरासारखी द्रव्येही वापरलेली असतात. अशा तेलाने योग्य मसाज केला तर नुसती तात्पुरती ऊब न येता शरीरात टिकून राहणारी व शरीराला फायदा करणारी ऊब तयार होते. तेव्हा थंडीच्या दिवसांत प्रत्येकाने खास मसाजसाठी तयार केलेले अप्रतिम अभ्यंग तेल घेऊन स्वतःच शरीरावर चोळून व्यवस्थित मसाज करावा. जमेल त्यांनी उपचार केंद्रात जाऊन प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा.\nकेव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.\nfrom → अभ्यंग, अभ्यंगस्नान, गुडघेदुखी, थंडी, वातविकार, शरीराची निगा\n← संशोधन – अर्भकांना मसाज\nउबदार अभ्यंग -2 →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-minister-vijay-goel-says-terrorism-sports-cant-go-along-and-pakistan-should-understand", "date_download": "2018-04-23T19:25:38Z", "digest": "sha1:4EDIK6HTHKFJ5ISPBKYRHDUPYWV5KCMH", "length": 13771, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sports Minister Vijay Goel says terrorism, sports can't go along and Pakistan should understand that ...तोवर पाकिस्तानशी क्रीडा संबंधही नाहीत : विजय गोयल | eSakal", "raw_content": "\n...तोवर पाकिस्तानशी क्रीडा संबंधही नाहीत : विजय गोयल\nगुरुवार, 4 मे 2017\nपाकिस्तानातही खेळणे सुरक्षित नाही. अनेक देश पाकिस्तानात खेळण्यास राजी नाहीत हे सत्य आहे, असे सांगून गोयल म्हणाले, \"अवघ्या जगाला पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देत असल्याचे माहीत आहे. एकही देश पाकिस्तानात खेळण्यास तयार नाही. पाकिस्तानी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवल्यावर तरी त्यांना आपले सरकार चुकीचे वागत असल्याचे कळेल.''\nनवी दिल्ली - सीमेपलीकडून सातत्याने पाकिस्तानकडून होणारा शस्त्रसंधीचा भंग आणि दहशतवादाची बोळवण करणे जोवर थांबवले जात नाही, तोवर पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचा क्रीडा संबंध ठेवला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी बुधवारी येथे केली.\nनवी दिल्लीत 10 ते 14 मे दरम्यान होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या मल्लांनी व्हिसा नाकारल्याप्रकरणी बोलताना त्यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, \"दहशतवाद आणि खेळ हातात हात घालून चालू शकत नाही. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करत आहे. जोपर्यंत ते दहशतवादास पाठिंबा देणे थांबवत नाहीत, तोवर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे क्रीडा संबंध ठेवण्यात येणार नाहीत.''\nपाकिस्तानातही खेळणे सुरक्षित नाही. अनेक देश पाकिस्तानात खेळण्यास राजी नाहीत हे सत्य आहे, असे सांगून गोयल म्हणाले, \"अवघ्या जगाला पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देत असल्याचे माहीत आहे. एकही देश पाकिस्तानात खेळण्यास तयार नाही. पाकिस्तानी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवल्यावर तरी त्यांना आपले सरकार चुकीचे वागत असल्याचे कळेल.''\nगेल्यावर्षी कुमार विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघास व्हिसा नाकारण्यात आला. काही दिवसांपूर्वी आशियाई वैयक्तिक स्क्वॅशस्पर्धेसाठी देखील पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी नाकारण्यात आली आणि आता कुस्तीपटूंनाही रोखले. यावरून पाकिस्तानशी क्रीडा संबंध नकोतच यावर केंद्र सरकार ठाम असल्याचे दिसून येते.\nप्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रकारांसाठी पाकिस्तानबाबत हीच भूमिका कायम राहिल्यास पाकिस्तानी खेळाडूंना कधीच संधी मिळणार नाही, असे सांगून पाकिस्तान कुस्ती महासंघाचे सरचिटणीस महंमद अर्षद यांनी आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांना यापुढे भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी तक्रार करणार असल्याचे सांगितले.\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nविद्यार्थ्याने साजरा केला अनोखा वाढदिवस\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : जैताणे (ता. साक्री) येथील रहिवासी व आदर्श विद्या मंदिराचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आशुतोष भगवान जगदाळे याने जमविलेल्या...\nराजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात अकरा जणांना आजन्म कारावास\nकोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथील राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या दोन्ही खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यात...\nमिस कॉल देवून घरपोच मिळवा किराणा\nसोलापूर - मोबाईलवर मिस कॉल दिल्यावर तुम्हाला लगेच फोन येतो... सर, मॅडम तुम्हाला काय हवे आहे.. असे विचारून आवश्‍यक किराणा मालाची यादी केली जाते......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946165.56/wet/CC-MAIN-20180423184427-20180423204427-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}